{"url": "http://www.esakal.com/sampadakiya/value-matters-what-can-i-do-11444", "date_download": "2018-04-27T04:24:27Z", "digest": "sha1:53FLB4XHMCH7YBSLZEAENSK2FWXLDVGI", "length": 21467, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Value matters; What can I do? मान चुकलेच; पण इतरांचे काय? | eSakal", "raw_content": "\nमान चुकलेच; पण इतरांचे काय\nशुक्रवार, 5 ऑगस्ट 2016\nसंसदेच्या सुरक्षेबाबत चित्रफीत काढल्याबद्दल खासदार भगवंत मान यांना कायद्यानुसार जी शिक्षा आहे ती केली जावी; परंतु उगाचच सुरक्षेच्या नावाने खोटे गळे काढणे आणि त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करणे, हा दांभिकपणाच आहे.\nसंसदेच्या सुरक्षेबाबत चित्रफीत काढल्याबद्दल खासदार भगवंत मान यांना कायद्यानुसार जी शिक्षा आहे ती केली जावी; परंतु उगाचच सुरक्षेच्या नावाने खोटे गळे काढणे आणि त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करणे, हा दांभिकपणाच आहे.\nआम आदमी पक्षाचे लोकसभा सदस्य भगवंत मान यांनी संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती मिळेल अशा स्वरूपाची चित्रफीत त्यांच्या मोबाईलवर चित्रित केली. त्यांनी ती सोशल मीडियावर प्रसारित केल्याने एकच गोंधळ सुरू झाला. शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज या विषयावरून झालेल्या गोंधळामुळे होऊ शकले नाही. \"प्रमुख गोंधळी‘ सत्तापक्ष होता आणि त्यांना इतर विरोधी पक्षांनीही साथ दिली. हे प्रकरण गंभीर आहे, यात शंका असण्याचे कारण नाही. नकलाकार आणि हास्यअभिनेता म्हणून ओळख असलेले भगवंत मान यांनी हे अत्यंत अशोभनीय असे काम केले आणि त्यामुळेच त्यावरील गदारोळ हा अपेक्षित असला, तरी तो समर्थनीय आहे काय, हेही तपासून पाहिले पाहिजे. त्याचबरोबर ज्या संसदेने 2001 मध्ये आत्मघातकी दहशतवाद्यांचा हल्ला सहन केला आहे, त्या संसदेला सुरक्षाव्यवस्थेतील ही ढिलाई परवडणारी आहे काय, हा प्रश्‍न विचारून त्याचेही उत्तर सुबुद्धपणे शोधण्याचा प्रयत्न व्हायला हवा. केवळ एका सदस्याने केलेल्या या प्रकाराचा बाऊ करणे, पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक आहे आणि तेथे \"आप‘ला प्रचंड पाठिंबा मिळत आहे म्हणून भाजप-अकाली दलाने संसदेत यावरून गदारोळ करणे हेदेखील कितपत उचित आणि समर्थनीय आहे, याचेही उत्तर शोधले पाहिजे. भगवंत मान यांनी केलेला प्रकार हा गुन्हा आहे आणि त्यावर चर्चा होऊ शकत नाही, तर फक्त \"ऍक्‍शन‘ म्हणजेच \"कारवाई‘ होऊ शकते. त्यामुळेच संसदेत जो काही गोंधळ झाला, तो एका दिवसापुरता झाला असे मानले तरी ते संसदेच्या परिपक्वतेचे लक्षण मानता येणार नाही. राज्यसभेत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी हाच मुद्दा मांडताना, ही बाब \"डिस्कशन‘ची नसून \"ऍक्‍शन‘ची आहे आणि सरकारने ती तत्काळ करावी, अशी मागणी केली; परंतु या विषयावर राजकारण करणाऱ्या भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी गोंधळ करणेच पसंत केले.\nसंसदेत सध्या आलेल्या मंडळींना या संदर्भातील इतिहासाची माहिती होणे आवश्‍यक आहे. तेरा डिसेंबर 2001 रोजी संसदेवर दहशतवाद्यांचा आत्मघातकी हल्ला झाला. सुरक्षा दलांनी तो हाणून पाडला. त्यानंतर काही दिवसांनी गतिमान बातम्या देण्यात पटाईत असलेल्या एका वृत्तवाहिनीने संसदेची सुरक्षा व्यवस्था किती चोख आहे यासाठी \"स्टिंग ऑपरेशन‘ केले. त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या \"डमी‘ला म्हणजेच त्यांच्यासारखाच दिसणारा माणूस शोधून आणि त्याला त्यांच्यासारखा पेहराव घालायला लावून संसदेत नेले. मुख्य प्रवेशद्वारातून त्या माणसाला प्रवेशही मिळाला. मुख्य दरवाजावरही त्याला अडविण्यात आले नाही. हे सर्व त्यांच्या मागे असलेला वृत्तवाहिनीचे कॅमेरामन टिपत चालला होता. ही चित्रफीत दाखवली गेली आणि त्यावरूनही गदारोळ झाला; परंतु त्या वृत्तवाहिनीविरुद्ध कारवाई करण्यात आली नाही. कारण, सर्व राजकारण्यांना त्यांचे चेहरे पडद्यावर झळकवायचे असतात आणि वृत्तस्वातंत्र्यावर घाला घातल्याची उगाच टीका व्हायला नको, असे निव्वळ बेगडी कारण पुढे करून कारवाई केली गेली नाही; अन्यथा या वृत्तवाहिनीने केलेला प्रकार आणि भगवंत मान यांनी केलेला प्रकार सारखाच आहे. संसदेच्या सुरक्षाव्यवस्थेशी केलेला तो खेळ आहे.\nजी भाजपची मंडळी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ केल्याबद्दल गोंधळ करीत आहेत, त्यांच्याच एका माजी (आता जूनमध्ये निवृत्त) खासदारसाहेबांचा हा किस्सा. हे महाशय संसदेच्या सुरक्षाविषयक समितीचे सदस्यही होते. त्यांनी एकदा त्यांच्या मोटारीवर चक्क बनावट पार्किंग लेबल लावून संसदेच्या आवारात प्रवेश केला होता. संसदेत केवळ स्वतः वाहन चालविणाऱ्या खासदारांनाच वाहन उभे करण्यासाठी जागा दिली जाते. त्यासाठी संसदेचे पार्किंग लेबल दिले जाते. त्यात काही सुरक्षाविषयक गोष्टी समाविष्ट केलेल्या असतात. कोणाला त्याचे डुप्लिकेट लेबल तयार करता येऊ नये यासाठी ही खबरदारी असते. त्यावर लहानसा चौकोनी चकचकीत मोनोग्राम असतो. या खासदार महाशयांकडे एकाहून अधिक गाड्या आहेत. पार्किंग लेबल एकाच गाडीसाठी मिळते. त्यामुळे त्यांनी मिळालेल्या लेबलवरून त्याचे डुप्लिकेट लेबल तयार केले आणि त्यावर मोनोग्राम म्हणून तयार कपड्यांवरील चकचकीत मोनोग्राम काढून चिकटवला. त्यांना वाटले की आता त्यांची गाडी कोणी अडवणार नाही; परंतु हल्ली गाडी संसदेच्या फाटकाजवळ आली की तिचे वर्णन संगणकीय आवाजावरून सांगितले जाते आणि ज्या नोंदलेल्या गाड्या असतात त्याचे तपशीलही सांगितले जातात. बनावट लेबलमुळे संगणकावर संबंधित मोटारीचा क्रमांक आला नाही आणि त्यामुळे त्यांना अडविण्यात आले. मग चौकशीची चक्रे फिरली. त्यांची खोट्या मोनोग्रामची चोरीही उघडकीस आली. हा मामला हक्कभंग समितीकडे गेला. हातपाय पडून हे प्रकरण माघारी घेण्यात आले. एवढा गंभीर अपराध करूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही.\nहा इतिहास झाला. आता तर \"सेल्फी‘चे युग आहे. पंतप्रधानांसह राजकीय नेतेही \"सेल्फी‘ काढत असतात. अनेक संसदसदस्य त्यांच्या समर्थकांना, कुटुंबीयांना, अनुयायांना संसद भवन दाखविण्यासाठी आणत असतात. त्यात गैर काहीच नाही; पण संसदेच्या आवारात ठिकठिकाणी ते छायाचित्रे काढत असतात. हे कोणत्या सुरक्षितेत बसते हे प्रकार संसदेचे सुरक्षा कर्मचारी मुकाट्याने सहन करतात. कारण, मागे एकदा चुकून एका सुरक्षा कर्मचाऱ्याने एका संसदसदस्याला ओळखपत्रासाठी विचारणा केल्यावर, त्या खासदाराने चिडून त्याला थोबाडीत मारले होते. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांचीही अडचण होते आणि मग त्यातून हा दुर्लक्षाचा प्रकार होतो.\n भगवंत मान यांनी चूक केली आहे, अपराध केला आहे त्यांना कायद्यानुसार जी शिक्षा होणे शक्‍य आहे ती केली जावी; परंतु उगाचच सुरक्षेच्या नावाने खोटे गळे काढणे, पंजाबमधील निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून \"आप‘ला बदनाम करणे, असले दांभिक प्रकार केले जाऊ नयेत. गुजरातमध्ये दलितांवर अमानुषपणे अत्याचार केल्याबद्दल विरोधी पक्ष निषेध करीत असताना त्याला न जुमानता लोकसभेचे कामकाज रेटून चालविले जाते आणि भगवंत मान यांच्याप्रकरणी मात्र दोन मिनिटांत लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब होते, हा देशातील राजकीय भोंदूपणाचा अतिठळक नमुना आहे. सुरक्षेचा मुद्दा संवेदनशील असतो आणि तो जाहीर चर्चेचा नसतो. योग्य ती प्रतिबंधात्मक आणि वेळेवर कारवाई हा त्यावरील उपाय असतो. मान यांची चित्रफीत चोवीस तासांहून अधिक काळ सोशल मीडियावर होती. सरकारकडे सर्व यंत्रणा असताना ती तत्काळ रद्द करणे तंत्रज्ञानाने सहज शक्‍य होते; पण ते न करता फुकट आरडाओरडा करण्यात लोकप्रतिनिधींनी वेळ घालविला या सर्वाचा अर्थ लोकांनीच लावावा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/farmer-suicide-jalgav-13480", "date_download": "2018-04-27T04:26:48Z", "digest": "sha1:D5NV2Z2JB25VGWNMYQMCHRZCYGNTK5BB", "length": 14027, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmer suicide in jalgav दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले | eSakal", "raw_content": "\nदोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले\nसोमवार, 10 ऑक्टोबर 2016\nजळगाव - सुरवातीला बऱ्यापैकी पाऊस होऊन पिके तरारली. मात्र, यंदा चांगल्या उत्पन्नाचे स्वप्न रंगवत असतानाच काही भागांत अतिवृष्टीमुळे पिके हातची गेली. ज्वारी काळवंडली, डोक्‍यावर कर्ज व त्याचे व्याज आता कसे फेडणार, या विवंचनेतून आज जळगाव तालुक्‍यात दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. धानवड येथील मिठाराम पाटील व आमोदे येथील नाटेश्‍वर सूर्यवंशी अशी या दोन शेतकऱ्यांची नावे आहेत.\nमिठाराम वसंत पाटील यांची धानवडला आलेली दोन एकर शेती आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिरिक्त पावसामुळे शेतात तरारलेले कपाशीचे पीक खराब झाले, ज्वारीदेखील काळी पडून तोंडाचा घास गेला.\nजळगाव - सुरवातीला बऱ्यापैकी पाऊस होऊन पिके तरारली. मात्र, यंदा चांगल्या उत्पन्नाचे स्वप्न रंगवत असतानाच काही भागांत अतिवृष्टीमुळे पिके हातची गेली. ज्वारी काळवंडली, डोक्‍यावर कर्ज व त्याचे व्याज आता कसे फेडणार, या विवंचनेतून आज जळगाव तालुक्‍यात दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. धानवड येथील मिठाराम पाटील व आमोदे येथील नाटेश्‍वर सूर्यवंशी अशी या दोन शेतकऱ्यांची नावे आहेत.\nमिठाराम वसंत पाटील यांची धानवडला आलेली दोन एकर शेती आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिरिक्त पावसामुळे शेतात तरारलेले कपाशीचे पीक खराब झाले, ज्वारीदेखील काळी पडून तोंडाचा घास गेला.\nडोक्‍यावर कर्ज दुप्पट होऊन घेणाऱ्यांना तोंड कसे दाखवायचे, या विवंचनेत मिठाराम हे गेल्या दोन दिवसांपासून कुणाशीही बोलत नव्हते. शनिवारी शेतातून परतल्यावर नुकसानीमुळे जेवणाचा घास घशाखाली उतरला नाही.\nकुटुंबावर संकट कोसळले. कुटुंबाला हातभार लागावा, म्हणून पत्नी सुनीता आज गावातील अशोक पाटील यांच्या शेतात मजुरीला निघाली. पत्नीला मजुरीला गेली असताना मुलगा रोहन व मुलगी जागृती दोघेही सुटी असल्याने घराबाहेरच खेळत होते. कुटुंबातील त्यावेळचा एकांत साधून मिठाराम पाटील यांनी छताला दोरी बांधत गळफास घेतला. मुलगी घरात शिरल्यावर दुपारी दोनला वडिलांच्या गळफासाचे दृष्य पाहून तिने आरडाओरड करून शेजारच्यांना मदतीला बोलावले. गावकऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात आणल्यावर डॉक्‍टरांनी मिठाराम यांना मृत घोषित केले. यावेळी जमलेल्या नातेवाइकांनी रुग्णालयात हंबरडा फोडला.\nनागेश्‍वरच्या मृत्यूने कर्ता हरपला\nजळगाव तालुक्‍यातील आमोदे येथील रहिवासी तथा अल्पभूधारक शेतकरी नाटेश्‍वर (ज्ञानेश्‍वर) भगवान सूर्यवंशी (वय ४३) हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी (ता. ७) शेतात कामावर गेले होते. पिकात साचलेले पाणी आणि झालेल्या नुकसानीमुळे हतबल होऊन घरी परतले. दिवस उजाडण्यापूर्वीच पाच वाजताच त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ज्ञानेश्‍वर यांच्या कुटुंबात आईवडील, पत्नी असा परिवार असून, दहा वर्षांपूर्वी त्यांच्या लहान भावाचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबाचा एकमेव आधार ज्ञानेश्‍वर होता.\nवीर्यसाधन, वीर्यसंरक्षण म्हणजेच ओजसंरक्षण. ओजसंरक्षण झाले की आतील प्रकाश तेजरूपाने-कीर्तिरूपाने पसरतो. ओज संपले की जीवन संपते. तेव्हा ओजाची संकल्पना...\nजिल्ह्यातील 76 शेतकऱ्यांना विमासंरक्षण\nकाशीळ - गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत मार्चअखेर जिल्ह्यातील ७६ शेतकऱ्यांना विमा संरक्षणाचा लाभ मिळाला. गेल्या नऊ वर्षांत...\nशुद्ध इंधन व विषमुक्त अन्न\nसोलापूर - पोलिसांची मान उंचावणाऱ्या अनेक योजना राबविताना सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस दलाने एक अभिनव...\nपालिका कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले\nरावेर, (जि. जळगाव) - राज्यातील तब्बल 222 नगरपालिकांमधील लाखावर पालिका कर्मचाऱ्यांचे मागील तीन...\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाजवळील गहुंजे गावाचा प्रवास ‘गाव ते शहर’ असा सुरू झाला आहे. एकीकडे विस्तारलेले शेती क्षेत्र आणि गावाचा ग्रामीण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dgipr.maharashtra.gov.in/DisplayELokRajya.aspx?SecId=FhEoVViysKw=", "date_download": "2018-04-27T04:53:57Z", "digest": "sha1:ZMCA56HVZRCDL2HEJCGLHKQQA7GXOWV4", "length": 5748, "nlines": 78, "source_domain": "dgipr.maharashtra.gov.in", "title": "DGIPR-MAHARASHTRA", "raw_content": "A A A <--निवडा--> वृत्त छायाचित्रे ध्वनि मुद्रणे दूरचित्रवाणी\nलोकराज्य मासिक वर्गणीदार नोंदणी\nशासनमान्य यादीवर समावेश/दरवाढ/श्रेणीवाढ अर्ज\nअधिस्वीकृती पत्रिका ऑनलाईन अर्ज\nदुर्मिळ छायाचित्रांची सशुल्क खरेदी\nदुर्मिळ माहितीपटांची सशुल्क खरेदी\nमंत्रिमंडळ नावे व पत्ते\nसचिवांची नावे व पत्ते\nशासनमान्य यादीवरील वृत्तपत्रांची नावे\nकेंद्रीय जाहीरात व्यवस्थापन प्रणाली\nलोकराज्य मासिक वर्गणीदार नोंदणी\nवसंतराव नाईक यांच्या कालखंडातील अंक\nजय महाराष्ट्रच्या व्हिडिओ क्लिपिंग्ज\nअधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने\nअधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने कायदा\nशासनमान्य यादीवर समावेश/दरवाढ/श्रेणीवाढ अर्ज\nमहाराष्ट्र परिचय केंद्र दिल्ली\nमहाराष्ट्र परिचय केंद्र गोवा\nपत्रकारांना देण्यात येणा-या सुविधा\nपत्रकारांसाठी सुविधा/सर्व शासन निर्णय\nअधिस्वीकृती पत्रिका ऑनलाईन अर्ज\nजन माहिती अधिकाऱयांबाबतची माहिती\nमाहितीचा अधिकार अंतर्गतची 17 विवरणपत्रे\nज्येष्ठता सूची - वर्ग १\nज्येष्ठता सूची - वर्ग २\nज्येष्ठता सूची - वर्ग ३\nज्येष्ठता सूची - वर्ग ४\nसरळसेवा भरती, पदोन्नती भरती -विवरणपत्रे\nकार्यालयांचे पत्ते व दूरध्वनी सूची\nशुक्रवार, २७ एप्रिल २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anyatha-news/new-immigration-policy-of-donald-trump-and-indian-government-view-on-rohingya-migrant-1547511/", "date_download": "2018-04-27T04:58:37Z", "digest": "sha1:CIJMAHYMNSEHLO2YK7EEWFJLCQXINAHB", "length": 40842, "nlines": 298, "source_domain": "www.loksatta.com", "title": "new immigration policy Of Donald Trump and indian government view on Rohingya Migrant | स्वप्नभूमी आणि भूमीचं स्वप्न ! | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nस्वप्नभूमी आणि भूमीचं स्वप्न \nस्वप्नभूमी आणि भूमीचं स्वप्न \nजवळपास आठ लाख अमेरिकी अर्धनागरिकांना आपापल्या मायदेशी पाठवलं जाईल.\nही एकाच समस्येची दोन रूपं. दोन स्वतंत्र प्रांतांत घडणारी. यातली एक आहे पहिल्या जगातली. एकमेव महासत्ता असलेल्या धनाढय़ अमेरिका या देशातली. आणि दुसरी तिसऱ्या जगातल्यांच्या यादीतही तळाला असलेल्या, दरिद्री, अविकसित अशा म्यानमार आणि परिसराला भेडसावणारी. दोन्ही भूभाग प्रचंड अंतरानं विभागलेले, पण समस्येचं रूप एकच.\nनको असलेल्या माणसांचं काय करायचं हा मूळ मुद्दा. पण तो इतकाच नाहीये. त्याच्या पोटात असंख्य उपमुद्दे आहेत. मुळात हा असा नको वाटून घ्यायचा अधिकार आहे का हा मूळ मुद्दा. पण तो इतकाच नाहीये. त्याच्या पोटात असंख्य उपमुद्दे आहेत. मुळात हा असा नको वाटून घ्यायचा अधिकार आहे का असलाच तर तो ठरावीकांनाच का असलाच तर तो ठरावीकांनाच का आणि एखाद्याला नाही म्हणताना त्याचा धर्म, वर्ण, वंश वगैरेचा विचार करावा का आणि एखाद्याला नाही म्हणताना त्याचा धर्म, वर्ण, वंश वगैरेचा विचार करावा का म्हणजे जीव वाचवण्यासाठी काही जण समोर आले तर त्यांचा जीव आपण त्यांचा धर्म वगैरे पाहून वाचवणार का म्हणजे जीव वाचवण्यासाठी काही जण समोर आले तर त्यांचा जीव आपण त्यांचा धर्म वगैरे पाहून वाचवणार का वगैरे वगैरे. आणि महासत्ता असलेल्या आणि महासत्तेचं स्वप्नदेखील झेपणार नाही अशा देशातल्या माणसांत समान गुण दिसत असतील तर माणुसकीसाठी महासत्तापण असणं आणि नसणं यामुळे काय फरक पडतो वगैरे वगैरे. आणि महासत्ता असलेल्या आणि महासत्तेचं स्वप्नदेखील झेपणार नाही अशा देशातल्या माणसांत समान गुण दिसत असतील तर माणुसकीसाठी महासत्तापण असणं आणि नसणं यामुळे काय फरक पडतो महत्त्वाचं म्हणजे या दोन टोकांत महासत्तापदाचं स्वप्न पाहणाऱ्या आपलं काय स्थान आहे महत्त्वाचं म्हणजे या दोन टोकांत महासत्तापदाचं स्वप्न पाहणाऱ्या आपलं काय स्थान आहे आपली या प्रश्नाविषयीची नैतिक भूमिका काय आपली या प्रश्नाविषयीची नैतिक भूमिका काय की आपल्याला काही नैतिक भूमिकाच नाही\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील - उद्धव ठाकरे\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nपहिल्यांदा अमेरिकेतल्या समस्येविषयी. त्या देशात लहानपणीच, न कळत्या वयातच जे स्थलांतरित झाले आणि आता मोठे, जाणते झाल्यावरही त्याच देशात आहेत त्यांना ड्रीमर्स म्हणतात. म्हणजे स्वप्नाळू. अमेरिकेच्या भूमीत आपली हरवलेली आयुष्य नावाची ठिपक्यांची रांगोळी रेखाटण्याचं स्वप्न पाहणारे. हे सर्व अमेरिकेचे तत्त्वत: बेकायदेशीर रहिवासी. पण नियम, कायदा वगैरे जंजाळ काही कळायच्या आतच अमेरिकेच्या भूमीत आलेले/आणलेले किंवा बेकायदेशीररीत्या सोडलेले. हे आता अमेरिकेच्या समाजजीवनाचा भाग झालेत. बेघरांसाठी, अनाथांसाठी अमेरिकी सरकार शिक्षणाची, जगण्याच्या भत्त्याची सोय करीत असते. त्यावर पोट भरीत ते मोठे झाले. काही शिकले. काही अशिक्षितच राहिले. पण जगण्याच्या रेटय़ात पुढे पुढे जात राहिले. अनेक मोठमोठय़ा कंपन्यांत त्यांना नोकऱ्या दिल्या गेल्या. त्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न झाले.\nपण गतसाली ८ नोव्हेंबर या दिवशी (हा दिवस जागतिक पातळीवर शहाणपण शरणागतीचा दिवस होता की काय, हे एकदा पाहायला हवं.) डोनाल्ड ट्रम्प नावाची व्यक्ती अमेरिकेच्या अध्यक्षस्थानी आली आणि त्या देशातल्या अनेकांचे ग्रह फिरले. त्यातला मुख्य घटक हा या स्वप्नाळूंचा. या ट्रम्प यांनी आधी काही विशिष्ट देशांतल्या विशिष्ट धर्मीयांना देशात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला. शेजारच्या मेक्सिको या देशाच्या सीमेवर भिंत बांधण्याचा निर्णय जाहीर केला आणि आता ताजा निर्णय म्हणजे या सर्वच्या सर्व स्वप्नाळूंना मायदेशी पाठवून देण्याची त्यांची घोषणा.\nज्यांचे पूर्वज असेच अमेरिकेत पोटासाठी आले अशांच्या पोटी जन्मलेल्या बराक हुसेन ओबामा यांनी २०१२ साली एका कायद्याचा मसुदा सादर केला. या अशा स्वप्नाळूंना कालबद्ध पद्धतीनं अमेरिकेचं नागरिक करून घेणारा. १५ जून २०१२ या दिवशी ही योजना अमलात आली. त्या दिवशी वयाची ३१ वर्ष ज्यांनी पूर्ण केलेली नाहीत असे सर्व अमेरिकी निर्वासित त्या देशाचे अधिकृत नागरिक बनू शकतात, अशी ही योजना.\nपरंतु आपल्या पूर्वसुरींचं आहे म्हणजे ते रद्दच करायला हवं अशा मानसिकतेच्या ट्रम्प यांनी हा कायदाच रद्द करण्याची घोषणा केली. त्यामुळे जवळपास आठ लाख अमेरिकी अर्धनागरिकांना आपापल्या मायदेशी पाठवलं जाईल. त्यात अनेक भारतीयही आहेत. यातल्या अनेकांना मायदेश म्हणजे काय, हे माहीतदेखील नसेल. पण तरी ते आता अमेरिकेतून हाकलले जातील. मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल यांच्यापासनं अनेक मोठमोठय़ा कंपन्यांनी, अनेक राज्यांनी ट्रम्प यांच्या या निर्णयाला विरोध केलाय. काही आता न्यायालयातही आव्हान देतील. त्याचा जो काही निकाल लागायचा तो लागेल, पण तोपर्यंत या आठ लाखांच्या डोक्यावरची टांगती तलवार काही हटणार नाही.\nदुसरं असंच उदाहरण डोळ्यासमोर घडतंय ते म्यानमार या देशात. हा पूर्वीचा ब्रह्मदेश. या देशाच्या आपल्याला जवळच्या अशा रखाईन.. पूर्वीचा अराकान.. प्रांतात हे रोहिंग्या जमातीचे लोक राहतात. त्यातले बहुतांश मुसलमान आहेत. पण रोहिंग्यांत हिंदूही असतात. आणि आहेतही. एका अंदाजानुसार जवळपास १० लाखांच्या आसपास त्यांची संख्या आहे.\nपण तरीही ते म्यानमारचे अधिकृत नागरिक नाहीत. तो देश बौद्धधर्मीय. शांततावादी वगैरे. पण तो देश काही यांना आपले नागरिक मानायला तयार नाही. म्यानमारच्या मते हे बांगलादेशी निर्वासित आहेत. आणि बांगलादेशच्या मते अर्थातच म्यानमारी नागरिक. रोहिंग्या स्वत:ला म्यानमारचेच मानतात. आपण किती वर्ष, किती पिढय़ा या प्रांताचे रहिवासी आहोत याचे दाखले ते देतात. पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. म्यानमार काही त्यांना आपलं मानायला तयार नाही. मग ही माणसं काय करणार\nतर देश सोडणार. मिळेल त्या मार्गानं. पाण्यातनं. रस्त्यावरनं. डोंगरावरनं. मिळेल त्या वाटेनं देश सोडायचा आणि जो कोणी जगू देईल अशा प्रांतात जायचं.. हा एकमेव मार्ग आहे त्यांना. खुद्द संयुक्त राष्ट्रानं त्यांना जगातली अत्यंत दुर्दैवी जमात असं म्हटलंय. कारण त्यांना कोणीही आपलं म्हणत नाही. बांगलादेशात जाताना तिथे कत्तली होतात. भारतात यायची सोय नाही. त्यातले आले काही भारतात, पण आपण त्यांना रोहिंग्या म्हणतच नाही. आपल्या लेखी ते मुसलमान. तेदेखील बांगलादेशी मुसलमान. आणि मुसलमानांना आपलं म्हणणं म्हणजे तसं अवघडच.\nअलीकडे म्यानमार सुरक्षा दलातल्या काहींची हत्या झाली. त्यामागे हे रोहिंग्या असावेत असा प्रचार सरकारनेच सुरू केला. त्यानंतर या जमातीच्या शिरकारणाची जणू स्पर्धाच सुरू आहे म्यानमारमध्ये. काही आंतरराष्ट्रीय नियतकालिकांनी दिलेल्या वृत्तानुसार शांततावादी बौद्ध सरकारनं गावंच्या गावं जाळून टाकलीयेत. शेकडो, हजारो रोहिग्यांना जिवंत जाळलं गेलंय.\nआणि तेदेखील सरकारचं नियंत्रण शांततेच्या नोबेल पारितोषिकाने गौरवल्या गेलेल्या, मानवी हक्कांच्या रक्षणासाठी आयुष्यभर झगडलेल्या, करुणामूर्ती वगैरे ऑँग साँग सू ची यांच्या हाती असताना. सगळं आयुष्य या बाईनं तुरुंगात काढलं. का तर म्यानमारच्या लष्करी राजवटीनं मानवी हक्कांची पायमल्ली थांबवावी, देशात लोकशाही यावी यासाठी. त्यांच्या लढय़ाला यश आलं. म्यानमारात लोकशाही आली. सरकार सू ची यांच्या पक्षाच्या हाती गेलं. पण बाई आता रोहिंग्यांना आपलं मानायला तयार नाहीत. इतकंच काय त्यांचं शिरकाणही थांबवायला तयार नाहीत. असं काही आपल्या देशात सुरू आहे, हेच त्यांना मान्य नाही. हे इतकं धक्कादायक आहे की सू ची यांचं शांततेचं नोबेल परत घेतलं जावं यासाठी जगातल्या शांततावाद्यांनी मोहीम सुरू केलीये.\nया दोन समस्यांच्या बेचक्यात आपण अडकलोय.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी याच आठवडय़ात म्यानमारमध्ये या सू ची यांना भेटून आले. भेट यशस्वी झाली म्हणे. साहजिकच ते. कारण या भेटीत आपण सू ची यांना रोहिंग्या मुसलमानांच्या हालअपेष्टांविषयी विचारलं नाही आणि त्यांनीही भारत या रोहिंग्या स्थलांतरितांना कसं वागवतोय हा प्रश्न उपस्थित केला नाही. हे असं एकमेकांच्या दुखऱ्या भागांना स्पर्श न करणं म्हणजेच सहिष्णुता.\nहे आपल्या पथ्यावरच पडलं. कारण जगातल्या दीडशे वा अधिक देशांत आपणच असे एकमेव आहोत की आपल्याकडे निर्वासित कोणाला म्हणायचं याचा काही कायदाच नाही. इतकंच काय १९५१च्या आंतरराष्ट्रीय निर्वासित करारावरही आपण स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळेही असेल आपलं धोरण निवडक निर्वासित खपवून घेणारं आहे. दीडेक लाख तिबेटी आपल्याला चालतात, लाखभर श्रीलंकेचे तामिळी आपल्याला चालतात, चकमांमधले बौद्ध चालतात.. मुसलमान नाही.. आणि रोहिंग्या तर नाहीच नाही. निर्वासितनिश्चितीचा कायदाच नाही म्हटल्यावर आपलं मायबाप सरकार म्हणेल तोच कायदा.\nआणि तरीही अमेरिकेतनं ट्रम्प यांनी निर्वासितांना हाकलू नये असं आपण म्हणणार. तिथे डॉलरमध्ये कमावणाऱ्या आपल्या देशबांधवांना निर्वासित म्हणून अमेरिकेनं स्वीकारावं हा आपला आग्रह आणि इकडे काहीही कमावण्यासाठी सोडा.. पण जीव वाचवण्यासाठी आलेल्या निर्वासितांना आपण हाकलून देणार. छानच आहे हे सगळं.\nडोनाल्ड ट्रम्प, आँग साँग सू ची आणि आपण प्रतीकं आहोत.. स्वप्नभूमीचा आग्रह धरणारे आणि त्याच वेळी इतरांना भूमीचं स्वप्नही नाकारणारे.. यांचं.\nजगातल्या दीडशे वा अधिक देशांत आपणच असे एकमेव आहोत की आपल्याकडे निर्वासित कोणाला म्हणायचं याचा काही कायदाच नाही..\nआणि निर्वासित निश्चितीचा कायदाच नाही म्हटल्यावर आपलं मायबाप सरकार म्हणेल तोच कायदा..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\nधर्माचा प्रश्न नाही पण निर्वासित इथे येणार आणि भार वाढवणार. किती बांग्लादेशी गुन्हेगारी करतात, फसवाफसवी करतात.... निर्वासितांमधले खूप कमी लोक देशाच्या प्रगतीला हातभार लावतात आणि ते सुद्धा मुलाचे संपन्न असतील तरच उदा. पारशी, बांग्लादेशी जमीनदार.... बाकी सर्व निर्वासितांनी (त्यात सिंधी पण आले) देशासाठी भरीव काही केलेलं नाही.... अपवाद सोडून.\nजमत नाहीये आजकाल लेख\nआपला काय जातोय, आयजीच्या जीवावर बायजी उदार. शांततेचे नोबल सुंग चिचे काढून कुबेरांना द्यायला हवे. एवढी 'अ िष्णुता' एखाद्या धार्मिक समूहाबद्दल कोणी भारतीय करू धजावतो तो नक्कीच मतांचे राजकारण करत नसेल किंवा लांगुलचालन करत नसेल. नाही तर अनेक वर्षे आधीच सत्तेत येऊन, मतांचे लांगुलचालन करून, सत्ता उपभोगता अली असती. कधी तरी , काही तरी मोदींनी ह्या कुबेरांकडून शिकावे एव्हडीच इच्छा .\n मुंबईतले बेकायदा बांगलादेशी सुद्धा अर्ध नागरिकच का आणि कायदा निकालात काढत नाहीये ट्रम्प, खरोखर कायदा बनवा ा महिन्यात असा म्हणतोय. खोटारडे आहेत तुम्ही कुबेर. या पुढचा लेख मी वाचला नाही. किती थापा वाचायच्या\nतद्दन काँग्रीसी छाप लेख, स्वतः काही करायचा नाही आणि दुसरा काही करत असेल तर त्याला करू द्यायचं नाही, काश्मिरी पंडितां बद्द्ल त्यांना भोगाव्या लागलेल्या यातनाबद्दल गेल्या २५ वर्ष्यात सोईस्कर मूग गिळून बसलेल्या संपादकांना अचानक या फुकट खाऊ लोकांनाच पुळका यायला लागलाय, आधी आयकर भरायला शिका आणि मगच ह्या फुकट्यांच्या बाता करा आणि जाणून बुजून ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांना भारत सरकार हाकलतेय असं म्हणणं म्हणजे आपल्याच देशाची नाचक्की कारण नव्हे काय, आजकाल देशाला विनाकारण बदनाम करण्याची फॅशनच आली आहे मग ते गौरी लँकेशची हत्या असो कि जुनेद ची हत्या असो तथ्य बाहेर येण्या आधीच हे सर्वकाही जाहीर करून मोकळे, आज युरोपचे काय हाल सुरु आहेत ते बघा म्हणजे कळेल कि हे शरणार्थी किती घटक असतात ते.\nसंपादक साहेब तुम्ही लेख खूप छान लिहिता. बाकी तुमच्या टिकाकारांविषयी बोलायचे तर \"हाथी चले बझार भोंके हजार त्यामुळे तुम्ही लेख लिहीतच रहा\nरोहिंग्या मुसलमानांचा पुळका असणाऱ्या संपादकाला स्वतःच्या पेपरच्या सजग वाचकांच्या खोटारडेपणा उघड्या करणाऱ्या प्रतिक्रिया चालत नाहीत त्यांनी दुसऱ्याला उपदेशाचे ढोस पाजावे याचे नवल वाटते.\nआपल्याच देशात निर्वासित झालेल्या काश्मिरी पंडिताबद्दल काय म्हणायचं आहे हे रोहिंगे २०१५ मध्ये फक्त १००००आले आता दीड वर्षात त्यांची संख्या ४०००० झाली.काश्मीरमधून ४लाख पंडित निर्वासित म्हणून आपल्याच देशात झाले.आपला देश म्हणजे \" आव- जावं घर आपलच आहे\" असा असावा काय हे रोहिंगे २०१५ मध्ये फक्त १००००आले आता दीड वर्षात त्यांची संख्या ४०००० झाली.काश्मीरमधून ४लाख पंडित निर्वासित म्हणून आपल्याच देशात झाले.आपला देश म्हणजे \" आव- जावं घर आपलच आहे\" असा असावा काय कोणताही मुसलमान देश,बांगलादेश , ेयशिया, इंडोनेशिया,पाकिस्तान या रोहिंग्यांना स्वीकारत नाही आपणच फक्त उदार होऊन \"आ बैल मुझे मार \"म्हणून यांना स्वीकारावे असे संपादकांना वाटते काय कोणताही मुसलमान देश,बांगलादेश , ेयशिया, इंडोनेशिया,पाकिस्तान या रोहिंग्यांना स्वीकारत नाही आपणच फक्त उदार होऊन \"आ बैल मुझे मार \"म्हणून यांना स्वीकारावे असे संपादकांना वाटते काय आपल्या नेत्यांनी देश विभाजन मान्य करून हिंदूंना देशोधडीस लावले त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्याची नैतिक टोचणी लागून त्यांना पाकिस्तानातून आलेल्यांना आश्रय देणे प्राप्तच होते .तसा हा रोहिंग्यानचा प्रश्न नाही.हा हिंदूंचा एकमेव देश आहे त्यामुळे जगातील हिंदूंना येथे येण्याचा मूल अधिकार आहे पण तसा इतर कोणालाही हक्क नाही मुसलमान देश यांना स्वीकारत नसताना आपण भलताच उदारपणा दाखवून पुढील भविष्यात आणखीन देश विभाजनाची सोय निर्माण करण्याचे आणि आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्याचे कारण नाही.\nइतका पुळका असेल तर तुझ्या घरात ठेवून घे ना त्यांना.\nवाचून अडगळीत टाकावा असा लेख\nअरेरे, आपल्याकडे निर्वासित कोणाला म्हणायचं याचा काही कायदाच नाही.... मग गेली ७० वर्षे आपले सरकार करीत काय होते\nखूप छान नेहमीप्रमाणे कड़क शब्दात ताशेरे ओढले आहेत.. आम्ही तथाकथित शांतता दूत आंग सांग सु की यांनी काहीतरी तोंड उघडवे याची वाट पाहतोय. त्यांनी ते election वेळीही उघडले नाही आणि आत्ताहि नाही.. याच बाईच्या सुटकेसाठी जग प्रयत्न करत होते आणि या आज सत्तेसाठी स्वार्थी आणि वांशिक राजकारण करीत आहे..\nकाश्मिरहुन बाहेर पडलेल्या 5 लाख निर्वासितांसाठी सुद्धा लोकसत्ता ने लेखणी झिजवावी, २५ वर्ष होऊन गेलीत, तरीसुध्दा त्यांच्या मानवी हक्कांबद्दल कधी कुठल्याही माध्यमातून त्याबद्दल लिहिलं गेलं नाही, बघा जमतंय का\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील - उद्धव ठाकरे\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://atakmatak.blogspot.com/2008/01/blog-post.html", "date_download": "2018-04-27T04:26:54Z", "digest": "sha1:P4YMYTIHFQFIXP3D2ZQ2SBICYC2S35ZH", "length": 17774, "nlines": 216, "source_domain": "atakmatak.blogspot.com", "title": "अटकमटक: देसी जर्सी", "raw_content": "\nमराठी मैत्रं… यत्र, तत्र, सर्वत्र\n(संवाद: बोललेले, ऐकलेले आणि ऐकीवातलेही \n“आमचं न्यू जर्सी म्हणजे दुसरं पुणं अगदी सगळं चालू असतं तिथं अगदी सगळं चालू असतं तिथं \n“तू जर्सी आ रहा है रे बिल्कुल फिकर मत कर; इधर तो सबकुछ मिलता है बिल्कुल फिकर मत कर; इधर तो सबकुछ मिलता है एडिसन करके एक एरिया है उधर तो तेरेको वडा-पावभी मिलेगा एडिसन करके एक एरिया है उधर तो तेरेको वडा-पावभी मिलेगा \n“छ्या..नेमका मला आवडलेला स्वेटर त्या बाईनी घेतला”.\n मला आवडला म्हणून घेतला”.\n बाई मराठी आहेत. ह्यापुढे दुकानात खासगी कॉमेंट करायला कुठली भाषा वापरावी \n“आई, तू येताना फक्त पुस्तकं, सीडीज आणि घरचे मसाले आण ग. आता तर इथे चितळ्यांची बाकरवडी मिळते आणि रांगेतही उभं राहवं लागत नाही”.\n मी ऐकलंय की तिकडे न्यू जर्सीला सगळं मिळतं. खरंय का\n“भेळ मिळते, पाणी-पुरी मिळते, उसाचा ताजा रस मिळतो आणि पानवाल्यासमोर उभं राहून एकशेवीस तीनशे लावून मिळतं. अजून काय पायजे\n“अगं काही नाही जरा ‘ओक ट्री’ रोडला गेले होते. उद्या कनेक्टिकटला जायचंय ना, तिथल्या मैत्रिणीनं Indian groceries आणायची लिस्ट दिलीय. तेवढ्यासाठी इथे येण्याचे तिचे दोन तास वाचतील.”\n“ईsss…तू अजूनही ‘ओक ट्री’ रोडला जातेस इंडियन ग्रोसरीजसाठी पंधरा मिनिटे ( इंडियन ग्रोसरीजसाठी पंधरा मिनिटे () ड्राइव्ह करायचं म्हणजे फार जीवावर येतं ना) ड्राइव्ह करायचं म्हणजे फार जीवावर येतं ना. मी तर इथेच जवळपासच्या दुकानात जाते . मी तर इथेच जवळपासच्या दुकानात जाते \n“Hidden Gems चा पुन्हा एक मोठा fund raiser आहे. २-३ तास हिंदी सिनेमांची गाणी म्हणजे धमाल. शिवाय HG चे प्रोग्रॅम्स charity साठी असल्यामुळे तिकिटाचे पैसे सत्कारणी तरी लागतील\n“ह्या वर्षी मराठी विश्वच्या गणपतीला फक्त () हजार-बाराशेच लोक होते म्हणे” \n“मराठी विश्व वृत्त वाचलंस का ‘आयुष्यावर बोलू काही…’ची जाहिरात पाहिलीस ‘आयुष्यावर बोलू काही…’ची जाहिरात पाहिलीस लवकर RSVP दे नाहीतर शो फुल्ल होईल.”\n“बरं झालं बाई मी RSVP चा लगेच फोन केला. पहिल्या कार्यक्रमाची तिकीटं लगेच संपली म्हणून त्याच दिवशी अजून एक शो करणार आहेत.”\n“हम पूनासे आए हैं , गुजराती नहीं जानते \n“अरे, तो फिर आपको Indian language सीखनी पडेगी ” (अर्थात..गुजराती शिका \n“तुम्हारे घर के पीछेवाले स्कूल में हिंदी क्लासेस हैं \n“ अरे, मेरा बेटा भी जाता हैं ना वहॉं उन्होंने जब क्लासेस शुरू किये तो उनका टार्गेट था कि कमसे कम चालीस तो बच्चे हों उन्होंने जब क्लासेस शुरू किये तो उनका टार्गेट था कि कमसे कम चालीस तो बच्चे हों Guess what, डेढसौ के करीब बच्चे registered हुए Guess what, डेढसौ के करीब बच्चे registered हुए\n दांडिया खेळायला जर्सी सिटी मधे चक्क रस्ता रात्री बंद करतात \n“ए, ह्या वर्षीही फाल्गुनी पाठक येणार आहे ना\n“गणपतीला ‘गंधार’वाले हिंदी गाण्यांचा कार्यक्रम करतायत.”\n“अरे हो, त्यांच्या इथे गणपतीला तीनएकशे लोक होते ह्या वर्षी आरतीसाठी.”\n“डॉ. घाणेकरांच्या घरचा, मराठी विश्वचा आणि आता गंधारचाही. पुण्याइतकी नाही पण पुण्यासारखी गाणं-बजावण्याची धमाल सुरु होतेय बघ.”\n“शिवाय प्रशांत गिजरेसारखे मित्र चांगलं काहीतरी करत असतातच”.\n“अरे मेरे बीवी को फ्रायडे नाईटपे शाहरूख का “ओम शांती ओम” देखेनेका था टिकटही नहीं मिला फिर हम लोग सॅटर्डे गये, तो भी टिकट नहीं मिला फिर मैं बीवी को बोला कि संडे का टिकट अभी लेते हैं और फिर संडे को मूव्ही देखा” \n“तू नॉर्थ बर्गेनच्या थिएटरला कधी गेलायस का तिथे तर इंटरव्हलमधे समोसा, भेळ, चहा वगैरे मिळतं” \n“आता नवरात्री येतील. गुजराती दुकानदारही वीक एंडला रात्री गरब्यांत रमतील”.\n“बंगाली लोकांनी सुरू केलेल्या ‘आनंद मंदिर’ मधे भल्या पहाटे दुर्गा पूजा असते.”\n“दसऱ्याला तर कुठेनकुठे “रावण दहन” असतं.”“आणि दिवाळीला सेअरव्हिलच्या द्वारकाधीश मंदिरात फटाके वाजवता येतात.”\n“क्यों भाईसाब, अपार्टमेंट मिल गया\n“नहीं यार, वो अपार्टमेंटवाले कहते हैं कि तीन महिनोंका वेटिंग है \n“अरे तो फिर उनको एक वाईनकी बॉटल दो ना हमने तो गोरे को भी ‘सब’ सिखा दिया है हमने तो गोरे को भी ‘सब’ सिखा दिया है \n“बालाजी टेंपल काय, दुर्गा टेंपल काय किंवा स्वामी नारायण टेंपल काय, गेल्या काही वर्षांत सगळी देवळं किती मोठी झालीयेत आणि गजबजायलाही लागली आहेत.”\n(इतके मराठी लोक असूनही एखादं फक्त गणपतीचं किंवा विठ्ठल-रखुमाईचं देऊळ का नाही\n“वसंतोत्सव म्हणजे तर कल्ला असतो.”\n“दिवसभर वेगवेगळी मुलं कार्यक्रम सादर करतात. दरवर्षी भाग घेणाऱ्यांची संख्या वाढतच जातेय.”\n“च्यायला, तू बॅचलर असूनही डबा आणतो जेवण-बिवण तयार करतो वाटतं जेवण-बिवण तयार करतो वाटतं\n“नही यार, डबा लावलाय. गुजराती बाई आहेत. रविवारी संध्याकाळी डबा उचलायचा. आठवडाभराच्या भाज्या, आमटी, चपात्या वगैरे देतात. फ्रीजमधे ठेवून हवं तसं गरम करून घ्यायचं\n“पार्लिनच्या इंडियन-चायनीज रेस्टॉरंटला गेलायस का कधी चायनीज रेस्टॉरंटमधे हिंदी गाणी लावतात आणि फूड तर “वस्सूल” आहे चायनीज रेस्टॉरंटमधे हिंदी गाणी लावतात आणि फूड तर “वस्सूल” आहे \n“अरे, हे इथे पलीकडे फिलाडेल्फियाच्या डॉ. मीना नेरूरकर आहेत. त्यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची अमेरिका ब्रॅंचही सुरु केलीय.”\n“Theatrix”चीही “वेस्टर्न घाट”, “ऐलतीर पैलतीर” वगैरे musical नाटकं मस्त होती”.\n“मनोज शहाणे म्हणतो तसं वीक एंडला सकाळी सगळे साखरझोपेत असताना नाटकवेडे लोक डोळे चोळत, हातात डंकिन डोनटची कॉफी घेऊन तालमींना हजर असतात.”\n“क्रिकेटच्या चार official leagues आहेत लेदर बॉलने खेळणाऱ्यांच्या प्रत्येक लीगमधे साधारण २०-३० अशा सगळ्या मिळून शंभरहून जास्त teams आहेत. टेनिस बॉलने खेळणारे लोक वेगळेच. त्यांची एक लीग आहे आणि त्यात जवळपास चाळीस teams. शिवाय आपले गल्ली क्रिकेटवालेही प्रत्येक लीगमधे साधारण २०-३० अशा सगळ्या मिळून शंभरहून जास्त teams आहेत. टेनिस बॉलने खेळणारे लोक वेगळेच. त्यांची एक लीग आहे आणि त्यात जवळपास चाळीस teams. शिवाय आपले गल्ली क्रिकेटवालेही \n“ह्या वर्षीपासून हापूस आंबे मिळायला लागले रे ”“चायनीज ग्रोसरी स्टोअरमधे कधी-कधी अचानक ओले बोंबील मिळतात ”“चायनीज ग्रोसरी स्टोअरमधे कधी-कधी अचानक ओले बोंबील मिळतात ”(ह्या दोन आत्तापर्यंत दुर्मिळ असणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या आहेत तर कुणी सांगावं पुढे-मागे न्यू जर्सीत गुलबकावलीचं फूल ही मिळेल ”(ह्या दोन आत्तापर्यंत दुर्मिळ असणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या आहेत तर कुणी सांगावं पुढे-मागे न्यू जर्सीत गुलबकावलीचं फूल ही मिळेल \nसेकंड हॅंड गाडी झाली\nआता नवीन गाडी हवी यार\nटोयोटा, होंडा आपले बेस्ट\nअमेरिकन गाड्यांचे नखरे फार \n(आणि आता शेवटी…ह्या सगळ्यांचा ‘बाप’ ठरेल असा डायलॉग \n“हा गोरा, स्मिथ म्हणून कुणाचातरी पत्ता विचारतोय. तुला माहितीये का\n“त्याला म्हणावं हे न्यू जर्सीतलं apartment complex आहे रे इथे कोणी ‘फॉरेनर’(\nLabels: भावले मना…सांगावे जना\nछान... आणि ते बाग राज्याचे ए. वे. ए. ठि. एका वेळी एकाच ठिकाणी GTG विसरलात राव.\nमस्त लिवलय. जाम आवडलं\nखूप सही लिहिलं आहेस. थोडीशी असूयाग्रस्त झाले. एवढी प्रगती केली जपानने तरी वडापाव, पाणीपुरी नाही मिळत अजून इथे…:)\nजपान सोडून ’देसी जर्सी’ला स्थलांतर करता येत असेल तर बघ :)\nयादों की बारात (हिंदी)\nइदं न मम (1)\nभावले मना…सांगावे जना (24)\nस्टँड अप कॉमेडी झलक \nब्लॉग माझा स्पर्धेचे विजेते\nसंपर्क : थेट भेट\nनवीन लेखनाची सूचना :\nसर्व हक्क सुरक्षित © -- http://www.atakmatak.blogspot.com ह्या ब्लॉगवरील, संदीप चित्रे ह्यांनी लिहिलेल्या साहित्याचे, सर्व हक्क सौ. दीपश्री संदीप चित्रे ह्यांजकडे सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/wadala-to-kasarwadawi-metro-route-to-gaimukh-279654.html", "date_download": "2018-04-27T04:53:53Z", "digest": "sha1:EVXTHJFIZLVPM6TWYDR25S73N5ZDF2HM", "length": 13415, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग गायमुखपर्यंत वाढणार, मुख्यमंत्र्यांची मंजुरी", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nवडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग गायमुखपर्यंत वाढणार, मुख्यमंत्र्यांची मंजुरी\nमेट्रो मार्ग 4 अ हा कासारवडवली ते गायमुख हा सुमारे 2.7 किमी यामध्ये दोन नवीन स्थानके येणार आहेत.\n12 जानेवारी : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 144 व्या बैठकीत मेट्रो रेल्वेच्या वडाळा ते कासारवडवली या मार्गाचा विस्तार कासारवडवली ते गायमुख पर्यंत (मेट्रो 4 अ) करण्यास मान्यता देण्यात आली. मुंबई महानगर परिसरातील सर्व मेट्रो रेल्वेच्या कामांचे कार्यारंभ आदेश 2018पर्यंत देऊन कामे सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले आहे.\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची144 वी बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी फडणवीस म्हणाले, मुंबई शहराला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 8 हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील वसई–भाईंदर खाडीवरील पुलाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी जुलैपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून कामाचे आदेश देण्यात यावेत. भिवंडी परिसरातील ट्रान्सपोर्ट हब आणि लॉजिस्टिक पार्कचे काम तातडीने सुरू करण्यात यावे. मेट्रो रेल्वेसाठी लागणाऱ्या डब्ब्यांची निर्मिती महाराष्ट्रात व्हावी, यासाठी उत्पादक कंपन्यांबरोबर बोलणी करण्यात यावी. तसेच मोनोरेल्वेचा नवा मार्ग सुरू झाल्यानंतर त्याचे प्रवासी भाडे हे मेट्रो रेल्वेच्या समकक्ष ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.\nमेट्रो मार्ग 4 अ हा कासारवडवली ते गायमुख हा सुमारे 2.7 किमी यामध्ये दोन नवीन स्थानके येणार आहेत. या मार्गासाठी सुमारे 949 कोटी रुपये खर्च होणार आहे. या मार्गामुळे सन 2021मध्ये दीड लाख प्रवासी क्षमता वाढणार असून 2031 मध्ये ही क्षमता एकूण 13.44 लाख एवढी होणार आहे. वडाळा ते कासारवडवली हा मेट्रो 4 मार्ग 32.3 किमीचा असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: metro 4कासारवडवली मेट्रोगायमुखमेट्रो 4वडाळा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/man-vadhaye-vadaye/", "date_download": "2018-04-27T04:54:30Z", "digest": "sha1:GGW7KOUV35M6KPCDBXS6D245Z2JTGYIA", "length": 13191, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मन वढाय वढाय | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nरेशम बरीच वर्षे शिक्षणानिमित्ताने घरापासून आईवडील, भाऊ सगळ्यांपासूनच दूर राहिली होती.\nमजबूत, भक्कम आणि ठाम विचार-आचार असलेल्या आईची मुले यशस्वी होतात.\nसुई बना कात्री नको\nआयुष्यात सुई बनून राहा, कात्री बनून नको, कारण सुई जोडण्याचे काम करते आणि कात्री कापण्याचे.\n‘चेंज इज द ओन्ली कॉन्सन्ट’ जग जसे बदलत आहे तसे आपण बदलावे लागते\nया शिष्यवृत्तीचा फायदा असा की त्यामुळे तिला दोन वर्षे प्रशिक्षणाकरिता जायला मिळणार होते.\nमन करा रे प्रसन्न\nजवळच असलेल्या पार्कमध्ये दोघे फिरायला जाऊ लागले. मित्रमैत्रिणी वाढल्या.\nविद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार शिक्षकच देतात.\nलोकोपयोगी कार्यक्रम या दहा दिवसांत करायचे असा आमचा उद्देश असतो.\nअतिझोप, आळस दारिद्रय़ास कारण\nसकाळी लवकर उठावे आणि महत्त्वाची कामे करावीत अशी शिकवण मोठी माणसे कायम देत असतात.\nआपल्याशी नेहमी प्रामाणिक असेलही त्या व्यक्तीविषयीची भावना म्हणजे ‘विश्वास’.\nअशांत समुद्रातून इच्छितस्थळी जाण्याची वेळ आली तर आपला टिकाव लागणार नाही.\nत्याच्या बदल्यात आपल्याला नक्कीच हास्य मिळतं.\nआपल्या प्रतिक्रियेने काय नुकसान किंवा फायदा होईल याचा विचार पटकन व्हावा लागतो.\nत्या दोऱ्याचे कौतुक जास्त आहे ज्याने मोत्यांना एकत्र आणून त्यांचे सौंदर्य वाढविले.\nजे पेराल ते उगवेल\nवाईट वागाल तर वाईट वागणूक मिळेल.\nभीती घालवा, यश मिळवा\n...पण चुकांची भीती मनातून गेली.\nआजूबाजूच्या कोणालाच तिचं हे वागणं पसंत नव्हतं\nराग येणं, चिडणं स्वाभाविक असतं. पण तो क्षण आपण आपल्या ताब्यात ठेवला तर...\nआत्मविश्वास असेल तर यश तुमचेच\nमिळालेल्या संधीचा उपयोग करून घेताना कष्टाची जोड आत्मविश्वासाला दिली तर यश नक्की मिळते\nमैत्री फक्त रुजवायची असते\nली मैत्री भावनांना आवर घालून शालनने सांगितली\nचुका तेव्हा क्षम्य होतात जेव्हा त्या मान्य करण्याचे, कबूल करण्याचे धैर्य आपल्याकडे असते. आयुष्यात एकही चूक केली नाही असा माणूस भेटणं विरळा.\nआयुष्यात आलेले असेच अनेक कडू घोट पिणाऱ्या स्नेहाची ही गोष्ट.\nविद्यार्थी, पालक आणि शिक्षक\nचर्चेमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांवर शाळेतील, घरातील किंवा इतर समस्यांवर तोडगा कसा काढावा हे ठरले.\nमुलगी शिकली प्रगती झाली\nहल्ली मुलांना शेती करायला आवडत नाही.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/america-india-118011100016_1.html", "date_download": "2018-04-27T05:04:07Z", "digest": "sha1:A4PJWIBDR3IVF443PY3IFFHFSC45OI2V", "length": 11246, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भारतात बलात्कारासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढल - अमेरिका | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभारतात बलात्कारासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढल - अमेरिका\nआपल्या देशाची बदनामी जगात सुरु आहे. यामध्ये अमेरिकेने त्याच्या नागरिकांना काही सूचना केल्या असून त्यात आपल्या देशाबाबत अनेक सूचना केल्या आहेत. अमेरिकेने आपल्या पर्यटकांसाठी अॅडव्हायजरीमध्ये भारताची बदनामी सुरु असल्याचे दिसून येते आहे.\nअॅडव्हायजरीमध्ये अमेरिका म्हणते की\nभारतात प्रवास करायचा आहे, त्यांनी जम्मू काश्मीरला जाणं टाळावं पाहिजे सोबतच\nश्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम यासारख्या पर्यटनस्थळांवर हिंसाचाराच्या घटना घडू शकतात. भारतीय प्रशासन परदेशी पर्यटकांना शक्यतो इथे जाण्यापासून मज्जाव करते, असं अमेरिकेने म्हटलं आहे. सोबतजर महिला पर्यटक भारतात जाणार आहेत तर त्यांनी आपल्या सुरक्षेची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. कारण भारतात बलात्कारासारख्या महिला अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढल्याचं अमेरिकेनं आपल्या सूचनावलीत म्हटलं आहे.\nदहशतवादी कारवाया मुळे जम्मू काश्मीरला (लेह आणि लडाख वगळता) भेट देणं टाळावं,\nभारत-पाक सीमेपासून 10 किलोमीटर परिसरात प्रवास टाळावा सोबतचमध्य-पूर्व भारतात, विशेषतः ग्रामीण भागांमध्ये दहशतवादी पर्यटनस्थळ, मार्केट-मॉल, स्थानिक प्रशासन सेवा केंद्रांवर हल्ला करु शकतात.\nमहिलांनी एकट्यानं प्रवास करणं टाळावं, सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी असे\nसेवा कराचा (जीएसटी) रेरामुळे रहिवासी घरांच्या किंमतीत घसरण\nमुंबईकर सापडलाय आगीच्या विळख्यात ... प्रशासन करतंय काय\nसर्व आमदार बिनकामाचे, शिवरायांचा नावाचा राजकीय वापर- भिडे\nआता ‘यूआयडीएआय’ने व्हर्च्यूअल आयडी सुरू होणार\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/new-passport-kendra-117120900003_1.html", "date_download": "2018-04-27T05:00:06Z", "digest": "sha1:XS37BRVYHG56BTYPZS7ORBBUYQS22KJY", "length": 10543, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राज्यात 16 पासपोर्ट केंद्रं लवकरच सुरु होणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराज्यात 16 पासपोर्ट केंद्रं लवकरच सुरु होणार\nयेत्या मार्च 2018 पर्यंत देशात 251 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात 16 पासपोर्ट केंद्रं लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी ही दिली आहे.\nदेशातील नागरिकांना पासपोर्ट सेवा सहज आणि सुलभपणे मिळावी या उद्देशाने ही नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. येत्या मार्च 2018 पर्यंत देशात 251 केंद्र सुरू होणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात 20 पासपोर्ट केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nमहाराष्ट्रातील 20 पासपोर्ट केंद्रांपैकी 4 पासपोर्ट केंद्र सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर व पिंपरी चिंचवड येथे सुरु करण्यात आली आहेत. उरलेली 16 पासपोर्ट केंद्र लवकरच सुरु होतील\nयामध्ये सिंधुदुर्ग, वर्धा, जालना, लातूर, अहमदनगर, पंढरपूर, सांगली, बीड, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, घाटकोपर, नवी मुंबई, डोंबिवली, पनवेल, नांदेड व जळगाव याठिकाणी नवीन केंद्र सुरु होतील. या 16 नवीन पासपोर्ट केंद्रामुळे राज्यात पासपोर्ट केंद्रांची संख्या 27 होणार आहे.\nगुजरात : पहिल्या टप्प्यातील मतदान\nपर्यटकांनी दिली 'ताजमहाल'ला दुसऱ्या क्रमांकांची पसंती\nकुलभूषण जाधव घेतील 25 डिसेंबरला घेतील आई आणि पत्नीची भेट\nSC ने म्हटले, कुठलाही कायदा लग्नानंतर महिलेचा धर्म बदलत नाही\nएक हजारापेक्षा कमी रकमेची खरेदी डेबिट कार्डवरून महागणार\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR500", "date_download": "2018-04-27T04:49:37Z", "digest": "sha1:3LKEBHE7CQDMEDCOF6WC5NSXLFJMGQYF", "length": 4873, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपहिल्या गोरखा बटालियनचे द्विशताब्दी वर्ष साजरे\nब्रिटिशांनी स्थापन केलेल्या नऊ गोरखा बटालियनपैकी पहिल्या बटालियनचे यंदा द्विशताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे. या बटालियनची स्थापना 1817 मध्ये करण्यात आली होती. द्विशताब्दी वर्षानिमित्ती सिकंदराबाद येथे 16 मार्च 2017 रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nबटालियनमधील जवानांनी दिलेल्या सेवेबद्दल अनेक मोठे, महत्वपूर्ण आणि मानाचे पुरस्कार या बटालियनला मिळाले आहेत. अनेक ‘व्हिक्टोरिया क्रॉस’, पाच महावीर चक्र आणि सतरा वीरचक्र मिळवणाऱ्या लष्करी जवान, अधिकाऱ्यांनी गेल्या दोन शतकात बटालियनलाही गौरव प्राप्त करुन दिला. या बटालियनच्या रेजिमेंटस्‌नी देशात डेराबाबा नानक, जम्मू आणि काश्मीर याबरोबरच अफगाणिस्तान, फ्रान्स, उत्तर आफ्रिका, बर्मा अशा विविध देशांमधूनही कर्तव्य बजावले.\nद्विशताब्दी वर्षानिमित्त या बटालियनच्या एका पथकाने लडाख क्षेत्रातले कांगडी शिखर (6,153 मीटर उंची) सर करण्याचा विक्रम केला. तसेच मोटारसायकल रॅलीचं आयोजन केले होते.\nया बटालियनच्या माध्यमातून आत्तापर्यंत 32 हजार नेपाळींनी भारतीय लष्करात सेवा बजावली आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याचे काम या बटालियनने केले. बटालियनच्या द्विशताब्दी समारोहामध्ये नेपाळमधून 500 पेक्षा जास्त निवृत्त जवान उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमाला पंजाबचे माजी राज्यपाल, जनरल बी.के.एन.छिब्बर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/he-pahach/news-18-lokmat-show-annadata-278073.html", "date_download": "2018-04-27T04:47:11Z", "digest": "sha1:EABKNC6EZDFCAB4W63HD36M5TMDUQ64D", "length": 9111, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यूज 18 लोकमत कार्यक्रम - अन्नदाता (25 डिसेंबर 2017)", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nन्यूज 18 लोकमत कार्यक्रम - अन्नदाता (25 डिसेंबर 2017)\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: annadataprogrammeअन्नदातान्यूज 18 लोकमत\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nविशेष कार्यक्रम रिपोतार्ज : बिबट्यांची दुनिया\nस्वानंद किरकिरेंसोबत वाचाल तर वाचाल\n'वाचाल तर वाचाल'मध्ये -गिरीश कुबेर\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/arogya-jansanpada/", "date_download": "2018-04-27T05:02:41Z", "digest": "sha1:YX5VPY3GHYGVFJOD2YSITOCQ4R3SS4E2", "length": 13604, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आरोग्यम् जनसंपदा | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nजॉन डालटन या प्रख्यात शास्त्रज्ञाने म्हटले आहे\n‘‘उद्यापासून सकाळी ६ ला उठून व्यायाम करायला लागा’’\nएड्स आटोक्यात आणणारा ‘पेप्फार’\nएड्स या रोगाने मानवी वृत्तीचे एक उत्तम उदाहरण जगाला दाखविले.\nकुणी विचारले, ‘‘कार्यालय’ म्हणजे काय\nझिम्बाब्वेमधील अनेकांसाठी २००५ हे वर्ष दु:स्वप्न घेऊन उजाडलं.\nदंश : विषाचा आणि विषमतेचा\nआरोग्याच्या या समस्येवर जगभरातील सामान्यांना परवडेल असे औषध उपलब्ध व्हावे\nव्यक्तिगत स्वातंत्र्य महत्त्वाचे की अप्रत्यक्षपणे इतर व्यक्तींना होणारा त्रास महत्त्वाचा\nअमली पदार्थाची व्यसनाधीनता हा जगापुढे असलेला आरोग्याचा एक अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न आहे.\nदिवसेंदिवस ज्ञान आणि माहिती जितकी गुंतागुंतीची होत आहे, तितकी ती मानवी क्षमतांना आव्हान देत आहे.\nमानवनिर्मित यंत्रे आज मानवजातीचे आरोग्याचे तंत्र सांभाळण्यास मदत करीत आहेत\nआहाराबाबत फारसे संशोधन होताना दिसत नाही\nएका शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला दवाखाना.\nआरोग्यविषयक प्रश्नांचा पत्रकारितेच्या भिंगातून शोध घेणे ही काळाची गरज आहे.\nचीनमध्ये २०१३ मध्ये सुमारे ३ लाख ६६ हजार लोक मृत्युमुखी पडले\n‘क्लीन वॉटर अ‍ॅक्ट’ प्रकल्पांतर्गत कायदे कडक केले\nएकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपातील संशोधकांच्या एक धक्कादायक गोष्ट लक्षात आली.\nनैराश्याचे अत्यंत हिंस्र असे प्रदर्शन काही घटनांमधून दिसले आहे.\nबंदुकीने होणाऱ्या हिंसाचाराला असंख्य लोक बळी पडलेले आहेत.\nबिहारमधील मधेपुरा जिल्ह्य़ातील भतखोडा हे खेडे. गोठय़ापाशी काही मुले खेळत आहेत.\nभारताला २०१९ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याकरिता विविध स्तरांवर प्रयत्न चालू आहेत.\nजागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत आता क्युबा आरोग्याच्या बाबतीत प्रगत देशांमध्ये गणला जाऊ लागला आहे.\nअमेरिकेच्या खाली वसलेला मेक्सिको हा देश आणि भारत यांच्यात एक महत्त्वाचे साम्य आहे.\nअर्दी रिझाल. इंडोनेशियातल्या जेमतेम दोन वर्षांच्या या मुलानं २०१० मध्ये जगभरातल्या अनेकांची झोप उडवली.\nअशी कल्पना करूया की राज्यातील विविध ठिकाणच्या तीन तरुणींचं पहिलं गर्भारपण आहे.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/aagami/", "date_download": "2018-04-27T04:50:36Z", "digest": "sha1:7UUBU6HKAKZE66TYVLWOW6CKIWJEBVKW", "length": 18056, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आगामी | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nयंदाचा फेब्रुवारी हा ‘फिल्मी रोमान्स’चा महिना आहे असे म्हणायला हरकत नाही\nएकंदरीत २०१६ चा तिसरा शुक्रवार बॉलीवूडला हवा असलेला सुपरडूपर हिट शुक्रवार ठरू शकेल.\nसनी देओलच्या ‘घायल’ चित्रपटाचा ‘घायल वन्स अगेन’ नावाचा सीक्वल १५ जानेवारी रोजी प्रदर्शित होतोय.\nभावनिक आणि नाटय़पूर्ण ‘वझीर’\nट्रेलरवरून तरी एटीएस अधिकारी असलेला फरहान अख्तर हा वझीरला संपविण्यासाठी सज्ज झालेला आहे.\nचित्रपट समीक्षक असलेले बिकास रंजन मिश्रा यांनी ‘डिअर सिनेमा’ या संकेतस्थळाची स्थापना केली.\nपुन्हा एकदा ‘दिलवाले’ची धूम\nअमिताभ बच्चन यांचे पडद्यावर बऱ्याचदा ‘विजय’ हे नाव लोकप्रिय ठरल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे.\nआपल्या देशात राजकीय क्षेत्रात गाजलेल्या व्यक्तींवर चित्रपट करण्याची परंपरा पाहायला मिळते.\nरोमॅण्टिक कॉमेडी प्रकारचे हिंदी चित्रपट हाच सध्या बॉलीवूडमध्ये ट्रेण्ड बनला आहे असे म्हणता येईल.\nमराठी चित्रपटांमध्ये अनेक नवनवीन कलावंत, तंत्रज्ञ, निर्माते-दिग्दर्शक काम करण्याचे प्रमाण वाढले आहे.\nगेल्या ८० वर्षांतील बॉलीवूडमधील सर्वाधिक सुपरडुपरहिट दहा चित्रपटांच्या यादीत बडजात्यांचे चित्रपट आहेत.\nमराठी चित्रपटांच्या दिग्दर्शकांमध्ये सचिन कुंडलकर हे एव्हाना सुस्थापित झालेले नाव म्हणता येईल.\nनाटक-चित्रपट-मालिका, रिअ‍ॅलिटी शो अशा शक्य त्या सर्व माध्यमांत मराठी कलावंत दिसू लागलेत.\nमराठी चित्रपटांमध्ये गेल्या काही काळापासून प्रेमकथापटांची चांगलीच रेलचेल असल्याचे दिसून येते. परंतु अलीकडे झळकलेल्या मराठी प्रेमकथापटांतून निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करण्यात आल्याचे दिसते.\nउमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी या दिग्दर्शक आणि लेखक-अभिनेता जोडीचे चित्रपट म्हणजे चित्रपटप्रेमी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरते हे एव्हाना प्रेक्षकांना चांगलेच ठाऊक झाले आहे.\nरिमेक आणि सीक्वेलच्या लाटेबरोबरच हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये ‘बायोपिक’ चित्रपटांचा स्वतंत्र प्रवाह तयार झाला आहे.\nबॉलीवूडला वर्षभरात बॉक्स ऑफिसवर हमखास यशस्वी ठरणाऱ्या निदान ८-१० चित्रपटांची गरज असते. यंदाच्या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांच्या कालावधीत सुपरडुपर हिटचा फलक...\nऑगस्टमध्ये तीन मराठी सिनेमे…\nमराठी चित्रपट प्रदर्शित होण्याची संख्या वाढतेय. गेल्या शुक्रवारी ‘पन्हाळा’, ‘मनातल्या उन्हात’, ‘कॅरी ऑन मराठा’ असे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. यात आणखी चौथा चित्रपट ‘हायवे’सुद्धा प्रदर्शित होणार होता.\nमधुर भांडारकर यांचे चित्रपट असं म्हटलं की, लगेचच प्रेक्षकांना चटकन आठवतात ते ‘चांदनी बार’, ‘पेज थ्री’, ‘फॅशन’ आणि ‘हिरॉईन’ हे त्यांचे चार चित्रपट. त्या तुलनेत ‘कॉपरेरेट’, ‘जेल’, ‘ट्रॅफिक सिग्नल’\nएकाच शुक्रवारी चार मराठी चित्रपट\nमे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून जवळपास दर शुक्रवारी दोन-तीन किंवा चार मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे आढळून येते. नेहमीची कौटुंबिक-विनोदी मसालापटांची चौकट सोडून अन्य विविध...\nमराठी चित्रपटांना विनोदाची मोठी परंपरा लाभली आहे. निरनिराळ्या धाटणीच्या विनोदाची हाताळणी मराठी चित्रपटांमध्ये मोठय़ा प्रमाणावर करण्यात आली आहे. किंबहुना मराठी चित्रपटांमध्ये विनोदाची लाट हीच...\nमराठी चित्रपटांची संख्या यंदाच्या वर्षी भरपूर वाढली आहे हे एव्हाना मराठी प्रेक्षकांना चांगलेच ठाऊक झाले आहे. संख्या वाढण्याबरोबरच आतापर्यंत निर्माते-दिग्दर्शकांनी स्पर्श न केलेले विषय नव्या पॅकेजिंगमध्ये...\n‘हिंदी सिनेमाला रिमेकचे आकर्षण भलतेच आहे हे यंदाच्या वर्षी अनेक रिमेक हिंदी सिनेमांनी सिद्ध केले. त्यातही खासकरून दाक्षिणात्य भाषांतील चित्रपटांचे हिंदी रिमेक सर्वाधिक असतात हे प्रेक्षकांनाही आता...\nदोन भागांतील भव्य चित्रपट ‘बाहुबली..’\n‘बाहुबली’ म्हणजेच ज्याचे बाहू सर्वाधिक बलवान आहेत. कर्नाटक राज्याच्या हसन जिल्ह्य़ात श्रवणबेळगोळ येथे सन ९८३ मध्ये गंगा राजवटीतील\nहिंदी सिनेमाने वेळोवेळी स्त्रीची बदलती रूपं मांडताना काळ बदलला तरी भारतीय स्त्रीची घुसमट मात्र पूर्वी होती तशीच आहे किंवा यांसारख्या भारतीय स्त्रीच्या वास्तववादी रूपाचे चित्रण केले आहे.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1933", "date_download": "2018-04-27T04:54:33Z", "digest": "sha1:OR6SUNM4KDKIG6KZVCTNOUBPYFPDBAXJ", "length": 4768, "nlines": 49, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कल्पनेच्या तीरावर | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nशशश्रुंग- एक असा देश जिथे लैंगिक भूक ही नैसर्गिक गरज असल्याने अतिशय सामान्य बाब, गोपनीय नसलेली, जशी आपल्या समाजात पोटाची भूक ही अतिशय सामान्य बाब.\nशशश्रुंग- एक असा देश जिथे मृत्यू ही आनंददायक घटना आहे.\nशशश्रुंग- एक असा देश जिथे विचारवंत, गवंडी, न्हावी, राजकारणी या सगळ्यांना समान महत्त्व आहे.\nशशश्रुंग- एक असा देश जिथे देवाचे अस्तित्व मान्य आहे पण धर्माचे नाही.\nअसे अनेक सामाजिक नितीनियम शशश्रुंग देशाला आपल्या समाजापासून वेगळा ठरवतात.\nआपल्या सामाजिक नितीनियमांमागे काहीतरी कारणं आहेत (असं आपण मानतो) , त्याप्रमाणेच शशश्रुंगातही प्रत्येक नियमामागे काहीतरी ठोस तात्त्विक कारण आहे.\nशशश्रुंगाबद्दल अशा अनेक गोष्टी सांगता येतील पण त्या मुळातून वाचणे इष्ट, कारण मूळ कादंबरीची किमान पातळीवरून ओळख करून देण्याएवढीच माझी पात्रता.\nवि. वा. शिरवाडकर यांची 'कल्पनेच्या तीरावर' ही कादंबरी म्हणजे एक तत्त्वज्ञान आहे. मराठीतली एक दुर्लक्षित कलाकृती.\nमॅजिकल रिआलिझम, फँटसी. . .( मॅजिकल रिआलिझमवाला मार्क्वेझ).\nकल्पनेच्या तीरावर- वि. वा. शिरवाडकर,\nपहिल्यांदाच येथे लिहित असल्याने गडबडीत विषय निवडीत चूक राहून गेली आहे, त्याबद्दल क्षमस्व.\nवरील पुस्तक मी २५ किंवा ३० वर्षांपूर्वी वाचले होते. त्या वेळी ते मला अगदी ओढून ताणून लिहिल्यासारखे वाटले होते. आता परत एकदा वाचले पाहिजे.\nही कादंबरी काही वेळा ओढून ताणून लिहिल्यासारखी वाटते, हे काही प्रमाणात खरेच. पण तरीही (मराठीतील) एक त्यातल्यात्यात वेगळा प्रयोग वाटला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2824", "date_download": "2018-04-27T04:54:17Z", "digest": "sha1:AD5JQNVJTFY7J66RYT2TKNW76LDPU7OM", "length": 13680, "nlines": 51, "source_domain": "mr.upakram.org", "title": "जिमी कार्टर यांना मेडिकल नीतीमत्तेचे आणि इतर नीतीमत्तेचे पुस्तक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nजिमी कार्टर यांना मेडिकल नीतीमत्तेचे आणि इतर नीतीमत्तेचे पुस्तक\nअमेरिकेच्या गिल्ट कॉन्शन्सचे आऊटसोर्सिंग\nउपक्रमावर अभय बंग यांच्या उपचार पद्धतीस न्यायवैद्यकीय अनुमति नाही. आदिवासींना फसवून त्यांच्यावर उपचार केले जातात हे वैद्यकीय एथिक्स च्या विरुद्ध आहे म्हणून जोरजोरात चर्चा चालू आहे. वादविवाद आणि त्यात चांगली बाजू हिरहिरीने मांडणे हे ठणठणपाळ याची मजबुरी यामुळे ठणठणपाळ यानेही मोठ्या उत्साहाने भाग घेतला .कारण भारतात ज्या कांही चांगल्या गोष्टी आहेत त्यात श्री आणि सों अभय बंग , आमटे कुटुंबीय यांचा पहिला नंबर आहे. आणि या चांगल्या कार्यास जर कोणी अपशकून करत असेल तर विरोध करणे हे आपले कर्तव्य आहे यामुळे वादविवाद . हे चालत असतानाच आज लोकसत्तात पुढील बातमी वाचली . डॉरी स्ट्रॉम्र्स पुरस्कार स्वीकारण्यासाठी डॉ. अभय बंग अमेरिकेला रवाना. http://www.loksatta.com/index.phpoption=com_content&view=article&id=100... त्या निमित्ताने वॉशिंग्टनमध्ये आयोजित संमेलनात ते व्याख्यान देतील.अॅटलांटामध्ये ‘कार्टर फाऊंडेशन’द्वारा आयोजित ‘जागतिक आरोग्यसेवेत करुणेचे स्थान’ या बैठकीत ते भाग घेतील. बैठकीत दोन नियोजित सत्राचे अध्यक्ष डॉ. बंग असतील. संयुक्त राष्ट्राने न्यूयॉर्कमध्ये आयोजित या संमेलनात अनेक राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख व आरोग्यमंत्री सहभागी होत असून सहस्रकाच्या विकास ध्येयामध्ये मातामृत्यू, बालमृत्यू, कुपोषण कमी करणे यांचा समावेश आहे. त्यात प्रगती करण्यासाठी जागतिक निर्धार व कृतीला प्रबळ कसे करता येईल, हा डॉ. बंग यांच्या मांडणीचा प्रमुख मुद्दा असणार आहे. डॉ. बंग यांच्या नेतृत्वात ‘सर्च’ संस्थेने गडचिरोली जिल्ह्य़ात शोधून विकसित केलेल्या ‘घरोघरी नवजात बालसेवा’ या पद्धतीने बालमृत्यू कमी करता येतात, हे सिद्ध झाल्याने यू.एन. संघटनांनी जागतिक वक्तव्य काढून या पद्धतीची शिफारस अविकसित देशांसाठी केली आहे. भारताच्या ११ व्या पंचवार्षिक योजनेत तसेच आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात याचा अंतर्भाव होऊन विविध प्रांतातील ४ लाख आशांना या पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इथिओपिया, बांगलादेश, नेपाळ या देशांनीही ही पद्धत वापरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ही पद्धत जागतिक पातळीवर पसरत आहे.\nवरील बातमी वाचून मला भारतातील अस्तित्वात असलेल्या नसलेल्या मेडिकल एथिक्स ची आठवण झाली. मेडिकल एथिक्स मुळे भारतात टीकेचे धनी झालेल्या भारतातील डॉक्टर बंग यांचा सत्कार करून अमेरिका आपल्या अपराधी भावनांचे आउटसोर्सिंग करून स्वत:पापक्षालन तर करत नाही ना अशी शंका, कुशंका माझ्या मनात आली. आता मेडिकल एथिक्स न पाळणाऱ्या बंग यांनी अमेरिकेच्या स्वत:च्या पापक्षालना करता त्यांचा सत्कार स्वीकारावा का बंग यांनी हा सत्कार स्वीकारून अमेरिकेच्या पापात सामील व्हावे का बंग यांनी हा सत्कार स्वीकारून अमेरिकेच्या पापात सामील व्हावे का हा मुलभूत प्रश्न जालावरील रिकामटेकड्या ब्लोगेर्स ना पडला आहे. आता बंग यांनी काय करावे, अमेरिकेने त्यांचा सत्कार केला यामागे कांही षड्यंत्र असू शकते. या निमित्य मेडिकल एथिक्स पाळणाऱ्या भारतीयांचा जाणूनबुजून अपमान करून अनैतिक कार्य करणाऱ्या लोकांना ( बंग ) प्रोहत्सान देवून भारतात अनैतिक्त्ता माजवून नैतिक भारतीयांचे खच्चीकरण करणे हा छुपा हेतू सुद्धा अमेरिकेचा असू शकतो. यामुळे जालावरील नैतिक उपक्रमिनी त्वरित बंग यांना मेल करून सत्कार स्वीकारून नैतिक भारतीयांचा अपमान करू नका अशी जाहीर विनंती करावी.\nत्याच प्रमाणे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यानाही मेल करून, बंग आमटे हे भारतात मेडिकल एथिक्स पाळत नाही, रुग्णांना देवीच्या नावाखाली फसवून उपचार करतात , दानशूर व्यक्तींना दान देण्याचे भावनिक आवाहन करून त्यांच्या पापाच्या कमाई वर डॉक्टरी करतात, आणि या पापाच्या पैश्यावर समाजसेवक म्हणून स्वतः मिरवतात. या पापाच्या पैश्या तूनच ते ठणठणपाळ आणि इतर ब्लोगेर्स , प्रसार माध्यमांना , TV वाल्यांना आपल्या हाताशी धरून स्वतः:चा उदो उदो करून घेतात. याला पुरावा म्हणून राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांना मेडिकल नीतीमत्तेचे आणि इतर नीतीमत्तेचे पुस्तक आणि जाल वरील बंग आमटे यांची बाजू घेणाऱ्या ब्लोगेर्स च्या प्रतिक्रिया त्वरित मेल कराव्यात आणि भारताच्या नैतिकतेचा झेंडा जगात उंच उंच फडकत ठेवावा असे मी जाहीर आवाहन करतो. हा धागा मुद्दाम नवीन काढला . करण बंग यांच्या वरील अनेतिक्तेच्या धाग्यावर नेतिकतेवाल्यांच्या प्रतिसाद धोधो पडत होता. हा धागा ठेवायचा का नाही याचे नेतिक अधिकार संपादकांना , मालकांना आहेत.\nजाता जाता :- तिथे डॉ. राणी व अभय बंग या दोघांच्यावतीने डॉ. अभय बंग हा पुरस्कार स्वीकारतील. बंग यांना त्यांच्या अनैतिक कामात सावली सारखी साथ देणाऱ्या राणी बंग. मात्र डॉक्टर बंग (पुरुषाने) यांनी सत्कार समारंभाला स्वत: च्या बायकोला मात्र नेले नाही. स्र्त्री मुक्ती संघटना लक्षात घ्या तुम्ही पण याचा जरूर निषेध करून राणी यांना न्याय मिळवून द्या . आणि भारतीय स्त्रियान वर असा अन्याय या पुढे खपवून घेतला जाणार नाही हे दाखवून द्या.\nचर्चेला महत्व देऊ नका.\nज्यांना अभय बंग ह्यांच्या उपचार पद्धतीमुळे फायदा झाला ते त्यांच्याबद्दल चांगलेच बोलतील. तसेच त्यांच्या कार्याची महती मानणारे महाराष्ट्रात लाखो लोक आहेत. तुम्ही उपक्रमावरील \"त्या\" चर्चेला महत्व देऊ नका.\nराजेशघासकडवी [15 Sep 2010 रोजी 02:43 वा.]\nतिरकसपणा छान आला आहे, तेसुद्धा काहीतरी चांगलं आहे हे सांगताना. असंच लिहीत राहा.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nप्रकाश घाटपांडे [15 Sep 2010 रोजी 08:21 वा.]\nलेख अगदी ठणठणपाळ ष्टाईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR502", "date_download": "2018-04-27T04:50:09Z", "digest": "sha1:D7RKBT2P4XI5Q6E2VQ74P72E6WR4NP2S", "length": 4224, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nरत्नागिरी गॅस आणि ऊर्जा प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी योजना सुरु\nरत्नागिरी गॅस आणि ऊर्जा प्रकल्पामधून वायू आधारीत ऊर्जा निर्मिती केली जात आहे. 2015-16 आणि 2016-17 या वर्षांमध्ये या प्रकल्पातून ऊर्जा निर्मिती केली असल्याची माहिती ऊर्जा, कोळसा आणि खाण मंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.\nरत्नागिरी ऊर्जा प्रकल्पाकडून दि. 1 एप्रिल 2017 पासून 500 मेगावॅट ऊर्जा अखंडितपणे पाच वर्षे खरेदी करण्यात येईल, असे रेल्वेने मान्य केले आहे. तसेच या प्रकल्पाला येणारा ऊर्जा वितरणासाठी लागणारा खर्च आणि त्यामध्ये होणारे नुकसान तसेच व्हॅट कर माफ करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्यानेही तत्वत: मान्य केले आहे, असेही गोयल यांनी यावेळी सांगितले.\nरत्नागिरी गॅस आणि ऊर्जा प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारने केलेल्या उपाय योजनांची माहिती मंत्र्यांनी यावेळी दिली.\nया प्रकल्पाला अंदाजे 8,906 कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. मात्र, बँका आणि वित्तीय संस्थांनी कर्ज परतफेडीसाठी मुदतवाढ दिली असून, त्याची फेरआखणी केली आहे. ‘गेल’ कंपनीला रत्नागिरी ऊर्जा प्रकल्पातून पाच वर्षे ठराविक दराने गॅस पुरवठा करणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2629", "date_download": "2018-04-27T04:47:25Z", "digest": "sha1:TD5OTBSBAG3XFY37XJECR5C4WYAUBUTW", "length": 14078, "nlines": 60, "source_domain": "mr.upakram.org", "title": "फ्रान्सलाही भुरळ स्वातंत्र्यवीरांच्या कर्तृत्वाची! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nफ्रान्सलाही भुरळ स्वातंत्र्यवीरांच्या कर्तृत्वाची\nमार्सेलिस (फ्रान्स) - मार्सेलिसच्या शांत समुद्राकाठी सुरू असलेला ऐतिहासिक उडीचा शताब्दी सोहळा पाहण्यासाठी देशविदेशांतील पर्यटकांनीही गर्दी केली होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वि. दा. सावरकरांचे कर्तृत्व समजून घेताना विदेशी पर्यटकही भारावले. \"वॉव... इट्‌स ग्रेट' अशा शब्दांत त्यांनी सावरकरांच्या कार्याची प्रशंसा केली.\nमार्सेलिसच्या समुद्रालगत टेकडीवर फारो बंगल्याच्या हिरवळीवर नटूनथटून आलेल्या महिला, पगडी-धोतर, झब्बा-सलवारमधील पुरुष यांना पाहून स्थानिक रहिवाशांनीही कार्यक्रमाची चौकशी सुरू केली आणि त्यातून त्यांच्यापुढे उलगडला सावरकरांच्या उडीचा शतकापूर्वीचा भारून टाकणारा इतिहास. ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका व्हावी, म्हणून मोर्या बोटीतून समुद्रात उडी मारणाऱ्या त्या वीराच्या धाडसाने सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून आला. भारतातूनच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या सावरकरप्रेमींनी जेव्हा मार्सेलिसचा समुद्रकिनारा पाहिला, तेव्हा \"त्या' उडीच्या आठवणींनी त्यांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले.\nमासेर्लिस बंदरामध्ये दि. ७ जुलै १९१०च्या रात्री 'मोरया' बोट थांबली आणि दि. ८ जुलै १९१० या दिवशी सकाळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बोटीच्या पोर्टहोलमधून त्रिखंडात गाजलेली उडी मारली आणि इंग्रजांच्या हातून निसटून जाण्याचा धाडसी प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे फ्रान्सच्या किनाऱ्यावर प्रवेश केला की ती व्यक्ती त्या देशाची नागरिक ठरते आणि अन्य देशांच्या सरकारला, त्या नागरिकाला विनापरवाना ताब्यात घेता येत नसे. या कायद्याचा लाभ उठवण्याचा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रयत्न केला. पूर्वसूचनेप्रमाणे मादाम कामा, लाला हरदयाळ हे मासेर्लिस बंदरावर येण्याचे ठरले होते; पण दुदैर्वाने त्यांना येण्यास थोडा उशीर झाला आणि ब्रिटिश पोलिसांनी फ्रेंच पोलिसांना लाच देऊन सावरकरांना ताब्यात घेऊन बोटीवर आणले. पुढे 'हेग' येथील आंतरदेशीय न्यायालयात खटला भरवून सावरकरांना सोडविण्याचा मादाम कामा, डॉ. राणा आदींनी प्रयत्न केला; परंतु ब्रिटनच्या फ्रान्सवरील दबावामुळे 'हेग'च्या न्यायालयाने सावरकरांना ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरुद्ध युरोपातील स्वतंत्र देशांतील वृत्तपत्रांनी लेख लिहून तीव्र निषेध केला. हिंदी क्रांतिकारकांनीही त्या निर्णयाबद्दल संताप व्यक्त करून ब्रिटिश शासनाविरुद्ध लढण्याचा निश्चय केला. संपूर्ण जगातील देशांमध्येही 'हेग'च्या निर्णयाविरुद्ध तीव्र निषेध व्यक्त केला गेला.\nया घटनेला दि. १० जुलै २०१० या दिवशी १०० वषेर् पूर्ण होतील. हा दिवस फ्रान्समध्येही साजरा करण्यासाठी भारतीय लोकांनी प्रयत्न केला आणि फ्रान्सच्या शासनाने मासेर्लिसच्या समुदकिनारी स्तंभ उभारण्याचे मान्य करून त्यासाठी जागा देण्याचेही मान्य केले. केवळ आंतरराष्ट्रीय निर्बंधामुळे, भारतीय शासनाच्या परराष्ट्रीय खात्यातून या स्मारकास संमतीदर्शक पत्र फ्रान्स शासनाकडे पाठवावे अशी सूचना करण्यात आली; परंतु भारतीय जनता पक्षाच्या तत्कालीन केंद शासनाने, केलेली ही सूचना हेतूत: दुर्लक्षित करून तसे पत्र फ्रेंच सरकारकडे धाडले नाही. तसे पत्र धाडण्यासाठी खासदार, आमदारांनी भारतीय परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून, आपले लेखी विनंतीपत्र सादर करावे, अशी विनंती केली. तरीही भारतीय शासनाने आपले संमतीपत्र फ्रेंच शासनाकडे पाठवले नाही. शासनाच्या या उदासीन वृत्तीचा जनतेने निंदाजनक भाषेने व लेखांद्वारे विरोध केला आणि जनताच मासेर्लिसच्या समुदकिनाऱ्यावर हे शताब्दी वर्ष साजरे करील व शासनाला तशी संमती देण्यास भाग पाडेल अशी आशा निर्माण केली. यानंतर भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद शासनाने यासंबंधी फ्रेंच सरकारला 'विना हरकत पत्र' धाडण्यात अनिच्छा व्यक्त केली. पुढे काँग्रेसच्या डॉ. मनमोहन सिंग शासनानेही तशा अर्थाचे पत्र फ्रेंच शासनाला पाठवण्यास मनाई केली. सावरकरांचे जहाल हिंदूत्ववादी विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही मानवत नाहीत. म्हणून संघाच्या व्यासपीठावर सावकरांच्या फोटोला सहसा स्थान नसते.राष्ट्रीय पातळीवर ज्यांचं नाव घ्यायला पाहिजे अशा व्यक्तिंमध्ये एकेकाळी महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती होत्या. त्यात निर्विवादपणे सावरकर होते. त्यावेळी त्यांचे महत्त्व तेवढे होतेही. पण पुढे त्यांची प्रतिमा आणखी मोठी होऊ नये यासाठीही प्रयत्न झाले किंवा केले गेले. देशात कॉंग्रेसचे राज्य असल्याने आणि सावरकर कॉंग्रेसविरोधी असल्यानेही सावरकरांसंदर्भात, त्यांच्या विचारांसंदर्भात फार काही झाले नाही. अगदी आत्ता आत्तापर्यंत सावरकर द्वेष संपलेला नाही. हे भारताचे दुर्देव्य\nसावरकरांचे बहुतेक विचार मला पटतात. गांधी की सावरकर या वादात मी सावरकरांना मत देतो.\nमी तुमच्या मताशि अग्दि सहमत आहे.\nबाकि लेख फार् सुन्दर लिहिता हो तुम्हि\nप्रमोद सहस्रबुद्धे [10 Jul 2010 रोजी 13:27 वा.]\nया उडीचा परिणाम म्हणून फ्रान्स मधे मोठी घटना घडली.\nतत्कालीन फ्रान्स सरकारच्या भूमीवर येऊन ब्रिटीशांनी अटक केल्याने ती त्या सरकारची नामुष्की ठरली. याचा परिणाम म्हणून तत्कालीन फ्रान्सच्या सरकारला राजिनामा द्यावा लागला.\nनितिन थत्ते [10 Jul 2010 रोजी 15:07 वा.]\nअसे काही घडल्याचे ऐकलेले नाही.\n(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)\nप्रमोद सहस्रबुद्धे [11 Jul 2010 रोजी 02:17 वा.]\nमाझ्या माहितीचा दुवा सापडला नाही. मराठी पुस्तकात वाचल्याचे आठवते.\nगुगल वर शोध हे सापडले http://en.wikipedia.org/wiki/Aristide_Briand त्यातील दुसर्‍या सरकारचा कालावधी उडीशी जुळतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/995", "date_download": "2018-04-27T04:47:06Z", "digest": "sha1:GJK5TR6HF5Q7JW3PRUWZNDD3TCXAE7GP", "length": 19270, "nlines": 102, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सुमोचा मागोवा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nऑटो एक्स्पो २००८ मध्ये टाटा मोटर्स कंपनीने १ लाखाची नॅनो सर्वांना दाखवली आणि वाहन जगतात एक क्रांती घडवून आणली. नॅनो दाखवत असतानाच टाटांनी आणखीन एक गाडी सर्वांना दाखवली. नावाने जुनी पण पुर्ण पणे नवी - टाटा सुमो - ग्रँडे.\nसुमो ग्रँडे - समोरुन\nटाटा सुमो - ग्रँडे आहे कशी हे पाहण्या आधी आपण सुमोचा थोडा इतिहास पाहू. टाटा सुमो गाडी, वाहनांच्या ज्या प्रकारात ओळखली जाते त्या प्रकाराला बहुपयोगी वाहन (Multi Utility Vehicle) असे म्हणतात. या वाहन प्रकारात तो वर सर्वांना माहीत होती ती गाडी म्हणजे महिंद्राची जीप. अर्थात विली-जीप कंपनीच्या या गाड्या प्रथम महिंद्राने बांधून भारतात विकल्या आणि त्यानंतर या वाहन प्रकारात भारतभर जीप म्हणूनच ओळखले जाऊ लागले. कमीत कमी ५-७ लोकांना घेऊन कोणत्याही रस्त्यावर धावणारे वाहन असे या प्रकारातल्या वाहनांना ओळखले जाते. महिंद्राच्या जीपने बराच काळ भारतीय रस्त्यांवर अधिराज्य गाजवले. त्या नंतर आगमन झाले ते टेम्पो ट्रॅक्सचे. आकाराने थोडी मोठी आणि डॅम्लर क्रायस्लरचे ओएम ६१६ चे शक्तिशाली इंजिन असलेली हि गाडी लोकांना फारच भावली. अर्थात भावली ती गावाकडे अनेक माणसांची वाहतूक करण्याच्या धंद्यासाठी. पण या गाडीने बहुपयोगी वाहन प्रकारातले महिंद्राचे स्थान थोडे कमकुवत केले.\nया गाड्यांमध्ये एक कमी होती. ती म्हणजे या गाड्या बंदिस्त नव्हत्या. अर्थात त्यामुळे थोड्या स्वस्त सुद्धा होत्या. पण दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात सुरक्षिततेचे एक मोठे प्रश्न चिन्ह होते. पावसाळ्यात सुद्धा या गाड्या अनेकदा निरुपयोगी ठरायच्या. तसेच या गाड्या कुलूप लावून बंदिस्त करता येत नसल्याने सामान सुरक्षित राहण्याची मोठी गैरसोय होत होती.\nयाच दरम्यान मोठे आणि छोटे ट्रक बनवणार्‍या टाटा मोटर्सने (त्यावेळची टेल्को) टाटा इस्टेट हे वाहन बाजारात आणून या प्रकारच्या वाहन क्षेत्रात येण्याचा आपला इरादा स्पष्ट केला होताच. मग बाजारातल्या जीप आणि ट्रॅक्स या वाहनांच्या कमतरतेचा अभ्यास करून टाटांनी सुमो तयार करून बाजारात आणली. पहिली बंदिस्त, बसायला आरामदायक, वातानुकूलित असणारी आणि शक्तिशाली टाटा सुमो १९९४ साली बाजारात विकली जाऊ लागली. लोकांच्या गरजेचा योग्य विचार करून वाहन बनवल्याने सुमोला बरीच मागणी येऊ लागली. सुमोचा खप एवढा झाला की वाहन व्यवसायात जबरदस्त मंदी असताना सुद्धा टाटा मोटर्सची रोजी रोटी म्हणजे टाटा सुमो होती. याच गाडीने कंपनीला मंदीमध्ये देखील तरले होते. त्यानंतर अनेक वर्षांनी मग टोयोटाचे आगमन होऊन क्वालीस आली आणि त्यांनी या गाड्या जास्त आरामदायी अशा असाव्यात याचा पायंडा पाडला. मग महिंद्राची स्कॉर्पिओ (बोलेरो देखील बाजारात आहेच), टवेरा या गाड्यांनी गर्दी केली आणि सुमो या शर्यतीत मागे पडू लागली.\nवाहन चालक संबंधीत अंतर्गत रचना २.२ लि. डायकॉर इंजिन\nमग २००४ साली सुमोने पहिल्यांदा कात टाकली आणि सुमो व्हिक्टा हे नवे रूप धारण केले. दिसायला तशी जुनीच होती पण अंतर्गत रचना जास्त चांगली होती. पूर्णतः नवे सुकाणू, सुधारीत वातानुकूलित यंत्रणा आणि बसण्यासाठीचे अनेक पर्याय अशा प्रकारची हि सुमो व्हिक्टा आपले वर्चस्व ठेवायचा प्रयत्न करत होती. पण जुन्या आकारात नवे बदल लोकांना फारसे भावले नाहीत. तसेच या वाहनाचे जीवनमान सुद्धा बरेच झाले होते. आता वेळ होती कात टाकण्याची. ऑटो एक्स्पो २००८ ची संधी साधून आता टाटांनी सुमोचे पूर्णतः नवे रूप भारतीयां समोर सादर केले. यावेळी नाव जुने-नवे आहे. सुमो ग्रँडे. पण गाडी पुर्ण पणे नवी आहे. संपूर्ण नवे रूप, नवीन अंतर्गत रचना, शक्तिशाली २.२ लीटरचे डायकॉर (DICOR - Direct Injection Common Rail ) इंजिन अशा वैशिष्ट्यांसह नवी सुमो बाजारात यायला तयार आहे. या गाडीची किंमत ६.५ ते ७.५ लाखांच्या दरम्यान असणार आहे. ऑटो एक्स्पो २००८ प्रदर्शनात प्रत्यक्ष पाहणार्‍या अनेकांना हि गाडी खूपच आवडली असे ऐकण्यात आहे.\nशानदार नवी सुमो ग्रँडे पार्श्व बाजुने सुमो ग्रँडे\nनॅनो प्रकल्पाचा गिरीश वाघ आणि टाटा सुमोच्या नावातच सामावलेले सुमंत मुळगावकर ही दोन मराठी व्यक्तिमत्त्वे टाटा मोटर्सच्या इतिहासात मोलाचे स्थान पटकावून आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.\nचित्रे मोठी दिसण्यासाठी कृपया चित्रांवर टिचकी मारा.\nप्रकाश घाटपांडे [24 Jan 2008 रोजी 11:20 वा.]\nअदुगर वाटल त्ये जाडे जाडे पैलवान कुस्ती खेळतात ती सुमो.\n(हगाम्यात पल्डो तरी बी रेवड्या भेटनारा) हगामा= मातीतील कुस्तीचा आखाडा [स्थानिक शब्द] रेवडी= तिळगुळाची पेढ्याचा आकाराची [परंतु गुळाच्या ढेपेसारख्या] वडी\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nचाणक्य ह्यांचा मोटार गाड्यांचा अभ्यास एकूणच सखोल दिसतोय. त्यामुळे अतिशय नेमक्या शब्दात त्यांनी नवीन सुमो कशी बनली ह्याबद्दलची कारणमीमांसा केली आहे. त्यासोबत नव्या सुमोचे इंजिन आणि नव्या गाडीचे प्रत्यक्ष स्वरूप छायाचित्रांद्वारे दाखवून लेख अजून माहितीपूर्ण केला आहे.\nप्रोत्साहनात्मक प्रतिसादा बद्दल धन्यवाद.\nचाणक्य ह्यांचा मोटार गाड्यांचा अभ्यास एकूणच सखोल दिसतोय. त्यामुळे अतिशय नेमक्या शब्दात त्यांनी नवीन सुमो कशी बनली ह्याबद्दलची कारणमीमांसा केली आहे. त्यासोबत नव्या सुमोचे इंजिन आणि नव्या गाडीचे प्रत्यक्ष स्वरूप छायाचित्रांद्वारे दाखवून लेख अजून माहितीपूर्ण केला आहे.\nअगदी हेच म्हणावेसे वाटले. आत्तापर्यंत तीन साडेतीन लाख मैल गाडी(ड्या) चालवून झाली आहे(त) पण असे व्यवस्थित लिहीता येणार नाही. माहीतीबद्दल धन्यवाद\nएकुणच आलेले प्रतिसाद वाचुन या विषयावर लेखन लोकांना आवडेल असे वाटु लागले आहे. त्यामुळे सर्व प्रतिसाद लिहिणार्‍यांचे मनापासुन धन्यवाद. हा लेख आणखी चांगल्या मांडणीसह टाकता आला असता. तसा तो मनोगतावर टाकला आहे.\nगाड्या वापरणे/चालवणे हि एक प्रकारची नशा असते असे वाटते. भारतीयांचे दुर्दैव असे आहे कि आमच्याकडे इंधन हा एक मोठा प्रश्न आहे.\nछान झाला आहे लेख. चित्रांमुळे मजा आली.\nपण मलतातून काही आवडली नाही... स्टियरींगव्हील चे डिझाईन पण आवडले नाही.\nइथे गोष्टी \"इर्गॉनॉमीक\" बनवायला बराच वाव आहे असे वाटले.\nइरगॉनॉमीक बनवतांना दरवेळी पैसेच जास्त लागतात असे नाही... त्यामुळे कमी पैशातही हे घडू शकेल असे वाटले.\nइरगॉनॉमीक बनवतांना दरवेळी पैसेच जास्त लागतात असे नाही... त्यामुळे कमी पैशातही हे घडू शकेल असे वाटले.\nया बद्दल एकदम सहमत. सुकाणु बद्दल मला वाटते कि सुकाणुच्या आकारात टाटाचा लोगो आणण्याचा प्रयत्न केला आहे. बाकि प्रोत्साहनात्मक प्रतिसादा बद्दल धन्यवाद.\nलेख आवडला, टाटा सुमो ने तसे १९९४ ते १९९७ चा काळ गाजवला. नंतर् टोयोटाची क्वालीस् आली.\nनवीन रुपात् तर् सुमो आकर्षक दिसतेच पण इंजिन देखील् दमदार आहे.\nसुमीत, नावा प्रमाणेच असलेला \"चांगला मित्र\"\nनवी सुमो मस्तच आहे त्यानिमित्ताने एसयुव्हीजचा आढावा चांगला घेतला आहे. टाटांनी \"जगातील सर्वात छोटी सेदान\" इंडिगो सीएस नुकतीच लाँच केली आहे. त्याबद्दल अधिक माहिती कुठे मिळू शकली नाही.\nतुर्तास हे छायाचित्र पहा इंडिगो सी एसचे.\nअधिक माहितीसाठी येथे भेट द्या.\nउत्तम , माहितीपर लिखाण\nमुक्तसुनीत [25 Jan 2008 रोजी 14:42 वा.]\nलेख आवडलाच. माहितीपूर्ण आहे. मुख्य म्हणजे लेखकाच्या अभ्यासाशिवाय त्याचे या विषयावरचे प्रेम दिसते. त्यामुळे नुसता कोरडा , केवळ माहितीपूर्ण असा तो राहिलेला नाही. ...\nएकूण एका वर्गातील गाड्यांची माहिती वाचत असताना. केबीबी डॉट् कॉम् व एडमंड्स् डॉट् कॉम् या सारख्या अतिशय माहितीपूर्ण अशा स्थळांची प्रकर्षाने आठवण झाली. भारतात अशा प्रकारची साधने उपलब्ध आहेत काय \nएक (दुय्यम) तक्रार : काही चित्रे मला दिसत नाहीत. हा माझ्या कनेक्शनचा दोष का काय ते माहित नाही...\nलेख आवडला. खरे तर गाड्या हा काही माझ्या आवडीचा विषय नाही, पण माहिती जास्त टेक्निकल न केल्यामुळे आवडली \nएक (दुय्यम) तक्रार : काही चित्रे मला दिसत नाहीत\nआधिक माहितीसाठी सुमो ग्रँडेचे संकेतस्थळ पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR704", "date_download": "2018-04-27T04:42:40Z", "digest": "sha1:BVZX2ZKRRFKEJO2X5FVJXSOPK2CQQOOT", "length": 4235, "nlines": 164, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nआयात आणि निर्यात वस्तूंसाठी परदेशी चलनाचा विनिमय दर अधिसूचित\nसीमाशुल्क कायदा 1962 च्या कलम 14 अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करत आणि केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क मंडळाची 6 एप्रिल 2017 ची अधिसूचना रद्द करत केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क मंडळाने परदेशी चलनाशी निगडित भारतीय चलनाचा दर निश्चित केला असून 21 एप्रिल 2017 पासून हा दर लागू होईल.\nपरदेशी चलन एककाचा भारतीय रुपयाच्या सममूल्यातील विनिमय दर\nपरदेशी चलनाच्या 100 एककांचा भारतीय रुपयाच्या सममूल्यातील विनिमय दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://swamisamarthmath.com/marathi/daily-programs.php", "date_download": "2018-04-27T04:25:41Z", "digest": "sha1:USGOZ4OIOH5YAJT7WYKVOPBPBVHJXQXG", "length": 2280, "nlines": 55, "source_domain": "swamisamarthmath.com", "title": "Swami Samarth Math", "raw_content": "\nमंदिर आणि पर्यटन स्थळे\nमठात होणारे दैनंदिन कार्यक्रम.\nसकाळी ०७:०० ते ०७:३० श्रींची आरती\nदुपारी १२:०० ते १२:३० नैवेद्य\nसंध्याकाळी ०७:०० ते ०७:३० श्रींची धुपारती\nटीप: सर्व भाविकांसाठी सकाळी ०७:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत मठ खुला असतो.\nसंदीप यशवंत म्हात्रे संस्थापक अध्यक्ष\nश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ\nश्री संदीप यशवंत म्हात्रे\nश्री स्वामी समर्थ सेवा परिवार\nभुईगाव - वसई पश्चिम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/six-years-investigating-theft-electricity-firm-12451", "date_download": "2018-04-27T04:37:02Z", "digest": "sha1:P5NW233LRDWAXFLQ5GJXIBRVMDMUUDQO", "length": 12787, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Six years investigating the theft of electricity firm सहा वर्षांपासून रखडला वीजचोरीचा तपास | eSakal", "raw_content": "\nसहा वर्षांपासून रखडला वीजचोरीचा तपास\nबुधवार, 21 सप्टेंबर 2016\nनागपूर - वीजचोरीच्या तक्रारप्रकरणी सहा वर्षांपासून रखडलेल्या तपासाची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली. तसेच या प्रकरणी पीडित व्यक्तीने दाखल केलेली याचिका ही जनहित याचिका म्हणून दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालय प्रबंधक कार्यालयाला दिले.\nनागपूर - वीजचोरीच्या तक्रारप्रकरणी सहा वर्षांपासून रखडलेल्या तपासाची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली. तसेच या प्रकरणी पीडित व्यक्तीने दाखल केलेली याचिका ही जनहित याचिका म्हणून दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालय प्रबंधक कार्यालयाला दिले.\nसहा वर्षांपूर्वी वीजचोरी झाल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर तक्रारीचा तपास होणे आवश्‍यक होते. मात्र, हा तपास सहा वर्षे रखडला. यामुळे ज्या व्यक्तीविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे; ती व्यक्ती कारवाईच्या दहशतीमध्ये आहे. कधी, केव्हा कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, अशी भीती त्याच्या मनात आहे. यामुळे त्याने या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा यासाठी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली.\nयाचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार 21 ऑक्‍टोबर 2010 रोजी त्यांच्या घरातून वीजचोरी होत असल्याचा आरोप लावण्यात आला. 30 ऑक्‍टोबर 2010 ला एफआयआर दाखल करण्यात आली. परंतु, 6 वर्षांपासून चौकशीच पूर्ण न झाल्याने नेहमीच पोलिसांची भीती असते. इलेक्‍ट्रिसिटी ऍक्‍टनुसार जिल्ह्यात केवळ एकच पोलिस स्टेशन उपलब्ध आहे. पोलिसांच्या कमतरतेमुळे यंत्रणा खिळळखिळी झाली असून, यामुळे चौकशी पूर्ण होण्यास अडथळा निर्माण होत आहे.\n2008 च्या जीआरचा विसर\nयापूर्वी 2014 मध्ये वीजचोरीची तक्रार दाखल करण्यासाठी विदर्भात एकच पोलिस स्टेशन असल्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. हे एकमेव पोलिस स्टेशन गड्डीगोदाम येथे असल्यामुळे इतर भागातून लोकांना इथे येण्यास मोठी अडचण निर्माण होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्य शासनाने 13 जून 2008 ला एक परित्रक काढले व त्यात इलेक्‍ट्रिसिटी ऍक्‍टअंतर्गत कुठल्याही पोलिस ठाण्यात तक्रार देता येईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, सरकारच्या या निर्णयानंतरही प्रकरणाची चौकशी होत नसल्याची तक्रार याचिकाकर्त्याने केली आहे.\nतावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्य सरकार तोंडघशी\nकोल्हापूर - गेले काही दिवस गाजत असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्य सरकार तोंडघशी पडले. या परिसरातील ‘नो डेव्हलपमेंट झोन...\n'भाजपने मुंबई बिल्डरांना विकली'\nमुंबई - मुंबईचा विकास आराखडा हा मुंबईकरांचा विश्वासघात करणारा असून, भाजपने मुंबई बिल्डरांना विकण्यास काढली...\nपळालेल्या नक्षलवाद्यांचा शाळेत मुक्काम\nगडचिरोली - भीषण चकमकीतून बचावलेल्या नक्षलवाद्यांनी चक्क पोलिस ठाण्यालगत असलेल्या आश्रमशाळेत रात्रभर...\nजिल्ह्यातील 76 शेतकऱ्यांना विमासंरक्षण\nकाशीळ - गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत मार्चअखेर जिल्ह्यातील ७६ शेतकऱ्यांना विमा संरक्षणाचा लाभ मिळाला. गेल्या नऊ वर्षांत...\nशुद्ध इंधन व विषमुक्त अन्न\nसोलापूर - पोलिसांची मान उंचावणाऱ्या अनेक योजना राबविताना सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस दलाने एक अभिनव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/news-15-killed-in-different-accidents-in-the-state-279698.html", "date_download": "2018-04-27T04:52:26Z", "digest": "sha1:YH5A23RWMGUZ5TUEZVCLGHWLFG3VWI54", "length": 13616, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शनिवार ठरला अपघात वार, राज्यात वेगवेगळ्या घटनेत 15 ठार", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nशनिवार ठरला अपघात वार, राज्यात वेगवेगळ्या घटनेत 15 ठार\nसंक्रांतीच्या आधीचा शनिवार अनेकांसाठी घातवार ठरला आहे. आजच्या दिवशी राज्यात 3 वेगवेगळ्या दुर्घटनांत मनुष्यहानी झालीये.\n13 जानेवारी : संक्रांतीच्या आधीचा शनिवार अनेकांसाठी घातवार ठरला आहे. आजच्या दिवशी राज्यात 3 वेगवेगळ्या दुर्घटनांत मनुष्यहानी झालीये. या तीन वेगवेगळ्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झालाय.\nसांगलीतील कडेगाव तालुक्यातील वांगीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच पैलवानांसह गाडी चालकाचा मृत्यू झाला आहे, तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. साताऱ्यातून कुस्ती खेळून परतताना हा अपघात घडला. शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास सांगलीतील कुंडल गावातल्या क्रांती कुस्ती संकुलाचे काही पैलवान प्रवास करत होते. साताऱ्यातील औंधमध्ये कुस्ती खेळून ते क्रूझरने परतत होते. शिरगाव फाट्याजवळ उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि क्रूझर यांची धडक होऊन भीषण अपघात झाला. त्यानंतर चिंचणी वांगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. पैलवान आकाश देसाई, पैलवान विजय पाटील, पैलवान सौरभ माने, पैलवान शुभम घारगे यांचा मृत्यू झाला.\nडहाणूत बोट उलटून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू\nतर डहाणू किनारपट्टीवर 2 दुर्घटना घडल्या. एका दुर्घटनेत शाळकरी मुलांना घेऊन निघालेली बोट उलटली. सुदैवानं यात 32 विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आलं, मात्र 2 जणांचा बुडून मृत्यू झाला. तर 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. हे सर्व विद्यार्थी के. एल. पोंदा हायस्कूलचे आहेत.\nओएनजीसीचं हेलिकाॅप्टर समुद्रात कोसळलं, 7 जण ठार \nदिवसभरातल्या तिसऱ्या घटनेत ओएनजीसीच्या पाच उपमहाव्यवस्थापकांना तेलाच्या खाणीवर वाहून नेणारं हेलिकॉप्टर डहाणू किनारपट्टीपासून 40 किलोमीटर आत समुद्रात कोसळलं. या हेलिकॉप्टरमधील 2 पायलटसह पाचही प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दुर्घटनेबाबत चौकशीचे आदेश दिलेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/warkari-dies-in-sairat-vihir-263918.html", "date_download": "2018-04-27T04:58:19Z", "digest": "sha1:654I4YVNZBJFGJIKUB2WVT5TUEPMM5HL", "length": 12568, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'सैराट'मधील 'त्या' विहिरीत पडून वारकऱ्याचा मृत्यू", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\n'सैराट'मधील 'त्या' विहिरीत पडून वारकऱ्याचा मृत्यू\nदिंडीतील वारकरी मोहन नामदेव बोगळ हे पहाटे शौचालयाला जाताना 96 पायऱ्याची विहीर न दिसल्याने ते विहिरीत पडले.\n29 जून : करमाळ्यातील श्रीदेवीचामाळ इथं 96 पायऱ्याच्या विहिरीत पडून एका वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. विशेष म्हणजे या 96 पायऱ्याच्या विहिरीत 'सैराट' चित्रपटाचे चित्रिकरण झाले होते.\nमराठी चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या सैराट चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला याड लावलं होतं. या चित्रपटासाठी करमाळ्यात ज्या ज्या ठिकाणी चित्रिकरण करण्यात आलं होतं ते प्रत्येक ठिकाण पर्यटनस्थळ झालंय. सैराटमध्ये दाखवण्यात आलेल्या 96 पायऱ्याच्या विहिरीत परश्याने उडी टाकली होती. या दृश्याने सर्वांची मनं जिंकली होती. पण आता याच विहिरीबाबत एक दुख:द घटना घडलीये.\nमोहन नामदेव बोगळ (वय 75 ) असं मृत्यू झालेल्या वारकऱ्याचं नाव आहे. श्री खंडोबा दिंडी सोहळा बुधवारी श्री देवीचामाळ येथे मुक्कामाला आला होता. दिंडीतील वारकरी मोहन नामदेव बोगळ हे पहाटे शौचालयाला जाताना 96 पायऱ्याची विहीर न दिसल्याने ते विहिरीत पडले.\nसाधारणपणे 50 फूट उंचीवरून ते विहिरीत पडले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला होता. करमाळा उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह मृतदेह त्यांच्या मुळगावी वाकळी खंडोबाचे, तालुका राहता अहमदनगर येथे पाठवण्यात आले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 96 पायऱ्याची विहीरSairatकरमाळाश्रीदेवीचामाळसैराट\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.cz/2016_11_22_archive.html", "date_download": "2018-04-27T04:58:31Z", "digest": "sha1:4XM443YGVB2A4REFUE532JGGOL73PIXN", "length": 234652, "nlines": 3023, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.cz", "title": "Dainik Sanatan Prabhat: 11/22/16", "raw_content": "\nभारताच्या अण्वस्त्रवाहक अग्नी-१ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी \nभारतीय शास्त्रज्ञ नवनवीन आणि परिणामकारक मारा करणारी\nशस्त्रे बनवत आहेत; मात्र त्यांचा वापर करणारे भारताकडे नसल्याने त्यांचा उपयोग शून्यच ठरत आहे \nचंडीपूर (ओडिशा) - २२ नोव्हेंबरला सकाळी स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहक अग्नी-१ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. येथील एकीकृत चाचणी केंद्रातून ही चाचणी करण्यात आल्याचे डीआर्डीओच्या वतीने घोषित करण्यात आले.\nयाआधी डीआर्डीओने २१ नोव्हेंबरला पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. अग्नी-१ हे १२ टन वजनाचे, १५ मीटर लांबीचे क्षेपणास्त्र सैन्याच्या सेवेत दाखल झाले आहे. घनरूप इंधनाचा वापर करून भूमीवरून भूमीवर आक्रमण करण्यासाठी या क्षेपणास्त्राचा वापर केला जातो.\nप.पू. भक्तराज महाराज यांचा आज महानिर्वाणदिन\nअवैध शस्त्रविक्रेता संजय साडविलकर यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा प्रविष्ट करा \nदोषींवर कारवाई होण्यासाठी पाठपुरावा घेणारे पू. भिडेगुरुजी यांचा आदर्श सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठांनी घ्यावा वारंवार तक्रारी करूनही दोषींवर कोणतीही कारवाई न करणार्‍या पोलिसांवरही शासनाने कारवाई करावी, अशी हिंदूंची मागणी आहे \nपू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची सांगली पोलीस अधीक्षकांकडे मागणी\nसंजय साडविलकर यांच्या विरोधात पाचवी तक्रार प्रविष्ट\nसांगली, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - कोल्हापूर येथील संजय साडविलकर यांनी अवैधरित्या रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुल बनवणे, हाताळणे, खरेदी-विक्री करणे, त्याची दुरुस्ती करणे इत्यादी गुन्हे केले आहेत. त्यांच्या विरोधात जिल्ह्यात चार पोलीस ठाण्यांत तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत. इतके असूनही संजय साडविलकर यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. तरी साडविलकर यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा प्रविष्ट करा, अशी मागणी श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडे केली आहे. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २१ नोव्हेंबर या दिवशी सांगली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यात आली. त्या वेळी ही मागणी पू. भिडेगुरुजी यांनी केली. या वेळी शिवसेना, भाजप आणि श्रीशिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसाडविलकर यांच्यावर तात्काळ प्रथमदर्शनी अहवाल प्रविष्ट होणे अपेक्षित आहे. तो होईपर्यंत मी या प्रकरणाचा पाठपुरावा सोडणार नाही. त्यासाठी पोलीस महासंचालकांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत मी हा विषय घेऊन जाणार आहे. या प्रकरणात आम्ही सनातन संस्थेच्या समवेत आहोत, असेही पू. भिडेगुरुजी यांनी या वेळी सांगितले.\nपाककडून ४३ भारतीय मच्छीमारांना अटक\nबलुचिस्तानच्या नागरिकांची काळजी वहाणारे केंद्र\nसरकार भारतीय मच्छीमारांची काळजी कधी करणार \nनवी देहली / कोलंबो - पाकने ४३ भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे. सिंध प्रांताजवळ अटक करून त्यांना कराची येथे नेण्यात आले आहे.\nश्रीलंकेच्या नौदलाने ११ भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे. त्यांच्या नौकाही जप्त केल्या आहेत. हे मच्छीमार रामेश्‍वरम् येथील रहाणारे आहेत. हे मच्छीमार नेदुनतीवू बेटाजवळ मासे पकडत होते. १९ नोव्हेंबरच्या रात्री रामेश्‍वरम् येथून मासे पकडण्यासाठी साडेतीन सहस्र मच्छीमार ६३४ नौकांमधून समुद्रात गेले होते.\nबांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणाची न्यूयॉर्क टाइम्सने संपादकीय लिहून नोंद घेतली \nभारतातील किती वर्तमानपत्रांनी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाची नोंद घेतली आहे भारतातील वर्तमानपत्रांचे वाचक हिंदू असतांना तथाकथित निधर्मीवादाच्या नावाखाली भारतातील आणि विदेशातील हिंदूंवरील आक्रमणांकडे ते दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या भारतातील वर्तमानपत्रांचे वाचक हिंदू असतांना तथाकथित निधर्मीवादाच्या नावाखाली भारतातील आणि विदेशातील हिंदूंवरील आक्रमणांकडे ते दुर्लक्ष करतात, हे लक्षात घ्या अशा वर्तमानपत्रांवर बहिष्कारच घालायला हवा \nन्यूयॉर्क (अमेरिका) - अमेरिकेचे प्रथितयश वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणाची एका संपादकीयमधून नोंद घेऊन बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यावर टीका केली आहे. गेल्या २ वर्षांपासून हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटना या संपादकीयमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. नुकतेच ३० ऑक्टोबर या दिवशी नसीरनगर येथे फेसबूकवरून इस्लाम धर्माचा कथित अवमान केल्याच्या घटनेवरून झालेल्या हिंसाचाराचा दाखला यात दिला गेला आहे.\n१. रसराज दास नावाच्या अशिक्षित हिंदु युवकाच्या नावे फेसबूकवर खोटे खाते उघडून त्यावर भगवान शिवाचे आणि मक्केचे चित्र प्रसारित केले; म्हणून सहस्रो मुसलमानांनी २० मंदिरे आणि हिंदूंच्या १०० हून अधिक घरांची हानी केली. शेवटी हा प्रकार ढाका येथून घडवण्यात आला, असे चौकशीत निष्पन्न झाल्याचे बांगलादेशच्या सैदुल हक या मंत्र्यांनी मान्य केले.\n(म्हणे) ‘मोदी यांनी देशात आर्थिक आणीबाणी लागू केली \nकाँग्रेस आघाडी शासनाची सत्ता होती, त्या वेळी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी कोणतीही कृती न करणारे शरद पवार यांना मोदी यांच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे का \nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची टीका \nमुंबई, २१ नोव्हेंबर - पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे मी स्वागत केले. भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि काळा पैसा बाहेर काढणे यांसाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले होते; परंतु आज यामध्ये सामान्य जनताच भरडली जात आहे. मोदी यांनी देशात आर्थिक आणीबाणी लागू केली आहे, असे विधान माजी केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घाटकोपर येथे २० नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेल्या परिवर्तन सभेत ते बोलत होते.\nपवार पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांची हानी होत आहे. सरकारने वेळेत काळजी घेतली नाही, तर दंगली आणि लुटालूट होईल, असे न्यायालयही सांगत आहे, याचा तरी विचार सरकारने करायला हवा. (इतकी वर्षे सत्ता उपभोगून काँग्रेस आघाडी शासनाने शेतकर्‍यांसाठी काही केले नाही, तसेच काँग्रेसच्या काळातही दंगली, लुटालूट आदी गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली, त्याविषयी पवार काही बालतील का \nकाश्मिरी पंडितांवरील अन्यायाच्या विरोधात देशभरातील हिंदूंचा पुढाकार भारावून टाकणारा - राहुल कौल, राष्ट्रीय अध्यक्ष, ‘युथ फॉर पनून कश्मीर’\nजबलपूर (मध्यप्रदेश) येथे ‘एक भारत\nअभियान - कश्मीर की ओर’च्या अंतर्गत सभा \nहिंदु धर्मजागृती सभेत सनातनचा ‘मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन\nउपचार (भाग २)’ या हिंदी ग्रंथाचे प्रकाशन करतांना डावीकडून श्री. निखिल\nकनौजिया, श्री. राहुल कौल, श्री. रमेश शिंदे आणि श्री. आनंद जाखोटिया.\nजबलपूर, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - काश्मीर बळकावू पहाणार्‍या फुटीरतावाद्यांचे सरकार आज ऐकत असेल, तर आमचेही म्हणणे शासनाने ऐकावे; कारण काश्मीर आमची भूमी आहे. आम्हाला तेथे विनाअट केंद्रशासनाचे नियंत्रण असलेला स्वतंत्र भूभाग हवा. काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अन्यायाविषयी पुष्कळ थोड्या लोकांना माहिती होते; पण आज हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने देशभरातील हिंदूंमध्ये याविषयी जागृती झाली आहे. काश्मिरी पंडितांवरील (काश्मिरी हिंदूंवरील) अन्यायाच्या विरोधात देशभरातील हिंदूंचा हा पुढाकार भारावून टाकणारा आहे, असे प्रतिपादन ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे अध्यक्ष राहूल कौल यांनी केले. ते येथील ‘हॉटेल समदाडिया इन’च्या सभागृहात २० नोव्हेंबरला सायंकाळी ५ ते ७ या वेळेत पार पडलेल्या ‘एक भारत अभियान - कश्मीर की ओर’च्या अंतर्गत हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित २०० युवकांना मार्गदर्शन करत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे, हिंदू सेवा परिषद (जबलपूर)चे प्रदेशाध्यक्ष श्री. अतुल जेसवानी, शहराध्यक्ष श्री. निखिल कनौजिया आणि सनातन संस्थेचे श्री. आनंद जाखोटिया उपस्थित होते.\nदेशद्रोही झाकीर नाईक यांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कारवाई करा \nपुणे येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदु आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी \nआंदोलनाचे फेसबूकवरून प्रथमच थेट प्रसारण \nनिवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे\nयांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ\nपुणे, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - आतंकवादाला प्रोत्साहन देणार्‍या आणि जाणीवपूर्वक धार्मिक द्वेष पसरवणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे. हा निर्णय स्तुत्य असला, तरी एवढ्यावरच न थांबता केंद्र सरकारने फरार झालेल्या डॉ. झाकीर नाईक यांच्या मुसक्या आवळून त्यांचे भारतात प्रत्यार्पण करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी १९ नोव्हेंबर या दिवशी येथील विधानभवनासमोर झालेल्या राष्ट्रीय हिंदु आंदोलनात करण्यात आली. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे प्रथमच फेसबूकवरून थेट प्रसारण करण्यात आले. हे आंदोलन हिंदु जनजागृती समितीच्या फेसबुक पानावर ‘लाईव्ह’ दाखवण्यात आले. या माध्यमातून एकूण १९ सहस्र ६८ जणापर्यंत आंदोलनाचा विषय पोचला. त्यांपैकी ३ सहस्र ६४९ जणांनी आंदोलन ‘लाईव्ह’ पाहिले. त्यावर १ सहस्र ६१५ जणांनी आवडल्याच्या किंवा अन्य प्रतिक्रिया (‘लाइक’ किंवा अन्य कॅमेंट्स) दिल्या.\nगाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ग्रंथ आणि फलक प्रदर्शनाचे आयोजन \nसनातनच्या प्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू\nगाझियाबाद - येथील कवीनगरच्या रामलीला मैदानावर १७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ‘आध्यात्मिक प्रदर्शना’चे आयोजन करण्यात आले आहे.\n१७ नोव्हेंबर या दिवशी पूज्य स्वामी अवधेशानंद गिरिजी यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांविषयी माहिती देणारे ग्रंथ अन् फलक यांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.\nदेशातून प्रतिवर्षी ४० कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त होतात \nबनावट नोटांचा व्यवहार करणार्‍यांना तत्परतेने पकडून\nत्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई केली, तरच बनावट नोटांवर आळा बसेल \nनवी देहली - देशामध्ये प्रतिवर्षी साधारणत: ४० कोटी रुपये मूल्याच्या ८-९ लाख बनावट नोटा पकडल्या जातात, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिली. दुसरीकडे प्रतिवर्षी देशामध्ये सुमारे ७० कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटाघुसवल्या जातात.\nराष्ट्रीय गुन्हे नोंदणी मंडळाच्या आकडेवारीच्या आधारे जेटली यांनी माहिती देतांना सांगितले की,\n१. ‘वर्ष २०१३ मध्ये ८ लाख ४६ सहस्र ९६६ नोटा पकडल्या. त्यांचे एकूण मूल्य ४२.९० कोटी रुपये होते.\n२. वर्ष २०१४ मध्ये ४० कोटी लाख रुपये मूल्याच्या ८ लाख १ सहस्र ५२८ बनावट नोटा हस्तगत केल्या.\n३. २०१५ मध्ये हेच प्रमाण ४३ कोटी८३ लाख इतके होते.\n४. सापडलेल्या नोटांची संख्या होती एकूण ८ लाख ८६ सहस्र ५८.\n५. चालू वर्षी ३० सप्टेंबपर्यंत ५ लाख ७४ सहस्र १७६ नोटा सापडल्या असून त्याची किंमत २७ कोटी ७९ लाख रुपये आहे.\n५१ टक्के नागरिक बंदीच्या बाजूने, तर केवळ ३ टक्के विरोधात \nनोटाबंदीवरील ‘इंडिया टुडे’चे सर्वेक्षण \nनवी देहली - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयावरून विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका केली जात आहे; मात्र देशातील जनता या निर्णयावर अप्रसन्न नाही, असे ‘इंडिया टुडे’ या नियतकालिकाने स्थानिक पातळीवर, तसेच सामाजिक माध्यमांद्वारे (सोशल मिडियाद्वारे) केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. जवळपास २०० शहरांत घेतलेल्या या सर्वेक्षणात ९ सहस्र लोकांनी त्यांचे मत नोंदवले. यातील ३ टक्के लोकांनी ‘काळ्या पैशांच्या विरोधात लढण्यासाठी नोटाबंदी करणे, हा काय उपाय आहे का ’, असा प्रश्‍न उपस्थित केला, तर सुमारे ५१ टक्के लोकांनी ‘हा निर्णय योग्य असून या निर्णयामुळे भारतात असणार्‍या काळ्या पैशावर आळा बसेल’, असे सांगितले आहे. २४ टक्के लोकांचे मत आहे की, ‘हा निर्णय योग्य असला, तरी कार्यवाही व्यवस्थित नाही. लोकांचे हाल होत आहेत. सरकारने यावर लवकरच उपाययोजना करावी.’ उर्वरित २४ टक्के लोकांना निर्णय योग्य वाटत असला, तरी त्यावरील कार्यवाही जेमतेम आहे, असे वाटत आहे.\nमुंबईतील उच्चभ्रू वस्त्यांत निद्रानाश आणि रक्तदाब यांच्या औषधविक्रीत वाढ\nकुमार्गाने पैसे मिळवून धनिक झालेल्यांच्या संदर्भात आणखी वेगळे काय होणार \nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा बाळगणारे उच्चभ्रू लोक चिंतेत पडले आहेत. अनेकांची झोप उडाली असून काहींचा रक्तदाब वाढला आहे. मुंबईतील कुलाबा, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी यांसारख्या उच्चभ्रू वस्त्यांमधील औषधालयांमध्ये मागील काही दिवसांपासून निद्रानाश आणि रक्तदाब यांच्या औषधांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.\nअभिनेता एजाज खान याला अटक आणि सुटका \nमुंबई - दूरचित्रवाणी अभिनेता एजाज खान याला एका मॉडेलशी अश्‍लील संभाषण केल्याप्रकरणी आणि तिला अश्‍लील छायाचित्र पाठवल्याविषयी पोलिसांनी अटक केली; (हे आहे मुसलमान अभिनेत्यांचे खरे स्वरूप - संपादक) मात्र १० सहस्र रुपयांच्या जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली होती.\nराष्ट्रद्रोही झाकीर नाईक यांच्या संस्थेच्या शाळांची खाती गोठवली \nमुंबई - राष्ट्रद्रोही डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेकडे पैसा कुठून येत आहे, हे मुंबई पोलीस आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी शोधत आहेत. १८ आणि १९ नोव्हेंबर या दिवशी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांना संस्थेच्या आर्थिक उलाढालीविषयी संशयास्पद गोष्टी हाती लागल्याचे वृत्त आहे. या संस्थेच्या नावावर चालू असलेल्या शाळांची खाती गोठवण्यात आली आहेत.\nइंफाळ (मणीपूर) येथील ३ बॉम्बस्फोटांत एकाचा मृत्यू, तर २ पोलीस घायाळ \nकरू न शकणार्‍या सरकारने निदान ईशान्य\nभारतातील आतंकवाद तरी नष्ट करावा \nइंफाळ - मणीपूरची राजधानी इंफाळमध्ये २० नोव्हेंबरला ३ बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर केंद्रीय राखीव पोलीसदलाचे २ पोलीस घायाळ झाले. आसाम रायफल्सच्या तळाजवळ एक स्फोट झाला. यात बिनोद राय नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. दुसरा स्फोट ऑल इंडिया रेडिओ परिसरात झाला. यात दोन पोलीस घायाळ झाले. तिसरा स्फोट एम्. सेक्टर येथील बीटी मार्गावर झाला.\nदुसर्‍याच्या बँक खात्यात जुन्या नोटा भरल्यास ७ वर्षांची शिक्षा \nनवी देहली - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या रहित झालेल्या नोटा दुसर्‍याच्या बँक खात्यात जमा केल्याचे दिसून आल्यास खातेदार आणि पैसे भरणारा या दोघांविरुद्ध नव्याने लागू झालेल्या बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक कायद्याद्वारे कारवाई करण्यात येईल, असे प्राप्तीकर विभागाने ठरवले आहे. या दोघांनाही ७ वर्षांची शिक्षा केली जाऊ शकते. तसेच भरणा केलेली रक्कम जप्त करण्यात येणार आहे. त्यावर बाजारमूल्याच्या २५ टक्के दंडही आकारण्यात येणार आहे.\nबरेली (उत्तरप्रदेश) येथे खोट्या विवाह पत्रिका छापून अधिकोषातून पैसे काढले जात आहेत \nराजकीय नेत्यांचाच आदर्श घेऊन जनता भ्रष्टाचार करत आहे \nही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरणी राज्यकर्त्यांचे हिंदु राष्ट्रच (सनातन धर्म राज्यच) हवे \nबरेली (उत्तरप्रदेश) - केंद्र सरकारने विवाहसोहळ्यांवर परिणाम होऊ नये म्हणून अधिकोषांमधून वधू-वराच्या मातापित्यांपैकी एकाला एकाच वेळेस कागदपत्रे सादर करून अडीच लाख रुपये काढता येण्याची सवलत दिली आहे. मात्र या सवलतीचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. खोट्या विवाहपत्रिका छापून अधिकोषातून अधिक पैसे काढले जात असल्याचा प्रकार बरेली येथील शाहमतगंज परिसरात निदर्शनास आला आहे. या ठिकाणी १५० ते २०० रुपयांच्या मोबदल्यात उघडपणे खोट्या पत्रिका छापल्या जात आहेत.\nमुस्लिम बँकेच्या प्रस्तावाला शिवसेनेचा तीव्र विरोध \nनवी देहली - मुसलमान समाजाच्या उन्नतीसाठी आता बिनव्याजी कर्ज देणारी बँक चालू करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारसमोर ठेवला आहे. केंद्र सरकारच्या संमतीनंतर लवकरच सध्याच्या बँकांमध्येही तसा विभाग चालू करण्यात येईल. मात्र समान नागरी कायद्याच्या बाजूने असलेल्या राजकीय पक्षांनी त्याचा जोरदार विरोध चालू केला आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या मित्र पक्ष शिवसेनेनेही या प्रस्तावाला जोरदार विरोध केला आहे. शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकात खैरे म्हणाले, ‘‘त्यापेक्षा समान नागरी कायदा करा. त्यामुळे सगळेच प्रश्‍न सुटतील. हे सगळं मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी चालू आहे का \nआपापसांतील मतभेद, संप्रदाय आणि उपासना वैयक्तिक स्तरावर ठेवून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित होऊया - ह.भ.प. अभयमहाराज सहस्रबुद्धे\nचिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथे प्रांतीय हिंदू अधिवेशन \nप्रांतीय हिंदू अधिवेशनाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन\nकरतांना डावीकडून ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे,\nडॉ. हेमंत चाळके आणि श्री. संजय जोशी\nचिपळूण, २१ नोव्हेेंबर (वार्ता.) - आपण सर्वजण एका ध्येयाने प्रेरीत आहोत. ही प्रेरणा आपल्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिली आहे. हिंदूंचा एकमेव असलेला हिंदुस्थान हाच आपला देश आहे. सनातन हिंदु धर्म हा वैदिक हिंदु धर्म आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतु:सूत्रीवर हिंदु धर्म उभा आहे. हिंदु धर्माला संस्थापक नाही. हा एकमेव असा धर्म आहे ज्याला संस्कृतीही आहे. अन्य धर्मांना संस्कृती नाही, ते संस्कृतीहीन आहेत. प्रारंभी आपल्या धर्मातील सर्व संप्रदाय एकत्रित होते. मोगल आणि ब्रिटीश यांनी त्यांच्या नीतीने सर्व संप्रदायांना हिंदु धर्मापासून वेगळे केले. चिपळूण ही हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेची भूमी आहे. हिंदु जनजागृती समितीने हिंदु धर्मातील सर्व संप्रदाय एकत्रित यावेत, यासाठी एक व्यासपीठ सिद्ध केले आहे.\nआयुर्वेदाचा प्रसार सरकारमुळे नाही, तर आयुर्वेदप्रेमींमुळे होत आहे, हे लक्षात घ्या \n‘आयुर्वेद ही भारताची नैसर्गिक उपचारपद्धत आहे. ही उपचारपद्धत जगात सर्वत्र पसरली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आयुष मंत्रालयाची स्थापना केल्यामुळे आयुर्वेदाचा प्रसार होत आहे. या प्रसाराकडे भाजप सरकार बारकाईने लक्ष देत आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या वेळी केले.’’\nअकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन\nअकोला - दक्षिण भारतातील हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांची चौकशी सीबीआयकडे सोपवा आणि देशद्रोही डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ आणि ‘पीस इंटरनॅशनल स्कूल’वर बंदी घाला, या विषयांवर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या कालावधीत आंदोलन करण्यात आले. आंदोलनात नागरिकांनी स्वाक्षरी करून सहभाग दर्शवला. समितीचे श्री. धीरज राऊत यांनी स्थानिक दूरचित्रवाहिन्यांना मुलाखत दिली. श्री. श्यामसुंदर राजंदेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. आंदोलनात समितीचे कार्यकर्ते, तसेच सनातन संस्थेचे साधक, तसेच धर्माभिमानी आणि वृतपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आंदोलनानंतर उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.\n(म्हणे) ‘साईबाबा संस्थानकडून खाजगी रुग्णालयांना निधी देण्यात यावा ’ - माजी नगरसेवक\nठाणे, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - श्री साईबाबा संस्थानकडून विमानतळासाठी १०० कोटी रुपये दिले जातात; मात्र रुग्णालयांना निधी देण्यात नियम आड येतो. खाजगी रुग्णालयांत किडनी प्रत्यारोपण, डायलिसिस किंवा तत्सम आजारांवर उपचार घेण्यासाठी येणार्‍या रुग्णांचे प्रमाण अधिक असते. संस्थानच्या नियमात पालट करून खाजगी रुग्णालयांनाही निधी देण्यात यावा, अशी मागणी येथील माजी नगरसेवक विलास ढमाले यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली. (सातत्याने हिंदूंच्या मंदिरांच्या संपत्तीवर डोळा असणारे लोकप्रतिनिधी मुंबईतील हाजी अली दर्ग्याच्या संपत्तीतून खाजगी रुग्णालयांना निधी देण्यात यावा, अशी मागणी विलास ढमाले करतील का मुंबईतील हाजी अली दर्ग्याच्या संपत्तीतून खाजगी रुग्णालयांना निधी देण्यात यावा, अशी मागणी विलास ढमाले करतील का \nमिळकतीपेक्षा अधिक संपत्ती बाळगणार्‍या अधिकार्‍यांची माहिती निनावी पत्राद्वारे द्या - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन\nनागरिकांचे साहाय्य घेऊन तरी भ्रष्टाचार्‍यांना\nकठोर शासन होईल, याची निश्‍चिती कोण देणार \nकोल्हापूर, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती बाळगणार्‍या अधिकार्‍यांची माहिती नागरिकांनी निनावी पत्राने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे द्यावी, असे आवाहन येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री. उदय आफळे यांनी केले आहे. (इतकी वर्षे विभाग काय करत आहे - संपादक) येथील विविध गावांत शासकीय आणि निमशासकीय खात्यांतील काही मोठ्या अधिकार्‍यांनी काळ्या पैशांच्या जोरावर पुष्कळ संपत्ती मिळवल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभमूीवर असे आवाहन करण्यात आले.\nपंतप्रधान यांनी शेतकरी आणि कष्टकरी यांचे कर्ज रहित करण्याचे आदेश द्यावेत - अधिवक्ता रेवण भोसले\nहिंदु राष्ट्रात राष्ट्राची संपत्ती बुडवणारे नव्हे,\nतर त्याग करणारे राज्यकर्ते आणि जनता असेल \nमुंबई, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - उद्योगपती विजय मल्ल्या यांचे अनुमाने ९ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज, तसेच अशा ६३ उद्योगपतींचे मिळून ७ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाने ‘राइट ऑफ’च्या नावाखाली रहित केले आहे. असे असेल, तर सर्व शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनता यांचे कर्जही रहित करण्याचे आदेश पंतप्रधानांनी द्यावेत, अशी मागणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष अधिवक्ता रेवण भोसले यांनी केली. या मागणीसाठी पक्षाच्या वतीने रिझर्व्ह बँकेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (कर बुडवणार्‍या उद्योगपतींवर शासनाने वेळीच कारवाई केली असती, तर आज अशी वेळ आली नसती. - संपादक)\nबोईसर (मुंबई) येथील श्री पद्मावती श्रीनिवास मंगल सोहळा\nश्री पद्मावतीदेवी आणि श्रीदेव बालाजी यांच्या विवाह\nसोहळ्यासह धार्मिक विधींना सहस्रावधी भाविकांची उपस्थिती\nकरतांना यजमान आणि ब्रह्मवृंद\nमुंबई, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - १९ नोव्हेंबर या दिवशी येथील सर्कस मैदान येथे सहस्रावधी भाविकांच्या उपस्थितीत श्री पद्मावती श्रीनिवास मंगल सोहळा पार पडला. या सोहळ्यात विविध धार्मिक विधींसह श्री पद्मावतीदेवी आणि श्रीदेव बालाजी यांचा विवाह पार पडला. या वेळी करण्यात आलेल्या ‘गोविंदा-गोविंदा’ या गजराने सर्व परिसरात भक्तीमय वातावरण पसरले. श्री पद्मावती श्रीनिवास मंगल महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला ६५ सहस्राहून अधिक भाविक उपस्थित होते. या अपूर्व सोहळ्यामुळे संपूर्ण शहरात मंगलमय वातावरण पसरले.\nअसा एकतरी राज्यकर्ता स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारताला लाभला आहे का \nराष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात आपण एकही सुट्टी घेणार नसल्याचे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केले आहे.’\nअहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे व्यवहार ठप्प झाल्याने १८ लक्ष खातेदार अडचणीत\nया समस्येवर भारतीय रिझर्व्ह बँक आणि\nअर्थ मंत्रालय यांनी लवकरात लवकर मार्ग काढावा \nनगर, २१ नोव्हेंबर - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून रहित केल्यानंतर प्रारंभी ३ दिवस अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या खातेदारांनी मोठ्या प्रमाणावर जुन्या नोटा जमा केल्या. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने जिल्हा सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मज्जाव केला. बँकेच्या विविध शाखांमध्ये जमा झालेले आणि अधिकोषाकडे असलेले असे एकूण ३०० कोटी रुपये अडकून पडले आहेत. त्यामुळे अधिकोषाचे अधिकतम व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत. (यावरून राज्यातील अन्य जिल्हा सहकारी अधिकोषांची स्थिती किती विदारक झाली असेल, याचा विचारच न केलेला बरा - संपादक) जिल्हा सहकारी बँकेचे जिल्ह्यातील १८ लक्ष खातेदार अडचणीत आहेत. त्यांपैकी १० लक्ष संख्येने वैयक्तिक शेतकरी कर्जदार सभासद आहेत.\nराष्ट्र्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्यासह अन्य व्यक्तींची संपत्ती शासनाधीन करा \nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील गैरव्यवहाराचे प्रकरण\nमुंबई, २१ नोव्हेंबर - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्यासह अन्य व्यक्तींची संपत्ती शासनाधीन करा, असा आदेश भ्रष्टाचारविरोधी कायद्याच्या विशेष न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला दिला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील ३०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी कदम आणि अन्य काही जणांविरोधात गुन्हे अन्वेषण विभागाने सप्टेंबर २०१५ मध्ये भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा प्रविष्ट केला होता. कदम हे महामंडळाचे अध्यक्ष असतांना गैरव्यवहार झाल्याचे तपासाच्या कालावधीत उघड झाले होते.\nधर्मांधांकडून मुंबई पोलिसांवर तलवार आणि चॉपर यांच्या साहाय्याने आक्रमण \nजेथे पोलीसच असुरक्षित आहेत,\nतेथे जनतेच्या सुरक्षेचा विचारच न केलेला बरा \nमुंबई - येथील अँटॉप हिल भागातील संगमनगर झोपडपट्टीमध्ये भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवर काही धर्मांधांनी तलवार आणि चॉपर यांच्या साहाय्याने आक्रमण केले. (धर्मांधांच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देऊ न शकणारे पोलीस - संपादक) पोलिसांनी धर्मांध फैय्याज उपाख्य फैज वसीम अहमद शेख, साजिद वसीम अहमद शेख, फैसल वसीम अहमद शेख आणि बन्नी वसीम अहमद शेख यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करत त्यांचा शोध चालू केला आहे. पोलिसांवर आक्रमण करून धर्मांध पसार झाले. आक्रमणात पोलीस उपनिरीक्षक संदीप माने, हवालदार शेख आणि हवालदार लोहारे घायाळ झाले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडण्यात आले.\nनोटाबंदीचा निर्णय योग्य नसल्याचे दिसून आल्यास पुन्हा देशव्यापी आंदोलन - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे\nपुणे, २१ नोव्हेंबर - मोदी सरकराने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय स्वागतार्ह असून त्याला माझा पाठिंबा आहे. या निर्णयाचा अनेकांना नाहक त्रास होत आहे. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भारतात कोणत्याही निर्णयाची कार्यवाही करतांना सामान्य नागरिकांना त्रास होतोच, तसा या निर्णयाचाही झाला आहे. दुःखाची दरी पार केल्याविना सुख दिसत नाही. काही लोक निर्णयाला विरोध करत असून त्यांचा चष्मा त्या रंगाचा असल्याने त्यांना नोटाबंदीतही तो रंग दिसत आहे. नोटाबंदी आणि त्याच्या बदलाचे परिणाम दिसायला ६ मास लागतील; परंतु हा निर्णय देशासाठी योग्य नसल्याचे दिसून आल्यास पुन्हा देहलीतील रामलीला मैदानावर देशव्यापी आंदोलन करू, अशी चेतावणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.\nनोटाबंदीला विरोध म्हणजे देशद्रोह \nनवी देहली - नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करणारे देशद्रोह करत आहेत, अशी टीका योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे केली. साधूसंतांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयामुळे आतंकवाद्यांचा निधी बंद झाला आहे. यामध्ये सर्वाधिक हानी आतंकवाद्यांची झाली आहे. नक्षलवाद्यांच्या कारवायांनाही अटकाव बसला आहे. त्यांना पैसे येणे बंद झाले आहे. पाकिस्तानमधून बनावट नोटा येणेही बंद झाले आहे.\nनाशिक-पुणे महामार्गावर ट्रकमधून मांस नेणार्‍या धर्मांधाला अटक\nगोवंश कायद्याची कठोर अंमलबजावणी शासन\nका करत नाही, असा प्रश्‍न सामान्यांना सतावत आहे \nमुंबई, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - १८ नोव्हेंबरला पहाटे नाशिक-पुणे महामार्गावरील हॉटेल पंचवटीसमोर गोमांसाची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला. या प्रकरणी चालक शोएब मोहम्मद सिद्दीक (३८ वर्षे, रहाणार कुर्ला) या धर्मांधाला पोलिसांनी कह्यात घेतले. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात सिद्दीक याच्या विरोधात प्राणी संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या ट्रकमध्ये गोमांस असण्याची दाट शक्यता आहे. ट्रकमधून लाल पाणी पडत असल्याचे निदर्शनास आल्यावर बजरंग दलाचे कार्यकर्ते सर्वश्री विक्री वरंदळ आणि आकाश शिंदे यांनी हा ट्रक अडवला. सिद्दीक याने नाशिकच्या पशूवधगृहातून मांस घेऊन मुंबईला विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले; मात्र नाशिकहून थेट मुंबईला न जाता सिन्नरला आल्याने सिद्दीक याच्याविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे.\nधर्मजागृती सभेच्या पूर्वनियोजनाच्या बैठकीला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nजळगाव येथे २५ डिसेंबरला हिंदु धर्मजागृती सभा\nजळगाव - हिंदूबहूल देशात आज गोरक्षकांवरच गुन्हे दाखल केले जात आहेत, देशद्रोही मात्र मुकाटपणे त्यांच्या विचारांचा प्रचार करत आहेत. उघडपणे होणारे हिंदू देवतांचे विडंबन, लव्ह जिहाद, धर्मांतर यांसारख्या राष्ट्र आणि समाजावर होणार्‍या आघातांच्या विरोधात हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवणे आवश्यक आहे. हिंदूंचे प्रभावी संघटन होण्यासाठीच २५ डिसेंबर या दिवशी जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या सेवेत सहभागी होऊन भगवंताची कृपा संपादन करण्याची संधी जळगावमधील धर्माभिमानी हिंदूंना उपलब्ध झाली आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे संत पू. नंदकुमार जाधव यांनी हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पूर्वनियोजनाच्या बैठकीत केले. यश प्लाझा येथे झालेल्या या बैठकीचे प्रास्ताविक समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले, तर श्री. विजय पाटील यांनी धर्मसभेच्या प्रसाराचे व्यापक नियोजन उपस्थित हिंदूंना सांगितले. १८६ हून अधिक धर्माभिमान्यांनी बैठकीला चांगला प्रतिसाद देत सभेच्या संदर्भातील सर्वच सेवा वाटून घेतल्या. तसेच हिंदूंना संघटित करण्याचा निर्धारही व्यक्त केला.\nबांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणांची ‘न्यूयॉर्क टाइम्स’\nदखल घेतो, तर भारतातील दैनिके दुर्लक्ष करतात \nअमेरिकेचे प्रथितयश वृत्तपत्र ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांची एका संपादकीयातून दखल घेऊन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर टीका केली आहे\n(म्हणे) ‘हिंदुस्थान कुणाच्या बापाची जहागीर नाही \n‘मानेवर सुरी ठेवली, तरी ‘भारतमाता की जय’\nम्हणणार नाही’, असे म्हणणारे भारतद्वेषी असदुद्दीन ओवैसी\nसातारा, २१ नोव्हेंबर (वार्ता.) - आपला इतिहास आठवा, आपण कुणाचेही मिंधे नव्हतो. आज कोणीही उठतो आणि मुसलमानांना दोष देत सुटतो. माझ्या गरीब आणि निराधार मुसलमान बांधवांना कधी गोवंश हत्याबंदी, तर कधी आरक्षणाच्या सूत्रावरून नेहमीच सतावले जाते. दलितांना आता अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासाठी भांडावे लागत आहे. आतापर्यंत आपण घाबरत होतो, त्यामुळे असंघटित होतो. आता निर्णय घेण्याची योग्य वेळ आली आहे. निश्‍चितच यापुढील काळात हिमतीने निर्णय घेतले जातील. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत आमच्या पूर्वजांनी जे निर्णय घेतले, ते नेभळटपणाचे होते. हा देश आमचाही आहे. हिंदुस्थान कुणाच्या बापाची जहागीर नाही, असे उद्गार एम्.आय.एम्. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काढले. (मुघलांचा वारसा सांगणारे ओवैसी भारत भूमीवर त्यांच्या पूर्वजांनी आक्रमण करण्याअगोदर ही भूमी राम-कृष्णादी अवतारांची आहे, याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. अशाप्रकारे ते मुसलमानांना चिथावणी देऊन कायदा-सुव्यवस्था बिघडवत नाही का \nपाकच्या गोळीबारात एक सैनिक हुतात्मा \nश्रीनगर - राजौरी सेक्टरमध्ये पाकने केलेल्या गोळीबारात एक सैनिक हुतात्मा झाला आहे. तसेच ३ सैनिक घायाळ झाले आहेत. २० नोव्हेंबरच्या रात्रीपासून भारतीय चौक्यांवर हा गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा चालू होता. २१ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत तो चालू होता. २९ सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून पाककडून गोळीबाराच्या २८६ घटना घडल्या आहेत. यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात १४ सैनिकांचा समावेश आहे. (‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर सरकारने पाकच्या विरोधात काहीच करायचे नाही, असे ठरवले आहे का \nशेतकरी जुन्या नोटांद्वारे बियाणे खरेदी करू शकतात \nनवी देहली - केंद्र सरकारने शेतकर्‍यांना बियाणे खरेदी करण्यासाठी जुन्या नोटांचा वापर करण्याला अनुमती दिली आहे. यासाठी त्यांना ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असणार आहे.\n‘कॅश क्रेडिट’ आणि ‘ओव्हरड्राफ्ट’ खातेधारक ५० सहस्र रुपये काढू शकतात \nरिझर्व्ह बँकेने ज्यांच्याकडे ‘कॅश क्रेडिट’ खाते आहे किंवा ‘ओव्हरड्राफ्ट’ खातेधारक आहेत त्यांना आठवड्याला ५० सहस्र रुपये रोकड काढण्याची मुभा देण्यात आली आहे. ही रक्कम २ सहस्र रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात मिळणार असून पर्सनल ओव्हरड्राफ्ट खातेधारकांना मात्र ही मुभा नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nवणी (यवतमाळ) येथे धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने आरोग्य तपासणी\nवणी (जिल्हा यवतमाळ) - येथे धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. प्रवीण जाधव यांनी त्यांच्या ‘चिंतामणी क्लिनिक’ येथे, विनामूल्य आरोग्य तपासणी केली. या वेळी ते म्हणाले, ‘‘अशा समाजकार्यात मला नियमितपणे सहभागी व्हायला आवडेल.’’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी न्यासाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.\nआज मुख्यमंत्र्यांची तासगाव येथे सभा \nतासगाव, २१ नोव्हेंबर - तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची २२ नोव्हेंबर या दिवशी येथील वंदे मातरम् चौकात दुपारी १ वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.\nहिंदू तेजा जाग रे \n : अमेरिका के ‘न्यूयॉर्क टाइम्स’ ने बांग्लादेश में हिन्दुआेंपर हो रहे आघातों पर संपादकीय लिखकर आवाज उठाई - भारत के समाचारपत्र कब जागेंगे \nमंदिरांचे अधिग्रहण, चर्च आणि मशिदींना संरक्षण \nनिधर्मीपणाची बिरुदावली मिरवणार्‍या भारतात हिंदूंना नेहमीच लक्ष्य केले जातेे. सध्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात सर्वत्र चलनाचा तुटवडा आहे. सुट्या पैशांची चणचण निर्माण झाली असून ती दूर करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने, सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील दानपेट्यांतील रक्कम प्रतिदिन अधिकोषात जमा करण्यास सांगितले आहे. श्रीमंत देवस्थानांमध्ये पुष्कळ प्रमाणात पैसा अर्पण होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.\nस्वधर्म आणि स्वभाषा यांच्यामुळे मुसलमान जगभर दबाव आणू शकतात, तर स्वधर्म अन् स्वभाषा सोडल्यामुळे जगात काय भारतातही हिंदूंची किंमत शून्य झाली आहे \nरिझर्व्ह बँक पुढे इस्लामी बँकांना ‘मुसलमानांना व्याजमुक्त कर्ज देण्याची’ अनुमती देईल आणि पुढे ते माफही करील, हे लक्षात घ्या \nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजमुक्त बँकिंग सेवा पुरवण्यासाठी शरीयतनुसार बँक व्यवहार प्रारंभ करावेत, असा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्रालयाला दिला आहे.\nकॉन्व्हेंट’ शाळांमधील पाश्‍चात्त्य जीवनशैलीचे उदात्तीकरण करणार्‍या शिकवणीमुळे स्वतःच्या गरीब पालकांची विद्यार्थ्यांना लाज वाटणे\n‘कॉन्व्हेंट’ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाश्‍चात्त्य चंगळवादी विचारसरणीकडे आकृष्ट केले जाते. या शाळांमधील चकचकीतपणा, परदेशातून येणार्‍या धनामुळे निर्माण झालेली श्रीमंती, तेथील ख्रिस्ती शिक्षकांचे शैलीदार बोलणे आणि वागणे, या सगळ्यांमुळे विद्यार्थी प्रभावित होतात. यांपैकी बर्‍याच विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी पदरमोड करून ‘कॉन्व्हेंट’ शाळेत घातले असते; मात्र शाळेतील अशा वातावरणामुळे या विद्यार्थ्यांना स्वतःच्या गरीब पालकांना शाळेत आणायची लाज वाटते. ही गोष्ट विविध मानसिक आणि सामाजिक समस्यांना जन्म देते.’\nपालकांनो, अशा शाळांमध्ये घालून तुमच्या पाल्याचे जीवन उद्ध्वस्त करायचे का, याचा निर्णय तुम्हीच घ्या \nभृगु महर्षींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी रामनाथी आश्रमात काळभैरव यज्ञ \nकाळभैरवाष्टमी, २१.११.२०१६ या दिवशी भृगुनाडीवाचक डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून भृगु महर्षींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी रामनाथी आश्रमात काळभैरव यज्ञ करण्यात आला. या यज्ञापूर्वी आश्रमातील साधकांनी ७ ते २०.११.२०१६ या कालावधीत ‘ॐ क्लीं ह्रीं श्रीं कालभैरवाय नमः ’ या जपाची १ लक्ष २५ सहस्र इतकी संख्या पूर्ण केली. या संख्येच्या दशांश संख्येने, म्हणजे १२ सहस्र ५०० आहुतींनी हवन करण्यात आले. हवनासाठी काळे तीळ आणि मोहरीचे तेल वापरण्यात आले.\nकाळभैरव हा भगवान शिवाचा अंशावतार आहे. तो काशी या तीर्थक्षेत्राचा क्षेत्रसंरक्षक शिवगण आहे. संकटनिवारणासाठी आणि संरक्षक कवचाच्या प्राप्तीसाठी काळभैरवाची उपासना केली जाते.\nप.पू. भक्तराज महाराज यांच्या सजीव छायाचित्रामध्ये जाणवलेले पालट आणि प.पू. डॉक्टरांनी सांगितलेली वैशिष्ट्ये\nसनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज\nमहाराज यांच्या महानिर्वाणदिनाच्या निमित्ताने ...\nसनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज\n‘१.३.२०१४ या दिवशी माझ्याकडे असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) छायाचित्रात पालट झाला आहे. प.पू. डॉक्टरांनी त्या संदर्भात सांगितलेली काही वैशिष्ट्ये पुढे देत आहे.\n१ अ. प.पू. भक्तराज महाराजांनी सूक्ष्मातून येऊन उपाय केल्याचे जाणवणे : १५.४.२०१४ या दिवशी मला पुष्कळ त्रास होत होता, त्या वेळी खोलीत मी एकटीच होते. मला आकडी येण्याचा (फिट्स) त्रास होत असल्याने मला कोणाच्या तरी साहाय्याची आवश्यकता होती; पण माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हते. त्यामुळे मी प.पू. बाबांनाच आळवून हाक मारू लागले. तेव्हा प.पू. बाबांच्या छायाचित्रातील त्यांच्या हातांतून मला जणू काही आशीर्वादरूपी शक्तीच मिळू लागली. त्यानंतर ३ वेळा असा आवाज आला, ‘तू काही काळजी करू नकोस, मी आहे. मी तुझे सर्व काही करीन’, असे म्हणून त्यांनी मला त्यांच्या हातांनी पाणी पाजले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला. मला आकडीमुळे घेरी येऊन माझे डोके दुखत होते; म्हणून ते माझ्या उशाशी बसून माझ्या डोक्यावरून अतिशय प्रेमाने हात फिरवू लागले. त्यानंतर मला झोप लागली आणि सकाळी जाग आली. त्या वेळी प.पू. बाबांचे हे छायाचित्र माझ्या उशाशी होते.\nसनातनचे साधक आणि संत यांच्या प्रगतीसाठी झटणारे सनातनचे सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे \nसद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे\n१. साधक आणि संत यांना सत्संगाद्वारे मार्गदर्शन करणे\n‘सद्गुरु (श्री.) राजेंद्रदादा नेहमी आश्रमातील काही साधकांसह संतांचाही सत्संग घेतात. त्यामध्ये पू. दादांनी सांगितल्याप्रमाणे सर्व जण प्रयत्न करून पुढे गेले. तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी पू. दादांनी सद्गुरुपद गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्या वेळी काही संतांनीही ‘पू. दादांनी आम्हाला कसे घडवले’, ते मनोगतातून व्यक्त केले.\n२. प्रसारकार्य आणि देवद आश्रम येथील साधकांना घडवणे\nसद्गुरु (श्री.) राजेंद्रदादांनी प्रसारकार्याची घडी बसवण्यासाठी प्रयत्न केले आणि ते अजूनही तसे प्रयत्न करत आहेत. प्रसारातील अनेक साधकही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन प्रयत्न करतात. देवद आश्रमातील सर्व साधकही सद्गुरु (श्री.) राजेंद्रदादांसारख्या संतांच्या कृपाशीर्वादाखाली घडत आहे.\nसाधकांवर निरपेक्ष प्रेम करून त्यांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे रंजन देसाई \n‘रंजन देसाई हे देवद आश्रमात असतांना काही वर्षे आम्ही एका खोलीत रहात होतो, तसेच ते सेवेसाठी माझ्याजवळ बसत असत. आमची वैयक्तिक आणि आध्यात्मिक स्तरावर मैत्री होती. बर्‍याचशा गोष्टी आम्ही एकमेकांना विचारून करत होतो. त्यांना मधुमेहाचा तीव्र त्रास होता, तसेच हृदयविकाराचाही त्रास होता. त्यांनी चार मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) हृदयविकारावर माधवबाग येथे आयुर्वेदिक उपचार घेतले होते. त्यानंतर आयुर्वेदिक औषधे, सकाळी चालणे, योगासने आणि पथ्याचे जेवण यांमुळे त्यांची प्रकृती सुधारली होती. रक्तातील साखरेचे प्रमाणही अल्प झाले होते. त्यांची मानसिक स्थितीही चांगली झाली होती; मात्र दोन मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) काही प्रसंगांमुळे त्यांचा मानसिक ताण वाढला. त्यामुळे त्यांच्या नित्य कर्मावरही परिणाम झाला. त्यांच्या पायाला सूज आली. त्यामुळे एक मासापूर्वी (महिन्यापूर्वी) माधवबाग येथे जाऊन त्यांच्या हृदयविकाराच्या चाचण्या करण्यात आल्या. ‘त्यांच्या हृदयाची रक्तपुरवठा करण्याची क्षमता २५ टक्क्यांवर आल्याने स्थिती नाजूक झालेली आहे’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले आणि रुग्णालयात त्वरित उपचार करून घेण्यास सांगितले. त्यांनी त्यास प्राधान्य देण्याऐवजी इतरांचा विचार करून उपचार प्रलंबित ठेवले. ‘घरी जाऊन आल्यावर अन् दिवाळी साजरी होऊन परत आल्यावर उपचार करू’, असे त्यांनी ठरवले.\nपिंगुळी (सिंधुदुर्ग) येथील सनातनचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे रंजन देसाई यांचे निधन\nपिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील मे. अरुणोदय मेटल इंडस्ट्रीज्चे मालक तथा सनातनचे साधक रंजन रघुनाथ देसाई (वय ६१ वर्षे) यांचे २० नोव्हेंबरला रात्री १२.१० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने बांबोळी, गोवा येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन विवाहित मुली, जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे. कुडाळ एम्.आय.डी.सी. येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर २१ नोव्हेंबरला अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूसमयी रंजन देसाई यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती.\nगुरूंच्या मुखातून निघालेले शब्द हे ब्रह्मवाक्य असते, याची साधकाला आलेली प्रचीती \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले\nयांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...\n‘१९९९ या वर्षीच्या गुरुपौर्णिमेनंतर आम्ही जळगावचे काही साधक गुरुमाऊलींच्या (प.पू. डॉक्टरांच्या) मार्गदर्शनासाठी नाशिक येथे गेलो होतो. तेव्हा प.पू. डॉक्टर त्यांच्या मार्गदर्शनात म्हणाले होते, ‘‘या सौर मंडलात अनेक पृथ्वी असतील. आपल्याला पुढील काळात परग्रहावरही प्रसारासाठी जावे लागेल. तेथील मानव कोणत्या युगात आहे, हे आपल्याला ठाऊक नाही. ‘आपण रहात असलेल्या या पृथ्वीवरील मानव त्यांचे शत्रू नाहीत’, हे त्यांना तिथे जाऊन सांगावे लागेल.’’ त्या वेळी या बोलण्याकडे मी फारसे लक्ष दिले नव्हते.\n‘सप्टेंबर २०१६ मध्ये ‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीवर ‘परग्रहावरील जीव’ (एलियंस) या विषयावर माहिती सांगितली जात होती. परग्रहावरील जिवांनी पृथ्वीवर येऊन गायींना लक्ष्य केल्याची माहिती दृश्यपटाद्वारे (क्लीपद्वारे) दाखवण्यात येत होती. परग्रहांवर जीव असल्याचे अनेक पुरावे विदेशांतही मिळाले आहेत. सौर मंडळात नऊ ग्रहांव्यतिरिक्त पृथ्वीसारखा नवीन ग्रह शोधल्याचे ‘नासा’ने प्रसिद्ध केल्याचे वृत्तही वाचण्यात आले. त्या ठिकाणी पाणी आहे, असेही ‘नासा’ने म्हटले आहे. वरील घटनांवरून मला प.पू. डॉक्टरांनी नाशिक येथे केलेले मार्गदर्शन आठवले आणि ‘गुरूंच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य असते’, याची प्रचीती आली.’ - श्री. विजय पाटील, जळगाव (सप्टेंबर २०१६)\nसनातनचे पू. राजेंद्र शिंदे हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याचे घोषित केल्यावर त्यांना घातलेल्या हारामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मुखकमल दिसणे\n‘१९.७.२०१६ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात झालेल्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात सनातनचे पू. राजेंद्र शिंदे हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याचे घोषित केले गेले. त्या वेळी प.पू. पांडे महाराज यांनी त्यांना पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला. नंतर त्या हारातील चैतन्याचा सर्व साधकांना लाभ व्हावा, या उद्देशाने तो हार भोजनकक्षात ठेवला होता. मी त्या हाराजवळ जाऊन ‘या हारात चैतन्य कसे शोधायचे ’ असा विचार करत होते. त्याच क्षणी त्या हारात मला प.पू. डॉक्टरांचे मुखकमल दिसले.’ - कु. विजयालक्ष्मी चव्हाण, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.७.२०१६)\nपरात्पर गुरु डॉ. आठवले रहात असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील पाण्याप्रतीचा सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांचा उत्कट भाव \n‘मे २०१६ मध्ये प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अंकानिमित्त मला रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात सेवा करण्याची संधी मिळाली. तेथून देवद आश्रमात निघण्याआधी ‘सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे (सद्गुरु राजेंद्रदादा) यांच्यासाठी काहीतरी घ्यावे’, असे मला वाटले. तेव्हा देवाने माझ्या मनात ‘रामनाथी आश्रमातील पाणी हे ‘तीर्थ’ म्हणून सद्गुरु (श्री.) राजेंद्रदादांसाठी न्यावे’, असा विचार घातला. त्यानुसार मी लहान बाटलीतून रामनाथी आश्रमातील पाणी देवद आश्रमात नेले. ते सद्गुरु (श्री.) राजेंद्रदादांना ते दिले. त्यांनी ते ८ दिवस वापरले. त्यांनी ते त्यांच्या पिण्याच्या पाण्यातही मिसळले.\n६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्मिता राजेंद्र कानडे यांना रामनाथी आश्रमात जाऊन आल्यावर नामजपामध्ये जाणवलेले पालट\n१. नाम श्‍वासाला जोडणे\n१ अ. श्‍वासाला नामजप जोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे झालेले लाभ : नामजप श्‍वासाला जोडला होता. त्याच्याकडे लक्ष दिल्यामुळे येणारा विचार एक मिनिट येतो आणि तो आपोआप बंद होऊन परत नामजप चालू होतो. ‘प्रार्थना, शरणागती आणि कृतज्ञता शब्दातून व्यक्त करावी, असे वाटत नाही, नामातच सर्व काही आहे’, असे वाटते.\n१ आ. श्‍वास आणि नामजप हळूहळू मंद होऊन ‘नामही नाही’ आणि श्‍वास लयीत मंद होत असल्याचे जाणवणे : ‘नामजपात शब्द आणि आनंदाची अवस्था असते. काही काळ नामजप श्‍वासाला जोडून होतो. हळूहळू श्‍वास आणि नामजप मंद होतात. श्‍वास मंद मंद होतो, जाणवेनासा होतो आणि नामजपातील शब्द थांबतात. पुढे नामही नाही, अशी स्थिती असते. त्यानंतर श्‍वास लयीत आणि मंद होत असल्याचे जाणवते.\n१ इ. नामजप शरिराच्या पोकळीत घुमत असून तो घेतांना शरिरात मंद ज्योत तेवत असल्याचे जाणवणे : ‘नामजप घेतांना तो काही वेळा शरिराच्या पोकळीत घुमत आहे’, असे जाणवते. तेव्हा श्‍वास चालू असतो; पण नामजप श्‍वासाला जोडून न रहाता तो बराच काळ घुमत रहातो, तो प्रयत्नपूर्वक थांबवावा लागतो. नामजप करतांना बर्‍याच वेळा शरिरात मंद ज्योत तेवत असतांना दिसते.\nप्राण आणि चैतन्य यांचा परिणाम\n‘प्राणामुळे मनुष्याला आणि चैतन्यामुळे निर्जीव वस्तूला सजीवता प्राप्त होते. निर्जीव वस्तूत चैतन्य आल्यामुळे त्यात देवत्व येते. या अर्थाने वरील वाक्यात निर्जीव वस्तूसंबंधी ‘सजीवता’ हा शब्दप्रयोग केला आहे.’\n- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.११.२०१६)\nअध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या एका जिज्ञासूला आलेल्या अनुभूती \n‘मी रामनाथी आश्रमातील स्वागतकक्षात असलेले प.पू. भक्तराज महाराज यांचे चित्र पाहिल्यावर माझ्या डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत मागच्या बाजूने शरिरात वीज सळसळल्याप्रमाणे झाले. माझ्या अंगावर शहारे आले. माझी ही अवस्था बराच काळ टिकून होती. मला तेथून हलणे अशक्य झाले. मी निःशब्द झाले आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले.\n‘मी ध्यानमंदिराच्या भिंतीला स्पर्श केल्यावर माझ्या दोन्ही हातांना हृदयाचे ठोके जाणवले. हे ठोके डाव्या हातापेक्षा उजव्या हाताला अधिक प्रमाणात जाणवत होते. ही माझ्यासाठी एक अद्भुत अनुभूती होती.’\n- कु. अ‍ॅनाबेल मार्द्रोस, अमेरिका (२२.९.२०१५)\nसांगली येथील सौ. गौरी खिलारे यांना आलेल्या अनुभूती\n१. आश्‍विन सप्तमीला अकस्मात श्रीदुर्गादेवीचा\nनामजप चालू होऊन श्रीदुर्गादेवीचे अस्तित्व जाणवणे आणि\nतिचे वाईट शक्तींचे निर्मूलन करण्याचे कार्य चालू असल्याचे जाणवणे\n‘आश्‍विन सप्तमीला रात्री १२ वाजता मी नामजप करत होते. त्या वेळी माझा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा नामजप चालू होता आणि अकस्मात् नामजपात पालट होऊन श्रीदुर्गादेवीचा नामजप चालू झाला. तेव्हा त्या नामजपाने माझा भाव जागृत होऊन मला उत्साह आणि शक्ती मिळत होती. नामजप करतांना अचानक माझी जीभ बाहेर आली. थोड्या वेळाने ती आणखी पुढे आल्यावर मला माझ्यात पुष्कळ शक्ती जाणवत होती. तेव्हा ‘मी तिथे नसून श्रीदुर्गादेवी आहे आणि ती खोलीतील वाईट शक्तींवर सपासप वार करून त्यांना पळवून लावत आहे’, असे मला प्रकर्षाने जाणवत होते. नंतर जीभ आत गेली आणि परत बाहेर आल्यावर ‘ती पूर्ण वास्तूतील वाईट शक्तींवर शस्त्रांनी वार करून त्यांचे निर्मूलन करत आहे’, असे मला जाणवले. असे तीन वेळा झाले. त्या वेळी माझे अस्तित्व नव्हते, तर देवीचे कार्य चालू होते. मी केवळ घडत असलेला प्रसंग पहात होते.\nरामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात झालेल्या श्री लक्ष्मीपूजनाचे सूक्ष्म-परीक्षण\n१. श्री लक्ष्मीदेवीचे अस्तित्व जाणवून आनंद होणे\n‘लक्ष्मीपूजनाचा विधी चालू होण्याआधीच ‘ध्यानमंदिरात अनेक देवता जमलेल्या आहेत’, असे जाणवत होते. श्री लक्ष्मीदेवीचे अस्तित्व जाणवून आनंद होत होता.\n२. प.पू. डॉक्टरांच्या रूपाने श्रीविष्णुच\nलक्ष्मीपूजनाचा आरंभ होण्याआधी प.पू. डॉक्टर ध्यानमंदिरात आले, तेव्हा ‘त्यांच्या रूपाने श्रीविष्णुच लक्ष्मीपूजनाचा पूजनविधी निर्विघ्नपणे पूर्ण होण्यासाठी ध्यानमंदिरात आला आहे’, असे जाणवले.\nसनातन-निर्मित ग्रंथांची पडताळणी सेवा करतांना त्यातून प्रक्षेपित होणार्‍या ईश्‍वरी शक्तीमुळे शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होऊन एकाग्रतेने नामजप चालू होणे\n‘एक दिवस माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार येत होते. त्यामुळे माझे डोके जड झाले होते आणि मानही अतिशय दुखत होती. तेव्हा मला ‘सनातन सेवाकेंद्रा’त जाऊ नये’, असे वाटत होते आणि मला उत्साहसुद्धा जाणवत नव्हता, तरीही मी कोल्हापूर येथील सनातन सेवाकेंद्रात गेले. आरंभी माझी तशीच मानसिक स्थिती होती. त्यामुळे मला शारीरिक आणि मानसिक त्रास होत होते, तरीही तेथे मी सनातन-निर्मित ग्रंथांची पडताळणी सेवा चालू केली. थोड्या वेळाने मला ‘सनातनच्या ग्रंथामधून ईश्‍वरी शक्ती माझ्या शरिरात जात आहे’, असे जाणवू लागले. माझ्या मनातील नकारात्मक विचार अल्प होऊ लागले, मान दुखायची थांबली, संपूर्ण शरिरात हलकेपणा जाणवून मनाचा उत्साह वाढू लागला आणि सेवा एकाग्रतेने होऊन चैतन्य ग्रहण होत असल्याचे जाणवू लागले. तसेच माझा सतत नामजपही होऊ लागला.’\n- सौ. कुसमा पाटील, कागल, कोल्हापूर.\nप.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘देवा, तुझा असा कसा संसार’ या भजनाचे सूर स्वतःच्या हृदयातून ऐकायला येऊन ‘देवाची लीला’ अनुभवायला मिळणे\n‘१५.७.२०१६ या दिवशी आषाढी एकादशी होती. मी नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० वाजता उठले आणि मला प.पू. भक्तराज महाराज यांचे ‘देवा, तुझा असा कसा संसार’ या भजनाचे सूर ऐकू आले. त्या सुरांनी माझे मन प्रसन्न होऊन आनंदाने भरून गेले. ‘ही श्रीगुरुदेवांच्या आवडीची भजने कुणी लावली असतील ’ याचा शोध मी घेऊ लागले. खोलीतील सर्व साधिका शांत झोपल्या होत्या. मग मी माझा भ्रमणभाष पाहिला, तर तोही बंद होता; पण स्वर अगदी जवळून ऐकायला येत होते. मी शांतपणे भजन ऐकत असतांना २ मिनिटांनी माझ्या लक्षात आले की, हे स्वर, माझ्या आतून ऐकू येत आहेत. तेव्हा मला आश्‍चर्य वाटून आनंदही झाला. तो आतून येणारा ध्वनी मी स्पष्टपणे प्रथमच ऐकत होते. ‘प्रत्यक्ष श्रीगुरुदेवच माझ्या हृदयात बसून भजन म्हणत आहेत आणि मी ते ऐकत आहे’, हा अपूर्व क्षण मी अनुभवत होते. देवा, ही सर्व तुझीच लीला आहे. भगवंता, माझी पात्रता नसतांनाही मला हे अनुभवायला दिलेस; म्हणून तुझ्या अमृतमय चरणी मी अनंत कोटी कृतज्ञ आहे.’\n- श्रीमती वासंती लावंघरे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.७.२०१६)\nसहनशील वृत्तीची आणि स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देणारी ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अकोला येथील चि. राधिका रामेश्‍वर पवार (वय पावणेदोन वर्षे) \nउच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र\n या पिढीतील चि. राधिका रामेश्‍वर पवार एक दैवी बालक आहे \nपालकांनो, हे लक्षात घ्या \n‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अकोला येथील चि. राधिका रामेश्‍वर पवार हिचा कार्तिक कृष्ण सप्तमी (२० नोव्हेंबर २०१६ या दिवशी) दुसरा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.\nशिवाचा नामजप केल्याने दम्याचा त्रास उणावणे\n‘जानेवारी-फेब्रुवारी २०१६ या दोन मासांत (महिन्यांत) मला दम्याचा तीव्र त्रास होत होता. औषधोपचार करूनही त्रास उणावत नव्हता. त्या कालावधीत मी एका ग्रंथाची अनुक्रमणिका सिद्ध करण्याची सेवा करत होते. त्यात ‘ॐ नमः शिवाय’ हा नामजप केल्याने दम्याचा त्रास उणावतो, असे माझ्या वाचनात आले. त्याप्रमाणे मी तो नामजप केला आणि माझा दम्याचा त्रास एका दिवसात ८० टक्क्यांनी उणावला.\n‘येणार्‍या आपत्काळात औषधोपचार मिळणार नाही. त्या वेळी मंत्रोपचारांनी व्याधी जलद गतीने बर्‍या होऊ शकतात, हे मला वरील अनुभूतीतून शिकायला मिळाले.’\n- सौ. सारिका कृष्णा आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.\nप.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन\n‘भगवंत जे करतो, ते केवळ न पहाता तसे करतो ते खरे ‘शिक्षण’; मात्र आज अनुभवसिद्ध माणसालाच अशिक्षित समजले जाते. सध्याचे शिक्षण म्हणजे ‘पुस्तकी ज्ञान’ हीच धारणा झाली आहे. तीच त्याची पदवी ठरते; मात्र जो अनुभवाने शिकतो, त्याला समाज अशिक्षित समजतो. भगवंताची प्रत्येक कृती विवेकाने पाहून आपणही तसे करणे, म्हणजे खरे शिक्षण. श्री. बापू लोंढे (सनातनचे एक साधक जे अशिक्षित आहेत; परंतु त्यांनी ६४ टक्के पातळी गाठली आहे.) खरे शिक्षित आहेत. आपणही शिक्षणाच्या चुकीच्या व्याख्येने वागलो आणि आपल्या मुलांनाही तेच शिकवतोय, म्हणजे अपराध करतोय \n- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.१०.२०१४)\nदेवद आश्रमातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीची स्वच्छता करतांना श्री. मोहनीश साळुंखे यांना आलेली अनुभूती \n‘देवद आश्रमातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीची स्वच्छता करण्याची संधी मला मिळाली’, यासाठी मी कृतज्ञ आहे. ही सेवा करतांना मला पुष्कळ शांत आणि हलके जाणवत होते. ही सेवा झाल्यानंतर मी गाडीला पुढूून नमस्कार केला आणि गाडीत बाबा जेथे बसायचे, तेथे बघितले असता मला ‘बाबा प्रत्यक्ष बसले आहेत’, असे जाणवले अन् एकदम शांत वाटले. त्यांच्या आसंदीकडे पाहिल्यावर मला त्यांचेे पांढरे शुभ्र धोतर दिसत होते. नंतर त्यांच्या आसंदीतील छायाचित्राकडे बघितल्यावर मला तेथे पहिल्यांदा काही वेळ केवळ प.पू. रामकृष्ण परमहंस दिसत होते. नंतर काही वेळाने केवळ प.पू डॉक्टर दिसत होते. नंतर काही वेळाने थोडा वेळ प.पू. भक्तराज महाराज दिसत होते. त्यानंतर मी परत पाहिल्यावर काही वेळ प.पू. श्री अनंतानंद साईश दिसत होते. ही सर्व केवळ छायाचित्रे न दिसता त्यामध्ये जिवंतपणा जाणवत होता. ‘हे सर्व संत एकच आहेत’, असा मनात विचार येऊन मला पुष्कळ प्रसन्न वाटले. माझ्यात अनेक दोष असूनही प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे ही अनुभूती मला आली, त्याबद्दल हा छोटासा जीव त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.’\n- श्री. मोहनिश साळुंखे (वय २० वर्षे), कोथरुड, पुणे. (१६.१२.२०१५)\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nभावार्थ : ‘सुनो’ म्हणजे ऐका, ‘सोचो’ म्हणजे विचार करा आणि ‘समझो’ म्हणजे समजून घ्या. पहिल्या ओळीत ‘सुनो सोचो समझो’ आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर मन आणि बुद्धी यांद्वारे विचार करून काय ते समजून घ्या. यातील समजून घेणे मन आणि बुद्धी यांच्या माध्यमातून असल्याने ते मायेच्या संदर्भात आहे. अभिमन्यूला केवळ हीच ओळ ठाऊक होती, म्हणून तो चक्रव्यूहात अडकला. याउलट दुसर्‍या ओळीत ‘सुनो समझो सोचो’ आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर जिवाने ती गोष्ट समजून जाणे, त्याची अनुभूती घेणे आणि नंतर त्याविषयी विचार करणे. हे ब्रह्माच्या संदर्भात आहे.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण.’)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nशास्त्रज्ञ देवाचा शोध घेण्याऐवजी देवाने बनवलेल्या विश्‍वाचा पिढ्यान्पिढ्या शोध घेत बसतात. याउलट साधक देवाचा शोध घेतात. देव सापडल्यावर त्यांना विश्‍वाचे कोडे उलगडते \n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nव्यक्तीचा मित्रपरिवार कसा आहे, यावरून त्याची ओळख ठरते;\nम्हणूनच आपल्याभोवती सात्त्विक वृत्तीच्या व्यक्तींचा वावर असेल, याची दक्षता कटाक्षाने घ्यावी.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nहिंदूंच्या देशात इस्लामी बँकिंग \nनोटाबंदीनंतर आता रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांमध्ये शरीयतनुसार इस्लामी बँक सेवा चालू करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. सध्या कार्यरत असणार्‍या बँकांमध्ये ‘इस्लामी खिडकी’ उघडण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने ठेवला आहे. प्रारंभी ही सेवा त्या मुसलमानांसाठी आहे, जे धर्माच्या नियमामुळे व्याज देणार्‍या बँकांमध्ये पैसे ठेवू इच्छित नाही. त्यांचा पैसा देशाच्या चलनात यावा; म्हणून रिझर्व्ह बँक हा प्रयत्न करत आहे; मात्र पुढे देशातील सर्व जनतेसाठीच योजना लागू करण्याचा विचार यात आहे. इस्लामी बँकिंग पद्धतीमध्ये व्याज दिले अथवा आकारले जात नाही.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nभारताच्या अण्वस्त्रवाहक अग्नी-१ क्षेपणास्त्राची चा...\nअवैध शस्त्रविक्रेता संजय साडविलकर यांची सखोल चौकशी...\nपाककडून ४३ भारतीय मच्छीमारांना अटक\nबांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणाची न्यूयॉर्क टाइम्...\n(म्हणे) ‘मोदी यांनी देशात आर्थिक आणीबाणी लागू केली...\nकाश्मिरी पंडितांवरील अन्यायाच्या विरोधात देशभरातील...\nदेशद्रोही झाकीर नाईक यांच्या मुसक्या आवळून त्यांच्...\nगाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ग्रंथ आणि फलक प्रदर्श...\nदेशातून प्रतिवर्षी ४० कोटी रुपयांच्या बनावट नोटा ज...\n५१ टक्के नागरिक बंदीच्या बाजूने, तर केवळ ३ टक्के व...\nमुंबईतील उच्चभ्रू वस्त्यांत निद्रानाश आणि रक्तदाब ...\nअभिनेता एजाज खान याला अटक आणि सुटका \nराष्ट्रद्रोही झाकीर नाईक यांच्या संस्थेच्या शाळांच...\nइंफाळ (मणीपूर) येथील ३ बॉम्बस्फोटांत एकाचा मृत्यू,...\nदुसर्‍याच्या बँक खात्यात जुन्या नोटा भरल्यास ७ वर्...\nबरेली (उत्तरप्रदेश) येथे खोट्या विवाह पत्रिका छापू...\nमुस्लिम बँकेच्या प्रस्तावाला शिवसेनेचा तीव्र विरोध...\nआपापसांतील मतभेद, संप्रदाय आणि उपासना वैयक्तिक स्त...\nआयुर्वेदाचा प्रसार सरकारमुळे नाही, तर आयुर्वेदप्रे...\nअकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन\n(म्हणे) ‘साईबाबा संस्थानकडून खाजगी रुग्णालयांना नि...\nमिळकतीपेक्षा अधिक संपत्ती बाळगणार्‍या अधिकार्‍यांच...\nपंतप्रधान यांनी शेतकरी आणि कष्टकरी यांचे कर्ज रहित...\nबोईसर (मुंबई) येथील श्री पद्मावती श्रीनिवास मंगल स...\nअसा एकतरी राज्यकर्ता स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भ...\nअहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे व्यवहार ठप्प झाल्याने...\nराष्ट्र्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्यासह ...\nधर्मांधांकडून मुंबई पोलिसांवर तलवार आणि चॉपर यांच्...\nनोटाबंदीचा निर्णय योग्य नसल्याचे दिसून आल्यास पुन्...\nनोटाबंदीला विरोध म्हणजे देशद्रोह \nनाशिक-पुणे महामार्गावर ट्रकमधून मांस नेणार्‍या धर्...\nधर्मजागृती सभेच्या पूर्वनियोजनाच्या बैठकीला धर्माभ...\n(म्हणे) ‘हिंदुस्थान कुणाच्या बापाची जहागीर नाही \nपाकच्या गोळीबारात एक सैनिक हुतात्मा \nशेतकरी जुन्या नोटांद्वारे बियाणे खरेदी करू शकतात \nवणी (यवतमाळ) येथे धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या व...\nआज मुख्यमंत्र्यांची तासगाव येथे सभा \nहिंदू तेजा जाग रे \nमंदिरांचे अधिग्रहण, चर्च आणि मशिदींना संरक्षण \nस्वधर्म आणि स्वभाषा यांच्यामुळे मुसलमान जगभर...\nरिझर्व्ह बँक पुढे इस्लामी बँकांना ‘मुसलमानांना व्य...\nकॉन्व्हेंट’ शाळांमधील पाश्‍चात्त्य जीवनशैलीचे उदात...\nभृगु महर्षींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार हिंदु राष...\nप.पू. भक्तराज महाराज यांच्या सजीव छायाचित्रामध्ये ...\nसनातनचे साधक आणि संत यांच्या प्रगतीसाठी झटणारे सना...\nसाधकांवर निरपेक्ष प्रेम करून त्यांना साधनेत सर्वतो...\nपिंगुळी (सिंधुदुर्ग) येथील सनातनचे ६१ टक्के आध्यात...\nगुरूंच्या मुखातून निघालेले शब्द हे ब्रह्मवाक्य असत...\nसनातनचे पू. राजेंद्र शिंदे हे सद्गुरुपदी विराजमान ...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले रहात असलेल्या रामनाथी (गोवा...\n६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्मिता राजेंद्र ...\nप्राण आणि चैतन्य यांचा परिणाम\nअध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्यशाळेसाठी उपस्थित...\nसांगली येथील सौ. गौरी खिलारे यांना आलेल्या अनुभूती...\nरामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात झालेल्या श्री लक्ष्...\nसनातन-निर्मित ग्रंथांची पडताळणी सेवा करतांना त्यात...\nप.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘देवा, तुझा असा कसा स...\nसहनशील वृत्तीची आणि स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद...\nशिवाचा नामजप केल्याने दम्याचा त्रास उणावणे\nप.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन\nदेवद आश्रमातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीची...\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥॥ ॐ श्री जय जय रघ...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nहिंदूंच्या देशात इस्लामी बँकिंग \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.india.com/marathi/entertainment/shah-rukh-khan-salman-khan-to-host-award-show/", "date_download": "2018-04-27T05:01:54Z", "digest": "sha1:U4EUTG3H6W37RBKBUD63HB5ACBNL2ZU3", "length": 6528, "nlines": 84, "source_domain": "www.india.com", "title": "Shah Rukh Khan, Salman Khan to host award show | करण - अर्जुन दिर्घ प्रतिक्षेनंतर एकत्र !! - Latest News & Updates in Marathi at India.com Marathi", "raw_content": "\nआईची हाक अखेर बॉलिवूडच्या कानावर\nकरण - अर्जुन दिर्घ प्रतिक्षेनंतर एकत्र \nबऱ्याच प्रतिक्षेनंतर सलमान खान आणि शाहरूख खान आपल्याला स्क्रिन शेअर करताना दिसत आहे. शाहरूख खान आणि सलमान खान स्टार स्क्रिन अॅवॉर्डमध्ये अँकरिंग करणार असल्याचं समजतंय. बॉलिवूडमधील तीन खान पैकी दोन खान आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे. शाहरूख आणि सलमान करण – अर्जुन या सिनेमांनंतर पहिल्यांदा एकत्र पाहायला मिळणार आहे.\nसलमान आणि शाहरुखने एकत्र अवॉर्ड शो होस्ट करणे ही बाब बॉलिवूडसाठी खूप मोठी आहे. यामुळे होस्टिंगच्या स्क्रीप्टवरदेखील खूप काम सुरू आहे. मोठ्या गॅपनंतर किंग खान आणि दबंगच्या चाहत्यांना केवळ हे दोघं एकत्र दिसणार नाहीत, तर अनेक मनोरंजक किस्से आणि विनोद ऐकण्याचीदेखील संधी मिळणार आहे. सोशल मीडियावर ‘मेरे करण-अर्जुन आयेंगे’ यावरील जोक्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत. मात्र, स्क्रीन अवॉर्ड्स शोमुळे हा विनोद आता सत्यात उतरणार असून एकेकाळी ऑन स्क्रीन शेअर केलेले ‘करण-अर्जुन’ म्हणजेच सलमान- शाहरुख शोच्यानिमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. शाहरुख -सलमानने ‘करण-अर्जुन’ सिनेमामध्ये एकत्र काम केले होते.\nया सिनेमामध्ये राखी यांनी त्यांच्या आईची भूमिका निभावली होती. ‘मेरे करण-अर्जुन आयेंगे’ हा डायलॉग त्या सिनेमामध्ये अनेकदा बोलताना दिसत आहेत. यातच सलमान आणि शाहरुख यांच्या एकत्र येण्याचा उल्लेख केला की, आपसुकच हा डायलॉग सर्वांच्या ओठांवर येतो. उशिराने का होईना पण अखेर ‘करण-अर्जुन’च्या आईची हाक स्क्रीन अवॉर्ड्सने ऐकली. काही वर्षांपूर्वी सलमान आणि शाहरुखच्या नात्यात आलेली कटुता आता संपुष्टात आली आहे. दोघंही एकमेकांच्या सिनेमांचे कौतुक करत आहेत, प्रमोशनदेखील करत आहेत शिवाय आता दोघं एकत्र एक अवॉर्ड शो होस्ट करताना दिसणार आहेत.\nसेन्सॉर बोर्डातून नवे अध्यक्ष प्रसून जोशी, पहलाज निहलानींची हकालपट्टी\nअभिनेते सीताराम पांचाल यांचे कर्करोगाने निधन\nम्हणून 'बिग बॉस ११' होणार आणखी रोमांचक\nनिपुणच्या 'बापजन्म' सिनेमाचा टिझर लाँच\nअभिनेत्री ममता कुलकर्णी दुबईला पसार\nभाची नव्या आणि ऎश्वर्याचा हा फोटो सोशल मीडियात व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/vaachaklekhak/", "date_download": "2018-04-27T04:57:24Z", "digest": "sha1:OFFHAWVGZAC5PWSXVKEZHLFXTQQKWUHH", "length": 13533, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वाचक लेखक | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nहा प्रसंग आहे १९८८ मधला..कॉलेजची परीक्षा जवळ आल्याने मला अभ्यासाकरिता सुट्टी होती.\nठरावीक अंतर सोडल्यानंतर प्रत्येकाच्याच हातात लग्नामध्ये वधू-वर गळ्यात घालतात तसा फुलांचा हार होता\nगुरुची बायको राधिका उत्तम सुगरण असून ती नेहमी गुरुची मर्जी सांभाळण्याची पराकाष्ठा करते.\nलहान मुलांचा मनोविकास वयाच्या सातव्या वर्षांपर्यंत होतो म्हणतात\nरामू आपले ऐकतोय हे पाहिल्यावर खड्डय़ाने बोलायला सुरुवात केली.\nलग्न झाल्यावर एका इमारतीत राहणाऱ्या चौघींचा गट बनतो. गप्पाटप्पा, विनोद होतात.\nइंद्राला ताकसुद्धा दुर्लभ झालं होतं. तसाच देवांना चहादेखील माहीत नव्हता.\nईश्वराच्या एक सहस्रनामाच्या जपाची परंपरा महाभारतापासून सुरू झाली आहे.\nजल, जमीन व जंगल जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे नैसर्गिक स्रोत धोक्यात आले आहेत.\nआजकाल बहुतांशी बातम्या या निराशाजनक, तापदायक, उद्वेगजनक अशाच असतात.\nहळू हळू थंडीच्या लाटा जोर धरू लागतात व हिवाळा ऋतूचे राज्य सुरू होते.\nसकाळचे साडेसहा वाजलेयत. मला जाग आलीय. उठायला अर्धा तास उशीरच झालाय.\nतसेच ससा कासव या दोघांच्या पुढील पिढय़ांतपण ही गोष्ट सांगितली गेली.\nमध्यंतरी केव्हातरी पेव्हर ब्लॉक्स नावाचा प्रकार सुरू झाला.\nअतिशय प्रतिष्ठेच्या एका शिष्यवृत्तीसाठी तिने खूप प्रयत्न केले होते.\nमान वर करून आभाळाकडे पाहिले. चांदण्यांचे थवे आभाळावर अलगदपणे विहार करत होते.\nआजच्या आत्मकेंद्रित जगात अल्पशिक्षित असूनही त्यागाचे जीवन जगणारा ‘संदेश’ भेटला.\nहिमाचल प्रदेशमधला हा जिल्हा शिमल्याच्या उत्तरपूर्वेला आहे.\nकॅलेंडरं बदलत गेली आणि शशी, शम्मी मागे पडले. राजेश खन्नाचं सुपरस्टारपद ढासळलं.\nनाते म्हणजे कमळाचे जाळे\nमानव जन्माला येतो तो एकटाच येतो व जाताना एकटाच जातो.\nघरात बाळ जन्माला येणं ही घरातल्या माणसांसाठी एक अत्यंत आनंददायक आणि उत्साहवर्धक घटना असते.\nजिम सुरू होऊन सुमारे दोन महिने होत आले. अधूनमधून तिच्या मैत्रिणी जिममधल्या प्रगतीची चौकशी करत होत्या.\nफळ झाडाला आल्यापासून तर ते पिकेपर्यंत तीन रंगांचे आणि तीन भिन्न चवीचे होत जाते.\nपुराणात भस्मासुर- मोहिनीची एक कथा आहे.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/20?page=11", "date_download": "2018-04-27T04:48:41Z", "digest": "sha1:YBW5VMVHTNNXQPB32KYEP7RTQKAHUKGJ", "length": 9332, "nlines": 192, "source_domain": "mr.upakram.org", "title": "व्यक्तिमत्व | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nहॅरी लॅमिन एक साधारण सैनिक होता. १९१७ मध्ये पहिल्या महायुद्धात सहभागी होण्यासाठी तो फ्रांसला गेला. तिथून त्याने जमतील तशी त्याच्या बहिणीला आणि भावाला पत्रे धाडली.\nमाझंही एक स्वप्न होतं....\n\"फार वर्षांपूर्वी मी आणंदला आलो, ती माझी इच्छा नव्हती, तर सक्ती होती. अमेरिकेतल्या माझ्या शिक्षणाकरता भारत सरकारनं पैसे दिल्यामुळे एका करारान्वये मी सरकारशी बांधील होतो. मी पदवीनं इंजिनियर होतो.\n'सिटीग्रुप'च्या प्रमुखपदावर मराठी माणूस\n'सिटीग्रुप'च्या 'सीईओ'पदी विक्रम पंडित यांची नियुक्ती\nआत्ताच प्रमोदजी नवलकर गेल्याची बातमी वाचली. सर्वप्रथम आठवले ते त्यांचे मागच्या अधिवेशनातले दोन तसाचे तडाखेबंद भाषण.\nजगप्रसिद्ध माणसे एकाच चित्रात. (माझे चित्र त्यात नाही ते सोडून द्या ;))\nपण खालील चित्रातील सर्वांची नावे जाणून घेण्याची इच्छा आहे.\nहातकणंगलेकरांचं स्वतंत्र लेखन मी फारसं वाचलं नाही. बारावीत असताना अभ्यासाचा कंटाळा आला - तसा तो नेहमीच यायचा म्हणा - की ग्रामपंचायतीच्या लायब्ररीतून पुस्तकं आणून - आईवडिलांचे लक्ष चुकवत - वाचणे चालू होते.\nमी महामहोपाध्यय पां. वा. काणे यांचे जीवनचरित्र लिहितो आहे. \"धर्मशास्त्राचा इतिहास\" आणि \"संस्कृत काव्यशास्त्राचा इतिहास\" हे त्यांचे दोन महत्त्वाचे ग्रंथ तर मी पाहिले आहेतच, शिवाय इतरही ग्रंथ नजरेखालून घातले आहेत.\nमनांतल्या भावना चेहर्‍यावर दिसतात. मन आनंदी असेल तर चेहर्‍यावर हसू उमटते. मन अस्वस्थ असेल तर चेहरा चिंतातुर दिसतो. म्हणजे मनांत जी भावना असेल त्याप्रमाणे चेहर्‍याच्या स्नायूंची स्थिति बदलते.\nगूढ, थरार आणि रहस्यांचा बादशहा\nआयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला कधीनाकधी काही बंद दरवाजांसमोर उभे राहावे लागते. या दरवाजांच्या चाव्या आपल्या हातात असाव्या असे वाटणे; किमानपक्षी, या दरवाजांमागे काय दडले आहे ते जाणून घेण्याची इच्छा माणसाला होतेच होते.\n(हे लेखन उपक्रमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत न वाटल्यास काढून टाकण्यास माझी हरकत नाही.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/_%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%BE,_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-04-27T04:51:23Z", "digest": "sha1:DILUGWFPLB6M4KDZRMDMLZ7WCELOPMPD", "length": 6089, "nlines": 77, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "दत्ताची आरती/ आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता - विकिस्रोत", "raw_content": "दत्ताची आरती/ आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता\nयेथे जा:\tसुचालन, शोध\n←दत्ताची आरती/ आरती दत्तराजयांची\nदत्ताची आरती/ आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता\nदत्ताची आरती/ विडा घेई नरहरिराया→\n1670दत्ताची आरती/ आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता\nआतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता \nचिन्मय सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ धृ. ॥\nवैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला, स्वामी चौक झाडीला ॥\nतयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला ॥ आतां. ॥ १ ॥\nपायघड्या घातल्या सुंदर नवविधाभक्ती, स्वामी नवविधाभक्ती \nज्ञानाच्या समया उजळूनी लावियल्या ज्योती ॥ आतां ॥ २ ॥\nआशातृष्णा कल्पनांचा सांडुनि गलबला, स्वामी सांडुनि गलबला \nदया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला ॥ आतां. ॥ ३॥\nदैत्याचें कपाट लाउनी एकत्र केलें, स्वामी एकत्र केलें \nदुर्बुद्धीच्या गांठी सोडुनि पडदे सोडीले ॥ आतां. ॥ ४ ॥\nभावार्थाचा मंचक ह्रुदयाकाशीं टांगीला, ह्रुदयाकाशी टांगीला \nमनाची सुमनें जोडुनी केलें शेजेला ॥ आतां. ॥ ५ ॥\nअलक्ष्य उन्मनि नाजूक दूशेला, स्वामी नाजुक दूशेला \nनिरंजनी सद्‌गुरू माझा निजी निजेला ॥ आतां. ॥ ६ ॥\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ११ जानेवारी २०१८ रोजी ११:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.creapublicidadonline.com/mr/categoria-producto/vine/likes-vine/", "date_download": "2018-04-27T04:55:30Z", "digest": "sha1:3ZVXCJAANV3GKUD22EWAV7LP4PTUXDJI", "length": 7591, "nlines": 122, "source_domain": "www.creapublicidadonline.com", "title": "Likes archivos - Comprar Seguidores Baratos.", "raw_content": "\nआवडी खरेदी – फोटो / व्हिडिओ\nआवडी खरेदी – थेट व्हिडिओ\nखरेदी – थेट व्हिडिओ\nखरेदी पोसिटिव / नकारात्मक टिप्पण्या\nFanpage खरेदी करणे पसंत\nReproductions (उच्च धारणा) खरेदी\nखरेदी – थेट व्हिडिओ\nशेअर / शेअर खरेदी\nखरेदी ऑटो retweets / आवडी\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nघर / द्राक्षांचा वेल / आवडी\nहे खरेदी सूचीत टाका\nएक श्रेणी निवडाफेसबुक लोक टिप्पण्या पॅरा Fanpage आवडी प्रकाशन Fanpage आवडी गट सदस्य प्रतिक्रिया व्हिडिओ दृश्य तारे आढावा अनुयायीgoogle +Instagram टिप्पण्या खाती छाप आवडी दृश्य अनुयायी स्वयंचलित सेवासंलग्न कनेक्शन कर्मचारी मित्रांनी केलेल्या शिफारशी गट सदस्य शिफारसी अनुयायीPeriscope आवडी अनुयायीकरा आवडी Repins अनुयायीवेब स्थितीShazamUncategorizedSnapchat अनुयायीSoundCloud डाउनलोड आवडी गट सदस्य पुन्हा पोस्ट करा दृश्य अनुयायीSpotifyटेलिग्रामवेब रहदारीट्विटर खाती छाप मला हे आवडले दृश्य retweets अनुयायीजाणारीद्राक्षांचा वेल आवडी लूप्स Revines अनुयायीYouTube टिप्पण्या खाती आवडलेले आवडी स्थिती दृश्य Reproductions (उच्च गुणवत्ता) शेअर सदस्य\nदृश्य पोस्ट टेलिग्राम खरेदी पासून: 4,00€\nरेट 4,74 5 पैकी\nपासून: 5,99€ पासून: 2,99€ / आठवड्यात सह 1 आठवड्यात विनामूल्य चाचणी\nOfertas यु ट्युब पॅक पासून: 27,00€ पासून: 24,99€\nOfertas ट्विटर पॅक पासून: 19,00€ पासून: 16,99€\nखरेदी Soundcloud आवडी पासून: 3,00€\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nहे खरेदी सूचीत टाका\nआपण सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव असणे ही साइट कुकीज वापरते. आपण पूर्वी म्हटल्याप्रमाणे कुकीज स्वीकार व स्वीकृती करण्याची आपली संमती देत ​​आहेत ब्राउझ सुरू असेल तर आमच्या कुकीज धोरण\nआपण एक व्हाउचर 25 € इच्छिता\nमेल (Gmail जाहिराती फोल्डर) तपासा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/government-fund-giving-smart-city-13228", "date_download": "2018-04-27T04:27:10Z", "digest": "sha1:GMXUBS5SEA2NDCC7EN7S77NNG4V7YMRG", "length": 18531, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "government fund giving to smart city महापालिकेचे २५० कोटी राज्य सरकार भरणार | eSakal", "raw_content": "\nमहापालिकेचे २५० कोटी राज्य सरकार भरणार\nबुधवार, 5 ऑक्टोबर 2016\nस्मार्ट सिटीची तरतूद - औरंगाबादला हेरिटेज सिटीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मान्य\nऔरंगाबाद - शहराचा जागतिक वारसा शहरांमध्ये समावेश करण्यासाठीच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच स्मार्ट सिटीत निवड झाल्यानंतर मिळणाऱ्या १ हजार कोटींच्या निधीमध्ये महापालिकेला स्वहिस्सा म्हणून २५० कोटी रुपये टाकावे लागणार आहेत, मात्र औरंगाबाद महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता महापालिकेला स्वहिश्‍श्‍यापोटी द्यावे लागणारे २५० कोटी रुपये राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे.\nस्मार्ट सिटीची तरतूद - औरंगाबादला हेरिटेज सिटीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मान्य\nऔरंगाबाद - शहराचा जागतिक वारसा शहरांमध्ये समावेश करण्यासाठीच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच स्मार्ट सिटीत निवड झाल्यानंतर मिळणाऱ्या १ हजार कोटींच्या निधीमध्ये महापालिकेला स्वहिस्सा म्हणून २५० कोटी रुपये टाकावे लागणार आहेत, मात्र औरंगाबाद महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता महापालिकेला स्वहिश्‍श्‍यापोटी द्यावे लागणारे २५० कोटी रुपये राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे.\nआयसीटीबेस पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी एचपी कंपनी ६०० कोटी रुपयांची स्मार्ट सिटीत गुंतवणूक करणार आहे. या संदर्भात या कंपनीसोबत सामंजस्य करार झाला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. चार) पत्रकार परिषदेत सांगितले.\nकेंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी या महत्त्वाकांक्षी उपक्रमात तिसऱ्या टप्प्यात औरंगाबाद शहराचा समावेश झाला आहे. स्मार्ट सिटीच्या समावेशाने केंद्र सरकारकडून ५०० कोटी, तर राज्य सरकारतर्फे २५० कोटी रुपये पाच वर्षांत शहरासाठी मिळणार आहेत.\nमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले, की स्मार्ट सिटीत शहराला १ हजार कोटी मिळणार आहेत. स्मार्ट सिटीत स्वहिस्स्सा म्हणून पाच वर्षांत महापालिकेला २५० कोटी रुपयांचा निधी जमा करायचा आहे; परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता स्वहिश्‍शाची रक्‍कम राज्य सरकारने देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या जोडीने या शहराला युनेस्को हेरिटेज सिटी (जागतिक वारसा शहर) चा दर्जा देण्यासाठी आवश्‍यक त्या बाबींची पूर्तता केली जाणार आहे.\nकेंद्र सरकारची हृदय योजनेअंतर्गत या शहरात ऐतिहासिक वारसास्थळांचे पुनरुज्जीवन व संवर्धन करण्यात येणार आहे. जागतिक वारसा शहरांत औरंगाबादचा समावेश व्हावा यासाठीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nऔरंगाबाद शहराच्या विकासासाठीचे बैठकीतील अन्य निर्णय\nमहापालिकेतर्फे मिटमिटा येथील गट नंबर ३०७ मध्ये सफारी पार्क सुरू करण्यात येणार आहे. या सफारी पार्कसाठी ८५ एकर शासकीय जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला.\nमहापालिकेच्या वतीने सिडको भागातील प्रियदर्शिनी उद्यानात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या स्मारकासाठी सात हेक्‍टर जमीन व स्मारक उभारण्यासाठी निधीचा पहिला टप्पा म्हणून १० कोटी रुपये देण्याचा निर्णय.\nचिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाला मान्यता देण्यात आली. विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या भूसंपादनासाठीचे मूल्य देण्यास विमान प्राधिकरण तयार नसल्याने भूसंपादनासाठी लागणारा निधी राज्य सरकार देईल. धावपट्टीच्या विस्तारीकरणामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा उपलब्ध होईल व आंतरराष्ट्रीय विमाने या विमानतळावर येऊ शकतील. रिजनल कनेक्‍टिव्हिटीच्या दृष्टीने नांदेड विमानतळ सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या संदर्भात केंद्र सरकारशी करारही करण्यात आला आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे ग्रामविकास संस्था सुरू करण्याचा व या संस्थेसाठी १५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संस्थेमार्फत कोणते अभ्यासक्रम चालविण्यात येऊ शकतात याचे नियोजन करण्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून या ग्रामविकास संस्थेतील अभ्यासक्रम सुरू होतील.\nकरोडी येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट हब तयार करण्यात येणार.\nमहाराजा सयाजीराव गायकवाड यांनी महाराष्ट्रातील विचारवंत, समाजसुधारकांना मदत करून ते सतत त्यांच्या पाठीशी उभे राहिले, त्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याविषयी अभ्यास करून त्यांच्याविषयीची साहित्य निर्मिती करण्यासाठीचे मुख्यालय औरंगाबाद येथे करणार.\nजलसंधारण आयुक्‍तालय औरंगाबादमध्ये करावे ही बऱ्याच दिवसांची मागणी होती, यामुळे जलसंधारण आयुक्‍तालय औरंगाबादमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nऔरंगाबाद येथील कॅन्सर हॉस्पिटलला राज्यस्तरीय दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी १२० कोटी रुपये खर्चून यंत्रणा उभी केली जाणार आहे. या १२० कोटी पैकी ४८ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकार तर ७२ कोटी केंद्र सरकार देणार आहे.\nडीएमआयसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक चार मोठे उद्योग तयार असून यापैकी दोन उद्योगांसोबत मंगळवारी (ता. चार) सामंजस्य करार झाले असून उर्वरित दोन उद्योगांसोबत लवकरच होतील.\nम्हैसमाळ, शुलीभंजन, वेरूळ, खुलताबाद पर्यटन प्राधिकरणासाठी ४५३ कोटींच्या पर्यटन आराखड्याला मंजुरी देण्यात आली.\nविभागीय आयुक्‍तालयात आणखी बांधकाम करून तिथे सभागृह, कार्यालये बांधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच ४० कोटी रुपयांच्या प्रशासकीय भवनला मान्यता देण्यात आली. वेगवेगळ्या खात्यांची सुमारे २५ कार्यालये या प्रशासकीय भवनामध्ये राहतील. नागरिकांच्यादृष्टीने ही एकत्रित कार्यालये फायदेशीर ठरतील.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/matthieu-ricard-happiest-person-in-the-world-118010800007_1.html", "date_download": "2018-04-27T05:01:42Z", "digest": "sha1:RL4UGAND2PF4LZA4J6DUOZEPIEIRJRBE", "length": 10085, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जगी सर्व सुखी हा माणूस आहे ! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजगी सर्व सुखी हा माणूस आहे \nजगी सर्व सुखी असा कोण आहे असा प्रश्न आम्ही विचारत असतो परंतू आता याचे उत्तर मिळाले आहे. असा एक सुखी, आनंदी माणूस याच पृथ्वीतलावर आणि आपल्याच भारतात आहे.\nमूळचा फ्रेंच ना‍गरिक असलेल्या या माणसाला भारतातच सुखी राहण्याचा मूलमंत्र मिळाला आणि गेल्या चाळीस वर्षांपासून अधिक काळ तो दु:खरहित स्थितीत राहिला आहे. तो सर्वात आनंदी असल्याचे विज्ञानानेही सिद्ध केले असून त्याला संयुक्त राष्ट्रसंघानेही त्यासाठी सन्मानित केले आहे.\nमॅथ्यू रिकार्ड असे त्यांचे नाव. 70 वर्षीय मॅथ्यू म्हणाले की आधी त्यांनाही इतरांप्रमाणे छोट्या छोट्या बाबींचे टेन्शन यायचे. 1972 च्या सुमारास जेव्हा ते दार्जिलिंगमध्ये आले त्यावेळी त्यांना त्यांचे शिक्षक कांगयूर यांनी दैनंदिन जीवनात आनंदी राहण्याचा मंत्र दिला. हळूहळू ती त्यांची सवय बनली. हाच माझ्या जीवनातील यू टर्न ठरला. त्यानंतर मी फ्रान्स सोडून दार्जिलिंग- नेपाळमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.\nश्रीकांतला फ्रेंच ओपनचे जेतेपद\n“क्‍ले-कोर्टच्या बादशहा’अर्थात राफेल नदालची आकर्षक पोझ…\nनदालचा दहाव्यांदा फ्रेन्च ओपनवर कब्जा\nबोपन्ना-डाब्रोवस्की जोडीला फ्रेंच ओपनचे विजेतेपद\nयावर अधिक वाचा :\nजगी सर्व सुखी फ्रेंच ना‍गरिक मॅथ्यू रिकार्ड\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/gujarat-election-rahul-gandhi-117120500002_1.html", "date_download": "2018-04-27T04:59:33Z", "digest": "sha1:XW3FM4BA5WTOPDDVI6FHAL3NPIO4GJ7L", "length": 10158, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राहुल गांधींचा 'अध्यक्ष', फक्त औपचारिकता बाकी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराहुल गांधींचा 'अध्यक्ष', फक्त औपचारिकता बाकी\nकाँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचा अध्यक्ष व्हायचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची वेळ सोमवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत होती, पण राहुल गांधी वगळता कोणत्याच काँग्रेस नेत्यानं अध्यक्षपदासाठी अर्ज भरला नाही. त्यामुळे आता राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणार हे निश्चित झालं आहे.\nत्याआधी राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. राहुल गांधींच्या अर्जावर माजी पंतप्रधान ड़ॉ मनमोहन सिंह आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी अनुमोदक म्हणून सह्या केल्या आहेत. याशिवाय राहुल यांच्या उमेदवारीला काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलाय.\nकाँग्रेसला राहुल गांधींच्या रुपात नवा अध्यक्ष मिळणार आहे. राहुल गांधींना काँग्रेसचा अध्यक्ष घोषित करण्याची आता फक्त औपचारिकता बाकी आहे.\nशिक्षक भरतीसाठी परीक्षा येत्या १२ डिसेंबरपासून\nराहुल गांधी आज काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार…\n'बेटी बचाव बेटी पढ़ाओ' साठी जांगड़ा धावले नाशिक ते शिर्डी\nशेतकऱ्यांची अन्नसुरक्षा बंद निर्णयाचा फेरविचार करा\nकबुतराचा प्रश्न : महिला ग्रील सोबत पडली खाली तिचा मृत्यू\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/custom-colors/", "date_download": "2018-04-27T04:26:36Z", "digest": "sha1:3HBQ2CKSBGTMKCXAJON6VZWWBE65FADJ", "length": 8290, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nBrainstorm Force च्या सॊजन्यने\nWEN Themes च्या सॊजन्यने\nTien Nguyen च्या सॊजन्यने\nCatch Themes च्या सॊजन्यने\nProsys Themes च्या सॊजन्यने\nWEN Themes च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.jivheshwar.com/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2018-04-27T04:53:20Z", "digest": "sha1:R3HTLDGW2CGHK3PSYFCETT4VOEKMTNMX", "length": 10087, "nlines": 84, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - सदस्यांसाठी नियम व अटी", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nसदस्यांसाठी नियम व अटी\nजिव्हेश्वर.कॉम च्या सुविधांचा वापर करण्याचे अधिकार त्याच्या नोंदणीकृत सदस्यांनाच असतील. सदस्याची नोंदणी करताना सदस्याला जिव्हेश्वर.कॉमचे सर्व नियम व अटी मान्य आहे असे गृहीत धरले जाईल. ह्या नियमांचे पालन करणे हेही ती अस्तित्वात येण्यापुर्वी नोंदणीकृत झालेल्या सभासदांना बंधनकारक राहिल.\nसदस्याची नोंदणी करताना सदस्याने जिव्हेश्वर.कॉमला दिलेली माहीती सत्य आहे ह्याची संपुर्ण कायदेशीर जबाबदारी त्या सदस्याची राहील, सदस्याचे किमान वय १८ वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे. या संकेतस्थळाने सदस्यत्व देताना अथवा त्यानंतर वेळोवेळी मागवलेली माहीती पुरवणे सदस्यास बंधनकारक राहिल.\nनोंदणी झालेल्या सदस्याचे खाते रद्द अथवा स्थगित करण्याचे अधिकार जिव्हेश्वर.कॉमकडे राहतील. सदस्यत्व खालील परिस्थीती मध्ये स्थगित अथवा रद्द होऊ शकते.\nसदस्यत्व घेताना दिलेली कोणतीही माहीती खोटी अथवा चुकीची आहे हे दिसून आल्यास.\nसदस्यावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल झाल्यास.\nसदस्याने अन्य सदस्य / वाचक अथवा अन्य कोणीही सन्मानीय व्यक्ती, मंडळ, संस्था, जाती, धर्म, विविध धर्मातील देव देवता, भारताची राज्य घटना, राष्ट्रगीत, राष्ट्राची मान चिन्हे, राष्ट्र ध्वज, राष्ट्र पुरुष, श्रध्दा व जिव्हेश्वर.कॉम ह्याबाबत अवमानकारक अथवा द्वेषमुलक किंवा भावना भडकवणारे लिखाण केल्यास अथवा अश्या प्रकारचे कोणतेही कृत्य केल्यास अथवा अश्या कृत्यांना प्रोत्साहन दिल्यास.\nसदस्याने सादर / प्रकाशीत केलेल्या साहित्याच्या सत्यतेची संपुर्ण जबाबदारी सदस्याची असेल व ह्याबाबत जिव्हेश्वर.कॉम जबाबदार नसेल.\nसदस्यांचे साहित्य संकेतस्थळावर प्रसिध्द झाल्यानंतर सर्व मुद्रणाधिकार / प्रतीअधिकार/ पुर्नमुद्रण अधिकार आदी सर्व अधिकार त्या सदस्याकडेच राहतील.\nसंकेतस्थळावर प्रसिध्द अथवा प्रकाशीत केलेल्या साहित्यामुळे होणार्‍या कायदेशीर परिणामाची जबाबदरी संबधीत सदस्याची असेल. ह्या बाबत संकेतस्थळाची कुठल्याही प्रकारे जबाबदारी नसेल.\nएखाद्या सदस्याचे सदस्यत्व जर रद्द अथवा स्थगित झाले तर त्याने प्रकाशीत केलेले साहित्य संकेतस्थळावर तसेच राहील. व सदस्यांने केलेल्या सुचनांचा विचार केला जाईल.\nजिव्हेश्वर.कॉमच्या सर्व सदस्यांसाठी सर्व स्थानिक कायदे बंधनकारक असतील. सदस्यानी दिलेली माहिती पोलिसांनी कुठल्याही तपासाकरीता मागीतल्यास ती माहीती पुरवण्यास हे संकेतस्थळ बांधील आहे.\nसदस्यांचे वरील सर्व अधिकार लक्ष्यात घेऊन सुध्दा कोणतेही आक्षेपार्ह साहित्य कोणत्याही आणी संबधीत सदस्याला न विचारता अप्रकाशीत करण्याचे अधिकार जिव्हेश्वर.कॉमकडे राहतील व ह्या बाबतची कार्य पध्दती निश्चित करण्याचे व तिच्यामध्ये वेळोवेळी बदल करण्याचे सर्व अधिकार जिव्हेश्वर.कॉमकडे असतील.\nवरील सर्व नियम व अटी कोणत्याही परिस्थितीत व केव्हाही व कोणत्याही प्रकारे बदलण्याचे हक्क जिव्हेश्वर.कॉमच्या व्यवस्थापकाचे किंवा जि.कॉम टीमचे राहतील.\nजिव्हेश्वर.कॉम - साळी समाजाचा जगातील पहिला डिजिटल विश्वकोश...\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/khau-anandey/", "date_download": "2018-04-27T04:48:00Z", "digest": "sha1:ZBF36EAM3UOWTUUZYKG2IXGVBL7MH4TE", "length": 13827, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "खाऊ आनंदे | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\n गेले वर्षभर आपणा सर्वाशी या सदराद्वारे संवाद साधला.\nहुरडा-भरीत पार्टी आणि पोपटी अस्सल मऱ्हाठी मेजवानी\nउत्तम खाणं पिणं यासोबत काय जमतं\nजगभरात अशा फोडण्या झालेल्या किंवा दिल्या गेलेल्या आढळत नाहीत.\nप्लास्टिकचा निळा टब टाळक्यावर घेऊन ‘मच्छी ले लो’ म्हणून फिरणाऱ्या उत्तर भारतीय मंडळींनी घेतली.\nरेस्टॉरंट, हॉटेल्स आणि तेथे जाणे आता तसे नवे राहिलेले नाहीये.\nसंपूर्ण भारतात खाण्यापिण्याची जेवढी विविधता आहे तेवढी अन्यत्र कुठेही नसावी.\n‘गुड इनफ टू इट’ या फर्मच्या जिग्नेश झवेरीच्या मते चव जेवढी महत्त्वाची असते तेवढेच त्याचे प्रेझेंटेशनही\nअंड एक चवी अनेक\nरात्री पटकन काही खायला हवं, उकडा अंडी, रस्सा वाढवायचा आहे, घाला अंडी..\nसंगम चवीचा, फ्यूजन फूडचा\nएखादा पदार्थ आवडतो म्हणजे त्याची चव आवडते\nमोगलाई किंवा पंजाबी पद्धतीचे पदार्थ पाहिलेत तर एक गोष्ट जाणवेल\nइथे सांगायचेय काय की जवळपास आसेतू हिमाचल हा समोसा परिचित आणि लोकप्रिय आहे.\n..राहील परि चव ती कायम\nअन्नपदार्थ वाढणे, हे एक शास्त्र आहे यात शंका नाही आणि या वाढण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावतात ती भांडी किंवा कटलरी.\nसुटसुटीत आणि पोटभरीचे असे सँडविच जबरदस्त लोकप्रिय आहेत.\nकॅनडातल्या एडमंटनमधील ती गारठवणारी संध्याकाळ होती.\nअनेक वर्षांपूर्वी प्रेमा पुरव यांनी ‘अन्नपूर्णा’ सेवेद्वारा भाजीपोळी डबे पुरवायला सुरुवात केली होती.\nमी ‘हॉटेल मॅनेजमेंट’ केले म्हणून मला स्वयंपाक येतो\nफूड वॉक टूर शेर्पा\n‘‘मुंबईचा फूड मॅप किंवा खाद्यनकाशा खूप मोठा आहे,’’ आकाश सांगतो. आकाश हाही फूड गाईड आहे.\nआपल्या छोटय़ाशा स्वंयपाकघरात सुरू केलेले मधुराचे चॅनेल आता सुसज्ज स्टुडियोत शूट होते.\nमोदकसदृश पदार्थाचे संदर्भ जगाच्या विविध भागात साधारण ३ ते ४ हजार वर्षांपासून आढळतात.\nचला पॉपकॉर्न पिऊ.. आणि पिनाकोलाडा खाऊ..\nकल्पना करा की आपली पुरणपोळी आईस्क्रीमच्या रूपात आलीय किंवा भेळ चक्कनॉनव्हेज आहे\nइतकेच मला खाताना पानावर कळले होते\nगेली कित्येक वर्षे मी खाद्यक्षेत्रात मुशाफिरी करतो आहे.\nमुंबई स्ट्रीट फूड - अर्थात बोली भाषेत-रस्त्यावरचे खाणे, ही एक संपूर्ण वेगळी संस्कृती आहे.\nजेव्हा दहा मिनिटांनी खरोखरच पदार्थ वाढण्यासाठी तयार झाला तेव्हा मला पुढे काय होणार याचा अंदाज आला.\nखाण्यासाठी जगायचं की जगण्यापुरतं खायचं हा ज्याच्या त्याच्या आवडीचा, आनंदाचा भाग असू शकतो. प\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/google-celebrates-135th-birth-anniversary-of-german-physicist-max-born-117121100008_1.html", "date_download": "2018-04-27T04:58:11Z", "digest": "sha1:RXL2UEULBTYNO2X3PYAZY5EZZQZZMEJQ", "length": 9998, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मॅक्स बॉर्न यांच्या १३५ व्या जन्मदिनानिमित्त गुगलचे डूडल | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमॅक्स बॉर्न यांच्या १३५ व्या जन्मदिनानिमित्त गुगलचे डूडल\nक्वांटम मॅकेनिक्स या क्षेत्रात अमुल्य योगदान असलेले विजेते मॅक्स बॉर्न यांना आज त्यांच्या १३५ व्या जन्मदिनानिमित्त गुगलने खास डूडल बनविले आहे. गेस्ट आर्टिस्ट काती झिलागी हिने हे डूडल तयार केले आहे.\nमुळचे जर्मनीत असलेले मॅक्स बॉर्न यांचा जन्म ११ डिसेंबर १८८२ रोजीचा होता. १९९३ साली यहुदी असल्याचे कारण देत त्यांना विश्व विद्यापीठातून बाहेर काढण्यात आले. यानंतर सी.वी.रमन यांचा प्रस्ताव स्वीकारुन मॅक्स बॉर्न हे बंगळूरूला आले. ते इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये स्थायी पद घेऊ इच्छित होते. पण त्यांच्यासाठी पद रिक्त न झाल्याने त्यांना परत जावे लागले. १९५४ साली मॅक्स बॉर्न यांना ‘फंडामेंटल रिसर्च इन क्वांटम मॅकेनिक्स’यासाठी नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. क्वांटम मॅकेनिक्स या क्षेत्रातील त्यांच्या ‘बॉर्न थेरी’चा आजही क्वांटम फिजिक्सच्या प्रत्येक रिसर्चचा आधार आहे.\nभीम अॅपवरुन रेल्वे तिकीट बुकिंगसाठी खास ऑफर\nरिलायंस जीओचा दबदबा कायम\nजिओचे इंटरनेटचे दोन नवे प्लॅन\nहे बेचाळीस अॅप करतील घात, आपले सैनिक सुद्धा वापरात नाहीत\nयावर अधिक वाचा :\nजियो तर्फे लवकरच मेगा भरती\nरिलायन्स जिओकडून चालू आर्थिक वर्षात 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ...\nनाणार प्रकल्पाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी: सुनिल तटकरे\nसध्या नाणार प्रकल्पाबाबत संपूर्ण राज्य संभ्रमावस्थेत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ...\nसध्याच्या सरकारात अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही ...\nशिवसेनेने सामना वृत्तपत्रातून रेणुका चौधरी यांच्या कास्टिंग काऊच आरोपावर टीका केली असून ...\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nरेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी\nशाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन ...\nनोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा\nनोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.jivheshwar.com/sali-matrimony/jyotishakadejanyapurvi?start=20", "date_download": "2018-04-27T04:43:02Z", "digest": "sha1:TQCCSPZN47SXV2OLQN4VZC5KREXMIQBU", "length": 9448, "nlines": 105, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nनुकतीच सर्व घराघरांमध्ये दिवाळी आनंदात आणि पुर्ण उत्साहात साजरी झालेली आहे. आता बहुतांशी घरामध्ये लग्न जमविण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असतील किंवा काही घरात लग्नाच्या तारखाही निश्चित झालेल्या असतील. याच दरम्यान आज १५ नोव्हेंबर २०१० रोजी आम्ही एक नविन विभाग सुरु करत आहोत तो म्हणजे \"ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी\". आपल्याला माहित आहे कि ज्योतिष हा विषयच सर्वांना उत्कंठा लावणारा आहे. आणि भविष्याविषयी उत्कंठा असणं ही अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळेच आपण घरामध्ये कोणते शुभ कार्य असो, काही नविन वास्तु घेणे, बांधणे असो, जीवनातील काही अडचणीसाठी मार्गदर्शन असो तेव्हा आपण ज्योतिषाकडे हमखास जातोच.\nपण तत्पुर्वी आपणालाही काही गोष्टींची माहिती असणे हे उत्तम. त्यामुळे जिव्हेश्वर.कॉम टीमने लेखक श्री. प्रकाश घाटपांडे, पुणे. यांच्याशी संपर्क साधून त्याच्या दोन पुस्तकातील मजकुर येथे प्रकाशित करण्यासाठी परवानगी मिळविलेली आहे. त्याच्या एका पुस्तकाचे नाव \"ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी....\" आणि दुसर्‍या पुस्तकाचे नाव \"यंदा कर्तव्य आहे\" असे आहे. याचा सर्व समाजबांधवांना नक्कीच लाभ होईल याची आम्हाला खात्री आहे. तसेच श्री. प्रकाश घाटपांडे यांची पुस्तके इतरत्रही अन्य संकेतस्थळावर प्रकाशित झालेली आहेत. पण आपल्या समाजबांधवांना येथे लाभ घेता यावा म्हणून आम्ही येथे प्रकाशित करीत आहोत. जिव्हेश्वर.कॉम टीम कडून श्री. प्रकाश घाटपांडे याचे मन:पुर्वक आभार.\nज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .... मनोगत प्रकाश घाटपांडे 2127\nश्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\n\"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\" या ग्रंथाची... Read More...\nपैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ\nसाळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...\nमहापरिषदा / अधिवेशने (Sali Conferences)\nअखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...\nघरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)\nसाहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ (Sali Organizations)\nस्वातंत्र्यसैनिक / क्रांतिकारी (Sali Freedom Fighters)\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-04-27T04:54:14Z", "digest": "sha1:WP7SYSHUJMSQFKLHO2PGUSLPVJIKDRV7", "length": 29100, "nlines": 247, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सत्यजित राय - विकिपीडिया", "raw_content": "\n(सत्यजित रे या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसत्यजित राय यांचे व्यक्तिचित्र\nमे २, इ.स. १९२१\nएप्रिल २३ ,इ.स. १९९२\nबिजया दास (इ.स. १९४८ -इ.स. १९९२ )\nसत्यजित राय (बंगाली: সত্যজিৎ রায়) (मे २, इ.स. १९२१ - एप्रिल २३, इ.स. १९९२ ) हे ऑस्कर पुरस्कारविजेते भारतीय लेखक, पटकथालेखक, संगीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक होते. चित्रपट जगतातील त्यांच्या कामगिरीबद्दल इ.स. १९९२ मध्ये त्यांना जीवनगौरव ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. ऑस्कर मिळवणारे ते एकमेव भारतीय दिग्दर्शक आहेत. त्यांनी अपु के वर्ष (इ.स. १९५० ते इ.स. १९५८) व इ.स. १९५५ मध्ये पथेर पांचाली या चित्रपटाची निर्मिती केली. यांनी एकूण ३७ चित्रपटांची निर्मिती केली. ते स्वतःच चित्रपटांना संगीत देत, पटकथा लेखन, दिग्दर्शन व संपादन अशी अनेक कामे करत.\nयांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकार तर्फे पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आला. या शिवायही त्यांना युगोस्लाव्हियाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार, ऑक्सफर्ड विश्वविद्यालयातर्फे डी. लिट. असे अनेक मान सन्मान प्राप्त झाले. फ्रान्स येथील कान चित्रपट महोत्सव यांसहित यांना एकूण ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.\nसत्यजित राय यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांच्या घराण्यात कलात्मक सृजनशीलतेचा वारसा होता. त्यांचे आजोबा उपेंद्रकिशोर राय प्रसिद्ध लेखक, संगीतकार आणि चित्रकार होते. सत्यजित रायांचे वडील सुकुमार राय कवी, लेखक आणि चित्रकार होते. शाळेत असताना राय यांनी हॉलीवूडबद्दल मासिकांमध्ये वाचले आणि तेव्हापासून त्यांना चित्रपटांमध्ये गोडी वाटू लागली. याच काळात त्यांचा पाश्चात्य शास्त्रीय संगीताशीही परिचय झाला. शाळा संपवून महाविद्यालयीन शिक्षण घेताना रायांचा या विषयांमधील रस वृद्धिंगत झाला.\nकोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर राय यांचा शिक्षण थांबवण्याचा विचार होता. पण त्यांच्या आईच्या आग्रहाखातर ते रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतन विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी तयार झाले. शांतिनिकेतन येथे त्यांचा भारतीय, चिनी आणि जपानी कलांशी जवळून परिचय झाला. तिथे त्यांना बिनोद बिहारी मुखर्जी आणि नंदलाल बोस यांच्यासारख्या निष्णात चित्रकारांचा सहवास लाभला.\nशांतिनिकेतन येथे पाच वर्षे शिक्षण घेतल्यानंतर इ.स. १९४२ मध्ये राय कोलकात्याला परतले. तिथे त्यांनी डी. जे. केमर नावाच्या ब्रिटिश जाहिरात कंपनीमध्ये नोकरी पत्करली. इथे त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या जाहिरातींची निर्मिती केली. नंतर त्यांची बदली त्यांचे ज्येष्ठ सहकारी डी. के.गुप्ता यांच्या 'सिग्नेट प्रेस' या प्रकाशनामध्ये झाली. इथे त्यांनी बऱ्याच पुस्तकांची मुखपृष्ठे बनवली. यात जवाहरलाल नेहरू यांचे डिस्कव्हरी ऑफ इंडिया आणि जिम कॉर्बेट यांचे मॅन इटर्स ऑफ कुमाऊं यांचा समावेश होता. याच संदर्भात बिभूतिभूषण बॅनर्जी यांची पाथेर पांचाली ही कादंबरी त्यांच्या वाचनात आली आणि या कथेचा राय यांच्या मनावर बराच प्रभाव पडला.\nइ.स. १९४७ मध्ये राय यांनी कलकत्ता फिल्म सोसायटीची स्थापना केली. इथे निरनिराळ्या विदेशी चित्रपटांची प्रदर्शने होत असत. याच काळात रायांनी चित्रपटांबद्दल वर्तमानपत्रे आणि मासिके यात लेख लिहिण्यास सुरुवात केली. राय बरेचदा आवडलेल्या कथांच्या पटकथाही लिहीत असत. इ.स. १९४९ मध्ये प्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शक ज्यां रेन्वार त्यांच्या द रिव्हर या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कोलकाता येथे आलेले असताना राय यांची त्यांच्याशी भेट झाली. त्यांच्याशी बोलताना रायांनी पाथेर पांचाली या कथेवर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली. रेन्वार यांनी त्यांना या दिशेने जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. इ.स. १९५० मध्ये कंपनीतर्फे लंडन दौऱ्यावर असताना रायांनी बरेच विदेशी चित्रपट बघितले. यातच इटालियन दिग्दर्शक व्हित्तोरिओ दी सिका यांच्या बायसिकल थीव्ह्‌ज या चित्रपटाचा समावेश होता. हा चित्रपट बघितल्यावर रायांचा चित्रपट बनवण्याचा निश्चय पक्का झाला.\nपाथेर पांचाली बनवण्याचा विचार पक्का झाल्यावर राय यांनी या चित्रपटासाठी निर्माता शोधणे सुरू केले. बरीच शोधाशोध करूनही निर्माता मिळणे अशक्य आहे असे दिसल्यावर त्यांनी स्वतःच्या बचतीमधील पैसे वापरून चित्रीकरण सुरू केले. राय आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हा पहिलाच प्रयत्न होता. यातून आपल्याला बरेच काही शिकता आले असे रायांनी नंतर नमूद केले. यादरम्यान राय पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. बी. सी रॉय यांना भेटले आणि चित्रपटासाठी सरकारकडून आर्थिक साहाय्याची हमी मिळाली. पाथेर पांचालीसाठी प्रसिद्ध संगीतकार पं. रविशंकर यांनी संगीत दिले.\nअनेक अडचणींना तोंड देत अखेर हा चित्रपट पूर्ण करण्यात राय यशस्वी झाले. याचे पहिले प्रदर्शन न्यूयॉर्क येथील म्यूझियम ऑफ मॉडर्न आर्ट येथे झाले. चित्रपटाची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशंसा झाली. त्याचबरोबर काही ठिकाणी प्रखर टीकाही झाली. पाथेर पांचालीला राष्ट्रपती सुवर्ण पदक आणि राष्ट्रपती रजत पदक याबरोबरच इतर अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाले. इ.स. २००५ मध्ये टाइम मासिकाच्या सर्वोत्कृष्ट १०० चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश होता.\nपाथेर पंचालीच्या अभूतपूर्व यशाने राय यांना पुढील चित्रपटांसाठी हवे ते स्वातंत्र्य मिळाले. त्यांचे नंतरचे दोन चित्रपट, अपराजितो आणि ओपुर शोंशार हे पाथेर पांचालीच्या कथेतील मुलगा अपूचा बालपण ते प्रौढावस्था असा प्रवास दाखवतात. ओपुर शोंशारमध्ये रे यांनी सौमित्र चॅटर्जी आणि शर्मिला टागोर या कलाकारांना प्रथम संधी दिली. नंतर सौमित्र बंगाली चित्रपटांमध्ये तर शर्मिला बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये आघाडीचे कलाकार म्हणून ओळखले गेले.\nयानंतरचा राय यांचा प्रवास सृजनशीलतेचा एक दुर्मिळ आविष्कार होता. इ.स. १९५८ ते इ.स. १९८१ या वर्षांमध्ये त्यांनी एकाहून एक दर्जेदार चित्रपट काढले. त्यांचा निर्मितीचा वेग साधारणपणे वर्षाला एक असा होता. या प्रवासात रायांनी फँटसी, ऐतिहासिक कथा आणि सायन्स फिक्शन यासारखे विविध विषय हाताळले. यात अंधश्रद्धेवर आधारित देवी , आधुनिक शहरी आयुष्यातील समस्या हाताळणारा महानगर , चित्रपटजगतातील बेगडीपणाचे चित्रण करणारा नायक यांचा समावेश होता. याचबरोबर इ.स. १९६४ मधील रवींद्रनाथ टागोरांच्या कथेवर आधारित चारुलता हा त्यांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो.\nराय यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांना पं. रविशंकर, उस्ताद विलायत खान यांचे संगीत होते. इ.स. १९६१ मध्ये तीन कन्या या चित्रपटासाठी त्यांनी स्वतःच संगीत दिले आणि यानंतरच्या बहुतेक चित्रपटांमध्ये ते संगीतकार होते. याचबरोबर संवाद, पटकथालेखन यामध्येही त्यांचा महत्त्वाचा सहभाग असे. इ.स. १९६१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहाखातर रायांनी टागोरांवर माहितीपट काढला. इ.स. १९७७ मध्ये रायांनी मुन्शी प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित शतरंज के खिलाडी हा चित्रपट काढून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात संजीव कुमार ,सईद जाफरी ,शबाना आझमी ,अमजदखान ,व्हिक्टर बॅनर्जी आणि रिचर्ड ॲटनबरो यांच्यासारखे नावाजलेले कलाकार होते. या चित्रपटात इ.स. १८५७ च्या उठावापूर्वीचे भारतातील निजामशाहीचे प्रभावी चित्रण आहे. यात समालोचक म्हणून अमिताभ बच्चन यांचा आवाज वापरला आहे.\nइ.स. १९८३ मध्ये घरे बाइरे साठी काम करत असताना राय यांनी हृदयविकाराचा झटका आला. यानंतर पुढची नऊ वर्षे शारिरिक अस्वास्थ्यामुळे राय यांच्या कामावर बऱ्याच मर्यादा आल्या. यानंतरच्या त्यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण मुख्यतः स्टुडिओतच झाले. यानंतर प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी आणखी तीन चित्रपट बनवले. आगंतुक हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.\nचित्रपटनिर्मितीबरोबरच सत्यजित राय यांनी विपुल लेखनही केले. बंगाली साहित्यामध्ये त्यांनी गुप्तहेर फेलूदा आणि प्रा. शोंकू या दोन लोकप्रिय पात्रांची निर्मिती केली. यापैकी फेलूदांचे पात्र शेरलॉक होम्सच्या पात्रावर आधारलेले आहे. प्रा शोंकू यांच्या कथा सायन्स फिक्शन या प्रकारात मोडतात. सत्यजित राय यांचे साहित्य इंग्लिशमध्ये अनुवादित झाल्यामुळे त्यांना मोठा वाचकवर्ग लाभला आहे. त्यांच्या बर्‍याच पटकथाही प्रसिद्ध झाल्या आहेत. याशिवाय भारतीय आणि परदेशी चित्रपटांवर तुलनात्मक पुस्तक अवर फिल्म, देअर फिल्म्स आणि त्यांचे आत्मचरित्र जाखान चोटो चिल्लम विशेष उल्लेखनीय आहेत.\nThe Apu trilogy (सहलेखिका - शंपा बॅनर्जी)\nअवर फिल्म, देअर फिल्म्स (इंग्रजी)\nजाखान चोटो चिल्लम (बंगाली, आत्मचरित्र)\nसत्यजित राय की कहानियाँ (हिंदी)\nसिनेमा तंत्र आठवणी चिंतन (मूळ बंगाली/इंग्रजी; मराठी अनुवाद - विलास गिते)\nफेलूदा (मूळ बंगाली; मराठी अनुवाद - अशोक जैन)\nप्रा.शोंकू (मूळ बंगाली; मराठी अनुवाद - संजय कप्तान)\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील सत्यजित रायचे पान (इंग्लिश मजकूर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४) • चक्रवर्ती राजगोपालाचारी (१९५४) • चंद्रशेखर वेंकट रामन (१९५४) • भगवान दास (१९५५) • मोक्षगुंडम विश्वेश्वरया (१९५५) • जवाहरलाल नेहरू (१९५५) • गोविंद वल्लभ पंत (१९५७) • धोंडो केशव कर्वे (१९५८) • बिधन चंद्र रॉय (१९६१) • पुरूषोत्तम दास टंडन (१९६१) • राजेंद्र प्रसाद (१९६२) • झाकिर हुसेन (१९६३) • पांडुरंग वामन काणे (१९६३)\nलाल बहादूर शास्त्री (१९६६) • इंदिरा गांधी (१९७१) • वराहगिरी वेंकट गिरी (१९७५) • के. कामराज (१९७६) • मदर तेरेसा (१९८०) • विनोबा भावे (१९८३) • खान अब्दुल गफारखान (१९८७) • ए‍म.जी. रामचंद्रन (१९८८) • बाबासाहेब अांबेडकर (१९९०) • नेल्सन मंडेला (१९९०)\nवल्लभभाई पटेल (१९९१) • राजीव गांधी (१९९१) • मोरारजी देसाई (१९९१) •\nसुभाषचंद्र बोस (१९९२)नंतर परत घेतले • मौलाना अबुल कलाम आझाद (१९९२) • जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा (१९९२) • सत्यजित रे (१९९२) • ए.पी.जे. अब्दुल कलाम (१९९७) • गुलझारीलाल नंदा (१९९७) • अरुणा आसफ अली‎ (१९९७) • एम.एस. सुब्बुलक्ष्मी (१९९८) • चिदंबरम सुब्रमण्यम (१९९८) • जयप्रकाश नारायण (१९९८) • पंडित रविशंकर (१९९९) • अमर्त्य सेन (१९९९) •\nलता मंगेशकर (२००१) • बिस्मिल्ला खाँ (२००१) • भीमसेन जोशी (२००८) • सी.एन.आर. राव (२०१३) • सचिन तेंडुलकर (२०१३) • मदनमोहन मालवीय (२०१४) • अटलबिहारी वाजपेयी (२०१४)\nइ.स. १९२१ मधील जन्म\nइ.स. १९९२ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nबंगाली भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक\nसंगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०१८ रोजी ०९:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/nrittinath-yatra-start-in-trimbakeshwar-and-siddheshwar-maharaj-yatra-start-in-karnataka-and-andhra-pradesh-279580.html", "date_download": "2018-04-27T04:51:39Z", "digest": "sha1:XR67VY6C5WIW4AFL7CTNAVK5IY2Z6ZCH", "length": 14343, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "त्र्यंबकेश्वरला निवृतीनाथ तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला सुरुवात", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nत्र्यंबकेश्वरला निवृतीनाथ तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला सुरुवात\nपौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी असल्यानं त्र्यंबकेश्वरला निवृतीनाथ महाराजांच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचे दैवत असलेले श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला आजपासून प्रारंभ होत आहे.\n12 जानेवारी : आज पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी असल्यानं त्र्यंबकेश्वरला निवृतीनाथ महाराजांच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशहुन दोनशेहुन अधिक दिंडया आणि लाखोंच्या संख्येनं वारकरी काल रात्रीच त्रंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत.\nटाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने त्र्यम्बकनगरी दुमदूमुन गेली असून वातावरण भक्तिमय झालेलं पहायला मिळतं.\nया उत्साहाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजोफाटा तैनात करण्यात आला असून पंढरपुरच्या धर्तीवर यंदापासून निवृत्तीनाथ यात्रेत निर्मल अभियान राबविणयात येणार आहे. त्यासाठी 64 लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आज पहाटे ५ वाजता नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सपत्निक निवृत्तीनाथांची विधिवत पद्धतीनं महापूजाही पार पडली. त्याचबरोबर शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी इथं हजेरी लावली होती.\nत्याचबरोबर महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचे दैवत असलेले श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला आजपासून प्रारंभ होत आहे. या यात्रेसाठी कर्नाटक, आंध्रप्रदेशासह महाराष्ट्रातील भावीक येत असतात. देशभरात प्रसिद्ध असलेल्या गड्डायात्रेची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात भक्तीमय वातावरण झालं आहे.\nउद्या सकाळी श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदीध्वजांची पूजा करुन मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू यांच्या मठातून मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक सिद्धेश्वर मंदिरात आल्यानंतर ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी मार्गस्थ होणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: andhra pradeshkarnatakaNrittinath maharajSiddheshwar Maharajtrimbakeshwaryatra startआंध्र प्रदेशकर्नाटकत्र्यंबकेश्वरनिवृतीनाथ महाराजयात्रासिद्धेश्वर महाराज\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2235", "date_download": "2018-04-27T05:06:52Z", "digest": "sha1:O6W2D2F63MREKIDXNX63WGWVVELTYL3M", "length": 60225, "nlines": 166, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विदर्भ- समस्या व समाधान | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nविदर्भ- समस्या व समाधान\nमी विदर्भीय असल्यामुळे मला विदर्भाबद्दल विषेश आत्मीयता आहे. नुकतेच सरकारने १०००० कोटी रुपयाचे पैकेज जाहीर करुन वैदर्भिय जनतेला व विषेश करुन शेतकर्‍यांना दिलासा दिल्याचे समाधान पदरात पाडुन घेतले. या आधीही तीन पैकेजेस जाहिर करुन आपल्या कर्तव्य प्रुतीचा आनंद घेतल्या गेला. शेतकर्याच्या समस्याबाबत दांडेकर समीतीने विस्त्रुत विवेचन आपल्या अहवालात केले आहे.\nशेतकर्‍यांची मुळ समस्या ही आहे की शेतात कापुस पेरणी पासुन ते तो विकणे या कालावधीत त्या कापसाची कींमत त्याला काय पडली आणी तो विकतांना त्याला काय भाव मिळाला हा कळीचा मुद्दा आहे.त्याविषयावर या नुकत्याच जाहीर झालेल्या पैकेज च्या वेळी या संदर्भात काही प्रकाश टाकल्यागेला असता कींवा त्या बाबत काही घोषणा झाल्या असत्या तर शेतरृयाला कही दिलासा मिळाला असता. पण या बाबत सरकारने ईळी मुळी गुप् चीळी असे धोरण ठेवले यामुळे या १० हजार कोटीतुन शेतकरी विदर्भीय किती प्रमाणात लाभान्वीत होतील हे काळच ठरवील.\nविदर्भात पुर्वी म्हणजे अंदाजे ३० वर्षापुर्वी कापसाला पांढरे सोने म्हणीत असत.\n१९७२ मध्ये १ क्वीटल कापुस विकुन १५ ग्राम सोने विकत घेता येई. कापसाचा भव ३३० रुपये क्वीटल होता तर सोने २२० रुपये प्रती १०० ग्राम होते.\n२००५ मध्ये १५ ग्राम सोने घेण्यासाठी ५ क्वींटल कापुस विकावा लागे.\n२००८ मध्ये सोन्याचा भाव १० ग्राम ला रु १२१२५/- इतका होता तर कापुस २००० रुपये प्रती क्वीटल इतका होता. म्हणजे १५ ग्राम सोने घेण्यासाठी ९ क्वीटल कापुस विकावा लागे.\nमहाराष्ट्रात उसाला आधार मिळाला तो कापसाला मिळाला नाही ही वस्तुस्थीती आहे. उसाच्या किंमतीला आधार मिळावा म्हणुन साखरेवरील आयात कर ६० ट्क्के केल्या गेला तर कापुस पिकवीणारा खच्ची कसा होईल यासाठी कापसावरील आयात कर हा केवळ १० टक्के ठेवण्यात आला जेणे करुन आयात केलेली साखर ही देशातील भावापेक्षा महाग होईल आणी देशातील उत्पादीत साखरेला मागणी राहिल. पण आयात कापुस मात्र कमी आयात करामुळे स्वस्त होईल आणी कापुस उत्पादक मात्र नामशेष होईल. असे कां केल्यागेले याचे उत्तर महाराष्ट्र सरकार आणी केन्द्रातील महाराष्ट्रातील क्रुषी मंत्रीच देउ शकतील. हा दुजा भाव टेवुन आपल्याच शेतकर्‍यांचे नुकसान करुन सरकारने काय साधले असावे महाराष्ट्रात कापुस केवळ विदर्भातच होतो आणी तेथील कास्तकार हा कोरडवाहु जमीनीतच कापुस् पेरतो. त्याची जमीन ओलीत व्हावी यासाठी ज्याकाही सिंचन योजना जाहिर झाल्या त्या काहि ना काही कारणाने पडीतच राहील्या आणी शेतकरी देखील कोरडाच राहिला.\nत्याच्या दुखात भर म्हणुन कापसाचा भाव हा कमी कंमी करत असतांना त्याच्या लागवडीसाठी आवश्यक बि-बीयाणे, रासायनीक खते व किटक नाशक औषधांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करण्यात आली. १९९१ मध्ये स्थानीक बियाणे ९ रुपये किलो होती ती २००४ मध्ये रु १६५०-१८०० प्रति ४५० ग्राम च्या पैकेट मधे मिळु लागली. सरकारने नंतर मध्यस्ती करुन ते अर्ध्या किंमतीवर आणली पण त्या दरम्यान जे नुकसान व्हावयाचे होते ते होउन गेले.\nभारतात लागवडीखाली असलेल्या जमीनीपैकी केवळ ५ ट्क्के जमीन कापसाखाली आहे तर एकुण् किटकनाषकां मध्ये ५५ टक्के केवळ कापसासाठी वापरात येतात. याच कारणाने कापुस उत्पादकाजवळ ही किटक नाशके सहज उपलब्ध असतात स्वतांचे आयुष्य संपविण्यासाठी.\n२००५ मध्ये कापसाच्या कींमती कोसळल्या आणी त्याच काळात महाराष्ट्र सरकारने कापुस उत्पादकांना हमी भावासोबत देण्यात येणारा अग्रीम बोनस रु ५०० प्रति क्वीटल देण्याचे थांबवीले परिणामस्वरुप कापसाचा भाव हा १७०० क्वीटल वर खाली आला( सोन्याचा भाव तेंव्हा १० ग्राम ला रु ६१८० इतका होता. आणी याच वेळी शेतकर्‍याच्या आत्महत्येंमध्ये लक्षणीय वाढ झाली.\nकेन्द्र सरकारच्या ७१००० कोटी कर्ज माफीचा फायदा महाराष्ट्रातील ३५ जिल्हया पैकी केवळ ७ जिल्ह्यांना झाला आणी त्यात विदर्भ व मराठवाड्यातील मात्र एकही गरिब शेतकरी नव्हता यावरुन असे दिसुन येते की हे ७१००० कोटी ज्यांच्यासाठी जाहिर झाले होते त्यांना मिळालेच नाही. याचे मुख्य कारण म्हणजे हा फायदा केवळ ५ एकराचे आतील शेतकर्‍यांसाठी होता आणी विदर्भातील गरीब व असहाय शेतकर्याजवळ असलेली कोरडवाहु जमीन ही ५ एकरापेक्षा जास्त आहे. भारताचे क्रुषी मंत्री हे स्वता शेतकी तद्न्य आहेत आणी महाराष्ट्रातील आहेत्. त्यांना याबाबत माहिती नाही असे तरी कसे म्हणता येईल.\nसरकार बदल् झाल्या वर आणी कापसाचे भाव ३००० प्रति क्वीटल झाले आहेत पण या आधी जे झाले ते पुन्हा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.\nआयात हा इतका प्रचंड फायदाचा उद्योग (अर्थात मंन्त्रांपुरता) आहे की शेतकर्‍याचा फायदा तोटा हा विचार करावयाचाच नसतो.\nजनावरेही तोंड लावणार नाहीत असे धान्य, शेतकर्‍याला जो भाव सरकार देते त्या पेक्षा जास्त भावाने आयात करण्यात आले.\nआता साखरही आयात होणार आहे. एवढेच कशाला धान्यापासून मद्य करावयाचे म्हणजे खराब धान्य आयात करावयास पाहिजे, नाही का आपल्या लेखात एक उल्लेख राहिला. कापसाचे हमी भाव वाढवून दिल्यावर खरेदी केंद्रे उघडलीच नाहीत व पडील भावात व्यापार्‍यांनी कापूस खरेदी केल्यावर जेंव्हा शेतकर्‍याकडे कापूस उरलाच नाही तेंव्हा केंन्द्रे उघडली \nतरीही एक गोष्ट कळत नाही, हा आत्महत्या करणारा शेतकरी भ्रष्ट सरकाराला परत निवडून का देतो \nविश्वास कल्याणकर [26 Dec 2009 रोजी 07:14 वा.]\nईग्रजीत \"बेगर्स कांट बी द चुझर्स\" अशी म्हण आहे. तसेच बुडत्याला काडीचा आधार या उक्ती नुसार नविन चोरा पेक्षा ओळखीचा चोर दया दाखवील या वेड्या आशेने तो तीच चुक पुन्हा पुन्हा करीत असतो. चोराला कधीतरी सुबुध्दी सुचेल यावर त्याचा प्रचंड विश्वास असतो.\nनितिन थत्ते [26 Dec 2009 रोजी 03:49 वा.]\nजगभरात युरोप अमेरिका किंवा चीन येथेही शेती हा नुकसानीचाच धंदा आहे आणि तो विविध अनुदानांवर जगत असतो कारण शेती करणे जगण्यासाठी (शेतकरी जगण्यासाठी नव्हे तर सगळे जगण्यासाठी) भाग आहे याची जाणीव तेथे आहे. आपल्या येथील (उद्योजकांनी पोसलेले) अर्थतज्ञ मात्र शेतीवरील सबसिडी कमी करा असे उच्चरवाने ओरडत असतात.\nशेतकरी मेटाकुटीस येत आहेत यात वादच नाही. पण एक प्रश्न पडतो त्याचे उत्तर मला मिळत नाही. कांदे वगैरेचे पीक आल्यावर भाव पडतात कारण कांदा ही नाशिवंत वस्तू आहे आणि ती लवकरात लवकर विकली जाणे शेतकर्‍याला भाग असते. पण कापसाच्या बाबतीत तो प्रश्न असत नाही तरी भाव मिळत नाही असे का\nयाचा एक अर्थ असा की नाशिवंत माल नसूनही शेतकर्‍याला माल विकण्याची घाई असते. त्याचे कारण कर्जाची परत फेड हे असावे. कर्जाची परत फेड करण्याची घाई असल्याने बहुधा असे होत असावे.\nशेतीचे अर्थशास्त्र अजून माहिती नसल्याने तूर्त इतकेच.\n(अवांतरः घाऊक भाववाढीचा दर ०% च्या आसपास आणि किरकोळ भाववाढीचा दर १३% म्हणजे अडते आणि दलाल यांच्या नफ्यात किती वाड झाली आहे ते कळून येईल)\nविश्वास कल्याणकर [26 Dec 2009 रोजी 07:28 वा.]\nपहिल्या वर्षी नापीकीमुळे तो बैंकेचा थकितदार होतो त्यामुळे बैंक त्याला उभे करित नाही. ईतर सधन शेतरृयांप्रमाणे त्याचा बैंकेत वट नसतो. मग तो गावातील सावकरृयांकडुन दिडी ने म्हणजे पीक आल्यावर एकाचे दिड या भावाने पैसे घेतो. परत नापीकी झाली की तोच सावकार पुन्हा व्याज कापुन परत दिडी ने पैसे देतो. हा सावकार पेरण्यापासुन ते पीक येईपर्यंत त्याचा पाठपुरावा करतो. त्यामुळे जे काही पीक येते त्यातुन तो आपले पैसे वसुल करतो. उरलेले पैसे त्याने कापुस कार्डावर(फेडरेशन च्या) विकला असेल तर बैंक त्यातुन पैसे कापुन घेतो. तो शेवटी कफल्ल्क च राहातो. तो बैंकेचा थकीतरदाराच्या यादित असल्याने बैंक त्याला पैसे देत नाही. मग तो पुन्हा त्या सावकाराकडे जातो . असे हे दुष्टचक्र सतत सुरु रहाते. त्याची रिटेंशन शक्ती ही कायम उणे असते. पण जेंव्हा पैकेज जाहिर होते तेंव्हा तो जमीनदार म्हणजे ५ एकरापेक्षा जास्त धारणा असलेला म्हणुन् त्याच्या तोंडाला पाने पुसली जातात.\nनितिन थत्ते [26 Dec 2009 रोजी 09:09 वा.]\nखालील प्रतिसाद हा कदाचित अवांतर वाटू शकेल.\nपश्चिम महाराष्ट्रातील ऊस शेतकरी, साखर कारखाने आणि राज्यकर्ते पुढार्‍यांच्या नेटवर्क विषयी नेहमीच बोलले जाते. (प्रत्यक्षात तेथील शेतकरी किती सुखात आहे हे माहिती नाही). परंतु असे नेटवर्क विदर्भात का उभे राहू शकले नाही याचा विचार करायला हवा. राजकारणात कोणी कुणाला अशीच/प्रेमापोटी मदत करीत नाही. मदत केल्यावर राजकीय हितसंबंध सांभाळले जातील का याची खात्री करून घेऊन मदत केली जाते. म्हणजे वसंतदादा विखे पाटलांना मदत करतात तेव्हा विखे पाटील नगर जिल्ह्यात आपले राजकीय हितसंबंध सांभाळतील याची खात्री वसंतदादांना पटलेली असते. तसेच प्रत्येक ठिकाणाबाबत असते.\nवरील उदाहरणातील नावे फार महत्त्वाची नाहीत; कल्पना महत्त्वाची आहे. असे खात्रीलायक आंत्रप्रेन्यूर विदर्भात आणि को़कणात त्या राज्यकर्त्यांना मिळू शकले नाहीत असे दिसते. वसंतराव नाईक ११ वर्षे मुख्यमंत्री असूनही हे का झाले असावे (विदर्भातले नेते प्. महाराष्ट्रातील नेत्यांप्रमाणे गटबाजी/ प्रादेशिक विचार करीत नसत असे मानायला मी तयार नाही).\nकोकणात शेकापचे/समाजवाद्यांचे आमदार निवडून येत असत तेव्हा कोकणावर काँग्रेस पुढार्‍यांचा आकस असेल एकवेळ गृहीत धरता येईल पण विदर्भाच्या बाबतीत तर तेही म्हणता येत नाही. (खरेतर निष्ठावान म्हणवणारे काँग्रेस पुढारी तर विदर्भात भरपूर आहेत/होते).\nउसाला आधार मिळाला पण कापसाला मिळाला नाही हे म्हणताना वरील गोष्टीचा विचार करायला हवा. विदर्भातून मोठा दबावगट का निर्माण झाला नाही (संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी असा गट निर्माण झाला होता).\nदुसरे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राची अर्थव्यवस्था फक्त उसावर पोसलेली नाही. दूध, द्राक्षे वगैरेही उत्पादने तेथे बर्‍याच प्रमाणावर घेतली जातात.\nजागतिकीकरणाच्या रेट्यात समुद्रापासून जेवढे लांब तेवढा डिसऍडव्हान्टेज जास्त असणार आहे.\nविदर्भाला चिकटून असणार्‍या छत्तीसगडमध्ये कापूसप्रधान अर्थव्यवस्था नाही. त्याचा ही अभ्यास व्हायला हवा.\nविदर्भ स्वतंत्र झाल्याने हा तिढा सुटू शकतो का याचाही विचार व्ह्यायला हरकत नाही.\nविश्वास कल्याणकर [27 Dec 2009 रोजी 00:55 वा.]\nविदर्भातील शेतकरी हा तुलनेने अल्पसंतुष्ट आहे. पोटापुरते झाले की तो निरधास्त होतो. याच कारणाने पांढरे सोने असणारा कापुस पिकवीत असतांना देखील तो खुप सधन झाला नाही. त्यासाठी जी चतुराई लागते ती त्याच्यात नाही. याच् बाबीचा फायदा घेउन प्रथम मारवाडी समाज येथे आला. त्यांनी येथे जिनिंग मिलस सुरु केल्या. हा समाज तेथे गडगंज झाला केवळ कापुस उत्पादकामुळे पण शेतकर्‍याला त्याचे वैषम्य वाटले नाही. कारण त्याच्या पोटापुरते व आवष्यक गरजा भागत होत्या. पण गेल्या २०-२५ वर्षात सरकारातील बेरक्या लोकांची नजर या कुरणावर गेली. खाजगी जिनींग ला बंदी घातल्या गेली. कोटन मील्स राष्ट्रीयीकृत केल्या गेल्या. आणी या शेतकर्यांची वेसण मारवाड्यांकडुन सरकार कडे आली आणी लचके तोडणार्यांची संख्या वाढली. शेतकर्याचे जगणेच कठीण होउन बसले. कापुस फेडरेशन ला देणे अनिवार्य् केल्या गेले. हमी भाव ठरविणे मात्र सत्तेच्या ठेकेदारांकडे होते. कमी भाव असला तरी फेडरेशनलाच कापुस विकला पाहीजे अशी सक्ती आली. नजिकच्या राज्यामध्ये म्हणजे, म्. प्र्. व आंन्ध्र प्रदेशातिल व्यापारी जास्त भावात घेण्यास तयार असतांना महाराष्ट्राबाहेर कापुस विकण्यावर बंदी आली. त्यामुळे शेतकर्याची तोंड दाबुन बुक्क्याचा मार अशी गत झाली. राजाने मारले आणी पावसाने झोडले त्याची दाद कोण घेणार\nनितिन थत्ते [27 Dec 2009 रोजी 04:12 वा.]\n>>कापुस फेडरेशन ला देणे अनिवार्य् केल्या गेले. हमी भाव ठरविणे मात्र सत्तेच्या ठेकेदारांकडे होते\nयेथे काहीतरी गल्लत होत्ये बहुधा. अमुक एक हमी भाव मिळाला पाहिजे म्हणून आंदोलने चालतात. त्या अर्थी बाहेर मिळणारा भाव कमी असला पाहिजे नाहीतर बाहेर कापूस विकला असता. वर आपण असेही लिहिले आहे (पण मला आत्ता ते सापडत नाहिये. तुम्ही संपादित केले आहे काय) की हमी भाव जाहीर झाला पण केंद्रे उघडली नाहीत. कापूस आंध्रातल्या व्यापार्‍यांना कमी भावाने विकून झाल्यावर मग केंद्रे उघडली. याचा अर्थ फेडरेशनशिवाय इतरांना कापूस विकणे शक्य आहे.\nव्यापार्‍यांशी व्यवहार करण्या ऐवजी थेट कापड उत्पादकांशी करार करण्याचे काही प्रयत्न झाले आहेत काय\nसहकारी कापड गिरण्या काढण्याचे प्रयत्न झाले आहेत काय (वर मी साखरपट्ट्यातली उदाहरणे दिली आहेत. त्यात वसंतदादा विखेपाटलांना मदत करतात तेव्हा प्रथम प्रपोजल घेऊन विखेपाटील वसंतदादांकडे जातात. वसंतदादाच/सरकारच साखरकारखाना काढायचे ठरवून विखेपाटलांना देतात असे नसते).\nविश्वास कल्याणकर [28 Dec 2009 रोजी 03:58 वा.]\nकापुस खरेदी केन्द्रे उघडली आहेत पण हमी भाव हा कमी आहे(लागवडी खर्चा पेक्षा) अशा वेळी शेजारी राज्यातील कापुस व्यापारी जे हमी भावापेक्षा जास्त कीमत देउ शकतात ते कापुस खरेदी करतात आणी चोरीने कापुस आपल्या राज्यात नेतात. ते कसा नेतात हे वेगळे सांगायला नको. व्याजाने शेतकर्‍याला पैसे देणारे सावकार हे हमी भावापेक्षा कमी किंमतीत शेतकर्याकडुन् कापुस विकत घेतात्. शेतकर्‍याला पैशाची नड असते. सावकाराची वसुली होते. सावकाराने असा जमा केलेला कापुस नंतर शेतकर्‍याच्याच कार्डावर फेडरेशनला विकतात. तोपर्यंत सरकारने कापसावर बोनस जाहिर केलेला असतो. त्याचा फायदा सावकाराला होतो पण नाव मात्र शेतकर्‍याचे होते.\nमी बैंकेच्या ग्रामीण शाखेत ४ वर्षे शाखाप्रबंधक होतो. त्यामुळे शेतकर्‍याची ही कुचंबणा मी फार जवळुन असहाय्यतेने बघितली आहे.\nलेख, प्रतिसाद वाचले. राजकिय इच्छाशक्तिचा अभाव हेच खरे कारण आहे असे वाटते. उद्या विदर्भ वेगळा झालाच तरी समजा १८० आमदारांची विधानसभा झाली आणि सध्याचेच अनेक राजकिय पक्ष लढत राहिले तर राजकिय अस्थिरता जास्त राहून विदर्भ आणखी मागास पडेल. चंद्रशेखर रावांप्रमाणे राजकिय इच्छा शक्ति दाखवणारा एखादा तरी नेता आहे का विदर्भात शेती फायद्याची नाही, तर मग बाकीचे उद्योग धंदे का जात नाहीत विदर्भात शेती फायद्याची नाही, तर मग बाकीचे उद्योग धंदे का जात नाहीत शेतीसाठी आत्महत्या करताना घरातला एकजण मुंबईमधला एक उत्तरभारतीय कमी करायच्या इराद्याने का जात नाही शेतीसाठी आत्महत्या करताना घरातला एकजण मुंबईमधला एक उत्तरभारतीय कमी करायच्या इराद्याने का जात नाही कमाई सुद्धा होईल आणि परप्रांतियांचा लोंढा कमी होईल कमाई सुद्धा होईल आणि परप्रांतियांचा लोंढा कमी होईल यासाठी विदर्भातल्या मराठी बांधवांना कोणी अडवले आहे का यासाठी विदर्भातल्या मराठी बांधवांना कोणी अडवले आहे का वर्षानुवर्षे एखादा प्रश्न सुटत नाही एका मार्गाने तर बाकीचे मार्ग का तयार होत नाहीत\nविश्वास कल्याणकर [28 Dec 2009 रोजी 08:27 वा.]\nविदर्भ वेगळा झाला की दोन गोष्टी नक्कि होतील. बैकलॉग चा मिळालेल्या पैशात फक्त विदर्भातील सत्तधिशांचाच वाटा राहिल अन्य महाराष्ट्रातिल सत्ताधिश राहणार नाही आणी अधीक पैसा विकासकामासाठी उपलबध्द् होइल. आज विदर्भातील पुढार्‍यांच्या समोर तुकडे फेकुन गप्प बसविणे हे सुरु आहे ते थाबेल कारण मग ते स्वतःच सत्तधिश होतील. २० वर्षापुर्वी फायद्यात असणारा कापुस(पांढरे सोने) आज जिवघेणा ठरला कारण राजकिय निर्णय हे त्यांच्या विरुध्द घेतले गेले. उदा. हमी भाव ठरविणे, कापसातील आयात कर कमी ठेवणे. विदर्भातील विकास कार्याचा पैसा हा पश्चीम महाराष्ट्राकडे वळविणे ज्यामुळे आज कित्येक हजार कोटी रुपयाचा बैकलॉग विदर्भात निर्माण झाला आहे तो थांबेल. विदर्भातील खनीज संपत्ती व विज यामुळे विदर्भातील पुढार्‍यांचे केन्द्राला ऐकावे लागेल. आज विदर्भाबद्दल सत्ताधर्‍यांना जे मुख्यत्वे करुन पश्चीम महाराष्ट्रातील आहेत् काडीचे हि देणे घणे नाहि बैकलॉग हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. स्वतंत्र विदर्भाला विरोध करण्यात सगळे एक झाले आहेत् त्याचे मुळ कारण हेच आहे. हातचे कुरण जाउ नये हेच त्या मागचे कारण आहे. विदर्भातील तरुण पीढी ही आज विदर्भाबाहेरच आहे. शेतकर्‍याला आपल्या शेतात राबुन मानाची रोटी आवडते, बिहारी लोकांप्रमाणे घरावर तुळशी पत्र ठेवण्याची वृत्ती त्याची नाही. तो उपाशी आहे त्याचे कारण त्याची मेहनत कंमी पडते हे नसुन त्याचा मालाला राजकारणामुळे लागवडीपेक्षा कमी किंमत दिली जाते हे आहे. त्याच्या\nकडे त्याच्या शेती व्यवस्थेसाठी येवु घातलेला पैसा दुसरीकडे वळविल्या जातो. दुर्दैवाने या बाबींना मिडीया सुध्दा प्रसिध्दी देत नाहि कारण राज्यातील पॉवर ग्रुप त्यांच्या पर्यंत या बाबी पोचु देत नाही. दांडेकर कमीटी ने या बाबी पुढे आणल्यानंतर हि त्यावर् प्रभावी कार्यवाही झाली नाही.\nकापूस पिकवणारा वैदर्भिय शेतकरी आज कर्जबाजारी झाला आहे यामागे मोठे जागतिक अर्थकारण आहे. परिस्थिती इतकी खराब आहे की देशाचे सरकार सुद्धा काही करू शकत नाही. जी स्थिती विदर्भातल्या शेतकर्‍यांची आहे त्यापेक्षा वाईट स्थिती आफ्रिका व चीन मधल्या कापूस उत्पादकांची आहे. या बाबतीत मी एक लेख लिहिला होता त्याचा हा दुवा आहे.\nगुजरातमधल्या काही शेतकर्‍यांनी या समस्येवर उपाय शोधून काढला आहे. त्याचे वर्णन माझ्या या लेखात आहे.\nविश्वास कल्याणकर [30 Dec 2009 रोजी 05:01 वा.]\nविदर्भातील शेतकरी हा कापुस मुख्यत्वे करुन कोरहवाहू जमीनीत उगवतो कारण सिंचन व्यवस्था सरकारने उपलब्ध करुन दिली नाही. यासाठी उपलब्ध करुन दिलेला पैसा हा पश्चीम महाराष्ट्राकडे वळवण्यात आला. आज कित्येक हजार कोटी रुपयांचा बैकलाग निर्माण झाला. याचा आंतरराष्ट्रीय परिस्थीतीशी काहीही संबध नाही. हे राज्यातील राजकारण आहे.\nदुसरे शेती हा व्यवसाय उद्योग् म्हणुन स्विकारण्याची सरकारची तयारी नाही. लघु उद्योगांना विविध सवलती दिल्या जातात तश्या शेतीला उद्योग म्हणुन पाहिल्या गेले तर लागवडीला लागलेला खर्चानुसार भाव ठरविण्यात येतील. कुठल्याही वस्तुची किंमत ही त्याचा उत्पादन खर्च् + टैक्स+ लाभ अशी ठरविण्यात येत्. फक्त हा नियम कापसाला लावण्यात येत् नाही. तसे नसते तर कापसाची हमी किंमत हि गेले अनेक वर्षे लागवडी खर्चापेक्षा कमी ठरविली गेली नसती.\nपरदेशातील कंपन्या भारताकडे एक पोटेंशियल मार्केट म्हणुन बघते तेंव्हा भारतात उत्पादित कापसाला मागणी नाही असे नाही. मग असे असतांना कापसाच्या किंमति आंतरराष्ट्रीय बाजारात पडल्या असतांना न भुतो भविष्यति प्रमाणात कापुस आयात करण्याचा निर्णय घेउन देशातील कापुस् उत्पादकांचे कंबरडे मोडण्याचा आत्मघातकी प्रकार कां झाला.\nभारतातील आयात कर हा साखरेवर ६० टक्के, धानावर ५० टक्के आणी कापसावरच १० टक्के कां आहे. याचा विचार व्हावयास हवा. आंतरराष्ट्रीय नियमानुसार हा १५० टक्के पर्यंत सरकार करु शकते तरी हि हा १० टक्के च कां ठेवण्यात आला. या मागे काय राजकारण होते. चीन ने या काळात आयात कर ९० टक्के पर्यंत करुन त्यांच्या शेतकर्‍यांना वाचविण्याचा प्रयत्न केला तसा भारत सरकारने कां केला नाही. हे प्रशन माझ्यासारख्या सामान्य माणसाला फार त्रास देतात.\nनितिन थत्ते [30 Dec 2009 रोजी 05:31 वा.]\n>>विदर्भातील शेतकरी हा कापुस मुख्यत्वे करुन कोरहवाहू जमीनीत उगवतो कारण सिंचन व्यवस्था सरकारने उपलब्ध करुन दिली नाही.\nमाझा काहीतरी गोंधळ होतोय बहुधा. सिंचन व्यवस्था नसताना कापसाचे उत्पादन पडेल भावाला विकावे लागते इतके येत असेल तर सिंचनव्यवस्था सुधारल्यावर ते अजूनच वाढेल आणि भाव अजूनच पडतील.\n>>कुठल्याही वस्तुची किंमत ही त्याचा उत्पादन खर्च् + टैक्स+ लाभ अशी ठरविण्यात येत्. फक्त हा नियम कापसाला लावण्यात येत् नाही.\nअसे कुठल्याही उत्पादनाच्या बाबतील नसते. त्यामुळेच चिनी औद्योगिक उत्पादनांशी स्पर्धा करताना येथील उद्योगांच्या नाकी नऊ येतात.\nशेतीच्या बाबतीत मात्र खर्च + नफा + कर असा सपोर्ट देणे आवश्यक आहे. परंतु तेथे ही अन्नधान्य, साखर हे अधिक प्राधान्य ठेवत असतील कारण तेथे (जनता...शेतकरी नाही) जगण्याचा प्रश्न येतो. कापूस तशा प्रकारचे पीक नाही.\nविदर्भात कापसाचे उत्पादन घेणे (म्हणजे सगळे शेतकरी कापूसच पिकवतायत असे) कधी सुरू झाले त्याची कोणास माहिती आहे का\nमी तुमचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहे असे समजू नये. मला खोलात जाऊन माहिती घ्यायची आहे. तशी ती तुम्हीही घ्यावी असे मला वाटते. म्हणून हे प्रतिसाद.\nमला खोलात जाऊन माहिती घ्यायची आहे. तशी ती तुम्हीही घ्यावी असे मला वाटते.\nमला सुद्धा हेच म्हणायचे आहे.\nमला सांगा की तुमच्या प्रतिसादांमध्ये पश्चिम महाराष्ट्रावर राजकारण्यांचे प्रेम जास्त आहे आणि पैसा तिकडे वळवला जातो हा सुर आहे. असे आहे तर वैदर्भिय राजकारण्यांवर राग का व्यक्त करत नाहीत ज्या काँग्रेसच्या राजकारण्यांना ते निवडून देतात त्यांच्यावर अथवा निवडणुकांवरच ते बहिष्कार टाकून असहकार का पुकारत नाहीत ज्या काँग्रेसच्या राजकारण्यांना ते निवडून देतात त्यांच्यावर अथवा निवडणुकांवरच ते बहिष्कार टाकून असहकार का पुकारत नाहीत पश्चिम महाराष्ट्रात सहकार पार तळागाळा पर्यंत रुजला आहे. तो जर विदर्भातल्या लोकांना जमत नसेल तर ते असहकार का पुकारत नाहीत पश्चिम महाराष्ट्रात सहकार पार तळागाळा पर्यंत रुजला आहे. तो जर विदर्भातल्या लोकांना जमत नसेल तर ते असहकार का पुकारत नाहीत सध्या नागपूरला बरेच नवे उद्योग सुरु होत आहेत असे वाचयला मिळते. त्याच प्रमाणे, बोईंगचा भला मोठा प्रकल्प सुद्धा होतो आहे असे वाचले होते. या प्रकल्पासाठी मुळ नागपूरचे असलेल्या आणि बोईंगमध्ये उच्चपदावर असलेल्या अधिकार्‍याचे श्रम असल्याचे कळते. असे आणखी काही जण का पुढे येत नाहीत\nविश्वास कल्याणकर [31 Dec 2009 रोजी 04:13 वा.]\nकापसाचे भाव कमी आहेत यात मागणी - पुरवठ्या पेक्षा राजकारण अधिक आहे. स्वदेशी उद्योग वाचवयाचे असतील तर आयातीवर प्रतिबंध घालावा लागतो आणी त्यासाठी आयात कर या शस्त्राचा वापर होतो. पण कापसाच्या बाबतीत परदेशातुन भरमसाठ कापुस आयात केल्या गेला त्यामुळे देशातील कापुस त्याच्या समोर तग धरु शकला नाही ही वस्तुस्थीती आहे. साखर कारखांदारांना वाचविण्यासाठी साखरेवर आयात कर जास्त ठेवला गेला तसे कापसाच्या बाबतीत केले गेले नाही. विदर्भात कापुस पुर्वापार सुरु आहे. तेथील जमीनीला कापसाची काळी कसदार जमीन म्हणुन ओळखल्या जाते.\nनितिन थत्ते [30 Dec 2009 रोजी 10:15 वा.]\nचाणक्य यांचा प्रतिसाद मला आहे असे वाटून लिहीत आहे.\nमला खोलात जाऊन माहिती घ्यायची आहे. झटकन कुठल्यातरी राजकारण्यांवर खापर फोडून काही होणार नाही.\nमाझ्या प्रतिसादात पश्चिम महाराष्ट्रावर राजकारण्यांचे प्रेम जास्त आहे आणि पैसा तिकडे वळवला जातो हा सुर अजिबात नाही उलट राजकारणात कोणी प्रेमापोटी मदत करत नाही असे मी म्हटले आहे. पुढाकार दोन्ही बाजूनी हवा असे मला वाटते. पुढाकार घेणारे आंत्रप्रेन्यूर विदर्भात झाले नाहीत असे मला वाटते. पण निश्चित माहिती नसल्याने काही म्हणू शकत नाही. वैदर्भीय असणार्‍यांनी खुलासा केला तर बरे होईल.\nमी सहकारी कापड उद्योगाविषयी प्रश्न केला होता त्याचे उत्तर कोणी दिले नाही.\nमला शेती आणि विदर्भातील स्थानिक राजकारण यातील फार माहिती नाही म्हणून त्यावर जास्त भाष्य केले नाही. पण अर्थकारणातल्या तुटपुंज्या ज्ञानावरून जे वाटले ते लिहिले आहे. (म्हणून समुद्रापासून दूर असण्याचा तोटा हे एक कारण सांगितले होते).\nप्रतिसाद हा लेखाला/चर्चेला आहे. तुम्ही एक धागा पकडला तो मला पुढे चालवावा असे वाटले म्हणून उपप्रतिसाद दिला. वैयक्तिक काही नाही. असो.\nएखाद्या प्रदेशाचा विकास होण्यासाठी शेती - उद्योग हातात हात घालून राहणे गरजेचे आहे. पश्चिम महाराष्ट्रावर निसर्गाची कृपा आहे हे सुद्धा सत्य आहे. भरपूर जलसंपदा/धरणे, शेती, शेती सोबत जोडधंदे आणि त्यासाठी सहकारी संस्थांचे जाळे हे सुद्धा तितकेच महत्वाचे. पश्चिम महाराष्ट्रात शेती सोबत दुधसंघ, कुक्कुट पालन, सहकारी सुतगिरण्या, उस हे तिथले नगदी पिक असल्याने सारख कारखाने अशी एकमेकांना पुरक शृखंला तिथे तळागाळा पर्यंत आहे. हि मी काही दिलेली उदाहरणे आहेत. या आणि अशा उद्योगधंद्यांमध्ये तिथली अर्थव्यवस्था इतकी घट्ट आहे की त्यात फिरणारा पैसा पाहून राजकारण्यांच्या तोंडाला पाणी नाही सुटले तर नवल वाटावे. पश्चिम महाराष्ट्रात सहकारी कापड उद्योग जोरदार चालतो, इचलकरंजी आणि अलिकडेच कोल्हापूरात आलेले मोठे कापड उद्योग हि काही उदाहरणे. शेती सोबत दुधाचा जोडधंदा करुन नावारुपाला आलेली काही नावे म्हणजे गोकुळ-वारणा हे दुधसंघ.\nमला खोलात जाऊन माहिती घ्यायची आहे. झटकन कुठल्यातरी राजकारण्यांवर खापर फोडून काही होणार नाही.\nमला सुद्धा माहिती माहिती घ्यायची आहे. माझ्यासाठी सुद्धा राजकारणी हे एक सारखेच आहेत. एवढेच की मी दगडापेक्षा विट मऊ म्हणेन. गेली कित्येक दशके एकाच पक्षाची सत्ता असून फरक पडलेला नाही म्हणून खापर फोडले आहे इतकेच.\nनितिन थत्ते [30 Dec 2009 रोजी 15:00 वा.]\nकाहीही न करूनही लोक पुन्हा निवडून देत आहेत त्यामुळे विदर्भाला ग्रॅण्टेड धरले जात असावे. पण यावरही उपाय वैदर्भीयांनाच करायला लागेल.\nमागे एका जळगाववासी शेतकर्‍याशी गप्पा मारताना पश्चिम महाराष्ट्रातील जनता जास्त जागरूक आहे अशी टिपण्णी त्याने केली होती.\nकाही दशकांपूर्वी जळगाव चाळीसगावची दुधाच्या बाबतीत मोनोपोली होती जी कोल्हापूरने मोडून काढली आहे पण जळगावी दूध उत्पादक विदर्भातील कापूस उत्पादकांप्रमाणे जेरीस आला आहे असे वाटत नाही (निश्चित माहिती नाही). याचे कारण काय असावे\nविकास हा त्या त्या ठिकाणच्या लोकांनी ओढून आणायचा असतो. (दुसर्‍या भागातून निवडून आलेला) कुणीतरी सज्जन राज्यकर्ता आपला विकास घडवून आणील अशी अपेक्षा फोल आहे.\n(मी दरवेळी स्थानिकांना दोष देत आहे पण खरे काय घडले आहे/घडत आहे याविषयी मला निश्चित माहिती नाही. स्थानिकांनी खूप प्रयत्न केले पण दबाव आणला लॉबिंग केले पण काही उपयोग झाला नाही असे असेल तर तसे स्पष्ट म्हणायला हवे. एकूण लेखातून/प्रतिसादातून तसे दिसले नाही. म्हणजे विदर्भाचा पैसा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवला तेव्हा विदर्भातील लोकांनी काय काय केले की फक्त अर्जविनंत्या केल्या की फक्त अर्जविनंत्या केल्या तिथल्या वर्तमानपत्रांनी विरोधी नेत्यांनी हा प्रश्न लावून धरला का तिथल्या वर्तमानपत्रांनी विरोधी नेत्यांनी हा प्रश्न लावून धरला का त्यावेळी जनतेने त्यांना कितपत साथ दिली त्यावेळी जनतेने त्यांना कितपत साथ दिली आजसुद्धा मुंढे वगैरे मंडळी कापसाच्या हमी भावासाठी आंदोलने करतात तेव्हा त्यांना जनता साथ देते का आजसुद्धा मुंढे वगैरे मंडळी कापसाच्या हमी भावासाठी आंदोलने करतात तेव्हा त्यांना जनता साथ देते का इत्यादीबद्दल काही माहिती मिळाली तर बरे).\nअवांतरः पुलंच्या मुंबईकर-पुणेकर-नागपूरकर या लेखात नागपूरकराचे वैशिष्ट्य म्हणून \"सतत आपल्याला कुणीतरी उपेक्षेने मारून राहिले आहे असा भाव बाळगावा\" असे म्हटले आहे. तसे खरे नाही हे दाखवून द्यायला हवे असे वाटते.\nफुंडकर, दर्डा, पुरोहित, प्रफुल पटेल, गडकरी किंवा पूर्वीचे वसंत साठे, नाशिकराव तिरपुडे, वसंतराव आणि सुधाकर नाईक आदि नेत्यांनी काहीच केले नाही की काय करायला हवे हेच लक्षात आले नाही\nविश्वास कल्याणकर [05 Jan 2010 रोजी 06:13 वा.]\nनितिन थत्ते [08 Jan 2010 रोजी 12:41 वा.]\nदुव्याबद्दल धन्यवाद. वाचून पाहतो आणि मग प्रतिसाद देतो.\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nनदीवर पूल बांधले की नावाडी कंगाल होतात.\nप्रतिजैविके, इलेक्ट्रॉनिक वस्तू इ. च्या किमतीतही अशीच घट झाली आहे.\nशेतकर्‍यांच्या आत्महत्यांबाबत कृपया हा दुवा पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manatalkagadavar-news/kathakathan-by-sneha-dongre-1605263/", "date_download": "2018-04-27T04:57:15Z", "digest": "sha1:OMXFQXTDTNFJ35GRL6XNXTUO2WNDYSY2", "length": 22285, "nlines": 228, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kathakathan by Sneha Dongre | अधुरी राहिलेली कविता | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nदवांत भिजुनी पानं फुलं बहरली\nदवांत भिजुनी पानं फुलं बहरली\nगंध तयांचा सभोवार उधळू लागली\nहासू लागली, डोलू लागली\nउषेचे गीत नवे झंकारू लागली\n पांघरुणात शिरून जोजविणारी अश्विनाची पहाट. घरासमोरच्या वाटांनी धुक्याची शाल पांघरलीय असंच वाटतंय. अंगणातली शेवंती, जास्वंदीनं झुकलेल्या फांद्या आणि तो कोपऱ्यातला सोनचाफा तोही पहाटेच्या थंडीनं गारठून गेलाय. फांद्यांच्या कुशीतल्या कळ्या हळूहळू डोळे टक्क उघडून पाहू लागल्यात. हातातलं पेन वहीच्या कागदावर टेकवत मी तोंडासमोर हात धरला आणि वाफांचा एक ढग तोंडातून बाहेर पडला. इतक्यात दरवाजा उघडून आई बाहेर आली.\n‘‘अगं तनू आत ये. बाहेर गारवा किती आहे\n‘‘हो गं आई’’, मी बसलेल्या खुर्चीतून मागे वळून न पाहता म्हटलं.\n‘‘आधी आत ये तू. थंडीनं सर्दी खोकला व्हायचा.’’ आईच्या सूचनेवरून अखेर अंगणातून वही, पेनच्या लवाजम्यासहित मी घरात आले.\n‘‘मस्त वाटतंय बाहेर. अंगणात बसल्या बसल्या कविता पण सुचली.’’\n‘‘बरं बाई’’, हसून आई म्हणाली.\n‘‘यंदा दहावी आहे. सर्दी-तापानं आजारी पडलीस तर शाळेला रजा होईल.’’ स्वंयपाकघरातून आईचं पालुपद सुरूच होतं. तिच्या बोलण्याकडे फारसं लक्ष न देता मी कवितेचा कागद दप्तरात भरला आकाशला दाखविण्यासाठी. आकाशचं घर आमच्या घरापासून दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर होतं. आम्ही पहिलीपासून एकाच वर्गात शिकत होतो. शाळेला एकमेकांच्या खोडय़ा काढत जायचो. मराठी माझा आवडता विषय, त्यात कविता तर खूपच आवडायच्या. आमच्या बालभारतीच्या कविता वाचून एकदा अति उत्साहानं मी ही कविता करायला घेतली. सहावीला वगैरे असेन. शर्यतीत हरलेल्या सशावरची कविता सर्वाना खूप आवडली होती. तेव्हापासून गट्टीच जमली कवितेशी. आकाश आणि माझी लहान बहीण रश्मी माझ्या कवितेचे पहिले वाचक असायचे. तू काय बुवा मोठी कवयित्री होशील अशी त्यांची मस्करी चालायची. त्यांच्या बोलण्याने हुरळून जायचे मी. नेहमीप्रमाणे आजची कविता वाचून आकाशने मनमुराद दाद दिली. ‘‘कवितेखाली सही कर की तन्वी सबनीस’’, कागद माझ्या हातात देत तो म्हणाला. ‘‘आठ दहा वर्षांनी तुझ्या कविता आम्हाला पुस्तकात वाचायला मिळतील’’, त्याची थट्टा सुरू झाली..\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील - उद्धव ठाकरे\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n‘‘आई गं सांग ना गवतफूल कसं असतं’’ माझ्या हाताला धरून माझी छोटीशी लेक विनू विचारत होती.. मघापासून ती काहीतरी बोलत होती कवितेविषयी आणि कविता हा शब्द ऐकून मी बारा ते पंधरा वर्ष मागे भूतकाळात फेरफटका मारून आले होते. मांडीवरचा लॅपटॉप बाजूला केला. विनूच्या पुस्तकात इंदिरा संतांची ‘गवतफुला’ची कविता होती. विनूची छोटी बोटं कवितेच्या शब्दांवर नाचत होती. विनू माझी मुलगी दुसरीत आहे. इतर लहान मुलांसारख्या तिलाही नव्या शब्दांविषयी, वस्तूंविषयी शंका असतात.\n‘‘तुझी मम्मी गणितं शिकवते मोठी मोठी, कविता नव्हे विनू.’’ उगीच मला छेडायचं म्हणून सलील म्हणाला. का कुणास ठाऊक त्याचा इतका राग आला, पण मी काही म्हणण्याआधीच त्याला हॉस्पिटलमधून फोन आला होता. नाश्ता संपवून बाय म्हणत तो घराबाहेर पडलाही. ‘‘नंतर सांग हा मम्मी,’’ असं सांगून विनी खेळायला गेली. मन काही शांत बसेना. पुन्हा पुन्हा भूतकाळाच्या बंद खिडकीपाशी घुटमळू लागलं आणि आठवला तो शेवटचा दिवस. दहावीचा मे महिना. परीक्षेचा ताण हलका झाला होता. त्यातच घरी बाबांनी बातमी आणली. त्यांची पुण्याला बदली झाली होती. आम्हाला सिंधुदुर्ग सोडावं लागणार या कल्पनेनंच मन निराश झालं. जाताना आकाशने निरोपाची भेट म्हणून कुसुमाग्रजांचं ‘प्रवासी पक्षी’ दिलं. खूप कविता कर तनू, कवितेला विसरू नकोस, तो म्हणाला. माझ्या डोळ्यांतले थेंब हातातल्या पुस्तकावर पडले. मागे वळून न पाहता मी परतले.\nपुण्यात आल्यावर बाबांच्या इच्छेप्रमाणे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावी, बी.एस्सी. वर्षे भराभरा जात होती. रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. पुण्यातल्या महाविद्यालयात नोकरी मिळाली. चेस्ट स्पेशालिस्ट सलिलशी लग्नही झालं. नव्या शहरात नवी दुनिया वसवताना कविता कधी दूर गेली समजलंच नाही. हल्ली संदीप खरेंचे कवितेचे कार्यक्रम पाहून आई हळहळते. ‘माझी तनूही मोठी कवयित्री झाली असती,’ म्हणते. ‘तनूचं सगळं चांगलं चाललंय की, नवराही चांगला मिळाला,’ अशा शब्दांत बाबा तिची समजूत घालतात. त्यांच्या म्हणण्यानुसार सगळं चांगलं चाललंय. मात्र कविता.. तिची नाळ गावाच्या मातीशी घट्ट जोडली होती. आयुष्यात स्थीर होण्यासाठी धावत मी खूप पुढे निघून आले. पण ती मात्र एकाकी उरली. मंद पावलांनी माझ्या आयुष्यात आली. आनंदाचं झाड लावलं अन् निघूनही गेली. त्या आनंदाच्या झाडाकडे लक्ष द्यायला मला वेळ होता कुठे. तनूचं निरागस मन मी केव्हाच कुलूपबंद केलं होतं. त्याच वेळी कविता वजा झाली आयुष्यातून. कपाटातून आकाशनं दिलेलं ‘प्रवासी पक्षी’ बाहेर काढलं. गेली पंधरा वर्ष दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला. पेन हातात घेतलं आणि कागदावर शब्द उमटले ..\n‘दौडत जाई काळ ठेऊनी मागे\nवालुकापात्र कण् कण् जसे\nएवढय़ात विनूने हाक मारली, ‘‘आई..’’ बापरे तिची शाळेची तयारी, डबा सगळंच बाकी होतं. हातातला कागद टेबलवर टाकून मी किचनकडे धावले.\nकविता.. ती अधुरीच राहिली, आजतागायत अधुरीच आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\nखरंच वाचत वाचत आयुष्यातल्या सर्व आठवणी कधी येऊन निघून गेल्या कळले नाही कॅर्रीर बनवण्याचय नादात Kavita कुठे राहून गेली कधी लक्ष्यात आले नाही थँक्स........ स्नेहा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील - उद्धव ठाकरे\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR511", "date_download": "2018-04-27T04:42:54Z", "digest": "sha1:XM7L5IGJFWXKLU5TLR7GOOGS7XJVS7D2", "length": 3552, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nकेंद्रीय सीमा शुल्क मंडळाच्या पुनर्संघटनेला वित्तमंत्र्यांची मंजुरी\nमाल आणि सेवाकराच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय सीमा आणि अबकारी शुल्कविभागाच्या पुनर्संघटनेला वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मंजुरी दिली असून सीबीईसीच्याअंतर्गत केंद्रीय सीमा आणि सेवा कराचे पुनर्संघटन होऊन माल आणि सेवा कर कायद्याच्या तरतुदी लागू करण्यात येतील.\nकायदे मंडळाच्या मंजुरीनंतर केंद्रीय सीमा आणि अबकारी शुल्कमंडळाचे पुनर्रनामकरण होऊन ते आता केंद्रीय सीमा आणि अप्रत्यक्ष कर मंडळ होऊन हे मंडळ पूर्वीच्या कामांसह आता सरकारला जीएसटी संदर्भात धोरण निर्मिती, सर्वक्षेत्राची संचालनालयाची बांधणी यासाठी मदत करेल.\nसीबीआयसीचे २१ प्रवर्ग राहतील यामध्ये जीएसटी कर प्रदान सेवा संचालनालय , १५ उप-संचालनालय ७६८ विभाग आणि ३९६९ छोटीकेंद्रे, ४९ अंकेक्षण संचालनालय तसेच ५० अपील संचालनाल यांचा समावेश असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/birdswhu/", "date_download": "2018-04-27T04:56:53Z", "digest": "sha1:K2CFKKU4WQX7KFADC3EFVDBG65NAHMZ3", "length": 11069, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बर्डस व्ह्यू | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nकलेच्या फुलबाज्या प्रतिमा-प्रतीकांद्वारे तेवत ठेवणारे जुने संयत चित्रपट आजच्या पिढीला कालबाह्य़ वाटतात. मग ते सिनेमामध्ये क्रांती घडविणाऱ्या फ्रेंच न्यू व्हेव्हमधील ‘दादा’ दिग्दर्शकांचे असोत, की आणखी कुणाचे. दोष आजच्या पिढीचा\nभारतीय ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरिअस’ म्हणून गणल्या जाणाऱ्या ‘धूम’ चित्रपटाला मिळालेल्या लौकिकानंतर आपल्या अ‍ॅक्शन सिनेमांच्या फॅक्टरीमध्ये बदलांची त्सुनामीच येऊन धडकली. बिशूम-ढिशूम या आवाजासह अल्लड-अजाण प्रेक्षकांना काय घडतेय, याचे मार्गदर्शन करणारी\nतंत्रज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून ‘मेट्रिक्स’ (१९९९) या चित्रपटाने मनोरंजनाची यशस्वी समीकरणे तयार केली असली, तरी लोकांना स्वप्न आणि स्मृती या मनातील घटकांचा खोलात विचार करण्यास भाग पाडले,\n‘पॅरडी’ हा चित्रप्रकार सर्व काळांत सक्रिय असला, तरी सवंगपणाच्या आरोपाखाली दबलेला आणि त्यामुळे फारसा मान नसलेला मानला जातो. एखाद्या किंवा अनेक चित्रपटांचे विनोदी अनुकरण, त्यातील सुंदरतेचे विडंबन अतिशयोक्तीच्या आधारे\nचित्रपट आवडण्याच्या निकषांमध्ये त्याचे आकलन हा केव्हाही महत्त्वपूर्ण घटक म्हणून सक्रिय असतो. दिग्दर्शकांनी समोर जर चकवे उभे केले तर त्यांना पार करण्याची तयारी सर्वच प्रेक्षकांची नसते. मग अशा चित्रपटांनी\nबर्डस व्ह्यू : भयभयाट\nपारंपरिक भूत-प्रेतांच्या चित्रपटांमधील भीती गेल्या दशकापासूनच विरळ व्हायला लागली. सतानाने झपाटलेली माणसे आणि हवेल्या, झपाटलेली जंगले, भुतांकडून होणाऱ्या उपद्रवाचा या चित्रपटांमधला एकसुरी फॉम्र्युला इतका ओळखीचा झाला होता की, लहान\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/pawartatkare-bhujbal-when-open-inquiry-11804", "date_download": "2018-04-27T04:22:38Z", "digest": "sha1:IEL64GXKGPZKMMN7OYPSJGBQQ67O72DI", "length": 9371, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pawar,Tatkare, Bhujbal when open inquiry? पवार, तटकरे, भुजबळांची खुली चौकशी केव्हा? | eSakal", "raw_content": "\nपवार, तटकरे, भुजबळांची खुली चौकशी केव्हा\nगुरुवार, 11 ऑगस्ट 2016\nनागपूर - सिंचन गैरव्यवहारप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची खुली चौकशी केव्हा करणार असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केला.\nनागपूर - सिंचन गैरव्यवहारप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची खुली चौकशी केव्हा करणार असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केला.\nविदर्भातील सिंचन प्रकल्पांतील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका जनमंच संघटनेने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या संदर्भात न्या. भूषण गवई आणि विनय देशपांडे यांनी आज या प्रकरणाची माहिती येत्या दोन आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, माजी महाधिवक्ता सुनील मनोहर यांनी 12 डिसेंबर 2014 रोजी याची खुली चौकशी करण्यात येणार असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. आजच्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. फिरदोस मिर्झा यांनी तत्कालीन महाधिवक्‍त्यांच्या घोषणेचा पुनर्उल्लेख केला.\nअजित पवार यांच्यावरील चौकशींतर्गत जनमंचचे अध्यक्ष ऍड. अनिल किलोर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन वेळा बोलाविले. यादरम्यान किलोर यांनी अजित पवार यांच्याविरुद्ध असलेले पुरावे विभागाला दिले आहे. मात्र, त्यानंतरही पवार यांच्याविरुद्ध \"एसीबी‘ने \"एफआयआर‘ दाखल केला नाही, अशी माहिती मिर्झा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. यावर न्यायालयाने पवार, तटकरे आणि भुजबळ यांच्यावरील चौकशीचे काय झाले याबाबतचा सद्य:स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/amit-shah-bjp-tripura-118010800011_1.html", "date_download": "2018-04-27T05:04:10Z", "digest": "sha1:JE5LWQJGXJZPRPJQTF62VICTKEZ5N7HX", "length": 9716, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "त्रिपुरात मार्चमध्ये भाजप सत्तेत असेल : शहा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nत्रिपुरात मार्चमध्ये भाजप सत्तेत असेल : शहा\nत्रिपुरातील भ्रष्ट राज्यकर्त्यांना जमिनित गाडून येत्या\nमार्चमध्ये भाजप सत्तेत येईल, त्याचे काउंडाउन आजपासून सुरु झाले आहे, अशी घोषणा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी अगारताळा येथे एका सभेत बोलताना केली.\nशहा म्हणाले, त्रिपुरातील 37 लाख लोकसंख्येपैकी 7 लाखांपेक्षा जास्त लोकांची बेरोजगार म्हणून नोंद झाली आहे. आरोग्याच्या सुविधांचीही येथे कमतरता आहे. गेल्या 25 वर्षांपासून राज्यात हीच परिस्थिती कायम आहे.\nतुम्ही हिंसाचाराचा कितीही चिखल तयार केला तरी, भाजप या हिंसाचाराला घाबरणार नाही, असे मी त्रिपुरातील माणिक सरकारला मी सांगू इच्छितो. तुमच्या या हिंसाचाराच्या चिखलापेक्षा येथे कमळ उगवलेले कधीही चांगले, अशा शब्दांत यावेळी शहा यांनी राज्य सरकारवर टीका केली.\n'त्या' नोटांच्या बनल्या फाईली\nचारा घोटाळा सुनावणी : शिक्षेची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली\nगोळीबारात पाकिस्तानचे आठ ते दहा सैनिक ठार\nया 5 देशात मावळतच नाही सूर्य\nदेशभरातील भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/computer-operator-paid-rs-six-thousand-11254", "date_download": "2018-04-27T04:22:03Z", "digest": "sha1:IRGSLPYPGCPWWELJQFJXDNZHLR7O2VFZ", "length": 9120, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "computer operator paid Rs six thousand संगणक परिचालकांना सहा हजार रुपये मानधन | eSakal", "raw_content": "\nसंगणक परिचालकांना सहा हजार रुपये मानधन\nसोमवार, 1 ऑगस्ट 2016\nमुंबई - राज्यातील 27 हजार संगणक परिचालकांना अखेर न्याय मिळाला आहे. संघटनेने केलेली आंदोलने आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे परिचालक संघटनेच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.\nमुंबई - राज्यातील 27 हजार संगणक परिचालकांना अखेर न्याय मिळाला आहे. संघटनेने केलेली आंदोलने आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे परिचालक संघटनेच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.\nराज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सुमारे 27 हजार संगणक परिचालक \"संग्राम‘ प्रकल्पाअंतर्गत काम करत होते. राज्य सरकारने हा प्रकल्प दोन वर्षांपूर्वी बंद केल्यामुळे 27 हजार संगणक परिचालक बेरोजगार झाले. त्यांच्या मागण्यांसाठी संघटना सातत्याने आंदोलने करत होती. या आंदोलनाला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दर्शवून सभागृहात वेळोवेळी सरकारला धारेवर धरले. गेल्या वर्षी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात संघटनेच्या मोर्चात ते सहभागी झाले होते. सोमवारी (ता. 25) विधानभवनावर आलेल्या मोर्चामुळे हा विषय पुन्हा मुंडे यांनी विधान परिषदेत लावून धरला आणि संगणक परिचालकांच्या मागण्या मान्य करा, अशी आग्रही मागणी केली होती.\nया पार्श्‍वभूमीवर ग्रामविकास विभागाने सोमवारी सभागृहात निवेदन सादर केले. संगणक परिचालकांचे मानधन चार हजार 500 वरून सहा हजार रुपये करण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. त्याशिवाय त्यांच्या कमिशनमध्येही वाढ होणार आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A1", "date_download": "2018-04-27T04:33:30Z", "digest": "sha1:6WIZHJYVQB5ADT6BZY5XAVQYXZWGGOCA", "length": 3764, "nlines": 67, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "मॅग्नीट्युड - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:भव्यता\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:तीव्रता (प्रकाशाची इ.),\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:महात्म्य (व्यक्तीचे,वस्तुचे),\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:महत्व किंवा\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:तीव्रतेनुसार क्रमवारी\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:प्रतवारी\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:मात्रा\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मे २०११ रोजी १३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-zp-election-13573", "date_download": "2018-04-27T04:41:05Z", "digest": "sha1:IXURALJQSY6XZQ3PFU3OCFFINEAW3N5O", "length": 12516, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur zp election ‘महसूल’ला सोडवेना जि.प. निवडणूक | eSakal", "raw_content": "\n‘महसूल’ला सोडवेना जि.प. निवडणूक\nगुरुवार, 13 ऑक्टोबर 2016\nकोल्हापूर - महापालिकांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी पालिकांवर असते तसेच जिल्हा परिषदांची निवडणूक घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे द्यावी, अशा मागणी कित्येक वर्षांपासून होत आहे; मात्र महसूल विभागाला या कामात खूप ‘इंटरेस्ट’ असल्याने तेही निवडणूक सोडण्यास तयार नसल्याने जिल्हा परिषदांची मागणी कागदावरच राहिली आहे. निवडणुकीच्या कामात महसूल विभागाच्या ‘इंटरेस्ट’बाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.\nकोल्हापूर - महापालिकांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी पालिकांवर असते तसेच जिल्हा परिषदांची निवडणूक घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे द्यावी, अशा मागणी कित्येक वर्षांपासून होत आहे; मात्र महसूल विभागाला या कामात खूप ‘इंटरेस्ट’ असल्याने तेही निवडणूक सोडण्यास तयार नसल्याने जिल्हा परिषदांची मागणी कागदावरच राहिली आहे. निवडणुकीच्या कामात महसूल विभागाच्या ‘इंटरेस्ट’बाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.\nमहापालिकांच्या निवडणुकांत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आयुक्‍त काम पाहतात. महापालिकेची यंत्रणा पारदर्शीपणे आणि व्यवस्थित निवडणूक पार पाडते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीची जबाबदारी महसूल विभागावर असते. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी काम पाहत असतात.\nजिल्हा परिषदेचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली चालतो. तेदेखील आयएएस असतात. तरीही जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची जबाबदारी महसूल विभागाकडे. निवडणुकीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्यामुळे या प्रक्रियेबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना काही कल्पना नसते. किंबहुना त्यांना या प्रक्रियेपासून बाजूला ठेवले जाते. त्यामुळे निवडणुकीसंदर्भात जिल्हा परिषद सदस्यांनी काही माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारली तर ते सरळ जिल्हाधिकाऱ्यांकडे बोट दाखवतात. निवडणुकीच्या प्रक्रियेपासून जिल्हा परिषदेलाच पूर्णपणे अडगळीत टाकले जाते. लोक विचारणार करण्यासाठी जिल्हा परिषदेत येतात. मात्र याबाबत त्यांना काहीच माहीत नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची जबाबदारी जिल्हा परिषदांकडे द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदांनी शासनाकडे केली होती.\nकाँग्रेसचे सरकार असताना निवडणुकीचे अधिकार जिल्हा परिषदेला द्यावे, असे निवेदन दिले होते. पण त्याला वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी विरोध केल्यामुळे त्यावर निर्णय होऊ शकला नाही.\nखर्चाला ऑडिट नाही. त्यामुळे महसूल विभाग ही यंत्रणा सोडण्यासाठी तयार नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांची वाहने ताब्यात घेण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची तत्परता सर्वांनाच माहीत आहे; पण वापराच्या सुरस कथाही प्रसिद्ध झाल्या आहेत. पदाधिकाऱ्यांची वाहने चांगली असतात. त्यामुळे ती वापरण्याची हौस महसूल विभागातील तलाठ्यापासून ते वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत आचारसंहितेच्या काळात भागवून घेतात. पालिकेच्या निवडणुकीत एका महिला अधिकाऱ्याने पतीसाठी खास गाडी ठेवली होती. निवडणूक म्हणजे महसूलला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी वाटत असल्याने त्यांना जिल्हा परिषद निवडणुकांची जबाबदारी सोडवत नाही, अशी चर्चा आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/interior/", "date_download": "2018-04-27T04:56:33Z", "digest": "sha1:2EQY24PK3PP4NDPJ374QGEWKT736VQCN", "length": 13081, "nlines": 253, "source_domain": "www.loksatta.com", "title": "| Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nबऱ्याच घरांमध्ये मुख्य दरवाजाच्या समोरच जेवणाचे टेबल ठेवले जाते.\nकधी कधी एखाद्या गोष्टीला विशिष्ट नाव का पडले याचा इतिहास जाणून घेण्यात फार मजा येते.\nप्रत्येक खोलीत तेथील सामानानुसार नियोजन करणे आवश्यक आहे.\nमध्यंतरी व्हॉट्सअ‍ॅपवर एका राजकारणी व्यक्तीच्या मुलीच्या लग्नातले फोटो सगळीकडे व्हायरल झाले होते.\nसगळी सजावट झाली तरी तो जो एक ‘वॉव’ फॅक्टर म्हणतात ना, त्याच्या अभावाची सतत जाणीव होत राहते\nघराची सजावट करण्यासाठी खूप पैसे खर्च करण्याची, खूप आटापिटा करण्याची काहीच गरज नसते.\nआमच्या व्यवसायात डिझायनर व घरमालक/ मालकीण यांच्यामधील वाद हा नेहमीचाच.\nकुठल्याही घराचा केंद्रबिंदू असते ते स्वयंपाकघर.\nउत्क्रांतीपासूनच माणूस निसर्गावर शारीरिक आणि मानसिकरीत्या अवलंबून आहे.\nआपण सहज आजूबाजूला नजर फिरवली तर वेगवेगळ्या प्रकारचा पोत असलेल्या वस्तू दिसतात.\nप्रत्येक आईच्या मनात आपल्या दुर्लक्षित झालेल्या मुलाबद्दल एक खास असा हळवा कोपरा असतो.\nभगवा रंग उत्साहदायी असल्याने आपल्याला दु:खातून बाहेर काढतो.\nहिंदू धर्मातसुद्धा निळ्या रंगाला खूप महत्त्व आहे.\nरंग या घटकाचा बऱ्याच ठिकाणी खूप बारकाईने विचार केलेला असतो.\nपरीक्षेच्या पेपरमधला माझा आवडता प्रश्न असायचा जोडय़ा लावणे. पाचापैकी पाच मार्क्‍स हमखास मिळायचेच.\nमाणसाच्या स्वभावाप्रमाणेच रंगांमध्येसुद्धा गरम व थंड प्रकृतीचे रंग असतात.\nरंगांना आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असते कारण ते आपलं जीवन अर्थपूर्ण करतात.\nम्यूझियमसारखी प्रत्येक गोष्ट घरात मांडून ठेवायची गरज नसते.\nताल आणि लय घराच्या सजावटीत खूप महत्त्वाच्या ठरतात.\nपोत, डिझाइन याबरोबरच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रंगाचा अचूक वापर.\nइतर काही गोष्टींप्रमाणेच गृहसजावटीमध्येही समतोल राखणं महत्त्वाचं ठरतं.\nव्यवहारात किंवा साधे बोलतानादेखील आपण किती तरी वेळा आकाराचा संदर्भ घेतो.\nइंटिरियर – रेघा : वळणदार आणि नागमोडी\nनिसर्गातील कुठलीच गोष्ट फुटपट्टीसारखी सरळ नसते.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR518", "date_download": "2018-04-27T04:45:57Z", "digest": "sha1:WDCK62IXDPM3PW4YDPMZS63OOKAUTCTZ", "length": 3968, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\n2020 पर्यंत देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 730 दशलक्ष होईल - नॅसकॉम\nडिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे देशातल्या इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी दिली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण, ट्रायने दिलेल्या माहितीनुसार 2016 पर्यंत देशभरात सुमारे 391 दशलक्ष लोक इंटरनेटचा वापर करत होते. 2020 पर्यंत ही संख्या 730 दशलक्षवर जाईल असा अंदाज नॅसकॉम या सॉफ्टवेअर सेवा कंपन्यांच्या संघटनेने व्यक्त केला आहे. 2020 पर्यंत 600 दशलक्ष ब्रॉडबॅण्ड जोडण्या दिल्या जातील असेही नॅसकॉमने म्हटले आहे.\nविविध दूरसंचार कंपन्यांना सेवा पुरविण्यासाठी सरकारने ऑक्टोबर 2016 मध्ये 965 मेगाहर्टस्‌ स्पेक्ट्रम वितरित केले आहे. यामुळे जलद गतीच्या इंटरनेट सेवेसाठी आवश्यक 3जी आणि 4जी सेवा ग्राहक पुरविणे शक्य होणार आहे.\nत्याशिवाय ग्रामीण भागात ब्रॉडबॅण्ड जाळे विस्तारण्यासाठी सरकारने भारतनेट हा प्रकल्प हाती घेतला असून त्याअंतर्गंत ग्रामपंचायतींना फायबर नेटने जोडले जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR519", "date_download": "2018-04-27T04:47:43Z", "digest": "sha1:4GHHZC3MG3KABZXCIDIAM6CPVSDLRX7M", "length": 4301, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nशालेय शिक्षणाचे मूल्यांकन “असर”द्वारे संपन्न\nशालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय कामगिरी सर्वेक्षण अशी व्यवस्था निर्माण केली असून एनसीईआरटी म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेद्वारे हे सर्वेक्षण देशभरात केले जाईल. इयत्ता तिसरी, आठवी आणि दहावीच्या वर्गांसाठी हे सर्वेक्षण केले जाईल. दरम्यान काही स्वयंसेवी संस्था देखील शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सर्वेक्षण करतात त्यापैकीच “असर” या संस्थेद्वारे ग्रामीण भागात सर्वेक्षण केला गेला.\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरात असर संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातील काही तथ्ये सभागृहात मांडली. त्यानुसार तिसऱ्या इयत्तेतल्या विद्यार्थ्यांच्या अंकगणिताच्या अध्ययनात सुधारणा झाली आहे मात्र त्या वरच्या इयत्तांमध्ये अंकगणिताबद्दलची प्रगती अद्याप समाधानकारक नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शिक्षणाबाबतही सर्वेक्षणामध्ये समाधानकारक स्थिती आढळली नाही. शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-244881.html", "date_download": "2018-04-27T04:42:45Z", "digest": "sha1:WDRAJSZK5HNTBFJRBHP3RX75GE35CZUV", "length": 12041, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संजय निरुपम यांचा अति आत्मविश्वास काँग्रेसला महागात पडणार - सचिन अहिर", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nसंजय निरुपम यांचा अति आत्मविश्वास काँग्रेसला महागात पडणार - सचिन अहिर\n15 जानेवारी : संजय निरुपम यांचा अतिआत्मविश्वास काॅंग्रेसला बीएमसी निवडणुकीत महागात पडणार, अशी सणसणीत टीका राष्ट्रवादी काॅंग्रसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. मुंबई महापालिकेत आघाडी न करण्याची किंमत काॅंग्रेसला निवडणुकीत मोजावी लागेल असंही अहिर यांनी म्हटलंय.\nनिरुपम यांनी आपला आत्मविश्वास लोकसभा आणि विधानसभापर्यंत टिकवावा असा खोचक सल्लाही अहिर यांनी दिला आहे. योग्य वेळी आम्ही काॅंग्रेसला त्यांची जागा दाखवून देऊ असा इशाराही अहिर यांनी दिला आहे.\nबीएमसीत आमच्या जागा निर्णायक ठरतील असंही अहिर यांनी म्हटलंय. काॅंग्रेसची आघाडी करण्याची भूमिकाही कायम सोयीस्कर असल्याचंही म्हणत अहिर यांनी काॅंग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. काॅंग्रेसशी आघाडी केल्याने आम्हाला मुंबईत आत्तापर्यंत वाढता आलं नाही अशी अहिर यांनी प्रांजळ कबुली दिली आहे.\nतर भाजप आणि शिवसेनेनं युती करणं किंवा न करणं हा गोंधळ विरोधकांची स्पेस कमी करण्यासाठी आहे असा आरोपही अहिर यांनी केलाय. त्यामुळे काॅंग्रेसचं नुकसान होईल असं अहिर म्हणाले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE:%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87_%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0.djvu", "date_download": "2018-04-27T04:27:53Z", "digest": "sha1:4UKZO2SHUMRENWMLEXFLO4HYR2YEPLXB", "length": 4846, "nlines": 64, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "अनुक्रमणिका:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu - विकिस्रोत", "raw_content": "अनुक्रमणिका:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nबायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र\nबाबाजी सखाराम आणि कंपनी\n००१ ००२ ००३ ००४ ००५ ००६ ००७ ००८ ००९ ०१० ०११ ०१२ ०१३ ०१४ ०१५ ०१६ ०१७ ०१८ ०१९ ०२० ०२१ ०२२ ०२३ ०२४ ०२५ ०२६ ०२७ ०२८ ०२९ ०३० ०३१ ०३२ ०३३ ०३४ ०३५ ०३६ ०३७ ०३८ ०३९ ०४० ०४१ ०४२ ०४३ ०४४ ०४५ ०४६ ०४७ ०४८ ०४९ ०५० ०५१ ०५२ ०५३ ०५४ ०५५ ०५६ ०५७ ०५८ ०५९ ०६० ०६१ ०६२ ०६३ ०६४ ०६५ ०६६ ०६७ ०६८ ०६९ ०७० ०७१ ०७२ ०७३ ०७४ ०७५ ०७६ ०७७ ०७८ ०७९ ०८० ०८१ ०८२ ०८३ ०८४ ०८५ ०८६ ०८७ ०८८ ०८९ ०९० ०९१ ०९२ ०९३ ०९४ ०९५ ०९६ ०९७ ०९८ ०९९ १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ ११० १११ ११२ ११३ ११४ ११५ ११६ ११७ ११८ ११९ १२० १२१ १२२ १२३ १२४ १२५ १२६ १२७ १२८ १२९ १३० १३१ १३२ १३३ १३४ १३५ १३६ १३७ १३८ १३९ १४० १४१ १४२ १४३ १४४ १४५ १४६ १४७ १४८ १४९ १५० १५१ १५२ १५३ १५४ १५५ १५६ १५७ १५८ १५९ १६० १६१ १६२ १६३ १६४ १६५ १६६ १६७ १६८ १६९ १७० १७१ १७२ १७३ १७४ १७५ १७६ १७७ १७८ १७९ १८० १८१\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१८ रोजी १२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE", "date_download": "2018-04-27T04:53:25Z", "digest": "sha1:GSIKN43MML4ASXHL7BWYP4PVSZPCFPSS", "length": 4764, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेंट आल्फोन्सा - विकिपीडिया", "raw_content": "\n(संत आल्फोन्सा या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसेंट आल्फोन्सा तथा अण्णा मुट्टतुपदातू (१९ ऑगस्ट, १९१० - २८ जुलै, १९४६) या भारतीय ख्रिश्चन धर्मसेवक आणि शिक्षिका होत्या. कॅथोलिक चर्चने संत ठरविलेल्या या पहिल्या भारतीय महिला होत्या.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसीएस.एनवाययू.एज्यू - संत आल्फोन्सांबद्दल माहिती[मृत दुवा]\nइ.स. १९१० मधील जन्म\nइ.स. १९४६ मधील मृत्यू\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २२ डिसेंबर २०१७ रोजी ००:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/social-media-is-risky-for-relationships-272576.html", "date_download": "2018-04-27T04:42:26Z", "digest": "sha1:MABPFO2GEDMNGY4T3E2GKKCQO64ZZ6KY", "length": 13674, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोशल मीडियामुळे तुटतायत जवळची नाती", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nसोशल मीडियामुळे तुटतायत जवळची नाती\nकौटुंबिक न्यायालयाच्या आकडेवारीनुसार ३० टक्के घटस्फोट हे केवळ सोशल मीडियाच्या वापरामुळे निर्माण झालेल्या वादातून होताहेत.\nप्रवीण मुधोळकर, 23 आॅक्टोबर : स्मार्ट फोननं माणसाचं आयुष्यं बदलून टाकलं. नवी व्हर्च्युअल नाती निर्माण झाली. पण त्यातून घरातली नाती मात्र तुटत असल्याचं समोर येतंय. कौटुंबिक न्यायालयाच्या आकडेवारीनुसार ३० टक्के घटस्फोट हे केवळ सोशल मीडियाच्या वापरामुळे निर्माण झालेल्या वादातून होताहेत.\nनागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या या इमारतीतली ही गर्दी कौटुंबिक वादातून झालेली भांडणं, घटस्पोट आणि पोटगी संदर्भातील प्रकरणांतील पक्षकारांची आहे. गेल्या दशकात आर्थिक चणचण, व्यसनाधीनता आणि नवरा - सासरच्याकडून हुंड्यासाठी छळ अशा कौटुंबिक प्रश्नातून घटस्फोट व्हायचे. पण आता घटस्फोटांसाठी सोशल मीडिया हे प्रमुख कारण म्हणून समोर येतंय.\nनागपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या काऊन्सिलर डॉ. मंजुषा कानडे म्हणतात, 'आमच्याकडे येणाऱ्या १००पैकी तीस केसेसे या सोशल मीडियातून झालेल्या भांडणातून होत असतात. व्हाट्सअप लास्ट seen हे संसाराचा लास्ट Sean होतोय.\nव्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर तासनतास खास करून रात्री होणारी चॅटिंग नवरा बायकोच्या नात्यांवर संक्रांत येतीय. यातून होणारे भांडण हेच घटस्फोटासाठीचं कारण असल्याचं अनेकांनी घटस्पोटाच्या अर्जात लिहिलंय.\nमानसोपरचार तज्ज्ञ सुनीता लानकर सांगतात, 'अनेक जोडप्यांना आम्ही समजावत असतो की लहान सहान गोष्टीवरून संसार मोडू नका. पण सोशल मीडियावरून पोस्ट करणं, फोटो शेअर करणं, फोटोत कोण आहे अशा गोष्टी वरून वाद होतात ते शेवटी घटस्फोटापर्यंत जातात.'\nसोशल मीडियाच्या अतिरेकी वापरानं चांगले सुखातले संसार तुटत चाललेत. जगभरातील माणसं सोशल मीडियानं एका टचनं जवळ आली तर यातून होणाऱ्या भांडणांनी नवरा बायकोला एकमेकांपासून दूर नेताहेत.\nसहज आणि सुंदर वाटणाऱ्या या व्हर्च्युअल जगाच्या भोवऱ्यात सापडेलेल्यांना आपण अडकलोय याची जाणीव होत नाही. जेव्हा ती होते तेव्हा वास्तवात त्यांनी बरंच काही गमावलेलं असतं. ज्याची भरपाई व्हर्च्युअल जगातून होणं शक्य नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n हे उपाय करून पहा\nकडुलिंबाची पानं खा आणि निरोगी रहा\nउन्हाळ्यात 'अशी' घ्या त्वचेची काळजी \n हे उपाय करून पहा\nकेसांच्या कंडिशनरचा 'असाही' उपयोग\nउन्हाळ्यात कशी काळजी घ्याल\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/school-van-and-bus-how-safe-are-students-going-by-bus-hc-ask-to-government-279563.html", "date_download": "2018-04-27T04:53:45Z", "digest": "sha1:6IAJRSBP22FTUT4N6AO745AGWJ54X7IK", "length": 14601, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्कूल व्हॅन,बसमधून जाणारे विद्यार्थी किती सुरक्षित ?,कोर्टाचा सरकारला सवाल", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nस्कूल व्हॅन,बसमधून जाणारे विद्यार्थी किती सुरक्षित \n\"स्कूल बसचालकांविरुद्ध पालकांना थेट परिवहन आयुक्तालयात तक्रार करता यावी यासाठी टोलफ्री क्रमांक आणि व्हॉट्सअॅप नंबर जारी करावेत\"\n11 जानेवारी : स्कूल व्हॅन आणि स्कूल बसमधून शाळेत जाणाऱ्या मुलं किती सुरक्षित आहेत असा सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला विचारलाय. या बाबीकडे परिवहन विभाग आणि संबंधित विभागांची करडी नजर राहील आणि प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव राहील, अशी ठोस यंत्रणा राज्य सरकारने उभारावी, असं मत मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी व्यक्त केलं.\nपालक शिक्षक संघटनेने स्कूल व्हॅनच्या सुरक्षिततेविषयी आणि अनेक ठिकाणी स्कूल बस आणि स्कूल व्हॅन या शाळा व्यवस्थापनासोबत नियमानुसार करार झाल्याविनाच चालवल्या जात असल्याचे जनहित याचिकेद्वारे हायकोर्टाच्या निदर्शनास आणले आहे. यावर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.\nपालकांसाठी व्हॉट्सअॅप नंबर जारी करा\nत्याचबरोबर नियम मोडणाऱ्या स्कूल व्हॅन आणि स्कूल बसचालकांविरुद्ध पालकांना थेट परिवहन आयुक्तालयात तक्रार करता यावी यासाठी टोलफ्री क्रमांक आणि व्हॉट्सअॅप नंबर जारी करावेत, असे महत्त्वपूर्ण निर्देश हायकोर्टाने जारी केले आहे.\n'देखरेख ठेवणारी ठोस यंत्रणा उभारायला हवी'\n‘शाळकरी मुलांना रिक्षा, लहान टेम्पो अशा वाहनांमध्ये कोंबून नेले जात असल्याचीही दृश्ये पहायला मिळतात. अनेक ठिकाणी कदाचित पालकांकडूनच अशा वाहनांतून आपल्या मुलांना पाठवले जात असेल. अनेक शाळांमध्ये तर केवळ स्कूल व्हॅनच उपलब्ध असतात. मात्र त्या शाळकरी मुलांना वाहून नेण्यासाठी असलेल्या निकषांप्रमाणे आहेत का त्यातून क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात तर मुलांची वाहतूक होत नाही ना नेले त्यातून क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात तर मुलांची वाहतूक होत नाही ना नेले त्यांच्याकडून सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन होत आहे का, हे कसे तपासणार त्यांच्याकडून सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन होत आहे का, हे कसे तपासणार या साऱ्यावर देखरेख ठेवणारी ठोस यंत्रणा राज्य सरकारने उभारायला हवी. व्हॅन-बसचालक, शाळा व्यवस्थापन, पालक-शिक्षक सर्वांनी यासंदर्भात संवेदनशील आणि जागरूक असायला हवे. याविषयी राज्याच्या परिवहन आयुक्तांनीही गांभीर्याने पावले उचलून उपाययोजना कराव्यात’, असे निर्देशही हायकोर्टाने दिलेत.\nतसंच सरकारची काय योजना आहे, याविषयी २२ जानेवारीपर्यंत सविस्तर उत्तर सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिलेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: school busschool vanमुंबई उच्च न्यायालयस्कूल बसस्कूल व्हॅन\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/rahul-gandhi-role-in-gujarat-election-117121800016_1.html", "date_download": "2018-04-27T05:03:41Z", "digest": "sha1:GX6PJAR4F5Q3ULYUX2LI57JR56DRYZ76", "length": 10567, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सशक्त विपक्ष, राहुलने मन जिंकली | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसशक्त विपक्ष, राहुलने मन जिंकली\nगुजरात निवडणुकांचे निकाल बघत अपेक्षेप्रमाणे भाजपने आघाडी घेतली मात्र काँग्रेसही पिछाडीवर नव्हती. यावरून स्पष्ट झाले की काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा करिश्मा चालला तर आहे. थोडक्यात निवडणूकीमध्ये पराजय झाली तरी राहुल गांधी यांनी मन जिंकली असे दिसून आले आहे.\nकाँग्रेसने गुजरातमध्ये भाजपविरोधात मोठे यश मिळवले हे म्हणायला हरकत नाही. भाजपच्या हाती सत्ता आली खरी पण सशक्त विपक्ष हा पक्षासाठी मोठा धक्का असणार आहे. दोन्ही पक्षांमध्ये अटतटीचा सामना पाहायला मिळाला.\nया सर्वात हार्दिक पटेलची साथ वगळता येणार नाही. भाजपच्या सीट्स कमी करण्यात हार्दिकच्या आंदोलना हातभार लावला हेही तेवढेच खरे.\nभाजपसाठी गुजरात विधानसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बाब होती होती कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच गुजरातचे मॉडेल दाखवून देशात भाजपची सत्ता काबीज केली. काँग्रेसने भाजपला काँटे की टक्कर दिल्याचे दिसून आले आहेत. त्यामुळे यापुढे भाजपने काँग्रेसला कमी लेखण्याची चूक करू नये असे करणे महागात पडू शकते हे पक्षाने दाखवून दिले आहे.\nगुजरातमध्ये भाजपच्या विजयाची 5 मोठी कारणे\nनिकालानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया\nगुजरात आणि हिमाचल निवडणूक निकाल: कोण आघाडीवर\nकाँग्रेसची धुरा आता राहुल यांच्या हातात\nगुजरातमधील विधानसभेच्या निवडणूकांसाठीचा प्रचार समाप्त…\nयावर अधिक वाचा :\nहिमाचल प्रदेश निवडणूक निकाल 2017\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B3-118010800015_1.html", "date_download": "2018-04-27T05:03:17Z", "digest": "sha1:5QJA3WEJIL3QQXWIMKROMAYDSGUUOLME", "length": 5897, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पुणेरी मिसळ | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबंड्या: चला इथे मिसळ खाऊ...\nमन्या.: इथे नको रे. एक तर हा 54 रूपये घेतो आणि तिला काही 54 नसते..\nजेव्हा पत्नी म्हटते 'I love you'\nयावर अधिक वाचा :\nजगातील जातीभेद न होणारे जगातील एकमेव ठिकाण ते म्हणजे,, वाईन शाॅप, बिचारे सर्व जाती ...\nवीरे दी वेडींग सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित\nकरिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तख्तानी स्टारर वीरे दी वेडींग सिनेमाचा ...\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन\nटेलिव्हिजनच्या विविध मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता ...\nरीना चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nनिसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/education/", "date_download": "2018-04-27T04:26:18Z", "digest": "sha1:EV43SHSDT4KWQNRIMYZY3KA4GJCPRUTM", "length": 8306, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nLogical Themes च्या सॊजन्यने\n8Degree Themes च्या सॊजन्यने\nPromenade Themes च्या सॊजन्यने\nRigorous Themes च्या सॊजन्यने\nRara Theme च्या सॊजन्यने\nCatch Themes च्या सॊजन्यने\nMystery Themes च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoyog-news/samarth-ramdas-philosophy-365-1606258/", "date_download": "2018-04-27T04:59:59Z", "digest": "sha1:OOPRICQC3PHP44MPYZ5OCL3AULNWGVBG", "length": 17176, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Samarth ramdas philosophy | ५०४. अतिगूढ.. पण सोपे! | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\n५०४. अतिगूढ.. पण सोपे\n५०४. अतिगूढ.. पण सोपे\nत्या सद्गुरूचं आपल्या जीवनात दर्शन झालं की देहबुद्धी उरत नाही.\nदेह सोडल्यावर सद्गुरू कुठे राहातो आणि तो पुन्हा अवतार घेतो काय या प्रश्नावर समर्थ सांगतात, ‘‘वसे हृदईं देव तो जाण ऐसा या प्रश्नावर समर्थ सांगतात, ‘‘वसे हृदईं देव तो जाण ऐसा नभाचेपरी व्यापकू जाण तैसा नभाचेपरी व्यापकू जाण तैसा सदा संचला येत ना जात कांहीं सदा संचला येत ना जात कांहीं तयावीण कोठें रिता ठाव नाहीं तयावीण कोठें रिता ठाव नाहीं १९५’’ हे जे परम सद्गुरू तत्त्व आहे ते नभासारखं व्यापक आहे.आकाश कधी येत वा जात नाही, ते सदोदित आहेच. त्याच्याशिवाय कुठे रिकामी जागाच नाही या अवकाशातल्या प्रत्येक अणू-रेणूत हाच राघव भरून आहे. त्याचा शोध घेण्यासाठी जे जे निघाले ते त्याला पाहता पाहता तेच झाले या अवकाशातल्या प्रत्येक अणू-रेणूत हाच राघव भरून आहे. त्याचा शोध घेण्यासाठी जे जे निघाले ते त्याला पाहता पाहता तेच झाले जेव्हा संकुचित गोष्टींत मन अडकून पडतं तेव्हा ते मनही संकुचितच होऊन जातं. जेव्हा ते व्यापकाच्या ध्यासानं त्या व्यापकालाच प्राप्त करू लागतं तसं तसं ते व्यापकच बनतं. तिथे पाहणारा, ज्याला पाहायचं आहे तो आणि पाहणं; हे सारंच मावळतं जेव्हा संकुचित गोष्टींत मन अडकून पडतं तेव्हा ते मनही संकुचितच होऊन जातं. जेव्हा ते व्यापकाच्या ध्यासानं त्या व्यापकालाच प्राप्त करू लागतं तसं तसं ते व्यापकच बनतं. तिथे पाहणारा, ज्याला पाहायचं आहे तो आणि पाहणं; हे सारंच मावळतं (नभीं वावरे जो अणूरेणु कांहीं (नभीं वावरे जो अणूरेणु कांहीं रिता ठाव या राघवेवीण नाहीं रिता ठाव या राघवेवीण नाहीं तया पाहतां पाहतां तेंचि जालें तया पाहतां पाहतां तेंचि जालें तेथें लक्ष आलक्ष सर्वे बुडालें तेथें लक्ष आलक्ष सर्वे बुडालें १९६). या व्यापक, परम तत्त्वाशी एकरस, एकरूप अशा सद्गुरूचं चिंतन करीत गेलं की भ्रम, मोह, आसक्ती यानं दृढ झालेल्या भवरोगाचं मूळच तुटून जातं. त्या सद्गुरूचं आपल्या जीवनात दर्शन झालं की देहबुद्धी उरत नाही. मग त्या सद्गुरूप्रेमाचा जो उमाळा येतो तो अंत:करणात मावत नाही (नभासारिखें रूप या राघवाचें (नभासारिखें रूप या राघवाचें मनीं चिंतितां मूळ तूटे भवाचें मनीं चिंतितां मूळ तूटे भवाचें तया पाहतां देहबुद्धी उरेना तया पाहतां देहबुद्धी उरेना सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना १९७). आता समर्थ सांगतात की, खरंतर आकाशाचीही उपमा अपुरीच आहे. कारण सृष्टीसभोवताली जे आकाश आहे तेवढंच आपण जाणतो आणि तेच आपल्याला व्यापक वाटतं. पण त्या आकाशापलीकडेही अनादि अनंत असा अवकाश आहे हा रघूनायक जर चराचरातल्या प्रत्येक कणाकणांत आहे, तर मग त्या कणाकणाला तरी वेगळं अस्तित्व कुठून आलं हा रघूनायक जर चराचरातल्या प्रत्येक कणाकणांत आहे, तर मग त्या कणाकणाला तरी वेगळं अस्तित्व कुठून आलं पाण्यानं घडा पूर्ण भरला आहे, असं म्हणताना पाणी आणि घडा या दोन वेगळ्या गोष्टी अभिप्रेत आहेत. पण जर घडाही तोच, पाणीही तोच तर मग कुणी कुणाला व्यापावं पाण्यानं घडा पूर्ण भरला आहे, असं म्हणताना पाणी आणि घडा या दोन वेगळ्या गोष्टी अभिप्रेत आहेत. पण जर घडाही तोच, पाणीही तोच तर मग कुणी कुणाला व्यापावं व्यापक हा शब्दही त्याच्यासाठी तोकडाच आहे व्यापक हा शब्दही त्याच्यासाठी तोकडाच आहे (नभें व्यापिलें सर्व सृष्टीस आहे (नभें व्यापिलें सर्व सृष्टीस आहे रघूनायका उपमा ते न साहे रघूनायका उपमा ते न साहे दुजेवूीण जो तोचि तो हा स्वभावें दुजेवूीण जो तोचि तो हा स्वभावें तया व्यापकू व्यर्थ कैसें म्हणावें तया व्यापकू व्यर्थ कैसें म्हणावें १९८). समर्थ सांगतात, हे साधका हे सद्गुरूस्वरूप अत्यंत आदिम आहे, विस्तीर्ण आहे. ना ते तर्कानं जाणता येत, ना त्याच्याशी संपर्क साधता येत. ते अतिशय गूढ आहे, दृढ आहे, पण तरीही तात्काळ प्राप्त होणारं, सहजसोपंही आहे त्या सद्गुरूच्याच कृपेनं दुसऱ्या कोणत्याही आधाराशिवाय त्याची खूण पटते. (अतीजीर्ण विस्तीर्ण तें रूप आहे त्या सद्गुरूच्याच कृपेनं दुसऱ्या कोणत्याही आधाराशिवाय त्याची खूण पटते. (अतीजीर्ण विस्तीर्ण तें रूप आहे तेथें तर्कसंपर्क तोही न साहे तेथें तर्कसंपर्क तोही न साहे अती गूढ तें दृढ तत्काळ सोपें अती गूढ तें दृढ तत्काळ सोपें दुजेवीण जें खूण स्वामिप्रतापें दुजेवीण जें खूण स्वामिप्रतापें १९९). एकदा सद्गुरूकृपा झाली की मग त्याच्या रूपाचं ज्ञान आकळतं. पण तिथं साक्षी अवस्थाही पूर्ण मावळून जाते. मनाचं उन्मन होतं आणि शब्द कुंठीत होऊन जातात.. शब्देवीण संवादू, अशी लय सुरू होते.. आपला स्वत:शी जसा सहज आंतरिक संवाद सुरू असतो तसा सहज संवाद अंत:करण व्यापून असलेल्या सद्गुरूशी होऊ लागतो. मग जगताना पदोपदी, क्षणोक्षणी तोच सद्गुरू सर्वत्र जाणवू लागतो.. दिसू लागतो. (कळे आकळे रूप तें ज्ञान होतां तेथें आटली सर्वसाक्षी अवस्था तेथें आटली सर्वसाक्षी अवस्था मना उन्मनी शब्द कुंठीत राहे मना उन्मनी शब्द कुंठीत राहे तो गे तोचि तो राम सर्वत्र पाहे तो गे तोचि तो राम सर्वत्र पाहे २००). मग दुसरं काही जाणवतच नाही, मनात द्वैत म्हणून काहीच वसत नाही, अशी भावदशा साधकाची झाली (कदा वोळखीमाजि दूजें दिसेना (कदा वोळखीमाजि दूजें दिसेना मनीं मानसीं द्वैत कांहीं वसेना मनीं मानसीं द्वैत कांहीं वसेना). अशा साधकाला प्रेमभरानं सद्गुरू म्हणतात.. ‘‘बहूतां दिसा आपुली भेट जाली). अशा साधकाला प्रेमभरानं सद्गुरू म्हणतात.. ‘‘बहूतां दिसा आपुली भेट जाली विदेहीपणें सर्व काया निवाली विदेहीपणें सर्व काया निवाली २०१\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील - उद्धव ठाकरे\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2018-04-27T04:36:25Z", "digest": "sha1:X4NSBUV6OARSDXQUJUMFPPGZYSV3UM3I", "length": 2882, "nlines": 61, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "रिलेटेड आर्ट - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द: संबंधित कला\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २००९ रोजी १४:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/naigao-rail-roko-on-standby-271488.html", "date_download": "2018-04-27T04:57:53Z", "digest": "sha1:67ZG7BIM4MEHMBUFQTIJGTP4G5BHWYZN", "length": 11620, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नायगावचा रेल रोको स्थगित; विरार चर्चगेट रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nनायगावचा रेल रोको स्थगित; विरार चर्चगेट रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू\nनायगाव स्टेशनवर प्रवाशांनी आज सकाळी रेल रोको केला. दोन गाड्या रद्द केल्या म्हणून प्रवाशी संतप्त झाले होते. त्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी उत्फूर्त रेलरोको केला.\nनायगाव,07 ऑक्टोबर: नायगावमध्ये दोन रेल्वे रद्द केल्या म्हणून करण्यात आलेल्या रेल रोकोला स्थगिती देण्यात आली आहे. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने या रेलरोकोला स्थगिती देण्यात आली आहे.\nनायगाव स्टेशनवर प्रवाशांनी आज सकाळी रेल रोको केला. दोन गाड्या रद्द केल्या म्हणून प्रवाशी संतप्त झाले होते. त्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी उत्फूर्त रेलरोको केला. या रेलरोकोमुळे विरार ते बोरिवली दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली होती.\nपण नायगाव रेल्वे आंदोलन जीआरपी पोलिसांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले आहे.आता रेल्वे चर्चगेट कडे सोडण्यात आल्या आहेत. रखरखाटासाठी गाड्या नेहमीच्या वेळापत्रकानुसार रद्द करण्यात आल्या होत्या असं व्यवस्थापक मुकुल जैन यांनी सांगितले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/supreme-court-rejects-bcci-review-pleaon-lodha-panel-recommendations-13728", "date_download": "2018-04-27T04:23:15Z", "digest": "sha1:4VJNGXK4ZNJK7AIOV6ALI2HC5NQN4DDZ", "length": 11478, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "supreme court rejects bcci review pleaon lodha panel recommendations बीसीसीआयची पुनर्विचार याचिका फेटाळली | eSakal", "raw_content": "\nबीसीसीआयची पुनर्विचार याचिका फेटाळली\nमंगळवार, 18 ऑक्टोबर 2016\nनवी दिल्ली - लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी अडथळे आणत असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) पुनर्विचार याचिकाही आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.\nसर्वोच्च न्यायालयाने सोमवारीच बीसीसीआयला जस्टिस लोढा यांच्या शिफारसी पूर्णपणे लागू करण्याचे आदेश दिले होते. आता पुनर्विचार याचिकाही फेटाळण्यात आल्याने बीसीसीआयला शिफारशी लागू करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि अनुभवी अधिकारी रत्नाकर शेट्टी यांच्यावर लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी रोखण्यासाठी आयसीसीचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा ठपकाही ठेवण्यात होता.\nनवी दिल्ली - लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी अडथळे आणत असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) पुनर्विचार याचिकाही आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.\nसर्वोच्च न्यायालयाने सोमवारीच बीसीसीआयला जस्टिस लोढा यांच्या शिफारसी पूर्णपणे लागू करण्याचे आदेश दिले होते. आता पुनर्विचार याचिकाही फेटाळण्यात आल्याने बीसीसीआयला शिफारशी लागू करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि अनुभवी अधिकारी रत्नाकर शेट्टी यांच्यावर लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी रोखण्यासाठी आयसीसीचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा ठपकाही ठेवण्यात होता.\nठाकूर यांनी प्रतिज्ञापत्रात आयसीसीचे प्रमुख शशांक मनोहर यांना पत्र लिहिण्याची विनंती केली होती हे मान्य केले आहे, तर रत्नाकर शेट्टी यांच्या प्रतिज्ञापत्रात हे सांगितले नव्हते, असे म्हटले आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात कोणतीही समानता नाही, असे मत मुख्य न्यायाधीश टी. एस. ठाकूर; तसेच न्यायाधीश ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने नोंदवले. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी भारतीय मंडळाने अद्याप केलेली नाही, याबद्दलचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे.\nन्यायालयाने शेट्टी; तसेच ठाकूर यांना धारेवर धरत कॅग प्रतिनिधी असल्यास भारतीय क्रिकेट मंडळाच्या कारभारात सरकारचा हस्तक्षेप होतो, याबद्दलचे पत्र आयसीसीकडून मिळवण्याचा प्रयत्न केलात का, अशी संतप्त विचारणा केली. हे खरे असेल तर लोढा समितीच्या शिफारशी रोखण्यासाठीचे हा एक प्रयत्न होता. त्याचबरोबर आयसीसी भारताचे सदस्यत्त्व रद्द करू शकेल, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही अमलात आणला जाणार नव्हता. आम्ही आता याची सखोल चौकशी करायला हवी का, ही ताठर आणि अडथळा आणणारीच भूमिका आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jivheshwar.com/sahitya/poems", "date_download": "2018-04-27T04:58:41Z", "digest": "sha1:7ITIXI757BFEIUP3M6KZFRFG7WH5L5TQ", "length": 6482, "nlines": 116, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - कविता", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nपैठणी शांता शेळके 2251\nसंग प्रीतीचा दत्तकुमार 2036\nधागा धागा अखंड विणूया दत्तकुमार 2481\nअसे काही तरी... लक्ष्मणराव लोणकर 2385\n'राज' हट्ट दत्तकुमार 2317\nडोहाळे (गाणे) दत्तकुमार 3432\nकोषागार महिमा दत्तकुमार 2038\nकारकुनाची दशा दत्तकुमार 2063\nश्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\n\"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\" या ग्रंथाची... Read More...\nपैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ\nसाळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...\nमहापरिषदा / अधिवेशने (Sali Conferences)\nअखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...\nघरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)\nसाहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ (Sali Organizations)\nस्वातंत्र्यसैनिक / क्रांतिकारी (Sali Freedom Fighters)\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/lp-diwali2016/", "date_download": "2018-04-27T05:00:13Z", "digest": "sha1:G4IAM5HPJNAQEYJLZCI2TP6JEWLQRURQ", "length": 12057, "nlines": 232, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लोकप्रभा दिवाळी २०१६ | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nमथितार्थ : प्रकाशाच्या वाटेवर…\nजागतिकीकरणाला आता २५ वर्षे झाली. त्याचे फायदे- तोटे सारे काही या एवढय़ा वर्षांत आपण अनुभवले.\nबिग डेटा डॅडी : बिग डेटा बिग डॅडी\nमुंबईहून वाशीला जाण्यासाठी सोपा मार्ग म्हणून आपण ऐरोली पुलावरून जाण्याचा निर्णय घेतो.\nकुठल्याही प्रश्नाचं सप्रमाण दृश्य उत्तर देणारा महागुरू म्हणजे यूटय़ूब.\nरेशनकार्ड ते पासपोर्ट – बदलत्या कुटुंबाची, बदलती गोष्ट\nजनरेशन गॅप.. दोन पिढय़ांतील अंतर हा विषय प्रत्येक पिढीसाठी जिव्हाळ्याचा.\nपर्यायी वृद्ध संगोपन व्यवस्था\nभारतीय परंपरेत ‘म्हातारपणची काठी’ मानली जाणारी तरुण मुलं भुर्रकन परदेशात उडून जातात.\nकाबूल विमानतळावर उतरल्यावर आपले एक स्वप्न पूर्ण होत आहे याची जाणीव झाली.\nविमानाची तिकिटे हातात पडली आणि सामानाची जोरदार बांधाबांध सुरू झाली.\nपर्यटन हा आता एकविसाव्या शतकाचा मूलमंत्र झाल्यासारखेच आहे.\n‘लोकप्रभा’ने यावर्षीच्या दिवाळी अंकासाठी जाहीर केलेल्या कथा स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला.\nचहा-आंघोळ उरकून, बाहेर पडून केशवनं आपल्या बाइकला किक् मारली तेव्हा सकाळचे नऊ वाजत होते.\nमी तेव्हा सातवीत होतो, असेन तेरा-चौदाचा. वडिलांना जाऊन तीन-चार र्वष झालेली.\nनाटक-सिनेमाला, हॉटेलमध्ये एकटीने जायची हिंमत होत नाही.\nभोरडय़ांचा थवा त्याला भारी आवडायचा. गुलाबी रंगच त्याचा आवडता.\nकुठे आहे मराठी सुपरस्टार\nमराठी सिनेमा राष्ट्रपती पुरस्कार मिळवतो, वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये नाव आणि पुरस्कार मिळवतो.\nइतक्या सुंदर, सुबक, मोठमोठय़ा घरांत राहणाऱ्या माणसं कम व्यक्तिरेखांचा आपल्याला हेवा वाटायला लागतो.\nवार्षिक भविष्य : दिवाळी २०१६ ते दिवाळी २०१७\nनवीन वर्षांमध्ये शनी अष्टमस्थानातून भाग्यस्थानात जाणार आहे.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-category/vidharbharang/", "date_download": "2018-04-27T05:00:27Z", "digest": "sha1:7A7QEAZHAWKREOCYYFHJYG3WZFO5ORWA", "length": 23035, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विदर्भरंग | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nवारसा : हजारो ख्वाहिशे ऐसी..\nतिन्ही बाजूंना छोटय़ा छोटय़ा डोंगरांच्या रांगा, सलग. घनगर्द वनराई, हिरवाईचं माहेर. टेकडय़ांच्यामध्ये ओतून दिलेलं पाणी, सगळ्या जंगलातून येऊन एका ठिकाणी जमा होणारं. समोरच्या डोंगरावर एक सुंदर मंदिर. मंदिरापर्यंत चढत\nवनातलं मनातलं : निरोपाचे विडे\nया लेखमालेतला हा शेवटचा लेख. जंगलात फिरताना आलेले अनुभव, वन्यप्राण्यांसोबत काम करतानाचे अनुभव आणि हे सगळं अनुभवल्यानंतर त्याचे मनामध्ये उठलेले तरंग हे सगळं वाचकांसमोर मांडताना स्वत:चं अनुभवविश्वा आणखी समृद्ध\nदखल : इंग्रजीची भीती घालवणारं पुस्तक\n हे प्रा. शरद पाटील लिखित पुस्तक आपल्या सर्वासाठीच फार तळमळीनं, नेमकी आपली अडचण आणि इंग्रजीची उपयुक्तता जाणून लिहिलं गेलं आहे. त्यात कुठंही इंग्रजीचं अवडंबर माजवणं हा\nगार्डनिंग : किचन गार्डन\nसध्या सर्वत्र फ्लॅट संस्कृती जन्माला येऊ लागली आहे. त्यामुळे व्हरांडय़ात, गच्चीवर, जागा असल्यास बागेत जमेल तेवढी झाडं, वनस्पती, भाजीपाला लोक लावतात. निसर्गावर आपण सर्वजण खूप प्रेम करतो.\nचळवळ आणि साहीत्य : पणती जपणाऱ्या हातांसाठी काही शब्द..\nकाही माणसं आयुष्यभर माणसांसाठी, समाजासाठी अविरत कार्य करीत असतात. खरे तर, सभोवतीचा अमानुषतेचा, अनीतीचा, अनैतिकतेचा, अनाचाराचा, व्यसनाधीनतेचा, वासनाधीनतेचा, अंधश्रद्धांचा अंधार संपवण्यासाठी ही माणसं सतत प्रयत्न करीत असतात.\nदखल : गीतेचा उलटतपास\nभारतीयांच्या जीवनमानात धार्मिक ग्रंथ म्हणून गीता अनन्य महत्वपूर्ण मानली जाते. गीतेवर अनेक अभ्यासक, धर्मचिंतक व पुरोहितांनी आपापले चिंतन विविधांगाने केलेले आहे. मराठीत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये स्थितप्रज्ञाचे वर्णन केलेले आहे.\nदखल : दिवाकर कृष्ण यांचे कथाविश्व\nकथाकार दिवाकर कृष्ण हा समीक्षाग्रंथ डॉ. अनिता वाळके यांच्या पीएच.डी.चा संशोधन विषय होय. अलीकडच्या कालखंडात विद्यापीठीय संशोधन क्षेत्रात श्रेणीनुसार कार्यक्रमास हातभार लावण्यासाठी व आर्थिक मानबिंदू उंचावण्यासाठी अध्यापकांचे संशोधन झपाटय़ाने\nजाणिजे जे यज्ञकर्म : सारेच बहुआयामी..पण काही अलक्षितच\nयज्ञ हे एक शास्त्र व विज्ञान असल्यानं यज्ञातील प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा शास्त्रशुद्ध विधी आपल्या पूर्वसुरींनी तयार केला. आजही तेवढय़ाच काटेकोरपणे व तंत्रशुद्धरीतीनं यज्ञ केला तर फळ मिळतंच, असं मानलं\nअशोक सिरसाट हे ‘उधान’ या काव्यसंग्रहामुळे सर्वाच्या परिचयाचे आहेत. हा कवी सभोवतालचे वास्तव पाहतांना केविलवाणा व हताशही होतो. ग्रामीण वसाहतीपासून तर गजबजलेल्या कोलाहतीत शहरात वावरताना माणुसकी हद्दपार झाल्याचे कवीला\nदखल : वास्तवाच्या परिसरातील ‘भोगराग’\nनागपूर-कळमेश्वरच्या ग्रामीण वातावरणात प्रादेशिकतेचा बाज घेऊन उल्हास डांगोरे यांची भोगराग ही कादंबरी बेतली आहे. रुकमी या पात्राभोवती कथानक फिरत असताना कृषीजन्य रुढीप्रिय संस्कृतीचा वारसा जतन करून अठराविश्वे दारिद्रय़ाच्या महासूर्यात\nगार्डनिंग : बाग आकर्षक करण्याकरिता काही टिप्स\nशांतीची वस्ती बागेत असते, असे म्हणतात. ज्यांना बागेची खरोखरच आवड आहे त्यांना बाग हे विश्रांतीचे स्थान वाटते. आपल्या आनंदासाठी आपण बागेत रमतो. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी काही टिप्स आज\nदखल : सेवानिवृत्तांची कविता\n‘भावबंध’ हा वसंत राऊत यांचा कवितासंग्रह आहे. या सबंध कवितासंग्रहात प्रेमजाणीव व प्रेमातील विरहार्तता प्रकट झाली आहे. आयुष्यातील तारुण्यावस्थेपासून प्रेमाची लागण झाल्यानं निवृत्तीनंतरही ही सल कवीमनाला पोखरतच राहिलेली आहे.\nघरकामातून मिळालेला मोकळा वेळ काही चांगल्या कामासाठी वापरावा, या साध्या उद्देशानं कलात्मक दृष्टीकोन आणि नवीन करून बघण्याची वृत्ती असलेल्या सुजाता संजय अग्रवाल यांनी राधाकृष्णाच्या मूर्तीसाठी १०-१५ पोशाख तयार केले.\nचळवळ आणि साहित्य : चळवळींचे समाजशास्त्र\nयावर्षीच्या अनेक दिवाळी अंकांमध्ये विविध चळवळी, त्यांची कार्ये, चळवळ उभारणाऱ्या माणसांच्या संदर्भातलं बरचसं लेखन आहे. या साऱ्या लेखनातून महाराष्ट्राचा (आणि देशाचाही) आजचा चेहरा आपल्या समोर येतो. सभोवतीचं सारं काही\nवनातलं मनातलं : रानभूल\nदिवाळीच्या सुटय़ा संपत आल्या, फटाक्यांची आतषबाजी विसावली, दिव्यांची रोषणाई विझली, आप्तेष्टांच्या भेटीगाठी झाल्या आणि फराळाचा पाहुणचार सरायला लागला की, मला जंगल खुणावू लागतं. माझे पाय आपसूकच जंगलाकडे वळतात, कारण\nगार्डनिंग : नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यातली बाग सजावट\nबागेत प्रत्येक महिन्यात काही महत्त्वपूर्ण कामं करावी लागतात. आपण वेळेनुसार बागेत कामं केली की कलात्मक, वैशिष्टय़पूर्ण व आकर्षक बागेचं स्वरूप आपल्या बागेला नक्कीच येईल. हिरव्या बागेत लाल, पिवळी, गुलाबी\nवारसा : दु:ख देखणे तुझे..\nतोफेचा एक तुकडा, विदर्भातील दुर्गराज माणिकगडावरचा. आदिअंत नसलेल्या इतिहासाचा एक जिवंत तुकडा. युद्ध व्हावं घनघोर, कोणाचा तरी जय आणि कोणाचा पराजय ठरवून संपूनही जावं, नंतर युद्धभूमीवर विखुरलेले असावेत केवळ\nवाङ्मयीन चळवळी: चर्चा आणि चिकित्सा\n‘वाङ्मयीन चळवळी आणि दृष्टिकोन’ हे सुमती लांडे यांनी संपादित केलेलं पुस्तक शब्दालय प्रकाशननं प्रकाशित केलं आहे. वाङ्मयीन चळवळींचा अभ्यास करणाऱ्यांना हे पुस्तक फार उपयोगाचं आहे. १९९४ च्या ‘शब्दालय’ दिवाळी\nध्यानाचे सूर छेडणारी वीणा\nशाळेत असताना अभ्यास केलेला विसरायला व्हायचं, अभ्यासात लक्ष लागायचं नाही, शिक्षकांनी रागवलं की मन दुखावलं जायचं, या समस्यांशी सामना करतानाच तिला प्रश्न पडायचा की मी शिकतेय, पण मला ज्ञान\nसत्यशोधक चळवळीचे साहित्य: नवे आकलन\nडॉ. अशोक चोपडे हे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. सत्यशोधक व ब्राह्मणेतर चळवळींचे संशोधन ते निष्ठापूर्वक करीत आहेत. वैचारिक प्रबोधनासाठी ते सातत्याने लेखन, संशोधन करीत आहेत.\nहलकी फुलकी संवादी कविता\n‘सुखपारा’ हा स्वाती सुरंगळीकर यांचा तिसरा कवितासंग्रह. त्यांनी कथन केलेल्या मनोगतात ‘मनातल्या शब्दसरी’, ‘असं जगणं मोलाचं’ हे त्यांचे दोन कवितासंग्रह, तर ‘बकुळ’ हा चारोळी संग्रहही त्यांच्या नावावर जमा आहे.\nजरा हटके : बस नाम ही काफी है..\nशेतकरी आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय यशवंत विल्हेकर यांना आज अमरावतीत आम्ही सारे फोऊंडेशनच्या वतीने एक लाखाचा ‘आम्ही सारे कार्यकर्ता’ पुरस्कार आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.\nचळवळ आणि साहित्य : स्त्रीभ्रूण हत्या व बालिकांच्या खुनांचे गंभीर वास्तव\n‘डिसअ‍ॅपिअरिंग डॉटर्स: स्त्रीभ्रूण हत्येची शोकांतिका’ हे गीता अरवामुदन यांचं पुस्तक पेंग्विन बुक्सनं २००७ मध्ये प्रकाशित केलं.\nसांस्कृतिक : डॉ. सप्तर्षीच्या व्याख्यानात विषय सोडून सारे काही\nविचारवंत म्हटल्या जाणाऱ्या वक्त्याच्या भाषणातून नवा विचार ऐकायला मिळण्याची अपेक्षा श्रोत्यांची असते, पण विचारदर्शनाऐवजी जर पांडित्यप्रदर्शन झाले तर श्रोत्यांचा होणारा भ्रमनिरास अमर्याद असतो.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/Matru-Ki-Bijlee-Ka-Mandola-review.html", "date_download": "2018-04-27T05:01:36Z", "digest": "sha1:FUSXISVYTHPNCVIF54EE3U4WH75WR3OA", "length": 3558, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Matru Ki Bijlee Ka Mandola review - Latest News on Matru Ki Bijlee Ka Mandola review | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nधम्माल... 'मटरु की बिजली का मन्डोला'\n‘मटरु की बिजली का मन्डोला’... नावानरूनच सिनेमा हटके वाटतोय ना... पण, फार अपेक्षा घेऊन जाऊ नका... पण, फार अपेक्षा घेऊन जाऊ नका एकदा बघा... आणि सिनेमाचं वेडेपण एन्जॉय करा.\nया ११ वस्तू फ्रिजमध्ये अजिबात ठेऊ नका\nविराटला पराभवानंतर मोठा झटका, १२ लाखांचा दंड\n...तर तुमचे पॅनकार्ड होईल निष्क्रिय\nलिव्हर आणि किडनीसाठी फायदेशीर आहे ऊसाचा रस\nएका लिटरमध्ये २४.४ कि.मी चालणार ही कार किंमतही कमी\nशिल्पा शिंदे आणि सुनील ग्रोवरमध्ये मारामारी, व्हिडिओ व्हायरल\nसोन्याच्या किंमती घसरल्याने बाजारात उत्साह\nफ्लिपकार्ट सेल : एक हजारात कमीत कमी १० गॅजेट्स\nVIDEO: ३६ वर्षांचा 'चित्ता', तब्बल एवढ्या वेगानं पळाला धोनी\nधोनीच्या षटकारांच्या दहशतीमुळे वाईडवर वाईड फेकत होता हा गोलंदाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR520", "date_download": "2018-04-27T04:45:38Z", "digest": "sha1:PZ7Y3XKISEU6MGJ5R27YT7SRCXKMUW3X", "length": 3895, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपर्यावरण व वने मंत्रालय\nदरडोई उत्पन्नात झालेल्या वाढीचा परिणाम तंत्रज्ञान सामुग्री खरेदी व तंत्रज्ञान विषयक संशोधनामुळे देशातल्या ई-कचऱ्यात वाढ झाली आहे. यामुळे लीड, पारा, कॅडमियम यांसारख्या विषारी घटकांचा हवेत प्रदूषण करण्याचा धोका वाढला आहे. जर या कचऱ्यावर पर्यावरणदृष्टया योग्य पध्दतीने प्रक्रिया न करताच त्याचे विघटन केले तर ते मानवी आयुष्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री अनिल माधव दवे यांनी आज राज्यसभेत दिली. जमीन आणि पाण्यावरही या रासायनिक घटकांचा विपरित परिणाम होऊ शकतो. मात्र, देशातल्या सुमारे 8 लाख टन ई कचऱ्याचे शास्त्रीय पध्दतीनं 2020 पर्यंत विघटन करण्याचा निर्णय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतला आहे.\nया कचऱ्याच्या विघटनासाठी देशभरात 178 युनिटस आहेत, ज्यांची एकंदर क्षमता वार्षिक क्षमता 4 लाख 41 हजार मेट्रीक टन कचऱ्याचे विघटन करण्याची आहे. महाराष्ट्रात असे 31 युनिटस आहे, ज्यामध्ये वर्षाला 47,810 मेट्रीक टन ई-कचऱ्याचं विघटन करता येऊ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2018-04-27T04:27:24Z", "digest": "sha1:2P3MPQ67DHB7RHQ34YDI7BESPNPJ5AC7", "length": 2944, "nlines": 62, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "थिंकिंग - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:विचारसरणी\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:विचार\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मे २०११ रोजी १४:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/asmantatun/", "date_download": "2018-04-27T04:49:00Z", "digest": "sha1:KM6AST5ZDFK4RTIWJSBPTJVIHW2GOOON", "length": 13275, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आसमंतातून | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nचाफा, सुरु आणि संकल्प\nझाडं, पानं, फुलं, फळं, पक्षी, प्राणी, कीटक या सगळ्या जीवजंतूंशी आपण आश्र्च्र्यकारकरीत्या जोडले गेलो आहोत.\nबिब्बा, बुचाची फुलं आणि बरंच काही…\nबुचाची झाडं उष्ण व दमट हवामानात चांगली वाढतात आणि खूप बहरतात.\nनोव्हेंबरच्या मध्यावर देशभर थंडीचा डेरा जमायला सुरुवात झालेली असते.\nआपल्या देशातल्या बहुतांश भाषांमध्ये, प्राणिवाचक शब्दांनी एकमेकांचा उद्धार करण्याची मौखिक पद्धत आहे.\nनिसर्ग पर्यटनाची वेळ झाली\nदिवाळी झाली म्हणजे देशभर थंडीची चाहूल लागायला सुरुवात होईल.\nदसऱ्याचं सोनं लुटायला अजून दहा दिवस आहेत.\nकावळा, कारवी आणि कदंब\nएरवी सतत नजरेसमोर असणाऱ्या कावळ्याची आपण खऱ्या अर्थाने दखल घेतो ती पितृपक्षाच्या काळात.\nतेरडा, जळवा आणि पाल\nआसमंतात तेरडा फुलायला लागला की समजावं, गौरी-गणपतीचे दिवस जवळ आले.\nधेड उंबर, साग आणि गांडूळ\nनिसर्गातल्या वेगवेगळ्या घटकांचं वैविध्य अचंबित करणारं आहे.\nसाप डूख धरून माग काढत येतात असं आपण समजतो.\nआपल्या सहज दृष्टीस पडणारा आसमंतातला घटक म्हणजे उंबराचं झाड.\nझटपट वाढतात म्हणून आपल्याकडे हल्ली काही परदेशी झाडं लावली जातात.\nजांभळाला हिंदीत जामून म्हणतात. या जामून शब्दाचा घोळ एका फळाच्या नावाबरोबर होतो.\nउन्हाळ्यात फुलणारा गुलमोहोर, आंबटगोड करवंदं, लुसलुशीत, थंडगार ताडगोळे आपला उन्हाळा ताजातवाना करत असतात.\n‘फ्लॉस रेगिनी’ म्हणजे राणीचे फूल\nवसंताच्या आगमनाबरोबरच सोनमोहोराचं झाड अंगावर नाजूक फुलांचे पिवळेधमक दागिने मिरवायला सुरुवात करतं.\nगुढीपाडवा आला की आपल्याला आठवण होते ती कडुलिंबाची. हे अस्सल भारतीय, बहुगुणी झाड आहे.\n‘टरमिनालिया कटाप्पा’ अशा मजेशीर वनस्पतिशास्त्रीय नावाने ओळखलं जाणारं हे झाड\nआसमंतात भरपूर घडामोडी घडतानाच बालपणीच्या आठवणीतला आसमंतदेखील बहरलेला आहे.\nआपल्या दैनंदिन धावपळीत हळुवार कूस पालटणारे ऋतू आपण पाहून न पाहिल्यासारखं करत असतो.\nनुकत्याच केलेल्या जंगल निसर्ग भ्रमंतीनंतर सहजच इंदिरा संतांची पानगळ कविता आठवली.\nआसमंतातून : फुलला पाहा पळस\nदेशात सर्वत्र आढळणारा पळस शंभर टक्केभारतीय आहे बरं का.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/book/export/html/892", "date_download": "2018-04-27T04:47:45Z", "digest": "sha1:AZOBJWAQRDPIZXCDEWJSAGH427K64PCY", "length": 9693, "nlines": 34, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आजी-आजोबांच्या वस्तु - २ (बंब)", "raw_content": "आजी-आजोबांच्या वस्तु - २ (बंब)\nमी एकदम खुष होतो. माझे आजी आजोबा गावावरुन येणार होते. त्यांना आणायला बाबा स्टेशनवर गेले होते. मला गावाला जायला फार फार आवडते. तिथे एक गोठा आहे. तिथे बर्‍याच गायी-म्हशी आहेत. एकदा मी आजीला सांगितलं होतं की आम्ही मुलाला 'गाय' म्हणतो. तर आजी \"तुम्ही गाय कसले बैल आहात लेकाचे \" असं तोंडला पदर लाउन हसत म्हणाली होती. ती अशी पदर तोंडाला लाऊन हसली की मला एकदम फनी वाटतं. मी आजी-आजोबांची खुप वाट बघत होतो.\nतसा मी हुशार आहे. आजी आजोबा येणार म्हणून शहाण्यासारखी आंघोळ करून बसलो होतो. माझा खणपण आवरला होता. नाहितर आई नेमकी त्यांच्यासमोर ओरडते. एकदाची दारावरची बेल वाजली. आईने लगबगीने दार उघडलं\n\"या आई, कसा झाला प्रवास\n\"सुरेख होऽ कोकण रेल्वेने अर्ध्या वेळात आणून सोडलं\" आजी नेहेमीच्या फनी टोनमधे बोलली.\nइतक्यात आजोबा आत आले. ते काही ओमच्या आजोबांसारखं धोतर घालत नाहित. मी त्याना पाहुन एकदम खुष. सगळ्या आजोबांसारखं ते पण मला मजेशीर गोष्टी सांगतात. तोपर्यंत आजीने एक पिशवी हातात दिली.\n\"जा आईला दे.. खरवस् आहे गोऽ त्यात... रंभा व्याली .. दुसर्‍या दुधाचा आहे हो..\"\n\" मी लगेच विचारलं\n\"म्हणजे तिला बाळ झालं. एकदम छान रेडकु आहे. डोक्यावर मोती आहे त्याच्या\"\nमाझ्या डोळ्यासमोर ती मारकी म्हैस आली. म्हणजे तिला बाळ झालं तर. आजी आणि आईची काहितरी बडबड चालली होती. माझं लक्ष आजीकडच्या गोळ्यांकडे होतं इतक्यात \"...त्यात काल आमचा बंब बिघडला...\" असं काहितरी आजी बोलली. म्हटलं हे काय नवीन प्रकरण तसा मी हुशार आहे, आई मला असा उघडाबंब बसु नको असं कधी म्हणते हे मला लगेच् आठवलं. त्यातला का हा बंब\nमी आजोबांना जाऊन बिलगलो. \"आबा, बंब म्हणजे काय\n आग विझवायचा बंब म्हणजे ते फायर ब्रिगेडवाल्यांकडे असतो ना तो\n\"तुमच्याघरी पण हा आग विझवायचा बंब आहे\n\"नाहि रे.. घरी कसा असेल केवढा मोठा असतो तो केवढा मोठा असतो तो\n\"मग आजी काय् म्हणतेय की तो बिघडला आहे म्हणून\"\n\"हा हा हा\".. ठ्योऽऽय छिकऽक .. आजोबा एकदम जोरदार आवाजात शिंकले. मी तर हसायलाच लागलो. पण त्यांना कळलच नाही ते सांगत होते\" अरे घरी तर पण पाणी तापवायचा बंब आहे\"\n\"म्हणजे पाणी तापवायचं यंत्र.\"\nतसा मी हुशार आहे. मला लगेच् कळलं \"अच्छा म्हणजे गिझर\n\" हो गिझरच पण कोळशावर चालणारा.\"\n\"पण त्यात पाणी कसं गरम होतं\nइतक्यात बाबा ओरडले \"अरे ते आत्ताच आले आहेत त्यांना थोडावेळ बसु देत\" मी पटकन आजोबांपासुन दुर झालो.\n\"नाही रे तु विचार बिनधास्त\" असं म्हणून आजोबांनी मला परत जवळ ओढलं. आजोबा म्हणूनच मला आवडतात. मी बांबांकडे हळुच चिडवत पाहिलं. तोवर आजोबांनी एका कागदावर हे चित्र दुसरं काढलं होतं\nहा बंब आहे. हा पितळेचा असतो. पितळेची वस्तु लगेच गरम होते ना, म्हणून हा बंब पण पितळेचा.म्हणजे यात पाणीपण लगेच गरम होईल. तर यात मागे या झाकणातुन कोळसा घालतात. बंबाच्या आतमधे असे दोन भाग असतात. वरच्या भागात थंड पाणी ओततात . ते ह्या नळ्यांमधुन येतं ह्या नळ्या कोळशामुळे मस्त तापलेल्या असतात. त्यातुन पाणी गेल्यावर ते लगेच गरम होतं एकावेळी बरच पाणी ह्या छोट्या छोट्या नळ्यांमधुन आल्याने एकदम बरच् तापलेलं पाणी आपल्याला पटकन मिळतं. यातुन बरीच वाफ तयार होते ती इथुन चिमणीमधुन बाहेर येते.\"\nमला एकदम गंमत वाटली. \"म्हणजे मग हा बंब उघडता येतो\n\" हो येतो की. गावाला आलास ना की मी उघडून दाखविन नक्की\"\nतसा मी हुशार आहे, मी लगेच विचारलं. \"मग गिझरमधे कुठे कोळसा घालतो आपण मग त्यात पाणी कसं तापतं मग त्यात पाणी कसं तापतं\n\"अरे, गिझरमधे इलेक्ट्रिसिटीने पाणी तापतं\"\n कोळसा पेटला म्हणून गरम होतो पण इलेक्ट्रिसिटीने वायर कुठे गरम होते पण इलेक्ट्रिसिटीने वायर कुठे गरम होते\n\"वायरचं मटेरियल कुठलं त्यावर ते अवलंबुन असतं. इस्त्री आपण इलेक्ट्रिसिटीने तापवतो की नाही तसं\"\n\"बाबा, मग आपण घरी बंब नाही आणत हा गिझर का वापरतो हा गिझर का वापरतो\n\" बंबाला कोळसा, लाकुड, गोवर्‍या लागतात. त्या जाळल्याने बराच धुर होतो. शिवाय त्यामुळे हा बंब साफ करायला लागतो तो वेगळाच\" गोवऱ्या मला एकदम शेणाचा वास आठवला. घरात नको बाबा तो वास. आणि तसंही रोज तो बंब पिटवत बसलो तर शाळेला रोजच सुट्टी\n\"हं म्हणजे आपल्याला वस्तु गरम करायला गॅस, इलेक्ट्रिसिटी नाहितर कोळसा हवाच आणि बंबात कोळसा असल्याने पाणि तापतं. त्यातही नळ्या असल्याने ते एकदम लवकर तापतं. \"\n\"आहे बाबा तुझा पोरगा हुशार\" आजोबा बाबांना म्हणाले.. मी जाम खुष.. मी इतकं छान बोलल्याबद्दल आबांना एक पापा दिला आणि खेळायला पळालो.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/black/", "date_download": "2018-04-27T04:23:04Z", "digest": "sha1:ZCQAAF3J2BOES3VEPGTUILJYMB4IE7PX", "length": 8179, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nasia themes च्या सॊजन्यने\nasia themes च्या सॊजन्यने\nYavor Spassov च्या सॊजन्यने\nHardeep Asrani च्या सॊजन्यने\nasia themes च्या सॊजन्यने\nFruitful Code च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://fukaramwachal.wordpress.com/2013/07/06/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-04-27T04:23:37Z", "digest": "sha1:M3NIKYLGZMJQPAUH53ZS7YVLLC6WOCWM", "length": 4564, "nlines": 59, "source_domain": "fukaramwachal.wordpress.com", "title": "देवाचिये दारी | \"फ़ुका म्हणे\" by fukaram wachal", "raw_content": "\nउत्तराखंडात झालेल्या निसर्गाच्या कोपाच्या बातम्या कानोकानी आहेतच, पण याचि देही याचि डोळा अनुभव घेतलेले पटेल भाई बोलू लागले तेव्हा विदारकता जास्त विदृप होत गेली. पटेल भाई आणि त्यांचे कुटुंब दर्शनाला गेले असताना आलेलं हे संकट त्यांना जीवाचा घोर लावून गेलं\nमागच्यावर्षी पटेल भाईंनी नवीन फ़्लॅट घेतला, मुलगा शिकायला लंडनला गेला, मुलगी यंदा नवव्या वर्गात,भाभीजी गृहिणी..असं हे सुखवस्तु कुटुंब…नेहाच्या जन्मापासूनची आमची ओळख भाई भाभी आणि नेहा दर्शनाला गेले…येताना मात्र भाई एकटेच परतले आहे…भाभी दिल्लीला माहेरी आहेत, आजारी आहेत आणि नेहा कुठे गेली कळतच नाही…\nखूप शोध घेऊन झाला..अजूनही सुरू आहे..पण न तिचा मृतदेह मिळत न ती….पटेल भाई कळवळून बोलतात…देवा, आमची नेहा जिवंत नसेल तर तसं तरी कळू दे…निदाम एकदाचा अंत होईल या वाट पाहण्याचा, काळजी करण्याचा….आणि जिवंत असेल तर हाती लागू दे सुखरुप\nएका तरुण मुलीच्या बापाला, आजारी बायकोच्या नव-याला, आणि परदेशी असलेल्या, आणि (मुद्दाम) काहीही न कळवलेल्या मुलाच्याही बापाला सावरायला शक्ती देणारा तो इश्वर इतकं घोर संकट का घेऊन येतो\nपटेल भाई हमसाहमशी रडतात तेव्हा जीव कासावीस होतो….मला देवाला माफ़ करण्याची मूभा असेल तर मी त्याला कधीच माफ़ करणार नाही….असे भाव त्यांच्या डोळ्यात असतात…\nदेवाचिये द्वारी उभा क्षणभरी……पण ह्या पटेल भाईला या दुखातून मुक्त कर रे बाप्पा….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1759", "date_download": "2018-04-27T04:55:09Z", "digest": "sha1:C4QZHRFLFALYDVHYTQP2ZKSG57TKQGS5", "length": 4173, "nlines": 35, "source_domain": "mr.upakram.org", "title": "शेवटी पाकिस्तान जातीवर गेले! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nशेवटी पाकिस्तान जातीवर गेले\nआजच्या (२ एप्रिलच्या) 'टाइम्स् ऑफ् इंडिया'त पहिल्या पानावर \"अमेरिका पाकिस्तानला २.८ अब्ज डॉलरची जी मदत करणार आहे ती दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी, भारताविरुद्ध लढण्यासाठी नव्हे\" या शीर्षकाची बातमी प्रसिद्ध झाली आहे. सर्व माहीत असूनही पाकिस्तानला लष्करावर खर्च करण्यासाठी मदत करीत राहणे ही अमेरिकेची जुनी खोड आहे. प्रत्येक वेळी ही मदत भारताविरुद्ध वापरण्यासाठी नाही असे आश्वासन अमेरिकेकडून दिले गेले आहे. या संदर्भात पं. नेहरूंच्या मंत्रीमंडळांतील संरक्षण मंत्री व्ही. के. कृष्णमेनन आपल्या एका भाषणात म्हणाले होते, \"Guns firing only in one direction are yet to be manufactured\".\nवरील बातमीचा उत्तरार्ध १६व्या पानावर \"Islamabad can't take on terrorists\" या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला आहे. त्यांत असे स्पष्ट म्हंटले आहे की अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य काढून घेतल्यावर भारताचे वर्चस्व वाढण्याचा धोका असल्यामुळे पाकिस्तानला तालिबान व अतिरेकी हे दोन्ही पर्याय (भारताला शह देण्यासाठी) जिवंत ठेवणे जरुरीचे वाटते.\nअजूनही ज्यांना पाकिस्तान दहशतवादविरोधात आपल्याबरोबर आहे असे वाटत असेल त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा.\nकुत्राचे शेपूट वाकडीच रहाणार\nसुरेश चिपलूनकर [02 Apr 2009 रोजी 15:35 वा.]\nज्यांना असं वाटत असेल त्यांनी अजून मुस्लिमांना ठीक प्रमाणे ओळखलेले नाही, मुस्लिम कधी पण \"सेकुलर\" किंवा \"लोकशाही-समर्थक\" होऊच शकत नाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jivheshwar.com/msamajdarshan/jivheshwartemples", "date_download": "2018-04-27T04:58:52Z", "digest": "sha1:DSR7WQ3NWUDCEUNT7NZXGX3SRBM24U2Y", "length": 7286, "nlines": 121, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - मंदिरे", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nबेळगावातील एकमेवाद्वितीय भ. जिव्हेश्वर मंदिर जि.कॉम टीम 1203\nपैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ जि.कॉम टीम 2381\nबीडचे श्रीकृष्ण मंदिर (मठ) जि.कॉम टीम 2216\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...\nविवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...\nग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय\nफायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...\nजगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...\nहे बघ, \"मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन\"... \"जशी माझी लेक तशी... Read More...\nएखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...\nजोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...\nठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/bhavishya/", "date_download": "2018-04-27T05:04:17Z", "digest": "sha1:66TGASDH2PSII6DR2T5OORGHSBU4Q6XJ", "length": 14762, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Today Marathi Rashi Bhavishya,Astrology,Horoscope,Janam kundali, jyotishi, पंचांग,राशी भविष्य मराठी | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nभविष्य : दि. २७ एप्रिल ते ३ मे २०१८\nव्यापारउद्योगात शक्ती आणि युक्ती यांचा वापर केला तर तुम्हाला चांगले यश मिळेल.\nभविष्य : दि. २० ते २६ एप्रिल २०१८\nज्या कामात अडथळे येत होते, त्यामध्ये आता तुम्ही जातीने लक्ष घालाल.\nभविष्य : दि. १३ ते १९ एप्रिल २०१८\nज्या गोष्टी तुम्ही बऱ्याच प्रयत्नानंतर मार्गी लावल्या होत्या, त्यामध्ये अचानक वेगळी कलाटणी मिळेल.\nभविष्य : दि. ६ ते १२ एप्रिल २०१८\nनुकत्याच आलेल्या अनुभवावरून सभोवतालच्या व्यक्तींशी कसे वागायचे याचे धोरण तुम्ही ठरवाल. व्यापार-उद्योगात मालाची विक्री आणि उलाढाल वाढविण्याकरिता एखादी नवीन युक्ती सुचवाल.\nभविष्य : दि. ३० मार्च ते ५ एप्रिल २०१८\nतुमच्या सभोवतालच्या व्यक्तींचा चेहरा आणि मुखवटा यातील भेद लक्षात येईल.\nदि. २३ ते २९ मार्च २०१८\nनोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ केलेले चांगले काम विसरून चुकांवर बोट ठेवतील\nदि. १६ ते २२ मार्च २०१८\n‘पेरल्याशिवाय उगवत नाही’ याची आठवण करून देणारा आठवडा आहे.\nदि. ९ ते १५ मार्च २०१८\nसरकारी आणि कोर्टकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करा.\nदि. २ ते ८ मार्च २०१८\nकोणत्याही आघाडीवर बेसावध राहून चालणार नाही.\nदि. २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०१८\nव्यापारउद्योगात लक्ष्मी चंचल असते याचा प्रत्यय येईल.\nदि. १६ ते २२ फेब्रुवारी २०१८\nयश मिळाले की माणसाला सगळ्या गोष्टी सहज आणि सोप्या वाटतात.\nदि. ९ ते १५ फेब्रुवारी २०१८\nथोडेसे यश मिळाले की माणसाची हाव वाढत जाते आणि त्यातून नंतर फसगत होते.\nदि. २ ते ८ फेब्रुवारी २०१८\nग्रहमान तुमच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला खतपाणी घालणारे आहे.\nदि. २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१८\nमेष बहुतांशी ग्रहमान चांगले असल्यामुळे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागाल. कोणत्या कामाला किती वेळ द्यायचा याकडे मात्र लक्ष ठेवा. व्यापार-उद्योगात पशाची आवक अपेक्षेनुसार असल्यामुळे तुमच्या गरजा भागतील. नोकरीमध्ये एखाद्या कामानिमित्त तुम्हाला\nदि. १९ ते २५ जानेवारी २०१८\nपरिस्थिती कशीही असो त्यामध्ये माघार न घेता ठरविलेले उद्दिष्ट पार पाडाल.\nदि. १२ ते १८ जानेवारी २०१८\nव्यापार-उद्योगात प्रगतीचे नवीन पर्याय उपलब्ध होतील.\nदि. ५ ते ११ जानेवारी २०१८\nग्रहमान तुमच्या उत्साही स्वभावाला पूरक आहे.\nदि. २९ डिसेंबर २०१७ ते ४ जानेवारी २०१८\nमेष गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये ज्या अडचणींना तुम्ही तोंड दिलेत त्या अडचणी संपल्यामुळे तुम्ही उत्साही दिसाल. व्यापारउद्योगात नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. देशात किंवा परदेशामध्ये तुम्हाला तुमचे काम वाढवावेसे वाटेल. नोकरदार\nदि. २२ ते २८ डिसेंबर २०१७\nतुमच्या मनामधले विचार आणि कृती यांचा समन्वय चांगला राहील.\nदि. १५ ते २१ डिसेंबर २०१७\nघरामध्ये मौजमजेचा माहोल असेल.\nदि. ८ ते १४ डिसेंबर २०१७\nदोन वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळे विचार तुमच्या मनात डोकावत राहतील.\nदि. १ ते ७ डिसेंबर २०१७\nमहत्त्वाच्या निर्णयाच्या बाबतीत द्विधा निर्माण होऊन हितचिंतकाच्या सल्ल्याची गरज भासेल.\nदि. २४ ते ३० नोव्हेंबर २०१७\nग्रहमान थोडासा चकवा निर्माण करणारे आहे.\nदि. १७ ते २३ नोव्हेंबर २०१७\nगरज पडल्यास अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.cz/2016_08_29_archive.html", "date_download": "2018-04-27T04:34:06Z", "digest": "sha1:CAU2ZED35LX32LS3LTT23NTKFCTLSD2M", "length": 246764, "nlines": 2813, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.cz", "title": "Dainik Sanatan Prabhat: 08/29/16", "raw_content": "\nस्वामी स्वरूपानंद (रत्नागिरी) यांची आज पुण्यतिथी\nसंत सेना महाराज यांची आज पुण्यतिथी\nपर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा \nसनातन गेली अनेक वर्षे सांगत असलेले शास्त्र आता\nपंतप्रधानांनी सांगणे, ही सनातनच्या प्रबोधनाची प्रचीती \nप्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बनवणे टाळा \nनवी देहली - गणेशोत्सव येत असून त्यानिमित्त लोकमान्य टिळकांची आठवण येते. गणेशोत्सव समाजाला एका धाग्यात बांधतो. सुराज्य ही आपली प्राथमिकता असून गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण हा संदेश देऊ. गणेशोत्सवात पर्यावरणाची काळजी घेऊन आपण प्लास्टर ऑफ पॅरीसची मूर्ती बनवण्याचे टाळले पाहिजे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि दुर्गापूजा करण्यावर भर दिला पाहिजे. आपण आपल्या जुन्या परंपरेनुसार चिकणमातीच्या मूर्ती का बनवत नाही मातीच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचे रक्षण होईल. पर्यावरण आणि समुद्राची काळजी घेणे हीसुद्धा एक प्रकारची पूजाच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्टला आकाशवाणीवरून केलेल्या मन की बात या त्यांच्या कार्यक्रमात केले. पंतप्रधान मोदी यांनी ऑलिंपिक, गणेशोत्सव, गंगा शुद्धीकरण आदी विषयांवर या वेळी मते मांडली.\nजर मी पंतप्रधान झालो, तर देश इस्लाममुक्त करीन - गर्ट विल्डस, नेदरलॅण्डचे राजकीय नेते\nअ‍ॅमस्टरडॅम - मार्च २०१७ मध्ये होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नेदरलॅण्डमधील डच फ्रीडम पार्टीचे नेते गर्ट विल्डर्स यांनी ऑनलाईन घोषणापत्र प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी नेदरलॅण्डला इस्लाममुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी पंतप्रधान झालो, तर लगेचच कुराणवर बंदी घालून सर्व मशिदींना टाळे ठोकीन.\nगर्ट पुढे म्हणाले की, पंतप्रधान बनवल्यावर मदरसे, इस्लामचा प्रचार करणारी केंद्रे आदी बंद करण्यात येतील; तसेच महिलांनी बुरखा वापरण्यावरही बंदी घालण्यात येईल. गर्ट यांच्या पक्षाने सिरीयातील शरणार्थी मुसलमानांच्या संदर्भातील सध्याच्या सरकारच्या धोरणाचा विरोध केला आहे. गर्ट यांनी म्हटले आहे की, आम्ही सिरीया आणि इराकमधून येणार्‍या शरणार्थींना सहन करणार नाही. सध्याच्या सर्वेक्षणात त्यांच्या पक्षाला यश मिळणार असल्याचे समोर आले आहे. यावरून पक्षाच्या इस्लामविरोधी भूमिकेला जनतेचे समर्थन असल्याचे म्हटले जात आहे. गर्ट यांनी कुराणची तुलना हिटलरच्या माय काम्फ या आत्मचरित्राशी केली आहे.\nस्वयंपाक शिकवण्याआधी मुलींना स्वरक्षणाचे धडे द्या - अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा\nजे एका अभिनेत्रीला वाटते, ते देशभरातील लोकप्रतिनिधींना का वाटत नाही \nमुंबई - लग्नानंतर दुसर्‍याच्या घरी जाणार; म्हणून अगदी लहानपणापासून मुलींना स्वयंपाक, शिवणकला आणि व्यावहारिकता यांचे धडे दिले जातात. आज स्त्रियांसमवेत ज्या घटना देशभरात घडत आहेत, ते पहाता त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देणे जास्त आवश्यक असल्याचे मत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांनी व्यक्त केले आहे. (महिलांना सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी गृह विभाग आणि भाजप शासन कोणते प्रयत्न करणार आहे \nपोलीस ठाण्यांतील न्यायालयांशी संबंधित दस्त (कागदपत्रे) टंकलिखित स्वरूपात उपलब्ध व्हावे \nस्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतरही अशी मागणी करावी लागणे, हे शासनाला लज्जास्पद \nगचाळ हस्ताक्षराच्या सूत्रावरून हिंदु विधीज्ञ परिषदेची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nमुंबई - पोलीस ठाण्यांतील न्यायालयांशी संबंधित दस्त (कागदपत्रे) टंकलिखित स्वरूपात उपलब्ध होण्याविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना पत्र लिहिले आहे.\nन्यायालयात सादर केल्या जाणार्‍या आरोपपत्रांतील पंचनामे, साक्षीदारांचे किंवा आरोपींचे जबाब, तपासाचे टीपण या गोेष्टी बहुदा हस्तलिखित स्वरूपात असतात. हे जबाब किंवा टीपण लिहिणार्‍यांचे अक्षर इतके गचाळ असते की, ते ४-५ वर्षांनी तेच तपास अधिकारी आणि साक्षीदार यांनाही वाचता येत नाही.\nअनेक वेळा अधिवक्ते आणि न्यायाधीश यांनाही त्याचा अर्थ लागत नाही. परिणामी न्यायालयाचा वेळ वाया जातो. अर्थबोध नीट न झाल्याने वाक्यांचा अर्थ पालटू शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून एखाद्या निरपराध्याला शिक्षा होऊ शकते किंवा खरा अपराधी सुटू शकतो. देशाच्या स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांहून अधिक कालावधीनंतरही न्यायालयाशी संबंधीत दस्तऐवज गचाळ अक्षरांत असणे, ही महाराष्ट्राला लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे न्यायालयांशी संंबंधीत दस्त टंकलिखित स्वरूपात उपलब्ध करण्याची आवश्यकता असल्याचे हिंदु विधीज्ञ परिषदेने तिच्या पत्रात म्हटले आहे. त्याचप्रमाणे प्रचलित पद्धतीतील काही हस्तलिखितांचे नमुनेही या पत्रासमवेत हिंदु विधीज्ञ परिषदेने जोडले आहेत.\nबाबरी वाचवण्यासाठीच कारसेवकांना ठार केले - (मुल्ला) मुलायमसिंह यादव यांची स्वीकृती\nकाश्मीर वाचवण्यासाठी देशद्रोही मुसलमान दंगलखोरांना ठार करा, असे (मुल्ला) मुलायमसिंह कधीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या \nदेश वाचवण्यासाठी अटकेतील जिहादी आतंकवाद्यांना फाशी द्या, असेही मुलायमसिंह कधीही म्हणत नाहीत \nमनुष्यापेक्षा गाय महत्त्वाची आहे का, असे म्हणत दादरी प्रकरणावर ऊर बडवणारे आता कारसेवकांच्या प्राणापेक्षा बाबरी मशीद मोठी होती का , असे का म्हणत नाहीत \nलक्ष्मणपुरी - बाबरी वाचवण्यासाठीच कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला होता. मशीद वाचवण्यासाठी काही केले नसते, तर मुसलमानांचा देशावरील विश्‍वास उडाला असता. (ज्या मुसलमानांसाठी कारसेवकांना ठार केले, त्यांनी देशावर विश्‍वास दाखवल्याचे मुलायमसिंह यादव पुरावे देऊ शकतात का ज्या कारसेवकांना ठार मारले, त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या आपत्तीचे दायित्व मुलायमसिंहांनी घेतले आहे का ज्या कारसेवकांना ठार मारले, त्यांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या आपत्तीचे दायित्व मुलायमसिंहांनी घेतले आहे का - संपादक) त्यामुळे कितीही बळी गेले, तरी पर्वा नाही; परंतु मशीद वाचली पाहिजे, अशीच माझी भूमिका होती. या गोळीबारात १६ जण मरण पावले; पण देशाच्या एकतेसाठी ३० बळी गेले असते, तरी त्याची आपल्याला पर्वा नव्हती, अशी स्वीकृती समाजवादी पार्टीचे अध्यक्ष (मुल्ला) मुलायमसिंह यादव यांनी दिली.\nकाश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना गोळ्याच घातल्या पाहिजेत \nबरेली (उत्तरप्रदेश) - कश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना रबरी गोळ्यांनी नाही, तर लोखंडी गोळ्यांनीच मारले पाहिजे. जे पाकचे समर्थन करतात, त्याचे झेंडे फडकवतात त्यांना पाकमध्ये पाठवून दिले पाहिजे, असे आवाहन विश्‍व हिंदु परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी येथे केले. डॉ. तोगाडिया पुढे म्हणाले की, जर अशीच स्थिती राहिली, तर आज काश्मीरमध्ये सैनिकांवर दगड फेकणारे उद्या बरेली आणि लक्ष्मणपुरी अशा शहरांकडेही दगडफेक करतील.\nपुरोगाम्यांच्या दबावापोटी सनातन संस्थेवर बंदी न घालण्याची शासनाकडे मागणी\nराजापूर पंचायत समिती आणि विविध ग्रामपंचायती यांचे ठराव : विविध मंदिर व्यवस्थापन, संघटना आणि नगरसेवक यांची शासनाला पत्रे\nसनातनच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणार्‍या सर्व धर्मप्रेमींचे आभार \nरत्नागिरी, २८ ऑगस्ट (वार्ता.) - समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयी प्रबोधन व्हावे, तसेच चारित्र्यसंपन्न पिढी घडवून समाजात समृद्धी नांदावी, या उदात्त हेतूंनी सनातन संस्था कार्यरत आहे.सनातनचे हे कार्य थांबवण्यासाठीच हिंदुविरोधी संघटना आणि पुरोगामी हे पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणांत सनातनला गोवून सनातनवर बंदी आणण्याची मागणी करत आहेत. हे हिंदुविरोधी षड्यंत्र हाणून पाडावे आणि सनातनवर बंदी आणू नये, अशा आशयाचे ठराव राजापूर पंचायत समिती आणि विविध ग्रामपंचायती यांनी केले आहेत, तसेच विविध मंदिरे, संघटना, नगरसेवक यांनी शासनाला तशी पत्रे पाठवली आहेत.\nकमलेश तिवारी यांचे शिर उडवणार्‍यास ५१ लक्ष रुपयांचे पारितोषिक घोषित करणारे मौलाना अनवार उल् हक यांच्यावर महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप\nहिंदु संतांवर कथित आरोप झाल्यानंतर त्यांच्याविरोधात आक्रमकपणे अपप्रचार करणारी\nप्रसारमाध्यमे मौलानाच्या विरोधात साधे वृत्तही दाखवायचे धाडस का दाखवत नाहीत \nबिजनौर (उत्तरप्रदेश) - पैंगंबर यांच्याविषयी कथित टीपणी केल्यासंबंधी हिंदु महासभेचे नेते कमलेश तिवारी यांचे शिर उडवणार्‍यास ५१ लक्ष रुपयांचे पारितोषिक घोषित करणारे जामा मशिदीचे इमाम मौलाना अनवार उल् हक यांनी एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या संदर्भात मौलानाची आक्षेपार्ह ध्वनीचित्रफीतही सार्वजनिक झाली आहे. पीडीत महिलेच्या पतीने सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी आजारी होती. तिचा आजार बरा झाला नाही. त्यानंतर मौलाना अनवर हक यांनी तिला भूतबाधा झाल्याचे सांगितले, तसेच उपचारासाठी किलअर शरीफ येथे चलण्यास सांगितले होते.\nआतंकवादी बुरहान वानीच्या वडिलांनी घेतली श्री श्री रविशंकर यांची भेट \nनवी देहली - ठार झालेला जिहादी आतंकवादी बुरहान वानी याचे वडील मुझफ्फर वानी यांनी बेंगळुरू येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली. काश्मीरमध्ये पुन्हा शांतता निर्माण होण्यासाठी काय करता येईल, या अनुषंगाने वानी यांनी भेट घेतली.\nदेशात खरोखरच अच्छे दिन आले आहेत काय - खासदार संजय राऊत, शिवसेना\nअमरावती - महागाई वाढत असून सर्वसामान्यांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. देशात खरोखरच अच्छे दिन आले आहेत का काश्मीरमध्ये गेल्या ४५ दिवसांपासून संचारबंदी चालू आहे. सैनिकांवर आक्रमणेे होत आहेत. त्यावर सत्तेत असूनही आम्हीच बोलतो. हे राष्ट्रभक्तीचे धैर्य उद्योगपतींच्या पैशाने विकत घेता येत नाही, अशी टीका शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी भाजपवर केली. अमरावती येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात २८ ऑगस्ट या दिवशी श्री. राऊत बोलत होते.\nढाका येथील आतंकवादी आक्रमणातील ४ जिहादी आतंकवादी चकमकीत ठार \nढाका - जुलै महिन्यात येथील एका कॅफेवर झालेल्या जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणातील मुख्य सूत्रधार तमीम अहमद आणि अन्य ३ आतंकवाद्यांना पोलिसांनी ठार केले. कॅफेवरील आक्रमणात २२ जण ठार झाले होते. यात एका भारतीय युवतीचाही समावेश होता. ढाका शहरातील कल्याणपूर भागात केलेल्या छापेमारीच्या वेळी पोलिसांना तमीमचे पुरावे हाती लागले होते. जमात उल मुजाहिदीन बांगलादेश संघटनेचा प्रमुख असलेल्या तमीमला शोधण्यासाठी पोलिसांनी खास पथकेही स्थापन केली होती. अखेर २७ ऑगस्टला सकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. तमीम बांगलादेशी वंशाचा कॅनडाचा नागरिक होता.\nकेरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यावर आक्रमण\nकेरळमध्ये हिंदुत्वनिष्ठ पक्षाचे कार्यकर्ते असुरक्षित \nकन्नूर (केरळ) - येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मंडल कार्यवाह सुजयन यांच्यावर ३० लोकांनी प्राणघातक आक्रमण केले. सुजयन यांना गंभीर घायाळ अवस्थेत कन्नूरच्या थालासरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आक्रमणात ५ लोक घायाळ झाले आहेत. स्थानिक वृत्तानुसार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि संघ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये २४ ऑगस्टला गोकुळाष्टमीच्या महोत्सवावरून वाद झाला होता.त्यानंतर झालेल्या हिंसाचारात ३ संघाचे कार्यकर्ते आणि कम्युनिस्ट पक्षाचे २ कार्यकर्ते घायाळ झाले होते.त्यानंतर रात्रीच कम्युनिस्टचे शाखा सचिव सुरेश यांच्यावर काही लोकांनी आक्रमण केले होते. त्याच्या दुसर्‍या दिवशीच सुजयन यांच्यावर आक्रमण करण्यात आले.\nपतीला पत्नीच्या मृतदेहासह बसमधून खाली उतरवले \nकधीकाळी सुसंस्कृतपणासाठी प्रसिद्ध असलेला भारत सध्या माणुसकीही विसरला आहे. त्यामुळे\nत्याचे माणूसपण जागृत करण्यासाठी त्याला केवळ विकासाची नाही, तर धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे \nमध्यप्रदेशातील माणुसकीला लाजवणारी घटना\nभोपाळ - ओडिशामध्ये रुग्णवाहिका न पुरवल्यामुळे एका पतीला त्याच्या पत्नीचे शव खांद्यावर घेऊन १२ किमी पायपीट करण्याची घटना ताजी असतांनाच मध्यप्रदेशमधील घोघरा येथे एका खाजगी बसचालकाने पतीला त्याच्या पत्नीच्या मृतदेहासह भरपावसात बसच्या खाली उतरवले.\nघोगरा येथील रामसिंह यांच्या पत्नीची तब्येत बिघडल्यामुळे ते त्यांच्या पत्नीला एका खासगी बसमधून उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जात होते; मात्र प्रवासातच त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी अंत झाला. यानंतर चालकाने रामसिंह यांना साहाय्य न करता त्यांना भर पावसात बसखाली उतरवले. काही वेळानंतर त्याच मार्गावरून जाणार्‍या दोन अधिवक्त्यांनी रामसिंग यांना साहाय्य केले. त्यांनी १०० क्रमांकावर दूरध्वनी करून पोलिसांना साहाय्य मागितले; मात्र पोलिसही केवळ चौकशी करून निघून गेले. त्यानंतर अधिवक्त्यांनीच रुग्णवाहिकेची व्यवस्था करून महिलेचा मृतदेह घरापर्यंत पोचवला.\nशववाहिका न मिळाल्याने मृतदेहाचे तुकडे केले \nमहासत्ता होण्याचा प्रयत्न करणार्‍या भारताची लाज काढणारी घटना \nभुवनेश्‍वर (ओडिशा) - २५ ऑगस्टला ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात मृतदेह नेण्यासाठी शववाहिका न मिळाल्याने वृद्ध महिलेच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर गाठोड्यात बांधून ते खांद्यावरून नेण्यात आल्याची घटना समोर आली आहे.\n८० वर्षीय सलमानी बेहरा या महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला होता. मृतदेह रुग्णालयात पोचवण्यासाठी १ सहस्र रुपये खर्च करण्याची अनुमती असते; परंतु स्थानिक या कामासाठी ३ सहस्र ५०० रुपयांची मागणी करत होते. २ कर्मचारी काम करण्यास सिद्ध झाले होते. परंतु मृतदेह कडक झाल्यामुळे घटनास्थळावरून हलवणे शक्य नव्हते. यामुळे मृतदेहाचे तुकडे करून ते बाहेर काढण्यात आले.\nस्वतःच्या आईचा अशा पद्धतीचा मृतदेह पाहून मुलगा रविंद्र यांना धक्का बसला आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये माणुसकीच उरलेली नाही. रेल्वे पोलिसांविरोधात गुन्हा प्रविष्ट करणार आहे, असे रविंद्र यांनी सांगितले.\nमोकाट गोधनासाठी पंजाब सरकार उभारणार गोशाळा \nगोशाळेसह सरकारने गोरक्षणासाठीही ठोस पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे \nचंदीगड - राज्यात रस्त्यांवर मोकाट भटकणार्‍या गोधनाचे पुनर्वसन करण्यासाठी पंजाबच्या भाजप-अकाली दल युतीच्या सरकारने राज्यातील सर्व २२ जिल्ह्यांमध्ये गोशाळांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.याकरता सरकारने ४४ कोटी रुपयांचा निधी संमत केला आहे, अशी माहिती पंजाब गोसेवा आयोगाने दिली आहे. आयोगाचे अध्यक्ष कीमती लाल भगत म्हणाले, येत्या ३ मासांत गोशाळा उभारण्यात येणार आहेत.त्यानंतर मात्र राज्यातील रस्त्यांवरील मोकाट गोधनाला प्रतिबंध करण्यात येणार आहे.\nइस्रोकडून स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी \nश्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) - भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने २८ ऑगस्टच्या पहाटे आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावर स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतली. स्क्रॅमजेट इंजिन वातावरणातील ऑक्सिजनच्या साहाय्याने इंजिनातील इंधन प्रज्वलित करते. पूणर्र्वापरायोग्य आर्एल्व्ही यानामध्ये स्क्रॅमजेट इंजिन उपयोगात आणता येईल, असे वैज्ञानिकांनी सांगितले. स्क्रॅमजेटमुळे प्रक्षेपण खर्च आणखी अल्प होणार आहे.\nबलुचिस्तानच्या विधानसभेकडून भारताचा निषेध \nइस्लामाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला बलुचिस्तानसंदर्भात केलेल्या विधानाचा पाकच्या बलुचिस्तान प्रांतामधील विधानसभेने एका ठरावाद्वारे निषेध केला आहे. याविषयी पाक सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठपुरावा करण्याची विनंती या ठरावाद्वारे करण्यात आली आहे. नवाझ शरीफ यांच्या मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाचे नेते महंमद खान लेहरी यांनी हा ठराव मांडला होता. विधानसभेमधील सर्व पक्षांनी या ठरावास अनुमोदन दिले. बलुचिस्तानमधील आतंकवादास भारताचेच उत्तेजन आहे, असे भारतीय पंतप्रधानांनी केलेल्या विधानावरून स्पष्टपणे दिसून येत आहे, असा आरोप या ठरावाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मोदी यांनी काश्मीरवरून जगाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच हे विधान केले आहे, अशी टीका बलुचिस्तानचे गृहमंत्री सरफराझ बुगती यांनी केली आहे.\nकृष्णा पुष्करम् पर्वात परिवहन मंडळानेे ३२ कोटी, तर रेल्वेने ४७ कोटी रुपयांचा महसूल कमावला \nपुष्करम् पर्वात सहभागी होणार्‍या भाविकांना कुठलीही सवलत न देता त्यांच्याकडून महसूल कमावणारे\nसरकार हज यात्रेकरूंना मात्र कोट्यवधी रुपयांचे अनुदान देते, हे लक्षात घ्या \nविजयवाडा (आंध्रप्रदेश) - आंध्रप्रदेशात संपन्न झालेल्या १२ दिवसीय कृष्णा पुष्करम् पर्वाच्या कालावधीत भाविकांची वाहतूक करणार्‍या आंध्रप्रदेश परिवहन मंडळाने ३२ कोटी रुपयांचे, तर दक्षिण-मध्य रेल्वेने ४७ कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न मिळवले आहे.\nकृष्णा पुष्करम् पर्वाच्या कालावधीत आंध्रप्रदेश परिवहन मंडळाने एकूण ९० लक्ष, तर दक्षिण-मध्य रेल्वेने ४२ लक्ष भाविकांची ने-आण केली. यासाठी परिवहन मंडळाने २५ सहस्र कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती.मंडळाच्या ९ सहस्र बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. दक्षिण-मध्य रेल्वेने ६०० विशेष गाड्या सोडल्या होत्या. त्या विजयवाडा-विशाखापट्टणम्, विजयवाडा-भाग्यनगर आणि विजयवाडा-तिरुपती या मार्गावर चालवण्यात आल्या.\nवेद आणि भारतीय तत्त्वज्ञानच जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकतात - ग्रीस राजकन्या आयरीन\nएथेन्स (ग्रीस) - ५० वर्षांपूर्वी ग्रीस राजघराण्यातील सदस्यांनी कांची परमाचार्य प.पू. चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीगल यांची मचिलीपट्टणम् येथे भेट घेतली होती. हे कुटुंब ईश्‍वराच्या शोधार्थ साधक बनून येथे आले होते. त्यांचा आध्यात्मिक प्रवास उच्च कोटीचा होता. तेव्हापासून प्रतिवर्षी हे कुटुंब कांची मठामध्ये आयोजित केल्या जाणार्‍या कार्यक्रमात सहभागी होत आहे.\nलाल तपकिरी रंगाची साडी नेसलेल्या आणि कपाळावर कुंकू लावलेल्या राजकन्या आयरीन मागील आठवणींना उजाळा देतांना म्हणाल्या, ५० वर्षांपूर्वी मचिलीपट्टणम् येथे आम्ही परमाचार्यांची भेट घेतली होती. आंध्रप्रदेशला परत भेट देण्यास मला खूप आनंद होतो. भारतीय तत्त्वज्ञानी टीएम्पी महादेवन् यांच्यामुळे आम्हाला भारतीय तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठत्व कळले. गेल्या ५० वर्षांपासून आमचे कुटुंब तत्त्वज्ञानावर परिषदा आणि बैठका यांचे आयोजन करत आहे. वेद आणि भारतीय तत्त्वज्ञानच जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकते. वेद हे ज्ञानाचे खूप मोठे स्रोत आहेत. वेद हे प्रत्येकासाठी आहेत. वैदिक जीवनाचा अवलंब केल्यास जागतिक शांती प्रस्थापित होऊ शकते.\nपू. विजयेंद्र सरस्वती स्वामिगल यांनी सांगितले की, वेद म्हणजे प्रत्येक धर्माचे सार आहे. प्रत्येक नागरिकाने गोरक्षण केले पाहिजे.\nसौदी अरेबियाकडून मूलतत्त्ववादी इस्लामचा प्रसार \nरियाध - इस्लामचे मूलतत्त्ववादी अंग असलेला वहाबी हा सौदी अरेबियाचा अधिकृत धर्म आहे. सौदी अरेबियाकडून वहाबी पंथाचा जगभर प्रसार करण्याचा प्रयत्न असतो.\nडिसेंबर २०१५ मध्ये जर्मनीचे उपपंतप्रधान सिग्मार गाब्रियल यांनी सौदी अरेबिया युरोपमध्ये आतंकवाद्यांना पैसा पुरवत आहे, असा आरोप केला होता. वहाबी मशिदी उभारण्यासाठी सौदी अरेबिया निधी पुरवत आहे.तसेच मूलतत्त्ववादी इस्लामचा आतंकवादाशी संबंध आहे, असा आरोप त्यांनी केला होता. १८ व्या शतकाच्या मध्यास मुसलमान धर्मगुरु महंमद इब्न अल्-वहाब यांनी वहाबी पंथाची स्थापना केली. इस्लाममधील शिकवणीचे कठोरपणे पालन करणे; शरियत कायद्याची कडक अंमलबजावणी करणे, हे वहाबी पंथाचे मुख्य ध्येय आहे. नंतर त्यांनी तेथील स्थानिक राजा महंमद इब्न सौद यांच्या भागिदारीने सौदी साम्राज्याची स्थापना केली. सैनिकी आणि राजकीय सत्ता सौद यांच्याकडे गेली, तर धार्मिक क्षेत्रात अल-वहाब यांची सत्ता चालू लागली. २० व्या शतकात सौदी अरेबियाने आपल्या अमाप संपत्तीचा वापर करून जगभर वहाबी मशिदी उभारल्या. गेल्या पन्नास वर्षांत त्यांनी १ सहस्र ५०० वहाबी मशिदी उभारल्या. इसिस आणि अल्-कायदा यांसारख्या आतंकवादी संघटना वहाबी पंथ मानतात.\nदूरदर्शनची देशातील १ सहस्र ७००, तर महाराष्ट्रातील १५० लघु प्रक्षेपण केंद्रे निरुपयोगी \nमुंबई - दूरदर्शनची देशभरातील १७०० तसेच महाराष्ट्रातील १५० लघु प्रक्षेपण केंद्रांना आता कवडीचेही काम उरलेले नाही. खाजगी वाहिन्यांची वाढ, तसेच डिश टिव्ही आणि केबलचे जाळे खेडोपाडी पोचल्याने ही प्रक्षेपण केंद्रे निरुपयोगी झालेली आहेत.\nखाजगी वाहिन्यांचा झपाट्याने विस्तार झाल्याने दूरदर्शनच्या कार्यक्रमांचा प्रेक्षक या वाहिन्यांकडे वळला.दूरदर्शनचे राष्ट्र्रीय आणि सह्याद्रीसारख्या प्रादेशिक पातळीवरील वाहिन्यांवरील कार्यक्रमांना पाहणारे प्रेक्षक घटत गेले. आता सेटटॉप बॉक्स अनिवार्य करण्यात आले असून वर्षभरात प्रत्येक ग्राहकाकडे हे लागणे बंधनकारक झाल्यामुळे दूरदर्शनची प्रासंगिकता काय, असा प्रश्‍न उपस्थित होतो.\nदेशभरातील १७०० प्रक्षेपण केंद्रांविषयीही तोच प्रश्‍न येतो. जिल्हा पातळीवर किमान ६-७ केंद्रे आहेत. ५०० व्हॅट क्षमतेच्या केंद्रांवर अभियंत्यासह किमान ५ कर्मचारी आहेत. त्यांचे वेतन, इमारतीचे भाडे अन् विद्युत शुल्काचा खर्च ३-४ लक्ष रुपयांच्या घरात जातो. महाराष्ट्रात या केंद्रांचा मासिक खर्च ४-५ कोटी रुपयांवर जात असल्याची अंदाजित आकडेवारी आहे. केंद्रे बंद केल्यावर अधिकारी-कर्मचारी यांचे काय, याचे उत्तर मिळालेले नाही. देशभरातील महानगरीय केंद्रात एवढ्या संख्येतील कर्मचार्‍यांचे समायोजन शक्य नाही.\nफ्रान्समध्ये मुसलमान महिलांच्या बुर्किनी घालण्यावरील बंदी हटली \nफ्रान्समध्ये बुर्किनीला विरोध होताच त्याचे पडसाद जगभर उमटले; मात्र हिंदूंच्या धार्मिक\nस्वातंत्र्यावर आघात होतो, तेव्हा भारतातील हिंदू त्याचा निषेधही करत नाहीत \nलंडन - फ्रान्सच्या वरिष्ठ न्यायालयाने मुसलमान महिलांच्या बुर्किनी (मुसलमान महिलांकडून पोहण्यासाठी वापरण्यात येणारा पोषाख) घालण्यावरील बंदी हटवली आहे. या वेळी न्यायालयाने, बुर्किनीवर बंदी घालणे, हेे व्यक्ति स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य आणि संचार स्वातंत्र्य या अधिकारांचे उल्लंघन असून अवैध आहे, असे स्पष्ट केले. फ्रान्समधील ३० हून अधिक शहरांमध्ये बुर्किनी घालण्यावर बंदी घालण्यात आली होती.\nअलिकडे फ्रान्सच्या नीस शहरात समुद्र किनार्‍यावर एका मुसलमान महिलेची बुर्किनी उतरवण्यात आली होती.या पार्श्‍वभूमीवर बुर्किनी बंदीच्या विरोधात जगभरातून टीका करण्यात येत होती. पश्‍चिम लंडनच्या नाईट्सब्रिज भागात फ्रान्सच्या दुतावासासमोर नुकतेच एका बीच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या मेजवानीत महिलांनी बिकिनी आणि बुर्किनी परिधान करून नीस येथील घटनेचा निषेध नोंदवला होता.\nबुर्कीनी इस्लामच्या कट्टरतेला दर्शवते - फ्रान्सचे माजी राष्ट्रपती सरकोजी\nफ्रान्सचे माजी राष्ट्रपती सरकोजी म्हणाले की, बुर्कीनी इस्लामच्या कट्टरतेला दर्शवत आहे. आम्ही महिलांना कपड्यांमध्ये बांधून ठेवत नाही.\nहाजी अली ट्रस्टला सर्वोच्च न्यायालयात साहाय्य करणार - शबरीमलाचे पुजारी\nथिरुवनंतपुरम् - मुंबईतील हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश करण्यास अनुमती देणार्‍या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी हाजी अली ट्रस्टला साहाय्य करणार आहे,असे शबरीमला मंदिराच्या पुजार्‍याने सांगितले. हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश करण्यास अनुमती देणारा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला होता.\nमुंबई न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय हाजी अली ट्रस्टने घेतला आहे. हाजी अली ट्रस्टला या कामी साहाय्य केले जाईल, असे शबरीमला मंदिराचे पुजारी राहुल ईश्‍वर यांनी सांगितले. धर्मस्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करतांना कुणीच लक्ष्मण रेषा ओलांडू नये, असे श्री. ईश्‍वर यांनी सांगितले.\nदाऊद इब्राहिम याला आमच्या कह्यात द्या - भारताची पाककडे मागणी\nपाक दाऊदला भारताच्या कह्यात देणार नाही, हे तितकेच खरे \nनवी देहली - संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक आतंकवादी म्हणून घोषित केलेल्या दाऊद इब्राहिमला भारताच्या कह्यात देण्याच्या मागणीचा भारताने पुनरुच्चार केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दाऊद पाकमध्येच रहात असल्याचे घोषित केले होते. त्यावर भारताने ही मागणी केली होती. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटले की, दाऊद आपल्या देशात नसल्याचे किमान आता तरी पाकने सांगू नयेे.\nपतंजली पूजा साहित्यात गुंतवणार ८ सहस्र कोटी रुपये \nनवी देहली - पतंजलीने धार्मिक पूजेसाठी लागणार्‍या वस्तूंच्या उत्पादन क्षेत्रात ८ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. उदबत्ती, धूप, दिवे यांसारख्या घरगुती पूजेसाठी लागणार्‍या वस्तूंना मोठी मागणी असते. हे लक्षात घेऊन पतंजली आस्था या ब्रॅण्ड अंतर्गत या वस्तूंचे उत्पादन करण्यात येणार आहे. पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण म्हणाले, उदबत्ती किंवा धूप यांमध्ये रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने सिद्ध झालेल्या उत्पादनांची आवश्यकता आहे. त्याकरता आम्ही हा ब्रॅण्ड निर्माण केला आहे.\nचीनच्या गुआंग्झू शहरातील आंतरराष्ट्रीय बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर पाक आणि अन्य ४ देशांच्या नागरिकांना त्या शहरात राहू देण्यास बंदी \nबीजिंग - चीनच्या गुआंग्झू शहरातील वसतीगृहांत पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक, सिरिया आणि तुर्कस्थान या देशांच्या नागरिकांना राहू देण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. ही बंदी एक महिन्यासाठी घालण्यात आली आहे. येथे एका आंतरराष्ट्रीय बैठकीचे आयोजन करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे. ४ आणि ५ सप्टेंबर या दिवशी २० देशांचे नागरिक या बैठकीत सहभागी होणार आहेत. (चीनसारखी दूरदृष्टी भारतीय नेत्यांना कधी लागेल का आतंकवादाच्या धोक्यामुळे ही बंदी घालण्यात आल्याचे कोणीही म्हणू शकेल आतंकवादाच्या धोक्यामुळे ही बंदी घालण्यात आल्याचे कोणीही म्हणू शकेल \nब्रिटनमधील विश्‍वविद्यालयामध्ये शरणार्थींना शिष्यवृत्ती देण्यात येणार \nशरणार्थींवर सुविधांची उधळपट्टी करतांना ते कृतघ्न होणार नाहीत,\nयाची काळजी ब्रिटन घेणार आहे का \nलंडन - ब्रिटनच्या ब्रिस्टल विश्‍वविद्यालयाने सिरियातून आलेल्या शरणार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची सिद्धता दर्शवली आहे. तसेच शरणार्थी विद्यार्थ्यांसाठी विश्‍वविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.\nब्रिस्टल विश्‍वविद्यालयाचे कुलगुरु प्राध्यापक ह्युज ब्रॅडी यांनी सांगितले की, शरणार्थी विद्यार्थ्यांकडे स्थलांतर प्रमाणपत्र किंवा शैक्षणिक पात्रता यांविषयीची कागदपत्रे नसली, तरी त्यांना विश्‍वविद्यालयामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. निर्वासित शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे ब्रॅडी यांनी सांगितले.\nएका शहरातील गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांकडून सनातनच्या साधकाची चौकशी \nसनातनच्या साधकांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा चालूच \nसनातनच्या निरपराध साधकांवर पाळत ठेवून त्यांची चौकशी करणार्‍या\nपोलिसांनी अशी पाळत आतंकवाद्यांवर ठेवली असती, तर आतंकवादी\nकारवाया थांबून देश आतंकवादमुक्त व्हायला साहाय्य झाले असते \nएक साधक एका शहरातून आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेस्थानकावर आले होते. त्या वेळी तेथे एक पोलीस अधिकारी आले आणि त्यांनी आपले ओळखपत्र दाखवून मी गुन्हे शाखेकडून आलो आहे, असे सांगितले. त्यानंतर त्या पोलीस अधिकार्‍याने साधकाला कुठे जात आहेस , काय काम करतोस , काय काम करतोस , इकडे कशासाठी आला होता , इकडे कशासाठी आला होता आदी प्रश्‍न विचारले. या प्रश्‍नांवर साधकाने आवश्यक ती माहिती सांगितली. पोलीस अधिकार्‍याने साधकाची बॅगही तपासून पाहिली. साधक रेल्वेत जाऊन बसल्यावरही साध्या वेशातील दोन पोलीस आले आणि साधकाकडे पाहून गेले.\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथे एकदिवसीय जिल्हास्तरीय हिंदु अधिवेशन \nडावीकडून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, दीपप्रज्वलन\nकरतांना पू. महंत मावजीनाथ महाराज, श्री. मनोज खाडये\nसोलापूर, २८ ऑगस्ट (वार्ता.) - भारत हिंदुबहुल देश असूनही देशात गोहत्या, मंदिर सरकारीकरण, लव्ह जिहाद, धर्मांतर आदी धर्मविरोधी घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. हे आघात रोखून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी येथील हिंदु अधिवेशनाच्या माध्यमातून धर्माभिमानी हिंदू एकवटले. याच वेळी धर्मप्रेमाची साक्ष देणार्‍या धर्माभिमान्यांनी उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.\nसमाजातील परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता - ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर\nनगर येथे हिंदूसंघटन मेळाव्यात\nराष्ट्र-धर्म रक्षणार्थ हिंदूंची एकजूट \nनगर, २८ ऑगस्ट (वार्ता.) - सध्याच्या सरकारची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे हज यात्रेला अनुदान द्यायचे आणि दुसरीकडे पंढरपूर, आळंदी येथे वारीसाठी जाणार्‍या वारकर्‍यांना साध्या मूलभूत सुविधाही मिळत नाही. समाजाला निःस्वार्थपणे धर्मशिक्षण देणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांमागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लावला जातो. सरकारच्या अशा भूमिकेमुळे समाजात असमतोल निर्माण होतो. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी जातीपातीत न अडकता संकुचित वृत्ती बाजूला सोडून संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांनी केले. येथील सावेडी भागातील कोहिनूर मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदूसंघटन मेळाव्यामध्ये ते मार्गदर्शन करत होते. हा मेळावा २७ ऑगस्ट या दिवशी पार पडला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद धर्माधिकारी आणि हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. अश्‍विनी कुलकर्णी उपस्थित होत्या.\nजैन मुनी तरुण सागर यांचा अवमान करणारे आपचे कार्यकर्ते आणि गायक विशाल ददलानी यांनी राजकारण सोडले \nनवी देहली - जैन मुनी तरुण सागर यांच्यावर अवमानजनक ट्वीट करणारे गायक आणि आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते विशाल ददलानी यांच्यावर टीका झाल्याने त्यांनी क्षमा मागून राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला. आम आदमी पक्षानेही त्यांच्यावर टीका केली आहे. हरियाणा विधानसभेत तरुण सागर यांचे प्रवचन झाल्यानंतर विशालने ट्विट करत म्हटले होते की, तुम्ही अशा (भाजपसारख्या) लोकांना मतदान केले आहे. अशी मुर्खासारखी परिस्थिती निर्माण होण्याला तुम्ही उत्तरदायी आहात.\nदेहलीचे मंत्री सतेंद्र जैन यांनीही विशाल याने केलेल्या अवमानावरून क्षमायाचना केली आहे. देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जैन मुनी तरुण सागर यांच्या सन्मानात ट्विट केले.\nहरियाणाच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी भाजप सरकारने विधानसभेत जैन मुनी तरुण सागर यांच्या प्रवचनाचे आयोजन केले होते. राजकारणावर धर्माचा अंकुश हवा, असे सांगत जैन मुनी तरुण सागर यांनी धर्म, राजकारण, कन्या भ्रूण हत्या, पाकिस्तान आदी विषयांवर मार्गदर्शन केले. देशातील एखाद्या विधानसभेत अशा प्रकारे धर्मगुरूंना बोलवून मार्गदर्शन करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता.\nविश्‍वाला वाचवण्यासाठी आणि विश्‍वात शांती निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक - अधिवक्ता श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद\nअधिवक्ता श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल\nपालघर येथे हिंदू गोवंश रक्षा समिती आणि हिंदु जनजागृती\nसमिती आयोजित एकदिवसीय जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशन\nनालासोपारा - हिंदु बांधव जोपर्यंत एकत्रित येत नाहीत, तोपर्यंत हिंदु राष्ट्र येणार नाही. या विश्‍वाला वाचवण्यासाठी आणि विश्‍वात शांती निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्र्र आवश्यक आहे, असे प्रतिपादन लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी केले. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयपूर्तीसाठी हिंदू गोवंश रक्षा समिती आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ऑगस्ट या दिवशी नालासोपारा (प.) येथील महाकाली मंदिराच्या सभागृहात एकदिवसीय जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशन पार पडले. अधिवेशाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके आणि सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत व्यासपिठावर उपस्थित होत्या.\nअधिवेशनाच्या प्रारंभी पुरोहित विजय जोशी यांनी शंखनाद आणि वेदमंत्रपठण केले. व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन अधिवेशनाला आरंभ झाला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश शिर्के यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा संदेश अधिवेशनात वाचून दाखवला. या वेळी संतांचा सन्मान आणि वक्ते अन्य मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. अधिवेशनाला सनातनच्या संत सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.\nपू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनात कोणताही अपप्रकार घडलेला नसतांना वृत्तपत्रांकडून व्याख्यान उधळले, अशी खोटी वृत्ते \nमुंबई, २८ ऑगस्ट (वार्ता.) - श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे २७ ऑगस्ट या दिवशी लोअर परळ येथील ना.म. जोशी मार्गावरील म्यु. सेकंडरी हायस्कूल येथे श्रीदुर्गामाता दौड आणि शिवचरित्र या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. व्याख्यान प्रारंभ होण्यापूर्वी स्वाभिमानी संघटनेच्या पाच महिलांनी गुरुजींनी मराठा आरक्षणावर बोलावे, असा आग्रह धरला. त्या वेळी उपस्थित असणार्‍या अन्य कार्यकर्त्यांनी हे राजकीय व्यासपीठ नाही, असे सांगून पोलिसांकरवी त्यांना बाहेर काढले. हा प्रकार झाल्यावर पू. गुरुजींचे पुढील व्याख्यान व्यवस्थित पार पडले. अशी घटना प्रत्यक्ष असतांना काही वृत्तपत्रांनी मात्र व्याख्यानात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ, महिलांनी व्याख्यान रोखले, २५० कार्यकर्त्यांचा गोंधळ, अशी अत्यंत खोटी आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी वृत्ते प्रसारित केली.\nआपण आपल्या देशाच्या इतिहासाविषयी जागरूक नाही - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची खंत\nज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग\nबलकवडे यांना समर्थ पुणे पुरस्कार प्रदान\nपुणे, २८ ऑगस्ट - मी लंडन येथे अभ्यासासाठी गेलो असतांना एक पत्र पाठवायचे होते. तेव्हा त्या पत्राला तिकीट चिकटवतांना ब्रिटनच्या राणीचे असणारे तिकीट गडबडीत उलटे लागले. त्या वेळी तेथील कर्मचारी महाविद्यालयीन मुलीने मला तिकीट सरळ लावण्यास सांगितले. फ्रान्समध्ये एका संग्रहालयात ७०० वर्षांपूर्वी झालेल्या विजयी लढाईची तुटकी तलवार आजही तेथे जतन केलेली आहे. विदेशी नागरिक हे त्यांच्या राष्ट्राच्या इतिहासाविषयी जागरूक आहेत. त्या तुलनेत आपण आपल्या देशाच्या इतिहासाविषयी एवढे जागरूक नाही, अशी खंत महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली. समर्थ पुणे परिवाराच्या वतीने पहिला समर्थ पुणे पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग बलकवडे यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजप खासदार अनिल शिरोळे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, समर्थ परिवाराचे सुनील शितोळे आदी उपस्थित होते. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे आहे.\n(म्हणे) पालिका शाळांमध्ये सूर्यनमस्कार घालण्याचे बंधन नको \nकाँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलची मागणी\nमुंबई - मुंबई काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या शिष्टमंडळाने २७ ऑगस्ट या दिवशी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सूर्यनमस्कार घालणे बंधनकारक न करण्याची मागणी केली. (स्वतःच्या जीवनाचे हित भारतीय जीवनपद्धतीत आहे, हेही न समजणार्‍या धर्मांध समाजाने भारतातून निघून जाणेच श्रेयस्कर नव्हे का - संपादक) मुंबई महापालिकेला अशा प्रकारची सक्ती करण्याचा कोणताही अधिकार नाही. ही सक्ती म्हणजे एका धर्मातील परंपरा दुसर्‍या धर्मावर लादण्याचा प्रकार आहे. तसे झाल्यास सामाजिक सलोखा भंग पावेल आणि दोन धर्मांमध्ये तेढ वाढेल, असे शिष्टमंडळाने राज्यपालांना सांगितले. (ही एक प्रकारची धमकीच नव्हे का - संपादक) मुंबई महापालिकेला अशा प्रकारची सक्ती करण्याचा कोणताही अधिकार नाही. ही सक्ती म्हणजे एका धर्मातील परंपरा दुसर्‍या धर्मावर लादण्याचा प्रकार आहे. तसे झाल्यास सामाजिक सलोखा भंग पावेल आणि दोन धर्मांमध्ये तेढ वाढेल, असे शिष्टमंडळाने राज्यपालांना सांगितले. (ही एक प्रकारची धमकीच नव्हे का काँग्रेसच्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी अल्पसंख्यांकांचे अतीलांगूलचालन केल्याने ते अशा प्रकारची उघड धमकी देऊ धजावत आहेत काँग्रेसच्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी अल्पसंख्यांकांचे अतीलांगूलचालन केल्याने ते अशा प्रकारची उघड धमकी देऊ धजावत आहेत \n१. या संदर्भातील सूचना नुकतीच संमत झाली असली, तरी मुंबईच्या पालिका शाळांमध्ये २६ जुलैपासूनच दैनंदिन परिपाठ म्हणून हा उपक्रम चालू करण्यात आला आहे. पालिकेच्या उर्दू माध्यमातील ४०० शाळांतील एक लाख विद्यार्थ्यांनाही सूर्यनमस्कार घालणे बंधनकारक आहे.\nस्वराज्य संघटनेसह धर्माभिमानी हिंदूंनी केलेल्या विरोधामुळे मुजीब शेख मित्रमंडळ आयोजित दहीहंडी स्पर्धेला पोलिसांनी अनुमती नाकारली \nहिंदूंच्या सणांमध्ये सहभागी होत असल्याचे ढोंग करून स्वतःचा राजकीय स्वार्थ\nसाधणार्‍या धर्मांधांना रोखणार्‍या हिंदूंचे अभिनंदन सर्वत्रच्या हिंदूंनी यातून बोध घ्यावा \nसावंतवाडी - येथील मुजीब शेख मित्रमंडळाच्या वतीने सावंतवाडी शहरात २७ ऑगस्ट या दिवशी ५१ सहस्र रुपयांचे पारितोषिक लावून आयोजित केलेल्या दहीहंडी स्पर्धेला येथील स्वराज्य संघटनेसह धर्माभिमानी हिंदूंनी केलेल्या विरोधामुळे पोलिसांनी अनुमती नाकारली.\nही दहीहंडी हिंदु धर्मानुसार नसून स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी आयोजित केली आहे. हिंदु धर्मातील सण, उत्सव तिथीनुसार साजरे केले जातात. कोणीही स्वतःच्या मनाप्रमाणे साजरे करत नाहीत. त्याला सहस्रो वर्षांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे सण, उत्सव हे त्या त्या तिथीलाच साजरे झाले पाहिजेत. तसे कोणी करत नसेल, तर लाखो हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील. त्यामुळे ही दहीहंडी होता कामा नये, अशी मागणी स्वराज्य संघटनेसह धर्माभिमानी हिंदूंनी सावंतवाडी पोलिसांकडे केली होती.\nया पार्श्‍वभूमीवर मुजीब शेख मित्रमंडळाच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावून कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणामुळे अनुमती नाकारत असल्याचे सांगितले.\nसार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही \nपुणे - निकृष्ट काम करून जनतेच्या जिवाशी खेळू नका. चांगले काम करता येत नसेल, तर नोकरी सोडून इतरत्र काम करा. सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता ही भयानक गुन्हेगारी आहे. यापुढे ती खपवून घेतली जाणार नाही, अशी चेतावणी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिली. (केवळ चेतावणी देण्यापेक्षा पाटील यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी - संपादक) महाड दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कार्यकारी अभियंते आणि वरिष्ठ स्तरावरील अभियंत्यांसाठी येथे २५ ऑगस्ट या दिवशी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, खात्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी केवळ नोकरी न करता अभियान म्हणून काम करण्याची आवश्यकता आहे.\nकोल्हापूर येथे मूर्तीदान केलेल्या मूर्ती परत घेण्याची मूर्तीकारांची सिद्धता \nकोल्हापूर, २८ ऑगस्ट (वार्ता.) - पंचगंगा नदी, इराणी खण येथे पाणी अल्प झाल्याने गणेशमूर्ती विसर्जनाचे पर्याय अल्प पडू लागले आहेत. मूर्तीची इतरत्र विसर्जनाची सोय न केल्याने सामाजिक संघटनांच्या मूर्तीदानाच्या हाकेला सार्वजनिक मंडळेही प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे सार्वजनिक मंडळे धर्मशास्त्राच्या विरोधात कृती करून चुकीची प्रथा पाडत आहेत. मूर्ती विसर्जनानंतर काही वेळा मूर्ती विरघळत नाही, असे काही ज्येष्ठ मूर्तीकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून शहरातील गणेश मूर्तीकारांनी विसर्जन मिरवणुकीनंतर मूर्ती परत घेण्याची सिद्धता दर्शवली आहे. पूर्वी काही मंडळांनी असा उपक्रम राबवलाही आहे. (धर्मशिक्षणाचा अभाव असल्याने अशा चुका मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहेत. - संपादक)\nपुणे येथे अवैधरित्या पिस्तुले विक्री करण्यासाठी आलेल्या परराज्यातील महिलेला अटक\nपुणे - येथील लष्कर भागातील हॉटेल अरोरासमोर मध्यप्रदेशमधून आलेल्या जेनीबाई ताना बारेला या महिलेकडे ३ पिस्तुले आणि २१ जिवंत काडतुसे आढळली असून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिला अटक केली आहे. एखाद्या महिलेकडून शस्त्र तस्करी उघड होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती उपायुक्त पी. आर्. पाटील यांनी दिली. (या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचून पोलीस तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करणार का - संपादक) १. जेनीबाई बारेला मूळची मध्यप्रदेशातील असून तिचा मुलगाही अवैध शस्त्र निर्मितीच्याच व्यवसायामध्ये आहे. गेल्या वर्षभरापासून तिने पुण्यात ३ हून अधिक वेळा येऊन काही जणांना अवैधरित्या शस्त्रे विकलेली आहेत. (हे पुणे पोलीस आणि पोलीस प्रशासन यांचे अपयश नव्हे का - संपादक) १. जेनीबाई बारेला मूळची मध्यप्रदेशातील असून तिचा मुलगाही अवैध शस्त्र निर्मितीच्याच व्यवसायामध्ये आहे. गेल्या वर्षभरापासून तिने पुण्यात ३ हून अधिक वेळा येऊन काही जणांना अवैधरित्या शस्त्रे विकलेली आहेत. (हे पुणे पोलीस आणि पोलीस प्रशासन यांचे अपयश नव्हे का - संपादक) त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.\n२. तिने मुंबई आणि नाशिक येथेही मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रविक्री केली आहे. (याविषयी राज्य गुन्हे शाखा अनभिज्ञ कशी \n३. यापूर्वी तिला अवैध शस्त्र तस्करीप्रकरणी शिक्षा झालेली असून ती काही काळ आग्रा कारागृहात होती.\nलातूर येथे अवैधपणे गुटख्याची वाहतूक करणार्‍यास अटक\nराज्यात गुटखाबंदी असतांनाही त्याची अवैध वाहतूक\nहोणे, हे गुटखाबंदी कायद्याचा धाक नसल्याचेच लक्षण \nलातूर - येथे अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणार्‍या भाग्यनगर येथील राजकुमार सुराजाराम मिना याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी ट्रकमधून २७ लक्ष ५४ सहस्र रकमेचा गुटखा शासनाधीन केला. येथील नांदेड रस्त्यावरील एका ढाब्यावर राजकुमार मिना याचा ट्रक थांबला असतांना पहार्‍यावरील पोलिसांनी त्याची सहज चौकशी केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी ट्रकची तपासणी केली. ट्रकमध्ये ४० पोत्यांमध्ये गुटखा आढळून आल्याने पोलिसांनी वाहनासह गुटखाही शासनाधीन केला. (लातूर जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैध वाहतूक होत असतांना पोलिसांना त्याची माहिती कशी मिळत नाही \nपुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील नियम तोडणार्‍या वाहनांवर ड्रोनच्या माध्यमातून २४ घंटे लक्ष\nमुंबई - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर लेनची शिस्त मोडणार्‍यांसह अतिवेगाने वाहने चालवणार्‍यांवर, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी २४ घंटे ड्रोन तैनात ठेवण्यात येणार आहे. रस्ते विकास महामंडळ आणि आयआर्बीच्या वतीने महामार्गावर चार ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून लक्ष दिले जाईल. या पार्श्‍वभूमीवर २७ ऑगस्ट या दिवशी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लेनची शिस्त मोडणार्‍या अवजड वाहनांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. खंडाळा घाट (बोरघाट), खोपोली एक्झिट ते फूडमॉल, कामशेत बोगदा ते उर्से टोकनाका परिसर, खालापूर टोलनाका ते पनवेल परिसर या परिसरात ड्रोन फिरणार आहेत. एक ड्रोन चार किलोमीटर अंतरावर दृष्टी ठेवण्यास सक्षम आहे.\nप्रसारमाध्यमांनी अधिवक्ता आणि न्यायाधीश यांची नावे प्रकाशित करू नयेत \nचेन्नई उच्च न्यायालयाचे मत\nचेन्नई - प्रसारमाध्यमांनी कोणत्याही खटल्याचे वार्तांकन प्रसिद्ध करतांना खटल्याशी संबंधित अधिवक्ता आणि न्यायाधीश यांची नावे प्रकाशित करू नयेत, असे मत चेन्नई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. ६ दलित विद्यार्थ्यांविरुद्ध रचलेल्या खोट्या आरोपपत्राविषयीच्या एका खटल्यात निर्णय देतांना न्यायालयाने हे मत व्यक्त केले.\nन्यायालयाने म्हटले की, अधिवक्त्यांची नावे प्रकाशित केल्याने त्या अधिवक्त्यांचे अप्रत्यक्ष विज्ञापनच केल्यासारखे होते आणि त्यांच्या व्यावसायिक गुणवत्तेचा वापर अधिक अशील मिळवण्यासाठी होऊ शकतो. अधिवक्त्यांना त्यांचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष विज्ञापन करण्यास कायद्याने बंदी आहे. त्यासाठी प्रसारमाध्यमांनी खटल्यांचे वार्तांकन करतांना खटल्याशी संबंधित अधिवक्त्याचे नावे प्रकाशित करू नयेत. तसेच खटल्याची सुनावणी करणार्‍या न्यायाधिशांची नावेही प्रसारमाध्यमांनी अत्यंत आवश्यक असल्याव्यतिरिक्त प्रकाशित करू नयेत. केवळ उच्च न्यायालयाचे नावच प्रकाशित करावे. न्यायाधीश त्यांचे कर्तव्य निर्विकारपणे आणि स्वत:ची मते किंवा तत्त्वज्ञान आड येऊ न देता बजावत असतात.\nजिहादी आतंकवाद्यांना गोळ्या घाला, असे मुलायमसिंह कधी म्हणतात का \nबाबरी वाचवण्यासाठीच कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला होता. मशीद वाचवण्यासाठी काही केले नसते, तर मुसलमानांचा देशावरील विश्‍वास उडाला असता, अशी स्वीकृती समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी दिली.\nहिंदू तेजा जाग रे \nबाबरी बचाने के लिए कारसेवकों पर गोलियां चलाई, ऐसा मुलायमसिंह यादव ने कहा \nक्या मुलायमसिंह आतंकवादियों पर भी गोलीयां चलाने की बात करेंगे \nपनवेल महापालिकेविषयीची अधिकृत घोषणा ३१ ऑगस्टपर्यंत होण्याची शक्यता\nमुंबई - राज्यातील २७ वी महापालिका काही दिवसांतच अस्तित्वात येणार असून पनवेल महापालिकेविषयीची अधिकृत घोषणा ३१ ऑगस्टपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका क्षेत्रासाठी नियोजन आराखडा यंत्रणेचे दायित्व नव्या महापालिकेकडे असेल, कि हे काम सिडकोकडे सोपवले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.\n१. पनवेल नगरपालिका आणि परिसरातील तळोजा, खारघर, कामोठे, कळंबोली, बोनशेत, पळस्पे, नेवाळी आदी गावांचा समावेश करून रायगड जिल्ह्यातील पहिली पनवेल महापालिका स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.\n२. अधिसूचनेनंतर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या. या संदर्भातील कोकण विभागीय आयुक्तांचा अहवाल राज्य सरकारला मिळाला आहे.\n३. मुख्यमंत्र्यांना महानगरपालिकेच्या प्रस्तावाला मे मासातच मान्यता दिली होती. त्यानुसार २०११ च्या जनगणनेनुसार पनवेल महापालिकेची लोकसंख्या पाच लक्ष ४५ सहस्र असली, तरी या महापालिका हद्दीतील लोकसंख्या आठ लक्षांच्या आसपास असेल.\nकौशांबी (उत्तरप्रदेश) येथे प्रथम अखिल भारतीय ज्योतिष्य संमेलन संपन्न\nगाझियाबाद (उत्तरप्रदेश) - मॉ जगदंबा महाकाली डासनावाली का परिवार आणि एस्ट्रो ज्ञानम् रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ऑगस्ट या दिवशी कौशांबी येथील हॉटेल क्लार्क इन येथे प्रथम अखिल भारतीय ज्योतिष्य संमेलन पार पडले. या संमेलनामध्ये भारतातील सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य सहभागी झाले होते. या संमेलनाला केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, यति नरसिंहानंद सरस्वतीजी महाराज, हिंदु स्वाभिमानच्या अध्यक्षा सौ. चेतना शर्मा, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आदी संत आणि मान्यवर उपस्थित होते.\n(सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)\nमुंबईतील रिक्शा आणि टॅक्सी संघटनांचा २८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संप\n३१ ऑगस्टपासून बेस्टचाही संप\nमुंबई - ओला-उबर टॅक्सी यांच्या सेवेवर कडक निर्बंध घालावेत, या मागणीसाठी मुंबईतील रिक्शा आणि टॅक्सी संघटना २८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून टप्प्याटप्प्याने संपावर जाणार आहेत. मुंबईतील प्रमुख संघटनांसमवेत परिवहन मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत संपाचा निर्णय घेण्यात आला. ३१ ऑगस्टपासून बेस्टचे कर्मचारीही संपावर जाणार आहेत. त्यामुळे पुढील आठवडाभर मुंबईकरांना त्रास सोसावा लागण्याची शक्यता आहे.\nकोणतेही कर्म यशस्वी किंवा अयशस्वी होण्यामागे कारणीभूत असणारी पंचसूत्रे (पाच घटक) येथे देत आहे.\nकर्माची निष्कामता आणि उद्देशाची शुद्धता हे कर्म सफल होण्यासाठी आवश्यक असते.\nकर्म करत असतांना ते योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने केले, तर ते यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते.\nउत्सवात निर्बंधांचे पालन हवेच \nदहीहंडीविषयीच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालय काही पालट करेल, या आशेने दहीहंडीच्या आदल्या दिवशी पर्यंत मुंबईच्या जय जवान गोविंदा पथकाने प्रयत्न केला; पण न्यायालयाने त्या विषयीची याचिकाच फेटाळून लावत आधी दिलेल्या आदेशात पालट करण्यास नकार दिला. तरीही दहीहंडीच्या दिवशी न्यायालयाचे निर्बंध तोडून मुंबई ठाण्यात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. दहीहंडी विषयक घालून दिलेल्या निर्बंधांत आपल्या हिताचाच विचार करण्यात आला आहे, या दृष्टीने निर्बंधांकडे न पहाता आमची गळचेपी करण्यात आल्याची आवई उठवण्याचा केलेला आटापिटा अयोग्य आहे. न्यायालयाचे निर्बंध झुगारून आपले तेच खरे करणार्‍यांना न्यायालयाने भविष्यात आपल्या समोर का उभे करावे स्वतःला हवे तसे करायचे आणि तसे करून झाल्यावर न्यायालयात जाण्याचीही सिद्धता करायची. ऑक्टोबर महिन्यामध्ये दहीहंडीविषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तेव्हा दहीहंडीच्या दिवशी झालेल्या निर्बंधांच्या उल्लंघनाविषयी न्यायालय अप्रसन्न झाल्यास काय होते, हे तेव्हाच समजेल.\nआम्ही गोरक्षा करणार नाही आणि तुम्हालाही करू देणार नाही, या वृत्तीचे सरकार \nदलितांवरील अत्याचाराच्या घटना अल्प करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. गुजरातमधील दलितांवरील आक्रमणाच्या प्रकरणी आम्ही ३२ आरोपींना अटक केली आहे. - केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर\nअफगाणिस्तानातील संपूर्ण हिंदु जनतेची हत्याकांडे झालेल्या त्या भागाला हिंदुकुश म्हणून ओळखणे\nसनातन हिंदु धर्मावरची अमित श्रद्धा, जन्म-मृत्यूचा तो संघर्ष होता. संपूर्ण नगरेच्या नगरे जाळली आणि सर्व लोकसंख्या भस्मसात केली, आक्रमणामागून आक्रमणे झाली, कोट्यवधी बळी पडले आणि तितकेच गुलाम केले गेले. नवेनवे आक्रमक हिंदूंच्या कवट्यांचे पर्वत करत. अफगाणिस्तानात इ.स. १००० वर्ष मध्ये संपूर्ण हिंदु जनतेची हत्याकांडे झाली. अजूनही त्या भागाला हिंदुकुश म्हणतात. हिंदूंची कत्तल झालेल्या कवट्यांचा पर्वत, म्हणजे हिंदुकुश मध्य भारतातल्या बहामणी सुलतानाने तर संकल्पच केला होता. प्रतिवर्षी किमान १ लक्ष हिंदूंचे मुडदे पाडण्याचा संकल्प \nइ.स. १३९९ मध्ये तैमुरने एकाच दिवसात १ लक्ष हिंदूंची कत्तल केली. अन्य प्रसंगी यापेक्षाही अधिक हिंदूंना मारले.\n(संदर्भ : मासिक घनगर्जित, मार्च २०१५)\nहिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयीचे गौरवोद्गार\nहिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे\nउपकार हिंदु समाज कधीही फेडू शकणार नाही \n- ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर\nहिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होणार्‍या प्रत्येक हिंदूची आईप्रमाणे काळजी घेतली जाते आणि प्रत्येक हिंदूंवर धर्मशिक्षणाचा संस्कार कसा होईल, यासाठी प्रयत्न केले जातात. निवडणुका आल्यावर फळाची अपेक्षा ठेवून अनेक जण प्रचाराचे काम करतात; पण आपल्याला ही पद्धत पालटावी लागेल. फळाची अपेक्षा न करता समितीच्या मार्गदर्शनाखाली कार्य करून हिंदु राष्ट्राची स्थापना करावी लागेल. समितीच्या या कार्याचे उपकार हिंदु समाज कधीही फेडू शकणार नाही.\nक्षणचित्र - साध्या वेशातील पोलिसांनी मेळाव्याचे चित्रीकरण केले. (पोलिसांनी हीच शक्ती आतंकवाद्यांचे अड्डे शोधण्यासाठी वापरली असती, तर आतापर्यंत देश आतंकवादमुक्त झाला असता \nउच्च न्यायालयाला असा आदेश द्यावा लागतो, हे गोवा सरकारला लज्जास्पद \nउसगाव येथील गोवा मांस प्रकल्प न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून ३० सप्टेंबरपूर्वी कार्यान्वित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने गोवा शासन आणि गोवा मांस प्रकल्पाचे प्रशासन यांना दिला आहे.\nविश्‍वकल्याणासाठी भारताचे रक्षण आवश्यक \nविश्‍वाचे कल्याण आणि लाभ यांच्यासाठी भारताचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण केवळ भारतच विश्‍वाला शांती आणि न्यायव्यवस्था देऊ शकतो.\n- मदर, अरविंद आश्रम (हिन्दू चिंतन)\nपूर्वी धर्माचरणी आणि प्रजाहितदक्ष राजांमुळे भारतात सोन्याचा धूर निघत होता. आता भारतात सर्वत्र भ्रष्टाचार, बलात्कार, भ्रूणहत्या, प्रतिष्ठेसाठी हत्या (ऑनर किलिंग), खून, अपहरण, खंडणीखोरी, अमली पदार्थांचे सेवन, मानवी तस्करी, वेश्याव्यवसाय यांच्या धुरांचे लोट निघत आहेत.\nभारत हे जगाचे देवघर आहे; मात्र इथला हिंदु विकलांग, भ्रष्ट आणि दुर्बल झाला आहे. स्वत्व, आत्मभान आणि राष्ट्रीयत्व गमावलेल्या हिंदूंना जागे करावे लागेल. हिंदुत्व हा आपला प्राण आहे. हिंदु समाजावरील आक्रमण थांबवण्यासाठी हिंदु समाज बलवान होण्याची गरज आहे. असे झाले, तरच भारत पुन्हा जगद्गुरुपदी विराजमान होईल - कै. अरविंदराव हर्षे, निवृत्त प्राचार्य, पुणे\nप.पू. गुरुदेवांचे स्मरण करून आणि त्यांना कसे आवडेल , हा भाग जाणून सेवा करायला हवी.\n- श्री. रमानंद गौडा, सनातन संस्थेचे प्रसारसेवक, कर्नाटक. (४.७.२०१६)\nहिंदूंचा देव विश्‍वात्मके असतो. दुरितांचे तिमिर जावो विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो ॥, अशा प्रार्थना करत हिंदु लहानाचा मोठा झालेला असतो. आपल्याप्रमाणे सारे जग साधे आणि सरळ आहे, अशी समजूत तो करून घेतो आणि फसतो; कारण जग कधीच साधे आणि सरळ नसते विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो ॥, अशा प्रार्थना करत हिंदु लहानाचा मोठा झालेला असतो. आपल्याप्रमाणे सारे जग साधे आणि सरळ आहे, अशी समजूत तो करून घेतो आणि फसतो; कारण जग कधीच साधे आणि सरळ नसते - श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.\nलहान-लहान गोष्टींतून सातत्याने इतरांचा विचार करणारे आणि चुकाही प्रेमाने सांगणारे ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनंत आठवले \nश्री. अनंत आठवले आणि सौ. सुनीती आठवले\nसध्या मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू श्री. अनंत आठवले (ती. भाऊकाका) आणि वहिनी सौ.सुनीती आठवले (सौ. सुनीतीकाकू) यांच्या घरी विविध सेवा करण्याची संधी मिळाली आहे. विविध गुणांमुळे साधकांशी लवकर जवळीक साधणारे, सनातन संस्थेने प्रकाशित केलेला गीताज्ञानदर्शन ग्रंथ लिहिणारे अभ्यासक श्री. अनंत बाळाजी आठवले (भाऊकाका) यांचा श्रावण कृष्ण पक्ष एकादशी (२८.८.२०१६) या दिवशी ८१ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.\nपूर्वीच्या काळी समाजात सात्त्विकता निर्माण करणार्‍या ऋषिमुनींप्रमाणे कलियुगात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करणारे प.पू. डॉक्टर \nसप्तर्षींनी सर्वांसाठी ॐ निसर्गदेवो भव ॐ वेदं प्रमाणं हरि ॐ जयमे जयम् जय गुरुदेव , हा मंत्र दिला आहे. त्याद्वारे आपल्यावर निसर्गाची कृपा होणार आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे आपल्याला गुरु म्हणून प्राप्त झाले आहेत. ते आपल्याला नेहमी चैतन्याची महती सांगतात. त्या दृष्टीने ते साधकांद्वारे चैतन्यवृद्धीसाठी प्रयत्न करून घेत आहेत. तेव्हा धर्माचरण करून त्या गुरुमंत्राद्वारे व्यष्टी आणि समष्टी साधना केल्यासच हिंदु राष्ट्राची निर्मिती होईल अन् आजची परिस्थिती पालटून रामराज्य अनुभवता येईल.महर्षींच्या सांगण्यानुसार गायत्री मंत्र हा गुरुमंत्र आहे. ते वाणीतील तेजतत्त्व आहे. त्यामुळे बुद्धी प्रकाशमय होते. गायत्री मंत्राची शक्ती काळानुसार निसर्गामध्ये आली. तो निसर्ग वेदांनी मान्य केला. त्याला गुरुमंत्राद्वारा सर्वत्र कार्यरत करायचे आहे.\nLabels: प.पू. डॉक्टर, साधना\nती. अनंत आठवले यांच्याविषयी साधकांनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांना दिलेले शुभेच्छापत्र \n२८.८.२०१६ या दिवशी ती. भाऊकाकांना वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतण्यासाठी एक कार्यक्रम झाला. त्या वेळी रामनाथी आश्रमातील साधकांनी सांगितलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत, तसेच साधकांनी केलेले काव्य, शुभेच्छापत्रही येथे दिले आहे.\nवाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या साधकांमध्ये\nदेव पहाणारे आणि प्रसिद्धीपराङ्मुख असलेले ती. भाऊकाका \nकु. निधी देशमुख यांनी\nती. भाऊकाका यांना दिलेले शुभेच्छापत्र \nटीप १ - परित्राणाय साधूनां .., - श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्‍लोक ८ म्हणजे सज्जनांच्या संरक्षणाकरिता (श्रीकृष्णाचा जन्म धर्मसंस्थापनेसाठी झाला.)\nटीप २ - जन्म कर्म च मे दिव्यं.., - श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ५६ म्हणजे माझा जन्म आणि माझे कर्म दिव्य अर्थात् अलौकिक आहे. (ज्याचा जन्म आणि कर्म दिव्य आहे, हे जाणणारे त्याच्या चरणी पोचतात.)\nटीप ३ - वीतरागभयक्रोधः.. - श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्‍लोक ५६ म्हणजे राग, भय, क्रोध हे ज्यांच्या अंतःकरणात मुळीच नाहीत. (जी व्यक्ती राग, भय, क्रोध आदींपासून अलिप्त राहून ज्ञानरूपी तपस्या करते, ती त्याला (ईश्‍वराला) प्राप्त करते.)\nप.पू. स्वामी स्वरूपानंद यांच्याशी निगडित अमूल्य ठेवा असलेले कोल्हापूर येथील स्वामी स्वरूपानंद मठ (श्री.जामसंडेकर निवास)\nपावस (रत्नागिरी) येथील थोर संत प.पू. स्वामी स्वरूपानंद यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने...\nरत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील थोर संत प.पू. स्वामी स्वरूपानंद यांचे आध्यात्मिक कार्य अलौकिक आहे. या आध्यात्मिक ठेव्याचा लाभ अनेक भाविकांना आजही होत आहे. कोल्हापूर येथील श्री. जामसंडेकर निवास येथे प.पू. स्वामी स्वरूपानंद यांचा मठ आहे. त्याच्याशी निगडित छायाचित्र येथे देत आहोत.\nउत्सवांत राष्ट्र आणि धर्म या विषयांवर कार्यक्रम चालू करण्याविषयी\nप.पू. स्वामींच्या जीवनातील एक प्रसंग \nकोकणात मोठ्या प्रमाणात होणार्‍या उत्सवांत त्या काळी नाट्य, गाणी, नाच, तमाशा यांसारखे कार्यक्रम होत असत. याविषयी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचे प्रबोधन करून प. पू. स्वामींनी उत्सवांतून श्रीकृष्णमेळा करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी तरुणांना एकत्र करून श्रीकृष्णलीला नाट्य प्रबोधन स्वरूपात करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी स्वत: गाणी आणि संवाद लिहिले.\nसाधकांनी शीघ्र आध्यात्मिक उन्नती करावी अशी तळमळ असणारे ती. भाऊकाका \n१ अ. कर्तेपणा नसणे : काही वेळा त्यांना काही विषयांचे लेख सुचतात. त्या वेळी ते त्यावर स्वतःचे नाव देण्याचे टाळतात. ते कर्तेपणा कधीच आपल्याकडे घेत नाहीत.\n१ आ. परिस्थिती सहजतेने स्वीकारणे : ती. भाऊकाका मुंबईचे घर सोडून गोव्यात रहायला आले, तेव्हा आमचे दूरभाषवर बोलणे झाले. मी त्यांना म्हणाले, तुम्ही गोव्यात आल्याने आम्हाला सर्वांना पुष्कळ आनंद झाला. तेव्हा ती. भाऊकाका सहजतेने म्हणाले, आता शेवटचे दिवस आले. यायलाच हवे. त्यानंतर मी त्यांना म्हटले की, आता आपली भेट होणार. यावर ते म्हणाले, हो. ते मात्र आहे.\n- कु. युवराज्ञी शिंदे\n१ इ. प्रेमभाव वाढणे : सेवेच्या अनुषंगाने ती. भाऊकाकांशी भ्रमणभाषवर संपर्क होत असे. पूर्वी भाऊकाका आवश्यक तेवढेच बोलून आमचे बोलणे संपत असे. सध्या काकांच्या बोलण्यात पुष्कळ गोडवा जाणवतो, तसेच ते बोलतांना गमती-जमतीही करतात. वरचेवर माझ्यासोबत माझ्या कुटुंबियांचीही चौकशी करतात.\nशारीरिक त्रास असणार्‍या साधकांनाही स्वतःच्या सहवासात आनंदावस्था अनुभवायला देणारे ती. भाऊकाका \nकाही दिवसांपासून सोनालीताई (कु. सोनाली बधाले) ती. भाऊकाकांकडे सेवेसाठी जाते. ताईला आधीपासूनच गुडघेदुखीचा त्रास आहे. ती. भाऊकाकांकडील सेवा सांगितल्यावर ती अतिशय सकारात्मक विचाराने म्हणाली, मी सेवा शिकून घेईन.\n४ ते ५ दिवसांपूर्वी सोनालीताईने मला सांगितले, मला देव ती. भाऊकाका आणि काकूंकडून पुष्कळ शिकण्याची संधी देत आहे. त्यांच्या सेवेमध्ये मी केवळ आनंदावस्थाच अनुभवत आहे. देव आपोआपच प्रत्येक लहान लहान सूत्रातून कसे शिकायचे, ते शिकवत आहे आणि त्या शिकवण्यामुळे केवळ आनंदच अनुभवायला मिळतो. त्यामुळे शरिराचा कोणता अवयव दुखत आहे, याचे आपल्याला भानही रहात नाही.\nत्या वेळी तिला सेवेतून मिळत असलेला आनंद तिच्या तोंडवळ्यावरून ओसंडून वहात होता. तेव्हा ती. भाऊकाकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे सांगत असतांना तिला किती सांगू नि किती नको, असे होत होते.\n- सौ. कीर्ती जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.८.२०१६)\nती. भाऊकाकांनी वयाच्या ८१ व्या वर्षीही प्रत्येकाशी आदरपूर्वक बोलून चांगल्या गोष्टींचे श्रेय इतरांना देणे \n२०.७.२०१६ या दिवशी मी ती. भाऊकाका यांना भेटण्यासाठी गेले होते. त्या वेळी मला त्यांच्याशी बोलतांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.\n१ अ. आपुलकी आणि जिज्ञासापूर्वक बोलणे : ती. भाऊकाकांनी पुष्कळ प्रेमाने माझ्या घरातील सर्वांची चौकशी केली. त्यांनी जिज्ञासूवृत्तीने घरच्यांविषयी जाणून घेतले.\n१ आ. सर्वच साधकांना आदरार्थी संबोधणे : ती. भाऊकाकांशी बोलतांना मला ते आदरार्थी का संबोधत होते, ते मला कळले नाही; म्हणून मी त्याविषयी त्यांच्या सेवेतील साधिकेला विचारले. तेव्हा ती साधिका मला म्हणाली, ते मलाही असेच संबोधतात आणि त्यासंबंधी विचारले असता सांगतात, मुले एवढ्या लहान वयात सर्व सोडून साधना करता. त्यामुळे तुम्ही मोठ्याच आहात.\nते उत्तर ऐकल्यावर माझ्या मनात आले, ती. भाऊकाकांमध्ये अहं अल्प असल्याने ते सर्वांशीच आदरार्थी बोलतात.\nसंतपदावर आरूढ होण्यापूर्वीपासूनच मायेतून अलिप्त असणारे कै. पू. अप्पाकाका \nकै. पू. डॉ. वसंत आठवले\nसुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी एकदा डॉ. वसंत आठवले (आताचे कै. पू. डॉ. वसंत आठवले, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे जेष्ठ बंधू) यांचे कुटुंबीय, माझे कुटुंबीय आणि परिवारातील अन्य सदस्य एक बस करून सहलीला गेलो होतो. त्या वेळी बसमध्ये गाणी गाणे, विनोद सांगणे, गप्पा, असा गदारोळ चालू होता. मध्येच मी बसमध्ये उभा राहिलो आणि पाहिले, तर डॉ. वसंत आठवले हे त्या सर्वांमध्ये असूनही पूर्ण अलिप्त होते,जणूकाही ते एकाच वेळी २ वेगळ्या विश्‍वांत होते.\n- श्री. अमरेश देशपांडे (कै. पू. अप्पाकाका यांच्या धर्मपत्नी श्रीमती विजया वसंत आठवले यांचे नातेवाईक),गोवा (१५.८.२०१५)\nगुरुदेव, गुरुदेव मन रटता है \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...\nगुरुदेव ने मुझे संभाला है \nगुरुदेव ने मुझे पाला है ॥\nगुरुदेव ही दुःखहर्ता हैं \nगुरुदेव ही सुखकर्ता हैं ॥\nगुरुदेव हमारे सर्वज्ञाता हैं \nगुरुदेव ही हमारे विधाता हैं ॥\nगुुरुदेव ही जीवन का सार हैं \nगुरुदेव ही हमारा संसार हैं ॥\nती. भाऊकाका यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्या सान्निध्यात आलेल्या अनुभूती\nस्वयंपाकघरात साधनेचे प्रयत्न अधिक होतात, असे मला वाटत होते. त्यामुळे तेथे मला सेवा मिळायला हवी,असा विचार दोन दिवस माझ्या मनात आला. त्यानंतर मी देवाला प्रार्थना केली, देवा, मला सेवेमध्ये स्वेच्छा नको. तुझ्या इच्छेने आणि तुला अपेक्षित अशी सेवा मला दे. त्यानंतर मला ती. भाऊकाकांसाठी (प.पू.डॉक्टरांचे ज्येष्ठ बंधू श्री. अनंत बाळाजी आठवले यांच्यासाठी) सकाळी अल्पाहार बनवण्याची सेवा देवाच्या कृपेने मिळाली. त्या वेळी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.\nती. भाऊकाकांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये\n१. वेळेचे पालन करणे : ती. भाऊकाकांची दिनचर्या ठरलेली असते; म्हणजे ते प्रत्येक कृती नियोजित वेळेत करतात. त्यांच्या उठणे, चहा पिणे इत्यादींच्या वेळा निश्‍चित आहेत.\n२. सेवेची तळमळ असणे : वयाच्या ८१ व्या वर्षीही ते सलग ३.३० घंटे (तास) बसून हिंदी मजकूर पडताळण्याची सेवा करतात. त्यांच्यासमवेत टंकलेखनाची सेवा करत असतांना मला त्यांच्याकडून बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या. ते जणू ज्ञानाचे सागरच आहेत.\n३. सहजतेने आपलेसे करणे : पहिल्यांदा त्यांच्याकडे सेवेला गेल्यावर प्रथम मला त्यांची थोडी भीती वाटत होती; परंतु नंतर त्यांनी इतक्या सहजतेने मला आपलेसे केले की, माझा ताण आणि भीती नाहीशीच झाली.\n४. प्रेमभाव : मध्यंतरी गाडीवरून पडल्यामुळे माझ्या पायाला लागले होते. तेव्हा काका-काकूंनी माझी पुष्कळ काळजी घेतली. त्यांच्याप्रमाणे काकूंमध्येही पुष्कळ प्रेमभाव आहे.\n- कु. मयुरी आगावणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.८.२०१६)\n१ सप्टेंबर या दिवशीचे कंकणाकृति सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही \nश्रावण अमावास्या म्हणजे गुरुवार, १ सप्टेंबर २०१६ या दिवशी कंकणाकृति सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने ग्रहणाचे वेधादि कोणतेही नियम पाळू नयेत.\nग्रहण दिसणारे प्रदेश आणि वेळ\nआफ्रिका, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर\nग्रहण आरंभ : ११.४३ मि.\nग्रहण मध्य : १४.३७ मि.(दु. २.३७)\nग्रहण समाप्ती : १७.३१ मि.(सायंकाळी ५.३१)\n(सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार)\n(संदर्भ : दाते पंचाग)\n- ज्योतिष फलितविशारद (सौ.) प्राजक्ता जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.\nसाधकांसाठी सूचना आणि कृतीशील धर्माभिमान्यांना नम्र विनंती \nब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा\nसंगम असलेले सनातन पंचांग घरोघरी पोचवा \nराष्ट्रीय अस्मिता वृद्धिंगत करणारे आणि राष्ट्रहिताचा दृष्टिकोन देणारे विचारधन म्हणून अनेक धर्मप्रेमींनी सनातन पंचांगाचा गौरव केला आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणारे, तसेच धर्मरक्षणाविषयी प्रबोधन करणारे हे पंचांग एकमेवाद्वितीय आहे. पंचांगातील बहुमूल्य ज्ञानामुळे जिज्ञासूंमध्ये साधनेची रूची निर्माण होत आहे. चैतन्याचा स्रोत असणारे हे पंचांग ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा संगमच आहे.\nमराठीसह हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, तेलुगु, ओरिया आणि तमिळ या ८ भाषांत प्रकाशित होणारे सनातन पंचांग अधिकाधिक हिंदूंंपर्यंत पोचणे आवश्यक आहे. सर्वत्रचे साधक आणि कृतीशील धर्माभिमानी यांनी पंचांग वितरणासाठी पुढील प्रयत्न करावेत.\nराष्ट्र-धर्म यांचे कार्य करण्यासाठी कृतीशील होऊ इच्छिणार्‍यांसाठी ३० ऑगस्ट या दिवशी खाकिदास बाबा मठ, नगर येथे सायंकाळी ७ वाजता आढावा बैठकीचे आयोजन केले आहे.\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nगुरु-शिष्य नात्याविषयी गुरूंचा दृष्टीकोन\nमी कोणाचा गुरु नाही; पण शिष्य केल्याविना सोडणार नाही.\nभावार्थ १ : मी कोणाचा गुरु नाही, यातील मी प्रकृतीतील मीविषयी आहे. शिष्य केल्याविना सोडणार नाही, म्हणजे पुरुषतत्त्वाचा किंवा बाबांच्या गुरूंचा, म्हणजे प.पू. अनंतानंद साईश यांचा शिष्य केल्याविना सोडणार नाही किंवा असा नामजप चालू करून देईन की, सर्वजण नामाचे शिष्य होतील.\nभावार्थ २ : गुरु म्हणजे शिव. शिवदशेत मनात विचार येत नाहीत; म्हणूनच मी गुरु आहे हा विचार मनात येऊ शकत नाही. जीवदशेत आल्यावर मी शिष्य आहे एवढाच विचार मनात येतो; म्हणूूनच माझ्या गुरूंकडे मी साधकांना घेऊन जाईन, त्यांना माझ्या गुरूंचे शिष्य करीन.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nपाश्‍चात्त्य संस्कृती स्वेच्छेला प्रोत्साहन देणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करते आणि दुःखाला निमंत्रण देते, तर हिंदु संस्कृती स्वेच्छा नष्ट करून सत्-चित्-आनंदावस्था कशी प्राप्त करायची, हे शिकवते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.\n- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमनाची एकाग्रता ही अशी शक्ती आहे की, जी प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त करून देते.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nसरोगसी म्हणजे गर्भाशय भाड्याने देण्याच्या पद्धतीच्या संदर्भात काही अटी आणि नियम घालणारे विधेयक २४ ऑगस्ट या दिवशी केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत संमत करण्यात आले. भाजप शासन ज्या काही चांगल्या कृती करू पहात आहे, त्यांतील ही एक चांगली गोष्ट आहे. सरोगसी प्रक्रियेतील बाजारीकरणाची अंगावर काटा आणणारी भयावहता ज्यांनी जाणून घेतली आहे, त्यांना हे विधेयक किती अत्यावश्यक आणि मोलाचे आहे, हे लक्षात येईल. दुर्दैवाने आजची तथाकथित वैचारिक म्हणवणारी पत्रकारिता एकीकडे सरोगसीचे दुष्परिणाम प्रसिद्ध करत असतांना दुसरीकडे शासनाच्या या विधेयकावर टीकाही करत आहे. भरकटलेल्या आणि समाजद्रोही पत्रकारितेचे यापेक्षा वेगळे दुसरे उदाहरण नसेल.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nपर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा \nजर मी पंतप्रधान झालो, तर देश इस्लाममुक्त करीन \nस्वयंपाक शिकवण्याआधी मुलींना स्वरक्षणाचे धडे द्या ...\nपोलीस ठाण्यांतील न्यायालयांशी संबंधित दस्त (कागदपत...\nबाबरी वाचवण्यासाठीच कारसेवकांना ठार केले \nकाश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांना गोळ्याच घातल्या प...\nपुरोगाम्यांच्या दबावापोटी सनातन संस्थेवर बंदी न घा...\nकमलेश तिवारी यांचे शिर उडवणार्‍यास ५१ लक्ष रुपयांच...\nआतंकवादी बुरहान वानीच्या वडिलांनी घेतली श्री श्री ...\nदेशात खरोखरच अच्छे दिन आले आहेत काय \nढाका येथील आतंकवादी आक्रमणातील ४ जिहादी आतंकवादी च...\nकेरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्य...\nपतीला पत्नीच्या मृतदेहासह बसमधून खाली उतरवले \nशववाहिका न मिळाल्याने मृतदेहाचे तुकडे केले \nमोकाट गोधनासाठी पंजाब सरकार उभारणार गोशाळा \nइस्रोकडून स्क्रॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी \nबलुचिस्तानच्या विधानसभेकडून भारताचा निषेध \nकृष्णा पुष्करम् पर्वात परिवहन मंडळानेे ३२ कोटी, तर...\nवेद आणि भारतीय तत्त्वज्ञानच जगाला शांतीचा मार्ग दा...\nसौदी अरेबियाकडून मूलतत्त्ववादी इस्लामचा प्रसार \nदूरदर्शनची देशातील १ सहस्र ७००, तर महाराष्ट्रातील ...\nफ्रान्समध्ये मुसलमान महिलांच्या बुर्किनी घालण्यावर...\nहाजी अली ट्रस्टला सर्वोच्च न्यायालयात साहाय्य करणा...\nदाऊद इब्राहिम याला आमच्या कह्यात द्या \nपतंजली पूजा साहित्यात गुंतवणार ८ सहस्र कोटी रुपये ...\nचीनच्या गुआंग्झू शहरातील आंतरराष्ट्रीय बैठकीच्या प...\nब्रिटनमधील विश्‍वविद्यालयामध्ये शरणार्थींना शिष्यव...\nएका शहरातील गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांकडून सनातनच...\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथे एकदिवस...\nसमाजातील परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित हो...\nजैन मुनी तरुण सागर यांचा अवमान करणारे आपचे कार्यकर...\nविश्‍वाला वाचवण्यासाठी आणि विश्‍वात शांती निर्माण ...\nपू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनात कोणत...\nआपण आपल्या देशाच्या इतिहासाविषयी जागरूक नाही \n(म्हणे) पालिका शाळांमध्ये सूर्यनमस्कार घालण्याचे ब...\nस्वराज्य संघटनेसह धर्माभिमानी हिंदूंनी केलेल्या वि...\nसार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार खपवून घेणार...\nकोल्हापूर येथे मूर्तीदान केलेल्या मूर्ती परत घेण्य...\nपुणे येथे अवैधरित्या पिस्तुले विक्री करण्यासाठी आल...\nलातूर येथे अवैधपणे गुटख्याची वाहतूक करणार्‍यास अटक...\nपुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील नियम तोडणार्‍या ...\nप्रसारमाध्यमांनी अधिवक्ता आणि न्यायाधीश यांची नावे...\nहिंदू तेजा जाग रे \nपनवेल महापालिकेविषयीची अधिकृत घोषणा ३१ ऑगस्टपर्यंत...\nकौशांबी (उत्तरप्रदेश) येथे प्रथम अखिल भारतीय ज्योत...\nमुंबईतील रिक्शा आणि टॅक्सी संघटनांचा २८ ऑगस्टच्या ...\nउत्सवात निर्बंधांचे पालन हवेच \nआम्ही गोरक्षा करणार नाही आणि तुम्हालाही करू देणार ...\nहिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयीचे गौरवोद्गार\nउच्च न्यायालयाला असा आदेश द्यावा लागतो, हे गोवा सर...\nविश्‍वकल्याणासाठी भारताचे रक्षण आवश्यक \nपूर्वी धर्माचरणी आणि प्रजाहितदक्ष राजांमुळे ...\nभारत हे जगाचे देवघर आहे; मात्र इथला हिंदु विक...\nप.पू. गुरुदेवांचे स्मरण करून आणि त्यांना कसे ...\nहिंदूंचा देव विश्‍वात्मके असतो. दुरितांचे तिम...\nलहान-लहान गोष्टींतून सातत्याने इतरांचा विचार करणार...\nपूर्वीच्या काळी समाजात सात्त्विकता निर्माण करणार्‍...\nती. अनंत आठवले यांच्याविषयी साधकांनी व्यक्त केलेले...\nप.पू. स्वामी स्वरूपानंद यांच्याशी निगडित अमूल्य ठे...\nसाधकांनी शीघ्र आध्यात्मिक उन्नती करावी अशी तळमळ अस...\nशारीरिक त्रास असणार्‍या साधकांनाही स्वतःच्या सहवास...\nती. भाऊकाकांनी वयाच्या ८१ व्या वर्षीही प्रत्येकाशी...\nसंतपदावर आरूढ होण्यापूर्वीपासूनच मायेतून अलिप्त अस...\nगुरुदेव, गुरुदेव मन रटता है \nती. भाऊकाका यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आण...\nती. भाऊकाकांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये\n१ सप्टेंबर या दिवशीचे कंकणाकृति सूर्यग्रहण भारतात ...\nसाधकांसाठी सूचना आणि कृतीशील धर्माभिमान्यांना नम्र...\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥॥ ॐ श्री जय जय रघ...\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://fukaramwachal.wordpress.com/2013/07/06/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82/", "date_download": "2018-04-27T04:22:47Z", "digest": "sha1:QTILKVLVPL5HA65EX7LSY2JBH7ETSGDE", "length": 7176, "nlines": 66, "source_domain": "fukaramwachal.wordpress.com", "title": "व्यसन रिकामटेकडेपणाचं | \"फ़ुका म्हणे\" by fukaram wachal", "raw_content": "\nआजकाल बेरोजगारी वाढली आहे हे जरी खरं असलं तरी हे रिकामे लोक दारू किंवा ईतर तत्सम प्रकारांच्या व्यसनात वेढलेले आढळतात, मात्र हे व्यसन उच्चभ्रू लोकांच्या “रिकामटेकड्या” व्यसनासारखं नसतं… खरं तर व्यसन ते व्यसन..मग कोणतही का असेना…\nपण आजकालची मंडळी व्यसनात अडकलेली आहे ते टेक्नोलॉजी मुळे..या व्यसनाला आपण टॅक्नोलोजिकल व्यसन असही म्हणू शकतो. यात सोशल नेटवर्किंग साईट हे एक मोठं व्यसन आहे. या व्यसनात अडकलेल्यांच्या काही कॅटेगरीज असू शकतील.\n१) उगाच करायला काहीच नाही म्हणून इथे वेळ घालवणे…हे लोक इतके रिकामे कसे असतात हा मला प्रश्न पडतो…आपण कधीही विचारा, हे ऑनलाईन असतातच\n२) खूप काम असतं तरी रात्री किंवा संध्याकाळी उगाच “फ़्रेश वाटावं” म्हणून नियमीतपणे इथे वेळ घालवणे…यापेक्षा आराम केला तर काय हरकत आहे\n३)फ़ॅशन म्हणून आधी करून पाहणे आणि मग व्यसन लागणे.. ह्या लोकांना ह्या साईट्स बद्दल आधी फ़ारसं माहित नसतं…मग मित्र मैत्रीण झाले की ह्या साईट्स च्या “लीला” त्यांना भांडावून सोडतात…आणि ही साईट एक्सप्लोअर करणे हेच यांचे ध्येय असते\n४) फ़क्त डेटींग साठी नवीन नवीन मुलं मुली शोधणे…हे लोक कमालीचे असतुष्ट असतात की काय अशी माझी शंका आहे…रोज नवीन नवीन मुलामुलींची चित्र, फ़ोटो पाहून त्यांना फ़्रेंडलिस्ट मधे अ‍ॅड करून घेणे हाच यांचा उद्देश असतो..यांचे हजारांच्या वर मित्र मैत्रिणी असतात..त्यातल्या किती लोकांना हे ओळखत असतील काय माहित\n५) कोणता अभिनेता किंवा आभिनेत्री काय ट्वीट करत आहे यात यांचा ईन्ट्रेस्ट. यांना स्वत:च मत नाही\n६) दुस-याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे पहाणारे हे व्यसनी स्वत:च आयुष्य या साईट्स पुरतच मर्यादित ठेवतात…तो तिला काय म्हणाला..हा कुठे गेला…तिचा नवरा कसा आहे, त्याची बायको कुठे काम करते…हेच धंदे करत बसतात\n७) काही लोक आपण अति विद्वान असल्याचा आव आणून इतरांना “फ़ुका” चे सल्ले देतात किंवा भाष्य करतात..( माझ्या ब्लॉग च नाव “फ़ुका म्हणे” आहे विसरू नये)\n८) काही लोक साहित्य प्रेमी असल्याचे दर्शवत असतात…कायम कविता, लेख, पुस्तकं यांच्याबद्दल बोलतात..काही तर इथे येऊन सहित्यिक बनतातही त्यांना काय तो फ़क्त पुरस्कार द्यायचं बाकी असतं..\n९) आता महत्वाची मंडळी..सोफ़्टवेअर इंजीनिअर….एक प्रोग्राम अपलोड/डाऊनलोड ला टाकला की बसले ट्विटर किंवा फ़ेस्बुक वर..हे लठ्ठ पगाराचे व्यसनी….जवळ जवळ ९०% सॉफ़्टवेअर वाले लोक या कॅटेगरीत येतात\n१०) वाचक…अधाशासार्ख जे मिळेल ते वाचत सुटणारे लोक अगदी शीव्या जरी दिल्या तरी आनंदाने वाचतील असे असतात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://gayemotionalintimacy.blogspot.com/", "date_download": "2018-04-27T04:47:27Z", "digest": "sha1:X45QE6TCM3GUP35P4ES57NMTVEKFIUQY", "length": 28577, "nlines": 114, "source_domain": "gayemotionalintimacy.blogspot.com", "title": "Emotional Intimacy", "raw_content": "\nकाय आहे हे प्रकरण\nमी ही बर्याचदा विचार करत असताना हा विचार करायचो नक्की आहे तरी काय हे गे प्रकरण \nसध्या मी एका विषयावर संशोधन करित आहे....\nत्यासाठी जर तुम्ही मला मदत करणार असाल तर एकच काम करायचे......\nतुमच्याकडे असलेल्या एखाद्या समलिंगी, किंवा ट्रांसजेंडरची\n३) जन्म वेळ मला कळवा..............\nत्यांला त्याचे भविष्य मेलद्वारे कळविले जाईल (विनाशुल्क)\nमला सांगा विद्यापीठात पानपट्टी का नाही\nमी परवा काही कामानिमित्त पुणे विद्यापीठात गेलो होतो (हो आमच्यासारख्यांनाही विद्यापीठात कामे असतात).\nसाला संध्याकाळची वेळ होत आली होती...५:४५ किंवा ६ वगैरे वाजत आले होते. अश्यावेळी आमच्या सारख्या रंगित माणसांना कश्याची आठवण येणार नक्कीच शुभंकरोतीची नाही.....जिथे अश्या कातर वेळी आमच्या कानात घुंगरे झुण-झुण करु लागतात. किंवा तथाकथित धार्मिकांना टाळ मृदुंगाचा नाद कानी येतो.... बर्याचश्या पेशनर लोकांना बातम्या.......\nअसो.........त्या वेळी आम्हा लोकांना पानाची खासकरुन त्या कुठल्यातरी दिवशी रंगलेल्या पानाची आठवण येते... ते पिचकार्याचे विशिष्ट आवाज. रसिक लोकांनी काढलेल्या त्या रक्तवर्ण सुर्याचे ते पानपट्टी समोरील चित्र पाहुन आम्हांला भरभरुन येते हो... अश्या त्या पानसाम्राज्याचे वर्णन ते काय करावे. आम्ही नेहमी अश्या त्या पान साम्राज्यात रंगणारे लोक... आणि त्या दिवशी काय सांगावे काय तो अभद्र दिवस आम्ही नेहमी अश्या त्या पान साम्राज्यात रंगणारे लोक... आणि त्या दिवशी काय सांगावे काय तो अभद्र दिवस अहो एकतर सकाळ पासुन एक विडा सुध्दा नाही... काम काम आणि फ़क्त काम चालले होते.. शिवाय माझ्या कडची तंबाखु संपलेली. माणिकचंद आर.एम.डी. मी बंद केले आहे. आणि गोवा मला आवडत नाही. आणि सगळ्यात महत्वाचे जवळ जवळ एक आठवडा झाला घश्याला जि कोरड पडलेली होती ती तशीच होती म्हणजे....आपल्याच प्यांटच्या चेनमध्ये आपल्याच लवडयाला चिमटा बसल्यावर होते तशी (हो काही लोकांचे सगळेच दुसर्याचे असते म्हणुन उल्लेख केला आपलेपणाचा असो......) काहीशी स्थिती झालेली होती....विद्यापिठ आवारात प्रवेश केला आणि माला मोठी तल्लफ़ आली चला पान खाऊयात.. च्यायला विद्यापिठात कसले आलेय पान साला लिमलेटची गोळी मिळत नाही तिथे...मी आपले माझ्या मनाच्या समाधानासाठी म्हणुन सगळ्या टपर्या शोधुन शोधुन विचारुन पाहिले.. कुणाकडेही साधा तंबाखुची पुडी सुध्दा नव्हती हो....वाट लागली मग तिच्या आयला...डोके चालणार कसे हो आमचे अहो एकतर सकाळ पासुन एक विडा सुध्दा नाही... काम काम आणि फ़क्त काम चालले होते.. शिवाय माझ्या कडची तंबाखु संपलेली. माणिकचंद आर.एम.डी. मी बंद केले आहे. आणि गोवा मला आवडत नाही. आणि सगळ्यात महत्वाचे जवळ जवळ एक आठवडा झाला घश्याला जि कोरड पडलेली होती ती तशीच होती म्हणजे....आपल्याच प्यांटच्या चेनमध्ये आपल्याच लवडयाला चिमटा बसल्यावर होते तशी (हो काही लोकांचे सगळेच दुसर्याचे असते म्हणुन उल्लेख केला आपलेपणाचा असो......) काहीशी स्थिती झालेली होती....विद्यापिठ आवारात प्रवेश केला आणि माला मोठी तल्लफ़ आली चला पान खाऊयात.. च्यायला विद्यापिठात कसले आलेय पान साला लिमलेटची गोळी मिळत नाही तिथे...मी आपले माझ्या मनाच्या समाधानासाठी म्हणुन सगळ्या टपर्या शोधुन शोधुन विचारुन पाहिले.. कुणाकडेही साधा तंबाखुची पुडी सुध्दा नव्हती हो....वाट लागली मग तिच्या आयला...डोके चालणार कसे हो आमचे मग काय माझ्या मित्राला म्हणले चल रे बास झाली तुझी विद्याराधाना निघु आत्ता. आणि आम्ही निघालो अरे अरे अरे औंधचा नाका येई पर्यंत एकही पानाचे दुकान नाही अतिशय वाईट वाटले ...डोक्यात मुंग्याचे वारुळ फ़ुटले..\nअरे विद्यापिठात पानपट्टी नाही म्हणजे काय भेनच्योत अविवाहित तरुणांचीच नसबंदी केल्यासारखे नाही काय हे भेनच्योत अविवाहित तरुणांचीच नसबंदी केल्यासारखे नाही काय हे आपल्याला नाही पटले. श्रीयुत पुलं नी वर्णन केलेली 'ती' पानपट्टी म्हणजे काय आपल्याला नाही पटले. श्रीयुत पुलं नी वर्णन केलेली 'ती' पानपट्टी म्हणजे काय अहाहा काय वर्णावे ते वैभव अशीच होती...आताही आहेत काही पानाची दुकाने तशी पण कमीच. म्हणजे बोटावर मोजण्यासारखी. पण मला आता वाटू लागले आहे ''समर्थ भारत'' राबविण्या आधी आपल्या कुलगुरुंनी आपल्या विद्यापिठात निदान एकतरी पानपट्टी उघडावी...क्रांतिसुर्याचा एवढा लाल भडक प्रचार कदाचित दुसर्या कुठल्याने शक्य होईलसे मला वाटत नाही.\nही स्टोरी कदाचित तुमची (sorry वाचणारे सगळेच gay नाहित) असू शकेल.\nपण सध्या काय चालू आहे. ह्याचे एक मी चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे..\n{वाचताना सावध राहा सगळे इतके पटकन घडते की तुम्हा आम्हा द्वापरयुगातल्या माणसांना ते कळतच नाही}\nएखादा cutee महाविद्यालयात शिकणारा, १७ ते २३ वय जवानी ऎन जोषात. मुली आवडत नाहीत आसपासचे सगळे मित्र पोरी फ़िरविण्यात गंग, कोणी चालले डेट ला, कोणाचा आज कसा hot scene पोरीच्या कुठल्यातरी नातेवाईकाने कसा पकडला, कोणी आपल्या फ़टाकड्या तरुण मोलकरणीला कसे पटवले. ह्याच्या गप्पा चाललेल्या असताना. त्याला आठवण येते राव आपले काही तरी वेगळे प्रकरण आहे. आपण इथे कूठेच बसत नाही. आपण काही वेगळेच विचार करतो. मला तो माझ्या वर्गातला गोट्या(एक काल्पनिक नाव) का आवडतो त्याचे ते पिळदार शरिर का मला मोहात पाडते मला कधी कळलेच नाही.\nमग त्याला काहीतरी आठवते .पेपरमध्ये,कुठल्यातरी मित्राच्या तोडूंन एकलेले असअतेच. त्याची आठवण येते. पटकन net cyber cafe मध्ये जातो. एखाद्या orkut सारख्या social networking site वर आपले एक ऋतिक, शाहिद, उपेन चे उघडे नागडे चित्र जे तिथेच नेटवर कुठेतरी पैदा झालेले असते ते लावून आपल्या नावाशी मिळते जूळते एखादे नाव ठेऊन एक प्रोफ़ाईल उघडतो. जी वर आपली शरिराची मोजमापे, एखादा अर्धामुर्धा फ़ोटो अल्बमध्ये, सतराशे साठ videos टाकून एक gay profile तयार होते, आणि मग. खरी मजा चालू होते,,\nआयुष्यात आपल्या एखाद्या चुलत, मामेभावा, बरोबरचा किंवा होस्टेल, किंवा क्लासमेटचा बरोबरचा एखादा hot अनुभव असतोच. त्यात आपण पाहातोच आहोत नेटवर किती तरी साईट मोठ्याप्रमाणात porn प्रसारित करित असतातच. प्रश्न असतो स्थिरत्वाचा आत्तापर्यंत आलेल्या कुठल्याही संबंधामध्ये स्थिरत्व नावाची कोणतीही गोष्ट कुणालाच माहित नसते. पहिला संबंध चुकुनच म्हणजे अपघातानेच किंवा कधीतरी जबरदस्तिने ओठवलेला असतो. म्हणजेच काय कोणत्यातरी कारणाने तो ह्य मोठ्या गोंधळात पडलेला असतो.\nकाय तर एकतर LTR (Longterm Relatioship) or The Famous One ''One Night Stands''. हे दोनच मार्ग समोर दिसत असतात. बर्याचदा लोक सुरुवातीला तरी LTR भाषा बोलताना दिसतात. मग तेथे बर्याच प्रोफ़ाईलला भेटी देणे. चिक्कार मित्र add करणे असले उद्योग चालू होतात.\nएखादी पोर्फ़ाईल आवडते. सुदैवाने त्याने त्याचा एक भन्नाट फ़ोटो लावलेला असतो. तो पाहून हा आधिच कितीवेळा हस्तमैथुन करतो ह्याचे ह्यालाच ठाऊक मग तो सोन्याचा क्षण येतो की ज्या दिवशी तो स्वत्नातला राजकुमार ह्याला चेटवर भेटतो ह्याचा अनंद गगनाला भिडतो. आणि मग सुरुवात होते प्रोफ़ाईलवर लिहिलेल्या सगळ्या डिटेल्सची chatting वर उजळणी. तो आणि हा chat वर एकमेकांला भेटत राहातात, पहिले शरिराची मोजमापे, वये, आणि इतर फ़ालतू बाबी मग, पिच्कर्स, आणि फोन नंबर दिला जातो मग sms होतात. ltr आनि काय सगळ्या शपथा घेतल्या जातात.\n जातात मग हे महाराज तिथे भेट्तात एकमेकाला....दोघांच्या गप्पा ,,, मग लक्षात येते राजकुमार घेतात सुध्दा मग, काय साथिने थोडी थोडि घेतली जाते.. हा cutee थोडासा लाजत थोडासा घाबरत सगळे करतो खरे ...अर्थातच भिति असतेच.. पुढे काय हा ब्लोग आंबट शौक पुरवायला नाहिये ते दोघे मजा करतात बास,, बाकी मला काही लिहिता येत नाही..\nपण मग सकाळ होते जोतो आपल्या कामाला आणि रात्रीच्या चुका रात्रीच विसरयाचे असते हे त्या cutee ला आजुन कळालेले नसते....तो समजतो की आपला राजकुमार मिळाला झाले सगळे ..परत काय ...no phone ..no sms....no nothing ...\ncuttee ला सगळे समजायला बराच वेळ लागतो.. पण तो समजतो तेव्हा हादरे बसतात......सगळे झुट आहे हा ही त्यातलाच निघाला One night Stander आणि काय मग थोडे दिवस दू;ख आणि अश्रू ......हळूहळू सगळे विरुन जाते....एका एका घोटा बरोबर ...नविन काहीतरी मिळतच मग पुन्हा तेच\nकधी मिळते आणि का मिळते एखाद्या गोष्टीला मला कोणी सांगेल\n१) मला तर कधीच कळले नाही, हुंडा, सतिप्रथा, बालविवाह, वैश्याव्यवसाय, जातिभेद, वर्णभेद, रुढी-परंपरा आणि काय आणि काय\nह्याही गोष्टी एकेकाळी मोठ्या प्रमाणावर समाजमान्य होत्याच ना, ह्यांना कोण म्हणेल हो चांगल्या ज्यांना त्याचा फ़ायदा घेता आला तेच ना\nसमाजात प्रत्येक गोष्ट ही अशीच असते, आपण प्रथमपासून गायी गुरे, शेळ्या, उंट, घोडे हे का पाळले ह्यांनाच का आपले गुलाम बनवले\nकारण हेच की त्यांचे दौर्बल्य, आपण त्यावर बोट ठेवले आणि त्यांना गुलाम बनवले,, नाहीतर आपल्याला काय वाघीणीचे दूध पचले नसते\nआपण गुलाम बनवले आपल्याला राज्य गाजविता येईल अश्या प्राण्यांवच, त्याच प्रमाणे समाजात समाजमान्यता अश्यच बाबींना मिळते जी बाब सबळ लोक प्रस्तूत आणि प्रसारित करतात, ज्यांचे संख्याबळ किंवा, समाजातिल प्रस्थापितांमध्ये कमी प्रतिचे स्थान आहे ते लोक आपली बाब समाजमान्य करु शकत नाहीत, जेव्हा संख्या वाढेल अथवा आपण लैंगिक अल्पसंख्यांकांचे बहुसंख्य होऊ तेव्हाच आपल्याला समाजमान्यता मिळेल असे मजला वाटते.\n२) समाजधारणेच्या आड येणारी बाब :- खरेच आहे की समाजधारणेस ही बाब समस्या उभी करु शकते परंतु मला सांगा अश्या कित्येक बाबी आहेत की ज्या समाजधारणेस बाधा आणन्यारा बाबी आहेत समाजधारणेस संन्यास, सैनिकी जिवनशैली, वैश्यावृत्ती, अनेक कितीतरी बाधा आणर्यार बाबी आहेत. आपण त्या प्रत्येक व्यक्तिची वैयक्तिक निवड म्हणुन जरी स्विकारल्या तरीही त्यांमुळे त्यांची समाजधारणेस असलेली बाधकता कमी होत नाही.\n३) लौटरी सारख्या गोष्टी :- धनप्राप्तिच्या अश्या कितीतरी मार्ग आहेत जे की gain without pain चे स्वप्न दाखवतात . त्यातुन खरेच किती जणांना आर्थिक फ़ायदा होतो हे ज्याचे त्यांनीच पहावे..\n४) चेन मार्केटींग :- अरे काय हे स्वत: चुxx बनायचे आणि दुसर्याला बनवाचे की काय चेन मार्केटींग ह्यांच्या कुणी असले धंदे शोधुन काढले मला माहित नाहि.. आणि त्याला समाज मान्यता मिळते त्यातुन जर कुणी श्रीमंत झाला तर आपण त्याला नावाजतो.\nअसो ही यादी बरीच मोठी जाऊ शक्ते पण मला तिकडे जायचे नाही आपला मुख्य विषयाकडे वळू अश्याप्रकारे अगदी टाकाऊ अश्या बाबींना आपण समाजात मान्यता मिळताना पाहू शकतो एवढेच नव्हे तर आपण [समाजाने] त्यांना डोक्यावर घेतले आहे.\nया विरुध्द आपण समलिंगी संबंधांकडे पाहुयात.\n१) हे संबंध पहिली बाब दोघांमध्येच होणार आहेत, जास्तित जास्त एक डझनभर असतील. त्यांतच ह्यांचे काही चेन मार्केटींग करणार नाहीत आणि ते अगदी शांतपणे आपली जिवन शैली जगत आहेत कुणालाही त्याचा त्रास नाही. समाजधारणेचा प्रश्न जिथे येतो तेथे लोकसंख्या कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि जर अश्याप्रकारे आम्हा लोकांनि जर असलेल्या अनाथ मुलांचा प्रश्न दत्तक घेऊन सोडवला. आणि बाकीच्यांनी एक किंवा एकवरच थांबवले तर समाज धारणा किती चांगली होईलसगळेच प्रश्न सुटतील मुल दत्तक घेतल्याने समलिंगी लोक स्थिर अश्या दिर्घकालीन संबंधाकडे वळतील.. असे मला तरी वाटते. २) समलिंगी संबंधांकडे आपण काही समाजाची भले करणारी बाब म्हणुन पाहाणार नाही परंतू. प्रश्न असा आहे की समाजाचा भाग असलेल्या या घटकाला समाजा मधून बाहेर टाकायचे की समाजात ठेऊन त्यांना सामान्य म्हणुन स्विकारायचे . अर्थातच त्यांना समाजाने स्विकारावे.\n३) परंतू जे काही आपण स्विकारतो त्याचा खरे तर पुर्नविचार व्हावा.\n४) हे संबंध खर्या अर्थाने एक मानसिक निकड म्हणुन निर्माण होतात, आणि आपण त्याचे आर्थिक फ़ायदा(playboys), गरज म्हणुन(सैन्यदल), मानसिक विकृति(असू शकते), मानसिक/भावनिक गरजांतुन, समलिंगी संबंध निर्माण होतात.\nजो कदाचित निसर्गाची चूक,\nकदाचित की जसे अमेरिकन मानसशात्रिय संस्था सांगते तसे नैसर्गिक.\nअसे काही तरी पण भारतात आणि त्यात तथाकथित सभ्य शहर म्हणुन\nसमजल्या जाणार्या पुण्यात आणि अजुनच सभ्य म्हणजे ब्राह्मण समाजात\nजन्माला आला तर त्याने काय आत्महत्येशिवाय काहीही विचार न करावा.\nमला तर कधीही कळलेच नाही हे ,\nसमलिंगी माणसाने काय करावे असो,,, म्हणून मी नैतिकता आणि समाजमान्यता ह्यावर थोडासा अभ्यास केला त्याचा परिपाक म्हणुन हा लेखन प्रपंच सुरु केला...\nMeet me, And Decide ,, एक मराठी मुलगा,, जो कदाचित निसर्गाची चूक, कदाचित मानसिक आजार, कदाचित की जसे अमेरिकन मानसशात्रिय संस्था सांगते तसे नैसर्गिक. असे काही तरी पण भारतात आणि त्यात तथाकथित सभ्य शहर म्हणुन समजल्या जाणार्या पुण्यात आणि अजुनच सभ्य म्हणजे ब्राह्मण समाजात जन्माला आला तर त्याने काय आत्महत्येशिवाय काहीही विचार न करावा. मला तर कधीही कळलेच नाही हे , समलिंगी माणसाने काय करावे असो,,, म्हणून मी नैतिकता आणि समाजमान्यता ह्यावर थोडासा अभ्यास केला त्याचा परिपाक म्हणुन हा लेखन प्रपंच सुरु केला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/fashion-funda/", "date_download": "2018-04-27T04:47:20Z", "digest": "sha1:HWEKZ4ABUVH3JNKAA22FXX2E7RSUDRZA", "length": 8664, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "फॅशन फंडा | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nरॅम्पमागचा लॅक्मे फॅशन वीक\nवर्षांतून दोनदा होणारा लॅक्मे फॅशन शो हा देशातल्या फॅशन शोजमधला सगळ्यात नामांकित फॅशन शो आहे.\nखास पावसाळ्यातल्या खरेदीसाठी दिलेल्या काही टीप्स...\nआत्ताच्या काळात काही मोजके दागिन्याचे दंडावरचे प्रकार आहेत, त्यातलेच काही प्रकार आपण पाहू.\nदागिन्यांमधला महत्त्वाचा जिन्नस म्हणजे गळ्यातील आभूषणे.\nसध्याच्या धावपळीच्या युगात स्त्रियांना खूप सारे दागिने घालून वावरता येत नाही.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-04-27T04:42:03Z", "digest": "sha1:KMZBGGSM6YKKA6VNKJUUM53AO5GXE65U", "length": 9595, "nlines": 119, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "गुरूचरित्र - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nसाहित्यिक = सरस्वती गंगाधर स्वामी\nगुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्याय पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nसरस्वती गंगाधर स्वामी साहित्य\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://atakmatak.blogspot.com/2010/09/blog-post.html", "date_download": "2018-04-27T04:31:18Z", "digest": "sha1:BOGKU5QICUYMXU7WNYZ3DRG7U2WPFPGK", "length": 13713, "nlines": 136, "source_domain": "atakmatak.blogspot.com", "title": "अटकमटक: एका तेलियाने", "raw_content": "\nमराठी मैत्रं… यत्र, तत्र, सर्वत्र\n’शेख अहमद झाकी यामानी \n’एका तेलियाने’ हे पुस्तक वाचण्याआधी ’शेख अहमद झाकी यामानी’ या नावाशी कधी थेट संबंध आला नव्हता. सौदी अरेबिया, तिथली राजेशाही, तेलामुळे मिळणारा आणि ऐषोआरामासाठी पाण्यासारखा वाहणारा त्यांच्याकडचा पैसा ह्याबद्दल इथून-तिथून किस्से / कहाण्या ऐकल्या / वाचल्या होत्या. लंडनच्या नाइटक्लब्जमधे एकेका रात्रीत लाखो डॉलर्स उधळणाऱ्या राजपुत्रांबद्दलही वाचलं होतं. (हो लाखो डॉ-ल-र्स उधळणारे ) पण ह्या सगळ्या चैनबाजीत कुठेही ’यामानी’ हे नाव ऐकल्याचे आठवत नव्हते. किंबहुना ते तसे ऐकले नव्हतेच ) पण ह्या सगळ्या चैनबाजीत कुठेही ’यामानी’ हे नाव ऐकल्याचे आठवत नव्हते. किंबहुना ते तसे ऐकले नव्हतेच मुळात यामानींना ’शेख’ जरी संबोधलं जातं तरी ते सौदी राजघराण्यातील नाहीयेत. (अगदी सौदी राजघराण्यातल्याही मोजक्या लोकांनाच ’शेख’ म्हणवून घेता येतं.) म्हणजेच सौदी राजघराण्याच्या परंपरेनुसार ते ’शेख’ नाहीयेत. मग या माणसात असं काय आहे म्हणून तो असा एकमेव माणूस असावा जो सौदी राजघराण्यातला नसूनही ’शेख’ म्हणवला जातो मुळात यामानींना ’शेख’ जरी संबोधलं जातं तरी ते सौदी राजघराण्यातील नाहीयेत. (अगदी सौदी राजघराण्यातल्याही मोजक्या लोकांनाच ’शेख’ म्हणवून घेता येतं.) म्हणजेच सौदी राजघराण्याच्या परंपरेनुसार ते ’शेख’ नाहीयेत. मग या माणसात असं काय आहे म्हणून तो असा एकमेव माणूस असावा जो सौदी राजघराण्यातला नसूनही ’शेख’ म्हणवला जातो या माणसात असं काय आहे म्हणून त्याच्यावर मराठीमधे स्वतंत्र (अनुवादित नाही या माणसात असं काय आहे म्हणून त्याच्यावर मराठीमधे स्वतंत्र (अनुवादित नाही \nह्या उत्सुकतेनेच श्री. गिरीश कुबेर ह्यांचं ’एका तेलियाने’ वाचायला घेतलं. पुस्तकाच्या पाठीमागे आणि पहिल्या प्रकरणाच्या सुरूवातीस यामानींबद्दल लिहिलेली संक्षिप्त माहिती पाहून तर उत्सुकता अजूनच ताणली गेली. नमुना म्हणून ह्या ओळी पहा –\n>> हा आजारी पडला तर अमेरिकेची अर्थव्यवस्था काळवंडून जायची आणि हा प्रसन्न झाला तर अनेक देशांत दिवाळी साजरी व्ह्यायची.\n>> आत्ताआत्तापर्यत याचं नाव बातम्यांत नाही असा दिवस जात नव्हता.\n>> एखाद्या सम्राटासारखा राहायचा. स्वत:च्या विमानातनं फिरायचा. ऐश्वर्यसंपन्न, तरीही निरासक्त.\n>> कधीच कंटाळायचा नाही हा युक्तिवाद करायला. जे याला अमान्य आहे, ते पटवणं कठीण.\n>> पण आता आपण या गावचेच नाही, असं आयुष्य तो जगतोय.\nतर, असे हे यामानी हे १९६२ ते १९८६ इतकी वर्षे सौदी अरेबियाचे तेलमंत्री होते \nह्या एका वाक्यात यामानींचे महत्व समजतं. असं म्हणतात की ’भगवान देता है तो छप्पर फाड के देता है ” देवाने सौदी अरेबियाला रखरखीत वाळवंट दिलं पण त्या वाळवंटाच्या पोटात एक प्रचंsssड मोठ्ठी जणू टांकसाळ ठेवली आणि ती म्हणजे -- तेल ” देवाने सौदी अरेबियाला रखरखीत वाळवंट दिलं पण त्या वाळवंटाच्या पोटात एक प्रचंsssड मोठ्ठी जणू टांकसाळ ठेवली आणि ती म्हणजे -- तेल काळं सोनं \nजगात जितके तेलसाठे आहेत त्यापैकी सर्वात मोठा साठा’सौदी अरेबिया’कडे आहे \n’तीळा तीळा दार उघड’ झाल्यावर त्या खजिन्यावर नियंत्रण ठेवणारा माणूस म्हणजे यामानी सौदी अरेबियाचे राजे फैझल ह्यांचा उजवा हात म्हणजे यामानी सौदी अरेबियाचे राजे फैझल ह्यांचा उजवा हात म्हणजे यामानी यामानींच्या सुदैवाने राजे फैझल हे सौदी अरेबियात(ही) स्त्रियांनी शिकावं अशी आकांक्षा धरणारे सुधारणावादी होते यामानींच्या सुदैवाने राजे फैझल हे सौदी अरेबियात(ही) स्त्रियांनी शिकावं अशी आकांक्षा धरणारे सुधारणावादी होते असं म्हणलं जातं की मध्यपूर्व आशियामधे जे वाद पराकोटीचे चिघळले आहेत ते तसे झालेत कारण राजे फैझल जगात नाहीयेत आणि यामानी आता तेलमंत्री नाहीयेत असं म्हणलं जातं की मध्यपूर्व आशियामधे जे वाद पराकोटीचे चिघळले आहेत ते तसे झालेत कारण राजे फैझल जगात नाहीयेत आणि यामानी आता तेलमंत्री नाहीयेत काही माथेफिरूंसाठी यामानी इतका मोठा अडसर होते की कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी कार्लोस (’द जॅकल’) ह्याने जेव्हा वेगवेगळ्या देशांच्या तेलमंत्र्यांचे ’ओपेक’च्या कार्यालयातून अपहरण केले होते तेव्हा यामानींना ठार करावे अशी त्याला स्पष्ट सूचना दिली गेली होती\nसौदी अरेबियाचे अतिशय कार्यक्षम तेलमंत्री असणं हे जितकं महत्वाचे तितकंच मोठं यामानींचं अजून एक कार्य म्हणजे ते ’ओपेक’ आणि ’ओआपेक’ ह्या संघटनांचे पस्तीस वर्षांहून अधिक काळ सूत्रधार होते. तेल उत्पादन करणारे देश (’ओपेक’) आणि तेल उत्पादन करणारे अरेबियन देश (’ओआपेक’) ह्या दोन संस्थांसाठी यामानींनी भरपूर काम केलंय. अमेरिका, इंग्लंड, व्हेनेझुएलापासून ते पार रशिया, भारत, चीन, अरब राष्ट्रे ह्या सगळ्यांना यामानींचं महत्व पक्कं माहिती होतं.\n’एका तेलियाने’ वाचताना एका नजीकच्या इतिहासाची इतकी मस्त सफर घडते सांगतो. आपण एखादी छान रहस्यमय कादंबरी वाचतोय असं वाटतं. मला तर वाटलं की शाळेतली इतिहासाची पुस्तकं अशी लिहिली गेली असती तर मुलांनी सनावळ्या आणि तहाची कलमं पाठ करण्यात बालपण खर्ची घातलं नसतं ’इतिहास’ हा रंजक विषय झाला असता \nश्री. गिरीश कुबेर ह्यांनी तपशील आणि कहाणी ह्याची योग्य सांगड घालून एक मस्त पुस्तक लिहिलं आहे. पत्रकारितेच्या व्यवसायातले गिरीश कुबेर ह्यांनी ’एका तेलियाने’ लिहायच्या आधी ’तेल’ ह्या विषयाबद्दल अजून एक पुस्तक लिहिले आहे. ’एका तेलियाने’ मला इतकं आवडलं की आता ते पहिलं पुस्तक वाचायची उत्सुकता आहे. ते पुस्तक म्हणजे ’हा तेल नावाचा इतिहास आहे’ \nLabels: भावले मना…सांगावे जना\nइदं न मम (1)\nभावले मना…सांगावे जना (24)\nस्टँड अप कॉमेडी झलक \nब्लॉग माझा स्पर्धेचे विजेते\nसंपर्क : थेट भेट\nनवीन लेखनाची सूचना :\nसर्व हक्क सुरक्षित © -- http://www.atakmatak.blogspot.com ह्या ब्लॉगवरील, संदीप चित्रे ह्यांनी लिहिलेल्या साहित्याचे, सर्व हक्क सौ. दीपश्री संदीप चित्रे ह्यांजकडे सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/problem-between-aishwarya-and-shweta-nanda-279625.html", "date_download": "2018-04-27T04:53:01Z", "digest": "sha1:TCBVL44WRVIK7RUS2YZUL2PH3NLCD4FJ", "length": 12209, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बिग बींची सून आणि मुलीत का रे दुरावा?", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबिग बींची सून आणि मुलीत का रे दुरावा\nगेल्या काही महिन्यांपासून या कुटुंबात सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसते. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या आणि मुलगी श्वेता नंदा बच्चन यांच्या नात्याची घडी विस्कटल्याचे कळते.\n12 जानेवारी : बाॅलिवूडची नणंद-वहिनी यांचं काही एकमेकांशी पटत नाहीय. खरं तर दोघीही बाॅलिवूडच्या शहेनशहाशी एकदम अॅटॅच आहेत. ओळखलंत ना ऐश्वर्या राय बच्चन आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदा बच्चनमधील मतभेद आता स्पष्टपणे दिसून येतायत. बी-टाऊनमधील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित कुटुंबांमध्ये बच्चन कुटुंब हे आघाडीवर आहे. या कुटुंबाबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना रस असतो. गेल्या काही महिन्यांपासून या कुटुंबात सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसते. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या आणि मुलगी श्वेता नंदा बच्चन यांच्या नात्याची घडी विस्कटल्याचे कळते.\nनुकतीच फराह खानच्या बर्थडे पार्टीला श्वेताने हजेरी लावली होती. मात्र श्वेता जाणार असल्यामुळेच की काय ऐश्वर्याने या पार्टीला जाण्याचं टाळलं. एवढंच नाही तर विरुष्काच्या रिसेप्शनमध्येही फोटोग्राफर्सना पोज देताना या दोघींच्या चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव कॅमेऱ्याने अलगद टिपले होते.\nआराध्याच्या बर्थडे पार्टीलाही श्वेताने गैरहजर रहाणंच पसंत केलं. या साऱ्या प्रकारावरून श्वेता-ऐश्वर्याच्या नात्यात कटुता निर्माण झाल्याचं प्रकर्षाने जाणवतंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photo-gallery/magh-mela-group-of-sadhus-reached-to-magh-mela-from-all-over-india-279105.html", "date_download": "2018-04-27T04:57:34Z", "digest": "sha1:CIVYXQKUAMCKGQI2335AFENRVVUMFBDX", "length": 9834, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फोटो गॅलेरी - गंगेच्या किनारी भरलाय साधूंचा माघ मेळा", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nफोटो गॅलेरी - गंगेच्या किनारी भरलाय साधूंचा माघ मेळा\nफोटो गॅलेरी - गंगेच्या किनारी भरलाय साधूंचा माघ मेळा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nस्पोर्टस 3 days ago\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nमहाराष्ट्र April 16, 2018\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nदेशातल्या 'या' दहा कंपन्या देतायत हजारो नोकऱ्या\nशहीद किरण थोरात यांना अखेरचा निरोप\nअसं आहे नवी दिल्लीतील आंबेडकर स्मारक\nहे आहेत 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी\n'वीरे दी वेडिंग'च्या गाण्यात करिना-सोनमचा बोल्ड अंदाज\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F.%E0%A4%8F%E0%A4%A8._%E0%A5%A8%E0%A5%AA", "date_download": "2018-04-27T04:52:15Z", "digest": "sha1:YMH5HTET6BS3O7AQ4WLVFYSTA4CDOFEC", "length": 6067, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ए.एन. २४ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nलॉट एरलाइन्सचे ए.एन. २४\nछोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे प्रॉपेलर विमान\n१,३६७+ (चीनी वाय-७ हा प्रकार धरुन)\nअँतोनोव्ह ए.एन.-२४ (रशियन:Антонов Ан-24) हे रशियन बनावटीचे छोट्या क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे टर्बोप्रॉप प्रवासी विमान आहे.\nअँतोनोव्ह डिझाइन ब्युरो या कंपनीद्वारा रचले गेलेले हे विमान १९५९पासून सेवारत आहे. यात सहसा ४४ प्रवाशांना बसण्याची सोय असते.[१]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जुलै २०१६ रोजी ०१:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-04-27T04:52:22Z", "digest": "sha1:WBQQJUERIGJQYFZQTVZ4NCIVDZB4CV46", "length": 6593, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेसिक - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसंगणकाची एक भाषा संगणकाकडून कोणतेही काम करून घेण्यासाठी , प्रथम सूचनांची एक यादी प्रोग्रॅमिङ् लँग्वेजचा उपयोग करून तयार केली जाते. ह्या यादीला 'प्रोग्रॅम' म्हटले जाते. संगणक ह्या यादीनुसार ठरावीक क्रमाने, ठरावीक क्रिया करून इच्छित काम पार पाडतो.\nप्रोग्रॅमिंग लँग्वेजेसचे अनेक वेगवेगळ्या दृष्टीने वर्गिकरण केले जाते .\nकार्यनिष्ठ भाषा (Procedural languages) उदा. सी (C), कोबॉल (COBOL), फोर्ट्रान, बेसिक, एपीएल\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ००:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/45?page=11", "date_download": "2018-04-27T05:00:31Z", "digest": "sha1:G4ZUH3OH5RB47KRBJX6ULEJHGFPMRU4T", "length": 7832, "nlines": 153, "source_domain": "mr.upakram.org", "title": "स्फुट | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n१) \"ऐपत\" शब्दाची फोड\nआपण 'ऐपत' हा शब्द आर्थिक क्षमता या अर्थाने वापरतो. त्याची फोड अशी :\nऐपत = ऐ + पत = आय + पत\nआय म्हणजे उत्पन्न (उदा. आयकर म्हणजे इन्कम टॅक्स).\n१९६० च्या दशकांत चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांनी चन्द्रावरील खडकांचे नमुने आणले होते. त्यांचे वजन काही किलो असावे.\nइस्लाम म्हणजे शांति असे म्हणतात. इस्लामचा इतिहास लक्षांत घेतला तर इस्लाम म्हणजे शांति हे फक्त इस्लामच्या अनुयायांसाठी आहे. बिगर-इस्लामी लोकांसाठी इस्लाम म्हणजे (इस्लामला न कवटाळल्यास) शिरकाण आहे.\nआमच्या तारुण्यातील औनाड्याचे अवशेष: एक \"थैल्लर्ययुक्त\" लेख\nआमचा यापूर्वीचा लेख गांभीर्यपूर्ण असला तरी त्यात अनवधानाने पण उत्स्फूर्तपणे \"थैल्लर्ययुक्त\" हा शब्दप्रयोग आल्याने उगीच वाद निर्माण झाला.\nशामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत\nशामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत\nकालाच्या ओघात सारे काही मिटून जाते. २२ जून हा दिवसही असाच हरवून जातो आहे की काय या आशंकेने मन व्याकूळ झाले.\nशेतकऱ्यांच्या पोटापुरतेही उत्पादन होत नाही, मग त्याची विक्री तर लांबच राहिली, परंतु शेतीच्या पद्धतीत बदल करून उत्पादन वाढविले तर कुटुंबाची गरज भागवून अतिरिक्त उत्पन्नाची विक्रीही करता येते.\nएक भौमितिक गंमतः पायाविना खूर\nधोक्याची सूचना: खालील लेख पूर्णपणे त्रिमिती-भूमिती/गणित याविषयी आहे व थैल्लर्ययुक्त नाही. अशा विषयात स्वारस्य नसणार्‍यांना तो विरंगुळा न वाटता कंटाळवाणा वाटेल, त्यांनी न वाचल्यास बरे.\n......प्रा. पायगुणे एकदा एस्.टी. गाडीने प्रवास करीत होते.त्यांच्या शेजारी एक खेडूत बसला होता.\"सहप्रवाशाशी संवाद साधावा\" या तत्त्वानुसार प्रा. नी त्याला नाव,गाव विचारले.आपली ओळख करून देताना आपण गणिताचे प्रा.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवू वैभवाच्या शिरी|\nइंग्रजीतील पुढील प्रश्नोत्तरे पहा:\n...प्र.व्हाय इज व्हिस्परिंग प्रोहिबिटेड\n...उ..बिकॉज इट इज नॉट अलाऊड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-oratory-competition-at-sunday-2-1201823/?SocialMedia", "date_download": "2018-04-27T04:55:21Z", "digest": "sha1:BFQIOTDBDNR234EAH42E7LO4VNMCGJ7J", "length": 16150, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आठ युवा वक्त्यांची अंतिम लढत रविवारी | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nआठ युवा वक्त्यांची अंतिम लढत रविवारी\nआठ युवा वक्त्यांची अंतिम लढत रविवारी\nगिरीश कुलकर्णी प्रमुख पाहुणे, शरद उपाध्ये विशेष अतिथी\nतीन आठवडय़ांपूर्वी मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद आणि नागपूर या आठ केंद्रांमधून या स्पर्धेची सुरुवात झाली.\nगिरीश कुलकर्णी प्रमुख पाहुणे, शरद उपाध्ये विशेष अतिथी\n‘कोलावरी ते शांताबाई’ सारख्या लोकप्रिय विषयापासून ते ‘धर्म आणि दहशतवाद’ सारख्या गंभीर विषयापर्यंत आणि त्याहीपुढे जात ‘बीईंग ‘सेल्फी’श’ सारख्या स्वत:वर येऊन विचार करायला लावणाऱ्या विषयांवर सहज पण मुद्देसूद मांडणी करणाऱ्या आठ युवा वक्त्यांची अंतिम लढत रविवारी अनुभवता येणार आहे. काळानुसार बदलत जाणारे संदर्भ, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर स्वतंत्रपणे काही नवे विचार मांडण्याची संधी देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ या वक्तृत्व स्पर्धेचा महाअंतिम सोहळा रविवारी रविंद्र नाटय़मंदिर येथे होत आहे.\nराज्यातील आठ शहरांमधून प्राथमिक व विभागीय अंतिम फेऱ्या जिंकून महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या आठ युवा वक्त्यांची शाब्दिक लढाई अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि ‘राशीचक्र’कार शरद उपाध्ये यांच्या खास उपस्थितीत रंगणार आहे. या महाअंतिम सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी सवार्ंसाठी खुली असून संध्याकाळी पावणेसहा वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार आहे.\nतीन आठवडय़ांपूर्वी मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद आणि नागपूर या आठ केंद्रांमधून या स्पर्धेची सुरुवात झाली. प्राथमिक व त्यानंतर विभागीय अंतिम फेऱ्यांमधून तावून सुलाखून निघालेल्या वक्त्यांना आता अंतिम फेरीत स्वतच्या वक्तृत्व शैलीचा अविष्कार दाखवण्याची संधी मिळत आहे. त्यापूर्वी या वक्त्यांच्या भाषणाची धार वाढवण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात स्पर्धकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेतली जाणार आहे. विषयाची मांडणी, अचूक माहिती, शब्दांची लय, वेग अशा वक्तृत्वाच्या विविध अंगांबाबत तज्ज्ञांकडून या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येईल.\nया कार्यशाळेनंतर रविवारी, १४ फेब्रुवारी रोजी रवींद्र नाटय़ मंदिर येथे या स्पर्धेची महाअंतिम फेरी रंगणार आहे. आठही स्पर्धक यावेळी वेगवेगळ्या विषयांवर आपले वक्तृत्व सादर करतील. यातून पहिल्या क्रमांकावर नाव कोरणाऱ्या स्पर्धकाला प्रमुख पाहुणे व विशेष अतिथी यांच्या हस्ते ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ हे सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख पारितोषिकाने गौरविले जाईल.\n‘जनता बँक’ आणि ‘तन्वी हर्बल प्रोडक्ट्स’ यांचे सहकार्य आणि ‘पॉवर्ड बाय सिंहगड इन्स्टिटय़ुट्स’, ‘मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस’, ‘इंडियन ऑइल’ आणि ‘आयसीडी’ असलेल्या ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’ची महाअंतिम फेरी प्रेक्षकांसाठी खुली आहे. ‘स्टडी सर्कल’ आणि ‘युनिक अ‍ॅकॅडमी’ हे या स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\nआम्ही यु ट्यूब वर पाहू शकतो का कृपया लिंक शेअर करा .\nहृतिक-यामीच्या ‘काबिल’मध्ये गिरीश कुलकर्णी\nसामन्याचा आनंद लुटा, अपेक्षांची ओझी लादू नका\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील - उद्धव ठाकरे\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/taachanianitochani/", "date_download": "2018-04-27T04:59:12Z", "digest": "sha1:HWC36IMVXXWGTUP2Y2V3P5UFOZJTTC6I", "length": 12989, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "टाचणी आणि टोचणी | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\n‘अत्यंत असत्य अशी गोष्ट तुम्ही सातत्याने सांगत राहिलात की हळूहळू लोकांना ती खरी वाटू लागते.\nमस्तानीची बदनामी एक माजघरी कारस्थान\nमस्तानीही तशी नाचणार नाही हेही जाणून घेण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे.\nही फक्त माहिती आहे. सुमारे साठ वर्षांपूर्वीची. आनंदमार्ग नावाच्या एका संघटनेची.\nगांधी हत्याकट आणि स्वा. सावरकर\nनथुरामच्या मनात सावरकरांबद्दल अशी भक्तिभावना होती हे कोण विसरणार\nकोण म्हणतो हे टिळकांना रुचले नसते\nसण आणि उत्सव सार्वजनिकरीत्या कसे साजरे करायचे ही सध्याची मोठीच वादंगाची गोष्ट\nराधेमाँचे कुठे काय चुकले\nलालभडक कपडे, तितकीच लालभडक लिपस्टिक, बटबटीत दागदागिने घातलेली, हिंदी सिनेमाच्या गाण्यांवर नाचणारी राधेमाँ ही तथाकथित बुवाबाबांची आणखी एक आवृत्ती.\nमद्यपुराण (प्रशस्ती ते बंदी)\nदारू पिण्याला समाजात अलीकडे फारच प्रतिष्ठा आली आहे. पूर्वी असे नव्हते असे म्हणणाऱ्यांना वेद-पुराणात दारूचे कसे उल्लेख सापडतात, दारूपानाविषयी, दारू कशी असावी, कशी नसावी, कशी विकावी, कशी...\nमद्यपुराण (ऋग्वेद ते मनुस्मृती)\nविषारी दारूमुळे शंभरहून अधिक लोकांना प्राण गमवावा लागल्याची घटना नुकतीच मुंबईत मालाड-मालवणी भागात घडली. त्यानंतर सुरू झालेली दारूच्या दुष्परिणामांची आणि दारूमुळे काही होत नाही या दोन मुद्दय़ांची चर्चा मात्र\nसमाजमाध्यमांमध्ये फिरत असणाऱ्या राष्ट्राभिमानी संदेशांना हल्ली पाश्चात्य वैज्ञानिकांचा हवाला दिला जातो. अर्थातच शहानिशा न केलेले हे संदेश म्हणजे मिथ्यकथाच म्हणाव्या लागतील. समाजमाध्यमांतील अशाच काही मिथ्यकथांविषयी.\nग्लोबल वॉर्मिगच्या चर्चेने आपला जीव घाबरून जातो. पण भरपूर वनसंपदा होती, प्रदूषण नव्हते, रसायनांचा मारा नव्हता अशा प्राचीन काळात महाभयानक दुष्काळ पडायचे असे उल्लेख सापडतात, त्याचे काय\nसध्या शुभमंगल कार्याचा हंगाम सुरू असल्याने महाराष्ट्रातील गावागावांतील ध्वनिक्षेपकांवरून ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ हे कथागीत ऐकू येत आहे. सत्यनारायण अशी खरोखरच देवता आहे का काय आहे तिचे उगमस्थान\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातेवाइकांवर पं. जवाहरलाल नेहरू यांचे सरकार जवळजवळ वीस वर्षे पाळत ठेवून होते असा गौप्यस्फोट झाल्यानंतर नेताजी-नेहरू संबंधांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/helplines/", "date_download": "2018-04-27T05:03:50Z", "digest": "sha1:QYQIZIXVYPSJ3XSSDNAHCIF4NZLTWUZT", "length": 13184, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हेल्पलाइन्स | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nई-कचरा म्हणजे टाकाऊ इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल उपकरणांमुळे निर्माण होणारा कचरा.\nआर. के. चॅरिटेबल ट्रस्ट नावाची एक सेवाभावी कार्य करणारी संस्था आहे.\nएम.यू.एस.ई.: मुंबईतील युवकांनी स्थापन केलेल्या या स्वयंसेवी संस्थेतर्फे एक वेगळाच उपक्रम राबवला जातो.\nआता आपण जरा वेगळे काम करणाऱ्या संस्थांची ओळख करून घेऊ या.\nसमाजातल्या वंचित, वेगवेगळ्या गरजा असलेल्या आणि त्या भागवू\nदुर्लक्षित घटकांसाठी हेल्पलाइन्स ठरत असलेल्या काही समाजसेवी संस्थांचा परिचय आपण करून घेत आहोत.\nतसे पाहता मोठय़ा रकमेच्या रोख व्यवहारांना धनादेश, डिमांड ड्राफ्ट हे पर्याय फार आधीपासून अस्तित्वात आहेत.\nरोजची हाता-तोंडाची गाठ घालणेही त्यांना मुश्कील असते.\nसुरुवात करू या आपल्याला चिरपरिचित असणाऱ्या ‘मुंबईच्या डबेवाल्यां’पासून.\nपर्यावरणरक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या समाजोपयोगी संस्थांच्या हेल्पलाइन्सची ही माहिती.\nसाहजिकच निसर्गसुद्धा काहीसा कोपू लागला आहे.\nआजारांच्या साथींनी मुंबई आणि परिसराला हैराण करून सोडले आहे.\nसरकारी सेवा आणि योजनांच्या असून विनामूल्य आहेत.\nसमाजातील विविध स्तरांतील व्यक्तींसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या हेल्पलाइन्सची माहिती\nमदतीसाठी आणि उद्धारासाठी कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांच्या हेल्पलाइन्सची ही ओळख.\nप्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवण्याचा अधिकार सामान्य माणसांना आहे.\nआवाजाच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करायला हवी.\nअपंगत्व संस्थांच्या हेल्पलाइन्सची माहिती\n२४ तास सुरू असणारी विनामूल्य हेल्पलाइन\nही हेल्पलाइन केवळ व्हॉट्स अ‍ॅपवरच चालते\nया बघण्याच्या क्षमतेमुळे आपले जगणे किती सोपे होते याचा जरा जाणीवपूर्वक विचार करून पाहा.\nमहापालिका तक्रार निवारण कक्ष\nलीकडेच वाहतूक पोलिसांनी एक नवी हेल्पलाइन सुरू केली आहे. तिचा क्रमांक आहे\nमहाराष्ट्राला लांबलचक सागरी किनारा लाभला आहे.\nराष्ट्रीय महामार्गावर अपघात घडल्यास १०३३ या देश पातळीवरच्या हेल्पलाइनवर तातडीने संपर्क साधायचा.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://atakmatak.blogspot.com/2010/11/blog-post.html", "date_download": "2018-04-27T04:24:34Z", "digest": "sha1:BR6TFDY5AEW63FWE7XMO4OIGOZR6DCYL", "length": 25029, "nlines": 157, "source_domain": "atakmatak.blogspot.com", "title": "अटकमटक: शिरवळकर नावाचं गारूड", "raw_content": "\nमराठी मैत्रं… यत्र, तत्र, सर्वत्र\n१५ नोव्हेंबर -- कै. सुहास शिरवळकरांचा जन्मदिन \nह्या लेखाचे पूर्वप्रकाशन ’सुहास शिरवळकर – असे आणि तसे’ ह्या पुस्तकात झाले आहे पण ब्लॉगवर हा लेख प्रकाशित करण्यासाठी आजच्यापेक्षा योग्य दिवस कुठला\n‘८५२, रविवार पेठ, पुणे’ हा पत्ता कधीच विसरणार नाही. तो सुहास शिरवळकरांच्या घराचा होता \nसुशिंची पुस्तकं वाचायला सुरूवात नक्की कुठल्या पुस्तकाने केली ते आठवत नाही, पण झपाटल्यासारखी सगळी वाचून काढली होती. एकदा / दोनदा आणि काही पुस्तकं तर कित्येकदा साधारण नववीत वगैरे असेन जेव्हा मनावर ‘शिरवळकर’ नावाचं गारूड पडणं सुरू झालं होतं.\nएकदा अशीच हुक्की आली की त्यांना पत्रं लिहावं. तो पर्यंत पहिल्या फटक्यातच दहावी पास करून अकरावी सुरू झाली होती. त्यामुळे डोक्यावर दोन अदृश्य शिंगंही फुटली होती मग काय, मनात आलं ना , लिहिलं पत्रं आणि टाकलं बिनधास्त. मनात म्हटलं, “फारतर काय होईल मग काय, मनात आलं ना , लिहिलं पत्रं आणि टाकलं बिनधास्त. मनात म्हटलं, “फारतर काय होईल पत्राचं उत्तर येणार नाही, बास पत्राचं उत्तर येणार नाही, बास निदान ‘पत्र टाकायला हवं होतं’ ही रूखरूख तरी राहणार नाही. ”\nपण एका दिवशी पोस्टमन पत्र देऊन गेला. आपल्या नावाचं पत्र आलं ह्याचंच खूप अप्रूप असायचं तेव्हा मजकूर वाचण्याआधी नजर वेधून घेतली ती पत्राखालच्या लफ्फेदार सहीनं - स्नेहांकित, सुहास शिरवळकर \nत्या पत्रातलं ’दुनियादारी मात्र जरूर वाच’ हे त्यांचं वाक्यं अजूनही आठवतंय. ‘आनंद पोटात माझ्या माईना’ या ओळीचा अर्थ एका झटक्यात समजला.\nआपलं काय असतं ना, एक गोष्ट मिळाली की दुसरी मिळावी असं वाटायला लागतं आता वाटायला लागलं होतं की शिरवळकर प्रत्यक्ष भेटले तर काय धमाल होईल ना आता वाटायला लागलं होतं की शिरवळकर प्रत्यक्ष भेटले तर काय धमाल होईल ना पुन्हा एकदा पत्रापत्री झाली. त्यातही किडा म्हणजे साधारण १९७७ सालाच्या सुमारास त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकातला काहीतरी प्रश्न विचारला होता. शिरवळकरांनी सांगितलं एखादा रविवार गाठून साधरण चारच्या सुमारास ये.\nआम्ही चार मित्र चार वाजता म्हणजे चारच्या ठोक्याला त्यांच्या घरी हजर ‘रविवार दुपारची झोप’ हा काय मस्त प्रकार असतो आणि त्या झोपेतून कुणाला उठवणं म्हणजे काय पाप असतं हे कळायचं वय नव्हतं हो ते ‘रविवार दुपारची झोप’ हा काय मस्त प्रकार असतो आणि त्या झोपेतून कुणाला उठवणं म्हणजे काय पाप असतं हे कळायचं वय नव्हतं हो ते चार म्हणाले ना… मग आम्ही चारला हजर चार म्हणाले ना… मग आम्ही चारला हजर रविवारच्या झोपेतून उठायला लागूनही, चहाबरोबर आमच्याशी छान हसत, जोक्स वगैरे करत बोलणारे सुशि आवडले म्हणजे आवडलेच होते \nमग पुढे अनेकदा त्यांच्याशी भेटी झाल्या पण त्यांना पहिल्यांदा भेटलो होतो ते कधीच विसरणार नाही. क्वचित कधीतरी अचानकही त्यांच्याकडे चक्कर व्हायची. ते घरी असल्याची खूण म्हणजे घराबाहेर उभी असलेली त्यांची मोटरसायकल. ’बॉबी’ सिनेमातली ऋषी कपूरची मोटरसायकल आठवतीये सुशिंची बाईक सेम तशीच होती. अशा प्रकारच्या मोटरसायकलला, त्यांनी ’जाता-येता’ या पुस्तकात, ’बुटकं’ हे पर्फेक्ट नाव दिलंय \nअमेरिकेहून एकदा मी सुट्टीवर गेलो असताना झालेल्या धावत्या-पळत्या भेटीत तर त्यांनी ‘जाता-येता’ हे पुस्तक प्रेमाने भेट दिलं होतं तसंच कधी विसरणार नाही ते त्यांनी दिवाळीला पाठवलेलं ग्रिटींग कार्ड. एकतर मजकूर मराठीत होता आणि दुसरं म्हणजे त्यांनी स्वत: लिहिलेला होता \n‘मागे वळून पाहू नकोस, काजळरात्री सरल्या आहेत\nसरल्या क्षणाशी रेघ मार, खिन्न दिवस लोपले आहेत….’\nअशी त्या शुभेच्छांची सुरूवात होती आणि शुभेच्छा पूर्ण करायला\n‘मागे वळून पाहू नकोस,\n’ या ओळी होत्या \nशिरवळकरांच्या पुस्तकांत असं काय असायचं ज्यामुळे वाचक, विशेषत: तरूण वाचक, त्यांचे कट्टर फॅन व्हायचे (खरंतर अजूनही होतात ) मला स्वत:ला जाणवलं ते हे की शिरवळकरांची पात्रं तुमच्याशी बोलतायत असं वाटतं. त्यांच्या लेखनशैलीमुळे वाचकाला वाटतं आपणही या पुस्तकातलं एक पात्रं आहोत, या सगळ्या घटना जणू आपल्या आजूबाजूला घडतायत त्यांची भाषा ओघवती तर होतीच पण आपल्या बोलण्यातले नेहमीचे शब्द, विराम चिन्हे वगैरे या सगळ्यांसकट भाषा कागदावर यायची. ते जरी ‘लिहीत’ होते तरी वाचकाला असं वाटतं की कागदावरचा मजकूर आपल्याशी ‘बोलतोय.’ त्यामुळे बघा, त्यांच्या पुस्तकांत प्रसंगाप्रमाणे योग्य शब्दच वापरलेले दिसतील.\nअगदी ढोबळ मानाने म्हणायचं तर त्यांनी दोन प्रकारचे लेखन केलं, राईट म्हणजे बघा हं -– सामाजिक कादंबरी हा एक प्रकार आणि रहस्यकथा / थरारकथा हा दुसरा प्रकार. फिरोज इराणी, बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन आणि दारा ’बुलंद’ ह्यांच्या करामतींचं लेखन दुसऱ्या प्रकारचं. तर दुनियादारी, कल्पांत, क्षितीज, झूम वगैरे पहिल्या प्रकारचं लेखन. (अजून ’य’ नावं देता येतील पण तुम्हाला माहितीच आहेत की ती म्हणजे बघा हं -– सामाजिक कादंबरी हा एक प्रकार आणि रहस्यकथा / थरारकथा हा दुसरा प्रकार. फिरोज इराणी, बॅ. अमर विश्वास, मंदार पटवर्धन आणि दारा ’बुलंद’ ह्यांच्या करामतींचं लेखन दुसऱ्या प्रकारचं. तर दुनियादारी, कल्पांत, क्षितीज, झूम वगैरे पहिल्या प्रकारचं लेखन. (अजून ’य’ नावं देता येतील पण तुम्हाला माहितीच आहेत की ती \nलेखनाचा प्रकार कुठलाही असो, त्यांच्या पुस्तकांची नावं एक से एक आहेत. नुसतं ’दुनियादारी’ म्हटलं की खलास तसंच ’जाता-येता’, ’बरसात चांदण्याची’, ’थरारक’, ’तुकडा तुकडा चंद्र’, ’सॉरी सर’, ’ओ तसंच ’जाता-येता’, ’बरसात चांदण्याची’, ’थरारक’, ’तुकडा तुकडा चंद्र’, ’सॉरी सर’, ’ओ गॉड’, ’टेरिफिक’, ’गिधाड’, ‘एक… फक्त एकच’, ’तलखी’, ’म्हणून’, ’अखेर’, ’गुणगुण’, ‘थर्राट’, ’गढूळ’, ‘इथून तिथून’, ’समांतर’ ….. हॅ गॉड’, ’टेरिफिक’, ’गिधाड’, ‘एक… फक्त एकच’, ’तलखी’, ’म्हणून’, ’अखेर’, ’गुणगुण’, ‘थर्राट’, ’गढूळ’, ‘इथून तिथून’, ’समांतर’ ….. हॅ यादी पुन्हा वाढायला लागली. एक मात्र नक्की, त्यांच्या पुस्तकाचं नाव ऐकूनच पुस्तक वाचावंस वाटायला लागतं. जसं हिंदी सिनेमा दिग्दर्शक एन. चंद्राच्या सुरूवातीच्या काळात सिनेमाच्या नावावरूनच तो पहावासा वाटायचा, म्हणजे ‘अंकुश’, ‘तेजाब’, ‘प्रतिघात’ वगैरे, तसंच \nशिरवळकरांच्या पात्रांची नावंही ’सही’ आहेत नायकाचे नाव आणि आडनाव एकाच अद्याक्षरावरून किंवा नायक – नायिकेची पहिली नावं एकाच अद्याक्षरावरून हा विचित्र प्रकार त्यांनी केल्याचं आठवत नाहीये नायकाचे नाव आणि आडनाव एकाच अद्याक्षरावरून किंवा नायक – नायिकेची पहिली नावं एकाच अद्याक्षरावरून हा विचित्र प्रकार त्यांनी केल्याचं आठवत नाहीये त्यांच्या काही पात्रांच्या नावांवरून नुसती नजर टाका -- फिरोज, अमर, मंदार, दारा, डॅनी, गोल्डी, बादल, मधुर, सलोनी, शिल्पा, रश्मी, मोहिनी, श्रेयस, दिग्या (डी.एस.पी), चंद्रवदन, गंधाली…. आणि कितीतरी अगणित नावं त्यांच्या काही पात्रांच्या नावांवरून नुसती नजर टाका -- फिरोज, अमर, मंदार, दारा, डॅनी, गोल्डी, बादल, मधुर, सलोनी, शिल्पा, रश्मी, मोहिनी, श्रेयस, दिग्या (डी.एस.पी), चंद्रवदन, गंधाली…. आणि कितीतरी अगणित नावं ही सगळी नावं त्या त्या पात्रासाठी चपखल आहेत… अगदी बॅ. दीक्षितही \nत्यांच्या लेखनशैलीतला मला भावलेला अजून एक भाग म्हणजे कथानकाचा वेग. कथानक उलगडताना, वातावरणनिर्मितीसाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी, ते पुस्तक कधी रेंगाळत ठेवायचे नाहीत. एकदा पुस्तक वाचायला घेतलं की ‘आता पुढे काय होणार आता’ ही उत्सुकता कायम ताणलेली राहते – मग भलेही ते पुस्तक म्हणजे एखादी सामाजिक कादंबरी असली तरी. तसंच एखाद्या पात्राचं वेगळेपण नक्की किती एक्स्पोज करायचं आणि कुठे थांबायचं ते शिरवळकरांना चांगलं माहिती होतं. म्हणूनच तर फिरोज इराणी मोजक्या पुस्तकांत ‘बैदुल’ वापरतो किंवा बॅ. अमर विश्वास अगदी म्हणजे अगदीच मोजक्या पुस्तकांत ‘रातों का राजा’ म्हणूनही दिसतो एका वयात तर वाटायचं की राजस्थानला गेलो तर दारा ‘बुलंद’ भेटेलही कदाचित \nत्यांच्या पुस्तकांतल्या प्रस्तावना वाचणंही एक वेगळाच आनंद असतो. प्रस्तावनेतून तर चक्क आपल्याशी one on one गप्पा करतायत असं वाटतं. पण लोकांना आपल्या प्रस्तावना आवडतायत म्हणून त्यांनी स्वत:च्या भारंभार पुस्तकांना प्रस्तावना अजिबात लिहिल्या नाहीयेत. मगाशी म्हटलं ना की कुठे थांबायचं ते शिरवळकरांना नक्की माहिती होतं.\nरसिक नजर आणि कलात्मक सौंदर्यदृष्टी ही त्यांची अजून एक खासियत. तुम्ही जर अट्टल सुशि फॅन असाल तर तुम्हाला मी काय म्हणतोय ते लगेच कळेल. एखादी हवेली, रेस्टॉरंट, हॉटेल किंवा एखादं हिल स्टेशन मांडताना त्यांच्यातला रसिक भरात असायचा. ही तर झाली निर्जीव ठिकाणं मग मोहक नायिकेचं वर्णन किंवा डॅशिंग नायकाचं वर्णन वाचताना तर असं वाटतं की आत्ता या पात्राला भेटून/बघून यावं \nसुशिंची पुस्तकं वाचता-वाचता कित्येक वर्षं कशी गेली कळलंच नाही. अमेरिकेला आल्यावर त्यांच्याशी अधून-मधून फोनवर बोलणं व्हायचं किंवा पुण्याला गेल्यावर एखादी धावती भेट. एक दिवस दै. लोकसत्ताच्या वेबसाईटवरच्या बातमीतून समजलं -- सुशि गेले दोन हजार तीनच्या जुलै महिन्यात – अचानक, ध्यानीमनी नसताना दोन हजार तीनच्या जुलै महिन्यात – अचानक, ध्यानीमनी नसताना आमचे अजितकाका म्हणाले होते तसं, “माणसाचं आयुष्य कधी आणि कसं संपेल ते सांगता येत नाही’ हेच खरं आमचे अजितकाका म्हणाले होते तसं, “माणसाचं आयुष्य कधी आणि कसं संपेल ते सांगता येत नाही’ हेच खरं अजितकाका म्हणजे सुप्रसिद्ध बासरीवादक आणि अत्यंत सज्जन माणूस -- कै. अजित सोमण. या लेखाच्या निमित्ताने, पुन्हा एकदा, मनात अजितकाकांच्याही आठवणी आल्या.\nशिरवळकरांची आठवण येत असतेच पण दीडएक वर्षापूर्वी मी मराठी ब्लॉग लिहायला सुरूवात केली तेव्हा सुशिंची खूपच आठवण आली होती. त्यांना माझे लेखनाचे प्रयत्न दाखवायला आवडलं असतं आणि माझी खात्री आहे, त्यांनीही खूप प्रोत्साहन दिलं असतं. सुशि जरी आता आपल्यात नसले तरी एक मात्र नक्की – त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी इतकं भरभरून लिहून ठेवलंय की ते वाचकांच्या अनेक पिढ्यांना पुरेल \n(कै. अजितकाकांबद्दलच्या सुरेल आठवणी ह्या ब्लॉगवर इथे आहेतच.)\nआहाहाहा .. मस्तच रे कांबळी ...\nआत्ताच वर्षाला सांगून जेवढी जमतील तेवढी सु.शि. आणायला सांगितली आहेत...\nभाग्यवान आहात... सु.शि. ना भेटायला मिळाले तुम्हाला.\nसध्या समांतर वाचतो आहे.. कीताव्यांदा ते नाही अठ्वत. :)\nह्या माणसाला विलक्षण कल्पना शक्ति दिली होती देवाने... काय एके एक अमर कथा... फिरोज कथा...मंदार कथा....दारा कथा , समांतर , प्राक्तन, राउंड हाउस सारख्या सूपर नॅचुरल कथा तर एकदम खलास...\nतसेच... ओ गोड, येता जाता, दुनिया दरी... सारखे लेखन तर विचारालाच नको...\nसुशि नी आपल्याला काय दिलं असा विचार जेव्हा केंव्हा मी करतो तेंव्हा त्यांनी मला अजरामर मित्र दिले हेच उत्तर कायम तोंडात येतं, अमर विश्वास, फिरोज, मंदार, श्रेयस या मित्रांनी आयुष्य अगदी भरून गेल्यासारख वाटतं.\nसुशि नी आपल्याला काय दिलं असा विचार जेव्हा केंव्हा मी करतो तेंव्हा त्यांनी मला अजरामर मित्र दिले हेच उत्तर कायम तोंडात येतं, अमर विश्वास, फिरोज, मंदार, श्रेयस या मित्रांनी आयुष्य अगदी भरून गेल्यासारख वाटतं.\nइदं न मम (1)\nभावले मना…सांगावे जना (24)\nस्टँड अप कॉमेडी झलक \nब्लॉग माझा स्पर्धेचे विजेते\nसंपर्क : थेट भेट\nनवीन लेखनाची सूचना :\nसर्व हक्क सुरक्षित © -- http://www.atakmatak.blogspot.com ह्या ब्लॉगवरील, संदीप चित्रे ह्यांनी लिहिलेल्या साहित्याचे, सर्व हक्क सौ. दीपश्री संदीप चित्रे ह्यांजकडे सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/can-not-take-objection-rosneft-essar-deal-says-us-13796", "date_download": "2018-04-27T04:35:25Z", "digest": "sha1:5I4B2AQT7XVSZMNPFFOHPGPUNCKHEUPZ", "length": 10111, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "Can not take objection on Rosneft Essar deal, says US 'रोसनेफ्ट-एस्सार व्यवहाराने निर्बंधांचा भंग नाही' | eSakal", "raw_content": "\n'रोसनेफ्ट-एस्सार व्यवहाराने निर्बंधांचा भंग नाही'\nशुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016\nवॉशिंग्टन : रशियातील सरकारी मालकीच्या रोसनेफ्ट या तेल कंपनीने भारतातील एस्सार ऑइल विकत घेण्याचा करार केला असून, यामुळे अमेरिका आणि युरोपीय समुदायाने रशियावर लादलेल्या निर्बंधांचा भंग होत नसल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले आहे.\nरोसनेफ्ट 12.9 अब्ज डॉलरला एस्सार ऑइल विकत घेत आहे. याबाबतची घोषणा ब्रिक्‍स परिषदेवेळी गोव्यात झाली. याविषयी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते मार्क टोनर म्हणाले, ''या व्यवहारामुळे अमेरिका व युरोपीय समुदायाच्या निर्बंधांचा भंग झालेला नाही. या व्यवहाराच्या बातम्या मी पाहिलेल्या आहेत. अधिक माहितीसाठी भारत आणि रशिया सरकारकडेच विचारणा करा.''\nवॉशिंग्टन : रशियातील सरकारी मालकीच्या रोसनेफ्ट या तेल कंपनीने भारतातील एस्सार ऑइल विकत घेण्याचा करार केला असून, यामुळे अमेरिका आणि युरोपीय समुदायाने रशियावर लादलेल्या निर्बंधांचा भंग होत नसल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले आहे.\nरोसनेफ्ट 12.9 अब्ज डॉलरला एस्सार ऑइल विकत घेत आहे. याबाबतची घोषणा ब्रिक्‍स परिषदेवेळी गोव्यात झाली. याविषयी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते मार्क टोनर म्हणाले, ''या व्यवहारामुळे अमेरिका व युरोपीय समुदायाच्या निर्बंधांचा भंग झालेला नाही. या व्यवहाराच्या बातम्या मी पाहिलेल्या आहेत. अधिक माहितीसाठी भारत आणि रशिया सरकारकडेच विचारणा करा.''\nक्रिमिया आणि पूर्व युक्रेनमध्ये केलेल्या कारवाईबद्दल रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 15 ऑक्‍टोबरला रोसनेफ्ट - एस्सार व्यवहाराची घोषणा केली होती. रोसनेफ्टने एस्सार ऑइलमधील 49 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. यासोबत नेदरलॅंडस्थित ट्रॅफिगरा समूह आणि रशियातील युनायटेड कॅपिटल पार्टनर्सने उरलेला 49 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. उरलेला दोन टक्के हिस्सा एस्सारच्या भागधारकांकडे राहील.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-metro-railway-project-13549", "date_download": "2018-04-27T04:38:14Z", "digest": "sha1:5O55E3L3MNMCOBEVE3SSVAV7GKNHQZVB", "length": 13280, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune metro railway project मेट्रो सुटणार सुसाट? | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 13 ऑक्टोबर 2016\nपीआयबीची उद्या बैठक; केंद्राच्या २२०० कोटींच्या निधीबाबत निर्णय\nपुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडसाठीच्या मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा सुमारे २२०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार का, याचा निर्णय शुक्रवारी (ता. १४) होणाऱ्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या (पीआयबी) बैठकीत होईल. त्यावर मेट्रो प्रकल्पाचा शहरातील प्रवास अवलंबून असेल.\nपीआयबीची उद्या बैठक; केंद्राच्या २२०० कोटींच्या निधीबाबत निर्णय\nपुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडसाठीच्या मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा सुमारे २२०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार का, याचा निर्णय शुक्रवारी (ता. १४) होणाऱ्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या (पीआयबी) बैठकीत होईल. त्यावर मेट्रो प्रकल्पाचा शहरातील प्रवास अवलंबून असेल.\nदोन्ही शहरांतील मेट्रो प्रकल्पाबद्दल गेली अनेक वर्षे चर्चा सुरू आहे. मेट्रो भुयारी, की एलिव्हेटेड यावर झालेला खल मिटल्यावर आता मेट्रो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन होऊ शकेल का, याची चाचपणीही सध्या महापालिकेत सुरू आहे. त्यासाठी शुक्रवारची बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्य सरकारचे २२०० कोटी तत्वत: मंजूर झाले असून, केंद्राचा निधी आल्यावर ते टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या बैठकीत होणाऱ्या निर्णयावर प्रकल्पाचे भवितव्य ठरणार आहे.\nमेट्रो प्रकल्पाला कोणताही फाटा न येता प्रकल्प मंजूर झाल्यास केंद्रीय मंत्रिमंडळापुढे औपचारिक मंजुरीचा प्रस्ताव सादर होऊन प्रकल्पाची घोषणा होऊ शकते. प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यावर पाच वर्षांत त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. २०२०-२१ या वर्षात मेट्रो दोन्ही शहरांतून धावू शकते; मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळाकडून याबाबतची घोषणा झाल्यावरच प्रकल्प खऱ्याअर्थाने मार्गी लागेल.\nमेट्रोसाठी दोन्ही महापालिकांनी पुणे मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन केली असून, केंद्रीय नगरविकास खात्यातील सचिव तिचे अध्यक्ष असतील. दोन्ही महापालिका आयुक्तांचा, तसेच राज्य सरकार नियुक्त अधिकाऱ्यांचा या कंपनीत समावेश असेल. कंपनीचे एकूण ११ संचालक असतील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. याबाबतची प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.\nमेट्रो प्रकल्पाचा एकूण खर्च - १२ हजार २९८ कोटी रुपये\n६३२५ कोटी रुपयांचे एशिया इन्फ्रास्ट्रक्‍चर इन्व्हेस्टेमेंट बॅंक आणि जागतिक बॅंक यांचे कर्ज - केंद्र सरकारचे २२०० कोटी, राज्य सरकारचे २२०० कोटी आणि पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचे एकूण १२३० कोटी रुपये\nमार्ग क्रमांक १ - पिंपरी - स्वारगेट (१६. ५८ किलोमीटर) - ५ किलोमीटर भुयारी व ११. ५७० किलोमीटर एलिव्हेटेड.\nस्थानके - पीसीएमसी, तुकारामनगर, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी, रेंजहिल्स, शिवाजीनगर, एसएसआय, पुणे महापालिका भवन, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट. या १५ स्थानकांपैकी ६ स्थानके भुयारी, तर ९ स्थानके एलिव्हेटेड\nमार्ग क्रमांक २ - वनाज- रामवाडी (१४. ६५ किलोमीटर) - संपूर्णतः एलिव्हेटेड-\nस्थानके - वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे कॉलेज, डेक्कन, संभाजी पार्क, पुणे महापालिका भवन, शिवाजीनगर न्यायालय, मंगळवार पेठ, पुणे रेल्वेस्टेशन, रुबी हॉल हॉस्पिटल, बंड गार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी.\n०-२ कि. मी. - १० रुपये\n२-४ कि. मी. - २० रु.\n४-१२ कि. मी. - ३० रु.\n१२-१८ कि. मी. - ४० रु.\n१८ कि. मी. पेक्षा जास्त - ५० रु.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/special-report-on-nagpur-bharosa-cell-279316.html", "date_download": "2018-04-27T04:55:39Z", "digest": "sha1:HPK2WMTGRCIORX5ZAN6UCZYETXLRV3XB", "length": 13711, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पत्नीच्या जाचाला कंटाळलेल्या पतींना 'भरोसा'चा आधार,वर्षभरात 273 तक्रारी !", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nपत्नीच्या जाचाला कंटाळलेल्या पतींना 'भरोसा'चा आधार,वर्षभरात 273 तक्रारी \nरोजचं भांडण, संशय घेणे, पतीचे आईवडील आणि नातेवाईकांसोबत भांडणे, आई-वडिलांपासून स्वतंत्र राहण्याची मागणी करणे, अवाजवी खर्च करणे. अशा अनेक समस्यांचा सामना पतींनाही करावा लागतोय.\n09 जानेवारी : घरगुती भांडणं, हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचारात न्याय मिळवण्यासाठी पोलिसांनी वर्षभरापूर्वी भरोसा सेलची सुरुवात केली. पण हा भरोसा सेल महिलांसह पत्नीचा त्रास सहन करत असलेल्या पुरुषांसाठीसुद्धा मोठा आधार ठरतोय. गेल्या वर्षभरात २७३ पत्नीपीडित पुरुषांनी पत्नीच्या जाचापासून वाचवण्यासाठी या भरोसा सेलची मदत घेतलीय. यातील बऱ्याच प्रकरणांमध्ये समेट घडवून आणण्यात भरोसा सेलला यश आलंय.\nघरगुती भांडणांमध्ये बऱ्याचदा महिलांना हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याचे आता पर्यंत बघावयास मिंळत होत पण बदलत्या जीवनशैलीमुळे आता शहरांमधील काही पुरुषांनाही पत्नीच्या जाचाचा त्रास होत असल्याचं लक्षात आलंय. रोजचं भांडण, संशय घेणे, पतीचे आईवडील आणि नातेवाईकांसोबत भांडणे, आई-वडिलांपासून स्वतंत्र राहण्याची मागणी करणे, अवाजवी खर्च करणे. अशा अनेक समस्यांचा सामना पतींनाही करावा लागतोय. याविरोधात दाद मागण्यासाठी पती सुद्धा आता नागपुरात सुरू झालेल्या भरोसा सेलची मदत घेवू लागलेय.\nगेल्या वर्षभरात अशा २७३ पुरुषांनी नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलकडे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची दाद मागितलीय. यातील बरीच प्रकरणांत समेट घडवून आणण्यात भरोसा सेलला यश आलंय.\nजास्तीत जास्त घरगुती भांडणं सामोपचारानं कशे मिटवता येतील, यावर भरोसा सेलचा जास्त भर असतो. पत्नीपीडित पुरुषांनाही याची चांगली मदत होत आहे.\nयातील बऱ्याच प्रकरणांमध्ये समेट घडवून आणण्यात भरोसा सेलला यश आलंय. पण मोबाईल फोन आणि सोशल मीडियाचा अतिरेकी वापरही या कौटुंबिक कलहाच्या मागे असल्याचे दिसतंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/suprime-court-118010900007_1.html", "date_download": "2018-04-27T05:02:28Z", "digest": "sha1:EX6IV6ALHTRAMCZYKLUIWPDDW7TDAW7M", "length": 12049, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राष्ट्रगीत अनिवार्य करु नये - केंद्र सरकार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराष्ट्रगीत अनिवार्य करु नये - केंद्र सरकार\nचित्रपट गृहात राष्ट्रगीत असावे की नसावे यावर रोज वाद होत असतात, त्यात आता\nचित्रपटगृहांमध्ये सिनेमा सुरु होण्याआधी राष्ट्रगीत लावणं अनिवार्य करण्याची भूमिका केंद्र सरकारने बदलत आहे. केद्र सरकार नुसार आता\nचित्रपटगृहात सिनेमाआधी सध्या राष्ट्रगीत अनिवार्य करु नये, अशी विनंती\nसर्वोच्च न्यायालयाला केली आहे. तर सर्वोच्च न्यायालयात\nया प्रकरणात आज सुनावणी होणार आहे.\nकेंद्र सरकार स्पष्ट करते की यासाठी आंतरमंत्रालयीन समितीची स्थापना करण्यात आली आहे, ती सहा महिन्यात आपल्या सूचना देईल. यानंतर यासंदर्भात कोणती सूचना किंवा परिपत्रक जारी करायचं की नाही, हे ठरवलं जाईल. या पूर्वी मात्र केंद्र सरकारनेयापूर्वी चित्रपटगृह आणि शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करावं, यासाठी सरकार अडून बसले होते.\nकेंद्र सरकारने काही मुद्दे मांडले आहेत. त्यानुसार\nकेंद्र सरकारने राष्ट्रगीत अनिवार्य करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात प्रतीज्ञापत्र दाखल केलं आहे. या प्रकरणात कोर्टाने आपल्या 30 नोव्हेंबर 2016 च्या आदेशापूर्वीची परिस्थिती कायम ठेवावी असे म्हटले आहे.- 23 ऑक्टोबर 2017 रोजी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सांगितलं होतं की, चित्रपटगृह आणि इतर ठिकाणी राष्ट्रगीत अनिवार्य करायचं की नाही हे सरकारने ठरवावं. यासंदर्भात जारी झालेलं कोणतंही परिपत्रक कोर्टाच्या या अंतरिम आदेशामुळे प्रभावित होऊ नये, असंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देते याकडे केंद्र सरकार आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. या बदलत्या भूमिकेमुळे कोर्ट केद्र सरकारला झापू शकते.\nमराठा क्रांती मोर्चा : 10 तारखेला महाराष्ट्र बंद नाही, अफवा पसरवणाऱ्याला अटक\nसमलैंगिक संबंध : फौजदारी गुन्हा ठरवणाऱ्या कलमावर पुनर्विचार\nदहशतवाद्यांनी आयईडी स्फोट घडवला, चार पोलीस शहीद\nहार्बर लाईन बंद रेल्वे ठप्प प्रवासी वर्गाचे हाल\nउल्हासनगर शहरात आणल्या गेलेल्या विकास आराखड्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/god-and-saints-11912", "date_download": "2018-04-27T04:21:27Z", "digest": "sha1:J6ULV2AXUELVETN6DSJ5IHNTR7HV4RBC", "length": 12929, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "God and the saints ईश्‍वर आणि संत (परिमळ) | eSakal", "raw_content": "\nईश्‍वर आणि संत (परिमळ)\nमंगळवार, 16 ऑगस्ट 2016\nसामान्यपणे भारतीय अध्यात्म आणि तत्त्वज्ञानानुसार ईश्‍वर ही संकल्पना निर्गुण, निराकार, सर्वव्यापी अशी आहे. शिवाय हा ईश्‍वर एकच आहे, एवढेच नव्हे तर सर्व सृष्टी ईश्‍वराचे रूपच आहे. \"सर्वं खलु इदं ब्रह्म‘ याच मताचा आपल्या समाजमनावर पगडा अनेक शतकांपासून आहे. म्हणून सामान्यांमध्येही सर्व देवदेवता एकाच देवाची भिन्न भिन्न रूपे आहेत. ती सर्वच पूजनीय आहेत. इतर धर्मीय देव-देवतांचा सन्मानही याच दृष्टीतून केला जातो. हा संस्कार झाला. तो आपल्या देशात ज्या अनेक परंपरा आणि लोकसमूह हजारो वर्षे एकत्र नांदत आले त्याचा परिपाक आहे.\nसामान्यपणे भारतीय अध्यात्म आणि तत्त्वज्ञानानुसार ईश्‍वर ही संकल्पना निर्गुण, निराकार, सर्वव्यापी अशी आहे. शिवाय हा ईश्‍वर एकच आहे, एवढेच नव्हे तर सर्व सृष्टी ईश्‍वराचे रूपच आहे. \"सर्वं खलु इदं ब्रह्म‘ याच मताचा आपल्या समाजमनावर पगडा अनेक शतकांपासून आहे. म्हणून सामान्यांमध्येही सर्व देवदेवता एकाच देवाची भिन्न भिन्न रूपे आहेत. ती सर्वच पूजनीय आहेत. इतर धर्मीय देव-देवतांचा सन्मानही याच दृष्टीतून केला जातो. हा संस्कार झाला. तो आपल्या देशात ज्या अनेक परंपरा आणि लोकसमूह हजारो वर्षे एकत्र नांदत आले त्याचा परिपाक आहे. हे बहुआयामी जीवन एकाच विशाल भारतीय समाजात गुंफण्याचे कार्य अद्वैती विचारधारेने केले. त्यामुळेच अठरापगड जातींतील संतही सर्व समाजाचे संत झाले. या भूमिकेतूनच देवत्व आणि संतत्व एकच आहे असे प्रतिपादले गेले. तात्त्विक पातळीवरून ईश्‍वर ही एक संकल्पना आहे. विश्‍व आणि विश्‍वातील सर्व घडामोडींचे कारण किंवा अधिष्ठान या अर्थाने, विश्‍वाची उत्पत्ती-स्थिती-लय घडवून आणणारी शक्ती म्हणून आपल्या परंपरेत ही संकल्पना वापरली गेली. असे असले तरी ते एक तत्त्व म्हणून मर्यादित आहे. म्हणजे ते एक विश्‍वाच्या निर्मितीचे व घडामोडींचे कोडे सोडविणारे गृहित आहे. त्याने मानवी मनाचे समाधान आणि सांत्वन होते एवढेच. असा हा ईश्‍वर \"आहे-नाही‘च्या पलीकडे राहतो. हाच ईश्‍वर मानवी देहधारी होतो, तेव्हा ते त्याचे सगुण रूप असते. तोच भक्तीचा विषय होतो. वर म्हटल्याप्रमाणे ईश्‍वर हे गृहित मानले आणि ते आहे असे समजून त्यावर निष्ठा ठेवली, की ती श्रद्धा होते. तिचा ध्यास घेऊन पाठपुरावा केला की तिची प्राप्ती होते. ज्यांना ही प्राप्ती होते ते संत असतात. या प्राप्तीलाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. मी आणि सर्व सद्‌गुणांचे निधान असलेले तत्त्व एकच आहे हे कळणे याचे नाव आत्मसाक्षात्कार म्हणूनच संत तुकाराम म्हणतात, \"देव शोधावया गेलो म्हणूनच संत तुकाराम म्हणतात, \"देव शोधावया गेलो देवचि होऊनी आलो‘ देव ही संकल्पना एखादे पद, ईप्सित असे काही मानले तर तेथे पोचणारा देवच होतो. त्यामुळे संत आणि देव यांच्यात अद्वैत आहे. अद्वैत म्हणजे दोन किंवा अनेक नसणे. त्याने केवळ \"असणे‘, \"तू‘ \"मी‘ हा भेद संपुष्टात येणे हेच अद्वैत होय. या अद्वैताचे भान म्हणजे आत्मसाक्षात्कार, ईश्‍वरप्राप्ती होय. मायावाद सांगतो, सर्व मिथ्या म्हणजे क्षणिक-अनित्य, तर ब्रह्म तेवढेच सत्य होय. चिद्विलासवाद सांगतो सर्वत्र चिद्‌चा-चैतन्याचा आविष्कार आहे. जग हे त्याचेच रूप, तर भगवान बुद्धांचा अनात्मवाद-शून्यवाद सांगतो, सर्व शून्यवत आहे. मी \"आत्मा‘ हेच असत्य आहे. सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास हे विविध आध्यात्मिक सिद्धांत आहेत; पण त्यांची परिणती अहंकाराच्या विसर्जनातून होते. \"मी आणि माझे‘ दोन्ही गळून जाते. मागे उरते ती प्रज्ञा-केवळ असणेपण-देवपण हेच संतत्व होय.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-04-27T04:58:07Z", "digest": "sha1:FBGDWN5Q6ABOMLQMMNLZD5S7JCDBQCDK", "length": 3302, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:महाराष्ट्रातील संस्कृती - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► महाराष्ट्रातील कला‎ (२ क, १ प)\n\"महाराष्ट्रातील संस्कृती\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जुलै २०१७ रोजी १३:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/he-pahach/ibn-lokmat-crime-time-75-episode-266332.html", "date_download": "2018-04-27T04:58:59Z", "digest": "sha1:EKIECOSQXEFCXGC7U4BPTGAVS6TDEMBA", "length": 8963, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "क्राईम टाईम -भाग 75", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nक्राईम टाईम -भाग 75\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nविशेष कार्यक्रम रिपोतार्ज : बिबट्यांची दुनिया\nस्वानंद किरकिरेंसोबत वाचाल तर वाचाल\n'वाचाल तर वाचाल'मध्ये -गिरीश कुबेर\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://dgipr.maharashtra.gov.in/", "date_download": "2018-04-27T04:54:13Z", "digest": "sha1:DGKKDLPFTEV3FOK4C4NK3J732N3J2RY3", "length": 7400, "nlines": 113, "source_domain": "dgipr.maharashtra.gov.in", "title": "Directorate General of Information and Public Relations (DGIPR)-Government of Maharashtra <", "raw_content": "<--निवडा--> वृत्त छायाचित्रे ध्वनि मुद्रणे दूरचित्रवाणी\nलोकराज्य मासिक वर्गणीदार नोंदणी\nशासनमान्य यादीवर समावेश/दरवाढ/श्रेणीवाढ अर्ज\nअधिस्वीकृती पत्रिका ऑनलाईन अर्ज\nदुर्मिळ छायाचित्रांची सशुल्क खरेदी\nदुर्मिळ माहितीपटांची सशुल्क खरेदी\nमंत्रिमंडळ नावे व पत्ते\nसचिवांची नावे व पत्ते\nशासनमान्य यादीवरील वृत्तपत्रांची नावे\nकेंद्रीय जाहीरात व्यवस्थापन प्रणाली\nलोकराज्य मासिक वर्गणीदार नोंदणी\nवसंतराव नाईक यांच्या कालखंडातील अंक\nजय महाराष्ट्रच्या व्हिडिओ क्लिपिंग्ज\nअधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने\nअधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने कायदा\nशासनमान्य यादीवर समावेश/दरवाढ/श्रेणीवाढ अर्ज\nमहाराष्ट्र परिचय केंद्र दिल्ली\nमहाराष्ट्र परिचय केंद्र गोवा\nपत्रकारांना देण्यात येणा-या सुविधा\nपत्रकारांसाठी सुविधा/सर्व शासन निर्णय\nअधिस्वीकृती पत्रिका ऑनलाईन अर्ज\nजन माहिती अधिकाऱयांबाबतची माहिती\nमाहितीचा अधिकार अंतर्गतची 17 विवरणपत्रे\nज्येष्ठता सूची - वर्ग १\nज्येष्ठता सूची - वर्ग २\nज्येष्ठता सूची - वर्ग ३\nज्येष्ठता सूची - वर्ग ४\nसरळसेवा भरती, पदोन्नती भरती -विवरणपत्रे\nकार्यालयांचे पत्ते व दूरध्वनी सूची\nमहाराष्ट्रातील नव उद्यमींसाठी इनोव्हेशन हब महत्त्वपूर्ण ठरेल - राज्यपाल चे. विद्यासागर राव\nसंकल्पना साकारण्यासाठी अभ्यास गटाकडून अहवाल घेण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना\nकला,संस्कृती आणि विकासाचे दर्शन घडविणारे दुर्मिळ माहितीपट (सशुल्क उपलब्ध) आणखी\nसंयुक्त महाराष्ट्राची निर्मिती ते नंबर १ राज्य हा प्रवास अधोरेखित करणारी दुर्मिळ छायाचित्रे (सशुल्क उपलब्ध) आणखी\nशुक्रवार, २७ एप्रिल २०१८\nमुख्यमंत्री - श्री देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य व्यक्तिगत माहिती\nदरमहा प्रकाशित होणारे महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र\nपहा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर दर मंगळवारी व शुक्रवारी रात्री ७.१५ ते ८.००\nसोमवार ते शनिवार स. ७.२५ ते ७.४० आकाशवाणीच्या सर्व मराठी केंद्रांवर\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे न्यूज पोर्टल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://atakmatak.blogspot.com/2007/10/blog-post.html", "date_download": "2018-04-27T04:16:22Z", "digest": "sha1:AVJPTAJHIBQN6IPPA7IMPO45GSFDFSV5", "length": 9318, "nlines": 110, "source_domain": "atakmatak.blogspot.com", "title": "अटकमटक: सुरेल पद्मजा", "raw_content": "\nमराठी मैत्रं… यत्र, तत्र, सर्वत्र\n‘मराठी विश्व’ने ह्या वर्षीच्या गणेशोत्सवात ’पद्मश्री’ पद्मजा फेणाणी-जोगळेकर ह्यांचा सुरेल कार्यक्रम आयोजित केला होता. जवळपास हजार-बाराशे लोकांनी ह्या संगीतोत्सवाचा आनंद घेतला.\nहा कार्यक्रम म्हणजे नुसते सुरेल गाणंच नाही तर उत्कृष्ठ ‘सादरीकरण’ (performance) कसे असावे ह्याचा वस्तुपाठच होता. एकाहून एक सरस गाणी सादर करताना पद्मजाताईंचं पं. जसराजजी आणि पं.\nहृदयनाथ मंगेशकर ह्या दिग्गजांकडचं शिक्षण आणि अथक रियाझ ठायी-ठायी दिसत होतं. ’केंव्हातरी पहाटे…’ ह्या अप्रतिम गाण्यातील ’उरले उरात काही, आवाज चांदण्याचे’ ही ओळ ’आवाज’ हा शब्द दोन वेगवेगळ्या पद्धतीनं गाऊन त्यातला फरक त्यांनी इतका छान दाखवला की नकळत उद़्गार निघाले, “क्या बात है ’आवाज’ हा शब्द दोन वेगवेगळ्या पद्धतीनं गाऊन त्यातला फरक त्यांनी इतका छान दाखवला की नकळत उद़्गार निघाले, “क्या बात है”. पद्मजाताई ह्या किती ’विचारी’ गायिका आहेत ह्याची ती एक छोटीशी झलक होती.\nपद्मजाताईंचा सुरेल आवाज ह्याशिवाय त्यांच्या सादरीकरणाची दोन मोठी वैशिष्ट्ये होती. पहिले म्हणजे त्या श्रोत्यांनाही आपल्याबरोबर नेत होत्या. संत ज्ञानेश्वरांच्या रचना सादर करताना ’घनु वाजे….’ मधील ’घनु’ हा शब्द पाण्याने भरलेल्या कुंभातून आल्यासारखा गाताना त्यांनी समजावून सांगीतले की ह्याला शास्त्रीय संगीताच्या भाषेत ’कुंभक’ म्हणतात तर ’रुणुझुणु, रुणुझुणु रे भ्रमरा..’चा खूप सुंदर अर्थही सांगीतला. लोकप्रिय गाणी सादर करताना सगळ्यांनी त्यांच्याबरोबर गाण्याचा आग्रह करताना गाण्यांच्या मधेच त्या गोड आवाजात म्हणायच्या, “गाणार” त्याहून मोठे वैशिष्ट्यं म्हणजे त्या आपल्या साथीदारांनाही मनापासून दाद द्यायच्या. व्हायोलीनची साथ करणाऱ्या श्री. महेश खानोलकर ह्या गुणी वादकांना त्यांनी दोन गाणी व्हायोलीनवर वाजवण्याचा आग्रह केला. व्हायोलीनवर सादर झालेल्या ’भेटी लागे जीवा…’ आणि ’गोरी गोरी पान, फुलासारखी छान’ ह्या गाण्यांनंतर रसिकांनी अक्षरश: टाळ्या-शिट्यांचा पाऊस पाडून महेशजींना डोक्यावर घेतलं.\nपद्मजाताईंचं श्रध्दास्थान लतादीदींची खेळकर नक्कल किंवा तबलासाथ करणारे श्री. पटवर्धन ह्यांच्याबद्दल ’ते हाय कोर्टात वकील म्हणून थापा मारतात आणि इथे तबल्यावर ’थाप’ मारतात’ असं नर्मविनोदी कौतुक असो, पद्मजाताईंनी श्रोत्यांशी सुरेख संवाद साधला.\n’दिवे लागले रे दिवे लागले..’ हे अप्रतिम ऊषा:सूक्तं असो किंवा ’तेरे सूर और मेरे गीत’ हे हिंदी चित्रपटगीत, रसिकांच्या लक्षात राहील पद्मजाताईंचा सुरेल आवाज, तबल्याचा दमदार ठेका, सुरांची मैत्रीण संवादिनी (हार्मोनियम) आणि ’कंठसंगीताच्या (human vocal cords) सर्वांत जवळ पोहोचणारं वाद्य’ ही सार्थ कीर्ती मिळालेलं व्हायोलीन.\nLabels: भावले मना…सांगावे जना\nइदं न मम (1)\nभावले मना…सांगावे जना (24)\nस्टँड अप कॉमेडी झलक \nब्लॉग माझा स्पर्धेचे विजेते\nसंपर्क : थेट भेट\nनवीन लेखनाची सूचना :\nसर्व हक्क सुरक्षित © -- http://www.atakmatak.blogspot.com ह्या ब्लॉगवरील, संदीप चित्रे ह्यांनी लिहिलेल्या साहित्याचे, सर्व हक्क सौ. दीपश्री संदीप चित्रे ह्यांजकडे सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR532", "date_download": "2018-04-27T04:49:18Z", "digest": "sha1:3K4FFZCMZUYAWNIUU3L2TNUJPUL2X7S6", "length": 4826, "nlines": 66, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nतक्रार निवारण व निवृत्‍ती वेतन\nभ्रष्टाचाराविरोधात सरकारचे कठोर धोरण\nकेंद्र सरकार भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी वचनबद्ध असून कुठल्याही प्रकाराचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, असं धोरण राबवत आहे. त्यादृष्टीने सरकारनं केलेल्या काही उपाययोजना\n1) माहितीचा अधिकार कायदा अधिक सक्षम करण्यासाठी ऑगस्ट 2013 मध्ये सरकारने ऑनलाईन आरटीआय पोर्टल सुरू केले. त्यामुळे जनतेला ऑनलाईन अर्ज आणि अपिल करता येणे शक्य झाले आहे.\n2) कुठल्याही गोष्टीची खरेदी प्रक्रिया करतांना सचोटीचे व्यवहार करावेत, अशी सूचना केंद्रीय दक्षता अयोगाने संबंधित संस्थांना आणि राज्य सरकारांना केली आहे.\n3) संयुक्त राष्ट्रांनी 2011 मध्ये संमत केलेल्या भ्रष्टाचार विरोधी संमेलनातल्या मसुद्याची अंमलबजावणी करणे.\n4) केंद्र सरकारच्या सेवेतील तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारितल्या सर्व उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांना त्यांची संपत्ती सार्वजनिक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\n5) विविध राज्यांमध्ये सीबीआय अंतर्गत असलेले खटले हाताळण्यासाठी विशेष अतिरिक्त न्यायालयांची स्थापना करणे.\n6) ई-प्रशासनाला सुरुवात-प्रक्रिया आणि व्यवस्था अधिकाधिक पारदर्शक आणि सोप्या करण्याचा प्रयत्न\n7) केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचे पैसे थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे.\nगेल्या तीन वर्षात केंद्रीय दक्षता आयोगाने केलेल्या कारवाईनुसार भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा देण्याचे प्रमाण वाढले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://bestofmarathi.wordpress.com/2013/12/02/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2018-04-27T04:47:00Z", "digest": "sha1:W6XKN46VXSNDG2CFG2AWOMILT25WZBD7", "length": 14332, "nlines": 78, "source_domain": "bestofmarathi.wordpress.com", "title": "पुन्हा गळाभेट! | वेचीव लिखाण", "raw_content": "\nमराठी भाषेतील वेचीव लिखाण\nवसंतराव देशपांडे तल्लीन होऊन गात होते. पुढय़ात पु. ल. देशपांडे त्यांचं गाणं ऐकत बसले होते. तेही तेवढेच तल्लीन. ढगांचं दार लोटून सुनीताबाई कधी आत आल्या दोघांनाही कळलं नाही. समेवर पुलंनी आपला उजवा हात हवेत झटकून दाद दिली आणि डोळे उघडले तर पुढय़ात साक्षात सुनीताबाई उभ्या, कंबरेला पदर खोचून पुलंच्या पोटात गोळा गोळाआला आणि चेहऱ्यावर अजीजीचे भाव आले.\n आम्ही जरा बसलो होतो, माझा बर्थ डे साजरा करत. री बर्थ झाल्या खेरीज नवी तारीख मिळणार नाही. तोपर्यंत जुन्याच तारखेला बर्थडे साजरा करायचा. बरं झालं आज नेमकी आलीस भाईचा कितीही राग आला तरी त्यानं तोंड उघडलं की सुनीताबाईंना राग कायम ठेवणं जड जात असे. तसा याही वेळी त्यांचा राग मावळला आणि म्हणाल्या, अरे, प्रत्येक बर्थडेच्या वेळी मला वाटत होतं यावंस तुझ्याकडे, पण ९ वर्ष काढावी लागली बघ भाईचा कितीही राग आला तरी त्यानं तोंड उघडलं की सुनीताबाईंना राग कायम ठेवणं जड जात असे. तसा याही वेळी त्यांचा राग मावळला आणि म्हणाल्या, अरे, प्रत्येक बर्थडेच्या वेळी मला वाटत होतं यावंस तुझ्याकडे, पण ९ वर्ष काढावी लागली बघ असं म्हणत त्यांनी वसंतरावांच्या पुढय़ात ठेवलेला पाण्याचा तांब्या हाती घेतला, त्यावरचं फुलपात्र उचललं आणि तांब्यातलं पाणी हुंगलं. ते पाहून वसंतराव म्हणाले, अगं, इथं अमृताखेरीज काहीही मिळत नाही. आता तूच सांग काहीतरी युक्ती मला.\n आम्ही जरा बसलो होतो, माझा बर्थ डे साजरा करत. री बर्थ झाल्या खेरीज नवी तारीख मिळणार नाही. तोपर्यंत जुन्याच तारखेला बर्थडे साजरा करायचा. बरं झालं आज नेमकी आलीस भाईचा कितीही राग आला तरी त्यानं तोंड उघडलं की सुनीताबाईंना राग कायम ठेवणं जड जात असे. तसा याही वेळी त्यांचा राग मावळला आणि म्हणाल्या, अरे, प्रत्येक बर्थडेच्या वेळी मला वाटत होतं यावंस तुझ्याकडे, पण ९ वर्ष काढावी लागली बघ भाईचा कितीही राग आला तरी त्यानं तोंड उघडलं की सुनीताबाईंना राग कायम ठेवणं जड जात असे. तसा याही वेळी त्यांचा राग मावळला आणि म्हणाल्या, अरे, प्रत्येक बर्थडेच्या वेळी मला वाटत होतं यावंस तुझ्याकडे, पण ९ वर्ष काढावी लागली बघ असं म्हणत त्यांनी वसंतरावांच्या पुढय़ात ठेवलेला पाण्याचा तांब्या हाती घेतला, त्यावरचं फुलपात्र उचललं आणि तांब्यातलं पाणी हुंगलं. ते पाहून वसंतराव म्हणाले, अगं, इथं अमृताखेरीज काहीही मिळत नाही. आता तूच सांग काहीतरी युक्ती मला.\nसुनीताबाई आल्यामुळं पुलंच्या अंगात नवा उत्साह संचारला. घर आवरत असलेल्या सुनीताबाईंना ते म्हणाले, आपल्या पृथ्वीवर तो अमृततुल्य चहा मिळतो ना, तर ते साफ खोटं आहे. खरं तर मी आता चहातुल्य अमृत शोधतो आहे, कारण चहाची गंमत अमृतात नाही. मग ते वसंतरावांकडे पाहत म्हणाले, वसंता, चल कुठं दूध, साखर आणि चहा-पत्ती मिळते का बघू जरा. वसंतराव पुलंचा बालसुलभ उत्साह कौतुकानं पाहत होते. त्यांनी पुलंना वास्तवाची जाण करून दिली. अरे पीएल, बाहेर जागोजागी अमृताच्या टाक्या बसवल्या आहेत, चहासाठी तुला कुंपण ओलांडून नरकात जावं लागेल. ते ऐकून पुलं म्हणाले, पृथ्वीवरचा प्रत्येकजण पुण्याऐवजी पाप गाठीशी बांधण्यासाठी का धडपडत असतो, ते इथं आल्यावर कळलं. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, कारण जिवंतपणीच तो दिसला तर कोणीच तिकडे फिरकणार नाही. मग चहाचा नाद सोडून पीएलनी बैठक मारली आणि म्हणाले, अगं सुनीता, जी.ए. इथंच राहतात, दोन घरं सोडून. तुला जर त्यांना पत्र वगेरे लिहायची असतील तर मी आहे कुरियर सव्र्हिससाठी. किचनचा ओटा साफ करताकरता सुनीताबाई फणकाऱ्यानं म्हणाल्या, काही टोमणे मारायची गरज नाही भाई, मी त्यांना भेटायला जाणारच आहे.\nपण पुलं कसले गप्प राहतात त्यांनी निरागस चेहरा करत टोलेबाजी सुरूच ठेवली, तू येणार आहेस हे आधी कळलं असतं तर बरं झालं असत. अगं, जी.ए. त्यांचा गॉगल विसरले होते पृथ्वीवर. तुला सांगितलं असतं, येताना घेऊन ये म्हणून त्यांनी निरागस चेहरा करत टोलेबाजी सुरूच ठेवली, तू येणार आहेस हे आधी कळलं असतं तर बरं झालं असत. अगं, जी.ए. त्यांचा गॉगल विसरले होते पृथ्वीवर. तुला सांगितलं असतं, येताना घेऊन ये म्हणून सुनीताबाईंनी सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाल्या, भाई, कोण कोण भेटतं रे सुनीताबाईंनी सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाल्या, भाई, कोण कोण भेटतं रे बरेच जण असतील नं इथं आपल्या ओळखीचे बरेच जण असतील नं इथं आपल्या ओळखीचे यावर भाईंनी दीर्घ पॉज घेतला आणि म्हणाले, मी काही फारसा बाहेर पडत नाही. अगं, पृथ्वीवर भेटलेलीच सगळी माणसं जर इथंही भेटू लागली तर मग मरून उपयोग काय यावर भाईंनी दीर्घ पॉज घेतला आणि म्हणाले, मी काही फारसा बाहेर पडत नाही. अगं, पृथ्वीवर भेटलेलीच सगळी माणसं जर इथंही भेटू लागली तर मग मरून उपयोग काय मग उत्साहानं सुनीताबाईंना म्हणाले, आज छान मुगाची खिचडी कर. इथं खाण्याचं मात्र सगळं मिळतं. पण कंटाळा म्हणून मी भानगडी तपडत नाही काही करण्याच्या मग उत्साहानं सुनीताबाईंना म्हणाले, आज छान मुगाची खिचडी कर. इथं खाण्याचं मात्र सगळं मिळतं. पण कंटाळा म्हणून मी भानगडी तपडत नाही काही करण्याच्या सुनीताबाईंनी तांदूळ निवडायला घेतले आणि म्हणाल्या, बघतेच आता तुझ्या कंटाळयाला, उद्यापासून लिहायला बसायचं\nवसंतराव निघाले होते; पण मुगाच्या खिचडीचं नाव ऐकून ते थांबले. ते सुनीताबाईंना म्हणाले, अगं, इथं काही लिहिता येणार नाही त्याला, इथं फक्त मौज मजा करायची असते. काम करायला बंदी आहे इथं. त्यावर पुलं म्हणाले, आता ही आली आहे ना इथं, उद्यापासून इंद्र शेतात जाऊन नांगर धरेल आणि रंभा, उर्वशी जात्यावर बसून धान्य दळतील की नाही बघ हे ऐकून सुनीताबाईंचा पारा चढणार, हे लक्षात घेऊन मग पुलंनीच विषय बदलला आणि म्हणाले, मी इथं आल्यानंतर तू किती देणग्या दिल्यास हे ऐकून सुनीताबाईंचा पारा चढणार, हे लक्षात घेऊन मग पुलंनीच विषय बदलला आणि म्हणाले, मी इथं आल्यानंतर तू किती देणग्या दिल्यास कोणाला दिल्यास मुगाच्या डाळीवर पाणी ओतत सुनीताबाई म्हणाल्या, भाई, अरे देणाऱ्याला दिल्याचं सुख मिळावं असे घेणारे सापडणं मुश्कील झालंय. आपलं आयुष्य संपलं हे भाग्यच म्हणायचं.. अस्वस्थ मनानं वसंतरावांनी तंबोऱ्याची गवसणी काढून पुन्हा सूर लावला.\nरविवार, १५ नोव्हेंबर २००९\nपण पुलं कसले गप्प राहतात त्यांनी निरागस चेहरा करत टोलेबाजी सुरूच ठेवली, तू येणार आहेस हे आधी कळलं असतं तर बरं झालं असत. अगं, जी.ए. त्यांचा गॉगल विसरले होते पृथ्वीवर. तुला सांगितलं असतं, येताना घेऊन ये म्हणून त्यांनी निरागस चेहरा करत टोलेबाजी सुरूच ठेवली, तू येणार आहेस हे आधी कळलं असतं तर बरं झालं असत. अगं, जी.ए. त्यांचा गॉगल विसरले होते पृथ्वीवर. तुला सांगितलं असतं, येताना घेऊन ये म्हणून सुनीताबाईंनी सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाल्या, भाई, कोण कोण भेटतं रे सुनीताबाईंनी सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाल्या, भाई, कोण कोण भेटतं रे बरेच जण असतील नं इथं आपल्या ओळखीचे बरेच जण असतील नं इथं आपल्या ओळखीचे यावर भाईंनी दीर्घ पॉज घेतला आणि म्हणाले, मी काही फारसा बाहेर पडत नाही. अगं, पृथ्वीवर भेटलेलीच सगळी माणसं जर इथंही भेटू लागली तर मग मरून उपयोग काय यावर भाईंनी दीर्घ पॉज घेतला आणि म्हणाले, मी काही फारसा बाहेर पडत नाही. अगं, पृथ्वीवर भेटलेलीच सगळी माणसं जर इथंही भेटू लागली तर मग मरून उपयोग काय मग उत्साहानं सुनीताबाईंना म्हणाले, आज छान मुगाची खिचडी कर. इथं खाण्याचं मात्र सगळं मिळतं. पण कंटाळा म्हणून मी भानगडी तपडत नाही काही करण्याच्या मग उत्साहानं सुनीताबाईंना म्हणाले, आज छान मुगाची खिचडी कर. इथं खाण्याचं मात्र सगळं मिळतं. पण कंटाळा म्हणून मी भानगडी तपडत नाही काही करण्याच्या सुनीताबाईंनी तांदूळ निवडायला घेतले आणि म्हणाल्या, बघतेच आता तुझ्या कंटाळयाला, उद्यापासून लिहायला बसायचं\nबुकमार्क : पेसोआचा पेटारा\nबुकमार्क : पेसोआचा पेटारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/software/", "date_download": "2018-04-27T04:18:59Z", "digest": "sha1:MMQNDOEH6WJR5IAC4RIFDG2ZHZNTTLOT", "length": 7629, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nOCEANWEB THEMES च्या सॊजन्यने\nशेवटचे अद्यावत: ऑक्टोबर 31, 2017\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल शीर्षलेख, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, संपादक शैली, एक कॉलम, थ्रेड टिप्पणी, दोन कॉलम\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.cz/2016_12_17_archive.html", "date_download": "2018-04-27T04:38:59Z", "digest": "sha1:YMDGLSZBERYU4FI4N5XX7VWC52XJNYVG", "length": 238358, "nlines": 3170, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.cz", "title": "Dainik Sanatan Prabhat: 12/17/16", "raw_content": "\nकॅशलेस व्यवहारात मंत्री आणि अधिकारी यांच्यापेक्षा दारूडे बरे - चंद्राबाबू नायडू यांचा घरचा अहेर\nमंत्री आणि अधिकारी यांना रोख व्यवहार करण्यातच अधिक रस का आहे, याचा\nशोध नायडू यांनी घेतला पाहिजे, तरच त्यांना वस्तूस्थिती लवकर लक्षात येईल \nमंत्री आणि अधिकारीच चलनविरहित व्यवहार करण्यास टाळत असतील, तर वीज, इंटरनेट आदी सुविधांंचा अभाव असणार्‍या ग्रामीण भागांतील जनता त्यांचा वापर कसा करणार \nअमरावती (आंध्रप्रदेश) - नोटाबंदीनंतर देशात सर्वत्र चलनविरहित (कॅशलेस) व्यवहार करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. अशा वेळी आंध्रप्रदेशातील मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी त्याचा वापर करतांना दिसत नाहीत, असे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्यांना एका बैठकीत विचारल्यावर सांगितल्याचे समोर आले आहे. या वेळी संतप्त नायडू यांनी तुमच्यापेक्षा दारूडे बरे, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. या बैठकीला अनुमाने २०० अधिकारी आणि मंत्री उपस्थित होते.\nनायडू म्हणाले की, जेव्हापासून नोटाबंदी चालू झाली, सर्वप्रथम राज्यातील दारूची दुकाने आणि दारू पिणार्‍या व्यक्ती या कॅशलेस व्यवहार करू लागल्या. दारूच्या दुकानावर कार्ड स्वाईप करून व्यवहार होतो. जर एखाद्या मद्यपीने रात्री दारू प्यायली नाही, तर तो अस्वस्थ होतो. त्यामुळे त्यांनी ही पद्धत तुमच्यापेक्षा लवकर अवलंबली.\nकाँग्रेससाठी देशापेक्षा त्यांचा पक्ष महत्त्वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनवी देहली - आधी विरोधक २ जी आणि कोळसा घोटाळ्यांतील भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी सरकारच्या विरोधात एकत्र यायचे; मात्र आता विरोधक भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात एकत्र येत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांवर केली. ते भाजपच्या संसदीय बैठकीत खासदारांना संबोधित करत होते. काँग्रेससाठी देशापेक्षा त्यांचा पक्ष महत्त्वाचा आहे; मात्र भाजपसाठी देशहित महत्त्वाचे आहे, असेही मोदी यांनी म्हटले. मोदी यांनी एका पुस्तकातील संदर्भाचा हवाला देत म्हटले की, १९७१ मध्ये नोटाबंदीची आवश्यकता होती. तसा प्रस्ताव तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या समोर मांडण्यात आल्यावर त्यांनी तो फेटाळला होता. काँग्रेसला पुढे निवडणुका लढवायच्या आहेत, असे सांगत त्यांनी हा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे आज देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट झाली आहे.\nअन्वेषणातील दिरंगाईमुळे उच्च न्यायालयाने सीबीआयला पुन्हा फटकारले \nडॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्यांचे प्रकरण\nस्कॉटलंड यार्डकडून अन्वेषण अहवालास दिरंगाई होत असल्याने फॉरेन्सिक\nतपासण्या देहलीतील प्रयोगशाळेत करण्याची सीबीआयची इच्छा \nडॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्यांच्या अन्वेषणाच्या संदर्भातील याचिका १६ डिसेंबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती कोलाबावाला यांच्या खंडपिठासमोर सुनावणीसाठी आली होती. या सुनावणीच्या वेळी अतिरिक्त सॉलिसीटर जनरल श्री. अनिल सिंह यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) वतीने आपले म्हणणे मांडतांना स्कॉटलंड यार्डकडून अन्वेषण अहवाल मिळण्यास दिरंगाई होत असल्याने आम्ही सदर फोरेन्सिक तपासण्या देहली येथील फोरेन्सिक लॅबकडून करून घेऊ इच्छितो, असे सांगितले. त्या वेळी न्यायालयाने सीबीआयला पुन्हा फटकारत सांगितले, अशामुळे अन्वेषण लांबत आहे. उद्या तुमच्यावर मुद्दाम तपास लांबवला, असे आरोप होतील. स्कॉटलंड यार्डला पाठवण्याचा निर्णय तुमचा होता. आता तुम्ही निर्णय पालटत असाल, तर त्याला आमची ना नाही; परंतु दिरंगाई टाळली पाहिजे.\nकॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणी सीबीआय आणि विशेष अन्वेषण पथक\nयांच्यात समन्वय दिसत नाही - उच्च न्यायालयाकडून असमाधान व्यक्त\nकॉ. पानसरे हत्या प्रकरणात शासनाची बाजू मांडतांना ज्येष्ठ अधिवक्ता श्री. मुंदरगी यांनी आम्ही दुसर्‍या आरोपीच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून काही बाबतीत तपास अजून चालू आहे,\nमुळेगांव तांडा (जिल्हा सोलापूर) येथील अवैध पशूवधगृहाची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश - पर्यावरणमंत्री श्री. रामदास कदम\nसोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. विजयकुमार देशमुख(उजवीकडे) यांना निवेदन सादर\nकरताना (डावीकडून) श्री अरविंद पानसरे, श्री श्रीकांत पिसोळकर आणि श्री अभय वर्तक\nहिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून निवेदन सादर\nनागपूर - मुळेगांव तांडा (जिल्हा सोलापूर) येथील मे. सोनअंकुर एक्सपोटर्स प्रा. लि. हे अवैध पशूवधगृह तातडीने बंद करावे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शासकीय अधिकारी अन् पशूवधगृहाचे मालक यांच्यावर फौजदारी गुन्हे प्रविष्ट करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा आशयाच्या मागणीचे निवेदन शिवसेनेचे नेते तथा राज्याचे पर्यावरणमंत्री श्री. रामदास कदम यांना सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी दिले. त्यावर श्री. कदम यांनी या अवैध पशूवधगृहाची चौकशी करून कारवाई करू, असे आश्‍वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे आणि समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर हेही उपस्थित होते.\nहे निवेदन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. विजयकुमार देशमुख यांनाही देण्यात आले.\nअयोध्येत राममंदिराची उभारणी करा - शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांची लोकसभेत मागणी\nनवी देहली - हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले भगवान श्री रामचंद्रांचे अयोध्येत मंदिर व्हावे, अशी कोट्यवधी हिंदूंची मागणी आहे, अशी आग्रही मागणी शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत नियम ३७७ नुसार १५ डिसेंबर या दिवशी केली. ६ डिसेंबरला भगवा संकल्प दिन, शौर्य दिन देशभरात साजरा केला गेला, तेव्हा सरकार राममंदिर उभारण्यासाठी पावले उचलील, अशी आशा होती; परंतु या संदर्भात सरकारने २ वर्षांत काहीच केलेे नसल्याचा खेद आहे, असे श्री. खैरे यांनी लोकसभेत मांडलेल्या सूचनेत म्हटले आहे.\nश्री. खैरे यांनी सूचनेत पुढे म्हटले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने घोषणापत्राच्या माध्यमातून अयोध्येत राममंदिर उभारणार, असे आश्‍वासन दिले होते. आता पूर्ण बहुमताने सरकार निवडून आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जनतेच्या धार्मिक भावनांचा आदर राखून राममंदिराची उभारणी जलदगतीने चालू व्हावी, यासाठी पावले उचलायला हवीत. राममंदिराच्या संदर्भातील प्रलंबित न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण व्हावी यासाठी उच्चस्तरीय न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करून राममंदिराच्या संदर्भातील वादावरील सुनावणी ६० दिवसांच्या काळात पूर्ण होईल\nनोटाबंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही \nनवी देहली - केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यात सर्वोच्च न्यायालयाने १६ डिसेंबरला झालेल्या सुनावणीच्या वेळी नकार दिला आहे. हा निर्णय आर्थिक धोरणाचा भाग आहे, असे सांगत न्यायालयाने अंतरिम आदेशात मध्यस्थी करण्यास नकार दिला. तसेच देशभरातील उच्च न्यायालयांमध्ये नोटाबंदीच्या संदर्भातील याचिकांवरील सुनावणींना स्थगिती देत केवळ सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी सुनावणी करील, असे स्पष्ट केले. त्याबरोबर ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटांचा रुग्णालय, रेल्वे तिकीट आणि सरकारी कार्यालय यांमधील वापराची मर्यादा वाढवण्याची मागणीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच बँक खात्यातून आठवड्याला केवळ २४ सहस्र रुपये काढण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा सल्ला केंद्र सरकारला देण्यात आला आहे. केवायसी (ओळख स्पष्ट करणारी कागदपत्रे) पूर्ततेनंतरच सहकारी बँकाना जुन्या नोटा स्वीकारता येणार, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.\nकाही लोकांकडेच लाखो रुपयांच्या नवीन नोटा कशा सापडतात \nसर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न\nसर्वसामान्य जनतेला पडणारा प्रश्‍नच सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. असा प्रश्‍न\nसरकारमधील एकाही मंत्र्याला पडत नाही का कि त्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत \nलोकांना अजूनही प्रत्येक आठवड्याला २४ सहस्र रुपये काढता येत नाहीत; मग काही लोकांकडेच लाखो रुपयांच्या नवीन नोटा कशा काय सापडतात , असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे.\n९ नोव्हेंबरनंतर २ लाख रुपयांहून अधिक रक्कम खात्यात जमा करणार्‍यांना पॅन कार्डविना पैसे काढता येणार नाही - रिझर्व्ह बँकेची अधिसूचना\nनोटाबंदीनंतर प्रतिदिन नवनवीन नियम काढून\nजागतिक विक्रम करू पहाणारे केंद्र सरकार \nनवी देहली - पॅन कार्ड नसलेल्या ज्या बँक खात्यामध्ये ५ लाख रुपयांंहून अधिक रक्कम जमा आहे आणि ९ नोव्हेंबरनंतर या खात्यात २ लाख रुपयांंहून अधिक रक्कम जमा करण्यात आली असेल, तर अशा खात्यांमधून पैसे काढण्यावर प्रतिबंध घालण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. अशा खात्यांना पॅन कार्ड क्रमांक दिल्याविना किंवा अर्ज क्रमांक ६० (ज्यांच्याकडे पॅन क्रमांक नाही त्यांनी हा अर्ज भरायचा असतो.) भरल्याविना पैसे मिळणार नाहीत, असे रिझर्व्ह बँकेने अधिसूचनेत म्हटले आहे. वार्षिक एक लाख रुपये जमा करण्याची मर्यादा असलेल्या जनधनसारख्या खात्यातूनही महिन्याला १० सहस्र रुपये काढण्याची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे.\nसंसदेच्या संपूर्ण अधिवेशनातएकही दिवस कामकाज न झाल्याने २२३ कोटी रुपयांची हानी \nजनतेचा हा पैसा गोंधळ घालणार्‍या लोकप्रतिनिधींची\nसर्व संपत्ती जप्त करून वसूल करण्यात यावा \nनवी देहली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील संपूर्ण २१ दिवसांपैकी एकही दिवस नोटाबंदीमुळे कामकाज न होता अधिवेशन १६ डिसेंबरला समाप्त झाले. या कालावधीत केवळ राज्यसभेत दिव्यांग कायदाच संमत होऊ शकला. या व्यतिरिक्त एकही विधेयक संमत होऊ शकले नाही. २०१० पासून झालेल्या संसदेच्या सगळ्या अधिवेशनांपैकी हे अधिवेशन सर्वांत अल्प कामकाज झालेले अधिवेशन ठरले आहे. संसदेच्या कामकाजावर प्रतिदिन जवळपास ११ कोटी १७ लाख रुपये खर्च होतात. २१ दिवसांत जवळपास २२३ कोटी रुपयांची हानी झाली आहे.\nजगात केवळ भारत ही धर्मभूमी आहे - श्री. शिवाचार्य महास्वामी, कर्नाटक\nकुडूर (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा\nडावीकडून कु. भव्या गौडा, सौ. शीला नारायण,\nदीपप्रज्वलन करतांना श्री. शिवाचार्य\nमहास्वामी आणि श्री. शशीधर आचार\nकुडूर (कर्नाटक) - जगात केवळ भारत ही धर्मभूमी आहे. या देशातील प्रत्येकाच्या रक्तात हिंदुत्व आहे. जोपर्यंत आपण राष्ट्र, धर्म आणि भाषा यांविषयी जागृत होत नाही, तोपर्यंत त्यांवरील आक्रमण चालूच राहील, असे उद्गार कर्नाटकच्या शिवगंगा क्षेत्र, मगडी येथील वीरसिंहासन संस्थान मठाचे श्री. शिवाचार्य महास्वामी यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुडूर, मगडी येथील श्री कन्निका परमेश्‍वरी मंदिराच्या मंडपात आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत महास्वामी बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या सौ. शीला नारायण, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशीधर आचार आणि हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. भव्या गौडा उपस्थित होत्या.\nउज्जैन येथील कार्तिक मेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून जनजागृती \nग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू\nउज्जैन (मध्यप्रदेश), १६ डिसेंबर (वार्ता.) - येथे उज्जैन नगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षी होणार्‍या सुप्रसिद्ध कार्तिक मेळ्यात ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या यांच्या वतीने प्रदर्शनाद्वारे जनजागृती करण्यात आली. याकरता मेळ्यात एक कक्ष उभारून त्यात आचारधर्म, राष्ट्र-धर्म, धर्मशिक्षण, हिंदु राष्ट्र आदी विषयांवर ‘फ्लेक्स’ फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले. तसेच संस्थेने प्रकाशित केलेले विविध विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे विक्रीकेंद्रही या ठिकाणी उभारण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे प्रदर्शन लावण्यासाठी नगरपालिकेच्या महापौर सौ. मीना जोनवाल, सभापती श्री. सोनू गेहलोत, आयुक्त श्री. सुबोध जैन आणि श्री. धीरज श्रीवास्तव यांनी सहकार्य केले.\n‘नवा बंगाल’ या नावाचा वेगळा स्वतंत्र देश स्थापन करावा - अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्याकडे निखील बंग नागरिक संघाची मागणी\nअसाहाय्य बांगलादेशी हिंदूंच्या अधिकारांच्या संरक्षणार्थ\nत्यांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांचा नैसर्गिक मित्र असलेल्या\nभारताने तत्परतेने पाऊल उचलणे अपेक्षित आहे. सातासमुद्रापलीकडे असलेल्या\nअमेरिकेसमोर त्यांना हात पसरावे लागणे, हे भारतासाठी लज्जास्पदच नव्हे का \nबांगलादेशातील हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांक यांची स्वतंत्र देशाची मागणी \nकोलकाता - बांगलादेशातील धर्मांधांच्या अत्याचारांना कंटाळून भारतात शरण घेतलेले ४ कोटी हिंदू आणि बांगलादेशात अद्यापही जीव मुठीत धरून अत्यंत अमानवीय अवस्थेत तग धरून असलेले २ कोटी हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक यांच्यासाठी ‘नवा बंगाल’ या नावाचा वेगळा स्वतंत्र देश स्थापन करावा, अशी मागणी येथील निखील बंग नागरिक संघाचे महासचिव श्री. सुभाष चक्रवर्ती यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांना एक पत्र लिहून केली आहे. यात त्यांनी वर्ष १९४७ पासून बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्यांक यांची होत असलेली परवड कथन केली आहे.\nभारतात कोणतेही मोबाईल बँकिंग अ‍ॅप सुरक्षित नाही \n‘मोबाईल चिप’ बनवणारे जगातील प्रमुख आस्थापन ‘क्वालकॉम’चे मत\n‘ऑनलाईन पेमेंट्स’च्या सुरक्षेच्या संदर्भात प्रश्‍नचिन्ह \nनवी देहली - काळ्या पैशावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार रोखीने व्यवहार करण्याऐवजी ‘कॅशलेस’ (रोखरहित) व्यवहार आणि ‘ई-बॅकिंग’ यांना प्रोत्साहन देत आहे; मात्र ‘देशातील कोणतेही ‘मोबाईल बँकिंग अ‍ॅप’ सुरक्षित नाही’, असे ‘मोबाईल चिप’ बनवणारे जगातील प्रमुख आस्थापन ‘क्वालकॉम’चे म्हणणे आहे. त्यामुळे ‘ऑनलाईन पेमेंट्स’च्या सुरक्षेच्या संदर्भात प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.\n१. ‘क्वालकॉम’चे वरिष्ठ अधिकारी एस्.वाय. चौधरी यांनी सांगितले की, भारतात कोणतेही सर्वसाधारण वॉलेट ‘मोबाईल बँकिंग अ‍ॅप्लीकेशन हार्डवेअर लेव्हल सेक्युरिटी’ या संरक्षणात्मक प्रणालीचा वापर करत नाही. या प्रणालीमुळे ‘ऑनलाईन’ व्यवहार अधिक सुरक्षित ठेवता येऊ शकतात.\nकर्नाटकातील तुमाकुरू येथे ३५ लाख रुपये लुटल्याप्रकरणी ५ पोलीस कर्मचार्‍यांसह ७ जणांना अटक \nकुंपणच शेत खात असेल, तर जनतेचे रक्षण करणार कोण \nबेंगळुरू (कर्नाटक) - नोटाबंदी करण्यात आल्यानंतर कर्नाटकमध्ये एका व्यापार्‍याला ३५ लाख रुपयांना लुटल्याप्रकरणी ५ पोलीस कर्मचार्‍यांसह ७ जणांना अटक करण्यात आली आहे. यात पोलीस उपनिरीक्षक एन्.सी. मल्लिकार्जुन यांच्यासह २ खबर्‍यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून १६ लाख रुपये कह्यात घेतले आहेत. यापूर्वीही एका अधिवक्त्याचे ८ लाख रुपये लुटल्याप्रकरणी ४ डिसेंबरला दोन पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले होते. तुमाकुरू जिल्ह्यात मोबाईलचे विक्रेते गंगाधर उपाख्य गंगाधरप्पा यांनी तक्रार दाखल केल्याप्रमाणे त्यांनी जुन्या नोटा पालटून नवीन नोटा घेण्यासाठी ३५ लाख रुपये त्यांच्या मित्राकडे ठेवले होते. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले की, या पैशांविषयी पोलिसांच्या खबर्‍या जफर याने पोलीस उपनिरीक्षक मल्लिकार्जुन यांना माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे आरोपींनी कट रचून ही रक्कम लुटली.\nसौदीमध्ये सार्वजनिक ठिकाणी हिजाबविना छायाचित्र काढल्याप्रकणी मुसलमान तरुणीला अटक \nमहिला उपभोगाची वस्तू असल्याची इस्लामची शिकवण\nअसल्यामुळेच सौदी अरबमध्ये असे फतवे निघतात \nभारत सरकारने शरीयत कायदा रहित करून मुसलमान महिलांना त्यांचे न्यायहक्क देणे आवश्यक \nरियाध (सौदी अरब) - एका मुसलमान तरुणीने सार्वजनिक ठिकाणी हिजाबविना छायाचित्र काढून ते ‘ट्विटर’वर ठेवले. त्यामुळे सौदी अरबमधील कायद्याचे उल्लंंघन झाल्याप्रकरणी त्या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे.\nरियाधमधील पोलीस अधिकारी फवाज अल्-मैमन यांच्यानुसार मलाक-अल-शेहरी या तरुणीने काही दिवसांपूर्वी रियाधमधील प्रसिद्ध रियाध कॅफेसमोर हिजाबविना स्वत:चे छायाचित्र काढले होते. त्यानंतर हे छायाचित्र तिने ‘ट्विटर’वर ठेवले. सौदीमध्ये महिलांना पर-पुरुषाशी उघडपणे बोलणे आणि सार्वजनिक ठिकाणी हिजाबविना स्वत:चे छायाचित्र काढण्यास बंदी आहे. त्यामुळे सदर तरुणीवर कारवाई करण्यात आली.\nविवाहात ख्रिस्ती वधूने साडीऐवजी गाऊन घातल्यास विवाह लावण्यास चर्चचा नकार \n आता अशिक्षित, भोळ्या; पण निष्पाप हिंदु समाजाला\nफसवण्यासाठी चर्च जाणीवपूर्वक धर्मांतरित हिंदूंच्या विवाहाच्या\nप्रसंगी हिंदु वेशभूषेचा आग्रह धरतात, हे लक्षात घ्या \nकोची - केरळ राज्यात ख्रिस्ती धर्मीय वधू विवाहाच्या वेळी पांढरी साडी नेसते. नंतर आधुनिकतेच्या नावाखाली साडीऐवजी गाऊन परिधान करण्याची पद्धत निघाली होती; मात्र चर्चच्या धार्मिक अधिकार्‍यांनी ‘गाऊन परिधान करण्याला तीव्र विरोध करून भारतीय वातावरणात आणि संस्कृतीत साडीलाच महत्त्व आहे’, असे सांगून गाऊन परिधान करून आलेल्या वधूंचे विवाह लावण्यास नकार दिल्याच्या घटना घडल्या आहेत.\nसनातन संस्थेचे फ्लेक्स फलक आणि ग्रंथ-उत्पादन यांच्या प्रदर्शनाचा सहस्रो जिज्ञासूंनी घेतला लाभ \nबांगर (देवास, मध्यप्रदेश) येथे दत्तजयंती महोत्सव उत्साहात साजरा \nप्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू\nदेवास (मध्यप्रदेश), १६ डिसेंबर (वार्ता.) - दत्तजयंतीच्या निमित्ताने बांगर येथील श्री दत्त पादुका मंदिरात जन्मोत्सव साजरा केला गेला. या वेळी मध्यप्रदेश आणि आणि महाराष्ट्र राज्यांतील सहस्रो भक्तांनी दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. दत्तजयंतीनिमित्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. पहाटे ५ वाजता काकड आरती आणि त्यानंतर गुरुचरित्राचे पारायण करण्यात आले. सायंकाळी ५.३५ वाजता दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दत्तजन्मानंतर आरती, पाळणागीत म्हणून नंतर प्रसाद वितरण करण्यात आले. सायंकाळी झालेल्या महाआरतीलाही भक्तांची मोठी गर्दी होती. रात्री कवीसंमेलनही पार पडले. या कवीसंमेलनात कवींनी राष्ट्र आणि धर्म यांविषयी वीररस उत्पन्न करणार्‍या कविता म्हणून उपस्थितांमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेमाची भावना जागृत केली.\nयानम (पुडुचेरी) बेटावर बौद्ध भिक्खूचा पुतळा वाहून आल्याचा आढळला \nयानम (पुडुचेरी) - बौद्ध भिक्खूचा एक मोठा पुतळा सावित्रीनगर येथील बेटावर वाहून आलेला सापडला. माती अथवा प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवण्यात आलेला हा पुतळा योग्याच्या रूपात असून त्याच्या हातात एक भिक्षापात्र आहे. मंदिरासमान रचनेत बद्ध असलेला हा पुतळा एका बांबूच्या तराफ्यावर घट्ट बांधलेल्या अवस्थेत होता.\nही बातमी समजताच सावित्रीनगर आणि भैरवपालेम् येथील शेकडो लोकांनी हा पुतळा पहाण्यासाठी गर्दी केली. यानम येथील ‘सीआयजी’ शिव गणेश म्हणाले, ‘‘हा पुतळा काही महिन्यांपूर्वी समुद्रातील पाण्यात सोडला असावा; कारण त्याच्यावर गोगलगाई तसेच शिंपलेही चिकटलेले दिसतात. दीड दशकापूर्वी अशाच स्थितीतील एक पुतळा करायकल किनार्‍यावर सापडला होता. कदाचित् श्रीलंका किंवा म्यानमार येथील लोकांच्या पारंपरिक विधीनुसार असे पुतळे बंगालच्या उपसागरात विसर्जित केले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.’’\n(म्हणे) ‘देशात आणीबाणी आणणार्‍या मोदी आणि अमित शहा यांचा शिरच्छेद केल्यास योग्य बक्षीस दिले जाईल \nउत्तरप्रदेश राज्यात समाजवादी पक्षाची सत्ता असतांना हिंदूंवर होणारे अत्याचार, त्यांना करावे\nलागलेले पलायन, सातत्याने होणार्‍या दंगली आदींसाठी तरुणदेव यादव कोणाला शिक्षा देणार आहेत \nसमाजवादी पक्षाचे नेते तरुणदेव यादव यांची घोषणा\nनवी देहली - नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य माणूस होरपळत आहे, मजुरांना त्यांचे वेतन मिळत नाही. तुम्ही तुमच्या आजोबांच्या वयाच्या व्यक्तीला घंटोन्घंटे बँकेच्या रांगेत उभे राहिलेले पाहिले, तर तुम्हीदेखील मोदी यांना शाप द्याल. ही एकप्रकारची आणीबाणी नाही का , हे सरकार सत्तेवरून गेलेच पाहिजे. त्यामुळे जो कोणी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा शिरच्छेद करेल, त्याला मी योग्य बक्षीस देईन, अशी घोषणा समाजवादी पक्षाच्या बागपत येथील युवक संघटनेचे माजी अध्यक्ष तरुणदेव यादव यांनी केली आहे. याविषयी समाजवादी पक्षाने यादव यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले आहे आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.\nहिंदु देवतांच्या नावाने बियरचे उत्पादन करणार्‍या स्पेनच्या आस्थापनाकडून क्षमायाचना \nपरदेशातील हिंदू आणि त्यांचे नेते देवतांच्या विडंबनाचा विरोध करतात अन् त्यांना\nयश मिळते; मात्र भारतात हिंदूंचे नेते देवतांच्या विडंबनाच्या विरोधात निष्क्रीय रहातात \nहिंदूंनी केलेल्या निषेधाची फलश्रुती \nनेवाडा (अमेरिका) - स्पेनमधील इबिझा बेटावरील ‘इबोसिम ब्रेहाऊस मायक्रोब्रेव्हरी’ या बियरचे उत्पादन करणार्‍या आस्थापनाने हिंदु देवतांच्या नावाने बियर काढून तिची विक्री चालवली होती. शिव, काली, श्री गणेश, हनुमान या हिंदु देवतांची चित्रे आणि नावे यांसह बियरची निर्मिती करणार्‍या या आस्थापनाचा हिंदूंनी निषेध केला होता. ‘हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर करण्याचा आमचा उद्देश नव्हता. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर आम्ही क्षमायाचना करतो’, असे या आस्थापनाने अमेरिकेतील हिंदु नेते श्री. राजन झेद यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.\nबांगलादेशी हिंदूंची व्हाईट हाऊससमोर निदर्शने \nभारत सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना निष्क्रीय असल्याने भारतातील विशेषतः काश्मीर, उत्तरप्रदेशातील कैराना, आसाम, बंगाल, केरळ येथील पीडित हिंदूंनीही व्हाईट हाऊसच्या समोर निदर्शने करून त्यांच्या रक्षणासाठी साहाय्य करण्याची मागणी करावी, असेच हिंदूंना वाटेल \nवॉशिंग्टन - बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचार थांबवून त्यांना संरक्षण देण्यात यावे, यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी साहाय्य करावे, या मागणीसाठी बांगलादेशी हिंदूंनी त्यांचे निवासस्थान असणार्‍या व्हाईट हाऊससमोर शांततामय निदर्शने केली. अशाच प्रकारची निदर्शने नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रम्प टॉवर समोर नुकतीच करण्यात आली होती.\nपाकच्या कारागृहांमध्ये ५१६ भारतीय मासेमार आणि ५७ नागरिक अटकेत \nकेवळ माहिती न देता भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी\nकाय करणार आहात, हेही सरकारने सांगावे \nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती\nनवी देहली - पाकच्या कारागृहांमध्ये ५१६ भारतीय मासेमार आणि ५७ भारतीय नागरिक अटकेत आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेतील एका लिखित उत्तरात दिली आहे. या उत्तरात स्वराज यांनी सांगितले की,\n१. उपलब्ध माहितीनुसार सध्या पाकच्या कारागृहांमध्ये ५७ भारतीय कैदी आहेत. या ५७ पैकी ३ कैद्यांच्या उपस्थितीविषयी पाककडून औपचारिक दुजोरा अद्याप मिळाला नाही.\n२. वर्ष २०१३, २०१४ आणि २०१५ च्या कालावधीत पाक कारागृहातील ३ भारतीय कैदी आणि ८ भारतीय मासेमार यांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत वर्ष २०१६ मध्ये १ भारतीय कैदी आणि\n२ भारतीय मासेमार यांचा मृत्यू झाला आहे.\n३. पाकच्या कारागृहांमध्ये अटकेत असलले सर्व भारतीय कैदी आणि मासेमार यांचे संरक्षण करणे आणि काळजी घेणे हे पाकचे दायित्व असल्याची जाणीव अनेकवेळा भारत सरकारने पाक सरकारला करून दिली आहे.\nफिरोजाबाद येथे धर्मांध अधिवक्त्याकडून गायत्री मंत्राविषयी अश्‍लील मजकूर व्हॉट्स अ‍ॅपवर प्रसारित \nजिल्हा न्यायालयातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांकडून आरोपीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट \nधर्मांध उच्चशिक्षित असले, तरी त्यांची मूळ हिंदुविरोधी वृत्ती जात नाही, हे लक्षात घ्या \nफिरोजाबाद (उत्तरप्रदेश) - येथील एका धर्मांध अधिवक्त्याने गायत्री मंत्राला अश्‍लील संबोधून मंत्राचा चुकीच्या पद्धतीने उच्चारण असलेला मजकूर सामाजिक संकेतस्थळांवर प्रसारित केला. धार्मिक भावना भडकवणारा हा मजकूर भ्रमणभाषवर दिसताच जिल्हा न्यायालयातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते संतप्त झाले. त्यांनी अश्‍लील मजकूर टाकणारे अधिवक्ता महंमद यामीन यांच्या विरोधात घोषणा दिल्या, तसेच त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. अधिवक्त्यांनी अश्‍लील मजकूर प्रसारित करणारे यामीन यांचा शोध घेतला; मात्र ते फरार झाले होते.\nइंडोनेशियात भूकंपामुळे ८४ सहस्र लोक बेघर \nभारतात पुढे अशाच आपत्कालाच्या घटना घडल्यावर अशी स्थिती येऊ शकते, त्या वेळी सरकार आणि प्रशासन साहाय्य करील, याची निश्‍चिती नाही. हे लक्षात घेऊन हिंदूंनी आतापासून साधनेला प्रारंभ करावा. त्यामुळे अशा काळात देव त्यांचे रक्षण करू शकेल \nजकार्ता - काही दिवसांपूर्वी इंडोनेशियाला बसलेल्या ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे ८४ सहस्र लोक बेघर झाले आहेत. या भूकंपात १०० लोकांचा बळी गेला आहे. अनेक लोक घायाळ असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. हिंदी महासागरात वर्ष २००४ मध्ये आलेल्या सुनामीनंतर या भागातील ही सर्वांत मोठी नैसर्गिक आपत्ती ठरली आहे. या भूकंपात अनेक इमारती, औद्योगिक आस्थापनांच्या इमारती, मशिदी पडल्या आहेत.\n३१ डिसेंबरपर्यत हस्तलिखित सातबारा पुन्हा चालू करणार \n३१ मार्चपर्यंत ‘फायबर कनेक्टीव्हिटी’ने राज्यातील ग्रामपंचायती जोडणार \nनागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - ‘ऑनलाईन सातबारा’ प्रक्रियेत जोपर्यर्ंत सर्व त्रुटी पूर्णपणे दुरुस्त होत नाहीत, तोपर्यर्ंत सातबारा लिखित स्वरूपात देण्यात येईल. ३१ मार्चपर्यंत ‘फायबर कनेक्टीव्हिटी’ने राज्यातील ग्रामपंचायती जोडण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत १५ डिसेंबर या दिवशी दिली. विरोधी पक्षनेत्यांनी विचारलेल्या लक्षवेधी प्रश्‍नावर ते बोलत होते.\nसंस्कृती भ्रष्ट करणारा आणि तरुण पिढीला व्यसनाधीन बनवणारा सनबर्न फेस्टिव्हल रहित करा \nडावीकडून श्री. चंद्रकांत वारघडे, अधिवक्ता श्री. मोहनराव डोंगरे,\nसर्वश्री पराग गोखले, चैतन्य तागडे आणि आनंद दवे\nहिंदु जनजागृती समितीची पत्रकार परिषदेद्वारे मागणी\nपुणे, १६ डिसेंबर (वार्ता.)- अमली पदार्थांचा अपवापर आणि अनैतिक कृत्ये यांमुळे कुप्रसिद्ध ठरलेला आणि गोव्यातून हाकलण्यात आलेला सनबर्न फेस्टिव्हल सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यात होत आहे. गोवा शासनाने या फेस्टिव्हलच्या आयोजकांना ३ कोटी रुपयांचा थकवलेला कर भरण्याचा आदेश दिला आहे. असा हा फेस्टिव्हल पुण्यात झाल्यावर आयोजक महाराष्ट्र शासनाचा कर जमा करतील का, याची निश्‍चिती न करताच शासकीय अधिकार्‍यांनी या फेस्टिव्हलला अनुमती दिली आहे.\n२ सहस्र रुपयांची नोट ५ वर्षांत बंद होईल - संघाचे नेते एस्. गुरुमूर्ती यांचा दावा\nनवी देहली - २ सहस्र रुपयांची नवीन नोट पुढच्या ५ वर्षांत बंद होईल. नोटाबंदीमुळे रकमेचा तुटवडा भरून काढण्यासाठी सरकारने ही नोट छापण्याचा निर्णय घेतला; परंतु पुढील ५ वर्षांत ती बंद केली जाईल. भविष्यात ५०० रुपयांची नोटच सर्वात मोठे चलन असेल, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अर्थविषयक विचारवंत एस्. गुरुमूर्ती यांनी केला आहे.\nएस्. गुरुमूर्ती पुढे म्हणाले की, नोटाबंदीमुळे बाजारात नोटांचा मोठा तुटवडा निर्माण होईल, हे आधीच ओळखून सरकारने २ सहस्र रुपयांच्या नोटा छापल्या आणि त्या चलनात आणल्या. प्रचंड गोपनियतेत अल्प कालावधीत नोटबंदीचा सरकारने अचानक निर्णय घोषित केला. त्यामुळे यात अचडणी रहाणे स्वाभाविक आहे. इतक्या अल्पावधीत ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा छापणे शक्य नव्हते. त्यामुळे २ सहस्रची नोट चलनात आणणे सरकारला भाग पडले.\nबेंगळुरू येथे दीडशे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ८ वर्षांनंतर निकाल \nमुख्याध्यापकाच्या विरोधात माजी विद्यार्थ्याच्या तक्रार खटल्यावर सरकारचे १५ लाख रुपये खर्च \nएका लहान प्रकरणात एवढी वर्षे न्यायदानासाठी लागत असतील, तर न्यायालयात प्रलंबित असलेल्या कोट्यवधी प्रकरणांमध्ये न्यायदानासाठी किती वर्षे लागतील हिंदु राष्ट्रात जनतेला त्वरित न्याय दिला जाईल \nबेंगळुरू (कर्नाटक) - येथील एका शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याकडून दीडशे रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अनुमाने ८ वर्षे खटला चालला. या खटल्याच्या सुनावणीवर पोलिसांकडून सरकारी तिजोरीतील १५ लाख रुपये खर्च करण्यात आले. नुकतीच या प्रकरणात न्यायालयाने मुख्याध्यापकांची निर्दोष सुटका केली आहे.\nसंसद बंद पाडणार्‍या खासदारांचे वेतन आणि भत्ते रोखले पाहिजे \nकाशी सुमेरु पीठाधिश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्र सरस्वती यांचे विधान\nठाणे - ‘संसद बंद पाडणार्‍या खासदारांचे वेतन आणि भत्ते रोखले पाहिजे, असे विधान काशी सुमेरु पीठाधिश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्र सरस्वती यांनी केले. येथील सिद्धेश्‍वर मंदिरात ४५ दिवसांचा यज्ञ चालू आहे. या ठिकाणी भाविकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. संसदेच्या कामकाजात अडथळा आणण्यात येत असल्याविषयी चिंता व्यक्त करतांना ते म्हणाले, ‘‘खासदारांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी कोणी थांबवले आहे अशा खासदारांना सभागृहाच्या बाहेर काढण्यासाठी मार्शलांचे साहाय्य का घेण्यात येत नाही अशा खासदारांना सभागृहाच्या बाहेर काढण्यासाठी मार्शलांचे साहाय्य का घेण्यात येत नाही \nचोपडा (जिल्हा जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नामदिंडी\nचोपडा - दत्तजयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतीवर्षीप्रमाणे नामदिंडी काढण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी चौकात सकाळी ८.३० वाजता नगरसेवक जीवन चौधरी यांनी सपत्नीक नगराध्यक्ष मनीषा चौधरी यांसह प्रभू दत्त भगवानच्या छायाचित्राचे पूजन आणि माल्यार्पण केले, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.\nनागपूर येथे ३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन\nउपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना कार्यकर्ता\nनागपूर - नववर्षोत्सवाच्या नावाखाली ३१ डिसेंबर या दिवशी प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार थांबवण्याविषयी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी श्री. राव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. अभिजीत पोलके आणि श्री. अतुल आर्वेन्ला उपस्थित होते.\nपनवेल-वसई-विरार कॉरिडोरमध्ये ११ नवीन रेल्वेस्थानकांचा समावेश\nमुंबई - मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून पनवेल-वसई-विरार कॉरिडोर बांधण्यात येणार आहे. यामध्ये ११ नवीन स्थानकांचा समावेश आहे. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत नवी डोंबिवली स्थानकही उदयास येणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत २ नवीन रेल्वेमार्ग टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकलचा प्रवास सुकर होणार आहे. ७० किलोमीटर असलेल्या या प्रकल्पासाठी ९ सहस्र कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. येत्या ५ वर्षांत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे.\nनागपूर येथे २३ डिसेंबरपासून धार्मिक आणि ऐतिहासिक विराट धर्मसंस्कृती महाकुंभाचे आयोजन\nवर्ष २०२५ पर्यंत भारताला जगद्गुरु बनवण्याचा उद्देश \nविविध संप्रदायांच्या देशातील १ सहस्र ११८ संतांचा सहभाग \nनागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - येथील रेशीमबाग मैदानावर २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत धार्मिक आणि ऐतिहासिक विराट धर्मसंस्कृती महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे. हा विराट ऐतिहासिक महाकुंभ सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. विराट धर्मसंस्कृती महाकुंभ या राष्ट्रीय सोहळ्यात भारतमातेच्या सेवेसाठी सर्वच धर्म संप्रदायांचे देशभरातील १ सहस्र ११८ संत सहभागी होणार आहेत. वैदिक आणि सांप्रदायिक असे दोन प्रकारचे संत देशभरातून एकाच वेळी एकत्र येत आहेत, हेच या महाकुंभाचे वैशिष्ट्य होय.\nमुख्यमंत्र्यांच्या सचिवासह भ्रष्ट सनदी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करा - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा आरोप\nभूमी लाटण्याच्या प्रकरणाच्या विरोधात विधानभवनाच्या पायर्‍यांवर शिवसेनेचे आंदोलन \nनागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - मुंबई-नागपूर समृद्धी या मुख्य मार्गावर राज्यातील मोठ्या अधिकार्‍यांनी ठाणे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात गरीब शेतकर्‍यांच्या भूमी खरेदी केल्या आहेत. या भूमी लाटणार्‍या भ्रष्ट सनदी अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी १६ डिसेंबर या दिवशी केली. या मागणीसाठी शिवसेनेच्या आमदारांनी याच सूत्रावर सभागृहाच्या पायर्‍यांवर आंदोलन केलेे. या अधिकार्‍यांच्या भूमी खरेदीचा सातबारा उतारा श्री. सरनाईक यांनी १५ डिसेंबर या दिवशी विधानसभेतील सभागृहात दाखवला होता.\nमुंबईतील एलफिन्सटन होणार आता प्रभादेवी \nनागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - मुंबई येथील एलफिन्सटन रेल्वे स्थानकाचे नाव पालटून प्रभादेवी करण्याच्या प्रस्तावाला १६ डिसेंबर या दिवशी विधानसभेत एकमताने मान्यता देण्यात आली. हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसचे नाव पालटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करण्याच्या प्रस्तावालाही विधानसभेत सदस्यांनी एकमताने संमती दिली. १६ डिसेंबरला सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन्ही प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. ही सर्व माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.\n‘सनातन संस्था ठाणे’ न्यासाच्या वतीने बेलवडे, पेण येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप\nविद्यार्थ्यांना खाऊ देतांना कार्यकर्ते\nपेण - ‘सनातन संस्था ठाणे’ न्यासाच्या वतीने बेलवडे येथील आदिवासी पाड्यावरील शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. उपक्रमाचा लाभ ९० विद्यार्थ्यांनी घेतला. या वेळी उपस्थित रा.जि.प. शाळा भोरकस या शाळेतील शिक्षक श्री. प्रफुल्ल सुखचैन यांनी ‘सनातन संस्था सामाजिक कार्य करण्यासह समाजाला धर्मशिक्षण देते आणि अयोग्य गोष्टींचे खंडण करून धर्मजागृती करते, हे कार्य कौतुकास्पद आहे.आपले कार्य असेच पुढे वाढत जावो’, असे सांगितले.\nअकोला शहरात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन\nअकोला - येथील श्रीनाथ दत्तमंदिरासमोर सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. अनेकांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. प्रदर्शनस्थळी सनातन पंचांग २०१७ हे अँड्रॉईड अ‍ॅपवर डाऊनलोड करण्यात येत होते. या सेवेचा लाभ ६० नागरिकांनी घेतला.\nजळगाव शहरातील विविध हिंदु समाजाच्या प्रमुखांचा हिंदु धर्मजागृती सभेला जाहीर पाठिंबा \nबारा बलुतेदार समाजाचे श्री. चंद्रकांत सोनवणे (उजवीकडे) यांना निमंत्रण देतांना कार्यकर्ते\nचांभार समाजाचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर कापडे (डावीकडे) यांना निमंत्रण देतांना कार्यकर्ते\nजळगाव - येथे २५ डिसेंबर या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण बारा बलुतेदार, नाभिक समाज महासंघ, चांभार समाज, क्षत्रिय मराठा समाज, आदर्श मराठा समाज यांना देण्यात आले. नाभिक महासंघाचे संपर्क प्रमुख श्री. राजकुमार गवळी यांनी स्वत: सभेच्या पहिल्या बैठकीपासून सक्रीय सहभाग घेत शहरातील सर्व समाजाच्या प्रमुखांना भेटण्याचे नियोजन केले.\n(म्हणे) राज्यातील कायदा सुव्यवस्थेविषयी सरकार गंभीर नाही \nस्वतःच्या पक्षाच्या सत्ताकाळात कायदा सुव्यवस्थेची लक्तरे\nनिघालेेली असतांना त्याविषयी ब्रही न काढणारे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वक्तव्य \nनागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - राज्यातील गुन्हेगारीची वाढती संख्या पहाता राज्य सरकारने जनतेचा अंत पाहू नये. अन्यथा जनता सत्तेचा माज उतरवेल. एकूणच राज्यातील कायदा सुव्यवस्थेविषयी सरकार गंभीर नाही, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावातील गृह खात्यावर आयोजित केलेल्या चर्चेचा प्रस्ताव सादर झाला. यामध्ये अन्य सदस्यांनीही कायदा सुव्यवस्थेच्या चर्चेत सहभाग घेतला. या चर्चेला अंतिम उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १७ डिसेंबर या दिवशी देणार आहेत.\nभाजपचे आमदार चैनसुख संचेती यांच्याकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय \nमलकापूर (जिल्हा बुलढाणा) येथील दंगलीचे प्रकरण \nनागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे १२ डिसेंबर या दिवशी झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे आमदार श्री. चैनसुख संचेती यांनी १६ डिसेंबरला त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आणि मलकापूर येथील नागरिकांनाही त्यांचा वाढदिवस साजरा करू नये, तसेच त्या निमित्ताने कोणीही जाहिरात, फलक लावू नये आणि कोणतेही कार्यक्रम ठेवू नयेत, असे आवाहन केलेे. (दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेणारे भाजपचे आमदार श्री. चैनसुख संचेती यांचे अभिनंदन \nवर्तमानपत्रातून केलेल्या आवाहनात श्री. संचेती यांनी म्हटले आहे की,\nकोल्हापूर येथील मोर्च्यात पाकचा ध्वज घेऊन सहभागी असणार्‍यांवर कारवाई करा \nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करतांना शिवसैनिक\nकोल्हापूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - १४ डिसेंबर या दिवशी कोल्हापुरात काढण्यात आलेल्या मोर्च्यात सहभागी असलेली एक व्यक्ती पाकिस्तानी ध्वज घेऊन फिरत होती. यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था यांचा भंग होऊ शकतो, तरी अशा समाजकंटकावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनाप्रमुख श्री. संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.\nदेहलीमध्ये २० वर्षांच्या तरुणीवर चारचाकी गाडीमध्ये बलात्कार \nगाडीवर लावण्यात आला होता गृहमंत्रालयाचा स्टीकर \nबलात्कार्‍यांना कठोर शिक्षा मिळत नसल्याचा परिणाम \nदेहलीत बलात्कार होत होते, ते आताच्या सरकारच्या काळातही होत आहेत; मग पालटले काय \nनवी देहली - देहलीत एका २० वर्षांच्या तरुणीवर चारचाकी गाडीमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी बलात्कार्‍याला अटक केली आहे. विशेष म्हणजे या गाडीवर गृहमंत्रालयाचा स्टीकर लावलेला आढळून आला आहे.\nपीडित तरुणी नोएडा येथील रहिवासी आहे. १४ डिसेंबरला ती नोकरीच्या शोधात देहलीला आली होती. रात्री नऊच्या सुमारास घरी परतण्यासाठी ती एम्स् रुग्णालयाजवळ बसची वाट पहात उभी होती.\nमुंबईत प्रवासी वाहतूक चालकांसाठी शिवसेनेचा ‘अन्नदाता वाहन’ उपक्रम कार्यान्वित\nमुंबई, १६ डिसेंबर - दिवसभर प्रवासी वाहतूक करणारे रिक्शा, टॅक्सी आणि अन्य वाहतूक चालकांना अल्पदरात चांगल्या दर्जाचे जेवण आणि अल्पोहार मिळावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने ‘अन्नदाता वाहन’ हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. युवा सेनेचे प्रमुख श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते १४ डिसेंबरला या उपक्रमाचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या वतीने हा उपक्रम चालवण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत वाहतूकदारांना योग्य दरात दिवसभर अल्पोहार आणि भोजन पुरवण्यात येणार आहे.\nक्षमतेपेक्षा अधिक संख्येने विद्यार्थी नेणार्‍या रिक्शांवर कारवाई करणार - परिवहनमंत्री श्री. दिवाकर रावते\nनागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - वैध क्षमतेपेक्षा अधिक संख्येने विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्शा आणि रिक्शामध्ये अवैधरित्या फळी लावून अधिक विद्यार्थी नेणार्‍या रिक्शा यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, अशी माहिती परिवहनमंत्री श्री. दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांनी परिषदेच्या प्रश्‍नोत्तराच्या तासामध्ये पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या वाहतूक करणार्‍या बसगाड्यांच्या पडताळणीवरून विचारलेल्या प्रश्‍नावरील चर्चेत श्री. रावते यांनी ही माहिती दिली.\nतुळजापूर येथे सुदर्शन वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सत्कार \nसुदर्शन वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके आणि त्यांच्या\nपत्नी सौ. माया यांचा सत्कार करतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते\nतुळजापूर (जिल्हा धाराशिव), १६ डिसेंबर (वार्ता.) सुदर्शन वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. माया श्री भवानीदेवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन श्री भवानीदेवीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी समितीच्या वतीने सर्वश्री विलास पुजारी, सुरेश नाईकवाडी, संदीप बगडी आणि अमित कदम उपस्थित होते.\nपंतप्रधानांविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे विधान परिषदेचे कामकाज अल्पकाळ स्थगित\nनागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नोटाबंदीच्या प्रकरणी काँग्रेसचे भाई जगताप यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करावे लागले. ही सूत्रे मांडतांना जगताप यांनी नोटाबंदीच्या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पैसे खाल्ले आहेत आणि भ्रष्टाचार केला आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे राहुल गांधी यांनी केले आहे, असे म्हटले. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही घोषणा देत गोंधळ केला. या गोंधळाच्या वेळी सभापतींनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्याचे जाहीर करत सभेचे कामकाज स्थगित केले. (गोंधळ घालून सभेचे कामकाज रोखणे, हे लोकप्रतिनिधींना अशोभनीय \nहिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन \nहिंदु राष्ट्र स्थापनेतील साधनेचे महत्त्व\n‘ वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर \n३. साधना म्हणजे काय \n‘हिंदु धर्म असे सांगतो की, मनुष्यजन्माची सार्थकता ईश्‍वरप्राप्तीतच आहे. ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाच्या प्रयत्नांना ‘साधना’ असे म्हणतात. काही जण वैयक्तिक साधना म्हणून पूजा-अर्चा, नामजप, ध्यानधारणा, योगासने, यज्ञयाग, तीर्थक्षेत्री जाणे इत्यादी धार्मिक कृती करत असतात. गुरुप्राप्ती झालेले काही जण त्यांच्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली समष्टी साधना म्हणून सनातन धर्माचा प्रसार, समाजसाहाय्य, राष्ट्रजागृती आणि धर्मरक्षण आदी कृती करत असतात. काही जण भारतमातेला देवता मानून तिच्या कार्यासाठी समर्पित झालेले असतात, म्हणजेच कर्मयोगानुसार साधना करत असतात.’ (३.५.२०१४)\nLabels: प.पू. डॉक्टर, लेख (राष्ट्र-धर्म)\nजिल्हा अधिकोषांच्या (बँकांच्या) समस्येवर उपाययोजना नसणे, हे अपयश नव्हे का \nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी अधिकोषांमध्ये (बँकांमध्ये) नोटा पालटण्यास अनुमती द्यावी, यासाठी नुकतीच भेट घेतली. त्यासाठी जेटली यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ८ नोव्हेंबर या दिवशी ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी आणून नवीन नोटा चलनात आणण्याचे घोषित केले. त्यानंतर देशातील सर्वच क्षेत्रांतील अधिकोषांना जुन्या नोटा पालटून नवीन नोटा देण्याची अनुमती दिली होती. ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील जिल्हा मध्यवर्ती अधिकोषांमध्ये अंदाजे ३०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या जुन्या नोटा जमा झाल्या. त्यानंतर ११ नोव्हेंबर या दिवशी जिल्हा मध्यवर्ती अधिकोष आणि पतसंस्था यांना जुन्या नोटा पालटण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने बंदी घातली. त्यानंतर आतापर्यंत तरी जुन्या नोटा पालटण्याची बंदी आहे तशीच आहे. या प्रक्रियेमुळे जिल्हा अधिकोषांकडे असलेला जुन्या नोटांच्या रूपातील पैसा हा त्या अधिकोषांमध्येच आहे. त्यांच्याकडे असलेल्या नोटाही अद्यापपर्यंत पालटण्यात आलेल्या नाहीत. यामुळे जिल्हा अधिकोषांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेचे पैसे काढणे आणि भरणे यांचे व्यवहार अन् अर्थव्यवस्था काही प्रमाणात ठप्प आहे.\nसनातन संस्था साधकांना मिळत असलेले ईश्‍वरी ज्ञान तत्परतेने समाजापर्यंत पोचवत असल्याने ईश्‍वराने ज्ञान देण्यासाठी सनातनच्या साधकांची निवड करणे\n‘ सनातन संस्थेच्या काही साधकांना ईश्‍वराकडून ज्ञान प्राप्त होते. ईश्‍वराने सनातनच्या साधकांना ज्ञान देण्याची अनेक कारणे आहेत. त्यांपैकी एक कारण याप्रमाणे आहे. साधकांना मिळत असलेले ज्ञान सनातन स्वतःजवळ न ठेवता तत्परतेने दैनिक सनातन प्रभात आणि सनातनचे ग्रंथ इत्यादी माध्यमांतून समाजापर्यंत पोचवते. त्यामुळे देवालाही वाटते, ‘मी देत असलेल्या ज्ञानाचा सनातन योग्य उपयोग करत आहे. त्यामुळे देवालाही साधकांना आणखी ज्ञान द्यावेसे वाटते.’ - श्री. राम होनप, सनातन आश्रम रामनाथी, गोवा. (२०.९.२०१६)\nकेरळच्या ख्रिस्ती शाळेत मुलांना हिंदुविरोधी शिकवण देत असल्याचा पालकांचा आरोप \nख्रिस्ती शाळांमध्ये आपल्या मुलांना हिंदुविरोधी शिकवण देऊन\nत्यांचे वैचारिक धर्मांतर तर करण्यात येत नाही ना, याविषयी हिंदूंनी जागरूक राहिले पाहिजे \nएर्नाकुलम् (केरळ) - परावूरमध्ये एका ख्रिस्ती शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये हिंदुविरोधी भावना निर्माण करून ख्रिस्ती धर्माविषयी आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त झाला असून त्यांनी शाळा हिंदुविरोधी कार्यक्रम राबत असल्याचा आरोप केला. त्यानंतर शाळेच्या शिक्षिकेने व्यवस्थापनाच्या वतीने क्षमा मागितली आहे.\nजे आई-वडील संस्कारहीन मुलांना समाज आणि देश यांच्या डोक्यावर मारतात, ते निश्‍चितच पुष्कळ मोठा गुन्हा करतात \n‘संस्कारहीन व्यक्ती शिक्षित समाजात हंसाच्या थव्यामध्ये बगळ्याप्रमाणे असते.’ जे आई-वडील संस्कारहीन मुलांना समाज आणि देश यांच्या डोक्यावर मारतात, ते निश्‍चितच पुष्कळ मोठा गुन्हा करतात. ज्या ठिकाणी ज्ञान, शिक्षण, माणुसकी आणि संपन्नता असते, त्या ठिकाणी स्वर्ग असतो. याच्या उलट जेथे अज्ञान, राक्षसीपणा आणि संकटे असतात, तेथे नरक असतो. संस्कारक्षम व्यक्ती स्वर्ग निर्माण करतात, तर संस्कारहीन व्यक्ती नरक निर्माण करतात.’ - गीता स्वाध्याय (जानेवारी २०११)\nहिंदू तेजा जाग रे \n : संसद के पूरे शीत सत्र में १ भी दिन कामकाज न होने से २२३ करोड रुपयों की हानि हुई.\nजनता का यह पैसा व्यर्थ गंवानेवाले सांसदों से वसूल करो \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा देह आणि चक्र यांवर विराजमान असणार्‍या देवतांचे सूक्ष्मातून झालेले दर्शन अन् त्यांचे कार्य \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...\n‘गुरुमाऊली, एक दिवस सकाळी नामजप करायला बसले होते. तेव्हा सूक्ष्मातून तुमच्याकडे लक्ष गेले. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरही नामजप करतांना दिसले. माझे परात्पर गुरूंच्या देहाकडे लक्ष गेल्यावर ‘काही देवता परात्पर गुरु डॉक्टरांना अध्यात्मप्रसाराच्या कार्यासाठी पुढीलप्रमाणे साहाय्य करत आहेत, तर काही देहात आणि काही चक्रांवर विराजमान आहेत’, असे दिसले.\nदेवता हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी गुरुदेवांना साहाय्य करत आहे.\n२. आज्ञाचक्रावर श्री गणेश\nयेणार्‍या काळासाठी सर्व ग्रंथांचे संकलन करण्यासाठी बुद्धी देणे\nLabels: प.पू. डॉक्टर, साधना\nरामनाथी आश्रमातील सुकून गेलेली अश्‍वत्थ आणि तुळस यांची रोपे अन् पारिजातकाचा वृक्ष यांना महर्षि भृगु यांच्या आदेशानुसार सुवर्णसिद्ध जल घालणे, याचे सूक्ष्म-परीक्षण\n‘रविवार, १३.११.२०१६ या दिवशी दुपारी ४ वाजता भृगुसंहितेचे वाचक डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून महर्षि भृगु यांच्या आदेशानुसार सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमात वाळलेली अश्‍वत्थ आणि तुळस यांची रोपे अन् वाळलेला पारिजातकाचा वृक्ष यांना सुवर्ण घालून तापवून नंतर थंड केलेले पाणी (सुवर्णसिद्ध जल) घातले. या कृतीचे सूक्ष्म-स्तरावरील परिणाम सूक्ष्म-परीक्षणाद्वारे विशद करत आहे.\n१. रविवारच्या दिवशी दुर्बळ आणि क्षीण\nझालेल्या वृक्षांना सुवर्णाचा अंश असणारे जल वाहणे\nसुवर्ण हा धातू रवि, म्हणजे सूर्य याच्याशी संबंधित आहे. अन्य दिवसांच्या तुलनेत रविवारी सोन्यामध्ये असणारे दैवी तेज हे शतपटींनी अधिक प्रमाणात प्रगट होऊन कार्यरत असते.\nप.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन\n१. ‘आत्मानुसंधानाच्या वेळी आतून सांगणारा आत्माच असतो.\n२. आपले सांगणे हे आत्मानुसंधान झाले पाहिजे. असे आत्मानुसंधान असलेले सांगणे समोरच्या व्यक्तीच्या आत्मानुसंधानाशी संमिलीत होऊन त्याच्यातील आत्मा जेव्हा जागृत करील, तेव्हा त्याला आपल्याप्रमाणे वाटायला लागेल. येथपर्यंत प्रक्रिया होऊन कार्य झाल्यास ‘ते कार्य झाले’, असे समजावे अन्यथा नाही. म्हणजे आपले सांगणे हे ‘मी सांगतो’ यापेक्षा ‘आत्म्याद्वारे सांगणे’ असे होणे अपेक्षित आहे.\n३. प.पू. डॉक्टरांंचे चैतन्य स्वतःतील चैतन्याशी अनुग्रहीत होऊन त्यातून स्फुरणारे विचार समोरच्या व्यक्तीला क्रियाशील करतील. त्यामुळे त्याच्यातील संवेदना जागृत होऊन त्या व्यक्तीची धारणा पालटेल. तेव्हा धर्मप्रसाराचे कार्य योग्य पद्धतीने परिणामकारक होत राहील.\nहे जग चैतन्यमय आहे आणि येथील प्रत्येक कर्म चैतन्याद्वारेच होत असते, हे यावरून दिसून येते.’\n- प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०१५)\nसप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास \nमहर्षींची शिकवण आणि कार्य \n‘ सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, यासाठी हे सदर प्रसिद्ध करत आहोत.’\nकुटुंबियांची पित्याप्रमाणे काळजी घेणारे आणि ‘ते आनंदी रहावेत’, यासाठी प्रयत्न करणारे श्री. अमोल बधाले \nरामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. अमोल बधाले यांच्याविषयी त्यांच्या आई श्रीमती संध्या बधाले यांनी लिहिलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.\n१ अ. समाधानी वृत्ती : ‘मी घरी असतांना त्याला ‘त्याच्या वाढदिवसासाठी काय आणू’, असे विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘आता मला पुष्कळ सेवा आहे. आठवले की, मी सांगेन.’’ त्याने शेवटपर्यंत ‘काय पाहिजे’, हे सांगितले नाही. त्याचा ‘देवाने इथे सर्व दिले आहे’, असा विचार असून तो नेहमी समाधानी असतो.\n१ आ. सकारात्मक दृष्टीकोन देणे : आमच्या घराच्या कट्ट्यावर तुळशीची आणि कोरफडीची कुंडी होती. एकदा त्या अचानक कट्ट्यावरून खाली पडल्या. तुळशीची कुंडी फुटल्याने माझ्या मनात ‘हा त्रासाचा भाग असावा’, असा विचार आला. नंतर घरावर माकड येऊन बसले. मी हे दोन्ही प्रसंग अमोलला सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ‘‘आपण कुठेही असलो, तरी देव आपले रक्षण करतो.’’\nलाभली आम्हा आध्यात्मिक आई थोर \nझोप नाही रात्रंदिवस ॥\nसर्व साधकांस ॥ १ ॥\nरामनाथीस असे एक समष्टी राधा \nअसे दुसरी ती देवद आश्रमात ॥\nदिसे आपल्याला मूर्ती लहान \nपरंतु सेवेत असे तिची कीर्ती महान ॥ २ ॥\nमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शिबिरासाठी रामनाथी आश्रमात आलेल्या सिंगापूर येथील श्रीमती मुदिता यांचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती\n१. अभ्यास आवडेनासा झाल्यावर ‘तो\nआध्यात्मिक त्रास आहे’, असे वाटणे आणि त्रासातून\nबाहेर पडण्यासाठी मार्ग शोधतांना बौद्ध तत्त्वज्ञानाशी ओळख होणे\n‘माझ्या १२ ते १६ वर्षे या वयात मला अभ्यास आवडेनासा झाला आणि ‘हा त्रास आहे’, असे मला वाटू लागले. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मी मार्ग शोधत होते. वयाच्या २० व्या वर्षी बौद्ध तत्त्वज्ञानाशी माझी ओळख झाली आणि ‘त्रासातून बाहेर पडण्याचा तो मार्ग आहे’, हे मला समजले. बुद्धांनी जे काही शिकवले आहे, ते देवळांमध्ये दिसून न आल्याने त्याचा मी शोध घेण्यास आरंभ केला.\nरामनाथी आश्रमातील साधिका कु. प्रतीक्षा हडकर यांना श्री अन्नपूर्णामातेने खीर भरवण्यासंबंधी आलेली अनुभूती\nआध्यात्मिक त्रासांमुळे ग्लानी येतांना ‘श्री अन्नपूर्णामाता खीर भरवत आहे आणि ती साधकांनाही खीर वाढत आहे, तरी खिरीचे भांडे पूर्ण भरलेलेच आहे’, असे सूक्ष्मातून दिसणे : ‘३०.१०.२०१६ या दिवशी मला दिवसभरात मध्ये-मध्ये त्रासांमुळे ग्लानी येत होती. प्रतिदिन मी दुपारी १२ ते १२.३० या वेळेत जेवते; पण मला ग्लानी अधिक येत असल्याने ‘मी जेवले नाही’, याची जाणीव नव्हती. मी ग्लानीत असतांना ‘श्री अन्नपूर्णामाता तिच्या हातातील पळीने साधकांना खीर वाढत आहे’, असे दृश्य सूक्ष्मातून दिसले. त्याच क्षणी मला कुणाचा तरी स्पर्श झाला. तसेच तीन वेळा माझ्या डोक्यावरून कुणीतरी हात फिरवला आणि त्या वेळी मला आवाज ऐकू आला, ‘बाळा, उठतेस ना ’ त्यानंतर काही वेळाने अन्नपूर्णामाता मला खीर भरवत असल्याचे सूक्ष्मातून दिसले आणि खीर खातांना ‘माझ्या आत सुगंध जात आहे’, असे मला जाणवले. देवी एका बाजूला मला भरवत होती आणि दुसरीकडे साधकांना वाढत होती; पण भांड्यातील खीर अल्प न होता ते भांडे पूर्ण भरलेले दिसत होते.\nव्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी योग्य दृष्टीकोन ठेवून साधनेचा समन्वय साधावा \n१. दैनिक सनातन प्रभातमध्ये वारंवार प्रसिद्ध होणारे दृष्टीकोन\n‘व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी दैनिक सनातन प्रभातमध्ये वारंवार दृष्टीकोन प्रसिद्ध होतात. त्यापैकी काही सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.\nअ. काळानुसार व्यष्टी साधनेचे ३० टक्के, तर समष्टी साधनेचे ७० टक्के महत्त्व आहे.\nआ. व्यष्टी आणि समष्टी साधना एकमेकांना पूरक आहेत.\nइ. व्यष्टी चांगली नसेल, तर समष्टी साधना नीट होत नाही, उलट हानीच होते.\nई. समष्टी साधना करतांना व्यष्टीकडे लक्ष नसेल, तर साधकाची साधना न होता कार्य होते.\nवरील सूत्रे वाचून अनेक साधकांना संभ्रम निर्माण झाल्याचे माझ्या लक्षात आले; म्हणून व्यष्टी आणि समष्टी म्हणजे नेमके काय अन् ती एकमेकांना कशी पूरक आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\n(परात्पर गुरु) डॉ. आठवले\nस्वसुखासाठी दुसर्‍यांना दुःख देऊन धनाचा संग्रह करणे, हे पाप आहे; पण भविष्यकाळ लक्षात घेऊन त्यासाठी आपली उचित अशी तयारी योग्य प्रकारे करून ठेवणे याला दूरदर्शीपणा म्हणतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.\n- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nज्ञानाचा वापर सुयोग्य करायला हवा\nनुसते ज्ञान संपादन केले, तर त्याचा उपयोग होईलच, असे नाही. त्याचा सुयोग्य\nवापर करण्याचा चाणाक्षपणा आणि हुशारी नसेल, तर ते ज्ञान म्हणजे इंजिनविना असलेली गाडी \nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nझाकीर हुसेन मदरसा अनुदान’ ही योजना महाराष्ट्र राज्यशासनाने चालू केली आहे. मुसलमान रहिवाशांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही योजना राज्यशासनाने चालू केली आहे खरी, परंतु हा लाभ संबंधित मुलांपर्यंत जात आहे, असे खात्रीपूर्वक म्हणण्याची सोय नाही. असे अनेक नतद्रष्ट समाजात वावरत आहेत की, ते भ्रष्ट आणि खोट्या कर्मात व्यग्र असतात. अशांपैकी काही जणांनी मदरसा शाळा केवळ कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांचे शासकीय अनुदान लाटले असल्याचे उघड झाले आहे.\nअमेरिकेतील ‘फोर्ब्स’ मासिकाने जगातील पहिल्या १० शक्तीशाली व्यक्तींची सूची सिद्ध केली आहे. एरव्ही अमेरिकी आस्थापनांना जागतिक घडामोडीत लक्ष घालण्याचा आणि शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, समाज, रस्ते, सुविधा, वगैरे संबंधांत अहवाल सिद्ध करून तो प्रसिद्ध करण्याचा एक छंद जडलेला असतो, ही गोष्ट मान्यच करावी लागेल. फोर्ब्स या आस्थापनाचे शक्तीशाली व्यक्तींची सूची सिद्ध करण्याचे काम, हा त्यापैकीच एक कार्यक्रम आहे.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nकॅशलेस व्यवहारात मंत्री आणि अधिकारी यांच्यापेक्षा ...\nकाँग्रेससाठी देशापेक्षा त्यांचा पक्ष महत्त्वाचा \nअन्वेषणातील दिरंगाईमुळे उच्च न्यायालयाने सीबीआयला ...\nमुळेगांव तांडा (जिल्हा सोलापूर) येथील अवैध पशूवधगृ...\nअयोध्येत राममंदिराची उभारणी करा \nनोटाबंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही \n९ नोव्हेंबरनंतर २ लाख रुपयांहून अधिक रक्कम खात्यात...\nसंसदेच्या संपूर्ण अधिवेशनातएकही दिवस कामकाज न झाल्...\nजगात केवळ भारत ही धर्मभूमी आहे \nउज्जैन येथील कार्तिक मेळ्यात सनातन संस्था आणि हिंद...\n‘नवा बंगाल’ या नावाचा वेगळा स्वतंत्र देश स्थापन कर...\nभारतात कोणतेही मोबाईल बँकिंग अ‍ॅप सुरक्षित नाही \nकर्नाटकातील तुमाकुरू येथे ३५ लाख रुपये लुटल्याप्रक...\nसौदीमध्ये सार्वजनिक ठिकाणी हिजाबविना छायाचित्र काढ...\nविवाहात ख्रिस्ती वधूने साडीऐवजी गाऊन घातल्यास विवा...\nसनातन संस्थेचे फ्लेक्स फलक आणि ग्रंथ-उत्पादन यांच्...\nयानम (पुडुचेरी) बेटावर बौद्ध भिक्खूचा पुतळा वाहून ...\n(म्हणे) ‘देशात आणीबाणी आणणार्‍या मोदी आणि अमित शहा...\nहिंदु देवतांच्या नावाने बियरचे उत्पादन करणार्‍या स...\nबांगलादेशी हिंदूंची व्हाईट हाऊससमोर निदर्शने \nपाकच्या कारागृहांमध्ये ५१६ भारतीय मासेमार आणि ५७ न...\nफिरोजाबाद येथे धर्मांध अधिवक्त्याकडून गायत्री मंत्...\nइंडोनेशियात भूकंपामुळे ८४ सहस्र लोक बेघर \n३१ डिसेंबरपर्यत हस्तलिखित सातबारा पुन्हा चालू करणा...\nसंस्कृती भ्रष्ट करणारा आणि तरुण पिढीला व्यसनाधीन ब...\n२ सहस्र रुपयांची नोट ५ वर्षांत बंद होईल \nबेंगळुरू येथे दीडशे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ८ ...\nसंसद बंद पाडणार्‍या खासदारांचे वेतन आणि भत्ते रोखल...\nचोपडा (जिल्हा जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या...\nनागपूर येथे ३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार थांबवण्या...\nपनवेल-वसई-विरार कॉरिडोरमध्ये ११ नवीन रेल्वेस्थानका...\nनागपूर येथे २३ डिसेंबरपासून धार्मिक आणि ऐतिहासिक व...\nमुख्यमंत्र्यांच्या सचिवासह भ्रष्ट सनदी अधिकार्‍यां...\nमुंबईतील एलफिन्सटन होणार आता प्रभादेवी \n‘सनातन संस्था ठाणे’ न्यासाच्या वतीने बेलवडे, पेण य...\nअकोला शहरात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त...\nजळगाव शहरातील विविध हिंदु समाजाच्या प्रमुखांचा हिं...\n(म्हणे) राज्यातील कायदा सुव्यवस्थेविषयी सरकार गंभी...\nभाजपचे आमदार चैनसुख संचेती यांच्याकडून वाढदिवस साज...\nकोल्हापूर येथील मोर्च्यात पाकचा ध्वज घेऊन सहभागी अ...\nदेहलीमध्ये २० वर्षांच्या तरुणीवर चारचाकी गाडीमध्ये...\nमुंबईत प्रवासी वाहतूक चालकांसाठी शिवसेनेचा ‘अन्नदा...\nक्षमतेपेक्षा अधिक संख्येने विद्यार्थी नेणार्‍या रि...\nतुळजापूर येथे सुदर्शन वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाण...\nपंतप्रधानांविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे विधान...\nहिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर ...\nजिल्हा अधिकोषांच्या (बँकांच्या) समस्येवर उपाययोजना...\nसनातन संस्था साधकांना मिळत असलेले ईश्‍वरी ज्ञान तत...\nकेरळच्या ख्रिस्ती शाळेत मुलांना हिंदुविरोधी शिकवण ...\nजे आई-वडील संस्कारहीन मुलांना समाज आणि देश यांच्या...\nहिंदू तेजा जाग रे \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा देह आणि चक्र यां...\nरामनाथी आश्रमातील सुकून गेलेली अश्‍वत्थ आणि तुळस य...\nसप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्ग...\nकुटुंबियांची पित्याप्रमाणे काळजी घेणारे आणि ‘ते आन...\nलाभली आम्हा आध्यात्मिक आई थोर \nमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शिबिरासाठी राम...\nरामनाथी आश्रमातील साधिका कु. प्रतीक्षा हडकर यांना ...\nव्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी योग्य दृष्टीकोन ठेवू...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥॥ ॐ श्री जय जय रघ...\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A8.djvu", "date_download": "2018-04-27T04:28:49Z", "digest": "sha1:OQEFI5DWJ4D2WQXLIRWGZ7BCIKASGZ74", "length": 3989, "nlines": 64, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "अनुक्रमणिका:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\n००१ ००२ ००३ ००४ ००५ ००६ ००७ ००८ ००९ ०१० ०११ ०१२ ०१३ ०१४ ०१५ ०१६ ०१७ ०१८ ०१९ ०२० ०२१ ०२२ ०२३ ०२४ ०२५ ०२६ ०२७ ०२८ ०२९ ०३० ०३१ ०३२ ०३३ ०३४ ०३५ ०३६ ०३७ ०३८ ०३९ ०४० ०४१ ०४२ ०४३ ०४४ ०४५ ०४६ ०४७ ०४८ ०४९ ०५० ०५१ ०५२ ०५३ ०५४ ०५५ ०५६ ०५७ ०५८ ०५९ ०६० ०६१ ०६२ ०६३ ०६४ ०६५ ०६६ ०६७ ०६८ ०६९ ०७० ०७१ ०७२ ०७३ ०७४ ०७५ ०७६ ०७७ ०७८ ०७९ ०८० ०८१ ०८२ ०८३ ०८४ ०८५ ०८६ ०८७ ०८८ ०८९ ०९० ०९१ ०९२ ०९३ ०९४ ०९५ ०९६ ०९७ ०९८ ०९९ १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ ११० १११ ११२\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १८:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/i-have-not-abused-anyone-says-mahadev-jankar-13593", "date_download": "2018-04-27T04:22:22Z", "digest": "sha1:SBXVZZ5J47R62FUZUFVEJLRLWJUR7Y2Z", "length": 12959, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "I have not abused anyone, says Mahadev Jankar खंडेरायाची शपथ मी शिवी दिली नाही- जानकर | eSakal", "raw_content": "\nखंडेरायाची शपथ मी शिवी दिली नाही- जानकर\nगुरुवार, 13 ऑक्टोबर 2016\nमुंबईः दुग्धविकास राज्यमंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी आज (गुरूवार) भगवानगडावरील आपल्या भाषणाबद्दल खेद व्यक्त केला.\nजानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना विखारी भाषा वापरली होती. बारामतीचे वाटोळं करीन, अशी धमकीच जानकर यांनी भगवानगडावरील भाषणात दिली होती. त्यावरून राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला. रासपच्या कार्यालयांवर काही ठिकाणी दगडफेकही झाली.\nमुंबईः दुग्धविकास राज्यमंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी आज (गुरूवार) भगवानगडावरील आपल्या भाषणाबद्दल खेद व्यक्त केला.\nजानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना विखारी भाषा वापरली होती. बारामतीचे वाटोळं करीन, अशी धमकीच जानकर यांनी भगवानगडावरील भाषणात दिली होती. त्यावरून राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला. रासपच्या कार्यालयांवर काही ठिकाणी दगडफेकही झाली.\nगुरूवारी माध्यमांसमोर बोलताना जानकर यांनी खेद व्यक्त केलाच, मात्र आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याची सारवासारव केली.\nजानकर यांनी प्रसिद्धीस दिलेले निवेदन असेः खंडेरायाची शपथ, मी गरीबांचा प्रतिनिधी आहे बलाढ्यांशी लढा देतो पण संस्कृतीने गरीब नाही. मी कोणाला शिवी दिली नाही किंवा देत नाही. भ्रष्ट मार्गाने पैसे कमावणारे व त्यावर राज्य करणाऱ्यांना जो ग्रामीण रूढ शब्द आहे, तो वापरला. वाटल्यास सर्व शब्दकोशात तपासावा. गेल्या अनेक वर्षांच्या भ्रष्टाचाराचे मूळ कोठे आहे हे जगाला माहित आहे. या आशयाचे मी काय अनेक लोक अनेकदा भाषणात बोलले. आताच भगवान गडावरील भाषणाचे एवढे भांडवल झाले हे विशेष वाटते. सिंचन घोटाळा महाराष्ट्रातील लोकांच्या दुःखाचे मूळ आहे. यात कोण आहे हे सर्वज्ञात आहे. राजकारणात खिशात दमडी नसताना मी बलाढ्य शक्तींना पुरून उरलो. ते माझ्या ग्रामीण लोकांच्या वावरातून व भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्यातून शक्य झाले. मी कोणाला वैयक्तिक दुःखावण्यासाठी हे बोललो नाही. विपर्यास झाला हे मात्र वाईट. अर्थ चुकीचा लावल्याने महाराष्ट्रातील लोकांचे मन कलुशीत झाले असेल तर याबद्दल खेद व्यक्त करतो.\n'भाजपने मुंबई बिल्डरांना विकली'\nमुंबई - मुंबईचा विकास आराखडा हा मुंबईकरांचा विश्वासघात करणारा असून, भाजपने मुंबई बिल्डरांना विकण्यास काढली...\nशाहू मोडक पुरस्‍कार दिलीप प्रभावळकर यांना प्रदान\nपुणे - शाहू मोडक यांच्या अभिनय कारकिर्दीचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे त्यांना मिळालेल्या भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात अध्यात्म आणि...\n'हज'साठी राज्यातून 11 हजार भाविक\nऔरंगाबाद - महाराष्ट्र राज्य हज समितीतर्फे यंदा 11 हजार 527 भाविकांचा हज यात्रेसाठी जाणार आहेत. 29...\nभूगोलातील चुकांबद्दल दोषींना अटक करा - विखे\nमुंबई - दहावीच्या नवीन भूगोल पाठ्यपुस्तकात भारताचा सदोष नकाशा आणि राष्ट्रध्वज प्रकाशित करण्यात आला...\nसाखर कारखान्यांचे डोळे केंद्राकडे\nभवानीनगर - देशभरात साखर कारखान्यांची ऊसदर देण्यासाठी थकलेली २० हजार कोटींची देणी व घसरतच चाललेले साखरेचे दर, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने सुचविलेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/loksabha/", "date_download": "2018-04-27T04:45:46Z", "digest": "sha1:B3ZSLKWA5JLKYFGLG7NCXY5ON6INV4YG", "length": 22596, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लोकसभा | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nठाकरे घराण्यात कुणी निवडणूक लढवली नाही\nआगामी विधानसभा निवडणुकीत स्वत: उभे राहण्याची घोषणा करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी आपल्या आधीच्या विधानाला विसंगत वक्तव्य केले.\nकाँग्रेसचे काम करण्यासाठी मुक्त\nमहाराष्ट्राच्या राज्यपालपदावर असताना पक्षीय राजकारण न करता, मी या पदाचा सन्मान केला. आता या पदावरून पायउतार झाल्यामुळे उद्यापासून मी काँग्रेससाठी सक्रियपणे काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल\nकथोरे यांचा राष्ट्रवादीला रामराम\nपक्षांतर्गत विरोधकांच्या कारवायांना कंटाळून मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादीस सोडचिट्ठी दिली असून ते भाजपच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.\nथीम पार्कचा शिवसेनेला धसका\nस्वत:ला काही चांगले करता येत नाही आणि दुसऱ्याने केलेले पाहावत नाही, अशी शिवसेनेची स्थिती झाल्यानेच भांडुप येथील मनसेच्या थीम पार्कला विरोध सुरू केला आहे.\nसूर्यकांता पाटील राष्ट्रवादीतून बाहेर\nपक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते पक्षाचे नवे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंतच्या पक्षनेत्यांवर यथेच्छ टीका केल्यानंतर माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपला १५ वर्षांचा प्रवास थांबविला.\nघोटाळ्यातून नावे वगळण्यासाठी दबाव\nकोळसा व राष्ट्रकुल घोटाळ्याच्या लेखा अहवालातून नाव वगळण्यासाठी संयुक्त पुरोगामी सरकारमधील काही राजकारण्यांनी दबाव आणला, असा आरोप माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) विनोद राय यांनी केला आहे.\nबहिष्कार हा सरकारचा पळपुटेपणा\nकेंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याच्या विकासाच्या विविध योजना राबविल्या जात असताना अशा कार्यक्रमावर काँग्रेस आघाडी सरकार बहिष्कार टाकून निषेध करीत असेल तर तो जनतेपासून पळवाट काढण्याचा प्रकार असल्याचे\nनिवडणुकीची घोषणा या आठवडय़ात\nहरयाणा, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर व झारखंड या चार राज्यांतील निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून पुढील आठवडय़ात होण्याची शक्यता आहे.\nअखिलेश यांचा भाजपला टोला\n‘लव्ह जिहाद’चा मुद्दा भाजप उपस्थित करत आहे. मात्र भाजप खासदार हेमा मालिनी यांची अशा स्वरूपाच्या चित्रपटांमध्ये भूमिका करताना कोणतीही हरकत नव्हती असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी\nजास्त जागा द्या, अन्यथा वेगळे लढू- राष्ट्रवादी\nलोकसभेच्या यशामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजप-शिवसेनेत जागावाटपावरून घोळ सुरू असतानाच जास्त जागा मिळविण्यासाठी राष्ट्रवादीने दबावाचे राजकारण सुरू केले आहे.\nएसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही नोकरीत ५ टक्के आरक्षण\nपोलिसांच्या पाल्यांना पोलीस भरतीत आरक्षण देण्याच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) चालक, वाहक, मेकॅनिक व इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या वारसांना एसटीच्या नोकरभरतीत ५ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव\nअवमानाचे राजकारण उच्च पातळीवरूनच – मुख्यमंत्री\nपंतप्रधानांच्या सार्वजनिक कार्यक्रमात हुल्लडबाजी करून मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा हे उच्च पातळीवरून ठरवून केलेले राजकारण असल्याचा आरोप शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार बठकीत केला.\nमहायुतीत गटचर्चा, घटक पक्षांमध्ये मात्र अस्वस्थता\nविधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबत शिवसेना-भाजपचे काही नेते घटक पक्षांशी स्वतंत्रपणे वाटाघाटी करीत आहेत. परंतु निवडणुकीची घोषणा आता कोणत्याही क्षणी होऊ शकते, तरीही अजून जागावाटपाबाबत एकत्रित अशी ठोस चर्चा होत\nसिंचन घोटाळाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितल्याच्या पाश्र्वभूमीवर पवार यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने केली आहे.\nविरोधी पक्षनेतेपदाबाबतच्या निर्णयाचे सुमित्रा महाजन यांच्याकडून समर्थन\nकाँग्रेस पक्षाला लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद नाकारण्याचा निर्णय नियम आणि परंपरा यांच्या आधारेच घेण्यात आला असल्याचे जोरदार समर्थन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले.\nफुटीर शक्तींना दोष देऊ नका, मोदींचीच भूमिका कठोर -मलिक\nकाश्मीरच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेवर जम्मू-काश्मीर मुक्ती आघाडीचे नेते यासिन मलिक यांनी जोरदार टीका केली आहे.\nसंघ पूर्वीपेक्षा अधिक अर्निबध -मायावती\nबसपाच्या नेत्या मायावती यांनी शनिवारी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची कामगिरी निराशाजनक असून हे सरकार सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ\nवादग्रस्त वक्तव्य मागे घेण्यास जगनमोहन यांचा नकार\nआंध्र प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते जगनमोहन रेड्डी यांनी सभागृहात असंसदीय शब्द वापरल्याने निर्माण झालेला तिढा शनिवारीही कायम होता.\nहरयाणा प्रचार समितीच्या अध्यक्षपदी अजय यादव\nहरयाणातील भूपिंदरसिंग हुडा मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन त्यानंतर तो मागे घेणारे मंत्री अजय यादव यांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचार समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे, तर नवीन जिंदाल यांच्याकडे प्रसिद्धी समितीचे अध्यक्षपद\nसरकारी प्रकल्पांच्या नितीशकुमारांच्या हस्ते उद्घाटनाला हरकत\nसरकारी हॉस्पिटलमधील सुविधांचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हस्ते करण्यात येत असल्याच्या प्रकारांना बिहारमधील विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तीव्र हरकत घेतली आहे.\nराणेंना आता काँग्रेस संस्कृती अवगत\nकाँग्रेस संस्कृतीत नेतृत्वाचे गुणगान गायचे किंवा नेतृत्वाचे चुकले तरीही ब्र काढायचा नाही ही कला नारायण राणे यांना अगदी गेल्या महिन्यापर्यंत बहुधा अवगत नसावी.\nपुणे, मुंबई मेट्रो राज्य सरकारमुळेच रखडली\nपुणे मेट्रो प्रकल्प आणि मुंबई मेट्रो (तिसरा टप्पा) हे प्रकल्प राज्य सरकारने आवश्यक बाबींची पूर्तता न केल्यानेच रखडले असल्याचे स्पष्ट करीत पुणे मेट्रोला लवकरच मंजुरी देण्याची ग्वाही केंद्रीय नगरविकास\nपवार, तटकरेंच्या चौकशीसाठी एसीबीच्या हालचाली\nउपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या दोघांविरुद्ध सिंचन प्रकल्पांतील भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल खुली चौकशी करण्याची परवानगी भ्रष्टाचार\nराज्यात डावे-भारिपची तिसरी आघाडी\nराज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-शिवसेनाला पर्याय देण्यासाठी भारिप-बहुजन महासंघ, शेकाप, भाकप, माकप, जनता दल, समाजवादी पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे काही गट यांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/india-defeats-west-indies-263985.html", "date_download": "2018-04-27T04:51:12Z", "digest": "sha1:ZGEMQNV2YLUPWRYO7W2NXYDVJBWUHHRH", "length": 12257, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्मृतीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने विंडीजला नमवलं", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nस्मृतीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने विंडीजला नमवलं\nस्मृती मंधानाने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने महिलांच्या वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजवर सात विकेट्सनी सहज मात केली\n30 जून : पूनम यादव, दीप्ती शर्मा आणि हरमनप्रीत कौर या फिरकी गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर स्मृती मंधानाने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने महिलांच्या वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजवर सात विकेट्सनी सहज मात केली. भारताने विंडीजला ८ बाद १८३ धावांत रोखलं. यानंतर विजयी लक्ष्य ४२.३ षटकांत तीन विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. इंग्लंड पाठोपाठ विंडीजला नमवून भारतीय महिलांनी सलग दुसरा विजय नोंदवला.\nया विजयाचं श्रेय जिला जातं ती वादळी शतक ठोकणारी स्मृती मंधाना सांगलीची आहे . एवढंच नाही तर स्मृती फक्त 20 वर्षांची आहे. तिचा जन्म 18जुलै 1996ला मुंबईत झाला. तिच्या भावाला पाहत ती क्रिकेट खेळायला शिकली . अवघ्या 9व्या वर्षी तिचं महाराष्ट्राच्या अंडर 15 क्रिकेट टीममध्ये सिलेक्शन झालं. आणि तिच्या जोरदार फटाकेबाजीच्या जोरावर तेरा वर्षात तिचं भारताच्या विश्वचषकाच्या टीममध्ये सिलेक्शन झालं. वनडेमध्ये द्विशतक ठोकणारी ती एकमेव महिला क्रिकेटर आहे. तिची विजय घोडदौड अशीच चालू राहिली तर लवकरच ती महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर ठरू शकते .\nभारताची पुढची लढत आता २ जुलैला पाकिस्तानविरुद्ध होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%80.pdf", "date_download": "2018-04-27T04:27:19Z", "digest": "sha1:NPJR7HUEP22EHGP4NKLDTAVJKFT2Q63E", "length": 4859, "nlines": 66, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "अनुक्रमणिका:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\n००१ ००२ ००३ ००४ ००५ ००६ ००७ ००८ ००९ ०१० ०११ ०१२ ०१३ ०१४ ०१५ ०१६ ०१७ ०१८ ०१९ ०२० ०२१ ०२२ ०२३ ०२४ ०२५ ०२६ ०२७ ०२८ ०२९ ०३० ०३१ ०३२ ०३३ ०३४ ०३५ ०३६ ०३७ ०३८ ०३९ ०४० ०४१ ०४२ ०४३ ०४४ ०४५ ०४६ ०४७ ०४८ ०४९ ०५० ०५१ ०५२ ०५३ ०५४ ०५५ ०५६ ०५७ ०५८ ०५९ ०६० ०६१ ०६२ ०६३ ०६४ ०६५ ०६६ ०६७ ०६८ ०६९ ०७० ०७१ ०७२ ०७३ ०७४ ०७५ ०७६ ०७७ ०७८ ०७९ ०८० ०८१ ०८२ ०८३ ०८४ ०८५ ०८६ ०८७ ०८८ ०८९ ०९० ०९१ ०९२ ०९३ ०९४ ०९५ ०९६ ०९७ ०९८ ०९९ १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ ११० १११ ११२ ११३ ११४ ११५ ११६ ११७ ११८ ११९ १२० १२१ १२२ १२३ १२४ १२५ १२६ १२७ १२८ १२९ १३० १३१ १३२ १३३ १३४ १३५ १३६ १३७ १३८ १३९ १४० १४१ १४२ १४३ १४४ १४५ १४६ १४७ १४८ १४९ १५० १५१ १५२ १५३ १५४ १५५ १५६ १५७ १५८ १५९ १६० १६१ १६२ १६३ १६४ १६५ १६६ १६७ १६८ १६९ १७० १७१ १७२ १७३ १७४ १७५ १७६ १७७ १७८ १७९ १८० १८१ १८२ १८३ १८४ १८५ १८६ १८७ १८८ १८९ १९० १९१ १९२ १९३ १९४ १९५\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १५ मार्च २०१८ रोजी १४:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.cz/2016_11_01_archive.html", "date_download": "2018-04-27T05:00:28Z", "digest": "sha1:3OA2H62KTW3RJSPLZPHL5N7WXZGOWSRU", "length": 253591, "nlines": 2722, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.cz", "title": "Dainik Sanatan Prabhat: 11/01/16", "raw_content": "\nबिहार सरकारकडून घटस्फोटित मुसलमान महिलांसाठी योजना \nनावाखाली त्यांना सोयीसुविधा देणारे राज्यकर्ते\n असे राज्यकर्ते लोकशाही निरर्थक ठरवतात \nपाटलीपुत्र - बिहारमधील नितीश कुमार सरकारने घटस्फाटित मुसलमान महिलांसाठी मुसलमान महिला परित्यक्त्या योजना आणली आहे. या योजनेंतर्गत मुसलमान महिलांना १० सहस्र रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाते. या योजनेला भाजपने विरोध केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी विचारले आहे की, सरकारचा व्यवहार मुसलमान आणि हिंदु महिलांमध्ये भेदभाव करणारा का आहे महिला कोणत्याही जाती-धर्माची असली, तरी तिच्या समस्या सारख्याच असतात. त्यामुळे असा भेद करू नये. अशा प्रकारची योजना हिंदु महिलांसाठीही असली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. १२ सहस्रांपेक्षा अधिक घटस्फोटित मुसलमान महिलांना सरकारने १५ कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केली आहे.\nसुशीलकुमार मोदी पुढे म्हणाले की, १० सहस्र रुपयांची रक्मम वाढवून २५ सहस्र करण्याची आवश्यकता आहे.\nनीतीश कुमार यांनी मुसलमान महिलांच्या तीन वेळा तलाक म्हणण्याच्या प्रकरणी तो त्यांचा अंतर्गत प्रश्‍न असल्याचे म्हणत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला होता. त्यावर मोदी यांनी म्हटले की, नितीश कुमार यांनी मतपेढीच्या राजकारणातून बाहेर पडून मुसलमान महिलांसाठी लढले पाहिजे.\nबांगलादेशमध्ये धर्मांधाकडून हिंदु महिलेवर बलात्कार \nढाका - बांगलादेशच्या बगेर्‍हाट जिल्ह्यातील मोलार्‍हाट येथ महंमद सोभान नावाच्या धर्मांधाने एका ३५ वर्षीय हिंदु महिलेवर घरात घुसून बलात्कार केला. सदर महिलेच्या पतीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता धर्मांधाने तलवारीने त्याच्यावर वार केला. तेव्हा पतीच्या रक्षणार्थ पुढे आलेल्या पत्नीला तो वार लागला आणि तिचा उजवा पाय कापला गेला. त्या महिलेला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. याविषयी पोलिसात तक्रार केली असता पोलिसांनी चुकीच्या कलमाखाली तक्रार दाखल करून घेतली.\nहिंदु कुटुंबावरील या अत्याचाराविषयीचे वृत्त कळताच बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे कार्यकर्ते रविंद्रनाथ बराल आणि अमरेश गेन यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. पीडित महिलेला तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्यात यावी, त्यांना आर्थिक आणि कायदेशीर साहाय्य पुरवण्यात यावे. तसेच आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी बांगलादेश मायनॉरिटी वॉच ने केली आहे.\nन्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयावरही दिवाळीची रोषणाई \nन्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयावर प्रथमच दिवाळीनिमित्त रोषणाई करण्यात आली आहे. भारताने त्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाला धन्यवाद दिले आहेत. या मुख्यालयावर निळ्या रंगाची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्यावर दिवा आणि हॅपी दिवाली असा संदेश देण्यात आला आहे. याआधी वर्ष २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने दिवाळीच्या दिवशी कामकाज पूर्णवेळ बंद ठेवून दिवाळी साजरी करण्यात आली होती.\nकेरळमध्ये गेल्या ६ महिन्यांत बलात्काराची ९१० प्रकरणे \nदेशात साक्षरतेमध्ये प्रथम क्रमांकावर असणार्‍या राज्यातील\nगुन्ह्याचे प्रमाण पहाता केवळ सुशिक्षित होणे पुरेसे नाही,\nतर नीतीमान असणेही तितकेच आवश्यक आहे, हे लक्षात येईल \nथिरूवनंपुरम् - केरळमध्ये गेल्या सहा महिन्यांत बलात्काराची ९१० प्रकरणे समोर आली आहेत. राज्य पोलिसांच्या आकडेवारीनुसार जुलैपर्यंत महिलांच्या संदर्भात ७ सहस्र ९०९ गुन्हे घडले. यात बलात्कारचे ९१०, छेडछाडीचे २ सहस्र ३३२ आणि अन्य प्रकारचे गुन्हे होते. गेल्या वर्षी बलात्काराची १ सहस्र २६३ प्रकरणे समोर आली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा के.सी. रोसाककुट्टी यांनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे.\nवाहतुकीचे नियम तोडणार्‍यांवर तात्काळ कारवाईसाठी नवीन संगणकीय प्रणाली शोधण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nअसा आदेश द्यावा लागणे, ही वाहतूक पोलिसांची\nलागण्यासाठी पुणे पोलीस काही उपाययोजना करणार का \nमुंबई - वाहतुकीचे नियम तोडणार्‍यांवर तात्काळ कारवाईसाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करून नवीन संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) शोधावी. त्याची माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचेे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. पुणे येथे वाहतुकीचे नियम सर्रासपणे तोडले जातात, रस्त्यावर कोठेही वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळण्याची सक्ती सर्वांना करावी आणि त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करणारी जनहित याचिका किशोर मनसुखानी यांनी केली आहे. त्यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपिठाने वरील आदेश दिले आहेत.\n१. याचिकाकर्त्यांनी सुनावणीच्या वेळी विनंती केली की, विदेशात वाहन क्रमांकाच्या पाटीमध्ये एक चिप बसवलेली असते. एखादा चालक वाहतुकीचे नियम तोडून अथवा अपघात करून पसार झाला, तरी त्याला शोधून कारवाई करणे शक्य होते. ही अत्याधुनिक पद्धत आपल्याकडेही चालू करावी.\n२. त्यावर मुख्य सरकारी अधिवक्ता अभिनंदन वग्याणी यांनी न्यायालयाला माहिती देतांना सांगितले की, तूर्तास तरी ही पद्धत आपल्याकडे अंमलात आणणे शक्य नसून त्यासाठी आखणी करावी लागेल. नेटवर्कचे जाळे पसरावे लागेल. मुंबईत एखाद्याने वाहतुकीचा नियम तोडला अथवा अपघात झाला, तर त्याची तक्रार व्हॉटस् अ‍ॅप या सामाजिक प्रणालीवर करता येते आणि त्यानुसार कारवाई केली जाते. त्याविषयीची माहिती दूरचित्रवाहिनी आणि अन्य सामाजिक संकेतस्थळे यांवर दिली जाते. मुंबईप्रमाणे आम्ही पुण्यातही अशी व्हॉटस् अ‍ॅप प्रणाली सिद्ध करू.\nपानशेत पूरग्रस्तांच्या समस्या कायमच - पानशेत पूरग्रस्त समिती\n५५ वर्षानंतरही पूरग्रस्तांच्या समस्या न\nसोडवल्या जाणे, हे सर्वपक्षीय सरकारे आणि\nलोकशाही व्यवस्था यांचे अपयश नव्हे का \nपुणे - वर्ष १९६१ मध्ये पानशेत धरण फुटले होते. त्या वेळच्या पानशेत पूरग्रस्तांच्या समस्या आजही कायम असून मधल्या काळात झालेली बैठक म्हणजे, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केलेली दिशाभूल होती. राज्य सरकारचे पुनर्वसन, महसूल आणि वित्त हे विभाग टोलटोलवी करत आहेत, असा आरोप पानशेत पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.\nखराटे पुढे म्हणाले की, पूरग्रस्तांना दिलेले गाळे, गेल्या काही वर्षांत त्याच्या भोवताली त्यांनी केलेले बांधकाम, या गाळ्यांचे आवश्यकतेप्रमाणे केलेले हस्तांतर हे सगळे अधिकृत करणे हा राज्य सरकारचा विषय आहे. तसेच गाळ्यांवर केलेले बांधकाम अधिकृत करणे, हे पालिकेच्या अखत्यारीतील असून त्यावरील निर्णय वर्ष २0१४ मध्येच झाले आहेत; पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. पुनर्वसन विभागानेच त्या संबधीच्या धारिकांवर निर्णय घ्यावा, असे वित्त आणि महसूल खात्याने असा अभिप्राय दिला असतांनाही विलंब लावला जात आहे.\nराज्यातील माहिती आयुक्तांची निम्म्याहून अधिक पदे रिकामी, ४२ सहस्र माहिती प्रकरणे प्रलंबित \nप्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी\nराज्य शासनाने तत्परतेने पावले उचलावीत \nमुंबई - राज्यातील माहिती आयुक्तांची निम्म्याहून अधिक पदे रिकामी असल्याने प्रकरणे ४२ सहस्र माहिती प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती माजी केंद्रीय माहिती आयुक्त आणि माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेश गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कळवली आहे. ही पदे लवकर भरावीत, अशी विनंती मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनीही मुख्यमंत्र्यांना केली आहे.\nगायकवाड यांनी पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, नाशिक, संभाजीनगर आणि अमरावती येथील माहिती आयुक्तांची पदे नुकतीच रिक्त झाली आहेत. याखेरीज माहिती आयुक्तांच्या खंडपिठांपुढे प्रतिमास साधारणपणे ४०० नवीन याचिका प्रविष्ट होत आहेत. माहिती आयुक्तांची पदे रिकामी राहिल्यास त्याचा आयोगाच्या कामावर विपरित परिणाम होऊन प्रलंबित प्रकरणांमध्ये वाढ होईल. परिणामी लोकांना वेळेवर न्याय मिळणार नाही.\nशैलेश गांधी यांनी पाठवलेल्या पत्राची मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ नोंद घेतली असून माहिती आयुक्तांची रिक्त पदे भरण्याचे आश्‍वासन दिले आहे. गांधी यांच्या पत्राला काही तासांतच उत्तर देतांना मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सहसचिव प्रवीण परदेशी यांनी लिहिले की, मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घातले असून माहिती आयुक्तांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया चालू आहे. येत्या फेब्रुवारीपर्यंत ही पदे भरली जाऊन त्यांची नेमणूक होईल.\nबुरखा घालून खेळण्याच्या सक्तीमुळे भारतीय नेमबाज हिना सिद्धू हिची इराणमधील आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेतून माघार \nआंदोलने करणार्‍या तृप्ती देसाई आणि त्यांच्या\nसंघटना अशा सक्तीच्या विरोधात का बोलत नाहीत \nमुंबई - इराणमध्ये होणार्‍या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेतून भारताची नेमबाज हिना सिद्धू हिने माघार घेतली आहे. महिला खेळाडूंना बुरखा घालून खेळण्याच्या सक्तीमुळे तिने माघार घेतली आहे. (बुरख्याच्या सक्तीला विरोध करणार्‍या हिना सिद्धू हिचे अभिनंदन सर्व महिला खेळाडूंनी हिनाचा आदर्श ठेवला पाहिजे, तर सरकारने अशा सक्तीला विरोध दर्शवला पाहिजे सर्व महिला खेळाडूंनी हिनाचा आदर्श ठेवला पाहिजे, तर सरकारने अशा सक्तीला विरोध दर्शवला पाहिजे - संपादक) ही स्पर्धा डिसेंबरमध्ये होणार आहे. या स्पर्धेत हिनाकडून पदकांची अपेक्षा केली जात होती. २०१३ मधील विश्‍वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून ती रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरली होती.\nहिना म्हणाली की, मला काही क्रांती करायची नाही; पण बुरखा घालून खेळणे भाग पाडणे हे खिलाडूवृत्तीच्या विरोधात आहे. अशा अडथळ्यामुळे कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, असे माझे वैयक्तित मत आहे आणि त्यामुळेच मी या स्पर्धेतून माघार घेत आहे. क्रीडाक्षेत्रात वेगवेगळ्या संस्कृतींचे, वेगवेगळ्या देशांचे, वेगवेगळ्या धर्मांचे खेळाडू एकत्र येऊन खेळत आहेत आणि त्या वेळी केवळ खेळ हेच त्यांचे ध्येय असते, असेही हिनाने म्हटले आहे.\nमंदिरांचे पुजारी आणि कर्मचारी यांचे राहणीमान सुधारण्यासाठी पावले उचलणार - तेलंगण राज्य धर्मादाय मंत्री\nभाग्यनगर - मंदिरांचे पुजारी आणि कर्मचारी यांचे राहणीमान सुधारण्यासाठी शासन पावले उचलणार आहे, असे तेलंगण राज्याचे धर्मादाय खात्याचे मंत्री ए. इंद्रकरण रेड्डी यांनी येथे सांगितले. मंदिरांचे पुजारी आणि कर्मचारी यांचे वेतन वाढविण्याविषयी त्रीसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालावर मंत्रीमंडळ पथकाकडून अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असे रेड्डी यांनी सचिवालयामध्ये झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत सांगितले. या बैठकीत राज्याचे गृहमंत्री एन्. नरसिंह रेड्डी, पंचायतराज मंत्री जुपल्ली कृष्ण राव आणि पशुसंवर्धन मंत्री तलसानी श्रीनिवास यादव उपस्थित होते.\nमंत्रीमंडळ पथकाने सर्व मंदिरांकडून जमा-खर्चाचा तपशील मागितला आहे. मंदिरांच्या उत्पनाच्या तुलनेत ३० टक्क्यांपेक्षा अल्प खर्च करणारी मंदिरे आणि ३० टक्क्यांपेक्षा अधिक खर्च करणारी मंदिरे यांविषयी सविस्तर माहिती पुरवण्याचा आदेश अधिकार्‍यांना दिला आहे. तसेच पुजारी आणि इतर कर्मचारी यांच्या वेतनाविषयीचा तपशील मागितला आहे. राज्यातील प्रत्येक मंदिराच्या मालकीची भूमी आणि इतर मालमत्ता यांविषयी सविस्तर माहिती पुरवण्याचा आदेश अधिकार्‍यांना देण्यात आला आहे. नव्याने नोंद करण्यात आलेल्या मंदिरांमध्ये धूप-दीप-नैवेद्य योजना राबवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.\nजगन्नाथ मंदिरांत मांसाहार बनवण्यात येत असल्याचा उल्लेख असणारा लेख नियतकालिकात प्रसिद्ध केल्याच्या प्रकरणी एअर इंडियाची क्षमायाचना \nइंडियाने प्रायश्‍चित घेतले पाहिजे \nनवी देहली - एअर इंडियाने शुभ यात्रा या त्याच्या अधिकृत नियतकालिकात ओडिशा येथील प्रसिद्ध जगन्नाथ पुरी मंदिरात मांसाहार बनवण्यात येत असल्याचा उल्लेख असणारा लेख प्रसिद्ध केला होता. या प्रकरणी एअर इंडियाने क्षमायाचना केली आहे. तसेच या नियतकालिकाच्या सर्व प्रती परत मागवण्यात आल्या आहेत. डिव्होशन कॅन बी डेलीशियस या शीर्षकांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखात म्हटले होते की, जगन्नाथ पुरी मंदिरात मांसाहारी पदार्थ बनवले जातात. या लेखाच्या विरोधात अनेक संघटनांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर एअर इंडियाने क्षमायाचना केली आहेे.\nसंभाजीनगर येथील फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीच्या घटनेची सनातन प्रभातच्या वार्ताहराने टिपलेली क्षणचित्रे\n१. पूर्ण मैदानावर एकही अग्नीशामक दलाची गाडी नसणे - संभाजीनगर येथे १८६ फटाक्यांच्या कक्षांना अनुमती देण्यात आली होती. त्यापैकी १४० कक्ष चालूही झाले होते. या दुर्घटनेच्या पूर्वी फायर ऑडिटही केले होते; मात्र तेव्हा मोकळ्या मैदानाच्या मध्ये एखादी तरी अग्नीशामक दलाची गाडी ठेवावी, असे वाटले नाही. यामुळेच एका दुकानाची आग शेवटी १८६ व्या दुकानापर्यंत गेली, असे उपस्थित सर्वांनी सांगितले.\n२. दोन दुकानांतील अंतर ४ फूट हवे, असे असतांना सर्व दुकाने एकमेकांना चिटकून होती. त्यामुळे लवंगी फटाक्याच्या लडीप्रमाणे सर्व बाजारपेठ जळून गेली. अधिक दुकाने असल्याने कोणाचा आर्थिक लाभ झाला, हे पडताळून पहायला हवे. तसेच विनाअनुमती बरेच फटाक्यांचे कक्ष होते. त्यांचे कोणाशी आर्थिक हितसबंध होते, हे पहाण्यासारखे आहे.\n३. मैदानाच्या आजूबाजूचे कापडी आणि प्लास्टिकचे फलक (बॅनर) जळणे आणि रॉकेट, अग्नीबाण आणि इतर नवे फटाके कुठेही उडाल्यामुळे सर्वांची पळतांना तारांबळ उडाली. पहिल्या दुकानाला जेव्हा आग लागली, तेव्हा ती विझवण्यासाठी दोन-चार जण कार्बन डायऑक्साईडचे छोटे सिलेंडर घेऊन आग शमवण्याचा प्रयत्न करत होते; मात्र भडका मोठा असल्यामुळेे सर्वांनीच पळ काढला.\n४. बर्‍याच वर्षांपासून येथील मैदानाच्या मागील भागात स्वातंत्र्यसैनिक वसाहतीत रहाणार्‍या नागरिकांनी या बाजारपेठेस विरोध दर्शवला होता; मात्र विरोधास केराची टोपली दाखवण्यात आली.\nमाय मराठीच्या संचालकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा प्रविष्ट\nखाजगी दूरचित्रवाहिन्यांचे विकृत स्वरूप \nमुंबई - माइंडसेट ट्रेनिंगच्या नावाखाली एका २१ वर्षीय तरुणीचे नग्न चित्रीकरण आणि छायाचित्रे काढून ते सामाजिक संकेतस्थळांवर ठेवण्याची (अपलोड) धमकी देत बलात्कार केल्याचा गुन्हा माय मराठी या दूरचित्रवाहिनीच्या संचालकाविरुद्ध नोंदवण्यात आला आहे. (अशांना पोलिसांनी तात्काळ अटक करून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना हे कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचेच लक्षण होय \n१. ही तरुणी मूळची रत्नागिरी येथील रहिवासी असून नालासोपारा येथे तिच्या नातेवाइकांकडे रहाते. माय मराठी दूरचित्रवाहिनीमध्ये प्रमुख वार्ताहरची जागा रिकामी असल्याचे समजताच ती मुलाखतीसाठी तेथे गेली.\n२. मुलाखतीच्या वेळी प्रतिमास ३० सहस्र वेतन, चाकरी पाहून वंदे मातरम् प्रतिष्ठानच्या वतीने एक मर्सिडीज आणि एक सदनिका देण्यात येईल, असे आमिष माय मराठी दूरचित्रवाहिनीचे संचालक आणि वंदे मातरम् प्रतिष्ठानचे प्रवक्ते आभास पाटील यांनी दाखवले.\n३. त्यानंतर ती तरुणी १ डिसेंबरपासून कामावर रुजू झाली आणि माइंडसेट ट्रेनिंगच्या नावाखाली त्या तरुणीवर ६ मास अत्याचार केले, असा आरोप तिने केला आहे. पाटील यांच्या वाढत्या अत्याचाराला तिने कंटाळून २५ जुलै या दिवशी तिने नोकरी सोडली; परंतु तरीही पाटील तिला मानसिक त्रास देत होता. अखेर तरुणीने तिच्या मैत्रिणीला झालेला प्रकार सांगून गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.\nफुटीरतावाद्यांकडून साडेतीन महिने काश्मीरमधील शाळा बंद; मात्र सय्यद अली गिलानी यांची नात शिकत असलेली शाळा चालू \nफुटीरतावाद्यांचा ढोंगी चेहरा उघड \nश्रीनगर - आतंकवादी बुरहान वानी याला सैन्यदलाने ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार चालू आहे. यामुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून सर्व खाजगी आणि सरकारी शाळा बंद आहेत; परंतु यामध्ये फुटीरतावादी हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांची नात ज्या श्रीनगरस्थित देहली पब्लिक स्कूलमध्ये शिकते ते मात्र चालू ठेवण्यात आले आहे. या शाळेने नियमबाह्यरित्या परीक्षाही घेतली आहे.\nनातीच्या वडिलांचे नाव नईम जफर गिलानी आहे. ते गिलानी यांचे मोठे मुलगे आहेत. नईम वडिलांच्या कोणत्याही पक्षाचे सदस्य नाहीत आणि त्यांच्यापासून वेगळे रहातात. नईम यांनी सांगितले की, जर त्यांच्या मुलीने परीक्षा दिली नसती, तर तिचा अभ्यास वाया गेला असता आणि ती मार्चमध्ये होणारी वार्षिक परीक्षा देऊ शकली नसती.\nलष्कर-ए-तोयबाकडून शाळांपाठोपाठ आता बँका लक्ष्य \nकाश्मीरमध्ये पीडीपी-भाजपचे राज्य कि आतंकवाद्यांचे \nबँका बंद करा अन्यथा आक्रमण करू \nश्रीनगर - काश्मीर खोर्‍यात शाळांपाठोपाठ आता बँकांना लक्ष्य करण्यात येत आहे. आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने बँकांना परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे. दक्षिण काश्मीरमध्ये ठिकठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. जर बँका बंद केल्या नाहीत, तर बँकांच्या व्यवस्थापकांसह बँकांना परिणाम भोगावे लागतील, असे यात लिहिले आहे.\nनुकतेच कुलगामच्या एका बँकेच्या शाखेतून अज्ञात बंदुकधार्‍याने २ लाख रुपये लुटले. या घटनेच्या २ दिवस अगोदर मध्य काश्मीरमधून एक एटीएम् मशीन पळवून नेण्यात आली. काश्मीरमध्ये पसरलेल्या अशांततेच्या पार्श्‍वभूमीवर खोर्‍यातील अधिकतर बँकांना टाळे लावण्यात आलेले आहे. कामकाज सर्वसाधारणपणे पूर्णपणे बंद आहे. अशा स्थितीतही श्रीनगरमध्ये काही बँका सकाळी ७ ते ११ या कालावधीत काम करत आहेत.\nदेश एकसंध रहाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणे आवश्यक असतांना देशात विषमतेचे बी पेरू पहाणारे उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्लाहु अकबरचीही घोषणा द्यावी \nआझम खान हे उत्तरप्रदेशचे मंत्री आहेत, एका धर्माचे\nनाही, तरीही त्यांनी कधी हिंदु, शीख आणि अन्य धर्मियांच्या\nधार्मिक घोषणा दिल्या आहेत का किती मुसलमान मंत्री अन्य\nधर्मियांच्या धार्मिक घोषणा देतात, हेही खान यांनी सांगायला हवे \nलक्ष्मणपुरी - पंतप्रधान कोणा एका जातीचा किंवा धर्माचा नाही, तर पूर्ण देशाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ जय श्री रामाचाच नव्हे, तर नारा-ए-तकबीर अल्लाहू अकबर, वाहे गुरू का खालसा वाहे गुरु की फतेह या घोषणाही दिल्या पाहिजेत, असे विधान उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे मंत्री आझम खान यांनी येथे केले. दसर्‍याच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी रामलीलेच्या कार्यक्रमात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावरून खान यांनी वरील विधान केले.\nचर्चच्या शाळेतील शिक्षकाला अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक \nकोची (केरळ) - येथून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोठामंगलम् येथील सिरीयन जाकोबाईट चर्चला संलग्न असलेल्या रविवारच्या शाळेत मुलांना शिकवत असलेले ५६ वर्षीय शिक्षक सुरेश यांना १६ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. गेल्या एक वर्षापासून ते अत्याचार करत होते. पीडित मुलगा सुरेश यांच्या घराशेजारीच रहात होता. तोसुद्धा सुरेश यांच्या शाळेत शिकत होता. सुरेशवर अजून ३ प्रकरणांत असेच आरोप करण्यात आले आहेत. सुरेश यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ३७७ आणि पोस्को कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.\nभारत-पाक युद्धात लढलेल्या सैनिकाला एक मासात जमीन देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश\nराज्य शासनाचा गलथान कारभार\nमुंबई - भारत-पाक युद्धात कामगिरी बजावलेल्या सैनिकाला एक मासात भूखंड देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला. युद्धात कर्तव्य बजावलेल्या राज्यातील सैनिकांना जमीन देण्याचा निर्णय वर्ष १९७१ मध्ये घेण्यात आला. त्यानुसार जखमी सैनिक किंवा हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या वारसांना शेतजमीन आणि निवासी जमीन देण्यात येते. या सरकारी निर्णयानुसार हिंदुराव इंगळे यांनी राज्य सरकारकडे १० वर्षांपूर्वी जमिनीची मागणी केली होती; परंतु त्यांच्या अर्जाची नोंदही सरकारने घेतली नाही. (असा होता आघाडी सरकारचा कारभार प्रशासकीय लालफितीच्या कारभाराचा नुमना प्रशासकीय लालफितीच्या कारभाराचा नुमना - संपादक) त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांच्या खंडपिठापुढे नुकतीच सुनावणी झाली. त्या वेळी खंडपिठाने वरील आदेश दिले.\nसंयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून रशिया बाहेर \nनवी देहली - रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर काढण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने जिनिव्हास्थित संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या १४ सदस्यांच्या निवडणुकीसाठी मतदान घेतले होते. १९३ सदस्यीय महासभेने मानवाधिकार परिषदेसाठी गुप्त मतदानाद्वारे १४ राष्ट्रांची निवड केली होती. यात रशियाला स्थान मिळाले नाही. हा निर्णय ऐतिहासिक असून जवळपास ८७ मानवाधिकार संघटनांनी रशियाच्या सदस्यत्वाला विरोध केला होता, अशी माहिती न्यू यॉर्क स्थित ह्युमन राइट्स वॉच या संघटनेचे उपसंचालक अक्षय कुमार यांनी दिली. निवडण्यात आलेल्या १४ राष्ट्रांची ३ वर्षांसाठी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सीरियाच्या एलेप्पो शहरात होत असलेल्या युद्ध अपराधांसाठी रशियाला जबाबदार धरण्यात आले आहे.\nभारत ४७ सदस्यीय मानवाधिकार समितीचा सदस्य आहे आणि त्याचा कार्यकाल वर्ष २०१७ मध्ये संपुष्टात येणार आहे.\nइसिस आणि बोको हराम यांच्यानंतर नक्षलवादी सर्वाधिक क्रूर - छत्तीसगड सरकारचा दावा\nक्रूर नक्षलवादावर उपाय काढू न शकणारी\nआतापर्यंतची सरकारे हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात \nनवी देहली - इसिस आणि बोको हराम यांच्यानंतर माओवादी जगात सर्वाधिक क्रूर आहेत, असा दावा छत्तीसगड सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला. . पुढील काळात नक्षलवाद्यांशी कोणतीही चर्चा केली जाऊ शकत नाही; कारण सरकार आणि नक्षलवादी यांचा एकमेकांवर विश्‍वास अल्प आहे, असे स्वतः सरकारने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्ये यांना नक्षलवादाला नष्ट करण्यासाठीचे नियोजन सादर करण्यास सांगितले होते. तसेच त्यांच्याशी चर्चा करण्यावरही विचार करण्यास सांगितले होते. त्यावर छत्तीसगड सरकारने वरील दावा केला. न्यायालयाने कोलंबियामधील गेल्या ५० वर्षांपासून चालू असलेली हिंसा चर्चेद्वारे रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता, त्या आधारे वरील सल्ला दिला होता.\nराज्याचे अतिरिक्त महाधिवक्ता तुषार मेहता म्हणाले की, काही लोकांना नक्षलवाद समाप्त होऊ नये, असे वाटत असल्याने ही समस्या सुटण्यास अडचण होत आहे. (नक्षलवाद समाप्त होऊ नये, असे वाटणार्‍यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी शासनानेच कृती करणे अपेक्षित आहे \nआंध्रप्रदेशमध्ये ३ मंदिरांच्या विकास आराखड्यांना मुख्यमंत्र्यांकडून संमती\nविजयवाडा (आंध्रप्रदेश) - आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील ३ मंदिरांच्या विकास आराखड्यांना संमती दिली आहे. यामध्ये विजयवाडा येथील श्री कनकदुर्गा मंदिर, श्री सेलम मंदिर आणि श्री कालहस्ती मंदिर यांचा समावेश आहे. श्री कालहस्ती मंदिराच्या विकासाचा आढावा घेतांना मुख्यमंत्र्यांनी वायुलिंगेश्‍वर स्वामी मंदिरात भक्तांना दर्शन घेणे सोयीचे व्हावे, यासाठी मंदिर परिसराचे रूंदीकरण करण्याचा आदेश धर्मादाय खात्याच्या अधिकार्‍यांना दिला. मंदिराच्या परिसरात सांस्कृतिक केंद्र उभारण्यात यावे, तसेच स्वर्णमुखी परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, असे मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना सांगितले.\nश्री सेलम मंदिर तिरुमला मंदिराच्या धर्तीवर विकसित करण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी मंदिराच्या परिसरातील ३ सहस्र २५० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार असून त्यांना आधुनिक घरे बांधून देण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री नायडू यांनी सांगितले. त्रिलिंग यात्रा आणि अष्टशक्ती यात्रा याविषयीचे माहितीपत्रक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.\nदगडफेकीसाठी काश्मीरमधील मुलांना अशिक्षित ठेवण्याचा फुटीरतावाद्यांचा प्रयत्न - मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती\nमुख्यमंत्र्यांनी हे केवळ सांगणे अपेक्षित नाही,\nतर फुटीरतावद्यांच्या विरोधात कृती करणे अपेक्षित आहे \nउधमपूर (जम्मू-काश्मीर) - नवी पिढी दगडफेक करण्यासाठी अशिक्षित रहावी आणि तोफगोळ्यांचे बळी म्हणून त्यांचा वापर करता यावा, यासाठी फुटीरतावादी खोर्‍यात शाळा चालवू देत नाहीत, असा आरोप जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. फुटीरतावादी गरीब कुटुंबांतील मुलांना हेरून त्यांना लष्करी तळ, पोलीस ठाणे आणि केंद्रीय राखीव पोलीसदलाचे तळ येथे आक्रमण करण्यासाठी उत्तेजन देत आहेत आणि त्यांचा ढालीसारखा वापर करत आहेत. त्याच वेळी स्वत:च्या मुलांना मात्र सुरक्षित ठेवत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.\nकाश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून शाळेच्या इमारती उद्ध्वस्त करण्याची मोहीम \nकाश्मीरमधील दंगलखोरांचे समर्थन करणारे शाळांवरील आक्रमणाविषयी गप्प का \nश्रीनगर - काश्मीरमधील शाळा पूर्णपणे बंद रहाव्यात यासाठी आतंकवाद्यांकडून शाळेच्या इमारती उद्ध्वस्त केल्या जात आहेत. गेल्या ३ महिन्यांत एकूण १७ सरकारी आणि ३ खासगी शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्या. आतंकवादी बुरहान वानी याला ठार केल्यापासून काश्मीर खोर्‍यातील शाळा बंद आहेत. येथील २० लाख विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापासून रोखले जात आहे. शाळा पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करणारे जम्मू-काश्मीरचे शिक्षण मंत्री अख्तर यांना लष्कर-ए-तोयबाने धमकी दिली होती की, जर त्यांनी माघार घेतली नाही, तर त्यांच्या विरोधात आम्हाला कारवाई करावी लागेल.\nपाकचे क्रिकेटपटू आनंद व्यक्त करण्यासाठी भर मैदानात पुश-अप्स ऐवजी प्रार्थना करणार \nभारताचे क्रिकेटपटू प्रार्थना करतात का \nइस्लामाबाद - पाकच्या सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील खेळाडूंना आनंद व्यक्त करण्यासाठी भर मैदानातच पुश-अप्स काढण्याला विरोध केला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने खेळाडूंना असे करण्यावर बंदी घातली आहे. पाकिस्तान मुस्लिम लीगच्या राणा अफझल खान यांच्या मते खेळाडूंनी आनंद म्हणून मैदानात पुश-अप्स (व्यायामाचा एक प्रकार) काढण्यापेक्षा प्रार्थना म्हणायला हव्यात. पाकच्या खेळाडूंनी इंग्लंड दौर्‍यावर पुश-अप्स काढल्या होत्या. खान म्हणाले की, क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे. पुश-अप्समधून खेळाची शक्ती दिसत नाही. उलट अशा गोष्टी केल्याने पाकची नकारात्मक प्रतिमा निर्माण होते. ती थांबायला हवी. देशाची सकारात्मक छबी विश्‍वासमोर यायला हवी. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवे.\nदलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीला विरोधच \nबीजिंग - तिबेटचे प्रमुख धर्मगुरु दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीमुळे भारताबरोबरच्या द्विपक्षीय संबंधात तणाव निर्माण होईल, असे मत चीनने व्यक्त केले आहे. तसेच त्यांच्या भेटीमुळे शांततेवर परिणाम होणार असून सीमा भागातही अशांतता निर्माण होणार असल्याने त्याला आमचा विरोधच आहे, असे चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री लु कांग यांनी म्हटले आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी दलाई लामा यांना आमंत्रित केल्यानंतर भारताने लामा यांना अरुणाचल प्रदेशमध्ये जाण्यास अनुमती दिली आहे.\nचीनने अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा करत भारताच्या नेत्यांच्या आणि विदेशी अधिकार्‍यांच्या दौर्‍याविषयीही यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती.\nया वेळी दलाई लामा यांनी अरुणाचल प्रदेशला यापूर्वी भेट दिली आहे, याची पत्रकारांनी कांग यांना आठवण करून दिली. यावर कांग म्हणाले की, एकदा तुम्ही चूक केलीत म्हणजे ती कायम करायलाच हवी असे नाही.\nस्त्री-पुरुष समानतेमध्ये भारत १०८ वरून ८७ व्या स्थानी \nस्त्री-पुरुष यांच्यात समानता नसतांनाही ती निर्माण करणे आणि\nत्याआधारे एखाद्या देशाचा स्तर घोषित करणे हा प्रकार निरर्थकच होय \nजीनिव्हा - येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून स्त्री-पुरुष समानतेविषयी घोषित करण्यात आलेल्या सूचीमध्ये भारत ८७ व्या स्थानी आला आहे. गेल्या वर्षीच्या अहवालात भारत १०८ व्या स्थानी होता. स्त्रियांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात गेल्या वर्षभरात भारताने चांगली प्रगती केल्याने भारताचे स्थान वर सरकले आहे; परंतु भारताला आणखी मोठा पल्ला गाठायचा आहे, असे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने म्हटले आहे.\nआर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि राजकीय प्रतिनिधित्व या ४ क्षेत्रांतील स्त्री-पुरुषांच्या प्रमाणाच्या आधारे ही सूची बनवण्यात येते. या सूचीत आइसलॅण्डने प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारतीय राजकारणात महिलांचे प्रमाण वाढत असून याविषयीच्या सूचीमध्ये जगातील पहिल्या १० देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. (उद्या स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने भ्रष्टाचार आणि अनैतिक कृत्य करू लागल्यास त्यातही समानताविषयक क्रमांक देण्यात येणार का \n८४ अनधिकृत धार्मिक स्थळांवर लवकरच कारवाई \nनाशिक - न्यायालयीन आदेशानुसार महापालिका क्षेत्रात २००९ नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळे तातडीने हटवण्यासंदर्भात लवकरच कारवाई चालू करण्यात येणार असून त्याअंतर्गत प्रथम टप्प्यात कारवाई करण्यात येणार्‍या ८४ अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटीस देण्यात आली आहे.\n१. अनुमतीविना सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी धार्मिक स्थळांची उभारणी झाली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने २००९ नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यासंदर्भात आदेश दिले; मात्र त्यातही चालढकल होत असल्याचे लक्षात घेऊन न्यायालयाने ताशेरे ओढले होते. त्यामुळे २००९ नंतरच्या सार्वजनिक रस्त्यांवरील अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याची कारवाई लवकरच चालू करण्यात येणार आहे.\n२. प्रथम टप्प्यामध्ये पालिकेच्या सहाही विभागीय कार्यालय क्षेत्रांत असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईची नोटीस चिकटविण्यात आली आहे. त्यात नाशिक पूर्व १४, नाशिक पश्‍चिम १७, सातपूर, १०, मध्य नाशिक ४, पंचवटी २५, नाशिक रोड १४ याप्रमाणे एकूण ८४ धार्मिक स्थळांचा समावेश आहे. संबंधितांनी आपापली अनधिकृत धार्मिक स्थळे हटवून सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.\nउत्तरप्रदेशातील नवजात बालकाच्या कपाळावर त्रिशूळ, ॐ सारखी चिन्हे \nअंनिसला याविषयी काय म्हणायचे आहे \nनवी दिल्ली - उत्तरप्रदेशातील रामगडमधील एका नवजात मुलाच्या कपाळावर त्रिशूळासारखी आकृती निर्माण झालेली आहे. केवळ कपाळावरच नव्हे, तर त्याचे दंड आणि छातीवरही प्रतिदिन त्रिशूळ, ॐ, त्रिनेत्र यांसारख्या आकृत्या निर्माण होऊन नाहीशा होतात. १० ऑगस्टला जन्मलेले हे बाळ लोकांच्या कुतूहलाचा विषय बनले आहे. अरूण कंवर यांचा हा मुलगा आहे. मुलगा निरोगी असला, तरी हा काय प्रकार असावा हे स्थानिक डॉक्टरांना समजलेले नाही. काहींच्या मते ब्लड कॅपलरीज डिफेक्टमुळे हिमांजोयोमा नावाच्या विकाराचा हा परिणाम असावा. या मुलाचे कुटुंबिय मात्र कोणत्याही चिंतेत नसून त्यांच्या घरात उत्साहाचे वातावरण आहे.\n(म्हणे) समान नागरी कायद्याला ईशान्येकडील जनतेचाही विरोध \nदेशहितासाठी आवश्यक असणार्‍या गोष्टीला धर्मांधांनी कितीही\nविरोध केला, तरी सरकारने तो विरोध मोडून काढत निर्णय घेणे आवश्यक आहे \nभाग्यनगर - समान नागरी कायदा हा केवळ मुसलमानांचा प्रश्‍न नाही, तर ईशान्येकडील विशेषत: नागालॅण्ड आणि मिझोराम येथील जनतेचाही त्याला विरोध आहे, असे एम्आयएम्चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे. भारतातील नागरिकांना याविषयी काळजी वाटते; कारण या प्रश्‍नाचा संबंध अनेकतत्त्ववाद आणि वैविध्यतेशी संबंधित असून भाजपला ते संपुष्टात आणायचे आहे, असा आरोप ओवैसी यांनी केला.\nगुजरातचे ५५४ मच्छीमार पाकच्या कारागृहात बंद \nभारतीय मच्छीमारांच्या सुटकेसाठी केंद्र स\nरकार काय प्रयत्न करत आहे, हे त्यांनी जनतेला सांगावे \nकर्णावती - गुजरातचे ५५४ मच्छीमार आणि ९०० हून अधिक नौका पाकच्या कह्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारताचे एक शिष्टमंडळ पाकमध्ये जाणार होते; मात्र सध्याच्या तणावाच्या स्थितीमुळे ते लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पाक सरकारने वर्ष २०१६ मध्ये २२ नौका आणि ४७२ मच्छीमारांना मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र सर्जिकल स्ट्राईकमुळे ते रहित झाले. गुजरातच्या जामनगर, द्धारका, पोरबंदर आणि सौराष्ट्र येथील हे मच्छीमार आहेत. नॅशनल फिश वर्क्स फोरमचे सचिव मनीष लोढा म्हणाले की, यामुळे मत्स्योद्योगाची कोट्यवधी रुपयांची हानी होत आहे.\nअशा धर्मांधांवर शासनाने तात्काळ खटला चालवून कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे \nमठाच्या पिठावर बसून छायाचित्र काढणार्‍या महंमद आरिफ याला अटक \nदावणगिरी (कर्नाटक) - दावणगिरी जिल्ह्यातील जगलूर येथे महंमद आरिफ या व्यक्तीला येथील श्री कनाकुप्पी गवी मठाच्या पिठावर बसून छायाचित्र काढून ते सामाजिक संकेतस्थळावर अपलोड केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याने धार्मिक भावना दुखावल्याने त्याच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. भाविकांनी सामाजिक संकेतस्थळावर हे छायाचित्र पाहिजल्यावर त्याला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या कह्यात दिले.\nआसाममध्ये इमामाला फसवणुकीच्या प्रकरणी पोलीस कोठडी \nहिंदूंच्या संतांच्या विरोधात वृत्त देणारी प्रसारमाध्यमे\nमुसलमान आणि खिस्ती यांच्या धर्मगुरूंच्या विरोधातील वृत्ते दडपतात \nगौहत्ती - आसाममध्ये एका मशिदीच्या इमामाने त्याच्या एका कर्जदार शत्रूला अडचणीत आणण्यासाठी त्याच्या नावे भाजपच्या आमदाराला धमकीचे संदेश पाठवले होते. या फसवणुकीच्या प्रकरणी पोलिसांनी इमामाला अटक केली आहे.\nदक्षिण आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील खिलोरबंद मशिदीचे इमाम अब्दुस शाहीद यांनी कर्जदाराला दिलेले ५० सहस्र रुपये परत मिळवण्याचा प्रयत्न चालवला होता. त्यामुळे त्यांनी त्या कर्जदार शत्रूच्या नावे पठारकंडीचे भाजपचे आमदार कृष्णेंदु पॉल यांना भ्रमणभाषवरून संदेश पाठवून बांगलादेशची जेएम्बी ही जिहादी संघटना आणि पाकिस्तानची आयएस्आय यांच्याशी संबंध असल्याचे सांगितले. अब्दुस शाहीद यांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच माझ्याकडून ५० लक्ष रुपयांची मागणी केली. प्रत्येक संदेशात खाली त्यांच्या शत्रूचे नाव लिहिले, असे आमदार कृष्णेंदु पॉल यांनी सांगितले.\nहिलरी क्लिंटन यांना प्रचारासाठी अमेरिकेतील भारतियांकडून ६७ कोटी रुपये \nवॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा विजय व्हावा; म्हणून त्यांना येथील भारतीय वंशाचे नागरिक साहाय्य करत आहेत. तेथील भारतियांना हिलरी यांच्या प्रचार मोहिमेला ६७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापूर्वी काही भारतियांना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनाही असाच निधी देऊ केला होता.\nभारताप्रमाणे अमेरिकेची प्रगती का होत नाही - डोनाल्ड ट्रम्प यांचा बराक ओबामा यांना प्रश्‍न\nवॉशिंग्टन - ओबामा पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांच्या कार्यकाळात देशाचा आर्थिक विकासदर ३ टक्क्यांंहून अधिक झालाच नाही. देश मोठा असल्याने जलदगतीने विकास करू शकत नाही, असे मला सांगण्यात आले आहे; पण भारतही मोठा देश असून ८ टक्के विकास दर घेऊन वाटचाल करत आहेत. जर भारत ८ टक्के विकासदर घेऊन प्रगती करू शकतो, तर मग अमेरिका का करू शकत नाही, असा प्रश्‍न अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांना विचारला आहे. मॅनचेस्टमधील न्यू हॅम्पशायर येथील प्रचारसभेत त्यांनी हा प्रश्‍न विचारला. प्रचारसभा चालू होण्याच्या काही घंट्यांपूर्वीच अर्थव्यवस्थेशी संबंधित आकडेवारी घोषित करण्यात आली होती. आकड्यांनुसार अमेरिकेचा तिमाहीत २.९ टक्के विकासदर असल्याचे सांगण्यात आले होते. चीनही ६ ते ८ टक्के विकासदराने प्रगती करत आहे, असेही ट्रम्प यांनी सांगितले.\nपाकिस्तानी कलाकारांवर कायमची बंदी हवी \nपुणे, ३१ ऑक्टोबर - भारतात चित्रपटात काम करण्यासाठी सहस्रो इच्छुक भारतीय कलाकार असतांना पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेण्याची आवश्यकता काय पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेण्यामागे निर्मात्यांचा आर्थिक लाभाचा दृष्टीकोनही असू शकतो. त्यांना चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी एक देश मिळतो. आपल्याच घरात घुसून आपल्याच लोकांना मारणार्‍या लोकांना तुम्ही चहा-नाश्ता विचारणार का पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेण्यामागे निर्मात्यांचा आर्थिक लाभाचा दृष्टीकोनही असू शकतो. त्यांना चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी एक देश मिळतो. आपल्याच घरात घुसून आपल्याच लोकांना मारणार्‍या लोकांना तुम्ही चहा-नाश्ता विचारणार का असा परखड प्रश्‍न उपस्थित करत भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे अध्यक्ष (एफ्टीआयआय) अध्यक्ष श्री. गजेंद्र चौहान यांनी पाकिस्तानी कलाकारांवर कायमची बंदी घालण्यात यावी, असे मत व्यक्त केले.\nसंस्थेतील विद्यार्थ्यांनी श्री. चौहान यांच्या नियुक्तीच्या वेळी तीव्र विरोध दर्शवला होता. या संदर्भात श्री. चौहान म्हणाले, मोदी सरकारला विरोध करण्यासाठीच माझ्या नियुक्तीवर आक्षेप घेण्यात आले. मला कितीही विरोध झाला, तरी सरकारने दिलेले दायित्व पूर्ण करीन.\nस्वयंप्रेरणेने निघणारे महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मोर्चे \nवैद्या (कु.) माया पाटील\nकोपर्डी (जिल्हा नगर, महाराष्ट्र) येथील एका अल्पवयीन मुलीवर झालेला अमानवी बलात्कार, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, उरी (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवादी आक्रमणामध्ये बळी गेलेले सैनिक, तसेच मराठा समाजातील गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार मिळत नसलेला दर्जा या समस्यांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी संपूर्ण मराठा समाज एकत्रित होऊन रस्त्यावर उतरत आहे. या मोर्च्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. आज सामान्य माणूस संघटित झाल्यावर तो काय करू शकतो , याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. सुशिक्षित समाज जागृत झाल्यावर त्याची शक्ती कशी कार्य करते आणि सुशिक्षित समाज रस्त्यावर कशा पद्धतीने उतरतो, याची झलक या दृष्टीने मराठा समाजाच्या मोर्च्यांकडे पाहिल्यावर येते. या मोर्च्यामध्ये सामील होता आल्याने मोर्च्याचे उत्कृष्ट नियोजन, समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद, शिस्तबद्धता, प्रशासनाचे सहकार्य, अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. सूज्ञ समाजाने संघटितरित्या उचललेले हे पाऊल आदर्शच म्हणावे लागेल. या मोर्च्याच्या निमित्ताने जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.\nमनमाड (जिल्हा नाशिक) शहर पोलिसांनी स्मशानात साजरी केली दिवाळी\nधर्मशिक्षणाच्या अभावी आणि अहंभावापोटी\nतथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी केलेली अयोग्य\n हिंदु राष्ट्रात धर्माचरण करणारे पोलीस असतील \nमनमाड, ३१ ऑक्टोबर - येथील शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी २९ ऑक्टोबर या दिवशी स्मशानात दिवाळी साजरी केली. स्मशानात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना दिवाळीचा आनंद उपभोगता यावा, अमावास्या आणि स्मशान यांविषयीच्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, यांसाठी ही संकल्पना राबवल्याचे मनमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी सांगितले. या वेळी पोलीस कर्मचार्‍यांनी स्मशानात स्वच्छता करून पणत्या प्रज्वलित केल्या.\nटपाल कार्यालयांतून विकल्या जाणार्‍या गंगाजलाला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद \nमुंबई - टपाल खात्याने जुलै मासापासून टपाल कार्यालयातून गंगाजलाची विक्री करण्यास प्रारंभ केला होता. या विक्रीला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असे टपाल खात्याच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. टपाल कार्यालयामध्ये गंगोत्री आणि ऋषिकेश येथून गंगाजल आणले जाते. हे जल २०० आणि ५०० मिलीलिटरच्या बाटल्यांतून विकले जाते. त्यांपैकी ऋषिकेश येथून आणलेल्या गंगाजलाला अधिक मागणी आहे. गंगोत्री येथील गंगाजल हे स्थान लांब असल्याने थोडे महाग आहे. महाराष्ट्रात १० जुलै ते १५ सप्टेंबर या कालावधीत गंगाजलाच्या २०० आणि ५०० मिलीलिटरच्या अनुक्रमे १ सहस्र ९४३ आणि १ सहस्र ८५५ बाटल्या विकल्या गेल्या. गंगाजल हे महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळातील सर्व टपाल कार्यालयांत उपलब्ध आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.\nराज्य परिवहन महामंडळाची सहा प्रादेशिक कार्यालये दिवाळीनंतर बंद होणार \nधुळे - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, अमरावती ही सहा प्रादेशिक कार्यालये दिवाळीनंतर बंद होणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली.\nनोव्हेंबर २०१६ च्या दुसर्‍या आठवड्यात याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. ही कार्यालये बंद होणार असल्याने एस्टीची दोन कोटींपेक्षा अधिक बचत होणार आहे. त्यामुळे ६ प्रादेशिक व्यवस्थापक, ६ प्रादेशिक अभियांत्रिकी, ६ सांख्यिकी अधिकारी, ६ सुरक्षा आणि दक्षता अधिकारी या अधिकारी वर्गासाठी असलेली १२ वाहने यांवर होणारा व्यय टळणार आहे.\nही सहा प्रादेशिक कार्यालये बंद झाल्यानंतर एस्टीच्या विभागीय कार्यालयाचा आता थेट मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क होणार आहे. त्यामुळे प्रशासन अधिक गतीमान होण्यास साहाय्य होईल.\nधरणांमधील गाळामुळे पाणीसाठ्यात घट\nअमरावती, ३१ ऑक्टोबर - गाळ साचल्याने गेल्या तीस वर्षांत राज्यातील ६१ धरणांमधील पाणीसाठा ८.५ टक्क्यांनी न्यून झाल्याचे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. गाळ साठून प्रत्येक वर्षी सिंचन क्षमतेत सरासरी ०.२५ घट होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. गाळामुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठा न्यून होत जातो.\nसनबर्न आणि सुपरसॉनिक महोत्सव यंदा पुण्यात \nपुणे, ३१ ऑक्टोबर - गोव्यात मागील ३ वर्षे होणारा सुपरसॉनिक संगीत महोत्सव यंदा पुणे येथे १० फेब्रुवारी २०१७ ला आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजक व्हायकॉम-१८ ने घोषित केले होते. या जोडीला गोव्यातील कांदोळी येथे होणारा सनबर्न संगीत महोत्सवही पुण्यात २८ ते ३१ डिसेंबर २०१६ ला आयोजित करण्यात आला आहे. (पाश्‍चात्त्य विकृतीला चालना देणारे महोत्सव आयोजित करण्यापेक्षा सरकारने भारतीय संस्कृती आणि कला यांच्याशी नाळ जोडणारे कार्यक्रम आयोजित करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, ही अपेक्षा \nगोवा पर्यटन खात्याने यंदाच्या वर्षापासून दोन संगीत महोत्सवाच्या आयोजनास मनाई केली आहे. १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत गोवा येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने एकाच संगीत महोत्सवाला अनुमती देण्याचे धोरण पर्यटन खात्याने अवलंबले होते. याच जोडीला २० सहस्रांपेक्षा अधिक लोकांची उपस्थिती असलेल्या महोत्सवाचे परवाना शुल्क ५ कोटी रुपये केल्याने आयोजकांनी हे महोत्सव गोवा सोडून अन्यत्र घेण्याचे ठरवल्याचे सांगितले जाते.\nऑस्ट्रेलियातील रेड बबल आस्थापनाकडून हिंदूंच्या देवतांची चित्रे लेगिंन्सवर छापून विडंबन \nमेलबोर्न - रेड बबल या ऑस्ट्रेलियातील प्रतिदिन वापरातील साहित्याची ऑनलाईन विक्री करणार्‍या आस्थापनाने लेगिंन्सवर (मुलींची तंग विजार) ब्रह्मा, श्रीविष्णु, शिव, श्रीकृष्ण, गणेश, दुर्गादेवी, लक्ष्मीदेवी, स्कंध, सरस्वतीदेवी, हनुमान, काली, शेषनारायण इत्यादी देवतांची चित्रे छापून विडंबन केले आहे. त्यामुळे विदेशातील हिंदु धर्मियांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेतील धार्मिक नेते श्री. राजन झेद यांनी नेवाडा येथून एक पत्रक प्रसिद्ध करून रेडबबल आस्थापनाकडे लेगिंगवरून देवतांची चित्रे हटवण्याची मागणी केली आहे. रेडबबल आस्थापनाच्या संकेतस्थळाला १९२ देशांतील ४२ लक्ष ग्राहक भेट देतात.\nधर्माभिमानी या संपर्कावर निषेध नोंदवत आहेत.\nशिराळा नगरपंचायतीसाठी एकही आवेदन नाही\nबत्तीस शिराळा (जिल्हा सांगली), ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - शिराळा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी एकही आवेदन दाखल झाले नाही. जिवंत नागाची पूजा करण्यास अनुमती मिळत नाही, तोपर्यंत शिराळकरांनी सर्व प्रकारच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मुख्याधिकारी श्री. अशोक कुंभार म्हणाले, एकही आवेदन दाखल न झाल्याचा अहवाल आम्ही निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. आयोगाच्या निर्देशनानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.\nगेले सहा दिवस आवेदन स्वीकारण्याची प्रक्रिया चालू होती; मात्र शेवटच्या दिवसापर्यंत एकही आवेदन प्रविष्ट झाले नाही. शिराळा येथील नागरिकांनी घेतलेला हा निर्णय क्रांतीकारी असून राज्यभर या निर्णयाची चर्चा चालू आहे. या संदर्भात प्रशासन आणि शासन आता काय निर्णय घेणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.\nसातारा येथे नगराध्यक्ष पदासाठी १३ अर्ज प्रविष्ट\nनगरसेवक पदासाठी २२७ जणांचे अर्ज\nसातारा, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नगपालिका निवडणूकांची सिद्धता चालू झाली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच इच्छुक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत आपापले उमेदवारी अर्ज भरले. यामध्ये नगर विकास आघाडीच्या श्री. सौ. वेदांतिकाराजे भोसले आणि सातारा विकास आघाडीच्या सौ. माधवी कदम या नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. भाजप आणि मित्रपक्षांनी सौ. सुवर्णादेवी पाटील यांच्या रूपाने सातारावासियांना सक्षम पर्याय दिला आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीची चर्चा अधिक प्रमाणात वाढत आहे. येथे नगराध्यक्ष पदासाठी १३ अर्ज, तर नगरसेवक पदासाठी २२७ अर्ज प्रविष्ट करण्यात आले आहेत.\nभारतातली पहिली नगरपालिका असलेल्या रहिमतपूर, तसेच फलटण, वाई, म्हसवड, पाचगणी, कराड, महाबळेश्‍वर येथील पालिकेतून उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत.\nराज्यात कायदा-सुव्यवस्था नसल्याचे द्योतक \nतरुणांकडून पेट्रोल पंपाची तोडफोड \nमनमाड - मनमाड-येवला रस्त्यावर अनकवाडे येथील फौजी ढाबा आणि पेट्रोलपंप येथे जेवणाच्या कारणावरून सात तरुणांच्या टोळक्याने पेट्रोलपंपावर मध्यरात्री तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना कह्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा प्रविष्ट केला आहे. पोलिसांनी रात्री दहानंतर रस्त्यावरील ढाबे, उपहारगृह चालू ठेवण्यास मज्जाव केला होता. असे असतांनाही ढाबा मध्यरात्रीपर्यंत चालू होता.\nतरुण येथे जेवायला आले असतांना मद्य न मिळाल्याने त्यांनी तेथील व्यवस्थापकाशी वाद घातला. शिवीगाळ केली. नंतर काही वेळाने पुन्हा ढाब्यावर येऊन लाठीकाठी आणि तलवार घेऊन मोडतोड केली. क्लोज्ड टीव्ही सर्किट कॅमेर्‍याच्या चित्रीकरणानुसार पोलिसांनी ७ जणांना कह्यात घेतले. न्यायालयात उपस्थित केल्यावर त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.\nशिवसेनेच्या वतीने १ नोव्हेंबर या दिवशी मूक सायकलफेरी\nबेळगाव, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - सीमाप्रश्‍नाला बळकटी देण्यासाठी १ नोव्हेंबर या दिवशी म.ए. समिती आयोजित मूक सायकलफेरीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार सीमावासियांनी व्यक्त केला आहे. काळ्या दिनी सीमावासियांचा आवाज बुलंद करण्यासाठी कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर, सांगली जिह्यातील खानापूरचे आमदार श्री. अनिल बाबर आणि शिरोळचे आमदार श्री. उल्हासदादा पाटील हे मोर्च्यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे. सीमावासियांवर करण्यात आलेल्या अन्यायाच्या विरोधात १९५६ पासून प्रतिवर्षी १ नोव्हेंबर या दिवशी हरताळ पाळणे आणि मूक सायकलफेरी काढण्यात येते.\nविकास निधी देण्यास ग्रामविकास विभागाची टाळाटाळ \n५० कोटी रुपयांची आर्थिक हानी\nपनवेल - १०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या पनवेल नगरपरिषदेचा विस्तार राज्य सरकारने महानगरपालिकेत केल्यानंतर पालिकेला विविध स्वराज्य संस्थांनी साहाय्य करणे अपेक्षित होते; परंतु समन्वयाच्या अभावामुळे पालिका क्षेत्रातील २९ गावांचा कारभार करणार्‍या ग्रामपंचायतींचा विकास निधी देण्यास ग्रामविकास विभाग टाळाटाळ करत आहे. त्यामुळे अनुमाने ५० कोटी रुपयांना पालिकेला मुकावे लागणार आहे.\nअपेक्षित निधी न मिळाल्यास पालिकेत सध्या चालू असलेली कामे रखडतील, तसेच ग्रामपंचायतींत काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्‍न भविष्यात निर्माण होईल, अशी स्थिती आहे.\nपोलीस आणि प्रशासन यांना निवेदन दिल्यानंतरही सांगली आणि तासगाव येथे लक्ष्मी तोटे यांची विक्री \nपोलीस आणि प्रशासन निष्क्रीय \nसांगली, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) - देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके विक्री होऊ नये यांसाठी प्रतिबंध होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने जिल्ह्यात प्रशासन आणि पोलीस यांना निवेदने देण्यात आली होती. असे असतांना सांगली शहर आणि तासगाव शहर येथे लक्ष्मी तोटे यांची विक्री होतांना आढळून आली. या संदर्भात विक्रेत्यांचे प्रबोधन केल्यावरही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.\nतुरुंगाविषयीची माहिती देण्यासाठी जेल टुरिझम चालू करणार \nजेल टुरिझमच्या जोडीला कारागृहातील\nगैरकारभार दूर होण्यासाठीही प्रयत्न करावेत \nमुंबई - पर्यटकांना कारागृहाविषयीची माहिती व्हावी, यासाठी राज्यात जेल टुरिझम चालू करण्याचा विचार गृह विभागाने केला आहे.\n१. या प्रकल्पातंर्गत राज्यातील प्रमुख कारागृहांचा काही भाग पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. देशातील आणि राज्यातील अनेक कारागृह अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत.\n२. राज्यात एकूण ३० कारागृहे आहेत. त्यापैकी अनेक कारागृहांच्या भिंती स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींच्या मूक साक्षीदार आहेत. त्यामुळे कारागृहाच्या भिंतीआड दडलेला इतिहास पुन्हा उलगडता येणार आहे.\n३. पर्यटकांना कैद्यांचा दिनक्रम समजावून सांगण्यात येईल. या वेळी कैद्यांनी बनवलेल्या वस्तूही प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवण्यात येतील.\nसागरी मार्गाला हेरिटेज समितीचा हिरवा कंदिल\nमुंबई - मुंबईतील मरीन ड्राईव्हपासून कांदिवलीपर्यंत होणार्‍या सागरी मार्गाला हेेरिटेज समितीने अनुमती दिली आहे. दक्षिण मुंबईपासून कांदिवलीपर्यंतच्या या मार्गात मरीन ड्राईव्ह आणि वांद्रे या ठिकाणी काही पालटही सुचवण्यात आले आहेत. आता या प्रकल्पाच्या भूतांत्रिक सर्वेक्षणाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे.\nपुणे जिल्ह्यातील एका वर्तमानपत्राच्या संपादकांना संपर्क केल्यावर आलेले चांगले अनुभव\nपुणे जिल्ह्यातील एका वर्तमानपत्राच्या निवासी संपादकांना दसर्‍याच्या शुभेच्छा देण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया देत आहे.\n१. सनातन संस्था ही राष्ट्र्र आणि धर्म यांच्या संघटनाच्या उद्देशाने कार्य करते, हे अतिशय चांगले आहे. एक व्यक्ती म्हणून मलाही पुष्कळ काही करावेसे वाटते; परंतु पत्रकारितेचे क्षेत्र पुष्कळ बिघडल्याने काही करता येत नाही. प्रतिदिन सर्वत्र खून, मारामार्‍या, दरोडे, तसेच घाणेरडे राजकारण यांसारख्या घडामोडींमुळे मन आणि बुद्धी यांवर ताण असतो. शांततेची आवश्यकता असूनही ती घेता येत नाही.\n२. हिंदु राष्ट्र व्हायलाच हवे, या विचाराशी मी सहमत आहे; कारण आजही या देशात बहुसंख्येने हिंदू आहेत. पृथ्वीवर हिंदु धर्म अनादी काळापासून असूनही अद्याप भारत हे हिंदु राष्ट्र नाही, ही शोकांतिका आहे. पुढे जाऊन यासंदर्भात जशी जागृती होईल, तशी जनताच याला न्याय देईल.\n३. काश्मिरी हिंदूंसाठीच्या हिंदु धर्मजागृती सभेविषयी सांगितल्यावर ते म्हणाले, आज अशा सभा होणे अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वच ठिकाणाहून प्रयत्न झाले पाहिजेत. काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासंदर्भातील सूत्रही त्यांना पुष्कळ भावले. त्याविषयी सहकार्य करण्याचे आश्‍वासन देऊन त्यांनी पुणे आवृत्तीच्या कार्यालयातील एका व्यक्तीचा संपर्कही दिला.\nहिंदु जनजागृती समितीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसारकार्याचा सप्टेंबर २०१६ मधील आढावा\n१. स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी गणेशोत्सवाच्या\nकालावधीत धर्मप्रसाराच्या कार्यात घेतलेला सहभाग\n१ अ. बाजारपेठेत ॐ गं गणपतये नमः हा नामजप लावणे आणि गणपति लघुग्रंथ घेऊन त्यांचे वितरण करणे : गणेशोत्सवाच्या कालावधीत मनसेचे नगरसेवक श्री. सचिन गायकवाड यांनी बाजारपेठेत ॐ गं गणपतये नमः हा नामजप लावणे आणि गणपति लघुग्रंथ घेऊन त्यांचे वितरण करणे : गणेशोत्सवाच्या कालावधीत मनसेचे नगरसेवक श्री. सचिन गायकवाड यांनी बाजारपेठेत ॐ गं गणपतये नमः या नामजपाची सनातनची ऑडिओ क्लिप मागून घेऊन नामजप लावला. श्री. गायकवाड यांनी २० गणपति लघुग्रंथ घेऊन त्यांचे वितरण केले, तसेच त्यांनी असे कार्यक्रम ठेवायला केव्हाही सांगा. माझे सहकार्य नेहमीच असेल, असे सांगितले.\n१ आ. प्रवचनाचे आयोजन : दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी श्री. श्रीकांत मंडपे यांनी स्वतः वाडीत फिरून लोकांना एकत्र केले आणि वाडीत प्रवचनाचे आयोजन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी यांनी पितृपक्ष या विषयावर प्रवचन केले. याचा ८५ जणांनी लाभ घेतला.\nराष्ट्रहितैषी दिवाळी विशेषांक - स्वातंत्र्यवीर \nक्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जाज्ज्वल्य आणि द्रष्टे विचार समाजापर्यंत पोचावेत या हेतूने प्रसिद्ध होणार्‍या स्वातंत्र्यवीर या दिवाळी अंकाला १ तप पूर्ण झाले आहे. स्वातंत्र्यवीरचा यंदाचा १३ व्या वर्षीचा अंक त्याच्या परंपरेप्रमाणेच एका ध्येयनिष्ठेला वाहिलेला आणि वाचकांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित करणारा आहे.\nक्रांतीकारकांचे मुकुटमणी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा योगाभ्यास, त्यांचे सामाजिक कार्य, त्यांचा दरारा, त्यांचे मृत्यूपत्र, त्यांची अस्पृश्यता निर्दालनाची चळवळ, त्यांची वचने आदी तसेच श्री. दुर्गेश परुळकर यांचा स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण हे या महान व्यक्तित्त्वाचे अनेकविध पैलू उलगडणारे लेख केवळ सावरकरप्रेमीच नव्हे, तर प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ, तसेच प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतियाला भावतील असे आहेत. खुद्द सावरकारांचे आत्मार्पण या विषयावरील विचार, तसेच सावरकरांच्या झालेल्या उपेक्षेविषयीचा प्रा. गिरीश बक्षी यांचा आणि आजही सावरकरांना अनुयायी नाहीत, याविषयीचा श्री. शिरीष दामले यांचा असे विचार करण्यास प्रवृत्त करणारे लेखही यात समाविष्ट आहेत. संघावर बोलू काही हा संघकार्याची आणि कार्यपद्धतीची माहिती देणारा श्री. स.ग. जोशी यांचा लेखही यात आहे.\nशेजारील राज्यही आपले न वाटणारे राज्यकर्ते लोकशाही निरर्थक ठरवतात \nसध्या महादई जलतंटा प्रकरण चर्चेत असून गोवा आणि कर्नाटक राज्यांत हा वाद मुख्यत्वे पाण्यावरून चालू आहे. आपल्या राज्याला अधिकाधिक पाणी मिळावे, यासाठी दोन्ही राज्ये प्रयत्नरत आहेत. यासाठी हिंसक आंदोलन करणे, नदीवर अवैध बांध घालणे इत्यादी मार्ग वापरून एक प्रकारे राष्ट्रीय संपत्तीची हानीच केली जात आहे.\nशेजारी असणार्‍या राष्ट्रांमध्येसुद्धा अशा प्रकारचे नदीच्या पाण्यावरून वाद होण्याचे प्रमाण अल्प आहे. एकाच देशातील दोन संघराज्यांमध्ये असे वाद होणे, हे निंदनीय आहे. त्या राज्यातील राज्यकर्ते केवळ स्वतःच्या राज्यापुरता विचार करतात. ते राष्ट्रहिताचा विचार करत नाहीत, हेच यातून सिद्ध होते. ६९ वर्षांनंतरसुद्धा अशी स्थिती असणे, हे लोकशाही व्यवस्थेचे अपयश असून यावर हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) हाच पर्याय आहे.\n- श्री. संदीप जगताप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.\nआली दिवाळी, उचलूया संधी हिंदु धर्मप्रसाराची \nआली दिवाळी, करूया सिद्धता मनापासून \nकरूया स्वच्छता मनाची, अर्पूया तन-मन श्रीगुरूंना ॥ १ ॥\nआली दिवाळी, करू सिद्धता सडा संमार्जनाची \nकरू स्वच्छता अंगणाची, झाडूया कर्तेपणासी ॥ २ ॥\nआली दिवाळी, करू सिद्धता ती रंगावलीची \nरेखूया ठिपके रंगावलीचे, आठवूया टप्पे ते साधनेचे ॥ ३ ॥\nआली दिवाळी, करू सिद्धता आकाशदीपाची \nउचलूया संधी सोन्याची, ती हिंदु धर्माच्या प्रसाराची ॥ ४ ॥\nया अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. - संपादक\n६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या मूळच्या सोलापूर येथील श्रीमती रुक्मिणी घोडकेआजी (वय ७४ वर्षे) यांना सुचलेल्या भावपूर्ण कविता \nपूर्वी मिरज आश्रमात रहाणार्‍या श्रीमती रुक्मिणी घोडकेआजी यांना २२.४.२०१३ या दिवशी पहिल्यांदा एक कविता सुचली. त्यानंतर त्यांना अनेक कविता उत्स्फूर्तपणे सुचू लागल्या. (त्या वेळी त्यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के होती आणि सध्या ६७ टक्के आहे.)\nहे श्रीकृष्णा, हिंदु राष्ट्र स्थापन करूनी मोक्षमार्ग दाखवी \nहे श्रीकृष्णा, साधकाचे हृदयमंदिर उघडून ममत्व जडवी \nअहं आणि स्वभावदोष घालवून गुरुदेवांना साठवी ॥ १ ॥\nगुरुदेवांच्या आठवणींनी साधकांना नटवून अनिष्ट शक्तींना हटवी \nसंतपदापर्यंत पोचण्यासाठी आमुची भावभक्ती वाढवी ॥ २ ॥\nप्राणशक्तीवहन उपायपद्धतीने उपाय शोधून उपायांची फलनिष्पत्ती वाढवा \nएकदा उपायांच्या वेळी मी दोन-तीन दिवसांपासून करत असलेला ॐ हा नामजप करत होतो. बराच वेळ नामजप करूनही उपायांचा परिणाम होत नव्हता. तेव्हा मी प्राणशक्तीवहन उपायपद्धतीने उपाय शोधून श्री अग्निदेवाचा नामजप करायला लागलो. हा नामजप करायला आरंभ केल्याच्या पुढच्याच क्षणाला उपायांचा परिणाम जाणवायला लागला.\nप.पू. डॉक्टरांनी प्राणशक्तीवहन उपायपद्धत ही सोपी उपायपद्धत शोधून साधकांवर केवढी कृपा केली आहे, याविषयी कृतज्ञता वाटली.\nसध्या आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने अनेक साधकांना उपाय करावे लागत आहेत. बरेच साधक उपायांच्या वेळी प्राणशक्तीवहन उपायपद्धतीने मुद्रा, न्यास आणि नामजप शोधून उपाय करत नाहीत. विशिष्ट त्रासासाठी सांगितलेले विशिष्ट नामजप किंवा काळानुसार सांगितलेला श्रीकृष्णाचा नामजप हे योग्यच आहेत; तरीही त्रासानुसार प्राणशक्तीवहन उपायपद्धतीने उपाय शोधून ते करण्याचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.\nश्रीकृष्ण हाच मेवा ॥ १ ॥\nश्रीकृष्ण हाच प्रत्येक विचार \nश्रीकृष्ण हाच प्रत्येक आचार ॥ २ ॥\nमग येई श्रीकृष्ण, प.पू. डॉक्टरांच्या रूपे \nपाहूनी त्यांना, मजला आनंद होतसे ॥ ३ ॥\nश्रीकृष्णाला आपलेसे करण्याची ओढ लागलेल्या एका साधिकेने श्रीकृष्णभेटीसाठी होणारी मनातील तगमग व्यक्त करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांना लिहिलेले भावस्पर्शी पत्र \n१. मनात स्वभावदोष अन् अहं यांच्या जाड पडद्यामुळे\nश्रीकृष्णाचे माझ्यावर प्रेम नाही आणि मी त्याची लाडकी नाही,\nअसे विचार मनात येणे अन् तसे देवाशी बोलतांना त्यावर उपाय सुचणे\n२६.१०.२०१३ या दिवशी मी आणि ललिता (कु. ललिता वाघ) बोलत होतो. मी तिला माझे मन आणि साधना यांची स्थिती सांगत होते. आता श्रीकृष्णाची पुष्कळ आठवण येते आणि त्याच्याविना जगूच शकत नाही, असे वाटते. तसेच त्याच्याविना मन अस्वस्थ होते; परंतु त्याला अपेक्षित असे मला वागता येत नाही. आम्हा दोघांमध्ये माझे स्वभावदोष अन् अहं यांचा जाड पडदा आहे, असे वाटते. त्यामुळे त्याच्याकडे मला जाता येत नाही आणि माझ्या मनाची पुष्कळ तगमग होते. मला सतत माझ्यासमवेत तो असावा, असे वाटते; पण तसे होत नाही. त्याचे माझ्यावरती प्रेम नाही आणि मी त्याची लाडकी नाही, असे सतत मला मनातून वाटत असते. असे बोलता बोलता देवाने यावर उपाय सुचवला.\nअसे अनुभवले पू. सदाशिव परब (भाऊकाकांचे) यांचे समष्टीरूप \nमी आश्रमात नवीन आले त्या वेळी पू. भाऊकाका आश्रमातच सेवा करत असत. मी त्यांना नेहमी पहात होते; पण मला त्यांच्याशी बोलता येत नव्हते. पू. भाऊकाका प्रत्येक कृती भावपूर्ण करतात. त्या वेळी आरंभी मला त्यांचे व्यष्टी रूपच दिसले. मला त्यांच्यातील परिपूर्णता, व्यवस्थितपणा आणि तळमळ अशा विविध गुणांचे दर्शन झाले. त्यांच्या दुसर्‍या रूपाचे, समष्टीरूपाचे वेगवेगळ्या प्रसंगातून आता दर्शन घडत आहे.\n१. साधकांमधे व्यापकत्व येण्यासाठी दायित्व घेणे\nश्री. खोतकाका गावी गेल्याने कोल्हापूरहून नवीन छपाई करून आलेल्या ग्रंथांची मोजणी करण्यासाठी दायित्व घेणारे कोणी नव्हते. त्या वेळी पू. भाऊकाका स्वतःहून म्हणाले, आम्ही सर्व जण मिळून करतो. त्यांच्या या बोलण्यातून मला ते सर्व साधकांना व्यापक करणार आहेत, असे वाटले.\nसनातनच्या आश्रमावर मोठ्या प्रमाणात होणार्‍या वाईट शक्तींच्या आक्रमणापासून साक्षात् श्रीविष्णूचे वाहन गरुड आणि तुम्हाला वेळोवेळी मिळणारा वरुणाशीर्वाद तुमचे रक्षण करत आहे, असे महर्षींनी सांगणे\nमहर्षींची शिकवण आणि कार्य \nमहर्षि म्हणतात, अशी कोणतीही वाईट शक्ती नाही की, जी गुरूंच्या आश्रमाच्या बाहेर आक्रमण करण्यासाठी वाट पहात नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात आश्रमावर वाईट शक्तींचे आक्रमण चालू आहे. हे सर्व आम्ही (महर्षि) पहात आहोत. आम्ही टप्प्याटप्प्याने हे दूर करणारच आहोत. वरुणाशीर्वाद आणि गरुडाचे आश्रमाभोवती हिंडणे, या दोन गोष्टींमुळे वाईट शक्ती तुमच्या आश्रमात येऊ शकत नाहीत. साक्षात् गरुड आश्रमाच्या मुख्य द्वाराकडे लक्ष ठेवून आहे आणि द्वारपालासारखा तो रक्षण करत आहे. सर्व बाजूंनी फिरून गरुड आश्रमाची टेहळणी करत आहे. (खरोखरंच बर्‍याच वेळा साधकांना गरुड आश्रमाभोवती घिरट्या घालतांना दिसतो. - संकलक) काही वेळा वरुणाच्या रूपातही आश्रमाचे\nसद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ\nआम्ही (महर्षि) रक्षण करत आहोत आणि वरुणराजाच्या रूपाने ती ती ऊर्जा आश्रमाला देत आहोत. (बर्‍याच वेळा कोणताही यज्ञयाग झाला की, पूर्णाहूतीच्या वेळी आश्रमाच्या ठिकाणी पाऊस पडतोच. अशी आम्हाला बर्‍याच वेळा अनुभूती आली आहे. - संकलक) (संदर्भ : नाडीवाचन क्रमांक १०१, कांचीपूरम्, तमिळनाडू, १७.१०.२०१६) - (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (२२.१०.२०१६, सायं. ७.५५)\nवाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.\nशारीरिक त्रासांकडे दुर्लक्ष करून सेवेला प्राधान्य देणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक स्तर असणार्‍या सांगली येथील सौ. विद्या जाखोटीया \nसौ. विद्या जाखोटीया या सांगली येथे प्रसाराची सेवा करतात. नुकतीच त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केले. सेवेच्या अनुषंगाने त्यांच्याशी संपर्क आल्यावर सांगली जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.\n१. शारीरिक त्रास असूनही मन नेहमी उत्साही असणे\nकन्यागत महापर्वाच्या सेवेच्या वेळी जाखोटीयाभाभींशी माझा जवळून परिचय झाला. भाभींना शारीरिक त्रास असूनही त्यांचे मन नेहमी उत्साही असते. त्या सतत आनंदी असतात आणि सकारात्मक रहाण्याचा प्रयत्न करतात.\n२. तीव्र शारीरिक त्रास असतांनाही ईश्‍वरपूर\nकेंद्राचे दायित्व पहाणे आणि तेथील सेवांचे योग्य पद्धतीने नियोजन करणे\nभाभींना दुचाकीवर किंवा बसमध्ये गर्दी असतांना प्रवास करणे अवघड जाते. त्या ईश्‍वरपूर केंद्राचे दायित्व पहात होत्या, तेव्हा १ ते दीड घंटा प्रवास करून ईश्‍वरपूरला जायच्या आणि रात्री परत यायच्या. तीव्र शारीरिक त्रास असतांनाही त्या तेथील सेवांचे योग्य पद्धतीने आणि तळमळीने नियोजन करत असत. - सौ. कल्पना थोरात\nध्यानमंदिरातील लादीमध्ये चमक दिसून तिच्यात विष्णुतत्त्व आहे, असे जाणवणे\nमी नामजप करण्यासाठी ध्यानमंदिरात गेले होते. खाली बसण्यासाठी बैठक घालत असतांना एक लादी चमकत होती. तिच्यावर वेगवेगळे रंग दिसत होते. तेच रंग दुसर्‍या लादीवरही दिसत आहेत का हे पाहिल्यावर तेथील एकाच लादीवर चमक दिसत होती. त्या चमकणार्‍या लादीकडे पाहिल्यावर तेथे विष्णुतत्त्व आहे, असे वाटून आनंद जाणवला. पूर्ण आश्रमात त्या लादीप्रमाणे दैवी पालट होणार आहेत, असे आतून जाणवत होते. - सौ. सौम्या कुदरवळ्ळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.८.२०१६)\nरामनाथी आश्रमात राहून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया करतांना स्वमनाचा झालेला अभ्यास अन् भाववृद्धी प्रयत्नांचा आधार घेऊन प्रक्रिया राबवल्याने त्यातून मिळू लागलेला आनंद \nरामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेसाठी येण्यापूर्वी माझ्या साधनेची स्थिती अत्यंत गंभीर होती. मनात सतत इतरांकडून अपेक्षा असायची. सहसाधकांविषयी पूर्वग्रहामुळे चुकीचे निष्कर्ष काढले जाणे आणि त्यांच्याविषयी प्रतिक्रिया येणे, असे व्हायचे. मी आध्यात्मिक उपाय नियमितपणे करत नसल्यामुळे अनिष्ट शक्तींचे त्रासही वाढले होते. सहसाधकांनी साहाय्याच्या दृष्टीने चूक सांगितली, तरी मला राग यायचा. ते माझ्यावर आरोप करत आहेत, असे मला वाटायचे. मी स्वतःच्या चुका न स्वीकारता त्यांच्याच चुका सांगायचे. या स्थितीतून बाहेर येण्याची इच्छा होती; पण प्रयत्न न्यून पडत होते. व्यष्टी साधनेचे प्रयत्नही अनियमित आणि अल्प असल्यामुळे अंतर्मुखता नव्हती. अशा स्थितीत असतांना सप्टेंबर २०१५ च्या पहिल्या आठवड्यात रामनाथी येथील आश्रमात स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रियेसाठी येण्याचा निरोप मिळाला. त्यामुळे देवाविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.\nएकमेकांना साधनेचे दृष्टिकोन देऊन साधना करण्यास प्रोत्साहन देणार्‍या कु. सायली आणि श्री. संकेत डिंगरे या भावा-बहिणीचे आध्यात्मिक नाते \nआज भाऊबीज आहे त्यानिमित्ताने\nसाधना करणार्‍या जिवाच्या आयुष्यात साधना हीच महत्त्वाची असते. त्यामुळे जीवनातील कोणत्याही प्रसंगाकडे तो आध्यात्मिक दृष्टीकोनातून पहातो. त्याच्या दृष्टीने सर्व नाती आध्यात्मिक झालेली असतात. रामनाथी आश्रमातील पूर्णवेळ साधना करणारी कु. सायली डिंगरे हिचा भाऊ श्री. संकेत डिंगरे नोकरीनिमित्त पुणे येथे रहाण्यास गेला आहे. त्यानिमित्त सायली हिने त्याला पाठवलेले पत्र आणि त्याला श्री. संकेत यांनी दिलेले उत्तर पुढे देत आहोत. दोघेही साधक असल्याने त्यांनी एकमेकांना साधनेचे दृष्टीकोन देऊन साधना करण्यास प्रोत्साहन दिले आहे.\nकु. सायली डिंगरे हिने\nतिच्या भावाला पाठवलेली कविता\nअंतरीचा भगवंत पहा तुझी आतुरतेने वाट पाहे \nसततचा अभ्यास करचा ओरडा बंद झाला \nचुकल्या-चुकल्यासारखे वाटत असेल ना तुला \nजीवनातील एका पर्वाचा शेवट असा अकस्मात्च झाला \nम्हैसूरनंतर आता पुण्याला एकटा राहू लागला \nनोकरीच्या एका संधीने तू अगदीच मोठा झाला ॥ १ ॥\nअभ्यासाची निश्‍चिंतता अन् कंपनीची प्रशस्तता \nवरवर अगदी लोभस वातावरण जरी वाटले \nपाय भूमीवर अन् लक्ष गुरुचरणांवर ठेवावे \nयेथेच घ्यावे लागतील तुला अनेक धडे \nस्वतःस सांगावे, अद्याप बरेच गाठायचे राहिले ॥ २ ॥\nमुंग्यांकडून शिकायला मिळालेले गुण\nआपल्या ध्येयाच्या दिशेने जातांना मुंगीला कुठलेही प्रलोभन विचलित करत नाही. ती आपली एकमार्गी ध्येयाकडेच वाटचाल करत असते. तिची वाट अडवली की, क्षणभरही विलंब न करता तेवढ्याच गतीने ती बाजूने मार्ग काढते. मुंग्यांमध्ये चिकाटीही प्रचंड असते. त्यांच्या सैन्यबळाचे कौतुक करावे तितके अल्प आहे. - कु. युवराज्ञी शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.८.२०१६)\nकोणतीही परिस्थिती आनंदाने स्वीकारणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील कु. जय सटाणेकर (वय १२ वर्षे)\n५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील कु. जय सटाणेकर याच्या आई-वडिलांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.\nआईला प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात जाऊन रहावेसे वाटणे, सात्त्विक गोष्टी आवडणे अन् मन सकारात्मक असणे : जयच्या गर्भारपणात मला कांदळीला प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) आश्रमात जाऊन रहावे, असे वाटायचे. त्याच काळात मी प.पू. बाबांचे संपूर्ण चरित्र वाचले. मला केवळ सात्त्विक पदार्थ खावेसे वाटायचे आणि सात्त्विक वेशभूषा (उदा. साडी नेसणे) आवडायची. माझा नामजप पुष्कळ शांतपणे, एका लयीत आणि भावपूर्ण व्हायचा. माझे मन नेहमी सकारात्मक अन् आनंदी असायचे.\nश्रीमती रुक्मिणी घोडकेआजींनी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि प्रार्थना\nप.पू. डॉक्टर आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते. अशीच सद्बुद्धी दे आणि सेवा करवून घे. तुझ्या चरणी लीन रहाता येऊ दे, अशी कोटी कोटी प्रार्थना.\n- श्रीमती रुक्मिणी घोडकेआजी (२८.४.२०१३)\nपौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.\nदोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.\nयाविषयी तोंड उघडतील का \nइराणमध्ये होणार्‍या आशियाई एअरगन या नेमबाजी स्पर्धेतून भारताची नेमबाज हिना सिद्धू हिने माघार घेतली आहे. महिला खेळाडूंना बुरखा घालून खेळण्याच्या सक्तीमुळे तिने हा निर्णंय घेतला. वर्ष २०१३ मध्ये झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले होते.\nहिंदू तेजा जाग रे \n : इरान में होनेवाली निशानेबाजी प्रतियोगिता में बुरखा अनिवार्य होने से भारतीय खिलाडी हीना सिद्धू सहभागी नहीं होगी.\nइस पर सेक्यूलरवादियों का मुंह बंद क्यूं \n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.\n- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nजीवनाचे सार्थक करणारे आमुचे गुरु आहेत महान \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले\nप.पू. गुरुदेवांच्या प्रेमाची नदी काठोकाठ भरून जाते अशी \nवात्सल्यभावाची घागर भरली दुधाने जशी ॥ १ ॥\nदुसर्‍यांचा विचार सतत असे त्यांच्या निर्मळ मनी \nसक्षम साधक बनवण्याची तळमळ त्यांनाच भारी ॥ २ ॥\nप.पू. गुरुदेवांचा परिवार आहे समुद्राएवढा \nलहान-मोठा, गरीब-श्रीमंत या भेदाला नाही थारा ॥ ३ ॥\nअहं-स्वभावदोष घालवण्या प्रयत्न करून घेतले \nअंतर्मनात नामजपाचे संस्कार केले \nजीवनाचे सार्थक केले, असे आमचे गुरु महान ॥ ४ ॥\n- श्रीमती रुक्मिणी घोडकेआजी (३.५.२०१३)\nLabels: प.पू. डॉक्टर, साधना\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nआता एकेका अशिलाची बाजू मांडणारे नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांची बाजू मांडणारे राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी वकील हवेत \n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nजीवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय \nबाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला जीवात्मा म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nविचारपूर्वक कृती करणे आवश्यक \nकोणतीही कृती करण्यापूर्वी थोडा वेळ थांबून ती खरोखरंच\n याचा विचार करण्याची स्वतःला सवय लावावी.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nपाकिस्तानला आता कायमचा धडा शिकवा \nगेल्या आठवड्यातच पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी एका भारतीय सैनिकाचा बळी घेतला त्याचे घाव अद्याप ताजे असतांना ऐन दिवाळीत परत एकदा पाकने केलेल्या गोळीबाराने २८ ऑक्टोबरला सीमा सुरक्षा दलाच्या दोन सैनिकांचा बळी घेतला. उरी येथील आक्रमणानंतर भलेही आपण सर्जिकल स्टाईककेले असेल; मात्र त्यानंतरही भारतीय सैनिकांच्या मृत्यूची मालिका कुठेही खंडित होतांना दिसत नाही.\nसंभाजीनगर येथे फटाका बाजाराला लागलेल्या आगीतून सुमारे १० कोटी रुपयांची आर्थिक हानी झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. ३० ऑक्टोबरला अग्नीशमन प्रमुख शिवाजी झनझन यांना निलंबित करण्यात आले आहे. गेल्या २६ वर्षांपासून शहराच्या मध्यवर्ती भागात असणार्‍या जिल्हा पषिदेच्या या मैदानात फटाक्याचा बाजार भरतो. फटाका विक्रेता संघटनेने मनपा आणि पोलीस यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले होते. त्यानुसार मैदानात अग्नीशमन दलाचे दोन बंब ठेवणे अत्यावश्यक होते. प्रत्यक्षात तेथे एकही बंब नव्हता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी व्यापार्‍यांच्या गाड्या आणि माल जळल्याने मोठी आर्थिक हानी झाली आहे. वस्तूत: फटाके फोडणे, ही विदेशी प्रथा असून हिंदु धर्मात फटाके फोडण्याला कुठलाही धर्मशास्त्रीय आधार नाही. फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी यांचे प्रदूषण होऊन समाजाचे आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात येत आहे. त्यामुळे आता एका घटनेतून तरी धडा घेऊन शासकीय स्तरावर फटाक्यांवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे \nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nबिहार सरकारकडून घटस्फोटित मुसलमान महिलांसाठी योजना...\nबांगलादेशमध्ये धर्मांधाकडून हिंदु महिलेवर बलात्कार...\nन्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयावरह...\nकेरळमध्ये गेल्या ६ महिन्यांत बलात्काराची ९१० प्रकर...\nवाहतुकीचे नियम तोडणार्‍यांवर तात्काळ कारवाईसाठी नव...\nपानशेत पूरग्रस्तांच्या समस्या कायमच \nराज्यातील माहिती आयुक्तांची निम्म्याहून अधिक पदे र...\nबुरखा घालून खेळण्याच्या सक्तीमुळे भारतीय नेमबाज हि...\nमंदिरांचे पुजारी आणि कर्मचारी यांचे राहणीमान सुधार...\nजगन्नाथ मंदिरांत मांसाहार बनवण्यात येत असल्याचा उल...\nसंभाजीनगर येथील फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आग...\nमाय मराठीच्या संचालकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा प्...\nफुटीरतावाद्यांकडून साडेतीन महिने काश्मीरमधील शाळा ...\nलष्कर-ए-तोयबाकडून शाळांपाठोपाठ आता बँका लक्ष्य \nदेश एकसंध रहाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणे आवश्यक अ...\nचर्चच्या शाळेतील शिक्षकाला अल्पवयीन मुलाचे लैंगिक ...\nभारत-पाक युद्धात लढलेल्या सैनिकाला एक मासात जमीन द...\nसंयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून रशिया बाहेर \nइसिस आणि बोको हराम यांच्यानंतर नक्षलवादी सर्वाधिक ...\nआंध्रप्रदेशमध्ये ३ मंदिरांच्या विकास आराखड्यांना म...\nदगडफेकीसाठी काश्मीरमधील मुलांना अशिक्षित ठेवण्याचा...\nकाश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून शाळेच्या इमारती उद्ध्...\nपाकचे क्रिकेटपटू आनंद व्यक्त करण्यासाठी भर मैदानात...\nदलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीला विरोधच \nस्त्री-पुरुष समानतेमध्ये भारत १०८ वरून ८७ व्या स्थ...\n८४ अनधिकृत धार्मिक स्थळांवर लवकरच कारवाई \nउत्तरप्रदेशातील नवजात बालकाच्या कपाळावर त्रिशूळ, ॐ...\n(म्हणे) समान नागरी कायद्याला ईशान्येकडील जनतेचाही ...\nगुजरातचे ५५४ मच्छीमार पाकच्या कारागृहात बंद \nअशा धर्मांधांवर शासनाने तात्काळ खटला चालवून कठोरात...\nआसाममध्ये इमामाला फसवणुकीच्या प्रकरणी पोलीस कोठडी ...\nहिलरी क्लिंटन यांना प्रचारासाठी अमेरिकेतील भारतिया...\nभारताप्रमाणे अमेरिकेची प्रगती का होत नाही \nपाकिस्तानी कलाकारांवर कायमची बंदी हवी \nस्वयंप्रेरणेने निघणारे महाराष्ट्रातील मराठा समाजाच...\nमनमाड (जिल्हा नाशिक) शहर पोलिसांनी स्मशानात साजरी ...\nटपाल कार्यालयांतून विकल्या जाणार्‍या गंगाजलाला महा...\nराज्य परिवहन महामंडळाची सहा प्रादेशिक कार्यालये दि...\nधरणांमधील गाळामुळे पाणीसाठ्यात घट\nसनबर्न आणि सुपरसॉनिक महोत्सव यंदा पुण्यात \nऑस्ट्रेलियातील रेड बबल आस्थापनाकडून हिंदूंच्या देव...\nसातारा येथे नगराध्यक्ष पदासाठी १३ अर्ज प्रविष्ट\nराज्यात कायदा-सुव्यवस्था नसल्याचे द्योतक \nशिवसेनेच्या वतीने १ नोव्हेंबर या दिवशी मूक सायकलफे...\nविकास निधी देण्यास ग्रामविकास विभागाची टाळाटाळ \nपोलीस आणि प्रशासन यांना निवेदन दिल्यानंतरही सांगली...\nतुरुंगाविषयीची माहिती देण्यासाठी जेल टुरिझम चालू क...\nसागरी मार्गाला हेरिटेज समितीचा हिरवा कंदिल\nपुणे जिल्ह्यातील एका वर्तमानपत्राच्या संपादकांना स...\nहिंदु जनजागृती समितीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील प्र...\nराष्ट्रहितैषी दिवाळी विशेषांक - स्वातंत्र्यवीर \nशेजारील राज्यही आपले न वाटणारे राज्यकर्ते लोकशाही ...\nआली दिवाळी, उचलूया संधी हिंदु धर्मप्रसाराची \nया अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ...\n६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या मूळच्या सोलापूर येथी...\nप्राणशक्तीवहन उपायपद्धतीने उपाय शोधून उपायांची फलन...\nश्रीकृष्णाला आपलेसे करण्याची ओढ लागलेल्या एका साधि...\nअसे अनुभवले पू. सदाशिव परब (भाऊकाकांचे) यांचे समष्...\nसनातनच्या आश्रमावर मोठ्या प्रमाणात होणार्‍या वाईट ...\nशारीरिक त्रासांकडे दुर्लक्ष करून सेवेला प्राधान्य ...\nध्यानमंदिरातील लादीमध्ये चमक दिसून तिच्यात विष्णुत...\nरामनाथी आश्रमात राहून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प...\nएकमेकांना साधनेचे दृष्टिकोन देऊन साधना करण्यास प्र...\nमुंग्यांकडून शिकायला मिळालेले गुण\nकोणतीही परिस्थिती आनंदाने स्वीकारणारा ५१ टक्के आध्...\nश्रीमती रुक्मिणी घोडकेआजींनी व्यक्त केलेली कृतज्ञत...\nहिंदू तेजा जाग रे \n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥॥ ॐ श्री जय जय रघ...\nजीवनाचे सार्थक करणारे आमुचे गुरु आहेत महान \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nपाकिस्तानला आता कायमचा धडा शिकवा \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anyatha-news/india-is-second-largest-mobile-using-country-indian-economy-american-economy-1580275/", "date_download": "2018-04-27T04:51:36Z", "digest": "sha1:EE5K53ELKYPHTPBKLHDMS7V5VB37H26D", "length": 37669, "nlines": 263, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India is second largest mobile using country indian economy american economy | मेरे पास सिर्फ.. | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nआपण जगातले सर्वाधिक मोबाइलधारी देश. म्हणजे आपल्या महानपणावर शिक्कामोर्तबच तसं.\nअमेरिका अनेक आघाडय़ांवर आपल्यापेक्षा किती तरी पुढे आहे. मात्र गेल्याच आठवडय़ात जाहीर झालेल्या एका अहवालानुसार भारतानं एका क्षेत्रात अमेरिकेलाही मागे टाकलंय. पण त्या घटनेचा आनंद मानायचा की खेद.. असा प्रश्न काही मोजक्या विचारीजनांना पडू शकेल..\nअशी तुलना केलेली हल्ली अनेकांना आवडत नाही. कमीपणाचं वाटतं काहींना तुलना करणं. त्यांच्यासाठी दिलगिरी व्यक्त करून ज्यांना तुलनेत कमीपणा वाटत नाही त्यांच्यासाठी विषय समजून घेण्याचा सोपा मार्ग म्हणून ही तुलना करायला हवी.\nती करायची आहे दोन अतिअसमान व्यवस्थांत. त्यातल्या एकाचं नाव युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका..जिथं जगाच्या लोकसंख्येच्या फक्त पाच टक्के लोक राहतात आणि तरीही जवळपास २५ टक्के इतकं औद्योगिक उत्पादन करतात. दुसऱ्याचं नाव भारत. जगाच्या लोकसंख्येच्या १७ टक्के मानव या देशात राहतात आणि जागतिक अर्थव्यवस्थेत १७ टक्के इतकाही त्यांचा वाटा नाही. तेव्हा ही तुलना असमान आहे, हे तर उघड आहेच.\nतरीही ती करायलाच हवी.. का ते पुढे कळेलच. पहिल्यांदा तुलना.\nगेल्या आठवडय़ात मुंबई विमानतळावर बराच वेळ थांबून राहावं लागलं. विमानात बसलोय. पण उड्डाणाची परवानगीच नाही. अनेकांनी हा अनुभव घेतलाच असेल. तर त्या वेळी कारण विचारलं तर कळलं की धावपट्टीच्या टोकाला काही तरी काम निघालंय. म्हणून विमानं थांबवून ठेवलीयेत. तो कर्मचारी म्हणाला.. काय करणार एकच धावपट्टी आहे ना आपल्याकडे.\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nएकच. म्हणजे सहारला गेलं तर छत्रपती आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं परदेशी विमानंही त्याच धावपट्टीवरनं उडणार आणि सांताक्रूझला गेलं की छत्रपती शिवाजी देशांतर्गत विमानतळावरनं देशातल्या देशात जाण्यासाठीची विमानंही त्याच धावपट्टीवरनं उडणार. विमान कर्मचारी कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या वेदनेवरनं गेल्या वर्षी शिकागोतला प्रसंग आठवला. तिथल्या विमानतळावर जो घ्यायला आला होता तो अमेरिकी सहज माहिती देत होता.. शिकागोच्या विमानतळावर एक नाही दोन नाही तीन नाही तर तब्बल आठ धावपट्टय़ा आहेत. आम्ही पाचच वापरतो जास्तीत जास्त..असं तो सहज म्हणून गेला. आता त्याला आपण थोडंच सांगणार आम्ही तर एकच वापरतो म्हणून..\nतर अमेरिकेतल्या विमानतळांची संख्या आहे १३,५१३ इतकी. त्या तुलनेत भारतात एकूण विमानतळ आहेत ३४६. यात सगळे आले. वापरातले आणि न वापरातलेही. अमेरिकेतले हे सगळे वापरातलेच आहेत. म्हणजे विमानतळांच्या मुद्दय़ावर अमेरिकेत आपल्यापेक्षा ३९ पटींनी अधिक विमानतळ आहेत.\nआता रस्ते. तो अवघा जेमतेम ३० कोटी लोकसंख्येचा देश. त्या देशात दरडोई प्रति हजार लोकसंख्येसाठी महामार्गाची लांबी आहे २२.२२ किमी इतकी. आपल्या देशाची लोकसंख्या १३० कोटी. पण इतक्या लोकसंख्येच्या प्रवास सोयीसाठीच्या महामार्गाची दरडोई प्रति हजार लांबी आहे ५.३९ किमी इतकी. म्हणजे रस्त्यांच्या आघाडीवर अमेरिका आपल्यापेक्षा आठ पटींनी मोठी आहे. हे झालं साध्या रस्त्यांचं. पण आता अतिजलद असे महामार्गही असतात. आपल्याकडे अशा अतिजलद महामार्गाची लांबी आहे २१,१८१ किलोमीटर इतकी. अमेरिकेत अतिजलद महामार्ग आहेत ७६,३३४ किलोमीटर इतके लांब. म्हणजे आपल्यापेक्षा चौपट. या रस्त्यांवर वाहने हवीत. त्याशिवाय प्रवास कसा करणार तर आपल्याकडे दरडोई प्रतिहजारी वाहनांची संख्या आहे १२. तर अमेरिकेत हेच प्रमाण आहे ८१९. म्हणजे हजारातल्या ८१९ जणांकडे अमेरिकेत मोटारी आहेत. आपल्या तुलनेत अमेरिका ६८ पट पुढे आहे. हे झालं खासगी मोटारींचं. आता प्रवासी मोटारी वा गाडय़ा. दर हजार प्रवाशांसाठी आपल्याकडे मोटारी आहेत ८ तर इतक्याच प्रवाशांसाठी अमेरिकेतल्या मोटारींची संख्या आहे ४५०. म्हणजे या आघाडीवर आपल्यापेक्षा ५६ पट अधिक. आपल्याकडे रेल्वेची एकूण लांबी आहे ६५ हजार किलोमीटर इतकी. अमेरिकेत रेल्वे आहे २,२४,७९२ किलोमीटर इतकी लांब. म्हणजे आपल्या साधारण तिप्पट.\nतरीही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना अमेरिकेतल्यापेक्षा मध्य प्रदेशातले रस्ते चांगले आहेत, या झालेल्या साक्षात्काराकडे दुर्लक्ष करून या दोन देशांच्या अर्थव्यवस्थांची तुलना करता येईल.\nदोन वर्षांपूर्वीच्या अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केलं होतं की भारतीय अर्थव्यवस्थेनं दोन लाख कोटी डॉलरचा टप्पा ओलांडला ते. फार मोठी घटना होती ती आपल्यासाठी. पण अमेरिकेची अर्थव्यवस्था आहे १६ लाख कोटी डॉलर्सची. म्हणजे आपल्यापेक्षा ८०० टक्के मोठी. आपलं दरडोई वार्षिक सकल राष्ट्रीय उत्पन्न आहे २,६२५ डॉलर्स. अमेरिकी नागरिकाचं त्या तुलनेत उत्पन्न आहे ४५,७६० डॉलर्स एवढं. म्हणजे पुन्हा आपल्यापेक्षा साधारण १७ पट अधिक. इतकी श्रीमंत जेव्हा एखादी व्यक्ती असते तेव्हा ती श्रीमंती भविष्यासाठी वापरते. देशांचंही हेच आहे. म्हणजे अमेरिका आपल्या राष्ट्रीय उत्पन्नातला प्रचंड वाटा शिक्षणावर खर्च करतो. त्यामुळे तिथल्या शाळा सुंदर असतात, शाळेच्या भिंतींचा रंग उडालेला नसतो किंवा पोपडे निघालेले नसतात, शिक्षक समाधानी असतात आणि मुलांनाही हवंहवंसं असं वातावरण असतं. अशा समाजात ‘मला शिक्षकच व्हायचंय’ असं म्हणून शिक्षक होणाऱ्यांची संख्या मोठी असते. म्हणजे बाकी काही जमत नाही..केलं आपलं बीएड्/ डीएड् आणि चिकटले शिक्षक म्हणून असं होत नाही. तर अमेरिका त्यांच्या देशाच्या प्रचंड अर्थसंकल्पातली तब्बल सात टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करते. आणि आपण आपल्या मुळातल्या तुटपुंज्या अर्थसंकल्पातली जेमतेम ३.७ टक्के इतकी रक्कम शिक्षणासाठी देतो. (जाता जाता.. तुलना न आवडणाऱ्या राष्ट्राभिमान्यांना आवडणार नाही पण हेही सांगायला हवं की भाजपनं आपण सत्तेवर आलो की शिक्षणावरची तरतूद दुप्पट करू असं आश्वासन दिलं होतं. तीन अर्थसंकल्प गेले. तरतूद होती तितकीच आहे. असो.) या अशा भरभक्कम तरतुदींमुळे अमेरिकेत प्राथमिक शिक्षणावर जास्त लक्ष दिलं जातं. आपण प्राथमिक शिक्षणात पाच र्वर्षे घालवतो. अमेरिकी पोरं सहा र्वर्ष प्राथमिक शिकतात. या इतक्या पैशाचा दुसरा परिणाम म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी हे प्रमाण. प्राथमिक पातळीवर आपल्याकडे दर ३६ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असं प्रमाण आहे. तर अमेरिकेत १४ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असतो.\nअसे किती मुद्दे काढावेत अनेक आघाडय़ांवर तुलना करता येईल.\nपण ती आताच का करायची..असा प्रश्न अनेकांना पडला असेल.\nती आताच करायची कारण गेल्याच आठवडय़ात जाहीर झालेला अहवाल. त्या अहवालानुसार भारतानं एका क्षेत्रात अमेरिकेलाही मागे टाकलंय.\nम्हणजे फारच अभिनंदनीय घटना.\nपण त्या घटनेचा आनंद मानायचा की खेद.. असा प्रश्न काही मोजक्या विचारीजनांना पडू शकेल. निदान तो पडायला हवा.\nयाचं कारण असं की आपण अमेरिकेला मागे टाकलंय ते मोबाइल हॅण्डसेटच्या संख्येत. गेल्या आठवडय़ात जाहीर झालेल्या तपशिलानुसार भारतातल्या मोबाइल हॅण्डसेट्सची संख्या ११८,६७,९०,००५ .. म्हणजे ११८ कोटी ६७ लाख ९० हजार ५ इतके मोबाइल या देशात आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल २३ टक्के इतकी आहे. पण अमेरिका मात्र फक्त ३७ कोटींच्या आसपासच अडकून राहिलीये. आपली आता स्पर्धा आहे ती फक्त चीनशी. (पुन्हा एकदा जाता जाता ..आपल्याकडे सगळ्यात जास्त मोबाइल फोन्स हे चिनी आहेत. त्या बहिष्काराचं काय झालं हे एकदा पाहायला हवं. पुन्हा एकदा असो.) चीनमध्ये १३२ कोटी इतके मोबाइल फोन्स आहेत. आणि चीनलाही मागे टाकलं की झालंच. आपण जगातले सर्वाधिक मोबाइलधारी देश. म्हणजे आपल्या महानपणावर शिक्कामोर्तबच तसं.\nतर हे असं आहे. दीवार सिनेमातल्यासारखं. त्यात अमिताभ म्हणतो..माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, नोकरचाकर आहेत. तुझ्याकडे आहे काय त्यावर सिनेमातला शशी कपूर उत्तरतो.. मेरे पास माँ है. तसं अमेरिका म्हणते..आमच्याकडे उत्तम रस्ते आहेत, हजारो विमानतळ आहेत, प्रचंड रेल्वे जाळं आहे, उत्कृष्ट शिक्षण आहे ..तुमच्याकडे आहे काय\nत्यावर भारत म्हणेल .. मेरे पास मोबाइल है.\nकालच अ‍ॅपलचा iPhone X भारतात आलाय. त्या निमित्तानं ..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\n मेरे पास मोबाईल है और उसपर बाईल देखना ज्यादातार लोगोंकी पसंद है क्यों की दुसरा कामधंदा नही है :-)\nYethe वाचक mhantat मोबाइलला आहे म्हणून डिजिटल व्यवहार वाढायला पाहिजे. मोबाइलला असणे म्हणजे स्मार्ट phone असणे असे होत नाही. आणि स्मार्ट फोन असला तरी डेटा पाहिजे, range पाहिजे, सर्वात महत्वाचे शिक्षण पाहिजे कसे वापरायचे ते. २) एखादा देश मोठा असला म्हणजे tethe रस्ते असतात महामार्ग असतात हे गृहीतक चुकीचे आहे. तिथल्या सरकार ने केले आहे व त्याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे. ३) आपल्याकडील कित्येक विद्यार्थी तिकडे शिकायला जातात कित्येक भारतीय लोक तेथे स्थायिक होतात ह्यातच सर्व आले.\n१२५ कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात ११८ कोटी मोबाईल फोन असतील तर त्याचा अर्थ मोबाईलचा प्रसार फक्त मोजक्या काही महानगरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. गावोगावी, खेडोपाडी मोबाईल पोहोचल्याशिवाय हा आकडा अशक्य आहे. मोबाईल आणि संबंधित सुविधा वापरायला सरावलेल्या अशा जनतेला रोखीच्या वापरला मात्र पर्याय स्वीकारता येत नाही, नोटाबंदी झाली की ते बिचारे बँकाबंदीच झाल्यासारखे हतबल होतात. ती इतकी गंभीर समस्या होते की अर्थव्यवस्थेचा वेग मंदावतो यातून एकच दिसते – “मेरे पास आयफोन है, सॅमसंग है, मगर नियत चोरीछुपे सब करनेकीही है\n३) काही दिवसांपूर्वी 'लोकसत्ता' मधल्या एका लेखात मी वाचलं होत कि जो देश शिक्षणावर कमी पैसे खर्च करतो त्या देशाचा तुरुंग आणि कैद्यांसाठीचा खर्च वाढतो. याच अनुषंगाने मी थोडं internet वर search केल्यानंतर असं लक्षात आलं कि अमेरिकेचा कैद्यांसाठीचा खर्च हा शिक्षणासाठीच्या खर्चापेक्षा जास्त आहे. आत या बाबतीत आपल्या देशाची आकडेवारी ा मिळाली नाही. पण एवढं कळलं आहे कि जवाहर नवोदय च्या प्रत्येक मुलावर आपलं सरकार ८५ हजार रुपये प्रति वर्षी खर्च करतं आणि कैद्यांवर जवळपास ४० हजार रुपये प्रति वर्षी खर्च करतं. पण समजा आपला overall कैद्यांसाठीचा खर्च हा शिक्षणासाठीच्या खर्चापेक्षा जास्त असला तरी याचा अर्थ अमेरिका आपल्यापेक्षा खूप जास्त प्रगत आहे असा होत नाही. ही बाब अमेरिकेसाठी नक्कीच कौतुकास्पद नाही.\nज्या तुलना आपण केलेल्या आहेत त्यावरून अमेरिका आपल्यापेक्षा जास्त प्रगत आहे हे दिसून येते. पण ा काही गोष्टी इथे नमूद कराव्या वाटतात. १) अमेरिकेचे क्षेत्रफळ भारताच्या तिप्पट आहे ही बाब लक्षात घेता त्यांचे अतिजलद महामार्ग आपल्यापेक्षा चौपट जास्त आणि रेल्वे आपल्यापेक्षा तिप्पट जास्त असणे ही काही फार मोठी गोष्ट आहे असं ा वाटत नाही. २) अमेरिकेत दरडोई प्रति हजार लोकसंख्येसाठी महामार्गाची लांबी २२.२२ किमी इतकी आहे आणि आपल्या देशात महामार्गाची दरडोई प्रति हजार लांबी आहे ५.३९ किमी इतकी आहे. म्हणजे रस्त्यांच्या आघाडीवर अमेरिका आपल्यापेक्षा चार पटींनी मोठी आहे (आठ पटींनी नाही). म्हणजे परत एकदा क्षेत्रफळाची तुलना लक्षात घेता ही काही फार मोठी बाब नाही.\nतुलना कोणी कोणाशीही करू शकतो शिवसेना,सामना संपादक आणि लोकसत्ता संपादक यांच्यात काहीही फरक नाही शिवसेना,सामना संपादक आणि लोकसत्ता संपादक यांच्यात काहीही फरक नाही जे साठ वर्षात घोटाळे केले त्याची तुलना का नाही जे साठ वर्षात घोटाळे केले त्याची तुलना का नाही ज्या अर्थी मोबाइलला धारकांची संख्या वाढली, डिजिटल व्यवहारांमध्ये ८० टक्क्यांची वाढ अपेक्षित आहेच म्हणजे कुठेतरी सुरवात केली आहे,प्रगती होते आहे ज्या अर्थी मोबाइलला धारकांची संख्या वाढली, डिजिटल व्यवहारांमध्ये ८० टक्क्यांची वाढ अपेक्षित आहेच म्हणजे कुठेतरी सुरवात केली आहे,प्रगती होते आहे रेल्वे ,रस्ते, वाहतूक, यांच्यातही गेल्या ३ वर्षात घेतलेल्या निर्णय आणि execution मुळे वाढच झाली ते कावीळ झालेल्याला कसं दिसणार रेल्वे ,रस्ते, वाहतूक, यांच्यातही गेल्या ३ वर्षात घेतलेल्या निर्णय आणि execution मुळे वाढच झाली ते कावीळ झालेल्याला कसं दिसणार जो रोगी आहे ,जो रोग्यांमध्येच आहे त्याला तशाच गोष्टी दिसतात ( डॉक्टर रोग्यांमध्ये असून सुद्धा त्याला तो रोगी बरा करण्याची जबाबदारी,आस,ध्येय असते म्हणून त्याला गोष्टी वेगळ्या दिसतात जो रोगी आहे ,जो रोग्यांमध्येच आहे त्याला तशाच गोष्टी दिसतात ( डॉक्टर रोग्यांमध्ये असून सुद्धा त्याला तो रोगी बरा करण्याची जबाबदारी,आस,ध्येय असते म्हणून त्याला गोष्टी वेगळ्या दिसतात \nआपली नावडती व्यक्ती आणि संघटना उंच ठिकणी पोहोचली आहे हे बहुतेक ह्या लेखकाला न होत नसावे म्हणून सर्व लेखात BJP वर तोंड सुख घायलाच हवे असा ह्या महाशयांचा समाज असावा BJP ला नाव ठेवताना गेल्या ६० वर्षात हे प्रश्न ह्या महाशयांना का पडले नाहीत ह्याचा पण उत्तर मिळायला हवं. जिथे तिथे BJP ला नाव ठेवताना काँग्रेस ने गेल्या ६० वर्षात काय दिवे लावलेत ह्याचा एकदा उहापोह करून तो लोकांसमोर सादर करावा. ६० वर्ष आणि ६ वर्ष ह्याचा विवेकी पद्धतीने तुलना व्हावी. लोकसत्ताला जर खरोकरच लोकांना खऱ्या गोष्टी लोकांसमोर आण्याच्या असतील त्तर हे करायची हिम्मत डागवावी.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/woman-assaulted-paraded-in-delhi-by-liquor-mafia-117120800017_1.html", "date_download": "2018-04-27T04:56:00Z", "digest": "sha1:XTBILR4IJJG42GG2ZNKBS4VNKXC4KFQV", "length": 9935, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "त्या कारणासाठी तिला विवस्त्र करून मारहाण | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nत्या कारणासाठी तिला विवस्त्र करून मारहाण\nदिल्लीत विचित्र घडली आहे. यामध्ये एका महिलेला इतर महिलांनी तिचे कपडे फाडून तिला विवस्त्र करत तिला मारहाण केली आहे. झाले असे की नशा मुक्ती पंचायतची कार्यकर्ती असलेली या महिलेने नरेला भागात सुरू असलेल्या\nबेकायदेशीर दारूच्या धंद्याबद्दल पोलीसांत व दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार दिली होती. त्यावर कारवाई करत यादारूच्या अड्ड्यावर छापा टाकल होता आणि ३५० बाटल्या जप्त केल्या होत्त्या. त्यामुळे तक्रारदार महिलेचा दारू माफियांना राग आला होता.\nसुमारे १०-१२ दारू तस्करी करणाऱ्यांनी महिलेच्या घरावर हल्ला केला. यात काही महिलांचाही समावेश होता. पीडित महिलेवर रॉ़डने वार करण्यात आला. त्यानंतर तिचे कपडे फाडून तिला रस्त्यावर विवस्त्र करत मारण्यात आले होते. पोलीसांनी चार महिलांना अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत.\nSC ने म्हटले, कुठलाही कायदा लग्नानंतर महिलेचा धर्म बदलत नाही\nम्हैसूर राजघराण्यात मुलाचा जन्म, घराणे शाप झाल्याची चर्चा\nअय्यर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित\nमणिशंकर अय्यर यांची जीभ घसरली; मोदी ‘नीच’,’असभ्य’ माणूस\nमी माणूस आहे चुकतो , नरेद्र मोदी सारखा नाही - राहुल\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/remove-the-flag-home-ministry-order-to-karnataka-government-266318.html", "date_download": "2018-04-27T04:59:25Z", "digest": "sha1:EUCCZ6564EEB4ZYX5K3RJWI2U64VJJRC", "length": 12342, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्नाटक सरकारला धक्का, लाल पिवळा ध्वज हटवण्याचे केंद्राचे आदेश", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nकर्नाटक सरकारला धक्का, लाल पिवळा ध्वज हटवण्याचे केंद्राचे आदेश\nअसतानाच बेळगाव प्रादेशिक आयुक्त कार्यालयावरील लाल पिवळा ध्वज हटवा अशी सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केली आहे.\n31 जुलै : कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटक राज्याला लाल पिवळ्या रंगाच्या ध्वजास अधिकृत मान्यता देण्याची मागणी केली असतानाच बेळगाव प्रादेशिक आयुक्त कार्यालयावरील लाल पिवळा ध्वज हटवा अशी सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केली आहे.\nबेळगावातील युवक कार्यकर्ते सूरज कणबरकर यांनी प्रादेशिक आयुक्त कार्यालयावर राष्ट्र ध्वजासमोर अनधिकृत रित्या फडकत असलेला लाल पिवळा ध्वज हटवा अशी मागणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून केली होती. त्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाचे अप्पर सचिव दीपक कुमार यांनी कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून केली होती. प्रादेशिक आयुक्त कार्यालयावरील ध्वज प्रकरणी कायध्या नुसार कारवाई करावी अशी सूचना एक पत्राद्वारे केली आहे.\nगेली अनेक वर्षे बेळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयावर लाल पिवळा ध्वज फडकत आहे या प्रकरणी अनेकदा केंद्र आणि राज्य सरकारचे आदेश येऊन देखील या लाल पिवळ्या ध्वजास जिल्हा प्रशासनाकडून संरक्षण मिळत आहे.आता थेट केंद्रीय गृह मंत्रालयाने यात लक्ष घातल्याने लाल पिवळा ध्वज हटवला जातो की नाही हे बघणं महत्वाचं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%95", "date_download": "2018-04-27T04:54:52Z", "digest": "sha1:TL4PJZYRIVC5ZNQQZQPRTUSZOYAATSPJ", "length": 7685, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उद्योजक - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएखाद्या व्यवसायात उद्यम साध्य करण्याला उद्योजकता असे म्हणता येते. उद्योजकता खालील गुणांवर साध्य करता येऊ शकते.\nग्राहकाभिमुखता - ग्राहकांचे समधान\nनवनवीन संकल्पना वापरून उद्योगवाढीसाठी प्रयत्‍नशील असणे\nउद्योग प्रक्रियेचा पूर्ण तपशील माहिती करणे\nयोग्य तेथे लाच अथवा भेटवस्तू देणे\nलाचखोर लोकांचा राग न येऊ देता त्यांच्याशी गोड गोड बोलणे\nसरकारी नियम माहिती करून त्यानुसारच व्यवसाय करणे\nदबाव गट बांधता येणे\nदबाव तंत्र वापरता येणे\nपैश्यांच्या आवक जावकवर बारीक लक्ष ठेवता येणे\nनफा येवो, अथवा तोटा, न डगमगता परिस्थिती हाताळणे\n१०.१ पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम\n१०.२ बीज भांडवल योजना\n१०.३ ग्रामीण कामगारांसाठी योजना\nपंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम[संपादन]\nहितगुज ग्रूप: मराठी उद्योजक\nतरुणांनो, कल्पना लढवा-उद्योजक व्हा \nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जानेवारी २०१८ रोजी २१:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/print/lifestyle/", "date_download": "2018-04-27T04:49:19Z", "digest": "sha1:W26C4I6H5OZNSCU3VGLRQRKNOVDA3KBI", "length": 15429, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nव्यायामामुळे नैराश्याचा धोका कमी\nव्यायामामुळे नैराश्याचा धोका कमी होत असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.\nउंटिणीचे दूध रोगांवर गुणकारी\nउंटीणीच्या दुधात प्रथिने, जीवनसत्त्वे व अँटी ऑक्सिडंट अधिक असतात, त्यामुळे ते गुणकारी ठरते.\nकर्करोग निदानासाठी कमी वेदनादायी चाचणी\nवेदनादायी बायोप्सीला पर्याय म्हणून कमी खर्चाची रक्तचाचणी विकसित करण्यात आली\nमेंदूच्या स्कॅनिंगमुळे मानसिक आजार शोधण्यास मदत\nमेंदूचा विकार नसलेल्यांना या आजारांपासून दूर ठेवणे शक्य आहे\nहाडांच्या बळकटीसाठी व्यायाम सर्वोत्तम उपाय\nहाडांच्या बळकटीसाठी व्यायामच आवश्यक असल्याचे संशोधकांनी सांगितले\nकेटॅमाइनचा फवारा नैराश्यावर उपयुक्त\nज्या लोकांमध्ये आत्महत्येच्या भावना तीव्र असतात त्यांच्यातही चांगला परिणाम दिसून आला.\nकर्बोदके व साखरेच्या अतिसेवनाने कर्करोगाचा धोका\nउपचारांपूर्वी व नंतर रुग्णांनी घेतलेल्या आहाराचा ४०० कर्करोग रुग्णांमध्ये अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.\nगरम पाणी प्यायल्याने वजन घटण्यास मदत\nपिता येण्यासारखे गरम पाणी लिंबासह घेतल्यास प्रकृतीच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात,\nस्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्याची अचूक पद्धत विकसित\nया तंत्रात स्तनांपासून परावर्तित होणाऱ्या अवरक्त किरणांच्या मदतीने अगदी सुरुवातीच्या अवस्थेतील कर्करोगाच्या गाठी शोधता येतात.\nमीठ कमी करा आणि मूत्रपिंड विकार टाळा\nस्वयंपाकघराची सूत्रे महिलांकडे असतात तेव्हा त्यांनीच मिठाचा वापर कमी करण्याची आवश्यकता आहे.\nनव्या रक्तचाचणीमुळे स्मृतिभ्रंशाचे निदान लवकर\nस्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तीच्या मेंदूमधील अमायलॉइड बीटाचा थर जाड आणि चिकट असतो.\nकर्करोगावरील नवे औषध मुलांसाठीही सुरक्षित\nहुतेक कर्करोगविरोधी औषधे ही शरीरातील विशिष्ट अवयवांना लक्ष्य करीत असतात.\nमुलांची पाण्यातील खेळणी रोगजंतूंचे आगार\nडोळे, कान आणि पोटाचे आजार उद्भवू शकतात\nव्हॉटसअॅपने आणले आणखी एक नवीन फिचर\nसध्या अँड्रॉईड स्मार्टफोनवर उपलब्ध\nमोबाइलवर आधारित एलिसा रक्तचाचणी विकसित\nघरी किंवा क्लिनिकमध्ये कुठेही ही चाचणी करता येते.\nमानसिक आजारावर पुरेशी पोषकद्रव्ये फायदेशीर\nसंशोधकांनी यासाठी स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार झालेल्या ४५७ तरुणांची विविध पातळीवर तपासणी केली\nसेल्फ सव्‍‌र्हिस : एसीची देखभाल\nएसीची कार्यक्षमता आणि आयुर्मान वाढण्यासाठी एसीची वेळोवेळी देखभाल करणे आवश्यक आहे.\nई-सिगरेटमध्ये निकोटिन असते याचा संबंध यकृताच्या मद्यविरहित मेदाच्या रोगांशी असतो.\nमधुमेह असणाऱ्यांना बैठी जीवनशैली धोकादायक\nब्रिटनमध्ये ४.६ दशलक्षपेक्षा अधिक नागरिकांना मधुमेह असून, यातील ९० टक्के टाइप २ प्रकारचा मधुमेह आहे.\nनिद्रानाश, नैराश्य आणि मधुमेह यांसारख्या समस्या आनुवंशिक असण्याची संभावना संशोधकांनी वर्तवली आहे.\nबुद्धिमत्तेशी संबंधित पाचशेहून अधिक जनुकांचा शोध\nबुद्धिमत्तेवर जनुकांचा परिणाम जसा यात दिसून येतो.\nहृदयविकाराशी संबंधित ३६ जनुके शोधण्यात यश\nवैज्ञानिकांनी हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित ३६ नवी जनुके शोधून काढली आहेत.\nरक्तदाबाचे निरीक्षण करणारे अ‍ॅप विकसित\nभारतीय वंशाच्या संशोधकांनी रक्तदाबाचे निरीक्षण करणारे मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे.\nमाशाचे तेल हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nमाशाचे तेल हे बराच काळापासून मानवी शरीरासाठी पोषक मानले जाते, कारण त्यात ओमेगा ३ मेदाम्ले असतात.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/open-defecation-will-be-punishavble-in-kolhapur-region-now-271199.html", "date_download": "2018-04-27T04:58:37Z", "digest": "sha1:VSMJMCH57PRESQ5U2YYIURKJRPGVC4IT", "length": 11778, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उघड्यावर शौचावर बसल्यास दंडात्मक कारवाई-कोल्हापूर पोलिसांचा आदेश", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nउघड्यावर शौचावर बसल्यास दंडात्मक कारवाई-कोल्हापूर पोलिसांचा आदेश\nया कारवाईसाठी ग्रामीण पोलिसांचं एक विशेष पथक तयार करण्यात येणार आहे. पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटलांनी हा आदेश काढलाय. स्वच्छ भारत मिशनसाठीचं एक पाऊल म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.\nकोल्हापूर,02 ऑक्टोबर: कोल्हापूर क्षेत्रातील पोलिसांनी एक नवा आदेश काढलाय. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर पोलिसांकडून आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.\nया कारवाईसाठी ग्रामीण पोलिसांचं एक विशेष पथक तयार करण्यात येणार आहे. पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटलांनी हा आदेश काढलाय. स्वच्छ भारत मिशनसाठीचं एक पाऊल म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. हे पोलिसांचं विशेष पथक ग्रामीण भागात गावोगावी जाणार आहे. जे लोक उघड्या शौचावर बसल्याचे आढळून येतील त्यांच्यावर लगेच दंडात्मक कारवाई करण्यात येईल.\nआता या कारवाईमुळे तरी उघड्याला शौचावर बसण्याचे प्रमाण कमी होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाचा पुरस्कारही जाहीर झाला होता\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.cz/2016_08_26_archive.html", "date_download": "2018-04-27T04:46:25Z", "digest": "sha1:DYTSSI7KBJZN7DGH3SFW7LJO3CNLAUPV", "length": 243503, "nlines": 3248, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.cz", "title": "Dainik Sanatan Prabhat: 08/26/16", "raw_content": "\nपुण्यातील कोंढवा खुर्द येथे हज हाऊस बांधण्यासाठी निधी देण्याचा निर्णय\nहज हाऊसमध्ये देशद्रोही कारवाया होत असल्याचे सिद्ध झालेले असतांना नवनवीन हज हाऊसच्या निर्मितीसाठी जागा देणे म्हणजे देशातील आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासारखेच नव्हे का \nवारकरी भवनाचा प्रश्‍न प्रलंबित ठेवणार्‍या पुणे महानगरपालिकेचा हा पक्षपात म्हणायचा का \nपुणे, २५ ऑगस्ट - शहरातील कोंढवा खुर्द भागामध्ये हज हाऊस बांधण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी दिला होता. त्यासाठी पदपथाच्या निधीचे वर्गीकरण करून १ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आगामी पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून बहुमताच्या जोरावर स्थायी समितीमध्ये २४ ऑगस्ट या दिवशी घेतला आहे. (हिंदूंनो, अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार्‍या अशा पक्षांना पालिकेच्या आगामी निवडणुकीत घरी बसवा - संपादक) हज हाऊससाठी पैसे देण्याच्या निर्णयाला शिवसेना आणि भाजप यांनी विरोध केला. तरीही हज हाऊसला संमती देण्यात आली; पण वारकरी भवनाचे काय, असा प्रश्‍नही या वेळी उपस्थित करण्यात आला.\nकाश्मिरी युवकांच्या हातात दगडांऐवजी पेन आणि लॅपटॉप असणे आवश्यक \nभारतातून इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी जाण्याच्या सिद्धतेत असणार्‍या बहुतांश सुशिक्षित मुसलमान युवकांच्या हातात लॅपटॉप होते आणि ते सिरियातील इसिसच्या आतंकवाद्यांशी संपर्क साधत होते, हे राजनाथ सिंह यांना माहिती नाही का \nश्रीनगर - काश्मीर खोर्‍यात दीड महिन्यांहून अधिक काळ चालू असलेल्या हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यात शांतता निर्माण करण्यासाठी सर्व पक्षियांची लवकरच बैठक बोलावणार आहे. येथील युवकांच्या हाती दगडांऐवजी पेन आणि लॅपटॉप यांची आवश्यकता आहे. काश्मीरशिवाय भारत स्वत:चे भविष्य बघूच शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. जम्मू-काश्मीरच्या दौर्‍यावर असलेल्या राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या समवेत आयोजित पत्रकार परिषदेत वरील प्रतिपादन केले.\nदौर्‍याच्या पहिल्या दिवशी सिंह यांनी राज्यातील मुसलमान समाजातील विविध गटांच्या तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. या गंभीर परिस्थितीवर मात काढण्यासाठी सर्वांचा सल्ला घेतला. काश्मीर खोर्‍यात शांतता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत असून लवकरच सर्व पक्षियांची भेट घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.\n(म्हणे) मंदिराचा आर्थिक व्यवहार महसूल खात्याच्या अखत्यारित असल्याने आमदार आणि नगराध्यक्ष यांचा संबंध येत नाही \nराज्य गुन्हे अन्वेषण विभागाने अपहाराचा ठपका\nठेवलेला असतांना काँग्रेसचे आमदार मधुकर\nचव्हाण यांच्याकडून दिशाभूल करणारे विधान \nधाराशिव, २५ ऑगस्ट - तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कारभारात संस्थानचा पदसिद्ध सदस्य या नात्याने मी कोणत्याही अपप्रकाराला पाठीशी घातले नाही. सिंहासन पेटीचा जाहीर लिलाव शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत आणि महसूल खात्याच्या अधिकार्‍यांच्या अधिपत्याखाली चालतो. मंदिराचा आर्थिक व्यवहार पूर्णपणे महसूल खात्याच्या अखत्यारित होत असल्याने आमदार आणि नगराध्यक्ष यांचा कोणत्याही आर्थिक व्यवहारात संबंध येत नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे आमदार मधुकर चव्हाण यांनी २४ ऑगस्ट या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. मागील २० वर्षांत श्री तुळजाभवानी मंदिरातील मौल्यवान दागिन्यांच्या अपहारप्रकरणी काँग्रेसचे आमदार मधुकर चव्हाण यांच्यावर राज्य गुन्हे अन्वेषण यंत्रणेच्या विभागाने ठपका ठेवला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (याचा अर्थ अन्वेषण यंत्रणा चुकीच्या आणि आपण मात्र योग्य, हे म्हणजे स्वतःच न्यायाधीश बनून निर्णय देण्यासारखेच आहे \nराज्य गुन्हे अन्वेषण यंत्रणेचा अहवाल न्यायालयात सादर करण्यास राज्य सरकारने वेळ मागितला \nश्री तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन दानपेटी\nगैरव्यवहार प्रकरणी दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार\nसंभाजीनगर - श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सिंहासन दानपेटी लिलावाच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपिठात याचिका प्रलंबित आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती एस्.व्ही. गंगापूरवाला आणि के.एल्. वडणे यांच्यासमोर २४ ऑगस्ट या दिवशी सुनावणी झाली. या सुनावणीत खंडपिठाने राज्य गुन्हे अन्वेषण यंत्रणेचा चौकशी अहवाल सादर करण्याची विचारणा केली. त्यावर राज्य सरकारने अहवाल सादर करण्यास वेळ मागून घेतला असून या याचिकेची २ आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.\nदेहलीतील आम आदमी पक्षाने विज्ञापनांवर केले ५२६ कोटी रुपये खर्च \nआम आदमीच्या नावाने सत्तेवर\nयेणार्‍या पक्षाकडून होणार्‍या जनतेच्या पैशांच्या\nउधळपट्टीवर केंद्रशासन काय कारवाई करणार आहे \nनवी देहली - देहलीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने शासकीय कामांची माहिती देण्यासाठी केलेल्या विज्ञापनांवर तब्बल ५२६ कोटी रुपये खर्च केले असून यातील १०० कोटी रुपयांचा हिशेब त्यांनी दिला नसल्याचे भारताचे नियंत्रक महालेखापरीक्षकांच्या (कॅगच्या) अहवालातून समोर आले आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी देहलीतील कायदा सुव्यवस्था बिघडण्यास केंद्र सरकारला उत्तरदायी धरत त्याचा प्रसार करण्यासाठी ७० लाख रुपये खर्च केल्याचे उजेडात आले आहे. आपच्या सरकारने दूरचित्रवाहिनीवरील विज्ञापनांसाठी जनतेच्या पैशाचा गैरवापर केल्याचे कॅगने त्याच्या ५५ पानी अहवालात नमूद केल्याचे एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. देहली सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोठ्या प्रमाणात विज्ञापने देण्यात आली होती. त्यासाठी ३३ कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात आले. यातील ८५ टक्के रक्कम ही देहलीबाहेर खर्च करण्यात आली आहे.\nएका विज्ञापनात एक व्यक्ती झाडू दाखवतांना दिसते. झाडू हे आपचे निवडणूक चिन्ह आहे. हे राज्य सरकारने केलेल्या कामाचे विज्ञापन नसून पक्षाचा प्रचार असल्याचे कॅगने म्हटले आहे.\nगोरक्षकांच्या विधानावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर उघडपणे टीका करू नका - सरसंघचालकांचा संघ परिवाराला आदेश\nआग्रा - नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी गोरक्षकांवर केलेल्या कठोर टीकेनंतर त्यांच्यावर उघडपणे टीका करणे टाळा, असा आदेश सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघ परिवारातील संघटनांना दिला आहे. ते २४ ऑगस्टला आग्रा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यवाहकांच्या मेळाव्यात बोलत होते. या वेळी त्यांनी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्यासह संघाशी संबंधित असलेल्या इतर संघटनांना मोदींच्या वक्तव्याविरुद्ध संताप व्यक्त करून मिळणार्‍या प्रसिद्धीपासून दूर रहा, असे सांगितले. गेल्या काही दिवसांत विश्‍व हिंदु परिषदेच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया या भाजपला अडचणीत आणत असून त्यामुळे संघ परिवारात दुही निर्माण झाल्याचे चित्र निर्माण होत असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे. या भूमिकेतून भागवत यांनी भाजप आणि हिंदू संघटना यांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे.\nदेहलीतील मशिदींबाहेर रस्ता अडवून प्रत्येक शुक्रवारी केल्या जाणार्‍या नमाजाच्या विरोधात अखंड भारत मोर्चाची तक्रार \nप्रत्येक वेळी न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगून हिंदूंच्या धार्मिक उत्सवांवर कारवाई करणारे पोलीस त्याच आदेशांचे आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍या मुसलमानांच्या विरोधात शेपूट घालतात \nकेवळ देहलीतच नव्हे, तर देशातील सहस्रावधी ठिकाणी अशा प्रकारे रस्ता अडवून नमाजपठण केले जाते; मात्र त्याविरोधात एकही निधर्मीवादी आणि पुरोगामी तोंड उघडत नाही \nनवी देहली - शहरातील हासनपूर आगाराजवळ असलेल्या कथित दर्ग्याच्या बाहेर रस्त्यावर प्रत्येक शुक्रवारी शेकडोंच्या संख्येने मुसलमान नमजपठण करतात. अन्य ठिकाणीही मशिदींबाहेर नमाजपठण केले जाते. यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. आता या कथित दर्ग्याला मशीद बनवण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखंड भारत मोर्चा संघटनेकडून पोलिसांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. जर हिंदूंनी अशाच प्रकारे महाआरती किंवा महाहनुमान चालिसा यांचे पठण चालू केले, तर प्रशासनाला ते भारी पडेल, अशी चेतावणी या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संदीप आहुजा यांनी दिली आहे. या संघटनेकडून शहरातील पंचेश्‍वर शिव मंदिर या ठिकाणी मंदिरासमोरील रस्त्यावर हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले.\nस्वभाषाभिमान असलेली आणि धर्माचरण करणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली असोगा, खानापूर, जि. बेळगाव येथील कु. वैष्णवी चेतन मणेरीकर (वय ६ वर्षे) \n१. कु. वैष्णवी स्वभावाने लाघवी आहे.\n२. नवीन व्यक्तींचीही ती आस्थेने विचारपूस करते.\n३. इतरांना साहाय्य करणे\nआजोबा झाडांना पाणी घालत असले किंवा बाई भांडी घासत असली की, ती स्वतः त्यांना साहाय्य करते.\nकु. वैष्णवी ३ वर्षांची असतांना स्वतः झाडू घेऊन झाडत असे आणि सूप हातात घेऊन केर भरण्याचा प्रयत्न करत असे.\n५. सांगितलेले त्वरित आचरणात आणणे\nअ. एकदा मी तिला चूक झाल्यावर दोन्ही कान धरून श्रीकृष्णाची क्षमा मागायची, असे सांगितले. थोड्याच वेळाने गाडीत बसल्यावर दुधाच्या कॅनला तिचा पाय लागला. तेव्हा ती पळत आली आणि म्हणाली, दुधाच्या कॅनला माझा पाय लागला. चूक झाली. मी श्रीकृष्णाची क्षमा मागते. असे सांगून तिने कान धरून श्रीकृष्णाची क्षमा मागितली.\nछत्तीसगडमध्ये सडले अब्जावधी रुपयांचे धान्य \nदेशातील अर्ध्याहून अधिक जनतेला पोटभर अन्न मिळत नसतांना अब्जावधी रुपयांचे धान्य सडणे, हा जनताद्रोह आहे \nसडलेल्या धान्याची दारूच्या व्यापार्‍यांकडून अल्प दरात खरेदी \nरायपूर (छत्तीसगड) - छत्तीसगडमध्ये वेळेत टरफलासह असलेला तांदूळ खरेदी न केल्यामुळे १ अब्ज ७३ कोटी रुपयांचे धान्य सडले आहे. हे सडलेले धान्य गुरेही खाऊ शकत नाही किंवा त्याचा कोणताही उपयोग होऊ शकत नाही. साहजिकच असे धान्य सडल्यावर त्याचा उपयोग केवळ मद्य बनवण्यासाठीच होऊ शकतो. त्यामुळे अल्प किमतीत काही मद्याच्या ठेकेदारांना या धान्याची लिलावात विक्री करण्यात येईल. शासकीय अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे झालेली अब्जावधी रुपयांची ही हानी सरकारला सोसावी लागत आहे. ('दैव देते आणि कर्म नेते', अशा अर्थाची एक म्हण आहे. देवाने देशाला मुबलक प्रमाणात अन्नधान्य दिले; पण त्याचा विनियोग योग्य प्रकारे होत नसेल, तर आपण देवाकडून आणखी काय अपेक्षा करू शकतो \nराज्यात गावोगावी तांदूळ खरेदी केंद्रे उभारण्यात आली आहेत. या माध्यमातून केंद्रसरकारच्या साहाय्याने शेतकर्‍यांकडून प्रतिवर्षी १० सहस्र कोटी किंमतीच्या तांदळाची खरेदी केल्या जाते. या तांदळाची टरफले काढून सरकारी गोदामांमध्ये ठेवण्यात येतो. त्यानंतर हे तांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवले जातात.\nइराकमध्ये इसिसच्या ३६ आतंकवाद्यांना फाशी \nभारत कधीतरी अशी शिक्षा जिहादी आतंकवाद्यांना देईल का \nबगदाद - वर्ष २०१४ मध्ये झालेल्या नरसंहाराच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या इसिसच्या ३६ आतंकवाद्यांना इराकने फाशी दिली आहे. या आतंकवाद्यांनी तिकरिट शहराजवळील स्पीचर येथे १ सहस्र ७०० सैनिकांना ठार केले होते.\nनागरिकांनी १० दिवसांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करावी - जर्मन सरकारचे आवाहन\nजर्मनीवर मोठ्या आतंकवादी आक्रमणाची शक्यता\nबर्लिन - जर्मनीवर जिहादी आतंकवादी आक्रमणाची शक्यता असल्याच्या भीतीने जर्मन सरकारने नागरिकांना घरात कमीत कमी १० दिवस पुरेल इतका खाद्यपदार्थांचा आणि पाण्याचा साठा करायला सांगितले आहे. या संदर्भात जर्मनीच्या गृहमंत्रालयाने ६९ पानांचा प्रस्ताव बनवला आहे. तचेस नागरिक सुरक्षा कायदा १९९५ मध्ये सुधारणा केली जाणार आहे. विरोधी पक्षांतील खासदारांनी लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी उचललेले पाऊल असल्याचा आरोप सरकारवर केला आहे.\nन्यायालयाचे निर्बंध तोडून ठाणे-मुंबईत दहीहंड्या \nसणांचा खरा आनंद घेण्यासाठी हिंदु राष्ट्रच (सनातन धर्म राज्यच) हवे \nकायदा तोडल्याविषयी कार्यकर्त्यांची मग्रुरीची भाषा \nमुंबई - २० फुटांपेक्षा अधिक थर लावून आणि अल्पवयीन युवकांचा सहभाग असलेल्या दहीहंड्या फोडून ठाणे आणि मुंबई येथे दहीहंडी उत्सव मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा उघडपणे भंग केला. ठाणे येथील नौपाडा भागात मनसे पुरस्कृत जय जवान पथकाने ९ थरांची हंडी फोडून ११ लाखांचे पारितोषिक जिंकले. या मंडळावर आणि मनसे आयोजकांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. भरभक्कम राजकीय पाठिंबा असणारे मनसेचे आयोजक या संदर्भात म्हणाले, \"माझ्या साहेबांवर ९३ गुन्हे प्रविष्ट असल्याने माझ्यावर १ झाला, तर मला त्याची पर्वा नाही.\"\n(म्हणे) 'हिंदूंनी आपल्या धार्मिक भावनांकडे कानाडोळा करायला पाहिजे \nअमरावती येथील महानगरपालिका आयुक्तांचे हिंदुद्रोही विधान \nहिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी आहेत \nअमरावती - तुम्ही ज्या धर्माचे आहात, त्याच धर्माचा मीही आहे. तुम्ही गणेशमूर्ती विसर्जनाविषयी सूचना करण्यास आला आहात, तर तुम्ही कोणते आर्थिक योगदान देऊ शकता काही गोष्टींसाठी हिंदूंनी आपल्या धार्मिक भावनांकडे कानाडोळा करायला पाहिजे, असे संतापजनक विधान येथील महानगरपालिका आयुक्त श्री. हेमंत पवार यांनी केले. (अन्य धर्मियांच्या संदर्भात असे विधान करण्याचे धाडस आयुक्त महाशयांनी केले असते का काही गोष्टींसाठी हिंदूंनी आपल्या धार्मिक भावनांकडे कानाडोळा करायला पाहिजे, असे संतापजनक विधान येथील महानगरपालिका आयुक्त श्री. हेमंत पवार यांनी केले. (अन्य धर्मियांच्या संदर्भात असे विधान करण्याचे धाडस आयुक्त महाशयांनी केले असते का - संपादक) गणेशमूर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन केले जावे आणि कृत्रिमरित्या विसर्जन टाळावे, या मागण्यांचे निवेदन घेऊन येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त आणि महापौर यांच्याकडे गेले होते. या वेळी आयुक्त बोलत होते. आयुक्तांच्या विधानामुळे संतप्त झालेल्या हिंदूंनी त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. हिंदु महासभेचे श्री. नितीन व्यास यांनी विचारले, \"धार्मिक भावनांकडे केवळ हिंदूंनीच कानाडोळा करावा का - संपादक) गणेशमूर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन केले जावे आणि कृत्रिमरित्या विसर्जन टाळावे, या मागण्यांचे निवेदन घेऊन येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त आणि महापौर यांच्याकडे गेले होते. या वेळी आयुक्त बोलत होते. आयुक्तांच्या विधानामुळे संतप्त झालेल्या हिंदूंनी त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. हिंदु महासभेचे श्री. नितीन व्यास यांनी विचारले, \"धार्मिक भावनांकडे केवळ हिंदूंनीच कानाडोळा करावा का \" त्यावर आयुक्त निरुत्तर झाले. महापौर सौ. रीना नंदा यांनी हिंदुत्ववाद्यांनी दिलेल्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. या वेळी शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. नरेंद्र केवले, हिंदु महासभेचे श्री. नितीन व्यास, योग वेदांत सेवा समितीचे श्री. मानव बुद्धदेव, हिंदुराज संघटनेचे श्री. महेंद्र श्रीवास्तव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अभिषेक दीक्षित, श्री. महेश लडके, समाजसेविका कु. गुंजन गोळे, वीर सावरकर युवा संघटनेचे श्री. सोपान कनेरकर आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.\nएन्आयएकडून जाहिदच्या विरोधात आरोपपत्र दाखल\nकेंद्रात हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचे शासन असतांनाही हिंदु नेत्यांच्या हत्या होत असतील, तर धर्मांध अधिक उद्दाम झाले, असा त्याचा अर्थ घ्यायचा का \nदाऊदचा सहकारी जाहिदने भरूच हत्याकांडासाठी पैसे पुरवले होते \nगुजरातमधील भाजप नेत्यांच्या हत्येचे प्रकरण\nनवी देहली - गुजरातमधील भाजप नेत्यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एन्आयएने) कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी जाहिद मिया उपाख्य जाओच्या विरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. जाहिदवर या प्रकरणातील मारेकर्‍यांना पैसे पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१५ मधे शिरीश बंगाली आणि प्रग्नेश मिस्त्री या भाजप नेत्यांच्या भरूचमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्या होत्या. या हत्याकांडाप्रकरणी जाहिदसह १० आरोपींवर आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. जाहीद हा दाऊद इब्राहिमचा दक्षिण आफ्रिकेतील हिर्‍याचा व्यवसाय सांभाळतो. एन्आयएने दिलेल्या माहितीनुसार जाहिदकडे दक्षिण अफ्रिकेचे नागरिकत्व असून सध्या तो प्रीटोरियात रहात आहे. त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी एन्आयए प्रयत्न करत आहे. एन्आयएच्या मते हे हत्याकांड दाऊद टोळीच्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचा एक भाग होता.\nमेरठ (उत्तरप्रदेश) येथे गतीमंद युवतीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी इमामाला अटक \nअशा वासनांध बलात्कार्‍यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा करावी \nमेरठ (उत्तरप्रदेश) - येथे २० वर्षीय गतीमंद युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी हुजैफा आणि अब्दुल रशीद या दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील हुजैफा हा रोहता येथील एका मशिदीचा इमाम आहे. (धर्मांधांची वासनांधता \nबक्सर (उत्तरप्रदेश) येथे ५०० दलितांचे धर्मांतर \nकेंद्र सरकारने लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा बनवून धर्मांतराला रोखले पाहिजे \nघरवापसीला विरोध करणारे हिंदूंच्या धर्मांतरावर मात्र नेहमीच मौन बागळतात \nबक्सर (उत्तरप्रदेश) - येथील चौंगाई गांवातील ५०० दलितांनी हिंदु धर्माचा त्याग करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. त्यांना आमिष दाखवून धर्मांतरित करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तसेच आणखी ५०० दलितांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जात आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हाधिकारी रमण कुमार यांनी याची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.\n'हिंदु धर्मगुरु दशनाम गोसावी आणि त्यांचे दुर्मिळ मंत्र' या पुस्तकाचे प्रकाशन\nउजवीकडून कौलव मठाचे श्री. आनंदा गिरी, संपादक श्री. य.ग.गिरी,\nसर्वश्री प्रमोद गिरी, अजित गिरी, उत्तम गिरी आणि महादेव गिरी\nकोल्हापूर - निंगुडगे, तालुका आजरा येथे 'हिंदु धर्मगुरु दशनाम-गोसावी आणि त्यांचे दुर्मिळ मंत्र' या पुस्तकाचे प्रकाशन अभियंता प्रमोद गिरी यांच्या शुभहस्ते पार पडले. ब्रह्मीभूत कृष्णा गणपतबुवा (निंगुडगे, आजरा) यांचे उत्तरकार्यगुरु भंडारा १२ ऑगस्ट या दिवशी होता. त्या वेळी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या प्रसंगी धर्मगुरु महादेवगिरी, दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष श्री. उत्तम गोसावी आणि सचिव श्री. अजित गिरी, कौलव मठाचे आनंदा गिरी आदींच्या समवेत 'करवीर प्रगती'चे संपादक श्री. य.ल. गिरी, श्री. निंगुडगेकर हे उपस्थित होते.\nखोट्या शिधापत्रिका बनवणार्‍या संबंधितांवर फौजदारी गुन्हा प्रविष्ट करून तपास अहवाल सादर करा \nवाहतूक सेनेचे धमेंद्र कोळी यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाचा निर्णय\nसांगली, २५ ऑगस्ट (वार्ता.) - शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. धमेंद्र (आबा) कोळी यांनी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून बनावट शिधापत्रिका बनवणार्‍या दुकान मालक हसीना सत्तार मुरसल यांच्यासह आठ जणांच्या विरुद्ध येथील जिल्हा न्यायालयात या सर्वांवर कारवाई होण्यासाठी याचिका प्रविष्ट केली होती. याचिकेवर निर्णय देतांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस्.डी. जवळगेकर यांनी सर्व संबंधितांवर गुन्हा प्रविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचसमवेत सांगली शहर पोलिसांना या संदर्भात ३१ ऑगस्टअखेर तपास अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले आहेत.\nरा.स्व. संघावर केलेल्या आरोपावर मी आजही ठाम \nकोलांट्या उड्या मारणारे राहुल गांधी \nनवी देहली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते गांधी यांच्या हत्येत सहभागी होते, असे विधान केल्याच्या प्रकरणी खटल्याला सामोरे जात असलेल्या राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी न्यायालयात 'आपण असे बोललोच नाही', असे म्हटले होते; मात्र २५ ऑगस्टला राहुल यांनी परत विधान केले असून 'मी जे बोललो त्या प्रत्येक शब्दावर मी ठाम आहे', असे म्हटले आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी बोलतांना राहुल यांनी हे विधान केले होते.\nसरोगसीवर बंधने आणणारे विधेयक केंद्रीय मंत्रीमंडळाकडून संमत \nनवी देहली - भारतातील सरोगेट मातांच्या (गर्भाशयात अन्य दांपत्याच्या गर्भाला वाढवणारी माता) हक्काचे विधेयक नुकतेच केंद्रीय मंत्रीमंडळाने संमत केले. कायदेशीर विवाहित भारतीय जोडप्यांनाच पालकत्वासाठी सरोगसीचा आधार घेता येईल. या विधेयकात सिंगल पॅरेंट, अविवाहित, समलिंगी जोडप्यांना सरोगसीद्वारे मूल दत्तक घेण्याला मनाई करण्यात आली आहे. या संदर्भात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या की, देशात जी गोष्ट आवश्यकता म्हणून रुजली होती, ती छंद म्हणून जोपासली जात होती. आवश्यकता छंद झाल्यामुळेच एक किंवा दोन मुले असतांनाही वलयांकित लोक सरोगसीमध्ये रुची दाखवतांनाचे चित्र निर्माण झाले. आरोग्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सरोगसी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती स्वराज यांनी दिली.\nपितृपक्षात स्पेक्ट्रमचा लिलाव करू नये \nदूरसंचार आस्थापने संपूर्णपणे विज्ञानवादाचे कार्य करत असतांना त्यांच्याकडून अशी मागणी होणे, ही अंधश्रद्धा कशी म्हणता येईल \nअंधश्रद्धेच्या नावाखाली श्रद्धेचे भंजन करणार्‍या अंनिससारख्या संघटना आणि पुरोगामी आता काय बोलणार आहेत \nदूरसंचार आस्थापनांकडून केंद्रसरकारला विनंती\nनवी देहली - केंद्र सरकारकडून दूरसंचाराच्या संदर्भातील स्पेक्ट्रमचा लिलाव २९ सप्टेंबरला पितृपक्षात होणार आहे. हा लिलाव पितृपक्षात ठेवू नये, अशी विनंती या क्षेत्रांतील मोठमोठ्या आस्थापनांकडून सरकारला करण्यात आला. या विनंतीचा मान राखण्याचा सरकारकडूनही प्रतिसाद देण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. २९ सप्टेंबरऐवजी १ ऑक्टोबरच्या आश्‍विन शुक्ल प्रतिपदा म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दिवा ठेवण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे. या संदर्भात दूरसंचार खात्याचे सचिव जे.एस्. दीपक म्हणाले की, आस्थापनांनी आम्हाला विनंती केल्याने आम्ही लिलाव नवरात्रीपर्यंत पुढे ढकलण्याचा विचार करत आहोत. जर त्यांना नवरात्रीत लिलाव करण्यासाठी योग्य वाटत असेल, तर मला वाटते तसे होऊ शकते.\nहिंदूंपेक्षा मुसलमानांमध्ये अधिक प्रमाणात घटस्फोट होतात \nसर्वधर्मसमभाव मानणार्‍यांनो, हे लक्षात घ्या \nख्रिस्त्यांंमध्ये अविवाहितांचे प्रमाण सर्वाधिक\nजैन धर्मात घटस्फोटाचे प्रमाण अल्प\nनवी देहली - घटस्फोट किंवा विवाहानंतर विभक्त होण्याचे प्रमाण हिंदूंपेक्षा मुसलमानांमध्ये अधिक असल्याचे जनगणनेच्या २०११ च्या अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार भारतामध्ये ख्रिस्ती आणि बौद्ध धर्मियांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर जैन धर्मात सर्वाधिक अल्प घटस्फोट होत असल्याचे आढळून आले आहे. १. या अहवालानुसार एकत्र न रहाणार्‍या हिंदु धर्मीय दांपत्यांसह प्रत्येकी १ सहस्र विवाहित जोडप्यांपैकी ५.५ टक्के जोडपे विभक्त होत आहेत, तर घटस्फोटाचे प्रमाण १.८ टक्के आहे. २. मुसलमान धर्मियांमधील तलाक पद्धतीमुळे घटस्फोटित महिलांचे प्रमाण प्रत्येकी १ सहस्र विवाहित महिलांमध्ये ५ टक्के आहे. ३. विदुर (पत्नी मृत झालेले) पुरुषांपेक्षा विधवा महिलांचे प्रमाण २-३ पट अधिक आहे. ४. हिंदूंच्या एकूण लोकसंख्येपैकी १६ टक्के पुरुष अविवाहित आहेत, तर १० टक्के महिला अविवाहित आहेत. ५. ख्रिस्त्यांमध्ये अविवाहितांचे प्रमाण सर्वाधिक असून पुरुषांचे प्रमाण २१ टक्के, तर महिलांचे प्रमाण १८ टक्के आहे.\nप.पू. प्रमुख स्वामीजी महाराज हे ईश्‍वरीय व्यक्तीमत्व \nचोपडा - परम पूज्य ब्रह्मलीन प्रमुख स्वामीजी महाराजांनी आपल्या जीवनकालात जगभरात अनुमाने १३०० भव्य मंदिरांचे निर्माण केले. कारण मंदिरातून माणुसकी वाढते यावर त्यांचा विश्‍वास होता. जगभरात प्रवास करून विविध धर्माच्या व्यक्तींना भेटून विश्‍वशांतीचा विचार स्वामीजींनी मांडला. धर्माच्या नावाने संघर्ष नको, ही भावना असणारे प्रमुख स्वामीजी हे ईश्‍वरीय व्यक्तीमत्व होते, असे भावोद्गार महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुण गुजराथी यांनी काढले. येथील गो.भि. जिनींगमध्ये बाबाजी परिवार, चंद्रहास गुजराथी आणि स्वामी नारायण मंडळ यांच्या वतीने आयोजित श्रद्धांजली सभेत बोलत होते. या वेळी मंचावर धुळे येथील आनंदजीवनस्वामी, योगीस्नेही स्वामी, रामेश्‍वर मंदिराचे महंत नारायण स्वामी, माजी आ. डॉ. सुरेश पाटील, पंकज समूहाचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले हे होते.\nसंभाजीनगर येथे अल्पवयीन मुलीवर ४ जणांकडून अत्याचार\nहे कायदा-सुव्यवस्था संपल्याचे लक्षण \nसंभाजीनगर, २५ ऑगस्ट - येथील जिन्सी भागातील एका शाळेत शिकणार्‍या ८ वर्षांच्या एका मुलीवर धर्मांध अहमद खान आमिर खान याने अत्याचार केले. आजारी पडलेल्या अल्पवयीन मुलीने आणखी ३ रिक्शाचालक आणि शाळेतील संगणक शिकवणारे शिक्षक यांनीही अत्याचार केल्याची माहिती कुटुंबियांना दिली. कुटुंबियांनी जिन्सी पोलीस ठाण्यात २४ ऑगस्ट या दिवशी तक्रार दिली असून संबंधितांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.\nठाणे महानगरपालिका आयुक्तांना वाहत्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करणे शास्त्रानुसार योग्य असल्याविषयीचे निवेदन\nठाणे आयुक्तांना निवेदन देतांना कार्यकर्ते\nठाणे - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महानगरपालिकेचे आयुक्त श्री. सुनील चव्हाण यांना गणेशमूर्तींचे विसर्जन शास्त्रानुसार वाहत्या पाण्यात करणे कसे योग्य आहे, याविषयीचे निवेदन देण्यात आले. ठाणे शहरातील सर्व तलावांत एक भिंत उभारून ठराविक भागात विसर्जन करणे हा कृत्रिम तलावाला उत्तम पर्याय आहे. त्यातून निधीचीही बचत होईल. या वेळी आयुक्तांनी तलावात भिंत उभारून विसर्जनाची व्यवस्था करण्याविषयी सूचना देणार असल्याचे आश्‍वासन दिले. निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nमुसलमान सैनिकाच्या दुसर्‍या पत्नीलाही मिळणार निवृत्तीवेतनाचा लाभ \nबहुसंख्य हिंदूंपेक्षा अधिक लाभ घेणारे देशातील अल्पसंख्यांक मुसलमान \nनवी देहली - आर्म्ड फोर्सेस ट्रिब्यूनल (एएफ्टी)च्या मुख्य पीठाने दिलेल्या आदेशानुसार आता मुसलमान सैनिकाच्या दुसर्‍या पत्नीलाही पहिल्या पत्नीप्रमाणे आरोग्य योजना आणि निवृत्ती वेतन यांचा लाभ मिळणार आहे. पीठाने म्हटले की, जर मुसलमान सैनिक पहिल्या पत्नीसमवेतचे संबंध कायम ठेवत दुसरा विवाह करत असेल, तर तिलाही पहिल्या पत्नीला मिळणार्‍या सर्व सुविधा मिळायला हव्यात; कारण तीही पहिल्या पत्नीप्रमाणे पतीवर अवलंबून आहे. लेफ्ट. कर्नल सरदार अहमद खान (निवृत्त) यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर लवादाने हा निर्णय दिला.\nरोहित वेमुला दलित नव्हता - न्यायालयीन आयोगाचा निर्वाळा\nनवी देहली - भाग्यनगरच्या केंद्रीय विद्यापिठात संशोधन करणारा पीएच्डीचा विद्यार्थी रोहित वेमुला दलित नव्हता, असा निर्वाळा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्थापन केलेल्या न्यायालयीन आयोगाने दिला आहे. आत्महत्या केलेला रोहित वेमुला हा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातींपैकी नव्हता, असे या अहवालात म्हटलेले आहे. रोहित वेमुला दलित असण्याच्या सूत्रावर सर्व राजकीय पक्षांनी केंद्रसरकारच्या विरोधात आंदोलन केले होते, तर अनेकांनी पुरस्कार परत केले होते; मात्र या निर्वाळ्यानंतर त्यांचा ढोंगीपणा उघड झाला आहे. १७ जानेवारी २०१६ या दिवशी रोहितने आत्महत्या केली होती. रोहितचा भाऊ राजा यांनी रोहित दलित नव्हता हे आयोगाचे म्हणणे नाकारले आहे.\nमदर तेरेसा यांंच्या गौरवार्थ विशेष टपाल पाकीट \nभारतात सहस्रावधी हिंदु संत असतांना त्यांच्या गौरवार्थ सरकार टपाल पाकीट का काढत नाही \nकोलकाता - गरिबांची कथित सुश्रुषा करण्याच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचा आरोप असणार्‍या मदर तेरेसा यांना संतपद देण्याचा समारंभ व्हॅटिकन सिटी येथे होणार आहे. तत्पूर्वी भारताकडून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एक विशेष टपाल पाकीट प्रकाशित करण्यात येणार आहे. २ सप्टेंबरला या पाकिटाचे अनावरण करण्यात येईल.\nभारतीय टपाल खात्याकडून प्रकाशित करण्यात येणारे हे पाकीट रेशमापासून बनवलेले असणार आहे. त्यावर वर्ष २०१० मध्ये मदर तेरेसा यांच्या जन्म शताब्दीनिमित्त भारत सरकारने बनवलेले ५ रुपयांचे नाणे कोरण्यात येणार आहे. अशी केवळ १ सहस्र पाकिटेच बनवण्यात येणार आहेत.\nशारदा गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम् यांच्या पत्नी नलिनी यांना समन्स \nनवी देहली - सहस्रो कोटी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडीकडून) माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम् यांना समन्स बजावण्यात आले आहे. त्यांची या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे.\nकेंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्रविष्ट केलेल्या सहाव्या पुरवणी आरोपपत्रात नलिनी यांच्या नावाचा उल्लेख साक्षीदार किंवा आरोपी म्हणून नसला, तरी वादग्रस्त व्यवहारांची गुप्त माहिती असणारी व्यक्ती म्हणून त्यांच्या नावाचा आरोपपत्रात समावेश आहे.\nसौदी अरेबियाच्या कारागृहात २ सहस्र भारतीय कामगार अटकेत \nकामगारांची भारत सरकारकडे सुटकेची मागणी\nनवी देहली - भारतातून कामानिमित्त सौदी अरेबियाला गेलेल्या २ सहस्रांहून अधिक लोकांना तेथील पोलिसांनी कारागृहात डांबून ठेवले आहे. त्यामुळे त्यांनी भारत सरकारकडे सुटकेची मागणी केली आहे.\nत्यांना त्यांच्या पूर्वीच्या आस्थापनाच्या मालकांनी अनेक मास वेतन न दिल्यामुळे त्यांनी दुसर्‍या कंपनीत कामाला प्रारंभ केला. त्यानंतर एक दिवस अचानक तेथील पोलिसांनी त्यांना कारागृहात टाकले. पोलिसांच्या नुसार या लोकांवर सरकारकडून १० सहस्र रियालचा (अनुमाने १ लक्ष ८० सहस्र रुपयांचा दंड) लावण्यात आला आहे. सौदीच्या नियमानुसार एखादा कामगार पहिल्या आस्थापनाकडून पासपोर्ट परत न घेताच दुसर्‍या आस्थापनात काम करत असेल, तर सरकार त्याला दंड ठोठावून अटक करते आणि दंड न दिल्यास त्याला त्याच्या देशात परत पाठवते. या पीडितांनी एक ध्वनीचित्रफीत सिद्ध केली. या चित्रफितीद्वारे आज तक या वृत्तवाहिनीशी संपर्क केला आणि जेद्दा येथील कारागृहातून सोडवण्याची भारत सरकारकडे साहाय्याची मागणी केली आहे.\nउत्तरप्रदेशात ५ महिन्यांत बलात्काराच्या १ सहस्र घटना \nबलात्कार करणार्‍यांचे राज्य झालेले उत्तरप्रदेश \nउत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा होऊनही केंद्रसरकार जर काहीच कारवाई करणार नसेल, तर जनता कोणाकडे दाद मागणार \nलक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) - उत्तरप्रदेशात गेल्या ५ मासांत बलात्काराचे १ सहस्र १२, तर छेडछाडीचे ४ सहस्र ५२० गुन्हे प्रविष्ट झाल्याची माहिती सरकारने दिली आहे. राज्याच्या विधानसभेत भाजपचे सतीश मेहाना यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला सरकारने दिलेल्या लेखी उत्तरात चालू वर्षात १५ मार्च ते १८ ऑगस्ट या कालावधीत बलात्कार आणि महिला छेडछाडीसह लूटमारीचे १ सहस्र ३८६, तर दरोड्याच्या ८६ गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. अशा गुन्ह्यांच्या प्रभावी तपासणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात गुन्हा शाखेची स्थापना करण्यात आली आहे.\nसनातनच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्च्यातील मागण्यांचे निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन \nपुणे, २५ ऑगस्ट (वार्ता.) - समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेच्या समर्थनार्थ महाराणा प्रताप उद्यानापासून कसबा गणपति मंदिरापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला होता. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुरोगाम्यांकडून कोणत्याही पुराव्यांविना पूर्वग्रहातून केल्या जाणार्‍या सनातन संस्थेच्या अपकीर्तीच्या पार्श्‍वभूमीवर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित हिंदुत्ववाद्यांनी 'डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी अन्वेषण यंत्रणांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे चौकशी करावी आणि राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवावा', अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना देण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.\n(म्हणे) 'तानाजी मालसुरे यांचे टोपणनाव 'सिंह' होते \nमुलांना विकृत इतिहास शिकवून त्यांच्यापासून\nसत्य लपवणारे आयसीएस्ई बोर्ड विसर्जित करा \n'आयसीएस्ई' पाठ्यक्रम मंडळाचा जावईशोध \nमुंबई - कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (आयसीएस्ई) बोर्डाच्या 'होम स्कूल'च्या पुस्तकात तानाजी मालुसरे यांचे टोपणनाव सिंह होते. त्यांच्या सन्मानार्थ किल्ल्याला सिंहगड नाव पडले, असा शोध या पुस्तकात लावण्यात आला आहे. (हा नवा शोध लावणार्‍या बोर्डाला आता पुरस्कार द्यावा ऐतिहासिक संदर्भ न देता इतिहासाची वाट्टेल तशी मोडतोड करणार्‍या या बोर्डाच्या व्यवस्थापन मंडळावर शासनाने कारवाई करावी ऐतिहासिक संदर्भ न देता इतिहासाची वाट्टेल तशी मोडतोड करणार्‍या या बोर्डाच्या व्यवस्थापन मंडळावर शासनाने कारवाई करावी \nअमेरिका दिवाळीवर टपाल तिकीट काढणार \nन्यूयॉर्क - दिवाळीवर टपाल तिकीट काढावे, अशी मागणी अमेरिकेत रहाणार्‍या भारतीय वंशाच्या नागरिकांकडून अनेक वर्षांपासून केली जात होती. त्याला अमेरिकेतील कायदेतज्ञांनी अनुमती दिल्याने यावर्षी अशा प्रकारचे टपाल तिकीट प्रकाशित होणार आहे. सोनेरी रंगातील चमचमत्या पार्श्‍वभूमीवर ज्योतीने उजळलेल्या परंपरागत दिव्याचे चित्र या तिकिटावर असणार आहे. त्यावर 'फॉरएव्हर यूएस्ए २०१६' हे शब्द असतील. ५ ऑक्टोबरला या टपाल तिकिटाचे प्रकाशन होणार आहे.\nफ्रान्समध्ये बंदी असतांनाही 'बुर्कीनी' घालून पोहणार्‍या मुसलमान महिलेवर कारवाई \nपॅरिस - फ्रान्समध्ये पोहतांना मुसलमान महिलांकडून घालण्यात येणार्‍या 'बुर्कीनी' या पेहरावावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही नीस शहरातील किनार्‍यावर बुर्कीनी घालून पोहणार्‍या एका मुसलमान महिलेवर पोलिसांनी कारवाई करून तिला बुर्कीनी काढण्यास भाग पाडले. आदल्या दिवशी पोलिसांनी कान्स येथे ४ मुसलमान महिलांकडून बुर्कीनी घातल्यावरून ३ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला होता.\nकान्सचे महापौर डेव्हीड लिस्नर्ड मेयर यांनी म्हटले आहे की, आम्ही त्या गणवेशांवर बंदी घालत आहोत, जी इस्लामच्या कट्टरतेची प्रतीके आहेत. फ्रान्समध्ये २०११ पासून सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावरही बंदी आहे.\nपाकव्याप्त काश्मीरविषयी अमेरिकेकडून चिंता \nअमेरिकेने केवळ तोंडदेखली चिंता व्यक्त न करता पाकला कारवाई करण्यास भाग पाडावे किंवा भारताला कारवाई करण्यास साहाय्य करावे \nवॉशिंग्टन - अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी म्हटले आहे की, पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकारांची स्थिती पाहून अमेरिकेला चिंता वाटत आहे. आम्ही आमच्या मानवाधिकाराच्या अहवालात अनेक वर्षे याचा उल्लेख केला आहे. (जे अमेरिकेला कळते ते भारत सरकारला का कळत नाही \nराज्याच्या गृहखात्याच्या विरोधात सर्वाधिक तक्रारी \nपारदर्शी आणि जनताभिमुख शासन देण्यासाठी वचनबद्ध\nअसलेल्या भाजप सरकारने याकडे लक्ष देऊन कारवाई करावी \nमुंबई, २५ ऑगस्ट - गेल्या २ वर्षांत ३१ खात्यांच्या विरोधात २ लक्ष ४४ सहस्र ११२ तक्रारी आल्या आहेत. त्यातील सर्वाधिक तक्रारी या गृह खात्याविरोधात आहेत. गृह खात्याच्या विरोधात सर्वाधिक म्हणजे, ७१ सहस्र ४७५ तक्रारी आल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले. (यावरून गृह विभागामध्ये किती अनागोंदी असेल, हेच दिसून येते. राज्यातील गृह विभागाची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार्‍या पोलीस महासंचालकांनी याची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी. - संपादक)\nगलगली यांनी पुढे सांगितले की, महसूल आणि वन खात्याविरोधात २४ सहस्र २९३, तर नगर विकास विरोधात १५ सहस्र ३८८, सामान्य प्रशासन आणि ग्राम विकास यांच्या विरोधात अनुक्रमे ९ सहस्र ४६१ आणि ९ सहस्र ३६८ एवढ्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. (यावरून शासकीय विभागातील कर्मचारी जनतेशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा \nकाबूलमध्ये अमेरिकी विद्यापिठावरील आक्रमणात १२ जण ठार \nकाबूल - येथील अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ अफगाणिस्तान या शैक्षणिक संस्थेवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात १२ ठार, तर ३० जण घायाळ झाले आहेत.\nविदेशी वृक्षांचे धोके ओळखून देशी वृक्षांचीच लागवड करा \nजागतिक हवामानाच्या पालटामुळे संपूर्ण जगासमवेत भारतालाही वृक्षारोपण अन् संवर्धन याचे महत्त्व पटून खडबडून जाग आली आहे. आधुनिकीकरणाच्या महत्त्वाकांक्षेपोटी संपूर्ण जगभरातच बेसुमार वृक्षतोड झाली. त्यास भारतही अपवाद राहिला नाही आणि सद्य:स्थिती केवळ २१.३४ प्रतिशत भूमी ही वनक्षेत्र म्हणून गणली जात आहे. विविध स्वयंसेवी संघटना, आस्थापने आणि शासकीय स्तरावर कित्येक कोटी वृक्षारोपणाचा संकल्प केला जातो. तो संकल्प काही अंशी पूर्णही केला जातो; परंतु त्या वेळी नैसर्गिक समतोल राखणे आणि संपूर्ण जीवसृष्टी यांसाठी कोणते वृक्ष उपयोगी आहेत, या सूत्रांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आढळते.\nमुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मप्रसाराच्या कार्याचा जुलै २०१६ मधील आढावा\n१ अ. राष्ट्रीय हिंदू आंदोलन : कोपरखैरणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वेळी पाऊस पडत असतांनाही धर्माभिमानी सक्रिय सहभागी झाले होते. या वेळी आंदोलनाचे सूत्रसंचालन हिदु राष्ट्र सेनेचे श्री. भालचंद्र गायकवाड यांनी केले. आंदोलनाच्या शेवटी उपस्थित १६० नागरिकांना सनातन प्रभातच्या हिंदु एकता विशेषांकाचे वाटप करण्यात आले.\n१ आ. पत्रलेखनाच्या माध्यमांतून जागृती : या मासात (महिन्यात) एकूण ५१ (४० मराठी, ९ हिंदी आणि २ गुजराती) वृत्तपत्रांना हिंदू अधिवेशन अणि राष्ट्र अन् धर्म या विषयांवरील पत्रे पाठवली होती. यातील २२८ मराठी आणि ५२ हिंदी पत्रे विविध नियतकालिकांत प्रसिद्ध झाली.\n१ इ. हिंदूसंघटन मेळाव्यांमधील धर्माभिमान्यांचा कृतीशील सहभाग\n१ इ १. गोवंडी : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोवंडी येथे २४ जुलै २०१६ या दिवशी हिंदूसंघटन मेळावा झाला. २०० हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी यांनी त्याचा लाभ घेतला. हिंदूसंघटन मेळाव्यात सर्वश्री विनोद जगताप, राहुल पवार, विक्रम यादव, सुभाष गायकवाड आणि राहुल भुजबळ या धर्माभिमान्यांनी प्रसार करणे, बैठका घेणे, प्रदर्शन लावणे, मेळाव्यातील विविध सेवा करणे, यांत पुढाकार घेतला. स्थानिक नगरसेवक श्री. बबलू पांचाळ यांनी गोवंडी येथील हिंदूसंघटन मेळाव्याला विनामूल्य सभागृह उपलब्ध करून दिले. देवनार म्युनिसिपल कॉलनी येथील स्वयंभू हनुमान मंदिर ट्रस्ट यांनी सलग ७ दिवस धर्मप्रसारासाठी त्यांच्या मंदिराची जागा उपलब्ध करून दिली.\nइस्लामिक स्टेटची अर्थात् इसिसची पाळेमुळे भारतात रुजतील का \nदक्षिण आशियामध्ये मुख्यत्वे करून भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या ४ देशांकडे इसिसचे लक्ष आहे. या चारही देशांमध्ये मुसलमान लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि तेथे गरिबी अन् बेरोजगारी यांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे आपल्याला आवश्यक असणारे कार्यकर्ते इथून मिळू शकतील, अशी इसिसची अटकळ आहे.\n१. इसिसची भारतातील पाळेमुळे \nआजवर आपण इस्लामिक स्टेट अर्थात् इसिसने युरोपीय देशांमध्ये घडवलेल्या निर्घृण हिंसाचाराच्या बातम्या वाचत होतो. हातामध्ये बंदुका आणि रॉकेट लाँचर्स घेऊन फिरणार्‍या तरुण आतंकवाद्यांचे व्हिडिओ माध्यमांमधून दाखवले गेले; परंतु चेहरे झाकलेल्या या तरुणांमध्ये भारतातील काही तरुण असतील, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. तथापि गेल्या काही मासांपासून या समजाला छेद जाण्यास आरंभ झाला आहे.\nगुरुमाऊलीने मायेतून बाहेर काढून सेवेत ठेवल्यामुळे साधिकेने लिहिलेले कृतज्ञतारूपी पत्र \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...\nपरम वंदनीय प.पू. डॉक्टर,\nआपल्या कोमल चरणी शि.सा. नमस्कार \nप.पू. डॉक्टर, या जिवाचा उद्धार आपणच केला आहे. आपल्या कृपेमुळेच माझे शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास दूर झाले आणि आपण मला माणसात आणलेत, हे मी कधीच विसरणार नाही. एवढे महान गुरु मला लाभले आहेत, हे सर्वांना सांगावेसे वाटते; पण मी अडाणी आहे. त्यामुळे मला अनुभूती योग्य प्रकारे शब्दबद्ध करता येत नाहीत. भगवान श्रीकृष्ण जसे सुचवेल, त्याप्रमाणे मी लिहित आहे.\nप.पू. डॉक्टर, मला आपल्याला भेटावे, असे पुष्कळ वाटत आहे. तुम्ही एकदा म्हणाला होतात, या पुढे पुष्कळ सेवा करणार, त्याप्रमाणे तशी प्रचीती येत आहे. सेवेचे चिंतन मनापासून होते. माझ्या समवेत सतत श्रीकृष्ण असतो. तो मला सतत साहाय्य करतो. श्रीकृष्ण मला सेवेतील आनंद क्षणोक्षणी देत आहे.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनातून सिद्ध झालेल्या सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या चित्रामुळे पंचतत्त्वाच्या स्तरावरील, तसेच चित्रात जिवंतपणा जाणवण्याच्या संदर्भात आलेल्या कृष्णानुभूती \n२२.८.२०१५ या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या चित्रातील डोळ्यांकडे सर्व कोनांमधून पाहिल्यावर तो आपल्याकडे पहात असल्याचे जाणवते का असा प्रयोग करण्यास सांगितले, तो प्रयोग केल्यावर साधकांना आलेल्या काही अनुभूती आपण काल २५.८.२०१६ या दिवशी पाहिल्या. आज त्यापुढील अनुभूती पाहूया.\n५ अ. चित्रात तारक-मारक रूप जाणवणे : चित्राकडे पहातांना श्रीकृष्ण काही क्षण तारक आणि काही क्षण मारक रूपात आहे, असे जाणवले. दोन्हींचे प्रमाण ५० - ५० टक्के जाणवले. - (पू.) श्री. अशोक पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.\n५ आ श्रीकृष्णाच्या डोळ्यांमधून तारक-मारक तत्त्व प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे : प्रथम मी श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहिले. त्याच्या मुखातून मारक तत्त्व प्रक्षेपित होत असल्याचे मला जाणवले. श्रीकृष्णाच्या डोळ्यांमधून तारक-मारक तत्त्व प्रक्षेपित होत आहे, असे वाटलेे आणि त्याचा तोंडवळा बोलका झाल्याचे जाणवले. श्रीकृष्ण संवेदनशील वाटून कृष्णतत्त्व काळानुरूप अधिक कार्यरत होत आहे, असेही मला जाणवले. - सौ. वृंदा मराठे आणि सौ. रंजना गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.\nपू. (सौ.) आशालता सखदेव यांच्या पार्थिव देहाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण\nपू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांनी १७.८.२०१६ या दिवशी सायं. ५.१० वाजता देहत्याग केला. त्यानंतर त्यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतल्यावर सायं. ६.२५ वाजता केलेले सूक्ष्म-परीक्षण पुढीलप्रमाणे आहे.\n१. मनाला वेगळ्या प्रकारची गंभीरता जाणवणे\nपू. आजींनी देहत्याग केल्याचे समजल्यावर दुःख न होता मनाला वेगळ्या प्रकारची गंभीरता जाणवली.\nविश्‍लेषण : संतांनी देहत्याग केल्यामुळे त्यांच्यातील चैतन्याच्या प्रक्षेपणाचा परिणाम सभोवतालच्या वातावरणावर होऊन साधिकेची वृत्ती अंतर्मुख झाल्याने तिची गंभीरता वाढली.\n२. पू. आजींच्या खोलीकडे जातांना एका पोकळीत प्रवेश करत असल्याचे जाणवणे\nपू. आजींच्या पार्थिव देहाचे सूक्ष्म-परीक्षण करायचे आहे, हे समजल्यावर मी त्यांच्या खोलीच्या दिशेने जात होते. तेव्हा मी एका पोकळीमध्ये हळूवारपणे प्रवेश करत असून पोकळीतील चैतन्याकडे आपोआप खेचली जात आहे, असे जाणवले.\nविश्‍लेषण : पू. आजींचा सूक्ष्मातील प्रवास सगुणाकडून निर्गुणाकडे होत असल्याने त्यांच्या खोलीकडे जातांना निर्गुणतत्त्वाचे द्योतक असणार्‍या पोकळीची अनुभूती आली.\nदेहत्यागानंतर संतांचे अस्तित्व जाणवण्याचे प्रकार\n१. सौ. होनपकाकू (देहत्यागावेळची ६६ टक्के आध्यात्मिक पातळी) आणि पू. पेठेआजी यांच्या देहावसानानंतर त्यांचे खोलीत अस्तित्व जाणवत होते.\n२. पू. सखदेवआजींच्या देहत्यागानंतर त्यांचे अस्तित्व खोलीत न जाणवता आश्रमात जाणवते.\nदेहत्यागानंतर संतांचे अस्तित्व जाणवणे हे पुढील घटकांवर अवलंबून असते.\n१. संतांचा आध्यात्मिक स्तर\n३. संतांमधील सगुण-निर्गुण तत्त्वाचे प्रमाण आणि त्यानुसार त्यांचा साधनामार्ग\n४. काळानुसार कार्याची आवश्यकता\n- कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.८.२०१६)\nपू. (सौ.) सखदेवआजींनी देहत्याग केल्यावर आलेल्या अनुभूती\n१. पू. आजींनी १७.८.२०१६ या सायंकाळी देहत्याग केल्यावर आश्रमातील वातावरण शांत आणि चैतन्यमयी वाटत होते.\n२. देहत्यागाच्या दिवशी त्यांना पाहिल्यावर ज्याप्रमाणे पांडुरंगाचे परमभक्त तुकाराम महाराज यांना वैकुंठी नेण्यासाठी भगवंत आला होता, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या साक्षीने भगवान श्रीकृष्ण पू. सखदेवआजींचा हात धरून त्यांना वैकुंठी नेत आहे, असे मला जाणवले.\n३. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना तोंडवळ्यासह त्यांचे पूर्ण शरीर पिवळे तेजस्वी दिसत होते. त्यांचे पाय लहान बाळासारखे मऊ अन् कोमल आहेत आणि त्यांनी देहत्याग केला नसून त्या ईश्‍वराच्या चरणांजवळ ध्यानस्थ बसल्या आहेत, असे मला जाणवत होते.\nचंद्रपूर येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कै. श्रीमती उर्मिला लक्ष्मणराव बुलदेव (वय ८७ वर्षे) यांच्या आजारपणात आणि त्यांच्या मृत्यूनंतर आलेल्या अनुभूती \nकै. श्रीमती उर्मिला बुलदेव\nचंद्रपूर येथील साधिका श्रीमती उर्मिला लक्ष्मणराव बुलदेव (सनातनच्या साधिका सौ. जानकी पाध्ये यांची आजी) यांचे २८.७.२०१६ या दिवशी निधन झाले. त्या अनेक वर्षांपासून नामजप करायच्या. मागील ७ वर्षांपासून, म्हणजे वयाच्या ८० व्या वर्षांपासून त्यांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करणे चालू केले. वर्ष २०१६ च्या गुरुपौर्णिमेला त्यांची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के झाली होती. २६.८.२०१६ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यांचे चिरंजीव श्री. संजय बुलदेव यांनी आजींचे आजारपण, त्यांचा मृत्यू आणि मृत्यूनंतर आलेल्या अनुभूती यांविषयी दिलेली सूत्रे पुढे देत आहोत.\n१. न्युमोनियाचे निदान झाल्यामुळे आईला रुग्णालयात भरती\nकरावे लागणे आणि २ दिवसांच्या उपचारानंतर ठीक वाटू लागणे\n२४.७.२०१६ या दिवशी आईला बोलतांना आणि श्‍वास घेतांना त्रास होऊ लागल्याने तिला रुग्णालयात भरती केले. त्या वेळी तिला न्युमोनिया झाल्याचे निदान झाले आणि तिच्यावर अतीदक्षता विभागात उपचार चालू झाले. २ दिवस उपचार केल्यावर आईला ठीक वाटू लागले. ती ॐ निसर्गदेवो भव या नामजपासह श्री श्री जयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव, असा जपही करू लागली.\nपंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाशी संबंधित सेवा करतांना सहकार्‍यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये\nअधिवेशनाशी संबंधित सेवा करतांना मला सहसाधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्यातील लक्षात आलेले गुण येथे देत आहे. प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला हे सर्व शिकण्याची संधी मिळाली. त्यांनीच बुद्धी दिली आणि लिहिण्याची कृतीसुद्धा त्यांनीच करवून घेतली; म्हणून त्यांच्या चरणी प्रथम कृतज्ञता व्यक्त करतो.\n१. सतत हसतमुखाने आणि तळमळीने सेवा करणारे अन् कठीण प्रसंगी\n, हे शिकवणारे गोव्याचे श्री. घनश्याम गावडे \nयांच्यात गुरुकार्याविषयीची तळमळ आणि प्रेमभाव आहे. दिसेल ते कर्तव्य या विचाराने दादा सेवा करायचे. सेवा करतांना दादांच्या तोंडवळ्यावर कधीच ताण जाणवला नाही. ते सतत हसतमुखाने सेवा करत असत. ते पाहून आम्हाला ऊर्जा मिळत असे. दादांनी आम्हाला सकारात्मक दृष्टीकोन दिले. तसेच त्यांनी कठिणातील कठीण प्रसंगी दृष्टीकोन कसे ठेवावेत , तेही शिकवले. अपघातामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली असल्यामुळे पाय दुखत असूनही ते सेवा करत होते. प.पू. गुरुदेवांवरची श्रद्धा त्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि बोलण्यातून जाणवत होती.\nपू. (सौ.) सखदेवआजी यांची तपोलोकाच्या दिशेने वाटचाल होतांना सनातनच्या साधिका श्रीमती वसुधा देशपांडे यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे\n१. पू. सखदेवआजींचा रामनाथी (गोवा) येथील\nसनातन आश्रमातून उच्च लोकाकडे प्रवास चालू होणे\n१७.८.२०१६ या दिवशी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास मी रुग्णाईत असल्याने पहुडले होते. तेव्हा अर्धवट जागेपणी मला दृश्य दिसले, पू. (सौ.) सखदेवआजी थोड्या वाकड्या स्थितीत खोलीच्या समोरून धान्य विभागाकडे गेल्या. त्या सरळ धान्य विभागासमोरील उंचवट्यावर गेल्या. नंतर त्यांनी पूर्ण सरळ उभे राहून आश्रमाकडे तोंड करून दोन्ही हात जोडून डोळे मिटले आणि क्षणमात्र थांबून त्या सावकाश वर वर जातांना दिसत होत्या. त्या बर्‍याच सावकाश जात होत्या. नंतर मला एका संतांनी सांगितले, पू. आजींनी सायंकाळी ५.१० वाजता देहत्याग केला.\n२. पू. आजींनी महर्लोकातून तपोलोकाकडे प्रयाण करणे\nरात्री मी पू. आजींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. मला पूर्वीपासून पू. आजींचा आधार वाटत होता. त्यामुळे रात्री ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास माझ्या मनात विचार आला, पू. आजी आता कुठे गेल्या असतील त्या वेळी मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले.\nसमजूतदार, उपजतच देवाची ओढ आणि सात्त्विकतेची जाण असणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जळगाव येथील चि. कार्तिक लिगाडे (वय १ वर्ष) \nजळगाव येथील चि. कार्तिक लिगाडे याचा २६.८.२०१६ (श्रावण कृष्ण पक्ष नवमी) या दिवशी पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याची आजी, आई आणि मावशी यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.\nप्रथम वाढदिवसानिमित्त चि. कार्तिक लिगाडे\nयाला सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद \n१ अ. मुलीला प्रसववेदना चालू झाल्यावर ती सनातनचा भावजागृती हा ग्रंथ वाचू लागणे, वाचतांना तिला झोप लागणे आणि आई, मला बाहेर यायचे आहे गं , असा आवाज तिच्या पोटातून ऐकू आल्यावर भावजागृती होणे : माझी मुलगी सौ. आरती प्रसूतीसाठी घरी आली होती. तिला ५.९.२०१५ हा प्रसूतीचा दिनांक दिला होता या दिवशी दुपारी तिच्या पोटात दुखू लागले. नंतर ती सनातनचा भावजागृती हा ग्रंथ वाचू लागली आणि वाचता वाचता पोटावर ग्रंथ ठेवून झोपी गेली. थोड्या वेळाने मला एक आवाज आला, आई, मला बाहेर यायचे आहे गं , असा आवाज तिच्या पोटातून ऐकू आल्यावर भावजागृती होणे : माझी मुलगी सौ. आरती प्रसूतीसाठी घरी आली होती. तिला ५.९.२०१५ हा प्रसूतीचा दिनांक दिला होता या दिवशी दुपारी तिच्या पोटात दुखू लागले. नंतर ती सनातनचा भावजागृती हा ग्रंथ वाचू लागली आणि वाचता वाचता पोटावर ग्रंथ ठेवून झोपी गेली. थोड्या वेळाने मला एक आवाज आला, आई, मला बाहेर यायचे आहे गं आवाज कुठून येत आहे, हे पहातांना आरतीच्या पोटाकडे माझे लक्ष गेले. त्या वेळी पुन्हा आवाज आला, मैय्या, मी पोटातून बोलतोय. मी उलटा झालो आहे. त्यामुळे मला त्रास होत आहे. मला लवकर बाहेर यायचे आहे. हे बोलणे ऐकून माझी भावजागृती झाली आणि आनंदही झाला. माझा हा भाव आणि आनंद दुसर्‍या दिवसापर्यंत टिकून होता.\nपू. (सौ.) सखदेवआजी यांची देहत्यागानंतर जाणवलेली वैशिष्ट्ये\nपू. डॉ. मुकुल गाडगीळ\n१. प्राण आज्ञाचक्रातून गेल्याचे जाणवणे, आज्ञाचक्र तेजस्वी दिसणे आणि कपाळावरील कुंकवामध्ये ॐ उमटलेला दिसणे : पू. (सौ.) सखदेवआजी यांच्या खोलीत गेल्यानंतर जाणवले, त्यांचा प्राण आज्ञाचक्रातून गेला आहे. त्यांचे आज्ञाचक्र तेजस्वी दिसत होते. तसेच त्यांच्या कपाळावरील कुंकवामध्ये ॐ उमटल्याचेही आढळले.\n२. पू. (सौ.) सखदेवआजींची स्पंदने हाताला जेथपर्यंत जाणवली, तेथपर्यंतच ती यु. टी. स्कॅनर मापकाने दर्शवणे आणि ती पू. आजींपासून २.८८ मीटर येथपर्यंत असणे : पू. आजींची चैतन्यमय स्पंदने त्यांच्यापासून किती अंतरापर्यंत जाणवतात , हे मी माझ्या हाताने पाहिले. मला ती स्पंदने जेथपर्यंत जाणवत होती, तेथपर्यंतच युनिव्हर्सल थर्मल स्कॅनर (यु. टी. स्कॅनर) मापकाने ती दर्शवली आणि ती पू. आजींपासून २.८८ मीटर एवढ्या दूरपर्यंत होती.\nसनातनच्या २० व्या संत पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांनी देहत्याग केल्यानंतर पुष्कळ प्रमाणात निर्माण झालेल्या सकारात्मक ऊर्जेचा परिणाम अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी \nकै. पू. (सौ.) आशालता\nपू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या देहत्यागाचा\nआज दहावा दिवस आहे, त्यानिमित्ताने...\nसामान्यतः जो जीव जन्माला येतो, त्याचा मृत्यू निश्‍चितच असतो. हा नियम सर्वांनाच लागू आहे. जीवनात व्यक्तीने साधना केल्यास त्याचा मृत्यूनंतरचा प्रवासही चांगला होतो. जीव साधना करणारा असेल, तर जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही त्याच्या साधनेचा त्याला अन् इतरांना लाभ होतो. त्याच्या माध्यमातून वातावरणात सकारात्मक ऊर्जेचे प्रक्षेपण होते. सामान्य व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृतदेहाभोवतालचे वातावरण त्रासदायक होते; मात्र संतांनी देहत्याग केल्यावर त्यांच्या देहातून चैतन्य दूरवर प्रक्षेपित होते.\nकठोर साधना करत संतपद प्राप्त केलेल्या सनातनच्या २० व्या संत पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांनी १७.८.२०१६ या दिवशी देहत्याग केला. देहत्यागानंतर त्यांच्या देहातून कोणत्या ऊर्जेचे प्रक्षेपण होते देहाच्या ठिकाणी आणि देहातून वातावरणात किती अंतरापर्यंत हे प्रक्षेपण होते आणि त्यांचा परिणाम, याविषयी वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि तिचे विवरण पुढे दिले आहे.\nयूटीएस् उपकरणाद्वारे ऊर्जेचे मापन करतांना आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी\n१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश\nएखाद्या घटकात (वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक, व्यक्तीला आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.\nमध्यप्रदेशातील नेमावर्त तीर्थ येथे असणार्‍या शिवलिंगावर पाण्याच्या ११ धारा असणार्‍या घागरीने अभिषेक केला असता शिवलिंगातून ॐकाराचा ध्वनी बाहेर पडणे आणि तो इतरांनाही स्पष्ट ऐकायला येणे\nचपराक आणि वैज्ञानिकांना आवाहन \nसद्गुरु सौ. अंजली गाडगीळ\nमध्यप्रदेशात नेमावर्त तीर्थ नावाचे पवित्र तीर्थ आहे. या ठिकाणी घडणार्‍या चमत्कारासंदर्भात हल्लीच ऐकायला मिळाले. पुणे येथील सनातनचे हितचिंतक श्री. पेंडसे यांनी तेथील चमत्काराविषयी पुढील माहिती सांगितली.\nनेमावर्त तीर्थ हे मध्यप्रदेशात आहे. तेथे एक ब्रह्मचारी आश्रम आहे. तेथे असणार्‍या श्री. गाडगीळ नावाच्या पुजार्‍यांनी सांगितले की, या शिवलिंगावर पाण्याच्या ११ धारा पडणार्‍या घागरीने अभिषेक केला की, शिवलिंगातून ॐकाराचा ध्वनी बाहेर पडलेला स्पष्ट ऐकायला येतो.\nश्री. पेंडसे म्हणाले, मला ही बातमी सनातनच्या साधकांना द्यावीशी वाटली आणि असे वाटले की, अशा घटना सनातन प्रभातमधून उघड व्हायला हव्यात आणि या सर्वच घटनांविषयी संशोधन व्हायला हवे. भारतात अनेक चमत्कार होतात. त्यांमागील शास्त्र काय आहे, हे सर्वांनाच कळायला हवे. सनातनच या सर्व गोष्टींना प्रकाशात आणू शकते, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. त्यांची हे सांगण्यामागे अध्यात्मशास्त्र जाणून घेण्याची आणि ते समाजापर्यंत पोचवण्याची तळमळ दिसून आली.\nईश्‍वराच्या साकार आणि निराकार दोन्ही रूपांची उपासना करणारा हिंदु धर्म हा एकमेव धर्म आहे. - शिवनारायण सेन, सचिव, राष्ट्र-धर्म प्रचार सभा, बंगाल\nकुणाला कशा प्रकारे नमस्कार करावा \n१. मित्र : मित्र भेटला की, दोन्ही हात जोडून नमस्कार करावा.\n२. ज्येष्ठ किंवा श्रेष्ठ व्यक्ती : श्रेष्ठांना गुडघे टेकून पायावर डोके ठेवून नमस्कार करावा.\n३. देव, गुरु आणि माता-पिता : देव, गुरु आणि माता-पिता यांना साष्टांग नमस्कार करावा.\n(शास्त्रानुसार पहिल्याहून दुसरा आणि दुसर्‍याहून तिसरा प्रकार श्रेष्ठ सांगितला आहे. - संकलक)\n(मासिक श्रीधर संदेश, जुलै २०११)\nपाताळ एक करणारे आता गप्प का \nउत्तरप्रदेशच्या बक्सर येथील चौंगाई गावातील ५०० दलितांनी हिंदु धर्माचा त्याग करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. त्यांना आमीष दाखवून धर्मांतरीत करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. अन्य ५०० दलितांवर धर्मांतर करण्यासाठीही दबाव घातला जात आहे.\nहिंदू तेजा जाग रे \nउत्तरप्रदेश के बक्सर में ५०० दलितों ने ईसाई धर्म स्वीकारा. चर्चा है कि उन्हें फुसलाकर धर्मांतरित किया गया है \nघरवापसी पर शोर मचानेवाले अब चुप क्यों \nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nआध्यात्मिक प्रगती होण्याचे महत्त्व\nआध्यात्मिक प्रगती होऊ लागल्यावर माणसाचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन आपोआप पालटत जातो आणि शाश्‍वत सुखाच्या दिशेने त्याची वाटचाल चालू होते.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nअध्यात्मात निवडणुका नाहीत हे बरे, नाहीतर सर्व भक्तांचे डिपॉझिट जप्त झाले असते \n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nरंगाच्या जशा अनेक छटा असतात, तशाच शिष्यत्वाच्याही अनेक पायर्‍या असतात.\n१. मला कोणी शिव्या दिल्या, मारले, माझी कुणी हत्या (खून) केली, तरी त्याच्यावर तुम्ही दया केलीत, तर मी समजेन की, माझ्या गुरूने तुम्हाला सिद्ध (तयार) केले.\nभावार्थ : शिव्या देणे, मारणे, हत्या करणे इत्यादी सर्व प्रकृतीतील आहे. हे समजून ते करणार्‍याविषयी राग न येणे, एवढेच नव्हे, तर करुणाकर भगवंताप्रमाणे त्याच्यावर दया करणे, हे शिष्याच्या खर्‍या प्रगतीचे लक्षण होय.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nहिंदूंनो, उत्सवाचा उद्देश जाणा \nसर्वोच्च न्यायालयाने २० फुटांपेक्षा अधिक स्तर लावायचे नाहीत, या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यावर विशेषतः ठाणे आणि मुंबईमध्ये हंडी फोडणार्‍या मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामध्ये त्यांचे मुख्य सूत्र होते की, आम्ही वर्षभर सराव केला आहे, त्याचे काय करायचे काहींनी असे सूत्र मांडले की, खेळातही अपघात होतात, म्हणून खेळ खेळायचे थांबतात का काहींनी असे सूत्र मांडले की, खेळातही अपघात होतात, म्हणून खेळ खेळायचे थांबतात का , हिंदूंच्या उत्सवातील आनंदावर विरजण का आणता , हिंदूंच्या उत्सवातील आनंदावर विरजण का आणता पोलिसांनी ठिकठिकाणी नोटिसा देऊनही न्यायालयाचा निर्णय अमान्य करण्यापर्यंत काहींची मजल गेली आणि ठाण्यात मुद्दामहून ४० फुटांची हंडी उभारण्यात आली आणि त्याला ११ लाखांचे पारितोषिकही ठेवण्यात आले. दादरमध्ये एका मंडळाने काळे फडके दाखवून न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला आणि शिडीवर चढून हंडी फोडली. एका मंडळाने झोपून ९ थर लावले इत्यादी. या सर्व पार्श्‍वभूमीवर हिंदू धर्मशिक्षणाच्या अभावी धर्माचरणापासून किती दूर गेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या पवित्र उत्साहाचे बाजारीकरण करून त्याला बीभत्स रूप दिले आहे, हे प्रकर्षाने लक्षात येते.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nपुण्यातील कोंढवा खुर्द येथे हज हाऊस बांधण्यासाठी न...\nकाश्मिरी युवकांच्या हातात दगडांऐवजी पेन आणि लॅपटॉप...\n(म्हणे) मंदिराचा आर्थिक व्यवहार महसूल खात्याच्या अ...\nराज्य गुन्हे अन्वेषण यंत्रणेचा अहवाल न्यायालयात सा...\nदेहलीतील आम आदमी पक्षाने विज्ञापनांवर केले ५२६ कोट...\nगोरक्षकांच्या विधानावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर ...\nदेहलीतील मशिदींबाहेर रस्ता अडवून प्रत्येक शुक्रवार...\nस्वभाषाभिमान असलेली आणि धर्माचरण करणारी ६१ टक्के आ...\nछत्तीसगडमध्ये सडले अब्जावधी रुपयांचे धान्य \nइराकमध्ये इसिसच्या ३६ आतंकवाद्यांना फाशी \nनागरिकांनी १० दिवसांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करा...\nन्यायालयाचे निर्बंध तोडून ठाणे-मुंबईत दहीहंड्या \n(म्हणे) 'हिंदूंनी आपल्या धार्मिक भावनांकडे कानाडोळ...\nएन्आयएकडून जाहिदच्या विरोधात आरोपपत्र दाखल\nमेरठ (उत्तरप्रदेश) येथे गतीमंद युवतीवर बलात्कार के...\nबक्सर (उत्तरप्रदेश) येथे ५०० दलितांचे धर्मांतर \n'हिंदु धर्मगुरु दशनाम गोसावी आणि त्यांचे दुर्मिळ म...\nखोट्या शिधापत्रिका बनवणार्‍या संबंधितांवर फौजदारी ...\nरा.स्व. संघावर केलेल्या आरोपावर मी आजही ठाम \nसरोगसीवर बंधने आणणारे विधेयक केंद्रीय मंत्रीमंडळाक...\nपितृपक्षात स्पेक्ट्रमचा लिलाव करू नये \nहिंदूंपेक्षा मुसलमानांमध्ये अधिक प्रमाणात घटस्फोट ...\nप.पू. प्रमुख स्वामीजी महाराज हे ईश्‍वरीय व्यक्तीमत...\nसंभाजीनगर येथे अल्पवयीन मुलीवर ४ जणांकडून अत्याचार...\nठाणे महानगरपालिका आयुक्तांना वाहत्या पाण्यात गणेशम...\nमुसलमान सैनिकाच्या दुसर्‍या पत्नीलाही मिळणार निवृत...\nरोहित वेमुला दलित नव्हता - न्यायालयीन आयोगाचा नि...\nमदर तेरेसा यांंच्या गौरवार्थ विशेष टपाल पाकीट \nशारदा गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम...\nसौदी अरेबियाच्या कारागृहात २ सहस्र भारतीय कामगार अ...\nउत्तरप्रदेशात ५ महिन्यांत बलात्काराच्या १ सहस्र घट...\nसनातनच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्च्यातील मागण्या...\n(म्हणे) 'तानाजी मालसुरे यांचे टोपणनाव 'सिंह' होते ...\nअमेरिका दिवाळीवर टपाल तिकीट काढणार \nफ्रान्समध्ये बंदी असतांनाही 'बुर्कीनी' घालून पोहणा...\nपाकव्याप्त काश्मीरविषयी अमेरिकेकडून चिंता \nराज्याच्या गृहखात्याच्या विरोधात सर्वाधिक तक्रारी ...\nकाबूलमध्ये अमेरिकी विद्यापिठावरील आक्रमणात १२ जण ठ...\nविदेशी वृक्षांचे धोके ओळखून देशी वृक्षांचीच लागवड ...\nमुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतील हिंदु जनजागृ...\nइस्लामिक स्टेटची अर्थात् इसिसची पाळेमुळे भारतात रु...\nगुरुमाऊलीने मायेतून बाहेर काढून सेवेत ठेवल्यामुळे ...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनातून सिद्...\nपू. (सौ.) आशालता सखदेव यांच्या पार्थिव देहाचे कु. ...\nदेहत्यागानंतर संतांचे अस्तित्व जाणवण्याचे प्रकार\nपू. (सौ.) सखदेवआजींनी देहत्याग केल्यावर आलेल्या अन...\nचंद्रपूर येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिक...\nपंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाशी संबंधित सेवा करत...\nपू. (सौ.) सखदेवआजी यांची तपोलोकाच्या दिशेने वाटचाल...\nसमजूतदार, उपजतच देवाची ओढ आणि सात्त्विकतेची जाण अस...\nपू. (सौ.) सखदेवआजी यांची देहत्यागानंतर जाणवलेली वै...\nसनातनच्या २० व्या संत पू. (सौ.) आशालता सखदेवआजी या...\nमध्यप्रदेशातील नेमावर्त तीर्थ येथे असणार्‍या शिवलि...\nईश्‍वराच्या साकार आणि निराकार दोन्ही रूपां...\nकुणाला कशा प्रकारे नमस्कार करावा \nहिंदू तेजा जाग रे \nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥॥ ॐ श्री जय जय रघ...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nहिंदूंनो, उत्सवाचा उद्देश जाणा \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/man-tarang/", "date_download": "2018-04-27T05:05:04Z", "digest": "sha1:T32DYVWYIW6XY3XTJF7UTHDYGHNYQRQ6", "length": 12569, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मन तरंग | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nसहृदय वाचकहो, सादर नमस्कार\n..आणि नोकरीसाठी निवडीचं आणि नेमणुकीच्या अटींचं पत्र हातात पडतं..\nमूल संध्याकाळी शाळेतून घरी येतं.\nप्रवास करणं नवीन नाही. लहान मुलांनाही ते कळतं.\nआपलं आयुष्य, अगदी दैनंदिन जीवनही अनेक गोष्टी गृहीत धरून-गृहीतकांवर चालतं.\nकुठल्या ना कुठल्या निमित्तानं समुद्रकिनाऱ्यावर माणसं जातात.\n..आणि शेवटची ओव्हर सुरू होते. सहा चेंडू, नऊ धावा\nमुलाच्या उच्च शिक्षणासाठी प्रवेशाच्या तयारीचा प्रसंग असतो.\nआपण आहोत तिथंच असतो का..\nमाणसाच्याच अस्तित्वाला दोन अंगं आहेत. तो शरीरानं तर वावरत असतोच, पण तो मनानंही वावरत असतो\nकधी तसा योग येतोही. पहिल्यांदा गेल्यावर अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं.\nवडील म्हणतात, ‘‘जरा दमानं घ्या.\nमाणूस म्हणून प्रत्येकाला अनेक गरजा आहेत.\nपरीक्षेत मिळालेले पन्नास गुण, तो विषय पन्नास टक्के कळल्याचं दर्शवतात.\nखरं तर हे साठ सेकंदांचं मिनिट, हे मिनिट फारच किरकोळ वाटतं.\nअसं का होत असावं, की मित्राचं पाच किलोमीटरवरचं घर\nअसल्या प्रश्नात जो तो मार्ग काढील, पुढं जाईल, त्याचं काम साध्य करून घेईल. प\nकार्यालयीन कामांचा तीन महिन्यांचा आढावा घेतला जाणार होता.\nज्याला कुणाला आपल्या जगातलं दुसऱ्याला सांगता येत नसेल\nसकाळची गडबडीची वेळ. मुलीच्या घरी माहेरून आईचा फोन येतो.\nइतकं असूनही कामं करावीत, पण यशाची काळजी सोडावी असं कोणाला वाटत नाही.\nएकूण एवढय़ाशा साध्या गोष्टीत आणि जवळच्या संबंधातसुद्धा तक्रार माणसाच्या आयुष्याला एक अवघडलेपण आणते.\nउद्यासाठीचा विचार, नियोजन, त्यानुसार आज करायची कामं यांना ‘आज’ जरूर स्थान आहे.\nसमजून घेऊ या – ‘बदल’\nआपल्या लक्षातही येत नाही आणि एक दिवशी ते आपली उंची ओलांडूनही वर जाऊन आपल्याला सावली देतं आहे\nमाझ्या खाण्याला माझ्या पोटाची मर्यादा होती, त्यामुळंच माझ्या आनंदालाही तीच मर्यादा होती.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://blog.khapre.org/2010/05/blog-post_15.html", "date_download": "2018-04-27T04:30:47Z", "digest": "sha1:OTFLDJ7D2EWVLUON53SNXUCS5KIUVBOI", "length": 11821, "nlines": 126, "source_domain": "blog.khapre.org", "title": "वैदिक गणित | मी मराठी माणूस", "raw_content": "\nआजच्या संगणकाच्या युगात आपण भारतीय आद्य वेद विसरत चाललो आहोत. त्यातीलच एक प्रकार म्हण्जे ’वैदिक गणित’. म्हणजे मोठमोठे भागाकार, गुणाकार, वर्ग, घन, समीकरणे वगैरे चुटकीसरशी कशी सोडवायची. याचे सखोल ज्ञान अथर्ववेदात विखुरलेले आहे. यात एकंदर सोळा सूत्रे आणि उपसूत्रे आहेत, या सुत्रांच्या अधारे कोणत्याही प्रकारचे उदाहरण कमीतकमी वेळात व श्रमात सोडवता येतं. आणि याचे सर्व श्रेय गोवर्धनमठ ( जगन्नाथपुरी ) चे शंकराचार्य ब्रम्हलीन स्वामी भारती कृष्ण तीर्थ यांना जातं. यांचा जन्म १८८४ चा. मूळ नाव वेंकटरमण. १८९९साली मद्रास विद्यापीठाने त्यांना ’ सरस्वती ’ ही पदवी बहाल केली.\nवैदिक गणितात एकंदर १६ सूत्रे आणि तितकीच उपसूत्रे आहेत. उदा. निखिलम्, उर्ध्वतिर्यग्भ्याम्, आनुरूप्येण, शेषाण्यङ्केन चरमेण, एकाधिकेन पूर्वेण, एकन्योकेन पूर्वेण वगैरे.\nविद्यार्थ्यांच्या मनात गणिताबद्दल भय व तिटकारा असतो, कारण शाळांमधून शिकवली जाणारी पद्धत. आज भारतात अशा गणिताची जरूरी आहे. परदेशात वैदिक गणित शिकविण्यासाठे वेगळा विभाग आहे. आपल्या वेदांमधून उचलून परदेशी विद्यापीठात वैदिक गणित शिकवले जाते आणि आम्ही...\nअजूनही वेळ गेलेली नाही. आता आपण वैदिक गणित शिकले पाहिजे, न पेक्षा याचा भारतात प्रसार झाला पाहिजे. स्वामीजींनी शोधून काढलेल्या वैदिक गणितातील सर्वच पद्धती सोप्या, सुटसुटीत व मनोरंजक आहेत.\nआज्च्या युगात गणिताला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी गणित लागते. गणिताशिवाय विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती अशक्य आहे. समाजामध्ये गणिताविषयी एक प्रकारचे भय दाटले आहे, अगदी अमेरिकेतही हीच परिस्थिती आहे. म्हणून आज या वैदिक गणिताची अत्यंत आवश्यकता आहे.\nखरे तर आम्हिच करंटे निपजलो, म्हणुन या सरकारची इंग्रजी पद्धती चालु ठेवण्याची आणि आपल्या जुन्या गणिताची विटंबना करण्याचे धाडस होतेय. आता तर कुणालाच वैदिक गणित जमत नाही, अन त्यात कोणाला रसहि वाटत नाही.\nगणित कठीण जाते म्हणुन त्याला ऑप्शनला टाकायचाहि घाट घातला जातोय. दुर्दैव... दुसरं काय \nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.khapre.org/2012/01/blog-post.html", "date_download": "2018-04-27T04:32:31Z", "digest": "sha1:5QREZBSFLDUZE3FGXGQI2ZKYBJSONW6W", "length": 9793, "nlines": 155, "source_domain": "blog.khapre.org", "title": "बाजारभाव | मी मराठी माणूस", "raw_content": "\nसन १७१९-२० मधील बाजारभाव पुणे शहरी असे होते. ते स्वस्ताईच्या काळातील होत. या भावात उंट व हत्ती यांच्याही किंमती आल्या आहेत.\nसोने – १४ रू. तोळा\nज्वारी – १ रूपयास १४ पायली\nबाजरी - १ रूपयास १० पायली\nहरबरे - १ रूपयास ६ पायली\nतूप - १ रूपयास ३॥ शेर\nतांदूळ - १ रूपयास ४॥ पायली\nगूळ - १ रूपयास ५ शेर\nतेल - १ रूपयास ४ शेर\nहळद - १ रूपयास ४॥ शेर\nमीठ - १ रूपयास ४ पायली\nसाखर - १ रूपयास ४ शेर\nलाकूड - १ रूपयास ४॥ खंडी\nलोखंड - १ रूपयास ७\nदूध - १ रूपयास १२ शेर\nपेढे - १ रूपयास २ शेर\nदोडके भाजी – २२ शेर\nलिंबू - १ रूपयास ६४ नग\nउंट – २३० रूपयास एक\nहत्ती – ५५०० रूपयास एक\nबैल – १३० रूपयांना ८\nम्हैस – ३० रूपयांना १\nत्याकाळी हत्ती उंट बाजारात विकले जात.\nएक खंडी = ४० किलो\n१ शेर = साधारण ९०० ग्रॅम\n१ पायली = ४ शेर\n१७६५ साली मिरज शहरात सर्व भाव एक पैशाने वाढले म्हणून तेथे महागाई आली असे म्हणत.\nसंदर्भ – पेशवेकालीन महाराष्ट्र\nलेखक – वासुदेव कृष्ण भावे\nप्रकाशन - सन १९३५\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nबाजीराव पेशवे यांचे ताकीदपत्र\nसवाई माधवराव लग्न - भोजनसमारंभ\nसवाई माधवरावांचे लग्न - ४\nसवाई माधवरावांचे लग्न - ३\nसवाई माधवरावांचे लग्न - २\nसवाई माधवरावांचे लग्न - १\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2018-04-27T04:55:32Z", "digest": "sha1:ISKE4UH2BWC5MOMDG6OS5OD37DE4PBKA", "length": 4026, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय संस्था - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► भारतीय दळणवळण संस्था‎ (१ क)\n► प्रदेशानुसार संस्था‎ (२ क)\n► भारतातील स्वयंसेवी संस्था‎ (१ क, ३ प)\n► भारतीय संशोधन संस्था‎ (१ क, ४ प)\n► भारतीय समाजकारणी संस्था‎ (१ क, ४ प)\n► स्वयंसेवी संस्था‎ (१ क, २ प)\n\"भारतीय संस्था\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nअखिल भारतीय वकील परिषद\nभारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था\nसंशोधन आणि विश्लेषण विभाग\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मे २००५ रोजी २२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoyog-news/samarth-ramdas-philosophy-354-1597595/", "date_download": "2018-04-27T04:48:39Z", "digest": "sha1:LPIBOMR2JD7ZNGDT7IIRXWNFCTROW7DH", "length": 18464, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Samarth Ramdas philosophy | ४९२. अंतरीची खूण | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\n‘भोग’ जसं खरं समाधान देत नाही, तसाच ‘त्याग’ही खरं समाधान देत नाही.\n‘भोग’ जसं खरं समाधान देत नाही, तसाच ‘त्याग’ही खरं समाधान देत नाही. कारण आपला त्याग हा एकप्रकारे सुखभोगच असतो ‘मी त्यागी’ ही अहंपोषक भावना त्यातून उत्पन्न होते आणि तिचा काही त्याग आपल्याला साधत नाही. त्याचबरोबर त्यागाचा पायाही अनेकदा अविचारीच असतो. एखाद्या गोष्टीचा त्याग आपण कशासाठी करीत आहोत किंवा केला पाहिजे किंवा केला पाहिजे का, याचं स्पष्ट आकलन त्या ‘त्यागा’मागे नसतं. देवासाठी म्हणून काही दिवसांचा अन्नत्याग केला जातो आणि त्या उपवासाची सांगता मोठा गाजावाजा करीत केली जाते. मग त्या त्यागाला काय अर्थ उरला ‘मी त्यागी’ ही अहंपोषक भावना त्यातून उत्पन्न होते आणि तिचा काही त्याग आपल्याला साधत नाही. त्याचबरोबर त्यागाचा पायाही अनेकदा अविचारीच असतो. एखाद्या गोष्टीचा त्याग आपण कशासाठी करीत आहोत किंवा केला पाहिजे किंवा केला पाहिजे का, याचं स्पष्ट आकलन त्या ‘त्यागा’मागे नसतं. देवासाठी म्हणून काही दिवसांचा अन्नत्याग केला जातो आणि त्या उपवासाची सांगता मोठा गाजावाजा करीत केली जाते. मग त्या त्यागाला काय अर्थ उरला देवासाठी म्हणून कुणी घरादाराचा त्याग करतो, पण जंगलात जाऊनही जर मनातून घरदार जात नसेल, तर कशाचा त्याग झाला देवासाठी म्हणून कुणी घरादाराचा त्याग करतो, पण जंगलात जाऊनही जर मनातून घरदार जात नसेल, तर कशाचा त्याग झाला एखादा प्रपंचाचा त्याग करतो, पण मग जागोजाग आश्रम स्थापून नव्या प्रपंचात अडकतो, मग त्या प्रपंचाचा त्याग झालाच कुठे एखादा प्रपंचाचा त्याग करतो, पण मग जागोजाग आश्रम स्थापून नव्या प्रपंचात अडकतो, मग त्या प्रपंचाचा त्याग झालाच कुठे तेव्हा असा त्यागही खरं समाधान देत नाही, कारण खरा त्याग कोणता, हे केवळ खरा सद्गुरूच शिकवतो. खरा त्याग हा आंतरिकच असतो. निव्वळ एखाद्या वस्तूचा त्याग करणं म्हणजे खरा त्याग नव्हे. बाहेरून असा त्याग दाखवता येईलही, पण मनातून जर त्या वस्तूचं प्रेम गेलं नसेल, त्या वस्तूसाठी मनाचं तळमळणं संपत नसेल, तर मग त्या त्यागाला काय अर्थ उरला तेव्हा असा त्यागही खरं समाधान देत नाही, कारण खरा त्याग कोणता, हे केवळ खरा सद्गुरूच शिकवतो. खरा त्याग हा आंतरिकच असतो. निव्वळ एखाद्या वस्तूचा त्याग करणं म्हणजे खरा त्याग नव्हे. बाहेरून असा त्याग दाखवता येईलही, पण मनातून जर त्या वस्तूचं प्रेम गेलं नसेल, त्या वस्तूसाठी मनाचं तळमळणं संपत नसेल, तर मग त्या त्यागाला काय अर्थ उरला तेव्हा एखादी गोष्ट प्राप्त झाली तरी ती नकोशी वाटणं किंवा प्राप्त न झालेली गोष्ट हवीशी वाटणं, या दोन्ही गोष्टी खऱ्या वैराग्याचं लक्षण नाहीत. अर्थात बाह्य़ वस्तू, व्यक्ती आणि परिस्थितीवर मन अवलंबून असेल, तर त्या आधारांच्या अभावी ते असमाधानीच होणार. त्यामुळे खरा आंतरिक आधार कोणता आणि तो सदैव कसा लाभत असतो, हे जोवर कळत नाही तोवर खरं समाधानही होऊ शकत नाही. तेव्हा समर्थाच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘ नव्हे पिंडज्ञानें नव्हे तत्त्वज्ञानें तेव्हा एखादी गोष्ट प्राप्त झाली तरी ती नकोशी वाटणं किंवा प्राप्त न झालेली गोष्ट हवीशी वाटणं, या दोन्ही गोष्टी खऱ्या वैराग्याचं लक्षण नाहीत. अर्थात बाह्य़ वस्तू, व्यक्ती आणि परिस्थितीवर मन अवलंबून असेल, तर त्या आधारांच्या अभावी ते असमाधानीच होणार. त्यामुळे खरा आंतरिक आधार कोणता आणि तो सदैव कसा लाभत असतो, हे जोवर कळत नाही तोवर खरं समाधानही होऊ शकत नाही. तेव्हा समर्थाच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘ नव्हे पिंडज्ञानें नव्हे तत्त्वज्ञानें समाधान कांहीं नव्हे तानमानें समाधान कांहीं नव्हे तानमानें नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें ” समाधान ना स्थूल ज्ञानानं होतं, ना सूक्ष्म तत्त्वज्ञानानं होतं, ना ते तानमानानं, अनुमानानं होतं, ना ते योगयागानं होतं, ना ते भोगानं होतं, ना ते त्यागानं होतं ” समाधान ना स्थूल ज्ञानानं होतं, ना सूक्ष्म तत्त्वज्ञानानं होतं, ना ते तानमानानं, अनुमानानं होतं, ना ते योगयागानं होतं, ना ते भोगानं होतं, ना ते त्यागानं होतं मग समाधान नेमकं कशानं होतं मग समाधान नेमकं कशानं होतं तर समर्थ सांगतात, ‘‘समाधान तें सज्जनाचेनि योगें तर समर्थ सांगतात, ‘‘समाधान तें सज्जनाचेनि योगें’’ समाधान हे केवळ सज्जनाच्या योगानं, सज्जनाच्या सहवासानं, सज्जनाच्या संगतीनंच प्राप्त होऊ शकतं. आता सज्जनाचा हा योग म्हणजे ज्या मानसिक, वैचारिक, भावनिक पातळीवर हा सज्जन वावरत आहे, ज्या अंतर्निष्ठ साधनेत तो सदैव सहजतेनं बुडाला आहे ती पातळी गाठण्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरू होणं आणि तशी अंतर्निष्ठ साधना आपल्याला साधावी, याचा प्रामाणिक अभ्यास सुरू होणं’’ समाधान हे केवळ सज्जनाच्या योगानं, सज्जनाच्या सहवासानं, सज्जनाच्या संगतीनंच प्राप्त होऊ शकतं. आता सज्जनाचा हा योग म्हणजे ज्या मानसिक, वैचारिक, भावनिक पातळीवर हा सज्जन वावरत आहे, ज्या अंतर्निष्ठ साधनेत तो सदैव सहजतेनं बुडाला आहे ती पातळी गाठण्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरू होणं आणि तशी अंतर्निष्ठ साधना आपल्याला साधावी, याचा प्रामाणिक अभ्यास सुरू होणं असे प्रयत्न, असा अभ्यास सुरू झाला,,, म्हणजेच खरा संतसंग साधू लागला की, आध्यात्मिक ज्ञानाचं जे सार आहे, मूळ सूत्र आहे त्याची खूण पटू लागते. आजवर जे केवळ शाब्दिकच वाटत होतं, ते अनुभवाचा विषय होऊ लागतं. ‘मनोबोधा’च्या पुढील श्लोकात समर्थ सांगतात :\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nखुणें पाविजे संतसंगें विवर्णे\nद्वितीयेसि संकेत जो दाविजेतो\nतया सांडुनी चंद्रमा भाविजेतो\nवेदांचं जे मुख्य सांगणं आहे, जे मुख्य सूत्र आहे ती महावाक्यं ठरली. ‘अहं ब्रह्मास्मि’ हे सर्वपरिचित महावाक्य आहे. आता हे वाक्य आपण ऐकलं, वाचलं आणि काहीजण तर तसा अभ्यासही करतात म्हणजेच ब्रह्मभावानंच जगू पाहातात. पण हा भाव प्रत्येक क्षणी टिकतो का थोडं अपयश आलं, थोडा अपमान वाटय़ाला आला, थोडं मनाविरुद्ध घडलं, थोडं आर्थिक नुकसान झालं तर लगेच ‘मी’भावच जागा होतो. भीती, काळजी, चिंता, अस्थिरता मन व्यापून टाकतात. तर जी महावाक्यं केवळ शाब्दिक वाटत होती ती सद्गुरू आधारानं जिवंत वाटू लागतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\n'श्रीसंत मला प्रेरणा देतो, शंका किंवा अडचण असल्यास त्याचा सल्ला घेतो'\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://swamisamarthmath.com/marathi/trust.php", "date_download": "2018-04-27T04:26:03Z", "digest": "sha1:NG2ZO7322AGQBXT4MUYAWCM3G2JNLYE2", "length": 2695, "nlines": 53, "source_domain": "swamisamarthmath.com", "title": "Swami Samarth Math", "raw_content": "\nमंदिर आणि पर्यटन स्थळे\n'श्री स्वामी समर्थ सेवा परिवार', भुईगाव, नोंदणी क्रमांक : एफ / १५ / १५७१६ / ठाणे.\nसदर विश्वस्त मंडळाची स्थापना हि श्री स्वामी महाराजांना अभिप्रेत असलेले अध्यात्मिक विचार आणि त्यांची शिकवण ह्याला अनुसरून झालेली असून ते विचार आणि शिकवण ह्याचा प्रसार करण्यासाठी विश्वस्त मंडळ कटिबद्ध आहे. ह्या विश्वस्त मंडळाचे सर्व सभासद स्वामिसेवेस समर्पित आहेत.\nसंदीप यशवंत म्हात्रे संस्थापक अध्यक्ष\nश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ\nश्री संदीप यशवंत म्हात्रे\nश्री स्वामी समर्थ सेवा परिवार\nभुईगाव - वसई पश्चिम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/blogbenchers/", "date_download": "2018-04-27T05:01:09Z", "digest": "sha1:5QTSKAS5FGI3W7W4JH3UDPEGY5JTCQGP", "length": 28104, "nlines": 65, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Submit Free Blog to Blogbenchers,Free Blog Center to the Collage Students,मराठी ब्लॉग कट्टा | Loksatta", "raw_content": "\nलोकसत्ता टीम\tप्रकाश राज यांनी सरकारला चार खडे बोल सुनावले...\nकोणत्याही देशातल्या समाजाचे अस्तित्व तेथील बुद्धीवादी विवेकवादी लोकांवर अवलंबुन असते.हे लोक सामान्य लोकांपासुन वेगळे असते.वाईट चालीरितीवर ते उघड प्रहार करतात.त्यामुळेच प्रस्थापिंतांना सत्ताधार्यांना धक्का बसत असतो.या लोकांत कलावंत हा अग्रगण्य म्हणावा लागेल.तो लोकांच्या दैनंदिन जिवनात प्रभाव पाडत असतो.साहित्यिक,गायक,अभिनेते शाहिर,इ.हे लोकांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोज संवाद साधतात.कधी ते प्रत्यक्ष जाहिर कार्यक्रमातुन किंवा रोज घरी आपल्यासमोर टि.व्ही.रेडीओ.इ.वर.पण खरा कलावंत तोच म्हणायला हवा जो वैक्तिगत आणि समाजिक आयुष्यात समान भुमिका घेतो.'परदे के पिछे और परदेके बाहर' एकच आचरण ठेवतो.वाईट गोष्टीवर कसलीही तमा न करता विरोध दर्शवतो. प्रकाश राज हे तामिळ चित्रपटात 'विलेन' म्हणुन प्रसिद्ध आहेत.पण खर्या आयुष्यात ते 'हिरो' आहेत.हा माणुस जाहिरपणे वाईट गोष्टींवर भाष्य करत आला आहे.विचारवंत गौरी लंकेश यांची हत्या झाल्यावर तेव्हासुद्धा त्यांनी समाजातील वाईट विचारसरणीच्या लोकांवर आणि सरकारला खडे बोल सुनावले होते.आणि आताही तामिळ चित्रपट महोत्सवचे उद्घाटन करतांना त्यांनी कलावंताची भुमिकेचे 'एक्सरे काढुन' समाजविचारसरणीचे 'सीटी स्कँन' केले आहे.म्हणुन समाजाच्या प्रगती विकासाचे अस्तित्व कलावंतामुळे असते. \"विकास\" हा काही फक्त बिल्डिगांचा किंवा रस्त्याचा करायचा नसतो तर \"मानवी विचारसरणीचा\" विकास हा खरा विकास असतो.त्याशिवाय केलेला किंवा झालेला कोणताही विकास हा व्यर्थच समजावा. कधीकाही कलांवत सत्ताधिशांच्या निर्णयाची \"खैर\" राखण्यासाठी पद्मला भुषवुन प्रत्यक्ष अध्यक्ष बनुन कलावंताच्या जबाबदारीची मस्तरी उडवतात.हे झाल्यावर अभिनेते कादर खान म्हणतात की बरे झाले मी या सिरीजमधे नाही .'त्यांनी' सरकारचे गोडवे गायल्याशिवाय केले तरी काय आहे कधीकाही कलांवत सत्ताधिशांच्या निर्णयाची \"खैर\" राखण्यासाठी पद्मला भुषवुन प्रत्यक्ष अध्यक्ष बनुन कलावंताच्या जबाबदारीची मस्तरी उडवतात.हे झाल्यावर अभिनेते कादर खान म्हणतात की बरे झाले मी या सिरीजमधे नाही .'त्यांनी' सरकारचे गोडवे गायल्याशिवाय केले तरी काय आहे.मुळात जनता सरकारला प्रश्न विचारणारच.त्यांना त्रास होत असेल तर ते बोलणारच.अश्याप्रकारची सेट्टलमेंट करुन 'तेरीभी चुप और मेरीभी चुप' करुन ते कलेचाच अपमान करत आहे कारण कला ही कोणाची गुलाम नसते किंवा कोण्या एकट्याची मिरासदारी नसते.दुसरीकडे प्रकाश राज, नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे,अक्षय कुमार,रजनीकांत निळु फुले हे खरे कलावंताचा जाहिर पुरावा आहे.विचार करणे हा माणुस असण्याचा पहिला गुण.\"चर्चेने समोरच्याचे विचार बदलता येतात\" यावर विश्वास ठेवायला हवा.पणपद्मावती,सैराट,दशक्रिया,टॉयलेट,पिके सारखे सिनेमे केवळ एका विशिष्ट गटाच्या भावना दुखवण्साच्या नावाखाली बंद पाडणे हे प्रगत समाजाचे लक्षण आहे का.मुळात जनता सरकारला प्रश्न विचारणारच.त्यांना त्रास होत असेल तर ते बोलणारच.अश्याप्रकारची सेट्टलमेंट करुन 'तेरीभी चुप और मेरीभी चुप' करुन ते कलेचाच अपमान करत आहे कारण कला ही कोणाची गुलाम नसते किंवा कोण्या एकट्याची मिरासदारी नसते.दुसरीकडे प्रकाश राज, नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे,अक्षय कुमार,रजनीकांत निळु फुले हे खरे कलावंताचा जाहिर पुरावा आहे.विचार करणे हा माणुस असण्याचा पहिला गुण.\"चर्चेने समोरच्याचे विचार बदलता येतात\" यावर विश्वास ठेवायला हवा.पणपद्मावती,सैराट,दशक्रिया,टॉयलेट,पिके सारखे सिनेमे केवळ एका विशिष्ट गटाच्या भावना दुखवण्साच्या नावाखाली बंद पाडणे हे प्रगत समाजाचे लक्षण आहे काअगोदर ते काय \"सांगु\" पाहत आहेत हे तरी \"बघा\".अगोदर ते काय \"सांगु\" पाहत आहेत हे तरी \"बघा\". पिकेसारखे चित्रपट निर्माण करण्याची वेळच का आली याचा आपण विचार केला का पिकेसारखे चित्रपट निर्माण करण्याची वेळच का आली याचा आपण विचार केला कासमाजातील धर्मातील खरे पाखंडी चित्र ते दर्शवते ते सुधारण्याचे सोडुन आपण अहंभावात आपलेच नुकसान करत आहोत.चित्रपट दिग्दर्शक-अभिनेतेंची जाहिर चिभ,मुंडकी कापण्याची भाषा करणारे काय सांगु पाहत आहेतसमाजातील धर्मातील खरे पाखंडी चित्र ते दर्शवते ते सुधारण्याचे सोडुन आपण अहंभावात आपलेच नुकसान करत आहोत.चित्रपट दिग्दर्शक-अभिनेतेंची जाहिर चिभ,मुंडकी कापण्याची भाषा करणारे काय सांगु पाहत आहेतकदाचित आजच्या परिस्थितीत \" संय्या भये कोतवाल अब डर काहे काकदाचित आजच्या परिस्थितीत \" संय्या भये कोतवाल अब डर काहे का\"असे त्यांना वाटत असेल पण असहिष्णुता पसरवुन काय साध्य करणार आहोत\"असे त्यांना वाटत असेल पण असहिष्णुता पसरवुन काय साध्य करणार आहोतगौरी लंकेश यांची हत्या झाली तेव्हा त्यांची तुलना कुत्रांशी केली गेली असेही काही माणसे(गौरी लंकेश यांची हत्या झाली तेव्हा त्यांची तुलना कुत्रांशी केली गेली असेही काही माणसे() समाजात आहेत. या प्रवृत्तीवरच कलावंत तुटुन पडत असतात. भारतीय राज्यघटनेनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.कलावंताना तसेच सामान्य जनतेला ते सुरक्षाकवच आहे.मुळात खरे स्वातंत्र्य कोणते) समाजात आहेत. या प्रवृत्तीवरच कलावंत तुटुन पडत असतात. भारतीय राज्यघटनेनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.कलावंताना तसेच सामान्य जनतेला ते सुरक्षाकवच आहे.मुळात खरे स्वातंत्र्य कोणते \"अनेकांना जे ऐकण्यास आवडत नाही ते सांगण्याचा अधिकार असणे म्हणजे खरे स्वातंत्र्य होय.. \"अनेकांना जे ऐकण्यास आवडत नाही ते सांगण्याचा अधिकार असणे म्हणजे खरे स्वातंत्र्य होय..\" डॉ.आंबेडकर,शाहु,शिवाजी महाराज,टिळक सारख्या महापुरुषांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राच्या चित्रपटाचा चित्रपट महोत्सवात सन्मान जातो तेव्हा येथले कलावंत \"मुग गिळुन गप्प बसले आहेत.यामधल्या लोकांनी ते स्वत \"कलावंत कि कवडे\" हे ज्याचे त्यांनी ठरवावं..\" डॉ.आंबेडकर,शाहु,शिवाजी महाराज,टिळक सारख्या महापुरुषांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राच्या चित्रपटाचा चित्रपट महोत्सवात सन्मान जातो तेव्हा येथले कलावंत \"मुग गिळुन गप्प बसले आहेत.यामधल्या लोकांनी ते स्वत \"कलावंत कि कवडे\" हे ज्याचे त्यांनी ठरवावं..जर कलावंतच दबला तर समाजाचे कायजर कलावंतच दबला तर समाजाचे कायकलांवत दबुन गेला तर समाजचा समाज दबुन जातो.नुसती कटपुतली पोपटपंची करुन कवडेच होणार कलावंत होण्यासाठी अंधारत \"प्रकाश\" दाखवा लागतो.तेव्हाच सामान्य जनतेचा \"राज\" येतो.सास्कृतिक दहशतवाद हा सिमेवरच्या दहशतवादापेक्षा घातक म्हणावा लागेल.सिमेवरच्या दहशतवाद्याशी समोरासमोर लढा लागते.आपले शत्रु फिक्स असतात.पण देशातमधल्या छुप्या सांस्कृतिक दहशतवाद्याशी लढतांना खुप विरोध सहन करावा लागतो.हिदुत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणवणारे लोकांवर असहिष्णुपणे दबाब आणत आहेत.मुळात या देशाचा \"पाकिस्तान\" झाला नाही याला कारण आपली भारतीय राज्यघटना आहे.मग आज पुन्हा आपण \"हिंदुचा पाकिस्तान\" निर्माण करत आहोत काकलांवत दबुन गेला तर समाजचा समाज दबुन जातो.नुसती कटपुतली पोपटपंची करुन कवडेच होणार कलावंत होण्यासाठी अंधारत \"प्रकाश\" दाखवा लागतो.तेव्हाच सामान्य जनतेचा \"राज\" येतो.सास्कृतिक दहशतवाद हा सिमेवरच्या दहशतवादापेक्षा घातक म्हणावा लागेल.सिमेवरच्या दहशतवाद्याशी समोरासमोर लढा लागते.आपले शत्रु फिक्स असतात.पण देशातमधल्या छुप्या सांस्कृतिक दहशतवाद्याशी लढतांना खुप विरोध सहन करावा लागतो.हिदुत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणवणारे लोकांवर असहिष्णुपणे दबाब आणत आहेत.मुळात या देशाचा \"पाकिस्तान\" झाला नाही याला कारण आपली भारतीय राज्यघटना आहे.मग आज पुन्हा आपण \"हिंदुचा पाकिस्तान\" निर्माण करत आहोत काधर्मावर देश उभा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा \"पाकिस्तान\" झाल्याशिवाय राहत नाही.आमिर खानने असहिष्णुतेविरोधात बोलला तर सरळ दुसर्या देशात निघुन जा.धर्मावर देश उभा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा \"पाकिस्तान\" झाल्याशिवाय राहत नाही.आमिर खानने असहिष्णुतेविरोधात बोलला तर सरळ दुसर्या देशात निघुन जा. असे म्हणणे हे कशाचे लक्षण आहे असे म्हणणे हे कशाचे लक्षण आहेविचार करणे हे मनुष्य असण्याचे लक्षण.तेच त्याने केले.असहिष्णुतेविरोधात साहित्यिकांनी पुरस्कार वापस केले.शास्त्रञांनीसुद्धा मोर्चा काढला.अशी वेळ येणे ही चांगली गोष्ट नाही.कलावंताची जबाबदारी मोठी असते कारण ते सामान्य व्यक्तीपासुन वेगळे असतात.केवळ एखाद्या संस्थेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी पद प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आपल्या \"भुमिकेपासुन\" विलुप्त होणे पुर्ण चुकीचे आहे. कलाकार आहे हा कलाकार कधीच मानत नाही तो हार वाईट गोष्टीवर करतो तो प्रहार समाजाचा असतो तो तारणहार कलाकार आहे हा कलाकार..विचार करणे हे मनुष्य असण्याचे लक्षण.तेच त्याने केले.असहिष्णुतेविरोधात साहित्यिकांनी पुरस्कार वापस केले.शास्त्रञांनीसुद्धा मोर्चा काढला.अशी वेळ येणे ही चांगली गोष्ट नाही.कलावंताची जबाबदारी मोठी असते कारण ते सामान्य व्यक्तीपासुन वेगळे असतात.केवळ एखाद्या संस्थेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी पद प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आपल्या \"भुमिकेपासुन\" विलुप्त होणे पुर्ण चुकीचे आहे. कलाकार आहे हा कलाकार कधीच मानत नाही तो हार वाईट गोष्टीवर करतो तो प्रहार समाजाचा असतो तो तारणहार कलाकार आहे हा कलाकार.. वरील ओळीत कलाकाराची ओळख झालीच आहे.काही कलावंत प्रामाणिकपणे मनोरंजन तसेच समाजप्रबोधन करतात.आणि उतारवयात समाजसुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो.हेही दुर्लक्ष करता येणार नाही.समाजाने कलेचा हात धरुन आणि कलेने समाजाचा हात धरुन वाटचाल करावी. विञानवादी प्रगत समाज निर्माण करायचा असेल तर कलावंताने जाहिर भुमिका घ्यायला हवी.आपल्या कथनी आणि करणीत फरक न ठेवता आपली भुमिका घ्यायला हवी.तरच कला \"प्रकाशि\" त होउन जनतेचे \"राज\" टिकेल. अधिक वाचा\nअभिव्यक्ती स्वातंत्राचा वापर सर्वात जास्त कलाकार करतात नव्हे अभिव्यक्ती हा कलेचा प्राण आहे. जेव्हा अनियंत्रित सत्ता प्रस्थापित करायची असते त्या वेळी सर्वात पहिला गळा जर कोणाचा दाबला जातो तर तो आहे अभिव्यक्तीचा, कलाकारांचा. हे आपल्या चीन,इराणमधील खोमेनी राजवट, तालिबान किंवा आपल्या कडिल आणीबाणीमध्ये झाल्याच सहज लक्षात येत. सध्या आपल्या देशात कलाकारांच सरकारी यंत्रणेद्वारे दमन दिसत आहे पण याहून भयावह म्हणजे कलाकारांनी ‘सेल्फ सेन्सॉरशिप’ द्वारे स्वता:चा आत्मघात करणे. निदान आज व्यक्त झाला नाहीत तर स्वतःचे कलेमधील स्वत्व घालवून बसाल. स्वतःच्या कलेच्या स्वार्थासाठी तरी व्यक्त व्हा एवढीच विनंती. आणीबाणीसारख्या काळात सुद्धा कलाकारांनी शासनाचा दबाव झुगारून देऊन योग्य भूमिका घेतल्या. आजची परिस्थिती याहून वेगळी नाही. एका युवकाला ‘लव्ह जिहादच्या’ नावा खाली जाळून मारलं जात असेल व आपल्याच समाजातील मंडळी ज्याने हे घृणास्पद कृत्य केलं त्याच्या बँक खात्यावर तीन लाख एवढी मोठी रक्कम जमा करत असतील तर मध्ययुगीन भारतात तर राहत नाही ना असा प्रश्न पडतो. या वर सर्वात कहर म्हणजे समाजाने स्वीकारलेली शांतता. आशा वेळी सर्वच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कलाकारांनी भूमिका घेणं आवश्यक आहे कारण समजाला वाट दाखवण्याचे काम कलाकार करत असतात. अामीर खानने असहिष्णुते वर भाष्य केलं होतं. अमीरच्या या विधानावर सोशल मीडियावर ‘ट्रोलधाड’ काही मंडळीनी टाकली होती. अमीर ज्या स्नॅपडीलचा प्रसिद्धीदूत होता ते स्नॅपडील अॅप लोकांनी मोबाईल मधून काढुन टाकावं अशी मोहीमच सुरू केली गेली. याला अनेक लोकांनी साथ दिली.स्नॅपडीलने यावर विधान करावं इथं पर्यंत परिस्थिती गेली. शाहरुख खान, स्नॅपच्याट ही आणखी काही उदाहरणे. जर कलाकारांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर असे हल्ले होत असतील तर कलाकारांनी शांत बसण्यास समज सुद्धा दोषी आहे. इतकं दूषित वातावरण असताना कलाकारांनी गप्प राहणं म्हणजे आजचं मरण उद्या वर ढकलण आहे.अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन दिल्या सारख आहे यासाठी कलाकारांनी भूमिका घेणं आवश्यक आहे. कलाकार खरं अडकले सरकार दरबारी माना झुकवून काही पुरस्कार मिळतात का हे चाचपडण्यात. अनुदानातून कुठं घर मिळतं का बघण्यात. हिंदी सिनेश्रुष्टी तर घराणेशाहीचा उत्तम नमुना आहे. भरपूर कलाकारांना यश बापपुण्याईने मिळतं. संघर्ष करून व्यक्तीने यश मिळाले असेल तर अंगात शक्यतो व्यवस्थेविरोधात उभं राहण्याचं धाडस असत. ते हिंदी सिनेसृष्टीमधील घराणेशाहीमुळे दिसत नाही राम गणेश गडकरी यांचा पुतळा काही भंकस लोकांनी काढला, त्यावेळी मराठी कलाकार काही प्रमाणात भूमिका घेताना दिसले पण नंतर सगळं सामसूम. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये निषेध करण्याची एक औपचारिकता पाळण्यात आली. अतुल पेठे, अमोल पालेकर, नाना पाटेकर हे काही अपवाद.बाकीचे मराठी कलाकार शक्यतो मूग गिळून गप्प बसले आहेत. प्रकाश राज यांनी सध्याच्या परिस्थितीत वर घेतलेल्या भूमिकेला राजकीय किनार असण्याची दाट शक्यता आहे.दक्षिणेमध्ये सिनेश्रुष्टी मधील कलाकारांनी राजकारणामध्ये उडी घेणं हे काही नवीन नाही. तामिळनाडू मधील एम. जी. आर, जयललिता ही यातील महत्वाची नावे. प्रकाश राज ज्या कर्नाटकातून येतात, तिथे सुद्धा ही परंपरा आहेच. सध्या कन्नड सिनेसृष्टीमधील यशस्वी कलाकार उपेंद्र यांनी राजकारणात नवीन पक्ष काढून प्रवेश केला आहे. कदाचित प्रकाश राज यांना सुद्धा राजकारणाचे डोहाळे लागले असतील.काही दिवसांपूर्वी कमल हसन राजकारणात येणार अशी चर्चा सुरू असताना त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केले होते पण नंतर कमल हसन यांचा राजकारणातील प्रवेश व वक्तवे एकदम शांत झाली.तसे प्रकाश राज यांच्या बाबतीत नसलं म्हणजे मिळवलं.इथे आणखी एक गोष्ट लक्षात घायला हवी, सिंघम चित्रपटा मधील एका संवादाने कन्नड लोकांच्या ‘भावना दुखावल्या’ गेल्या. त्या वेळी प्रकाश राज यांनी बिनशर्त माफी मागितली होती. आताचा त्यांचा ताठ कणा त्या वेळी कोठे गेला होता असा प्रश्न पडतो. या वर सर्वात कहर म्हणजे समाजाने स्वीकारलेली शांतता. आशा वेळी सर्वच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कलाकारांनी भूमिका घेणं आवश्यक आहे कारण समजाला वाट दाखवण्याचे काम कलाकार करत असतात. अामीर खानने असहिष्णुते वर भाष्य केलं होतं. अमीरच्या या विधानावर सोशल मीडियावर ‘ट्रोलधाड’ काही मंडळीनी टाकली होती. अमीर ज्या स्नॅपडीलचा प्रसिद्धीदूत होता ते स्नॅपडील अॅप लोकांनी मोबाईल मधून काढुन टाकावं अशी मोहीमच सुरू केली गेली. याला अनेक लोकांनी साथ दिली.स्नॅपडीलने यावर विधान करावं इथं पर्यंत परिस्थिती गेली. शाहरुख खान, स्नॅपच्याट ही आणखी काही उदाहरणे. जर कलाकारांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर असे हल्ले होत असतील तर कलाकारांनी शांत बसण्यास समज सुद्धा दोषी आहे. इतकं दूषित वातावरण असताना कलाकारांनी गप्प राहणं म्हणजे आजचं मरण उद्या वर ढकलण आहे.अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन दिल्या सारख आहे यासाठी कलाकारांनी भूमिका घेणं आवश्यक आहे. कलाकार खरं अडकले सरकार दरबारी माना झुकवून काही पुरस्कार मिळतात का हे चाचपडण्यात. अनुदानातून कुठं घर मिळतं का बघण्यात. हिंदी सिनेश्रुष्टी तर घराणेशाहीचा उत्तम नमुना आहे. भरपूर कलाकारांना यश बापपुण्याईने मिळतं. संघर्ष करून व्यक्तीने यश मिळाले असेल तर अंगात शक्यतो व्यवस्थेविरोधात उभं राहण्याचं धाडस असत. ते हिंदी सिनेसृष्टीमधील घराणेशाहीमुळे दिसत नाही राम गणेश गडकरी यांचा पुतळा काही भंकस लोकांनी काढला, त्यावेळी मराठी कलाकार काही प्रमाणात भूमिका घेताना दिसले पण नंतर सगळं सामसूम. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये निषेध करण्याची एक औपचारिकता पाळण्यात आली. अतुल पेठे, अमोल पालेकर, नाना पाटेकर हे काही अपवाद.बाकीचे मराठी कलाकार शक्यतो मूग गिळून गप्प बसले आहेत. प्रकाश राज यांनी सध्याच्या परिस्थितीत वर घेतलेल्या भूमिकेला राजकीय किनार असण्याची दाट शक्यता आहे.दक्षिणेमध्ये सिनेश्रुष्टी मधील कलाकारांनी राजकारणामध्ये उडी घेणं हे काही नवीन नाही. तामिळनाडू मधील एम. जी. आर, जयललिता ही यातील महत्वाची नावे. प्रकाश राज ज्या कर्नाटकातून येतात, तिथे सुद्धा ही परंपरा आहेच. सध्या कन्नड सिनेसृष्टीमधील यशस्वी कलाकार उपेंद्र यांनी राजकारणात नवीन पक्ष काढून प्रवेश केला आहे. कदाचित प्रकाश राज यांना सुद्धा राजकारणाचे डोहाळे लागले असतील.काही दिवसांपूर्वी कमल हसन राजकारणात येणार अशी चर्चा सुरू असताना त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केले होते पण नंतर कमल हसन यांचा राजकारणातील प्रवेश व वक्तवे एकदम शांत झाली.तसे प्रकाश राज यांच्या बाबतीत नसलं म्हणजे मिळवलं.इथे आणखी एक गोष्ट लक्षात घायला हवी, सिंघम चित्रपटा मधील एका संवादाने कन्नड लोकांच्या ‘भावना दुखावल्या’ गेल्या. त्या वेळी प्रकाश राज यांनी बिनशर्त माफी मागितली होती. आताचा त्यांचा ताठ कणा त्या वेळी कोठे गेला होता असा प्रश्न पडतो. आत्ताच्या ताठ कण्याला 2018 मधील कर्नाटक मधील विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी असू शकते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन घाईघाईने प्रकाश राज हे ठाम भूमिका घेणारे कलाकार असा डंका वाजवणे चुकीचे आहे. भारतातील इतर सर्व प्रांतामध्ये सुद्धा वेगळी परिस्थिती नाही काही कलाकार सोडले तर बाकीचे कलाकार शांतच दिसतात. निदान शांतता पाळण्याच्या बाबतीत सर्व कलाकार एका पातळीवर येतात. प्रकाश राज हे अश्याच अपवादा पैकी एक या वरून कोणी दक्षिणेकडिल कलाकार कसे सामजिक प्रश्नांवर भूमिका घेतात असा निष्कर्ष काढत असेल तर ते चुकीचं आहे. कलेला कुठलिही बंधनं नसतात पण कलाकार मात्र स्वतःच्या भोवती कुंपण घालून घेताना दिसतात. जेव्हा पद्मावती चित्रपटा संबंधित वाद उभा राहिला त्या वेळी हिंदी सिनेसृष्टी मधील कलाकार भूमिका घेताना दिसले पण प्रादेशिक सिनेसृष्टीमधील कलाकार काही वगळता गप्प बसले. हेच ‘न्यूड’ चित्रपटाबाबत जास्त प्रमाणात मराठी कलाकार भूमिका घेताना दिसले, हिंदी व इतर भाषेतले कलाकार गप्प होते. कुठल्या ही भाषेतली किंवा इतर कुठलीही कला असो ज्या वेळी तिच्या वर संकट येते त्या वेळी सर्वांनी सर्व भेद विसरून एकत्र यायला हवं पण दुर्दैवाने हे होताना दिसत नाही. अधिक वाचा\nआणखी प्रतिक्रिया वाचा प्रतिक्रिया नोंदवा\nयेथे लॉग इन करा आणि 'आठवड्याचे संपादकीय' या शिर्षकाखाली असलेल्या लेखावर तुमची प्रतिक्रिया नोंदवा.\nलोकसत्ता टीम\tजगभरच्या बनावट शोधनिबंधांत एकटय़ा भारताचा वाटा २७ टक्के आहे, ही विचार करायला लावणारी बाब.....\nलोकसत्ता टीम\tअमेरिकेने या संदर्भात भारताकडून धडे घ्यायला हवेत अशीही विधाने केली...\nलोकसत्ता टीम\tबरे हे शब्द समोरासमोरच उच्चारायला हवेत असे नाही...\nसोनमच्या लग्नात लग्नपत्रिकाच नाही \nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील – उद्धव ठाकरे\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\nसिग्नलमध्ये बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वे विस्कळीत, नोकरदारांचे हाल\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoyog-news/samarth-ramdas-philosophy-363-1604711/", "date_download": "2018-04-27T05:03:28Z", "digest": "sha1:TIE6LFUY2EIIBBOTKNKKRLEDQQSRMIE7", "length": 18933, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Samarth Ramdas philosophy | ५०२. संगत्यागानं सुख | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nतुरळक अपवाद वगळता; माणूस एकटा राहू शकत नाही\nसमर्थ रामदासविरचित ‘मनोबोधा’च्या १८७ ते १९० या पुढील चार श्लोकात एक सूत्र आहे ते संगत्यागानं सुखी राहण्याचं संगाशिवाय सुख नाही, हा आपला अनुभव आहे. तुरळक अपवाद वगळता; माणूस एकटा राहू शकत नाही, त्याला भावनिक, मानसिक, वैचारिक आधार लागतोच, असं आपण पाहातो. तेव्हा संग सोडून सुख लाभेल, याची कल्पनाही आपल्याला करवत नाही. समर्थ सांगतात, खरं तर ही सर्व सृष्टी एकाच तत्त्वातून उत्पन्न झाली आहे. पंचमहाभूतांपासून प्रत्येक जीव निर्माण झाला आहे. पण म्हणून सर्वाचं अंत:करण एकच आहे का संगाशिवाय सुख नाही, हा आपला अनुभव आहे. तुरळक अपवाद वगळता; माणूस एकटा राहू शकत नाही, त्याला भावनिक, मानसिक, वैचारिक आधार लागतोच, असं आपण पाहातो. तेव्हा संग सोडून सुख लाभेल, याची कल्पनाही आपल्याला करवत नाही. समर्थ सांगतात, खरं तर ही सर्व सृष्टी एकाच तत्त्वातून उत्पन्न झाली आहे. पंचमहाभूतांपासून प्रत्येक जीव निर्माण झाला आहे. पण म्हणून सर्वाचं अंत:करण एकच आहे का ‘सर्वे सुखिन: सन्तु,’ असं आपण भले म्हणत असू, पण मीच सुखी व्हावं, हीच प्रत्येकाची खरी इच्छा नाही का ‘सर्वे सुखिन: सन्तु,’ असं आपण भले म्हणत असू, पण मीच सुखी व्हावं, हीच प्रत्येकाची खरी इच्छा नाही का उलट धार्मिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पातळीनुसार आपण कित्येक भेद टिकवतो आणि आपल्या पातळीवर जे आहेत त्यांचंच सुख चिंतित असतो उलट धार्मिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पातळीनुसार आपण कित्येक भेद टिकवतो आणि आपल्या पातळीवर जे आहेत त्यांचंच सुख चिंतित असतो थोडक्यात ही सर्व सृष्टी एकाच परमतत्त्वातून उत्पन्न झाली असली, पंचमहाभूतांपासून तिची घडण झाली असली, तरी सृष्टीतला प्रत्येक घटक स्वरूपभानात स्थिर नाही. समर्थ म्हणतात, ‘‘भुतें पिंड ब्रह्मांड हें ऐक्य आहे थोडक्यात ही सर्व सृष्टी एकाच परमतत्त्वातून उत्पन्न झाली असली, पंचमहाभूतांपासून तिची घडण झाली असली, तरी सृष्टीतला प्रत्येक घटक स्वरूपभानात स्थिर नाही. समर्थ म्हणतात, ‘‘भुतें पिंड ब्रह्मांड हें ऐक्य आहे परी सर्वही स्वस्वरूपीं न साहे परी सर्वही स्वस्वरूपीं न साहे’’ आपणही वास्तविक नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीचं जे रूप आपल्याला भासतं त्यानुसार त्याच्याशी व्यवहार करतो. थोडक्यात त्या व्यक्तिची जी प्रतिमा मनात असते त्या प्रतिमेनुरूपच व्यवहार करतो. वास्तविक स्वरूप जाणून नव्हे. थोडक्यात भ्रामक आकलनातूनच आपण काहीजणांवर प्रेम करतो, काहींचा द्वेष करतो. मग हे सर्व भासाधारित संग सोडून द्यायला समर्थ सांगत आहेत. त्यानंच कारणरहित सुखाची प्राप्ती होईल. ते म्हणतात, ‘‘मना भासलें सर्व कांहीं पहावें’’ आपणही वास्तविक नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीचं जे रूप आपल्याला भासतं त्यानुसार त्याच्याशी व्यवहार करतो. थोडक्यात त्या व्यक्तिची जी प्रतिमा मनात असते त्या प्रतिमेनुरूपच व्यवहार करतो. वास्तविक स्वरूप जाणून नव्हे. थोडक्यात भ्रामक आकलनातूनच आपण काहीजणांवर प्रेम करतो, काहींचा द्वेष करतो. मग हे सर्व भासाधारित संग सोडून द्यायला समर्थ सांगत आहेत. त्यानंच कारणरहित सुखाची प्राप्ती होईल. ते म्हणतात, ‘‘मना भासलें सर्व कांहीं पहावें परी संग सोडूनि सूखीं रहावें परी संग सोडूनि सूखीं रहावें१८७’’ देहबुद्धीनुसारचं हे भान ज्ञानबोधाच्या आधारावर खुडावं खुडणं हा शब्द किती अर्थसूचक आहे पहा. मोठं झाड आपण तोडतो आणि छोटी पानं खुडतो. तेव्हा देहबुद्धीनुसार जी अंत:करणात भ्रमरूपी वेल पसरत आहे तिची पानं खुडायची आहेत. आणि मग देहभावापलीकडे जायचा अभ्यास करीत भक्तीमार्गावर वाटचाल सुरू करायची आहे. आजवर अशाश्वत जगामागे फरपटणारं मन आता कुठे भानावर येऊ लागलं आहे. तेव्हा त्या अशाश्वताच्या जाणिवेच्या बळावर संतजनांना जे जे निंद्य वाटतं, पण जे जे आपल्याला आजवर मोहवत होतं त्याचा त्याचा त्याग करायचा आहे. त्या मोहाचा संग सोडून सुखी व्हायचं आहे. (देहेभान हें ज्ञानशास्त्रें खुडावें खुडणं हा शब्द किती अर्थसूचक आहे पहा. मोठं झाड आपण तोडतो आणि छोटी पानं खुडतो. तेव्हा देहबुद्धीनुसार जी अंत:करणात भ्रमरूपी वेल पसरत आहे तिची पानं खुडायची आहेत. आणि मग देहभावापलीकडे जायचा अभ्यास करीत भक्तीमार्गावर वाटचाल सुरू करायची आहे. आजवर अशाश्वत जगामागे फरपटणारं मन आता कुठे भानावर येऊ लागलं आहे. तेव्हा त्या अशाश्वताच्या जाणिवेच्या बळावर संतजनांना जे जे निंद्य वाटतं, पण जे जे आपल्याला आजवर मोहवत होतं त्याचा त्याचा त्याग करायचा आहे. त्या मोहाचा संग सोडून सुखी व्हायचं आहे. (देहेभान हें ज्ञानशास्त्रें खुडावें विदेहीपणें भक्तिमार्गेचि जावें विरक्तीबळें निंद्य सर्वै त्यजावें परी संग सोडूनि सूखें रहावें परी संग सोडूनि सूखें रहावें १८८). ही सर्व सृष्टी ज्याच्या आधारावर उभी आहे, ज्याच्या आधारावर निर्माण झाली आहे तो मूळ देव जो आहे तो ओळखला पाहिजे. त्याचं खरं दर्शन जेव्हा आपल्या जगण्यात होईल, म्हणजेच त्याच्या बोधानुरूप जेव्हा आपण जीवन जगू लागू तेव्हा हा जीव जगतानाच मुक्तीचा अनुभव घेऊ लागेल. त्या गुणातीत अशा सद्गुरूचे जे गुण आहेत त्याचंच त्यासाठी स्मरण, चिंतन, मनन करीत जावं निर्गुण परमात्माच सदगुरूच्या सगुण रूपात प्रकटला आहे, हे जाणून आपल्या मनातल्या भक्तीतंतूचं पोषण करावं. सत, रज, तममय अशा जगाचा संग सोडून सुखी व्हावं. (मही निर्मिली देव तो वोळखावा निर्गुण परमात्माच सदगुरूच्या सगुण रूपात प्रकटला आहे, हे जाणून आपल्या मनातल्या भक्तीतंतूचं पोषण करावं. सत, रज, तममय अशा जगाचा संग सोडून सुखी व्हावं. (मही निर्मिली देव तो वोळखावा जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा तया निर्गुणालागि गूणी पहावें तया निर्गुणालागि गूणी पहावें परी संग सोडूनि सूखें रहावें परी संग सोडूनि सूखें रहावें १८९). हा जो सद्गुरू आहे तो अकर्ता आहे, सृष्टीचं आपल्या बळावर पोषण होतं, असंही तो मानत नाही म्हणजेच सृष्टीचा निर्माता ब्रह्मा आणि पालक विष्णू यांचं कार्य करीत असूनही तो श्रेय घेत नाही. तो मानवी आकलनापलीकडचा म्हणूनच मायाभ्रमापासून निर्लिप्त आहे. त्या निर्विकल्पाची कल्पना करीत जावं आणि त्यायोगे भ्रममूलक कल्पना त्यागून सुखी व्हावं (नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता (नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता परेहून पर्ता न लिंपे विवर्ता परेहून पर्ता न लिंपे विवर्ता तया निर्विकल्पासि कल्पीत जावें तया निर्विकल्पासि कल्पीत जावें परी संग सोडूनि सूखें रहावें परी संग सोडूनि सूखें रहावें१९०\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील - उद्धव ठाकरे\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील - उद्धव ठाकरे\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra-mumbai/krishna-river-water-give-marathawada-13145", "date_download": "2018-04-27T04:35:42Z", "digest": "sha1:R4YJCETOUZKCDPTIYKLTLRIBTJBGCLOD", "length": 17494, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "krishna river water give to marathawada मराठवाड्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पाणी | eSakal", "raw_content": "\nमराठवाड्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पाणी\nप्रशांत बारसिंग - सकाळ न्यूज नेटवर्क\nमंगळवार, 4 ऑक्टोबर 2016\nमुंबई - औरंगाबाद येथे उद्या (मंगळवारी) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यासाठी बंपर निर्णय होणार आहेत. यामध्ये मराठवाड्यासाठी कृष्णा खोऱ्यातील पाणी सोडण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे.\nमुंबई - औरंगाबाद येथे उद्या (मंगळवारी) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यासाठी बंपर निर्णय होणार आहेत. यामध्ये मराठवाड्यासाठी कृष्णा खोऱ्यातील पाणी सोडण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे.\nकायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याला कृष्णा खोऱ्यातील २१ टीएमसी पाणी मिळण्याची मागणी जुनी आहे. यासाठी अनेक आंदोलने तर झालीच; परंतु विधिमंडळातही या विषयावर अनेकदा चर्चा झाली. मात्र, मराठवाड्याला अद्याप पाणी मिळाले नाही. सध्या मराठवाड्यात समाधानकारक पाऊस पडला असला तरी कृष्णा खोऱ्यातील पाणी सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठवाड्याला पाणी देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पश्‍चिम महाराष्ट्राच्या विरोधामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नव्हते.\nगेल्या वर्षीच्या दुष्काळात फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात किमान ७ टीएमसी पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे लागले आहे. कृष्णा खोऱ्यातील पाण्याबरोबरच मराठवाडा विद्यापीठात ग्रामविकास संस्था स्थापन करण्याचा निर्णय होणार आहे; तसेच औरंगाबाद विभागीय आयुक्‍त कार्यालयात प्रशासकीय बैठकीसाठी सुसज्ज सभाग्रह बांधणे, अपर जिल्हाधिकारी संवर्गातील उपायुक्‍त अपर जिल्हाधिकारी संवर्गात रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. उद्या औरंगाबाद येथे होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल ३० विषयांचे प्रस्ताव ठेवण्यात आले असून, आणखी २० प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या अवलोकनार्थ मांडण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या हतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रस्ताव येण्याचा पहिला प्रसंग असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.\nबैठकीतील संभाव्य प्रस्ताव खालीलप्रमाणे\nराष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांना सवलतीच्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नवीन योजना जाहीर करणे, पंतप्रधान आवास योजना मराठवाड्यात प्रभावीपणे राबवणे, मौजे मिटमिटा येथील शासकीय जमीन प्राणिसंग्रहालयाला हस्तांतर करणे, केंद्राच्या लेसर प्रकल्पासाठी हिंगोली जिल्ह्यातील जमीन उपलब्ध करून देणे, रसायन तंत्रज्ञान संस्थेसाठी जालना जिल्ह्यातील जमीन देणे, औरंगाबाद येथील नवीन प्रशासकीस इमारत उभारणे, मराठवाड्यात इको बटालियन स्थापन करणे, मराठवाड्यात वनक्षेत्र वाढविण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करणे, जालना येथे सीड पार्क उभारणे, मराठवाड्यासाठी सूक्ष्म सिंचन योजना राबविणे, मराठवाडा पॅकेजअंतर्गत जालना जिल्हयात २० शेळ्या व २ बोकड असा गट आणि दोन संकरित गाई-म्हशी गट वाटप करण्याची योजना राबविणे, औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय; तसेच कर्करोग रुग्णालयास स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूटचा दर्जा देणे, उस्मानाबाद येथील तरे येथे वस्तुसंग्रहालयाची इमारत उभारणे, औरंगाबाद शहराला जागतिक वारसा म्हणून युनिस्कोद्वारे घोषित होण्यासाठी प्रयत्न करणे, १४व्या वित्त आयोगाअंतर्गत बीड, जालना, उस्मानाबाद व परभणी येथे कौटुंबिक न्यायालय स्थापन करणे, जातपडताळणी समितीसाठी पोलिस उपअधीक्षकपद निर्माण करणे, जालना येथील रेशीम कोषाची बाजारपेठ उभारणे आदी विषय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. यासोबतच परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगाव येथील मराठवाडा विकास महामंडळाची ६८ एकर जमीन टेक्‍स्टाईल पार्कसाठी एकआयडीसीकडे हस्तांतर करणे, हिंगोली जिल्ह्यात १० हजार सिंचन विहिरी, औरंगाबाद येथे स्मार्ट सिटी योजना राबविणे, औरंगाबाद शहराचा केंद्र सरकारच्या हेरिटेज शहर योजनेत समावेश करणे, लातूर येथे विभागीय क्रीडा संकुल, औरंगाबाद-बीड-परळी-वैजनाथ लोहमार्ग, औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, मराठवाड्यासाठी ग्रीड पद्धतीने पाणीपुरवठा आदी अन्य प्रस्ताव मंत्रिमडळाच्या अवलोकनार्थ ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.\n'भाजपने मुंबई बिल्डरांना विकली'\nमुंबई - मुंबईचा विकास आराखडा हा मुंबईकरांचा विश्वासघात करणारा असून, भाजपने मुंबई बिल्डरांना विकण्यास काढली...\nवीर्यसाधन, वीर्यसंरक्षण म्हणजेच ओजसंरक्षण. ओजसंरक्षण झाले की आतील प्रकाश तेजरूपाने-कीर्तिरूपाने पसरतो. ओज संपले की जीवन संपते. तेव्हा ओजाची संकल्पना...\nशाहू मोडक पुरस्‍कार दिलीप प्रभावळकर यांना प्रदान\nपुणे - शाहू मोडक यांच्या अभिनय कारकिर्दीचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे त्यांना मिळालेल्या भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात अध्यात्म आणि...\nशारीरिक संबंध नाकारण्याचा अल्पवयीन मुलींनाही अधिकार\nमुंबई - अल्पवयीन मुलींनाही शारीरिक संबंध नाकारण्याचा अधिकार असून, त्यांना मुलांप्रमाणेच समान वागणूक...\n'हज'साठी राज्यातून 11 हजार भाविक\nऔरंगाबाद - महाराष्ट्र राज्य हज समितीतर्फे यंदा 11 हजार 527 भाविकांचा हज यात्रेसाठी जाणार आहेत. 29...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://atakmatak.blogspot.com/2008/09/blog-post.html", "date_download": "2018-04-27T04:34:54Z", "digest": "sha1:Q7EAPV26A3SO6EDAHYR46ZGM3PMW56WB", "length": 14080, "nlines": 238, "source_domain": "atakmatak.blogspot.com", "title": "अटकमटक: आवडत्या कवितांचा खो", "raw_content": "\nमराठी मैत्रं… यत्र, तत्र, सर्वत्र\nसंवेदनी सुरू केलेल्या आवडत्या कवितांचा खो माझ्याकडे पूनमकडून आला. (http://www.kathapournima.blogspot.com/) धन्स पूनम… त्यानिमित्ताने आवडत्या कविता पुन्हा वाचणं / आठवणं झालं \nआपल्याला आवडलेल्या दोन कविता द्यायच्या नाही का (हे तर अवघड आहे (हे तर अवघड आहे दोनच काय द्यायच्या) दुसरा नियम असा की कविता पूर्ण असेल तरी चालेल, अर्धवट आठवत असेल तरी चालेल॥ पण स्वत:ची नसावी \nकलेजे पे पत्थर रख कर वगैरे दोनच कविता देतोय. खरंतर खूप खूप देता येतील पण ह्या दोन कविता एकमेकींपासून अगदी वेगळ्या आहेत.\n‘कोलंबसाचे गर्वगीत’ कवितेमधे --\nचला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला\n\"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला\nआणि ’दूर मनोऱ्यात’ कवितेमधे –\nकिरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी\nकाळोखावर खोदित बसला तेजाची लेणी\nउज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनो~यात\nअन् लावा हृदयात सखयांनो आशेची वात\nअसलं बेफाट लिहिणारे कुसुमाग्रज ’स्वप्नाची समाप्ती’ ह्या कवितेत लेखणी किती प्रणयमधुर करतात बघा \nनाद नच कानी पडे\nध्येय, प्रेम, आशा यांची\nहोतसे का कधी पूर्ती\nनाद कानी येऊ लागे\nहोते म्हणू स्वप्न एक\nहोते म्हणू वेड एक\nह्या कवितेमधील सगळ्यात जास्त वेड लावणाऱ्या ओळी म्हणजे --\nकाढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात\nक्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत\nसगळी कविता म्हणजे कॅनव्हासवर एखादं रोमँटिक चित्र उतरल्यासारखी आहे ना \nत्यानंतर आमच्या पिढीतला (म्हणजे तरूण वगैरे \nमी स्वत: आस्तिक असूनही त्याच्या ह्या कवितेने नक्कीच विचार करायला लावलं \nएक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो\nतेंव्हा खरंतर गाभाऱ्यातच भर पडत असते\nकी कोणीतरी आपल्यापुरत्या सत्याशी का होईना\nपण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याची….\nएक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो\nतेंव्हा शक्यता होते निर्माण की\nदेवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची….\nएक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो\nतेंव्हा कोऱ्या नजरेने पाहत राहतो\nसभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या नजरा\nकोणीतरी स्वतःचेच ओझे स्वतःच्याच पायावर\nसांभाळत असल्याचे समाधान लाभते देवालाच….\nम्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो\nतेंव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित,\nपण मिळते अखंड समाधान, एक सहकारी लाभल्याचे\nदेऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देउन\nबाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता\nदेव म्हणतो, दर्शन देत जा अधून मधून....\nतुमचा विश्वास नसेल आमच्यावर;\nपण आमचा आहे ना\nएक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो\nकंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने परत पाठवतो देवळात\nतेंव्हा कुठे अनंत वर्षे घेऊ शकतो आपण दर्शन\nअस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे......\nएक खराखुरा नास्तिक जेंव्हा देवळाबाहेर थांबतो........\nअजून खूप कवी आणि त्यांच्या कविता आहेत\n’घट्ट मिठी मारल्याशिवाय माणूस नसतं आपलं\nओठांवर आल्याशिवाय गाणं नसतं आपलं’\nहे लिहिणारे मंगेश पाडगावकर आहेत.\nतेवढ्यात हे लिहिणारे ना. धों. महानोर आठवतात.\nया नभाने या भुईला दान द्यावे\nआणि या मातीतून चैतन्य गावे\nकोणती पुण्ये अशी येती फळाला\nजोंधळ्याला चांदणे लगडून जावे\nअसं गाणारे आनंदयात्री बा. भ. बोरकर आहेत.\nपण काव्यमय खो-खोच्या नियमाप्रमाणे थांबायला हवं आता खो द्यायची वेळ.\n(विचार केला आपण निदान प्राजु – तेजू असं तरी यमक जुळवावं \nइदं न मम (1)\nभावले मना…सांगावे जना (24)\nस्टँड अप कॉमेडी झलक \nब्लॉग माझा स्पर्धेचे विजेते\nसंपर्क : थेट भेट\nनवीन लेखनाची सूचना :\nसर्व हक्क सुरक्षित © -- http://www.atakmatak.blogspot.com ह्या ब्लॉगवरील, संदीप चित्रे ह्यांनी लिहिलेल्या साहित्याचे, सर्व हक्क सौ. दीपश्री संदीप चित्रे ह्यांजकडे सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ganesh-photo-2017/", "date_download": "2018-04-27T05:04:44Z", "digest": "sha1:7UEVFD6DJDDL2OBEL5AJUABBOQFTRIFY", "length": 9264, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ganesh Chaturthi Festival 2017, Photos,Gharcha Ganapati bappa | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nघरचा गणेश : फोटो अपलोड सुविधा\n‘घरचा गणेश’ या उपक्रमाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. हजारो वाचकांनी त्यांच्या घरातील सजावट आणि ‘श्रीं’ची मूर्ती ‘घरचा गणेश’ या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरात पोहोचवली. तुम्ही अपलोड केलेले फोटो खालील लिंकच्या साह्याने बघता येतील. त्याचबरोबर ते सोशल मीडियावर शेअरही करता येतील.\nतुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद…\n– लोकसत्ता ऑनलाईन टीम\nसौरभ सुधाकर हिवरेकर (पैठणकर), कुळगाँव - बदलापुर\nश्रीधर - अभिजीत, नागपूर\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://atakmatak.blogspot.com/2009/07/blog-post.html", "date_download": "2018-04-27T04:18:04Z", "digest": "sha1:LA2GOKUXYDQUICMI7GSELFOTPV27OSBW", "length": 11205, "nlines": 111, "source_domain": "atakmatak.blogspot.com", "title": "अटकमटक: बी एम एम अधिवेशन २००९", "raw_content": "\nमराठी मैत्रं… यत्र, तत्र, सर्वत्र\nबी एम एम अधिवेशन २००९\nबी एम् एम् अधिवेशन सुरू झाले त्याच्या आधी हा लेख लिहिला होता पण पोस्ट करणे जमले नव्हते.\n२ जुलै २००९ उजाडायला असे कितीसे दिवस राहिले आता बघता बघता “बी एम एम”चं अधिवेशन जवळ आलंच की बघता बघता “बी एम एम”चं अधिवेशन जवळ आलंच की खरंच वाटत नाहीये, म्हणजे अजूनही खरंच वाटत नाहीये. दोन तारखेला बिझनेस कॉन्फरन्स आणि आशाताईंच्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम. तीन तारखेपासून अधिवेशन सुरू \nआत्ता तर अधिवेशनाच्या पहिल्या मीटिंगसाठी तासभर गाडी दामटवत एका मंदिरात गेलो होतो.\nत्याला जवळपास एक वर्ष झालं\nआत्ता तर कुठे भारतातून आणायचे कार्यक्रम निवडण्यासाठी ’इंडिया प्रोग्रॅमिंग कमिटी’मधे आलो.\nत्याला जवळपास एक वर्ष झालं\nआत्ता तर कुठे भारतातल्या कार्यक्रमांबद्दल शोधाशोध आणि चर्चा सुरू केली.\nत्याला जवळपास एक वर्ष झालं\nTime flies by म्हणतात त्याप्रमाणे अक्षरश: एक वर्ष कधी संपलं कळलंच नाही. २००५ साली माझ्या आयुष्या्तल्या पहिल्या “बी एम एम” अधिवेशनाला हजेरी लावली त्यालाही आता चार वर्ष झाली ते अधिवेशन ऍटलांटाला झालं आणि आता हे अधिवेशन फिलाडेल्फियाला.. म्हणजे अगदी आपल्या शेजारीच.\nतसं पाहिलं तर बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (बी एम एम) अधिवेशन दर दोन वर्षांतून एक ह्या संख्येने वेगवेगळ्या ठिकाणी नियमितपणे होतंय. बरं, अधिवेशन उभं करणारे सगळेच स्वयंसेवक. स्वत:चे नोकरी, उद्योग सांभाळून, घर-संसार सांभाळून, वेळप्रसंगी संसार तात्पुरते विसरून झोकून दिलेले आता जसजशी अधिवेशनाची तारीख जवळ येतीय तसतशी उत्सुकता वाढायला लागलीच आहे शिवाय एक दडपणही जाणवतंय. अधिवेशनाचा डोलारा पण मोठाच आहे ना.\nजवळपास ४,५०० लोक एका छताखाली अडीच-तीन दिवस असणार आहेत अडीच – तीन दिवसांत एकूण जवळपास ६० च्या आसपास कार्यक्रम आहेत अडीच – तीन दिवसांत एकूण जवळपास ६० च्या आसपास कार्यक्रम आहेत नाटक, नृत्य, संगीत, अध्यात्मिक कार्यक्रम, एकांकिका , मराठी सिनेमा, उभ्या उभ्या विनोद, संगीत नाटक अशा कार्यक्रमांची रेलचेल आहे. रसिकांसाठी ’घेता किती घेऊ दो नयनांनी’ अशी आनंदी अवस्था असेल \nभारतातून ऐंशीपेक्षा अधिक संख्येने कलाकार आणि विशेष अतिथींना सन्मानाने आमंत्रित केलं गेलंय पेशवाई, कोल्हापुरी, नागपुरी आणि मालवणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अस्सल मराठी पदार्थांची दोन दिवसांची मेजवानी यशस्वी व्हावी म्हणून कित्येक लोक कष्ट घेतायत. भारतातील कलाकारांचे visa processing वगैरे ती धावपळ वेगळीच. अधिवेशनाला येणाऱ्या सगळ्यांची नाव नोंदणी नीट पार पडावी म्हणून रजिस्ट्रेशन कमिटी झपाटलीय. ’सगळी सोंगं घेता येतात पण पैशांचं सोंग घेता येत नाही’ ह्या म्हणीची जाणीव ठेवून आर्थिक व्यवहार बघणारे स्वयंसेवक कष्ट करतायत. ’हम भी कुछ कम नहीं’ म्हणत अमेरिकेतील कानाकोपऱ्यातून स्थानिक कलाकार वेगवेगळे कार्यक्रम घेऊन येतील. बच्चे कंपनी कंटाळू नये म्हणून त्यांच्यासाठी असंख्य मजेदार प्रकार आणि कार्यक्रम हजर असतील. येणाऱ्या सगळ्यांच्या राहण्याची सोय उत्तमप्रकार व्हावी म्हणून मॅरियॉट, हिल्टन, डबल ट्री अशी दर्जेदार हॉटेल्स सज्ज असतील.\nवीकांतला स्वयंसेवकांच्या दिवस दिवसभर मीटींग्ज चालल्यात आणि काहीजण तर रात्रभर मीटिंग्जमधे तळ ठोकून आहेत. सोमवार ते रविवार कुठल्याही दिवशी रात्री अपरात्री गरज पडल्यास स्वयंसेवक एकमेकांना फोन करतायत आणि विशेष म्हणजे ज्याला फोन येतोय तो ही “कटकटच आहे च्यायला” असं म्हणत नाहीये घरात एक लग्न असलं तरी केव्हढी धावपळ असते; इथे तर चक्क अधिवेशन आहे \nतर, ह्या अधिवेशनाबद्दल संपूर्ण माहिती www.bmm2009philadelphia.org ह्या संकेतस्थळावर आहेच. अधिवेशनाला येण्यासाठी सस्नेह आमंत्रण आहे. तुम्ही येणार असाल तर आनंदाने स्वागत आहे; जरूर कळवा म्हणजे भेटता येईल. ’जावं की नाही’ हा विचार अजूनही करत असाल तर आता विचार सोडा आणि रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची कृती करा भेटूया तर मग – २/३ जुलै, २००९\nLabels: भावले मना…सांगावे जना\nबी एम एम अधिवेशन २००९\nइदं न मम (1)\nभावले मना…सांगावे जना (24)\nस्टँड अप कॉमेडी झलक \nब्लॉग माझा स्पर्धेचे विजेते\nसंपर्क : थेट भेट\nनवीन लेखनाची सूचना :\nसर्व हक्क सुरक्षित © -- http://www.atakmatak.blogspot.com ह्या ब्लॉगवरील, संदीप चित्रे ह्यांनी लिहिलेल्या साहित्याचे, सर्व हक्क सौ. दीपश्री संदीप चित्रे ह्यांजकडे सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/news/exclusive/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%82-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE/54367", "date_download": "2018-04-27T05:06:46Z", "digest": "sha1:FMPS4JCFYIRP3PRTPCBGCTWHNB5757UD", "length": 21134, "nlines": 103, "source_domain": "zeenews.india.com", "title": "तुझं माझं जमेना... | 24taas.com", "raw_content": "\nशिवसेनाप्रमुखांच्या बोलण्यातला बदललेला नूर यावेळी भाजपला चांगलाच झोंबलाय. आणि म्हणूनच भाजप अध्यक्षानी राऊताना केंद्रस्थानी ठेवत मातोश्रीवर तोफ डागली. गेल्या काही दिवसातला भाजपच्या नव्या नेत्यानी जागावाटपासाठी आग्रह बाळासाहेबाच्या टिकेच्या टप्य़ात आलाय.\nभाजप अध्यक्ष नितीन गडकरी यानी आज शिवसेनेच्या बदललेल्या धोरणावर थेट तोफ डागली आणि याला निमित्त ठरलंय ते शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत. संजय राऊत यांचं नाव घेऊन जरी ही टीका असली तरी तरी या टिकेचा सारा रोख होता तो शिवसेना आणि अर्थातचं शिवसेनाप्रमुख यांच्यावरच.. झी २४ तासला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत गडकरींच्या मनातल्या भावना उघड झाल्या आणि केवळ युतीतच नव्हे तर सर्वच राजकीय वर्तुळात खळबळ माजली.\nरोखठोक आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या नितीन गडकरींनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत हा खळबळजनक खुलासा केला आणि शिवसेना-भाजप युतीतला विसंवाद किती टोकाला गेलाय हे समोर आलं. युतीतली धुसफूस तशी आजवर अनेकदा समोर आली. त्यावर वादविवादही झडले. पण शिवसेनाप्रमुखांनी अलिकडेच झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत सध्याच्या भाजप नेतृत्वावर उघड नाराजी व्यक्त केली आणि त्यावर खुलासा करताना नितीन गडकरींनी थेट ‘मातोश्री’वरच तोफ डागली. सामनातून सातत्यानं होणाऱ्या टीकेवरून गडकरींनी संजय राऊतांवर रोष व्यक्त केला आणि असंच चालू राहिलं तर युतीचं भवितव्य कठीण असल्याचा खरमरीत इशाराही दिला. भाजप नेत्यांचा शिवसेनेशी बेबनाव आणि दुसरीकडे मनसेशी जवळीक यामुळे शिवसेना-भाजप युतीमध्ये धुसफूस वाढली आहे. यावेळी गडकरींनीही शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतल्या नेतृत्वावर रोष व्यक्त करून थेट इशाराही दिलाय. त्यामुळे दोन्ही मित्रपक्षांतले संबंध आणखी ताणणार की विसंवाद कमी करण्यासाठी प्रयत्न होणार यावर युतीचं भवितव्य अवलंबून असेल.\nमुळात शांत असलेली धुसफुस पुन्हा का उफाळून आली या प्रश्नाचे उत्तर, भाजपचा पालिकेचा जागावाटपाचा आग्रह शिवसेनेला त्यावेळी आवडला नव्हता.. आणि त्याहून महत्वाचे म्हणजे भाजपच्या नेत्यानी केलेली जाहीर नाराजीही शिवसेनाप्रमुखाना आवडली नव्हती. झी २४ तास ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यानी युतीबद्दल आपले सडेतोड विचार मांडले आणि या वादाला नव्यानं तोंड फुटलं.\nपुढे वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.. महाराष्ट्राच्या राजकारणातलं वास्तवाला धरुन बेधडक विधानं करणारे आणि आपल्या वाक्यावर ठाम राहणारं नेतृत्व म्हणजे . भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाला महाराष्ट्रात राजकीय समीकरणं जुळवताना शिवसेनेचा सल्ला घ्यावाच लागतो तो केवळ युतीचा घटकपक्ष म्हणून नव्हे तर बाळासाहेबांचा दरारा असल्यामुळेच.. सत्तेची गणित जुळवण्यासाठी मित्रपक्ष त्याचे परीणाम काय होतील याची परीणाम कधीच शिवसेनाप्रमुख करत नाही. अगदी भीमशक्तीची घोषणा झाल्यानंतरही आठवलेना दादरच्या नामातंराचा हट्ट करु नका असं बाळासाहेब थेट सांगतात.. त्याच शिवसेनाप्रमुखांच्या युतीबदलच्या विधानावरुन आता पडसाद उमटू लागलेयत.. काही दिवसापुर्वीच झी २४तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत शिवसेनाप्रमुखानी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर टोला हाणला होता.\nशिवसेनाप्रमुखांच्या बोलण्यातला बदललेला नूर यावेळी भाजपला चांगलाच झोंबलाय. आणि म्हणूनच भाजप अध्यक्षानी राऊताना केंद्रस्थानी ठेवत मातोश्रीवर तोफ डागली. गेल्या काही दिवसातला भाजपच्या नव्या नेत्यानी जागावाटपासाठी आग्रह बाळासाहेबाच्या टिकेच्या टप्य़ात आलाय. आणि म्हणूनच शिवसेनाप्रमुखानी य़ुतीचं भान राखण्याचा इशारा दिलाय.शिवसेनाप्रमुख हे नेहमीच आपल्या विधानावर ठाम असतात.. आता यावेळी गडकरीच्या उत्तरावर बाळासाहेब काय उत्तर देतात यावरचं आता युतीची पुढची दिशा अवलंबून असेल..\nपुढे वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा\nशिवसेना आणि भारतीय जनता पक्ष\nमहाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसला तगडा पर्याय म्हणून या दोन पक्षानी हिंदूत्व या मुद्यावर एकत्र युती केली आणि राजकारणात स्वताचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असूनही महाराष्ट्रात मात्र शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाला मोठ्या भावाचीच वागणूक देत आला आहे. प्रमोद महाजनांची यशस्वी मध्यस्थी आणि शिवस\nगौरवला मिळाली ११ हजारांची मदत\nलष्कराच्या जवानांसाठी सुमेधा यांनी आपले स्त्रीधन विकले आणि....\nमहेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल\nराहुल गांधी यांच्या विमानाचा अपघात होता होता टळला\nकट्टर विरोधकांचे हस्तांदोलन, उत्तर कोरिया - दक्षिण कोरियाचे...\nआसारामच्या आश्रमाच्या जमिनीचा वाद समोर\nसध्या ऊन्हाची चांगलीच झळ, पारा ४२ अंशांच्या वर\nरत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट, ऑडिओ क्लिप...\nधक्कादायक, वादातून अंगावर टँकर घालून पती-पत्नीला चिरडले\nडीएस कुलकर्णींच्या जामीन अर्जावर आज निकाल\nचिमुकल्याने खेळण्यातील बंदुकीतील स्प्रिंग गिळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/aakalan/", "date_download": "2018-04-27T05:04:11Z", "digest": "sha1:KMY2D7XGUTP5C4M3UV34BAZ6G5QJ4U5U", "length": 14210, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आकलन | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nआपण तणावग्रस्त असल्याचा अधिक ताण माणसांवर पडू लागला आहे. हे टाळण्यासाठी तणावाकडे संधी म्हणून पाहण्याची सवय मेंदूला लावावी.. विरामापूर्वीचा हा अखेरचा लेख..\nमाहिती तंत्रज्ञानामुळे माणूस बुद्धिमान झाला की मठ्ठ माणसातील सर्जनशीलता वाढत आहे की कमी होत आहे माणसातील सर्जनशीलता वाढत आहे की कमी होत आहे काही तरी वेगळे करून पाहण्याचे मानवाचे वैशिष्टय़ माहितीच्या महापुरात वाहून जात आहे का काही तरी वेगळे करून पाहण्याचे मानवाचे वैशिष्टय़ माहितीच्या महापुरात वाहून जात आहे का\nसमाज भ्रष्टाचाराच्या विरोधात ओरड करीत असला तरी संधी मिळाली नाही म्हणून स्वच्छ राहणाऱ्यांची संख्या बरीच असते. संधी मिळताच स्वभावातील वाकडेपणा चटकन पुढे सरसावतो व चांगली माणसे बघताबघता भ्रष्ट होऊन\nहल्लीचा समाज व्यक्तिनिष्ठ आहे असं म्हणतात. पण मानवी गुणसूत्रांचे बंध मात्र पिंडी ते ब्रह्मांडी याचीच खात्री पटवून देत आहेत.. जगणे म्हणजे स्वत:ला सतत कशाशी तरी जोडत राहणे. माणूस एकटा असा\nविश्वास दिल्याने वाढतो. एकदा दिला की परतफेड होतेच होते. हे विधान भाबडे नसून शास्त्रीय प्रयोगाने सिद्ध झालेले आहे. दुसऱ्याच्या मनात आपल्याबद्दल जबरदस्त विश्वास निर्माण करणे हा नेतृत्वातील महत्त्वाचा गुण.\nकरिश्मा मंत्रमुग्ध करतो. थक्क करून टाकतो. पण समाजाला गरज असते ती त्या पलीकडे जाणाऱ्या नेतृत्वाची.. उत्क्रांतीमध्ये माणसाने काही गुण आत्मसात केले व वाढविले. नेतृत्व हा त्यातील महत्त्वाचा गुण. तो कसा\nआजचा काळ बुद्धीचा आहे असे अभिमानाने सांगितले जाते. बौद्धिक श्रम हे शरीरश्रमापेक्षा वरचे मानले जातात. आरामदायी आयुष्य ही बुद्धीची करामत आहे व आराम प्रत्येकाला हवाच असतो. रेल्वे, विमान, दूरध्वनी\nबक्षिसी, लाच, नवस इत्यादी…\nबक्षिसी व लाचखोरी यांचा थेट संबंध संशोधनातून दिसून आला. नवस हासुद्धा बक्षिसीचा प्रकार नाही का, यावरही विचार झाला पाहिजे. लाच, भ्रष्टाचार हा विषय भारतापुरता मर्यादित नाही. जागतिक बँकेने केलेल्या\nवाद राजकीय असोत, आर्थिक असोत वा कौटुंबिक. ते सोडविण्यासाठी बुद्धीची गरज असली तरी वाद घालताना ती झोपलेलीच असते. तर्कशुद्ध युक्तिवाद करूनही लोकांचे मतपरिवर्तन होत नाही ते यामुळे.\nआर्थिक अस्थिरता आणि कर्मयोगशास्त्र\nसंपत्ती व समाधान यांच्यात समतोल साधणारा व्यवहारी मार्ग कोणता, असा प्रश्न सध्या वारंवार केला जातो. गीतारहस्यात त्याचे उत्तर सापडते आणि भारतीय तत्त्वविचारांकडे नव्याने पाहण्याची आवश्यकता लक्षात येते.\nसूरक्षेत्राचा व्यापार व त्याचे कुरुक्षेत्र करणारे राजकारण यामागे खेळ असतो मानवी भावनांचा. तो समजून घेतला तर दोहोंच्याही आहारी न जाता मानवी कल्याणाची त्यापलीकडील ओढ आपण समजून घेऊ शकतो..आशा भोसले\nजे बरोबर आहे, ते थोडे चुकलेही आहे\nसमाजातील चांगल्या बदलांना काळी किनारही असते.पब्लिक इंटलेक्चुअल ती लक्षात आणून देतो व आपल्याला सावध करतो.'पब्लिक इंटलेक्चुअल' ही संकल्पना आपल्याला फारशी परिचित नाही. विद्यापीठात मौलिक संशोधन करीत असताना समाज आणि\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/al-queda-calls-terror-attacks-india-10414", "date_download": "2018-04-27T04:20:07Z", "digest": "sha1:LGT5OACXYLFCIF5CETM4XOYRJK6IIY4I", "length": 9739, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "Al Queda calls for Terror attacks in India भारतीय मुस्लिमांनो, हल्ले घडवा: अल कायदा | eSakal", "raw_content": "\nभारतीय मुस्लिमांनो, हल्ले घडवा: अल कायदा\nसोमवार, 4 जुलै 2016\nनवी दिल्ली - बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका येथे घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारतामधील मुस्लिमांनीही अशा स्वरुपाचे एकाकी दहशतवादी हल्ले (लोन वूल्फ ऍटॅक्‍स) घडविण्याचे आवाहन अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेने केले आहे.\nअल कायदाच्या भारतीय उपखंडामधील शाखेचा म्होरक्‍या असीम उमर याने यासंदर्भातील एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. भारतीय मुस्लिमांनीही युरोपमध्ये घडविल्या जात असलेल्या अशा स्वरुपाच्या हल्ल्यांपासून प्रेरणा घेऊन भारतामधील प्रशासक व पोलिस अधिकाऱ्यांना ठार मारावे, असे आवाहन उमरने केले आहे.\nनवी दिल्ली - बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका येथे घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारतामधील मुस्लिमांनीही अशा स्वरुपाचे एकाकी दहशतवादी हल्ले (लोन वूल्फ ऍटॅक्‍स) घडविण्याचे आवाहन अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेने केले आहे.\nअल कायदाच्या भारतीय उपखंडामधील शाखेचा म्होरक्‍या असीम उमर याने यासंदर्भातील एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. भारतीय मुस्लिमांनीही युरोपमध्ये घडविल्या जात असलेल्या अशा स्वरुपाच्या हल्ल्यांपासून प्रेरणा घेऊन भारतामधील प्रशासक व पोलिस अधिकाऱ्यांना ठार मारावे, असे आवाहन उमरने केले आहे.\nअल कायदामध्ये भारतीय मुस्लिमांची भरती करण्यासाठी ही संघटना गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्रयत्न करत असली; तरी यामध्ये संघटनेस विशेष यश मिळालेले नाही. मात्र \"परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे‘ दहशतवादविरोधी पथकामधील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. \"लोन वूल्फ‘ प्रकारासाठी अल कायदा फारशी प्रसिद्ध नसली; तरी आता इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या प्रभावास पायबंद घालून स्वत:चा प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी ही संघटना या मार्गाचा अवलंब करत असल्यचे मानले जात आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/post-formats/", "date_download": "2018-04-27T04:26:02Z", "digest": "sha1:FLDM6XHE32XBMIM7EP56QB7QFZTMF5XX", "length": 8312, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nBrainstorm Force च्या सॊजन्यने\nBenjamin Lu च्या सॊजन्यने\nCatch Themes च्या सॊजन्यने\nAtlantis Themes च्या सॊजन्यने\nWP OnlineSupport च्या सॊजन्यने\nMore Themes Baby च्या सॊजन्यने\nPramod Jodhani च्या सॊजन्यने\nShiva Acharjee च्या सॊजन्यने\nPratik Kumar च्या सॊजन्यने\nBenjamin Lu च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/serena-williams-heavy-favourite-beat-angelique-kerber-10664", "date_download": "2018-04-27T04:24:09Z", "digest": "sha1:NQ2UDCICXKWBDIL2TALWTI7IP3UOBZ5L", "length": 9119, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Serena Williams 'heavy favourite' to beat Angelique Kerber सुपरफास्ट सेरेना अंतिम फेरीत | eSakal", "raw_content": "\nसुपरफास्ट सेरेना अंतिम फेरीत\nशनिवार, 9 जुलै 2016\nमी फार आनंदात आहे. मी कमालीची एकाग्रता राखू शकले. आम्हा दोघींत आधी काही सामने चुरशीचे झाले होते. ग्रास-कोर्टवर एलेना चांगली खेळते याची मला कल्पना होती. माझा विजय सोपा नव्हता. तुम्हाला प्रत्येक गुणासाठी संघर्ष करावा लागतो.\nऑस्ट्रेलियन ओपनमध्ये अँजेलिकने सेरेनाला तीन सेटमध्ये हरविले होते. त्यामुळे अंतिम सामन्याची उत्कंठा वाढली आहे. सेरेनासमोर पराभवाची परतफेड करण्याचे आव्हान आहे.\nसेरेनाला फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत गार्बिन मुगुरुझाने हरविले होते. त्यामुळे सेरेनाची मोसमातील पहिल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाची प्रतिक्षा कायम आहे.\nउपांत्य फेरीत ३४ वर्षांच्या सेरेनाने २९ वर्षांच्या एलेनावर ४८ मिनिटांत मात केली. तिने केवळ दोन गेम गमावले. सेरेनाने बिगरमानांकित एलेनाला संधी अशी दिलीच नाही. दुसरा सेट तर तिने ‘लव्ह’ने जिंकला. एलेनाने दुहेरीत दोन वेळा ग्रॅंड स्लॅम विजेतेपद मिळविले आहे. जागतिक क्रमवारीत ५०व्या स्थानावर असलेली एलेना एकेरीत मात्र प्रथमच ग्रॅंड स्लॅम उपांत्य सामना खेळत होती. पण सेरेनासारखी प्रतिस्पर्धी समोर असल्यामुळे तिच्यावर दडपण आले होते. पहिले चार गेम तिने गमावले. पहिला सेट तिने २८ मिनिटांत गमावला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र तिचा प्रतिकार साफ ढेपाळला. यात सेरेनाच्या सर्व्हिसवर तिला केवळ तीनच गुण जिंकता आले.\nमहिला एकेरी (उपांत्य) ः सेरेना विल्यम्स (अमेरिका १) विवि एलेना व्हेस्नीना (रशिया) ६-२, ६-०. अँजेिलक केर्बर (जर्मनी ४) विवि. व्हिनस विल्यम्स (अमेरिका ८) ६-४, ६-४.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/ivanka-trump-pm-modi-to-address-global-business-meet-in-hyderabad-today-275354.html", "date_download": "2018-04-27T04:50:24Z", "digest": "sha1:VXU6GXZS6CVDMEJM7U6FDUBFV2V77A5R", "length": 12593, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका हैदराबादेत", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nडोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका हैदराबादेत\nइव्हांका ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत.\n28 नोव्हेंबर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प भारतात दाखल झालीये. सोमवारी रात्री उशिरा त्यांचं हैदराबाद विमानतळावर आगमन झालंय.\nहैदराबादमध्ये आजपासून \"Global Entrepreneurship Summit\" सुरू होतेय. त्यासाठी इव्हांका ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. इव्हांका या अधिकृतपणे व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ सल्लागार आहेत. आणि त्या पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.\nज्या परिषदेसाठी त्या आल्या आहेत, त्याची थीम Women First, Prosperity for all.. अर्थात महिलांना प्राधान्य, सर्वांची सुबत्ता अशी आहे. इव्हांका या महिला सक्षमीकरणासाठी बरंच काम करतात. आणि या परिषदेला जे अमेरिकेचं शिष्टमंडळ आलंय, त्याचं नेतृत्वही त्याच करतायेत.\nदरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आलीये. गेल्या २ दिवसांपासून हैदराबाद शहराला छावणीचं स्वरुप आलंय. अमेरिकेतल्या सिक्रेट सर्व्हिसचे अधिकारी अनेक दिवसांपासून भारतात आहेत. हैदराबाद पोलीस आणि भारताच्या एसपीजी बरोबर समन्वय साधून इव्हांका यांच्या सुरक्षेची काटेकोर व्यवस्था केली गेलीय.\nहैदराबाद पोलिसांचे अडीच हजार कर्मचारी तैनात करण्यात आलेत. अमेरिकेच्या अध्यक्षाप्रमाणेच त्याच्या कुटुंबीयांनाही सिक्रेट सर्व्हिसच सुरक्षा पुरवली जाते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: hyderabadIvanka Trumppm modiइव्हाका ट्रम्पडोनाल्ड ट्रम्प\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%B8", "date_download": "2018-04-27T04:26:58Z", "digest": "sha1:EDK3RRJY32OUCG2MRBUAH7OAQDHMXPYC", "length": 2888, "nlines": 61, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "बल्क मॉड्यूलस - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:आयतन मापांक\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑक्टोबर २००९ रोजी ०८:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/act-repairs-astrocity-radhakrishna-vikhe-12087", "date_download": "2018-04-27T04:39:06Z", "digest": "sha1:T3KOFB6RFO5F2JU67WK4E3N6KHJQO3FE", "length": 14419, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Act Repairs 'Astrocity' - Radhakrishna Vikhe 'ऍट्रॉसिटी' कायद्यात दुरुस्तीची गरज - राधाकृष्ण विखे | eSakal", "raw_content": "\n'ऍट्रॉसिटी' कायद्यात दुरुस्तीची गरज - राधाकृष्ण विखे\nगुरुवार, 1 सप्टेंबर 2016\nनगर - विशिष्ट समाजाच्या संरक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाल्याने सरकारला अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ऍट्रॉसिटी) करावा लागला. तो रद्द करावा, अशी कॉंग्रेसची भूमिका नाही. तथापि, त्याच्या दुरुपयोगातून दुसऱ्या समाजावर अन्याय होत असेल, त्यातून समाजात असंतोषाची भावना वाढीस लागत असेल, तर दुरुस्तीची गरज आहे, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी व्यक्त केले.\nनगर - विशिष्ट समाजाच्या संरक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाल्याने सरकारला अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ऍट्रॉसिटी) करावा लागला. तो रद्द करावा, अशी कॉंग्रेसची भूमिका नाही. तथापि, त्याच्या दुरुपयोगातून दुसऱ्या समाजावर अन्याय होत असेल, त्यातून समाजात असंतोषाची भावना वाढीस लागत असेल, तर दुरुस्तीची गरज आहे, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी व्यक्त केले.\nमराठा आरक्षणाबाबत राज्यात सुरू असलेल्या \"मराठा क्रांती आंदोलना‘स कॉंग्रेसचा पाठिंबा असल्याचे विखे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, ‘मराठा आरक्षणाबाबत कॉंग्रेस आग्रही आहे. त्यामुळेच आरक्षणाचा निर्णय कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात झाला. आरक्षणाअभावी मराठा समाजाच्या पिढ्यान्‌पिढ्या बरबाद झाल्या. नोकरीत पदोन्नती मिळत नाही. शिक्षणात विद्यार्थ्यांना फायदा होत नाही. अशा वेळी मराठा समाजास आरक्षण द्यावे लागणार आहे. तसे झाले तरच या समाजात सरकारविषयी निर्माण झालेला असंतोष थांबविता येईल.‘‘\nभारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस यांनी, सत्ता मिळाल्यास पहिल्या आठवड्यात धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन दिले होते. सत्ता मिळाल्यानंतर या आश्‍वासनाचे काय झाले, असा प्रश्‍न उपस्थित करून विखे पाटील म्हणाले, \"\"मुख्यमंत्र्यांना अजूनही धनगर समाजास आरक्षण देता आले नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 18 संघटना एकत्र आल्याने समाजातील असंतोष स्पष्ट झाला. त्यामुळे याबाबत सरकारने लवकर निर्णय घ्यावा.‘‘\n‘राज्यातील गुन्ह्यांची संख्या पाहता, स्वतंत्र गृहमंत्री नेमण्याची गरज आहे. नागपूरमध्ये रोज एकाचा खून होत असून, तेथे कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न कायम आहे,‘‘ असे विखे पाटील म्हणाले.\nगौतम यांच्या निलंबनाची गरज होती\n‘जवखेडे (ता. पाथर्डी) येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी माहीत नसतानाही तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी \"ऍट्रॉसिटी‘चे कलम लावले. त्यांनीच या कायद्याचा दुरुपयोग केल्याचे नंतर स्पष्ट झाले. त्यात तेथील गावकऱ्यांवर अन्याय झाला. त्यातूनच पुढे जिल्ह्यात जातीय तेढ वाढली. सरकारनेच गौतम यांना त्या वेळी निलंबित करण्याची गरज होती. त्या वेळी हा निर्णय झाला असता, तर आज \"ऍट्रॉसिटी‘वरून मराठा समाजात एवढा असंतोष वाढला नसता,‘‘ असे विखे पाटील यांनी नमूद केले.\nतावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्य सरकार तोंडघशी\nकोल्हापूर - गेले काही दिवस गाजत असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्य सरकार तोंडघशी पडले. या परिसरातील ‘नो डेव्हलपमेंट झोन...\nमहापालिकेतील सत्तांतर सोलापूरकरांसाठी शाप\nसोलापूर : सर्वांगाने उपेक्षित राहिलेल्या सोलापूर शहराचा विकास होईल, या अपेक्षेने सोलापूरकरांनी महापालिकेत सत्तांतर केले. पण हे सत्तांतर शाप ठरतो...\n'भाजपने मुंबई बिल्डरांना विकली'\nमुंबई - मुंबईचा विकास आराखडा हा मुंबईकरांचा विश्वासघात करणारा असून, भाजपने मुंबई बिल्डरांना विकण्यास काढली...\nपळालेल्या नक्षलवाद्यांचा शाळेत मुक्काम\nगडचिरोली - भीषण चकमकीतून बचावलेल्या नक्षलवाद्यांनी चक्क पोलिस ठाण्यालगत असलेल्या आश्रमशाळेत रात्रभर...\nशुद्ध इंधन व विषमुक्त अन्न\nसोलापूर - पोलिसांची मान उंचावणाऱ्या अनेक योजना राबविताना सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस दलाने एक अभिनव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/rio-olympics-wi-fi-11437", "date_download": "2018-04-27T04:30:03Z", "digest": "sha1:TJVJ3FAL6IYN3JVK6VSUAWTHFVZJ66VE", "length": 12505, "nlines": 57, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rio Olympics \"Wi-Fi\" रिओ ऑलिंपिकचा \"वायफाय' पसारा | eSakal", "raw_content": "\nरिओ ऑलिंपिकचा \"वायफाय' पसारा\nवुई द सोशल/श्रीमंत माने\nशुक्रवार, 5 ऑगस्ट 2016\nपुढच्या आठवड्यातल्या शुक्रवारी, 5 ऑगस्टला सुरू होणाऱ्या रिओ ऑलिंपिकचे वेध सोशल मीडियालाही लागलेत. स्पर्धा सुरू होण्याआधीच व्हॉट्‌सऍप, ट्‌विटर, स्नॅपचॅट, फेसबुकवर रोज लाखोंच्या संख्येने क्रीडारसिक पृथ्वीतलावरील सर्वांत मोठ्या स्पर्धेची चर्चा करताहेत. विचार करा, प्रत्यक्ष स्पर्धा सुरू इनडोअर व आउटडोअर स्टेडियममध्ये विविध खेळांमधील चुरशीचा एकेक क्षण अनुभवणारे 25 हजारांहून अधिक प्रेक्षक छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावरून जगभर पाठवित असतील, तेव्हा जणू खेळासोबतच नवमाध्यमांच्या आतषबाजीची ती दिवाळी असेल.\nपुढच्या आठवड्यातल्या शुक्रवारी, 5 ऑगस्टला सुरू होणाऱ्या रिओ ऑलिंपिकचे वेध सोशल मीडियालाही लागलेत. स्पर्धा सुरू होण्याआधीच व्हॉट्‌सऍप, ट्‌विटर, स्नॅपचॅट, फेसबुकवर रोज लाखोंच्या संख्येने क्रीडारसिक पृथ्वीतलावरील सर्वांत मोठ्या स्पर्धेची चर्चा करताहेत. विचार करा, प्रत्यक्ष स्पर्धा सुरू इनडोअर व आउटडोअर स्टेडियममध्ये विविध खेळांमधील चुरशीचा एकेक क्षण अनुभवणारे 25 हजारांहून अधिक प्रेक्षक छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावरून जगभर पाठवित असतील, तेव्हा जणू खेळासोबतच नवमाध्यमांच्या आतषबाजीची ती दिवाळी असेल. पारंपरिक मुद्रित माध्यमे, टीव्ही, इंटरनेटसोबतच सोशल मीडियाद्वारे जगभर पोचणारे उत्कंठावर्धक क्षण हे रिओ ऑलिंपिकचे खूप वेगळे वैशिष्ट्य असेल. लंडन ऑलिंपिकच्या तुलनेत हे प्रमाण चौपट असेल.\nब्राझीलच्या रूपाने दक्षिण अमेरिकेतील देशात भरवले जाणारे हे पहिले ऑलिंपिक आहे. 37 स्पर्धा स्थळांवर मिळून 17 हजारांहून अधिक खेळाडू पदकांसाठी कौशल्य पणाला लावतील. त्याशिवाय, देशोदेशीचे अधिकारी, अन्य मंडळी आणि अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक व इतर हौसे-नवसे-गवसे असे स्थानिकही प्रचंड संख्येने सहभागी असतील. पस्तीस ते पन्नास लाख इतके पर्यटक स्पर्धेच्या निमित्ताने ब्राझीलला भेट देतील. अर्थात त्यांच्याकडील संपर्काची, दळणवळणाची साधने तशाच मोठ्या संख्येने असतील. इंटरनेट व \"जीपीआरएस‘ सेवा पुरविणाऱ्या \"व्हीवो‘, \"ओआय‘, \"टीआयएम‘, \"क्‍लॅरो‘ वगैरे मोबाईल कंपन्यांच्या अंदाजानुसार 5 ऑगस्ट रोजी माराकाना स्टेडियममध्ये होणाऱ्या उद्‌घाटन सोहळ्यावेळी किमान 70 हजार लोक एका क्षणाला सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ, अन्य माहिती पोस्ट करीत असतील, तर स्पर्धाकाळात एका क्षणाला सोशल मीडियावर पोस्टिंग करणाऱ्यांची संख्या किमान 25 हजार असेल. आठ हजार \"वायफाय स्पॉट‘ तयार करण्यात आले आहेत. 3-जी व 4-जी अशा दोन्ही नेटवर्कचा वापर होईल. तथापि, तुलनेने लंडनला 3-जी चा वापर सत्तर टक्‍के होता आणि रिओमध्ये 4-जी चा वापर 70 टक्‍के असेल. याशिवाय, बाराशे फोर-जी रेडिओ बेस स्टेशन्स, त्यापैकी किमान 70 टक्‍के स्टेशन्सना 1.8 गिगा हर्टझ फ्रिक्‍वेन्सी आणि जोडीला जवळपास एक हजार थ्री-जी रेडिओ बेस स्टेशन्स असे थेट प्रक्षेपणाचे जाळे असेल.\nया अतिभव्य संपर्क यंत्रणेचा आधार आहे, \"ओआय‘ कंपनीचे ब्राझीलमधील तीन लाख तेहेतीस हजार किलोमीटर लांबीचे \"ऑप्टीकल फायबर नेटवर्क‘. त्याआधारे देशातील विविध प्रांतांच्या मिळून 27 पैकी 24 राजधानीच्या शहरांना सामावणाऱ्या वेगवेगळ्या तीन \"सर्कीट‘द्वारे ओआय तसेच अन्य \"सर्व्हिस प्रोव्हायडर‘ कंपन्या दर सेकंदाला 100 जीबी या वेगाने सेवा पुरवतील. दोन वर्षांपूर्वी ब्राझीलमध्येच झालेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकपच्या एकूण 64 सामन्यांना 34 लाख तीस हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती, तर एकूण फुटबॉल चाहत्यांची संख्या होती 51 लाख 60 हजार. आता रिओ दि जानेरो शहराच्या नावाने यंदाचे ऑलिंपिक ओळखले जातेय, तिथल्या कोपाकबाना स्टेडियममध्ये झालेल्या सर्व सामन्यांचा आनंद तब्बल 9 लाख 37 हजार 330 प्रेक्षकांनी लुटला. प्रत्यक्ष स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या चाहत्यांचा विचार करता 1994 मध्ये अमेरिकेत झालेल्या स्पर्धेनंतरचा, त्याचप्रमाणे प्रतिसामना 53 हजार 592 प्रेक्षक हादेखील विक्रम होता. फिफा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये सहभागी देश असतात अवघे 32 आणि रिओ ऑलिंपिकसाठी आतापर्यंत 106 देशांनी सहभाग निश्‍चित केला आहे.\nखेळाडूंना सुविधा, आर्थिक मदतीबाबत काही अपवाद वगळता जगभर एकसारखीच उदासीनता आहे. नायजेरियाच्या खेळाडूंना तर खर्चासाठी पैशाची सोय करताना सोशल मीडियावर अक्षरश: भीक मागितल्यासारखी याचना करावी लागली. राष्ट्राध्यक्ष महम्मदू बुहारी यांनी रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी खेळांडूंना गेल्या मंगळवारी प्रीतिभोजन दिले खरे; पण त्यांच्या खर्चाची सोय करायला विसरले. परिणामी, त्या देशाचा सर्वाधिक वेगवान धावक सेये ओगूनलेवे, 400 मीटरची आफ्रिकन विजेती रेगिना जॉर्ज वगैरे खेळाडूंना मदतीसाठी याचना करावी लागली. रेगिनाच्या \"गोफंडमी‘ आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळाला व दोन दिवसांत चार हजार अमेरिकन डॉलर्स जमा झाले. सेयेसाठीही मदतीचा ओघ सुरू आहे.\nजाता जाता - सुशीलकुमार सोबतच्या वादावादीनंतर रिओवारीचे तिकीट मिळालेल्या नरसिंग यादवच्या कारकिर्दीवर मादक पदार्थ सेवनाचा डाग लागलाय. स्वत: नरसिंगने त्याला फसवले गेल्याचा दावा केलाय, तर त्याचे चाहते हळहळत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR542", "date_download": "2018-04-27T04:49:58Z", "digest": "sha1:POP3FGPLVG5JLURNS2ZK4QCJ7JE77CWH", "length": 2745, "nlines": 58, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nगंगा नदीतील जलचर सर्वेक्षण\nकेंद्र सरकारने अलिकडेच गंगा नदीतील जलचर सजीवांची संख्या आणि स्थिती जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण हाती घेतले आहे. या सर्वेक्षणात प्रामुख्याने गंगा नदीतील डॉल्फिन माशांच्या स्थितीचा अभ्यास केला जाणार आहे. केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री विजय गोयल यांनी आज लोकसभेत यावर उत्तर देताना सांगितले की, देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेला या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे, त्यानुसार गंगा नदीच्या पात्रात बहुआयामी सर्वेक्षण सुरु झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/business-center/", "date_download": "2018-04-27T04:17:45Z", "digest": "sha1:AXLPME27OEFPG66WGA4H5BL6JNDSSYBQ", "length": 7819, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: फेब्रुवारी 9, 2018\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, ई-कॉमर्स, वैशिष्ट्यीकृत प्रतिमा शीर्षलेख, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, फुटर विजेटस, एक कॉलम, पोर्टफोलिओ, उजवा साइडबार, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://atakmatak.blogspot.com/2008/11/blog-post.html", "date_download": "2018-04-27T04:29:12Z", "digest": "sha1:CHSMBTKWJ2BEQDTKIFUTAPFH4YM2YX42", "length": 5847, "nlines": 152, "source_domain": "atakmatak.blogspot.com", "title": "अटकमटक: सुट्टी", "raw_content": "\nमराठी मैत्रं… यत्र, तत्र, सर्वत्र\nसुट्टीला गावी जायचं ठरतं\nआणि शीळेला गाणं मिळतं\nरजेचं कसं, काम आहे किती\nपैशांची सोय आहे का पुरेशी\nपाहून प्रश्न जरा दडपते छाती\nमिळताच रजा गणित जुळतं\nआणि शीळेला गाणं मिळतं १\nजाताना पूर्वी त्यांच्या गावी\nतान घ्यायचे वडील छानशी\nपोहचायचे ते मनाने आधी\nकळतं त्यांना काय व्हायचं\nआणि शीळेला गाणं मिळतं २\nगणपती नाही, दिवाळी तरी\nलग्नकार्य वा नुसती भेट जरी\nवाढत असते खरेदीची यादी\nघरचं अंगण अनमोल वाटतं\nआणि शीळेला गाणं मिळतं ३\nकुठली जिलबी, कुठली भाजी\nबिघडलं पोट चालेल तरीही\nभेळ, मिसळ, वडाही खायचं\nआणि शीळेला गाणं मिळतं ४\nदाराशीच वाट बघते आई\nत्यांना तर काय करू वाटतं\nआणि शीळेला गाणं मिळतं ५\nसरींनी ओल्या चिंब भिजूनी\nमोगऱ्याला सुगंध देते माती\nमग फुले सुगंधित रातराणी\nआता सरींना भेटायचं ठरतं\nआणि शीळेला गाणं मिळतं ६\nकटिंग चहा, पानाची टपरी\nएखादी येते आठवण हळवी\nथबकतं तिथेच पाऊल नेमकं\nआणि शीळेला गाणं मिळतं ७\nइन मीन पंधरा दिवसांची\nजाते पाखराचे पंख लावूनी\nसुट्टीत असते दमछाक तरी\nनंतर आराम करायचं ठरतं\nआणि शीळेला गाणं मिळतं ८\nबच्चन येतो ना, भौ ss \nइदं न मम (1)\nभावले मना…सांगावे जना (24)\nस्टँड अप कॉमेडी झलक \nब्लॉग माझा स्पर्धेचे विजेते\nसंपर्क : थेट भेट\nनवीन लेखनाची सूचना :\nसर्व हक्क सुरक्षित © -- http://www.atakmatak.blogspot.com ह्या ब्लॉगवरील, संदीप चित्रे ह्यांनी लिहिलेल्या साहित्याचे, सर्व हक्क सौ. दीपश्री संदीप चित्रे ह्यांजकडे सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/230", "date_download": "2018-04-27T05:04:30Z", "digest": "sha1:MPMLJGS5VNZKJH7NQIRSAJQMQGJIC5C6", "length": 27236, "nlines": 185, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तर्कक्रीडा :३ अंतरज्ञान | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nतर्कक्रीडा २ चे उत्तर एकलव्य आणि तो यांनी अचूक दिले. वरदा यांनी बीजगणिती समीकरणे लिहून उत्तर काढले.परंतु त्यांना उत्तराचे अनेक पर्याय आहेत असे वाटले. वस्तुतः उत्तर एकमेव आहे.\nम आणि न या दोन स्थानांना जोडणारा मार्ग एकमेव असून तो अगदी सरळ आणि सपाट आहे. अ ने ठरविले की म पासून निघायचे ,न पर्यंत जायचे ,तिथे ५ मिनिटे विश्रांती घ्यायची आणि न पासून म ला परत यायचे.जाता येता तोच वेग नियमित ठेवायचा.(uniform velocity)\nब ने ठरविले की न पासून निघायचे,म पर्यंत जायचे, ५ मिनिटे विश्रांती घ्यायची, म पासून परतायचे न ला परत यायचे\nजाता येता तोच वेग नियमित ठेवायचा.(अर्थात अ आणि ब यांचे वेग भिन्न असू शकतात).\nएके दिवशी सकाळी ६ वाजता अ ने आपला संकल्पित प्रवास सुरू केला .त्याच दिवशी त्याच वेळी\nब ने आपलाही संकल्पित प्रवास न पासून सुरू केला.\nत्या दोघांची वाटेत प्रथम गाठ पडली तेव्हा अ हा म पासून ९००(नऊशे) मीटर अंतरावर होता.\nपरतीच्या प्रवासात त्यांची गाठ पडली तेव्हा अ न पासून ६००(सहाशे) मी.अंतरावर होता. तर 'म 'पासून 'न 'पर्यंतचे अंतर किती मीटर\n***कोडे तोंडी सोडवावे. बीज गणितीय समीकरणांची आवश्यकता नाही.\nअंतर १५०० मीटर असावे वाटते.\n'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.\nम आणि न मधले अंतर क्ष मानूया\nसुरुवातीला जेव्हा अ आणि ब एकमेकांना भेटले, त्यावेळी अ ने म पासून पार केलेले अंतर = ९०० मी. आणि ब ने न पासून पार केलेले अंतर = क्ष - ९००.\nअ चा वेग वेग अ प्रतितास आणि ब चा वेग वेग ब प्रतितास मानल्यास दोघांना लागलेला वेळ अनुक्रमे ९००/वेग अ आणि (क्ष - ९००)/वेग ब असेल जो सारखा आहे.\nम्हणून ९००/वेग अ = (क्ष - ९००)/वेग ब\nआता न पर्यंत जाण्यासाठी उरलेले (क्ष - ९००) अंतर पार करण्यासाठी अ ला लागलेला वेळ = (क्ष - ९००)/वेग अ आणि म पर्यंत जाण्यासाठी उरलेले ९०० मी. पार करण्यासाठी ब ला लागलेला वेळ = ९००/वेग ब. अ आणि ब आता अनुक्रमे न आणि म येथे पोचतील. दोघे ५ मिनिटे = १/१२ तास विश्रांती घेतील आणि परतीच्या प्रवासाला निघतील.\nपरतीच्या प्रवासात जेव्हा ते एकमेकांना भेटतात, तेव्हा अ ला न पासूनचे ६०० मी. कापायला लागलेला वेळ = ६००/वेग अ आणि ब ला म पासूनचे (क्ष - ६००) कापायला लागलेला वेळ = (क्ष - ६००)/वेग ब.\nपहिल्या भेटीनंतर प्रवासाला सुरुवात केल्यापासून आताची भेट होईस्तोवरचा अ च्या प्रवासाचा एकूण वेळ = (क्ष - ९००)/ वेग अ + १/१२ + ६००/वेग अ.\nत्याचप्रमाणे पहिल्या भेटीनंतर प्रवासाला सुरुवात केल्यापासून आताची भेट होईस्तोवर ब च्या प्रवासाचा एकूण वेळ = ९००/वेग ब + १/१२ + (क्ष - ६००)/ वेग ब.\nहे दोन्ही वेळ समान आहेत (म्हणूनच तर दोघे पुन्हा भेटले\n=> (क्ष - ९००)/ वेग अ + १/१२ + ६००/वेग अ = ९००/वेग ब + १/१२ + (क्ष - ६००)/ वेग ब\n=> (क्ष - ३००)/वेग अ = (क्ष + ३००)/वेग अ\nसमीकरण (१) व (२) वरून\n९००/(क्ष - ९००) = (क्ष - ३००)/(क्ष + ३००)\n=> क्ष/(क्ष - ९००) = २क्ष/(क्ष + ३००)\n=> १/(क्ष - ९००) = २/(क्ष + ३००)\n=> २(क्ष - ९००) = क्ष + ३००\n=> क्ष = २१००\nम्हणून म-न अंतर = २१०० मीटर्स\nआयला मी प्रश्नच वाचला नव्हता नीट\nतरी म्हटलं चुकतंय कसं\n१. अंतर ९०० पेक्षा जास्त आहे. (अन्यथा ब चा वेग = ०.)\n२. परतीच्या प्रवासात ब अ ला न पासून ६०० मी. वर गाठतो.\n३. दर प्रवासात ब ३०० ची बढत घेतो. (९००-६००)\n४. अजून दोन फेर्‍या (एकूण ४) मारल्यास ब अ ला न (तिसर्‍या फेरीच्या शेवटी) वरच गाठेल. (६००-२ * ३०० = ०)\n५. ब च्या ४ फेर्‍यांसाठीचा वेळ अ च्या ३ फेर्‍यांच्या समान आहे (४क्ष/ब=३क्ष/अ). वेगाचे गुणोत्तर अ:ब ३:४\n६. पहिल्या भेटी साठीचे गुणोत्तर ९००: = ३:४, => ब चे अंतर ' = ३:४, => ब चे अंतर '' (न पासून) १२००\n७. एकूण अंतर २१०० (९००+१२००)\n'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.\nपरीवश,तो, एकलव्य आणि मृदुला यांचे उत्तर २१०० मी. हे बरोबर आहे. मृदुला आणि एकलव्य यांनी युक्तिवाद मांडला नाही. परीवश यांनी बीजगणिती समीकरणे मांडून बिनचूक उत्तर काढले. सर्वांना धन्यवाद.\nसमजा ' म' ते 'न' हे अंतर क्ष मी.(लेखनाच्या सोईसाठी क्ष.समीकरणांसाठी नव्हे).\nअ आणि ब प्रथम भेटले तेवड्या वेळात दोघांनी मिळून क्ष मी.अंतर तोडले. यावरून जेवढ्या वेळात दोघे मिळून क्ष मी.अंतर तोडतात तेवढ्या वेळात 'अ' ९००मी.जातो.\n'अ' न पर्यंत गेला .ब' म पर्यंत गेला.म्ह.दोघे मिळून २क्ष मी. गेले. पुनर्भेटी पर्यंत दोघांनी आणखी क्ष म्हणजे एकूण ३क्ष मी.अंतर कापले.\nम्हणजे या वेळात 'अ' ९००गुणिले ३=२७०० मी. चालला असला पाहिजे.तो आता न पासून ६०० मी.वर आहे.\nम्हणून म ते न हे अंतर ( २७००-६००) =२१०० मी.\nगणित तोंडी करायचे असे सांगितल्याने डोक्यात बराच गोंधळ होत होता. शेवटी असे सूत्र सापडले\nएकूण अंतर = पहिल्या भेटीचे अंतर + दुसर्‍या भेटीचे अंतर + २(पहिले अंतर - दुसरे अंतर)\nउदा आपल्या गणितात एकूण अंतर = ९०० + ६०० + २(९०० - ६००) = २१००.\nसमजा पहिली भेट ६०० मी वर व दुसरी भेट ९०० मी वर झाली असती तर एकूण अंतर = ६०० + ९०० + २(६००-९००) = ९०० (म्हणजे अ चा वेग ब च्या वेगाच्या दुप्पट.)\nतर काल एव्हढा विचार केला पण आज मला मी हे सूत्र कसे शोधले आठवत नाही आहे. एकदमच घोळ होतो आहे डोक्यात. कोणी मदत करेल काय शोधायला\nदोघांचा वेग सारखाच असता तर दोघे अर्ध्यात भेटले असते. जसा एकाचा वेग तुलनेने वाढेल तसा तो अधिक अंतरावर दुसर्‍याला गाठेल. दुसर्‍या भेटीत हीच दरी रुंदावेल अंतर दुप्पट होईल.\nहे अंतर जितक्याने दुरावले (९००-६००) त्याच्या अर्ध्या अंतरावर ३००/२ =१५०) मध्य असेल. मध्य = ९००+१५० = १०५०, म्हणून अंतर २१००.\nअंतर = २ (पहिले अंतर + (अंतरातील फरक)/२) ; आपले सूत्र या सुत्राचीच दुसरी, तुलनेने सोपी माडणी आहे.\nअंतर = २ (६००+(६००-९००)/२) = २ (६००-१५०) = ९००\nथोडक्यात पहिल्या अंतराची तिप्पट वजा दुसरे अंतर हे यनावलांचे सूत्र.\nगोधळात भर टाकली नाही अशी अपेक्षा आहे.\n'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.\nतर्क.३ च्या संदर्भात तो यांचा युक्तिवाद अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे अगदी थोड्या विधानांत उत्तर आले. असा आश्चर्यकारक युक्तिवाद मला सुचला नाही. पण\nअंतर जितक्याने दुरावले (९००-६००) त्याच्या अर्ध्या अंतरावर ३००/२ =१५०) मध्य असेल.\nयाची कारणमीमांसा चटकन ध्यानी येत नाही. मी मांडलेले त्रैराशिक त्यामानाने अधिक सोपे वाटते. तो यांचा युक्तिवाद थोड्या उच्च स्तरावरचा आहे.\nमात्र मी सूत्रांचा विरोधक आहे. सूत्रे दिली की विद्यार्थी तर्क शक्तीचा वापर करीत नाहीत.सूत्रपाठी होतात.सूत्रात किंमती भरून उत्तरे काढतात.(अर्थात काही वेळ सूत्रांचा वापर अपरिहार्य असतो हे खरे.) असो.\nतो चा युक्तिवाद बरोबर नाही असे माझे मत आहे. (जर मला कळला असेल तर)\nअंतर जितक्याने दुरावले (९००-६००) त्याच्या अर्ध्या अंतरावर ३००/२ =१५०) मध्य असेल. हे वाक्य कितपत बरोबर आहे माहित नाही पण आकडेमोड गमतीशीर आहे.\nअंतर हे एकतर म पासून नाहीतर न पासून मोजावे लागेल नाहीतर दुरावणे बरोबर निघणार नाही. (९०० हे म पासूनचे आणि ६०० हे न पासूनचे अंतर आहे.)\nइथे दुरावणे = [उत्तर माहित झाल्यावर...] ... (२१००-६००) - ९०० = १५०० - ९०० = ६०० म्हणजे तर्क चुकणार.\nइथे अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे पहिली भेट् मध्याच्या -१५०मी आणि दुसरी +४५०मी वर घडते. यात चिन्ह बदलणे आणि अंतर दुपटीने वाढणे अशा दोन गोष्टी दिसतात. त्यामुळे अजून ३०० मिसळून चिन्ह बदलून पुढची भेट मध्याच्या -७५० अंतरावर होईल असे भाकीत करता येईल. कुणी जमल्यास ताडून बघावे. माझे डोके गरगरते आहे. :D\nतो चा युक्तिवाद बरोबर नाही असे माझे मत आहे.\nआपण एकटेच नाही आहात. :). या आधी ही काही जणांनी युक्तीवाद चुकत असल्याचे कळवले आहे. युक्तीवाद बरोबरच आहे असा त्याचा दावा नाही, पण समर्थनाचा प्रयत्न करता येईल.\nअंतर हे एकतर म पासून नाहीतर न पासून मोजावे लागेल नाहीतर दुरावणे बरोबर निघणार नाही.\n९०० व ६०० ही दोन्ही अंतरे 'अ' जिथून प्रवास सुरू करतो तिथपासूनची (अनुक्रमे म व न पासूनची) असल्याने एकाच बिंदूपासून आहेत असे मानणे गैर नाही.\nअंतर जितक्याने दुरावले (९००-६००) त्याच्या अर्ध्या अंतरावर ३००/२ =१५०) मध्य असेल. बद्दल.\n१. दोघांचा वेग समान असता तर दोघे मध्यावर भेटले असते. (१०५०)\n२. ब चा वेग जास्त असल्याने त्याने अ ला मध्यापासून काही अंतर (१५०) आधी (९०० वर) गाठले. (दोघे एकाच दिशेने प्रवास करत असते, तर दोघांनी वरील वेळात जितके अंतर पार केले असते (१२०० व ९००) यातील फरकाच्या (३००) निम्मे हे अंतर (१५०) असेल.)\n३. दोन्ही प्रवास एकाच दिशेने आहेत असे (वर सांगितल्याकारणाने) समजा. पहिल्या व दुसर्‍या फेरीच्या दरम्यान ब (९००-६००) ३०० ची बढत घेतो. (ज्यात पहिल्या फेरीत लवकर पूर्ण केल्यामुळे असलेली अर्धी व वेग अधिक असल्यामुळे असलेली अर्धी अशा दोन बढती आहेत.)\n५. अशीच बढत त्याने पहिल्या फेरीतही घेतली असेल. जी बढत दोन्ही भेटीतील फरकाच्या (३००) अर्ध्या अंतराच्या स्वरूपात (१५०) दिसेल.\nथोडक्यात दोन्ही भेटीतील अंतरात जितका फरक पडेल (मध्यापासून १५०-४५० = -१५०, टोकापासून ९००-६००=३००) त्याच्या अर्ध्याअंतरावर (१५०) मध्य होता (पहिल्या भेटीच्या अंतरापासून) असे म्हणता येईल.\n'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.\n९०० व ६०० ही दोन्ही अंतरे 'अ' जिथून प्रवास सुरू करतो तिथपासूनची (अनुक्रमे म व न पासूनची) असल्याने एकाच बिंदूपासून आहेत असे मानणे गैर नाही.\nअ च्या चष्म्यातून बघितल्यावर उलगडले. :)\nदुसर्‍या भेटीत हीच दरी रुंदावेल अंतर दुप्पट होईल.\nअंतर दुप्पट होईल हे विसरत होते. तरीच माझे सूत्र नीट होत नव्हते आज. त्याला मनःपूर्वक धन्यवाद.\nदोघांनी मिळून एकूण चाललेले अंतर 'मन' एवढे भरले की पहिली भेट आणि ३ * 'मन' एवढे भरले की दुसरी. म्हणून अ आणि ब यांना दुसर्‍या भेटीसाठी आधीपेक्षा दुप्पट अंतर चालावे लागणार म्हणजे अ अजून १८०० चालून न पासून परतताना ६०० वर पोहोचला म्हणून मन = ९०० + १२०० = २१००\nइथे आपण गृहीत धरले की दोघेही ५ मिनिटे विश्राम करतात. आता ही शक्यता बघा.\nअ हा प्राणी न ला पोहोचायच्या आतच ब ने मागून येऊन त्याला गाठले.\nएकूण अंतर ९०० + क्ष + ६०० मानू. म्हणजे ब आणि अ यांचे वेग ९००:६००+क्ष या प्रमाणात आहेत.\nआता अ क्ष अंतर जातो आणि ब ९००+९०० + क्ष+र जातो. (र हे अंतर ५ मिनिटांत अ गेला असता आणि वेग कितीही असू शकत असल्याने र साठी कोणतीही धन संख्या घेता येईल) ९००:६००+क्ष = क्ष : १८००+क्ष+र याचे क्ष > ० उत्तर असायला हवे. सोपे करून म्हणजे सगळ्याला ३०० ने भागून,\nइथे य, ल = क्ष/३००, र/३०० अनुक्रमे\nल निवडला २/३ (कारण खालचे समीकरण सोपे होते, वेगळा ल निवडूनही चालेल पण मग कदाचित गणकयंत्राची मदत लागेल.)\nम्हणून, (-२० - य + य^२) = ०\nम्हणून, य = ५ हे धन उत्तर मिळाले. म्हणून क्ष = १५०० आणि एकूण अंतर ३०००.\nपडताळा अ - ९००, १५००\nब - २१००, ३३०० (+२०० विश्रांतीत चालता आले असते)\n२००/५ = ४० मी/मिनिटे ब चा वेग आणि (१२०/७) मी/मिनिटे अ चा वेग\nअशी कितीक उत्तरे मिळतील वेगवेगळे र निवडून.\nदुसरी शक्यता ही की ब हा प्राणी म पर्यंत पोहोचण्याच्या आतच अ त्याला गाठतो.\nएकूण अंतर ९०० + क्ष मानू.\nअ ९०० चालला तेव्हा ब क्ष चालला.\nनंतर अ हा प्राणी क्ष + ६०० + र चालला तेव्हा ब ६०० - क्ष चालला. (र = ५ * अ चा वेग, र हे अंतर प्रत्यक्षात चाललेले नाही, विश्रामाच्या वेळात इतके अंतर चालून झाले असते.)\nम्हणून, ९००:क्ष = क्ष + ६०० + र : ६०० - क्ष\nम्हणजे, य^२ + (५+ल)य - ६ = ०,\nकुठल्याही धन ल साठी याचे धन 'य' उत्तर शक्य नाही म्हणून ही शक्यता नाही.\nयनावाला, हे तोंडी करणे जमले नाही :(\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://atakmatak.blogspot.com/2007/10/blog-post_20.html", "date_download": "2018-04-27T04:26:07Z", "digest": "sha1:LC4GYDXYYKTMPQHAVJ5NFLSZEWSFGAFB", "length": 11333, "nlines": 191, "source_domain": "atakmatak.blogspot.com", "title": "अटकमटक: पोरखेळ", "raw_content": "\nमराठी मैत्रं… यत्र, तत्र, सर्वत्र\nAnita Wadley ह्यांच्या ‘Just Playing’ कवितेवरून स्वैर अनुवादित…\nरचत असेन कधी, ठोकळे एकमेकांवर\nवाटत असेल अगदी, पोरखेळ हा तर \nशिकतो आहे मी, ‘भार’ आणि ‘तोल’\nअसेनही उद्या मी, 'आर्किटेक्ट' अनमोल.... १\nहाती माझ्या बाहुली नि भातुकलीचा खेळ\nनजर म्हणे तुमची, “आता आवरताना वेळ “ \n‘जपणं’ नि ’सांभाळणं’, शिकवतो हा खेळ\nबनू उद्या ‘आई’/‘बाप’ आम्हीही एखादवेळ.... २\nहातांवरती रंग, कधी चिखलातले कुंभार\nवाटती तुम्हाला, पोरखेळ हे भंगार \n‘सांगणं मनातलं’ शिकवती ना खेळ\n'कलाकार’ उद्या मी, होईन एखादवेळ.... ३\nश्रोते नाहीत कुणी, पण ‘वाचनाला’ चढता रंग\nतुम्ही म्हणता आहे मी, पोरखेळात पुरता दंग \n‘समजणं’ नि ‘समजावणं’, शिकवत असतो खेळ\nअसेनही उद्या मी, चांगला ‘शिक्षक’ एखादवेळ.... ४\nफिरेन कधी झुडपांतून, खिशांत असे सटरफटर\nनक्की वाटेल तुम्हाला, फालतू वाया गेले पोर \nमाहीत नाही अजून जे, ते कदाचित शोधे खेळ\nतुम्ही म्हणाल मला मग, 'संशोधक’ एखादवेळ...५\nभान माझं हरपून जाता, सोडवण्या एखादं कोडं\nम्हणू नका हं प्लीज आता, \"काहीतरी करतं येडं\" \nनुसता खेळण्यात नाही हो मी, वाया घालवत वेळ\nसोडवताना प्रश्न उभारेन, 'उद्योग'ही एखादवेळ...६\nभांडीकुंडी खुडबुडेन, मिटक्या मारेन थोडावेळ\nतुम्हास नक्की वाटेल मग, भलतेसलते माझे थेर \nचवींमधले वेगवेगळे, फरक शिकवति सारे खेळ\nचाखत असता आंबट-गोड, ‘बल्लव’ होईन एखादवेळ…७\nउड्या मारतो दोरीवर की, वारा धावत असेन चपळ\nतुमचं आपलं टुमणं की, ”देवासारखा बस अंमळ”\nशिकतो आहे ‘शरीर’ आणि, हालचालींचा मेळ\nडॉक्टर, नर्स वा बहुधा, ऍथलीट होईन एखादवेळ...८\n“काय केले शाळेत आज कसे होते दिवसाचे स्वरूप कसे होते दिवसाचे स्वरूप\n\"फार काही केले नाही पण, खेळलो मात्र सगळे खूप\"\nरागवून आता म्हणू नका हं, “तुझे फालतू नसते खेळ\" \n‘माझे’ पेक्षा चांगलं ‘आपले’, शिकायची ही असते वेळ...९\nराहू द्याल ’आज’ मला जर, स्वच्छंदी नि आनंदी\nपाहू याल मला ’उद्या’ तर, यश ठेवेन पायाशी\nलहान आहे मी अजूनि, थांबा ना हो थोडावेळ\nकामात आहे मी गढुनि, तुम्हा दिसतो पोरखेळ \n‘Just Playing’ ही कविता हातात आल्यापासून तीन-चार दिवस वाटत राहिलं की ह्या कवितेला मराठी रूप द्यावं अनुवाद करताना मी थोडं स्वातंत्र्य घेतलंय. जर काही त्रुटी राहिली असेल तर ती माझ्यामुळं पण मनाला जे भावेल त्याचं श्रेय मात्र मूळ कवयित्रीचं. Google वर ’ Just Playing’ किंवा ’ Anita Wadley’ शोधलं तर मूळ कविता मिळेल.\nइथे मी काही ब्लॉगयात्रींनाही टॅग करतोय.\nसुंदर अनुवाद, मुळ कविताही आवड्ली,\nपण हे टॅग प्रकरण काय आहे ते कळलं नाही :-(\nमस्त रे संदीप. अनुवादाचं मर्म (जे तुला अगदी बिनचूक जमलंय) हेच असतं की अनुवाद असल्याचं जाणवू नये. शब्दश: अनुवाद ते कधीच साध्य करू शकणार नाही.\nतुझा ब्लॉग वाचून (कविता, अमिताभ, सु-शि, कपिल) मला अगदी जुना अन जवळचा मित्र भेटल्यासारखं वाटलं.\nवेळ मिळाला तर माझा मराठी audio books चा ब्लॉग जरूर पहा: boltipustake.blogspot.com.\nसंदीप, आत्ताच मूळ कविता वाचली, आणि आईशप्पथ सांगतो, तुझ्या अनुवादाच्या पासंगालाही पुरत नाही रे ती अर्थात मूळ कल्पना ती मूळ कल्पना, तिला श्रेय दिलंच पाहिजे, पण तू जो तिच्यावर शब्दांचा साज चढवलास तो अनिता बाईंना नाही जमला.\nइदं न मम (1)\nभावले मना…सांगावे जना (24)\nस्टँड अप कॉमेडी झलक \nब्लॉग माझा स्पर्धेचे विजेते\nसंपर्क : थेट भेट\nनवीन लेखनाची सूचना :\nसर्व हक्क सुरक्षित © -- http://www.atakmatak.blogspot.com ह्या ब्लॉगवरील, संदीप चित्रे ह्यांनी लिहिलेल्या साहित्याचे, सर्व हक्क सौ. दीपश्री संदीप चित्रे ह्यांजकडे सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/palakbalak/", "date_download": "2018-04-27T04:55:08Z", "digest": "sha1:2RS3EL5EB4XDZTRCTYHNKDNPQDDJGLIF", "length": 16806, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पालक-बालक | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\n‘मूल’ म्हणजे मला मानवी संस्कृतीचं ‘मूळ’ वाटतं.\nशिक्षण या गोष्टीचं मला कोडंच पडतं नेहमी\nएरवी पालक घडय़ाळाबरोबर धावत असतात.\nएका मुलानं आपल्या आई-वडिलांना पत्र लिहून त्याचे विचार त्यात व्यक्त केले आहेत.\nसंस्कार हा फार मोठी व्याप्ती असलेला विषय आहे. आपल्याला रोज येणारे अनुभव डोळसपणे पाहिले\nमूल नावाचं सुंदर कोडं\nमुलांना भाषा नवीन असते. ती अंदाजाने शब्दांचे अर्थ समजून घेत असतात.\nना हार ना जीत\nमुलांबरोबरचे प्रश्न सोडवण्याच्या पद्धतीला ‘ना हार ना जीत’ असं म्हणतात. संतापलेल्या डोक्यांनी योग्य मार्ग कधीही निघणार नाही.\nप्रश्नांना उत्तरं शोधू या\nपालक सभेत, कार्यशाळेत पालक अनेक प्रश्न विचारतात. त्या-त्या वेळी ते प्रश्नांनी खरंच हैराण झालेले असतात.\nचांगल्या व्यक्तिमत्त्वाचे हजारो पलू आहेत. आत्मविश्वास, विचारीपणा, गांभीर्य, सर्जनशीलता या सगळय़ांचे संस्कार आपल्यावर होत राहतील यासाठी प्रयत्न करायचा. संस्कार शिकवता येत नाहीत.\nशाळांमधलं सुंदर – असुंदर\nचांगल्या शाळा मुलांचं स्वातंत्र्य, स्वाभिमान, व्यक्तिमत्त्व, प्रतिष्ठा जपतात, त्यांना स्वावलंबी बनवतात, आत्मसन्मान नाहीसा करत नाहीत, त्यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकतात, मुलांचं पाहुण्यांबरोबर प्रदर्शन...\nशिक्षण म्हणजे समजणं, शिक्षण म्हणजे स्वत: विचार करणं, शिक्षण म्हणजे समाजासाठी जीव तुटणं, शिक्षण म्हणजे कष्ट करू शकणं, शिक्षण म्हणजे चांगलं माणूस होणं, शिक्षण म्हणजे संकुचितपणा नष्ट होणं.. हे\nवय झालं की, चांगलं वागता यावं ही साधनाच असते, आणि वय झालेल्या माणसाशी चांगलं वागता येणं हा संस्कार असतो. खरं तर लहान मुलांसाठी जशी चांगल्या पाळणाघराची गरज वाढते आहे\nकुठेतरी बी रुजतंच रुजतं\nआमच्या प्रौढ शिक्षणाचा आणि अनौपचारिक शिक्षणाचा त्यांना काय फायदा झाला असेल तर पाच-सहा वर्षांनी एक मुलगी भेटली. तिचं लग्न झालं होतं. कडेवर वर्ष-दोन वर्षांचं मूल होतं.\nवंचितांचं जग समजलं तर आपली पालकत्वाची सामाजिक जबाबदारी उचलता येते. ही आपलीच माणसं आहेत. त्यांचा जगण्याचा झगडा जीवघेणा आहे,\nचला करू थोडा पसाराही\n‘आपण ‘आहोत’ तसं ‘असणं’ खासच असतं. पसारा करणं तर आवश्यक असतं. तो नंतर आवरून टाकला की झालं.\nराग आला म्हणून वाट्टेल ते बोलायचं नाही. बोलण्यापूर्वी थोडा विचार करायचा. दहा आकडे मोजा म्हणतात, ते यासाठी. या क्षणभरच्या विचारात हा राग का आला बरं कशाचं एवढं वाईट वाटलं\nप्रत्येक मूल काहीतरी गुण घेऊनच जन्माला येतं यावर पालकांचा विश्वास हवा. शाळेत ठरावीक विषयच असल्यामुळे कधी कधी त्या गुणांचा पत्ताच लागत नाही. हा गुण शोधण्यासाठी मुलांना अनेक चांगल्या गोष्टी\nप्रश्न संयमाचा आहे. मारणं हा आपला शॉर्टकट असतो. मुलं जोवर १४-१५ वर्षांची होत नाहीत तोपर्यंत त्यांना मारायला हात उठेल तेव्हा दुसऱ्या हातानं तो हात धरायचा आणि स्वत:ला विचारायचं,\nमुलं कितीही मोठी झाली तरी आपण त्यांच्याशी लहान समजून वागतो, कारण त्यांचं मोठं होणं आपल्याला झेपत नाही.\nमुलांमध्ये गुण येणं ही एक प्रक्रिया असते. दुसऱ्याला काही देण्याची सवय असली की दिल्याशिवाय चन पडत नाही.\nघर काय काय देतं\nघरावर केवढी मोठी जबाबदारी असते. घरी आलं की छान वाटलं पाहिजे. स्वस्थ, शांत वाटलं पाहिजे. दडपणं उडून गेली पाहिजेत.\nपालक अर्थात ‘संपूर्ण माणसं’\nघरात बाबांची जागा नुसते पसे मिळवून सिद्ध होणार नाही तर आपल्या मुला- माणसांवर प्रेम करणं, संसारातल्या जबाबदाऱ्या समजणं, आत्मकेंद्रित न राहणं यातून घरं पूर्ण होतील.\nमुलांची ‘माणसं’ करणं हे शास्त्र आहे, ती कला आहे. हे महत्त्वाचं काम आहे आणि तो स्वत:च्या विकासाचाही भाग आहे. पालकत्वाचा हा अर्थ समजून घ्या. मघ बघा, काय जादू होते\nआजची आपली मुलं काय-काय गमावत आहेत याची यादी करायला बसलं तर अशा किती तरी गोष्टी सापडतात. ती निसर्ग गमावत आहेत.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR549", "date_download": "2018-04-27T04:42:16Z", "digest": "sha1:4J5QLMH5Q3EBPS3XT3RL6O7RD3EYKUHT", "length": 4525, "nlines": 62, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nपंतप्रधानांकडून प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा आढावा\nकेंद्र सरकारचा पथदर्शी सिंचन कार्यक्रम प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आढावा घेतला. या बैठकीला विविध संबंधित मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी प्रधानमंत्री कार्यालय आणि निती आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.\nएकूण 99 सिंचन प्रकल्पांपैकी 21 प्रकल्प जून 2017 पर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पांची एकत्रित सिंचन क्षमता 5.22 लाख हेक्टर इतकी आहे.\nत्याशिवाय महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि ओदिशा या राज्यांमधल्या 45 प्रकल्पांचे काम वेगाने सुरु असून ते नियोजित कालावधीपूर्वीच पूर्ण होतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.\nभविष्यात हाती घेतल्या जाणाऱ्या सिंचन प्रकल्पांमध्ये ठिबक आणि सूक्ष्म सिंचन प्रकल्पांकडे विशेष लक्ष दयावे अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली. विविध सरकारी कार्यालये, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठांनी एकत्र येऊन समन्वयातून काम करावे आणि प्रभावी पिक पध्दती आणि जलवापर यंत्रणा तयार कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले.\nही योजना राबवतांना सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवावा, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान, अवकाश संशोधन उपकरणे यांचा वापर करुन सिंचन प्रकल्पांवर देखरेख ठेवावी असेही पंतप्रधानांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/tichya-cabinmadhun/", "date_download": "2018-04-27T05:04:56Z", "digest": "sha1:QTCC5RML4YOXTWGYQDGYBTBK2XQJ2JV4", "length": 14657, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तिच्या केबिनमधून | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nस्त्री उद्योजकतेच्या कर्तृत्ववान रूपाने सुखावून जायचा.\nमनी बाळगलेली जिद्द अनेकदा गंभीर आव्हानांपुढे कमकुवत ठरते.\nसिम्बॉयसिस’ समूहातील ही कंपनी मुंबईच्या ‘आऊटडोअर अ‍ॅडव्हर्टाइज’ क्षेत्रातील अग्रणी कंपनी.\nअशक्यप्राय वाटणारी गोष्ट एका आयुर्वेदिक डॉक्टरने शक्यच नव्हे तर यशस्वी करून दाखवली आहे.\nकंपन्यांचं मूल्य त्या भांडवली बाजारात नोंदणीकृत असतील तर दिवसाखेरीस आणि तेही ठोस आकडेवारीसह स्पष्ट होतं.\nअंजना यांनी भारतात राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये सायना नेहवालला ‘डबल’मध्ये साथ दिली आहे\nअंशू यांच्या बहिणीने विदेशात वित्त सेवा क्षेत्रासारखा निराळा मार्ग जोपासला, तर अंशूही मुद्दामच आदरातिथ्य व्यवसायात रुळल्या.\n‘क्वॉलिटी ऑफ लाइफ सव्‍‌र्हिस’ हेच ब्रीद\nब्रँडेड वस्तू म्हटली की आपसूक तिला वजन प्राप्त होतं\nकरिअरला साद घालणारी ‘व्हिसलिंग’\nतुमचं मन ज्यात रमेल ते करा, हा सुभाष घईंचा मंत्र मेघना यांनी पुरेपूर जपला.\nटेक्सास विद्यापीठात अमीरा यांनी चार वर्षांच्या वित्त विषयातील पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं.\n‘व्हीयू टेक्नॉलॉजिज’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या देविता सराफ कंपनीच्या डिझाईन हेडही आहेत. ‘गॅझेट वुमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देविता यांचे माहिती तंत्रज्ञानातील अद्ययावत ज्ञान आणि संशोधन यामुळे ‘व्हीयू टेक्नॉलॉजिज’ला ‘लक्झरी\n‘महिको’च्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. उषा बारवाले-झेहर यांच्याविषयी.\nउच्च माध्यमिक शिक्षणानंतर त्वरित नोकरी मिळेल, वेगळं करिअर होईल\nआरती यांना घरगुती व्यवसायाचं ‘व्यासपीठ’ आयतंच तयार होतं.\nशेती आणि निसर्गाशी संबंध येणारा कृषी उत्पादनांचा वायदा व्यवसाय अस्थिरतेवरच आधारित आहे.\nमूळच्या मुंबईकर असलेल्या शिबानी यांना लहानपणापासून भटकंतीची आवड.\nकृती यांनी एकूणच स्थावर मालमत्ता क्षेत्राला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला\nपारंपरिक कलेला व्यावसायिक कोंदण\n‘सुटीचा दिवस आहे. स्टुडिओत नसेन मी कदाचित, आणि हो, मुलीची दहावीची परीक्षा आहे.\nटेलिशॉपिंग क्षेत्रातली वेगवान भरारी\nजन्म, बालपण विदेशात.. ऐन दहावी इयत्तेच्या वर्षांत भारतात परतणं.. नंतर कॉलेजच्या दिवसात एका मुलावर प्रेम जडणं.\nथिएटरमधल्या सिनेमाचा पडदा प्रकाशमान होतो.. नामावली येऊ लागतात..\nसरोज या १९८३ मध्ये थेट निवड पद्धतीने ‘एलआयसी’त सहायक व्यवस्थापन अधिकारी बनल्या\nइंडोको रेमिडीज’च्या तिसऱ्या पिढीचं एक स्त्री म्हणून नेतृत्व करताना व्यवस्थापकीय संचालिका अदिती कारे-पाणंदीकर\nचित्रा रामकृष्ण. फोर्ब्स यादीतील एक निर्विवाद नाव.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/rani-mukerji-planning-for-a-second-child-117120400007_1.html", "date_download": "2018-04-27T04:57:13Z", "digest": "sha1:4AEWDENOWO2RASQNXF5W63OPWXHHXZF7", "length": 7657, "nlines": 103, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राणी करतेय दुसर्‍या बाळाबद्दल विचार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराणी करतेय दुसर्‍या बाळाबद्दल विचार\nराणी मुखर्जी आता हिचकी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. या सिनेमाविषयी सांगताना राणी म्हणाली की मी आणि आदित्य कामाबद्दल कधीच बोलत नाही. त्याने मला त्याच्या सिनेमात घ्यावे असेही मला कधी वाटत नाही. मी फक्त त्याच्यासोबत आमच्या दुसर्‍या बाळाच्या प्लॅनिंगबद्दल चर्चा करते. आदित्य आणि माझ्यातल्या जास्तीत जास्त गप्पा अदिरा आणि प्रेम अशाच असतात.\nमी आता मोठ्या कुटुंबाचा विचार नाही करु शकता. मला फशर आधी याबद्दल विचार करायला हवा होता, आता ती वेळ निघून गेली आहे. आता मी फक्त दुसर्‍टा बाळाचा विचार करु शकते. म्हणजेच राणीने दुसर्‍या बाळाच्या प्लॅनिंगला सुरुवात केली आहे, असे म्हणायला हरकत नाही.\n‘विश्वरुपम २’ सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण\nहिंदीतील सैराट अर्थात धडक चे शुटींग सुरु फोटो व्हायरल\nआलियाने का नाकारला साहो\n‘या’अभिनेत्यासोबत विश्‍वसुंदरी मानुषी छिल्लरला करायचेय काम\nअनुष्का शर्मा साकारणार सरोगेट मदर\nयावर अधिक वाचा :\nराणी मुखर्जी करतेय दुसर्‍या बाळाबद्दल विचार\nजगातील जातीभेद न होणारे जगातील एकमेव ठिकाण ते म्हणजे,, वाईन शाॅप, बिचारे सर्व जाती ...\nवीरे दी वेडींग सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित\nकरिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तख्तानी स्टारर वीरे दी वेडींग सिनेमाचा ...\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन\nटेलिव्हिजनच्या विविध मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता ...\nरीना चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nनिसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/ghadvalele-padarth/", "date_download": "2018-04-27T04:52:15Z", "digest": "sha1:AYJQE6HTVQWDBPYM52XYHEQ54YB5DGGB", "length": 11454, "nlines": 226, "source_domain": "www.loksatta.com", "title": "घड(व)लेले पदार्थ | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nमी शेफ, आमच्या घराचा, आमच्या कुटुंबाचा. शेफ हनिश\nहरिश्चंद्रगडावरील मिट्ट काळोखातील खिचडी\nसूर्य बुडाल्याबरोबर मधुकरला वेळेचे भान आले. लगेच गुहेमध्ये जाऊन तो पाहून आला.\nऑक्टोबर २०१६ पासून अचानक माझ्या पत्नीच्या तळहात व तळपायांना बधिरपणा आला आहे.\nआता तिसरा टप्पा सुरू. भाजणे. या वेळेपर्यंत मी लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचलो होतो.\nशीण घालवण्याची परफेक्ट थेरपी\nआजही मी आणि किचन हे दोन्ही शब्द जवळजवळ ठेवताना विचित्र वाटतं.\nकेक करण्यासाठी ओव्हन २२० अंश सेल्सिअसवर प्रीहिट करायला ठेवला.\nचिकन लपेटा ते तर्रीदार बटर चिकन करी\nमला जास्तीतजास्त चार ते पाच जणांसाठी पदार्थ बनविण्याचा अनुभव होता.\nस्वयंपाकघरात माझ्या प्रवेशास कारण ठरली ती माझी नोकरीनिमित्त झालेली बदली.\nआईने पहिला पदार्थ शिकवला, ‘फोडणीचे वरण’.\nस्वयंपाक या विषयासाठी दररोज एकूण दीड तासापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही असे ठरवून कामाला लागलो.\nमी पेशाने आणि पैशानेही शिक्षकच गेली दहा वर्षे नोकरीच्या निमित्ताने भटकंती करतो आहे.\nवाढता वाढता वाढे भाताचा डोंगर\nशालेय शिक्षणासाठी गावापासून दूर राहिले तर मुलांचे शिक्षण चांगले होईल.\nआज एखादा खमंग गरमागरम पदार्थ करून तिच्या आई-बाबांना सरप्राइज द्यायचं.\nएकदा मंडणगडलाच एका मित्राच्या घरी गेलो होतो, तेव्हा त्याने मला वांग्याची भाजी खायला दिली.\n‘प्रॉन्स इन ग्रीन मसाला इज रेडी..’\nताजी कोलंबी, कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, लसूण, ओला नारळ, पुदिना सगळे पद्धतशीर आणले\nहाय काय आन नाय काय\nएकदम भातुकलीतलाच खेळ वाटला.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/modi-govternment-spent-rs-3755-crore-on-advertisement-and-publicity-117120900013_1.html", "date_download": "2018-04-27T04:57:25Z", "digest": "sha1:VCVFFF6W7ATZNEOAVMW4IE475GBEQTIR", "length": 10058, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सरकारकडून तब्बल 3,755 कोटी जाहिरातींवर खर्च | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसरकारकडून तब्बल 3,755 कोटी जाहिरातींवर खर्च\nसरकारने तब्बल 3,755 कोटी रूपये चक्क जाहिरातींवर खर्च केले आहेत. सदरची माहिती अधिकारात माहितीपुढे आली आहे.\nसूचना आणि प्रसारण मंत्रालयाने आरटीआयअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, 'इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडिया आणि इतर माध्यमांतील जाहिरातींवर सरकारने एप्रिल 2014 ते ऑक्टोबर 2017 या काळात खर्च केलेली रक्कम सुमारे 3,755 कोटी इतकी आहे.' नोएडा येथील माहिती अधिकार कार्यकर्ते रामवीर तंवर यांनी माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती. या माहितीनुसार, केंद्र सरकारने सामुहिक रेडिओ, डिजिटल सिनेमा, दूरदर्शन, इंटरनेट, एसएमएस आणि टीव्हीसह इलेक्ट्रॉनिक मीडियाला दिलेल्या जाहिरातीत तब्बल 1,656 कोटी रूपये खर्च केले.\nकेंद्र सरकारने जुलै 2015 पर्यंत पंतप्रधानांच्या 'मन की बात' या मासिक कार्यक्रमासाठी वृत्तपत्रांना तब्बल 8.5 कोटी रूपयांच्या जाहिराती दिल्या होत्या.\nफेसबूकच्या माध्यमातून हरवलेली म्हैस सापडली\nविमानात माजी जवान आणि अधिकारी यांचे कौतुक\nगुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणींनी बजावला मतदानाचा हक्क\nगुजरात : पहिल्या टप्प्यातील मतदान\nपर्यटकांनी दिली 'ताजमहाल'ला दुसऱ्या क्रमांकांची पसंती\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global-desh/li-keqiang-says-china-pak-friendship-unbreakable-12481", "date_download": "2018-04-27T04:20:48Z", "digest": "sha1:IT5J24WHGZYYHAH2CXBTZZLIWK7FDDRI", "length": 12278, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Li Keqiang says China-Pak friendship unbreakable but पाकिस्तानशी आमची मैत्री अभंग राहिल: चीन | eSakal", "raw_content": "\nपाकिस्तानशी आमची मैत्री अभंग राहिल: चीन\nगुरुवार, 22 सप्टेंबर 2016\nन्यूयॉर्क - चीन व पाकिस्तान या दोन देशांनी कायमच एकमेकांना पाठिंबा दर्शविला असून ही द्विपक्षीय मैत्री अतूट असल्याचे चीनचे पंतप्रधान ली कशियांग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आज (गुरुवार) सांगितले. संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमध्ये ली यांनी पाकिस्तानला आश्‍वस्त केल्याचे वृत्त शिन्हुआ या चीनमधील सरकारी मालकीच्या वृत्तसंस्थेने दिले आहे.\nन्यूयॉर्क - चीन व पाकिस्तान या दोन देशांनी कायमच एकमेकांना पाठिंबा दर्शविला असून ही द्विपक्षीय मैत्री अतूट असल्याचे चीनचे पंतप्रधान ली कशियांग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आज (गुरुवार) सांगितले. संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमध्ये ली यांनी पाकिस्तानला आश्‍वस्त केल्याचे वृत्त शिन्हुआ या चीनमधील सरकारी मालकीच्या वृत्तसंस्थेने दिले आहे.\nपाकिस्तानबरोबरील सर्व क्षेत्रांमधील सहकार्य अधिक विकसित करण्यास चीन तयार असल्याचे ली यांनी सांगितले. चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्र (कॉरिडॉर) विकसित करण्यासाठी ग्वदार बंदराच्या विकासाची प्रक्रिया गतिमान करण्याबरोबरच इतरही विकासकार्यांना गती देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी शरीफ यांना केले.\nजम्मु काश्‍मीर राज्यामधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर चीनकडून पाकिस्तानला देण्यात आलेला हा निर्वाळा अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे. मात्र दोन्ही नेत्यांच्या या बैठकीत काश्‍मीर वा उरी हल्ल्यासंदर्भातील कोणताही नेमका उल्लेख करण्यात आला नसल्याचे शिन्हुआच्या वृत्तामधून निष्पन्न झाले आहे.\nतावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्य सरकार तोंडघशी\nकोल्हापूर - गेले काही दिवस गाजत असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्य सरकार तोंडघशी पडले. या परिसरातील ‘नो डेव्हलपमेंट झोन...\nममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश\nठाणे - अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी फरारी आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची अंधेरी येथील संपत्ती जप्त...\nकॉलेजियमची शिफारस केंद्राला अमान्य ; न्या. जोसेफ यांचे नाव फेरविचारासाठी परत\nनवी दिल्ली : न्या. के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने...\nमाध्यम स्वातंत्र्यात भारत पिछाडीवर..\nजगातील सर्वांत मोठी लोकशाही असे बिरूद मिरवणाऱ्या भारतामध्ये माध्यमांचीच सर्वाधिक गळचेपी होताना दिसून येते, जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये...\nपंचायत राज निवडणुकीत ममता बॅनर्जी हिंसाचार घडवितात : भाजप\nनवी दिल्ली : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंचायत राज निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हिंसाचार घडवून आणून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A8_%E0%A4%8F.%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2018-04-27T04:57:01Z", "digest": "sha1:JODGCSYAJSHW3NQMJLEYXJ2I7MRVA7ZP", "length": 5736, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९९२ ए.एफ.सी. आशिया चषक - विकिपीडिया", "raw_content": "१९९२ ए.एफ.सी. आशिया चषक\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१९९२ ए.एफ.सी. आशिया चषक\n२९ ऑक्टोबर – ८ नोव्हेंबर\n३ (२ यजमान शहरात)\n३१ (१.९४ प्रति सामना)\n३,१६,४९६ (१९,७८१ प्रति सामना)\n१९९२ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती जपान देशाच्या हिरोशिमा शहरामध्ये २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर इ.स. १९९२ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील दहा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. यजमान जपानने ही स्पर्धा प्रथमच जिंकली.\nहाँग काँग १९५६ • दक्षिण कोरिया १९६० • इस्रायल १९६४ • इराण १९६८ • थायलंड १९७२ • इराण १९७६ • कुवैत १९८० • सिंगापूर १९८४ • कतार १९८८ • जपान १९९२ • यू.ए.इ. १९९६ • लेबेनॉन २००० • चीन २००४ • इंडोनेशिया/मलेशिया/थायलंड/व्हियेतनाम २००७ • कतार २०११ • ऑस्ट्रेलिया २०१५\nइ.स. १९९२ मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%8F-%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A4%BE.html", "date_download": "2018-04-27T05:29:15Z", "digest": "sha1:MHC4RK5HDOPDBSEDOVK3IS32QIG2WLZJ", "length": 3722, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "ट लष्कर-ए-तैय्यबा - Latest News on ट लष्कर-ए-तैय्यबा | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nट लष्कर ए तैय्यबा\n'भारतात करायचं होतं ९/११...'\nभारतात अमेरिकेतील ९/११ सारखाच दहशतवादी हल्ला करण्याचा कट लष्कर-ए-तैय्यबानं आखला होता, असा धक्कादायक खुलासा दहशतवादी अबू जिंदालनं केलाय. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यानं ही कबुली दिलीय.\nया ११ वस्तू फ्रिजमध्ये अजिबात ठेऊ नका\nविराटला पराभवानंतर मोठा झटका, १२ लाखांचा दंड\n...तर तुमचे पॅनकार्ड होईल निष्क्रिय\nलिव्हर आणि किडनीसाठी फायदेशीर आहे ऊसाचा रस\nएका लिटरमध्ये २४.४ कि.मी चालणार ही कार किंमतही कमी\nशिल्पा शिंदे आणि सुनील ग्रोवरमध्ये मारामारी, व्हिडिओ व्हायरल\nसोन्याच्या किंमती घसरल्याने बाजारात उत्साह\nफ्लिपकार्ट सेल : एक हजारात कमीत कमी १० गॅजेट्स\nVIDEO: ३६ वर्षांचा 'चित्ता', तब्बल एवढ्या वेगानं पळाला धोनी\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या जागतिक-११ टीममध्ये भारताचे दोन खेळाडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/media-42017768", "date_download": "2018-04-27T05:50:11Z", "digest": "sha1:5VAITFUGQP4F6ZAZ7NZ76KRDZF2E6N5C", "length": 7263, "nlines": 110, "source_domain": "www.bbc.com", "title": "पहिल्या विश्वयुद्धात लढलेल्या 2 भारतीयांवर 100 वर्षांनतर झाले अंत्यसंस्कार - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपहिल्या विश्वयुद्धात लढलेल्या 2 भारतीयांवर 100 वर्षांनतर झाले अंत्यसंस्कार\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nपहिल्या विश्वयुद्धात फ्रान्सच्या भूमीवर लढताना अनेक भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी दोघांवर फ्रांसच्या लवंटीमध्ये नुकतंच अंत्यसंस्कार करण्यात आले.\nइंडियन गढवाल रेजिमेंटच्या बॅजमुळं त्यांच्या अवशेषांची ओळख पटली.\nफ्रान्समध्ये दरवर्षी भारतीय सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी इथले नागरिक नव्ह शॅपेलच्या भारतीय स्मृतीस्थळावर एकत्र येतात. त्यांच्या बलिदानाची आजही फ्रान्समध्ये आठवण काढली जाते.\nपहिल्या महायुद्धाशी नातं सांगणारं कोकणातलं गाव\nका बांधली एका रात्रीत बर्लिनची भिंत\n...आणि मुंबईत पहिलं पाऊल टाकताच मारियाला रडू कोसळलं\nनेपाळ : भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांचं काय झालं\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ उत्तर आणि दक्षिण कोरिया कशावर बोलणं टाळतील\nउत्तर आणि दक्षिण कोरिया कशावर बोलणं टाळतील\nव्हिडिओ कर्नाटकाच्या राजकारणावर मठांचा प्रभाव नेमका कसा असतो\nकर्नाटकाच्या राजकारणावर मठांचा प्रभाव नेमका कसा असतो\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : व्हिएतनामधला हिंदू धर्म संपुष्टात येणार\nपाहा व्हीडिओ : व्हिएतनामधला हिंदू धर्म संपुष्टात येणार\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : 'तुम्ही त्या वाईट मुस्लिमांचं काय करणार आहात\nपाहा व्हीडिओ : 'तुम्ही त्या वाईट मुस्लिमांचं काय करणार आहात\nव्हिडिओ दक्षिण कोरिया उत्तर कोरियाला या भोंग्यांमधून काय ऐकवतं\nदक्षिण कोरिया उत्तर कोरियाला या भोंग्यांमधून काय ऐकवतं\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : बंगळुरूकरांचे वर्षांतले 250 तास निव्वळ ट्रॅफिकमध्ये वाया\nपाहा व्हीडिओ : बंगळुरूकरांचे वर्षांतले 250 तास निव्वळ ट्रॅफिकमध्ये वाया\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.cz/2016_09_03_archive.html", "date_download": "2018-04-27T04:37:35Z", "digest": "sha1:SNG7VZKQRGHU7EMJDIH6FFPLFCFBSUZT", "length": 243111, "nlines": 3156, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.cz", "title": "Dainik Sanatan Prabhat: 09/03/16", "raw_content": "\nसनातनचे १० वे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांचा आज वाढदिवस \nअत्यल्प अहं असणारे, संशोधक वृत्ती असणारे आणि ऋषींप्रमाणे भासणारे पू. डॉ. मुकुल गाडगीळ \n(म्हणे) सर्वोच्च न्यायालय मुस्लिम पर्सनल लॉमध्ये पालट करू शकत नाही \nमुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा थयथयाट\nनवी देहली - सामाजिक सुधारणांच्या नावाखाली मुस्लिम पर्सनल लॉमध्ये पालट किंवा तो नव्याने लिहिण्यात येऊ शकत नाही. हे धर्माशी संबंधित कायदे असल्याने न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने २ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रकाद्वारे सांगितलेे. तीन वेळा तलाक म्हणत घटस्फोट देण्याच्या विरोधात एका मुसलमान महिलेने न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी बोर्डाने वरील प्रतिज्ञापत्र सादर केले. २७ ऑगस्टला न्यायालयाने मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला नोटीस पाठवून ते सादर करण्यास सांगितले होते.\nया प्रतिज्ञापत्रात पुढे म्हटले आहे की, कुणी आव्हान द्यायला मुळातच मुस्लिम पर्सनल लॉ हा काही कायदा नाही. कुराणाच्या आधारावर त्याची निर्मिती झाली आहे. विवाह, तलाक या गोष्टी धर्मानुसार वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे एखाद्या विशिष्ट धर्माच्या अधिकारांसंबधी न्यायालय निर्णय देऊ शकत नाही. कुराणानुसार तलाक अनिष्ट आहे; पण तशीच स्थिती उद्भवली तर तलाकची अनुमती त्यात देण्यात आली आहे. पती कधीही घाईघाईत निर्णय घेत नाही, त्यामुळेच तलाकचा अधिकार त्याला देण्यात आलेला आहे. तीन वेळा तलाक म्हणण्याचा प्रकार शेवटचा पर्याय म्हणून वापरला जातो.\nसुभाष वेलिंगकर यांचा गुन्हा काय \nमुंबई - गोव्यात मातृभाषेच्या रक्षणाची चळवळ सुभाष वेलिंगकर यांनी उभी केली. मातृभाषेला संरक्षण दिल्याशिवाय मातृभूमीला कवचकुंडले लाभणार नाहीत, या प्रखर राष्ट्रीय विचाराने सुभाष वेलिंगकर आणि त्यांचे सहकारी मैदानात उतरले. पाद्य्रांच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अनुदान न देता सरकारने मराठी, तसेच कोकणी भाषेच्या शाळांना पाठबळ द्यावे, ही भूमिका घेऊन वेलिंगकर बेडरपणे लढत राहिले. यात त्यांनी कोणते बेकायदेशीर काम केले सुभाष वेलिंगकरांचा गुन्हा काय सुभाष वेलिंगकरांचा गुन्हा काय , असा प्रश्‍न शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.\nयात पुढे म्हटले आहे की,\n१. गोव्यातील सरकारात भ्रष्टाचार आणि व्यभिचाराची बजबजपुरी माजली आहे. सौदेबाजी आणि भंपकपणास प्रतिष्ठा मिळाली आहे. रशियन, नायजेरियन गुंडांमुळे महिलांचे आणि मंदिरांचे पावित्र्य धोक्यात आले आहे. पुन्हा ज्या राजकर्त्यांच्या ढिलाईमुळे गोव्यात हा अनाचार वाढला त्यांच्या केसालाही धक्का न लावता मातृभूमी आणि मातृभाषा यांच्या रक्षणासाठी लढणार्‍या सेनापतीलाच काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली गेली. प्रश्‍न फक्त वेलिंगकर यांचा नसून यामुळे गोव्यातील पाद्य्रांचा काळ सोकावेल हीच भीती वाटते.\n२. गोव्यातील अनेक समुद्रकिनारे आणि गल्लीबोळ नायजेरियन अन् रशियन माफिया यांनी नशेने धूत केले आहेत. सर्व प्रकारचे ड्रग्ज येथे सहज मिळते, ते काय राज्यकर्त्यांच्या पाठिंब्याशिवाय भाजपचे राज्य आणा, समुद्रकिनारी चालणार्‍या कॅसिनो बोटीचा जुगार बंद करू, असे सांगणार्‍यांचे राज्य आले, तेव्हा कॅसिनो बोटी चारवरून चाळीसवर पोचल्या.\nगणेशभक्तांनो, गणेशोत्सवातील अपप्रकार टाळा \nनंदुरबार येथील हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे आवाहन \nश्री. हर्षल सोनार, प्रेम सोनार, डॉ. नरेंद्र पाटील, श्री. शेखर मराठे, सौ. चेतना पाटील आणि कु. रागेश्री देशपांडे\nनंदुरबार - हिंदूंचे प्रभावी संघटन व्हावे, हा लोकमान्य टिळकांंचा गणेशोत्सवामागील उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीनेच शहरात गणेशोत्सव मंडळांचे संघटन करून हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना सार्वजनिक गणेशोत्सवातील अपप्रकार न्यून करून आदर्श गणोशोत्सव साजरा करणे, हे प्रत्येक धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांचे कर्तव्य आहे. गणेशभक्तांनी असा आदर्श ठेवून आणि भक्तीभावपूर्ण गणेशोत्सव साजरा करून श्रीगणेशाची कृपा संपादन करावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.\nया पत्रकार परिषदेला शहरातील मानाचा गणपति असलेल्या श्री दादा गणपति मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रेम सोनार, मानाचा गणपति असलेल्या श्री बाबा गणपति मंडळाचे उपाध्यक्ष श्री. हर्षल सोनार, कुणबी पाटील गणेश मंडळाच्या सौ. चेतना पाटील, जय बजरंग व्यायामशाळेचे व्यवस्थापक श्री. शेखर मराठे आणि हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे उपस्थित होत्या.\nसजीव मूर्तीचे दान घेण्याचा अधिकार पुरोगाम्यांना आहे का - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती\nपत्रकार परिषदेत डावीकडून श्री. किरण दुसे, श्री. संभाजी भोकरे, अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर,\nश्री. रमेश शिंदे, श्री. रणजित आयरेकर आणि श्री. शिवाजीराव ससे\nश्री गणेशचतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीची कोल्हापूर येथे पत्रकार परिषद\nकोल्हापूर - भारतीय संस्कृती आणि कायदा पूजा केलेली मूर्ती सजीव (जिवंत) आहे, असे मानतो. त्यामुळे कोणत्याही देवस्थानातील विश्‍वस्त हे देवतेच्या वतीने कारभार करतात. अशा प्रकारे जिवंत मानल्या गेलेल्या मूर्तीचे दान घेण्याचा अधिकार पुरोगाम्यांना आहे का त्याचसमवेत साक्षात् जिवंत म्हणून पूजा केलेल्या आणि ज्याच्याशी हिंदूंच्या भावना निगडित आहेत, अशा श्रीगणेशमूर्तींना पर्यावरणवादी अन् इतर कचर्‍याच्या गाडीतून नेऊन टाकतात, हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. श्रीगणेशमूर्तीच्या माध्यमातून होणारे प्रदूषण हे नगण्य असून केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांचा आनंद हिरावून घेण्यासाठी चालणारे श्रीगणेशमूर्तीदानासारखे प्रकार बंद झाले पाहिजेत, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी व्यक्त केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाहू स्मारक येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.\nया पत्रकार परिषदेला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजी भोकरे, युवासेनेचे जिल्हा समन्वयक श्री. रणजित आयरेकर, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे उपस्थित होते.\nभारताच्या माध्यमातून अमेरिका आणि जपान चीनला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत \nबीजिंग - भारत आणि रशिया यांच्या माध्यमातून अमेरिका अन् जपान चीनला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र चीनला यामुळे चिंतीत होण्याची आवश्यकता नाही. चीनला आर्थिक आणि सैन्य शक्ती वाढवण्याकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे मत चीनचे सरकारी दैनिक ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.\nकाश्मीरमध्ये दंगलखोर धर्मांधांकडून विस्थापित हिंदूंच्या वसाहतीवर आक्रमण \nसरकार अशा दंगलखोरांवर आणखी किती दिवस कठोर कारवाई करणार नाही \nपीडीपी-भाजप सरकारच्या राज्यात असुरक्षित हिंदू \nश्रीनगर - संचारबंदी हटवल्यानंतर कुपवाडा येथे २ सप्टेंबरला शेकडो दंगलखोर धर्मांधांनी येथील विस्थापित हिंदूंच्या वसाहतीवर आक्रमण केले. या वसाहतीतील काश्मीर प्रशासनात कर्मचारी असणार्‍या विस्थापित हिंदूंची घरे आहेत. आक्रमणाच्या वेळी या वसाहतीत हिंदू नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र दंगलखोरांनी येथील अनेक वाहनांची तोडफोड केली. काश्मीरमधील काही ठिकाणी दंगलखोरांनी अल कायदा, लष्कर-ए-तोयबा, अल उमर या आतंकवादी संघटनांचे झेंडे फडकावले.\nपाणीटंचाई दूर व्हावी आणि पाऊस पडावा यासाठी आंध्रप्रदेशातील कनकदुर्गा मंदिरात वरूण याग संपन्न \nविजयवाडा (आंध्रप्रदेश) - वरूण देवाला प्रसन्न करण्यासाठी येथील इंद्रकिलाद्रीमधील कनकदुर्गा मंदिरात आरंभलेला ३ दिवसीय वरूण याग नुकताच संपन्न झाला. या वेळी वेदमंत्रांचे पठण करण्यात आले. या यज्ञाचा एक भाग म्हणून वरूण यागाच्या तिसर्‍या दिवशी पुरोहितांनी कृष्णा नदीचे पाणी आणून मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात मुख्य देवतेला सहस्र घट कलशाभिषेक केला.\nमंदिराचे साहाय्यक कार्यकारी अधिकारी आणि जनसंपर्क अधिकारी एस्. अच्युत रामय्या यांनी यागामध्ये पूर्णाहुती दिली. मोसमी पावसाला झालेला विलंब आणि असह्य उष्णता यांपासून लोकांना होणारा त्रास दूर व्हावा, या उद्देशाने वरूण यागाचे आयोजन करण्यात आले होते, असे रामय्या यांनी सांगितले.\nआदिवासी पोषाखातील व्हर्जिन् मेरीचा पुतळा हटवण्याची आदिवासी गटांची मागणी \nख्रिस्त्यांचा धर्मांतरासाठी पुतळ्याचा वापर \nरांची - झारखंडच्या सिंगपूरमध्ये चर्चच्या आवारात उभारण्यात आलेला आदिवासी पोषाखातील व्हर्जिन् मेरीचा पुतळा हटवण्यात यावा, अशी मागणी सारना आदिवासी समुदायातील विविध गटांनी एका मोर्च्याद्वारे केली आहे. व्हर्जिन् मेरीला आदिवासींच्या पारंपरिक तांबड्या आणि पांढर्‍या साडीमध्ये दाखवण्यात आले आहे. तसेच आदिवासी महिलेप्रमाणे केशरचना करण्यात आली आहे. हातामध्ये बांगड्या घालण्यात आल्या आहेत आणि पदरामध्ये बालक दाखवण्यात आले आहे. हे वर्णन सारना समुदायातील महिलेचे असून व्हर्जिन् मेरीचा पुतळा हुबेहुब तसा बनवण्यात आला आहे, असे सारना समुदायातील काही धार्मिक नेत्यांनी सांगितले. (धर्मांध ख्रिस्त्यांची हुशारी - संपादक) आदिवासींचा चर्चकडे निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला आणि सिंगपूर परिसरात १४४ कलम लागू केले आहे. (धर्मांध ख्रिस्त्यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने कृती करणार्‍या सारना आदिवासींचे अभिनंदन - संपादक) आदिवासींचा चर्चकडे निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला आणि सिंगपूर परिसरात १४४ कलम लागू केले आहे. (धर्मांध ख्रिस्त्यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने कृती करणार्‍या सारना आदिवासींचे अभिनंदन \nमध्यप्रदेशातील एका सरकारी कार्यालयात धर्माच्या आधारे सुट्ट्या घोषित \nभोपाळ - मध्यप्रदेश राज्य मंडळाने तेथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना धर्माच्या आधारावर सुट्टया घोषित केल्या आहेत. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या नियमानुसार हिंदु कर्मचार्‍यांना अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी सुटी मिळणार नाही. तसेच मुसलमानांना केवळ जन्माष्टमी आणि गुरुनानक जयंती वळगता हिंदूंच्या सणांच्या वेळी सुटी मिळणार नाही. याला विरोध करणार्‍या कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे की, आम्ही सर्व सण साजरे करतो. दिवाळीला मुसलमान आमच्या घरी येतात आणि आम्ही ईदच्या वेळी त्यांच्याकडे जातो; मात्र या आदेशामुळे आम्ही असे करू शकत नाही.\nभारताने सैन्य दलाच्या बळावर निराकरण करण्याचा पर्याय निवडला असता, तर पाकव्याप्त काश्मीर आता भारताचा असता - वायूदल प्रमुख अरूप राहा\nपाकव्याप्त काश्मीर आणि एकूणच काश्मीरची समस्या हे पुरो(अधो)गामी नेहरू\nयांचे पाप आहे आणि त्या पापाची शिक्षा भारत गेली ७० वर्षे भोगत आहे \nनवी देहली - भारताने तथाकथित नैतिकता जपण्याऐवजी सैन्याच्या बळावर निराकरण करण्याचा पर्याय निवडला असता, तर पाकव्याप्त काश्मीर हा आतापर्यंत भारताचा भाग बनला असता, असे विधान वायू दलप्रमुख अरूप राहा यांनी १ सप्टेंबर या दिवशी केले. १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धापर्यंत भारत सरकारने वायू दलाचा कधीही पूर्ण वापर करून घेतला नाही, असेही ते म्हणाले. वायू दलाने आयोजित केलेल्या एका चर्चासत्रावेळी अरूप राहा यांनी अधिकार्‍यांशी संवाद साधला.\n१. पाकव्याप्त काश्मीर हा शरीरात घुसलेला काटा आहे.\n२. भारत सरकारने आतापर्यंत संरक्षण गरजांकडे संवेदनशील आणि वास्तववादी दृष्टीकोनातून पाहिले नाही.\n३. भारताने आतापर्यंत अनेक कठीण आणि संघर्षाच्या परिस्थितीतही सैनिकी, विशेषत: वायू दलाच्या शक्तीचा वापर करण्यात फारसा उत्साह दाखवला नाही.\n७५ टक्के हजेरी दाखवा आणि स्मार्टफोन मिळवा, मध्यप्रदेशमधील भाजप सरकारची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भेट \nइंदूर (मध्यप्रदेश) - महाविद्यालयामध्ये ७५ टक्क्यांहून अधिक हजेरी (उपस्थिती) लावणार्‍या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून चक्क स्मार्टफोन (भ्रमणभाष संच) भेट म्हणून देण्यात आले. राज्याचे उच्चशिक्षणमंत्री जयभानसिंह पवैय्या यांनी ११ सरकारी महाविद्यालयांतील ५५ विद्यार्थ्यांना हे संच वाटले. मेहनती विद्यार्थ्यांना स्मार्टफोन भेट म्हणून देण्यात येतील, अशी घोषणा भाजप सरकारने वर्ष २०१३ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी केली होती. त्यानुसार सरकारने एप्रिलपर्यंत या भ्रमणभाष संचाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवून २८ जानेवारीपर्यंत पात्र विद्यार्थ्यांची सूची सादर करण्यास सांगितले होते.\nनायजेरियाच्या नागरिकांना त्यांच्या आर्थिक स्थितीची माहिती मिळवल्याशिवाय सरकार भारतात येऊ का देते \nपर्वरी (गोवा) पोलिसांनी सावळे, पिळर्ण येथे अमली पदार्थ (गांजा) विकण्यार्‍या नायजेरियाच्या २ नागरिकांना २ लक्ष रुपये किंमतीच्या अमली पदार्थांसह अटक केली.\nपाकिस्तानात २ आतंकवादी आक्रमणांत ४ आतंकवादी आणि १६ नागरिक ठार \nनवी देहली - पाकमध्ये २ सप्टेंबरला दोन ठिकाणी झालेल्या आतंकवादी आक्रमणांत ४ आतंकवादी आणि १६ नागरिक ठार झाले.\nपेशावर येथील ख्रिस्ती कॉलनीत आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणांच्या वेळी सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले. खैबर पख्तुनवा प्रांतातील मरदान जिल्हा न्यायालयाबाहेर झालेल्या २ बॉम्बस्फोटांत १२ जण ठार, तर ५२ जण घायाळ झाले. मृतांमध्ये अधिवक्त्यांचा समावेश आहे. घायाळांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.\nहिंदु स्वाभिमान संघटनेच्या वतीने गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे आजपासून हिंदु नारी संसद \nमेरठ (उत्तरप्रदेश) - हिंदु स्वाभिमान संघटनेच्या वतीने गाझियाबादमधील डासना मंदिरात ३ सप्टेंबरपासून हिंदु नारी संसद भरवली जाणार आहे. इसिसच्या विरोधात लढा देण्यासाठी १५ सहस्र धर्म सैनिक निर्माण करण्याची घोषणा गेल्या वर्षी हिंदु स्वाभिमानने केली होती. लव्ह जिहादच्या विपरित परिणामांविषयी हिंदु महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने ही चळवळ हाती घेण्यात आली आहे, असे हिंदु स्वाभिमानच्या राष्ट्रीय अध्यक्षा चेतना शर्मा यांनी सांगितले. जिहाद्यांकडून हिंदु महिलांवर अत्याचार झाल्याची अनेक उदाहरणे इतिहासात सापडतात. इसीस आणि बोको हराम यांसारख्या जिहादी संघटना इतर समुदायातील मुली आणि महिला यांच्यावर बलात्कार करून त्यांची विक्री करत आहेत. हिंदु महिलांनी या आक्रमणाच्या विरोधात लढा देण्यासाठी आता सिद्ध होण्याची वेळ आली आहे, असे शर्मा यांनी सांगितले.\nपाकने बलुचिस्तान सोडले नाही, तर वर्ष १९७१ पेक्षाही मोठे परिणाम भोगावे लागतील \nस्वत:च्या घरात काय जळत आहे, याकडे लक्ष न देता दुसर्‍याला त्रास देण्याचा\nप्रयत्न केल्याचा परिणाम भोगत असलेला पाकिस्तान \nबलूच नेते ब्रहमदाग खान बुगती यांची पाक सैन्याला चेतावणी\nनवी देहली - पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तान सोडले नाही, तर त्यांना वर्ष १९७१ पेक्षाही मोठे परिणाम भोगावे लागतील, अशी चेतावणी बलूच रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष ब्रहमदाग खान बुगती यांनी दिली आहे.\nबलुचिस्तानमधील लोकांवर पाककडून केल्या जात असलेल्या अत्याचारांविषयी बोलतांना म्हणाले, इस्लामाबादमध्ये बसलेल्या पाक अधिकार्‍यांना बलूच लोकांना पूर्णपणे नष्ट करायचे आहे. त्यांना बलुचींचा प्रश्‍न शक्तीच्या बळावर दडपून टाकायचा आहे. प्रत्येक दिवशी अनेक महिला-पुरुषांच्या हत्या केल्या जात आहेत. अनेकांचे अपहरण केले जाते, अनेकांना त्यांच्या घरून ओढून नेऊन ठार केले जाते. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना रस्त्यावर सोडून दिले जाते. प्रतिदिन राजरोसपणे अत्याचार होत असतांना बलुचिस्तानमधील दडपशाहीविषयी एकाही प्रसारमाध्यमाने वृत्त प्रसारित केले नाही, जे काही दाखवण्यात येते, ते तोडून मोडून दाखवण्यात येत आहे.\nफ्रान्सच्या एका उपाहारगृहाच्या चालकाने सर्व मुसलमान आतंकवादी असतात, असे म्हणत २ मुसलमान महिलांना हिजाब घातल्याने सेवा नाकारली \nजिहादी आतंकवादाचा फटका बसल्यानंतर युरोपातील लोकांचा\nउद्रेक भारतातील निधर्मीवादी जाणून घेतील का \nलंडन - फ्रान्सची राजधानी पॅरिसजवळील थॉम्बले-ओन-फ्रान्स येथील ली सेनैको या महागड्या रेस्टॉरंटमध्ये हिजाब घालून गेलेल्या २ मुसलमान महिलांना रेस्टॉरंटच्या चालकाने सेवा देण्यास नकार देत त्यांना बाहेर काढले. सर्व मुसलमान आतंकवादी असल्याचा आरोपही केल्याने येथे संताप व्यक्त होत आहे.\nया घटनेचा व्हिडिओ सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित झाल्यानंतर तिथे निषेध करण्यासाठी गेलेल्या एका गटाची या चालकाने नंतर क्षमा मागितली. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी चालू केली आहे.\nचालकाने सांगितले की, सध्या सर्वत्र घडणार्‍या आतंकवादी आक्रमणांमुळे आपण व्यथित झालो होतो आणि गेल्या वर्षी पॅरिसमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात एक जवळचा मित्र मृत्युमुखी पडल्याने चिडलो होतो.\nगेल्या आठवड्यातच फ्रान्समधील काही शहरांच्या महापौरांनी बुर्किनी या मुसलमान महिलांसाठी बनवण्यात आलेल्या पोहण्याच्या पोषाखावर बंदी घातली होती. येथील सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली असली तरी यामुळे फ्रान्समध्ये मुसलमानविरोधी वातावरण वाढत असल्याने काळजी व्यक्त होत आहे.\nपाकमध्ये भारतीय दूरचित्रवाहिन्यांच्या प्रक्षेपणावर निर्बंध \nपाकशी सांस्कृतिक मैत्री करणार्‍या पाकप्रेमी भारतीय यावर तोंड उघडतील का \nइस्लामाबाद - भारतीय दूरचित्रवाहिन्यांचे अवैधरित्या होणारे प्रक्षेपण बंद करण्यासाठी पाकमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमे नियामक मंडळाने सर्व पाकिस्तानी दूरचित्रवाहिन्यांना चेतावणी दिली आहे. या वाहिन्यांना दिवसभरात केवळ ६ टक्के वेळच भारतीय वाहिन्यांचे प्रसारण करण्याची अनुमती देण्यात आली आहे. अनेक नागरिकही भारतीय आस्थापनांचे डीटीएच् साहित्य वापरून भारतीय वाहिन्याच पाहत असल्याचे लक्षात आले आहे.\nजर्मनीतील सहस्रावधी शरणार्थींना येत्या ३ वर्षांत स्वदेशी पाठवणार \nबर्लीन - चान्सलर मर्केल यांच्या ओपन डोअर पॉलिसीमुळे सहस्रावधी निर्वासित जर्मनीमध्ये घुसले. येत्या ३ वर्षांत त्यांना परत स्वदेशी पाठवण्यात येणार आहे, असे जर्मनीचे अर्थमंत्री मार्कुस सोडर यांनी स्पाइजेल या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. मार्कुस सोडर म्हणाले की, युद्धग्रस्त देशांतून येणार्‍या शरणार्थींचा ओघ विशिष्ट कालमर्यादेनंतर थांबवला पाहिजे. यादवी युद्धापासून त्यांची सुटका व्हावी, यासाठी त्यांना तात्पुरता आश्रय देण्यात आला होता. त्यांच्या देशातील स्थिती सुधारली की, त्यांनी परत आपल्या देशात जायला पाहिजे. अफगाणिस्तान आणि इराक येथून आलेल्या निर्वासितांसाठी आता तेथे सुरक्षित स्थिती निर्माण झाली आहे. या शरणार्थींची परत त्यांच्या कुटुंबियांशी भेट घालून दिली पाहिजे.\nमार्कुस सोडर म्हणाले की, गेल्या वर्षी १० लाखपेक्षा अधिक निर्वासित जर्मनीमध्ये आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात वेगळ्या संस्कृतीतील लोकांना आपल्या देशात सामावून घेणे योग्य नाही. जर्मनीमध्ये वास्तव्य करू इच्छिणार्‍यांनी जर्मनीची नीतीमूल्ये आत्मसात केली पाहिजे. बुरख्यावर जर्मनीमध्ये बंदी घालण्यात आली आहे. ज्यांना हे मान्य नाही, त्यांनी त्यांच्या देशात परत जावे.\n२०१६ मधे २ लाख ५० सहस्र ते ३ लाख निर्वासित जर्मनीत आले, असे जर्मनीच्या स्थलांतराविषयीच्या कार्यालयाचे प्रमुख फ्रँक ज्युर्जन वेस यांनी सांगितले.\nओला कॅब्सकडून करण्यात येणार्‍या श्री गणेशाच्या विडंबनाचा हिंदूंकडून निषेध \nनवी देहली - वाहतुकीसाठी मोबाईल अ‍ॅपचा वापर करणारे ओला हे भारतातील एक प्रसिद्ध आस्थापन आहे. ओलाने त्याच्या ब्लॉगवर प्रसारित केलेल्या एका पोस्टमध्ये श्री गणेशचतुर्थीला श्रीगणेशाची चांदीची मूर्ती तुमच्या घरापर्यंत पोचवू, असे विज्ञापन केले आहे. या विज्ञापनामध्ये ओला कॅब्सच्या छतावर (रूफवर) श्रीगणेशाची मूर्ती बसवली असून गणेशचतुर्थीला ओला कॅब्स वरून श्रीगणेश घरी येत असल्याचे दाखवण्यात आले आहे.\nहिंदु धर्मात श्री गणेश ही उपास्य देवता आहे. हिंदु समाजात श्री गणेशाची भक्तीभावाने पूजा-अर्चा करतात. श्री गणेशाला गाडीच्या छतावर बसवून विज्ञापनासाठी वापर करणे अयोग्य आहे. ओला कॅब्सने स्वत:च्या व्यापारी लाभासाठी हिंदु देवतेचे मानवीकरण केले आहे. श्री गणेशाची ही विटंबना आहे. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर झाला आहे.\nमाझ्यासह महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या घरी शाडूमातीची श्री गणेशमूर्ती बसवण्यासाठी प्रयत्न करू - महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर\nनिवेदन स्वीकारतांना डावीकडे महापालिका आयुक्त, तर\nउजवीकडून सौ. माईणकर, सौ. तोफखाने आणि श्री. धमेंद्र कोळी\nसांगली, २ सप्टेंबर (वार्ता.) - प्रदूषण मंडळाच्या सातत्याने आम्हाला नोटिसा येत आहेत आणि त्या संदर्भात आम्हालाही कृती करणे आवश्यक आहे. सध्या मोठ्या प्रमाणात प्लास्टरच्या श्री गणेशमूर्ती नागरिक खरेदी करतात. त्यासाठी लोकांच्या प्रबोधनासमवेत तुम्हीही काही पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत. यांसाठी प्रशासनाच्या स्तरावर माझ्यासह अधिकाधिक अधिकार्‍यांच्या घरी शाडूमातीची श्री गणेशमूर्ती बसवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त श्री. रवींद्र खेबूडकर यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयुक्तांना श्री गणेशविसर्जनासाठी कृत्रिम हौद करण्यात येऊ नये, तसेच अन्य मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. स्मिता माईणकर, सौ. मधुरा तोफखाने आणि वाहतूक सेनेचे श्री. धर्मेंद्र (आबा) कोळी उपस्थित होते.\nसनातन-निर्मित श्री गणेशमूर्तीप्रमाणे आदर्श आणि सात्त्विक श्री गणेशमूर्ती बनवणारे राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील मूर्तीकार श्री. राहुल तायशेट्ये \nराजापूर, रत्नागिरी येथील श्री गणेशमूर्तीकार श्री. राहुल तायशेट्ये यांनी प्रथम सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्तीप्रमाणे मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांना प्रेरणा कशा प्रकारे मिळाली, तसेच मूर्ती घडवतांना आलेल्या अनुभूती आदींविषयी त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊया.\n१. सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती पाहिल्यापासून\nत्याप्रमाणे मूर्ती घडवण्यासाठी प्रयत्न करणे\nमी ३ वर्षांपूर्वी सनातनच्या साधकांच्या घरी सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती पाहिल्यापासून त्याच प्रकारे श्री गणेशमूर्ती बनवण्याची तळमळ मला लागली होती आणि ती यावर्षी प्रत्यक्षात आली. श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार असावी या सनातन-निर्मित ग्रंथातील शास्त्रानुसार शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्यास प्रारंभ केला आणि त्यानंतर स्थानिक साधकांनी वेळोवेळी सुचवलेले पालट केल्यानंतर अखेर सात्त्विक श्री गणेशमूर्ती घडवली गेली.\nज्या देशात महिलांचा आदर राखला जात नाही, तो समाज रसातळाला जातो - विश्‍वास नांगरे-पाटील, पोलीस महानिरीक्षक, पंढरपूर\nपंढरपूर - ज्या ठिकाणी महिलांचा आदर आणि सन्मान केला जातो तेथे देवतांचे स्थान आणि वास्तव्य असते; मात्र जेथे महिलांचा अपमान केला जातो, तिच्यावर अत्याचार होतो, त्या ठिकाणी कोणतीही क्रिया सफल होत नाही; ते रसातळाला जातात, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केलेे. सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित निर्भया पथकाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. पंढरपुरात गणेशोत्सवात निर्भया पथक २४ घंटे कार्यरत असेल.\nया वेळी नांगरे-पाटील म्हणाले की, लहानपणी पिता रक्षण करतो, मोठे झाल्यानंतर पती आणि वृद्धपणी पुत्र रक्षण करतो, असे असतांनाही महिला असुरक्षित का, असा प्रश्‍न पडतो. गुन्हेगाराला शिक्षा होण्यापूर्वी गुन्हाच घडणार नाही, याची काळजीही हे निर्भया पथक घेणार आहे. त्यासाठी जो कोणी विनयभंग, छेडछाड करेल त्याला अगोदर पोलीस ठाणे, नंतर त्याच्या घरी आई, वडील, भाऊ, बहीण यांच्यासमोर बसवून समुपदेशन केले जाईल. त्यातून तो सावरला तर ठीक अन्यथा कठोर शिक्षा केली जाईल.\nमलकापूर येथे डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महिलांच्या वतीने महिला प्रभात फेरी \nप्रभात फेरीत सहभागी झालेल्या महिला\n(छायाचित्रकार : श्री विक्रम फोटो, मलकापूर)\nमलकापूर (जिल्हा कोल्हापूर), २ सप्टेंबर (वार्ता.) - प्रदूषणकारी डॉल्बी वापरून गणेशोत्सव साजरा करणार्‍या मंडळांवर कारवाई व्हावी, तसेच पारंपरिक पद्धतीने भावपूर्ण गणेशोत्सव साजरा व्हावा, या मागणीसाठी येथील तनिष्का महिला गट, गणेश भक्त महिला आणि कोल्हापूर पोलीस दल शाहूवाडी पोलीस ठाणे यांच्या वतीने महिला प्रभात फेरी काढण्यात आली.\nदेवसंस्कृती भोगवादी झाल्यानेच विनाशाकडे वाटचाल होत आहे - श्री. वासुदेवराव राठोड, गायत्री परिवार\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने राजुरा येथे हिंदूसंघटन मेळावा \nडावीकडून सौ. भक्ती चौधरी, दीपप्रज्वलन\nकरतांना श्री. वासुदेवराव राठोड, श्री. श्रीकांत पिसोळकर\nराजुरा - सध्या हिंदूंसाठी कुठेही धर्मशिक्षण दिले जात नाही. मुले आई-वडिलांना मम्मी-पप्पा असे म्हणतात. खरेतर मुलांवर संस्कार करायला आई-वडीलच न्यून पडत आहेत. आपली संस्कृती ही देवसंस्कृती आहे; पण ती आता भोगवादी संस्कृती झालेली आहे. आपण विनाशाकडे जात आहोत, असे प्रतिपादन गायत्री परिवाराचे साधक श्री. वासुदेवराव राठोड यांनी केले. येथे ३० ऑगस्ट या दिवशी झालेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर आणि रणरागिणी शाखेच्या सौ. भक्ती चौधरी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. २१५ धर्माभिमान्यांनी मेळाव्याचा लाभ घेतला.\nकोल्हापूर येथे उद्योजक परिसंवाद\nहिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे\nकोल्हापूर - २६ ऑगस्ट या दिवशी येथील धर्माभिमानी उद्योजक श्री. शरद शेट्ये यांच्या आसावती शुगर मिल येथे उद्योजकाच्या परिसंवादाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी बंगाल, आसाम, ओरिसा, मिझोराम आणि उत्तरपूर्व भारतातील राज्यांतील हिंदू उद्योजकांची स्थिती, समस्या आणि धर्माध यांच्या कुरघोड्यांविषयी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ उद्योजक सर्वश्री अरविंद शिंदे आणि भरत सोमैय्या यांनी व्यवसायाच्या दृष्टीने हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर श्री. रमेश शिंदे यांच्याशी संवाद साधला.\nन्याय सेवा केंद्राच्या माध्यमातून गरीब-गरजूंना विनामूल्य मार्गदर्शन - अधिवक्ता समीर पटवर्धन\nसांगली - आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या नागरिकांमध्ये न्यायविषयक प्रश्‍न भरपूर असतात. या संदर्भात त्यांचे अज्ञानही असते. त्याचप्रकारे त्यांच्या मनात अधिवक्ता आणि न्यायाधीश यांच्या संदर्भात एक अनामिक भीतीही असते. त्यांच्यात होणार्‍या वादाचे रूपांतर योग्य न्यायिक मार्गदर्शनाअभावी मारामारीत होते. त्यासाठी गरीब-गरजू लोकांना विनामूल्य कायदेशीर मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने अधिवक्ता परिषदेच्या वतीने न्याय सेवा केंद्र हे विनामूल्य कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र चालू करण्यात येत आहे, अशी माहिती अधिवक्ता परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी दिली. ते पंचशीलनगर येथील श्रीमती मालूताई जोशी (काकी) यांच्या घरी चालू करण्यात आलेल्या मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.\nया वेळी अधिवक्ता परिषदेचे महाराष्ट्र सचिव श्री. चंद्रकांत कुलकर्णी, सांगली जिल्हा सचिव अधिवक्ता श्री. संजय धर्माधिकारी, खजिनदार अधिवक्ता श्री. श्रीपाद होमकर, सदस्य सर्वश्री विनायक देशपांडे, आनंद देशपांडे, स्मिता शिंदे, आरती देशपांडे, जिल्हा सरकारी वकील श्री. उल्हास चिप्रे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातातच झाला \nनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूविषयीचे गूढ सरकारनेच अधिकृतपणे जनतेसमोर उकलावे, अशी जनतेची अपेक्षा आहे \nजपानने सार्वजनिक केलेल्या अहवालातील माहिती\nलंडन - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या संदर्भातील माहिती असलेला ६० वर्षे जुना अहवाल नुकताच जपानच्या अधिकार्‍यांनी सार्वजनिक केला आहे. या अहवालानुसार नेताजींचा मृत्यू विमान अपघातातच झाला असल्याचे म्हटले आहे. विमान अपघातानंतर १८ ऑगस्ट १९४५ या दिवशी नेताजींना तैपेई येथील रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले होते, असेही या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. बोस फाईल्स इन्फो या ब्रिटनस्थित संकेतस्थळावर याविषयीची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार संबंधित अहवाल जानेवारी १९५६ या दिवशीच पूर्ण झाला होता. त्यानंतर टोकियो येथील भारतीय दुतावासाकडे तो सोपवण्यात आला; मात्र भारत सरकारने सुरक्षिततेच्या कारणास्तव तो आजवर प्रकाशित केला नव्हता. या अहवालात प्रारंभीची ७ पाने ही जपानी भाषेत असून पुढील १० पानांमध्ये त्याचे इंग्रजी भाषांतर केलेले आहे.\nकृत्रिम तलाव आणि गणेश मूर्तीदान या धर्मशास्त्रविरोधी प्रथा रोखण्यासाठी मुलुंड येथे तहसीलदारांना निवेदन \nडावीकडून तहसीलदार श्रीमती जे. व्ही. वाघ, यांना\nनिवेदन देतांना रमेश घाटकर, बाजूला गणेश पाटील\nमुलुंड, २ सप्टेंबर (वार्ता.) - नैसर्गिक जलाशयापेक्षा कृत्रिम तलावांमध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणे आणि गणेशमूर्तींचे दान करणे या धर्मशास्त्रविरोधी प्रथा रोखाव्यात, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ ऑगस्ट या दिवशी मुलुंडच्या तहसीलदार श्रीमती जे. व्ही. वाघ यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्माभिमानी श्री. विनायक साळुंखे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nपर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि शाडूच्या मूर्तीद्वारे शास्त्रोक्त पूजा होण्यासाठी श्री गणेश कला केंद्र आणि गुरुजी फॉर ऑल यांचे योगदान - श्री. चैतन्य तागडे\nपुणे, २ सप्टेंबर (वार्ता.) - गेल्या १० वर्षांपासून श्री गणेश कला केंद्र पर्यावरणपूरक अशा शाडूमातीच्या गणेशमूर्ती घराघरात पूजल्या जाव्यात, यासाठी कार्यरत आहे. गणेशमूर्ती शास्त्रोक्त असावी. शाडूच्या मूर्तीचे शास्त्रोक्त पालन केले, तर पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. शाडूमातीच्या मूर्तीमध्येच गणेशतत्त्व अधिकाधिक प्रमाणात आकृष्ट होते. अशा गणेशमूर्तींमुळे समाजामध्ये सात्त्विक स्पंदने निर्माण होऊन मूर्तीची शास्त्रोक्त पूजा व्हावी; म्हणून आम्ही गुरुजी फॉर ऑल यांच्याशी करार केला आहे. याची थेट संकेतस्थळावरून नोंद करून घेतली जाते. हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी केलेल्या जनजागृतीमुळे श्री गणेश कला केंद्राकडून घरगुतीसमवेत सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीही शाडूच्या मातीत उपलब्ध करून दिल्या जात आहेत, अशी माहिती श्री गणेश कला केंद्राचे श्री. चैतन्य तागडे यांनी १ सप्टेंबर या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी गुरुजी फॉर ऑलचे सर्वश्री निकेत पुराणिक, अमित कोठावडे आणि तुषार जैन उपस्थित होते.\nश्री. चैतन्य तागडे म्हणाले, आतापर्यंत आम्ही विविध आकारांतील ६० प्रकारच्या मूर्ती सिद्ध केल्या असून सात्त्विक गणेशमूर्तींचेे महत्त्व सांगून सनातन संस्थेने भाविकांना मार्गदर्शन केले आहे. श्री गणेश कला केंद्राच्या वतीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या भावातच शाडूच्या मूर्तींची विक्री केली जाणार आहे.\nनागपूर - राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचा (नीरी) सेवानिवृत्त वैज्ञानिक मकसूद अन्सारी मेहंदी हसन अन्सारी हा दत्तक घेतलेल्या ३ मुलींवर गेल्या काही वर्षांपासून बलात्कार करत असल्याची घटना समोर आली. (उच्चशिक्षित धर्मांधांची विकृत वासनांधता अशा धर्मांधांना शरियतनुसारच शिक्षा हवी, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय अशा धर्मांधांना शरियतनुसारच शिक्षा हवी, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय - संपादक) पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट करून मकसूद याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. मकसूद अन्सारी हा १२ वर्षांपूर्वी संस्थेतून वैज्ञानिक म्हणून निवृत्त झाला. वर्ष २००८ मध्ये त्याने एक मुलगी दत्तक घेतली. त्यानंतर त्याने काही मासांनंतर आणखी मुली दत्तक घेतल्या. त्या तीनही पीडित मुली अनुक्रमे १६, ११ आणि ५ वर्षांच्या आहेत. पहिल्या मुलीवर २००८ पासून त्याने अत्याचार करण्यास आरंभ केला. सध्या पहिली मुलगी १० वीत, २ मुलगी ६ वी आणि ३ री मुलगी पहिल्या वर्गात शिकत आहे. मोठ्या मुलीने तिची वर्गमैत्रीण आणि तिचे पालक यांना सांगितल्यानंतर त्यांनी लेखी स्वरूपात पोलिसांकडे तक्रार केली.\nन्यूझीलंडमध्ये ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के \nवेलिंग्टन - न्यूझीलंडच्या उत्तर-पूर्व भागात भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.१ इतकी नोंद झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू गिसबॉर्नपासून १६९ किलो मीटर अंतरावर उत्तर-पूर्व भागात ३० किलो मीटर खोल समुद्रात असल्याचे समजते. सुनामीच्या भीतीने येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे; मात्र हवाईस्थित पॅसिफिक सुनामी केंद्राने या भूकंपामुळे सुनामीचा धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.\nमहर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे\n१९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (न्यूझीलंडच्या उत्तर-पूर्व भागात भूकंपाचे धक्के बसले. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते \nकाश्मीरची समस्या सोडवण्याचा एकमेव उपाय \nभारताने तथाकथित नैतिकता जपण्याऐवजी सैन्याच्या बळावर समस्येचे निराकरण करण्याचा पर्याय निवडला असता, तर पाकव्याप्त काश्मीर हा आतापर्यंत भारताचा भाग बनला असता, असे प्रतिपादन वायूदलप्रमुख अरूप राहा यांनी केले आहे.\nहिंदू तेजा जाग रे \n : भारत ने सैन्य बल का उपयोग किया होता, तो अब तक पाकव्याप्त कश्मीर भारत का होता - वायुदल प्रमुख अरूप राहा - क्या भारत यह गलती सुधारेगा \nराज्यासह देशभरातील क्ष-किरणतज्ञांचा (रेडिओलॉजिस्ट) बेमुदत संप \nअधिकारी आणि कर्मचारी मिळण्यासाठी\nहिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) आवश्यक \nपुणे, २ सप्टेंबर - गर्भलिंगनिदान आणि प्रसूतीपूर्व चाचणी (पीसीपीएन्डीटी) कायद्यातील जाचक अटी आणि तरतुदी रहित व्हाव्यात, या मागणीसाठी राज्यासह देशभरातील क्ष-किरणतज्ञांनी पुकारलेल्या संपाला १ सप्टेंबर या दिवशी प्रारंभ झाला. देशभरातील २० सहस्रांहून अधिक क्ष-किरणतज्ञ या संपात सहभागी झाले आहेत. (संप पुकारून सर्वसामान्यांची हित गैरसोय हा संप समाजद्रोहीच म्हणावा लागेल \nसंपाविषयी माहिती देतांना डियन रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमेजिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गुरुराज लच्छान यांनी सांगितले की, गर्भलिंगनिदान आणि प्रसूतीपूर्व चाचणी कायद्यामुळे डॉक्टरांना दबाव आणि भीतीखाली काम करावे लागत आहे. या कायद्यांतर्गत महाराष्ट्र्रात मागील वर्षभरात ५५२ क्ष-किरणयंत्रे बंद (सील) केली आहेत. त्यातील ५५० तक्रारी या फॉर्म एफ् भरण्यासंदर्भातील आहेत. डॉक्टरांना फॉर्म भरण्यासारख्या जाचक गोष्टींमध्ये अडकवणे चुकीचे असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. कायद्याची एकसारखी अंमलबजावणी व्हावी आणि त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवली जावीत, अशी संघटनेची मुख्य मागणी असल्याचे डॉ. विनय चौधरी यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात सरकारने या विषयात योग्य ते लक्ष घालावे. योग्य तो निर्णय न दिल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करू, अशी चेतावणीही संघटनेने दिली आहे.\nअमेरिकेच्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये स्फोट \nफ्लोरिडा (अमेरिका) - अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील केनेडी स्पेस सेंटरमध्ये स्फोट झाला. या स्फोटामुळे अनेक इमारतींना हादरा बसला. रॉकेटमध्ये इंधन भरतांना चूक झाल्याने स्फोट झाला. या स्फोटात कुणीही घायाळ झाले नाही. या स्फोटात फेसबुकचा एमॉस-६ हा उपग्रह नष्ट झाला आहे. या उपग्रहाची किंमत १ सहस्र ४०० कोटी रुपये होती. हा उपग्रह सोडतांना हा स्फोट झाला. एमॉस-६ उपग्रहाच्या साहाय्याने सर्व आफ्रिकी देशांतील नागरिकांना फेसबुकच्या इंटरनेट डॉट ओआर्जीच्या माध्यमातून ब्रॉडब्रँड इंटरनेट देण्याची योजना होती.\n१. फाळणीच्या वेळी बलुचिस्तानला पाकिस्तानात समाविष्ट व्हायचे नसणे \nमुळात फाळणी हीच भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठी घोडचूक आहे. म्हणजे भारताच्या इतिहासाकडे वस्तुनिष्ठरित्या पाहिल्यास इतरही अनेक घटना सर्वांत मोठी घोडचूक पदाच्या दावेदार ठरू शकतील. तथापि इतिहासातील घटनांचा अर्थ, अन्वयार्थ आणि महत्त्व हे त्यांच्या वर्तमानकाळातील संदर्भावरून ठरते. म्हणून फाळणी ही आजवरची इतिहासातील सर्वांत मोठी घोडचूक ठरते. ब्रिटीश साम्राज्यवादी व्यवस्थेचे फोडा आणि राज्य करा धोरण, धर्मांध मुसलमान फुटीरतावाद, त्याला ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे पोसणे, तत्कालीन काँग्रेसने त्याविषयी पत्करलेले पडते घेण्याचे धोरण आदी घटना फाळणीला कारणीभूत आहेत. डॉ. राममनोहर लोहिया यांच्या मते तत्कालीन काँग्रेसी नेत्यांचा सत्तेच्या लोभातून फाळणीचा भयानक रक्तरंजित अध्याय आकाराला आला. त्या फाळणीच्या वेळीसुद्धा मुळातच बलुचिस्तानला पाकिस्तानात समाविष्ट व्हायचे नव्हते. त्यांना स्वतंत्र तरी व्हायचे होते किंवा भारतात समाविष्ट व्हायचे होते.\nगोप्रेमींनो, हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर सर्व समस्या सुटणार असल्याने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्नरत रहा \nगोप्रेमींच्या मनात गायींना वाचवण्याविषयीचे विचार असतात; पण गायींचा पालनकर्ता असलेला गोपालक भगवान श्रीकृष्ण प.पू. डॉक्टरांच्या माध्यमातून सांगत आहे, अरे, केवळ गायींचा विचार न करता सर्व शक्ती पणाला लावून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्नरत रहा. हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर सर्व समस्या आपोआपच सुटतील. गोप्रेमींनो, श्रीकृष्ण काय सांगतो ते जरा कान देऊन ऐका \n- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.६.२०१६)\nस्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या प्रसारकार्याचा जून २०१६ मधील आढावा\nकालच्या लेखात आपण एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्याचा आढावा पाहिला. आज त्याच्या पुढचा भाग पाहू.\n३ इ. वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय\n३ इ २. विषयांची निवड आणि त्याचे स्पष्टीकरण देण्याची पद्धत उत्कृष्ट : प्रत्येक सूत्राचे तुम्ही केलेले विवेचन चकित करणारे आहे. माझी मनःस्थिती संभ्रमित असतांना, तसेच मला मार्गदर्शनाची आवश्यकता असतांना आवश्यक असलेल्या विषयांवरच तुमचे लेख वाचायला मिळतात आणि आश्‍चर्यकारकरित्या माझ्या शंकांचे विनासायास निरसन होते. तुमची विषयांची निवड आणि त्याचे स्पष्टीकरण देण्याची पद्धत नैसर्गिक अन् तर्कशुद्ध असल्याने ती विश्‍वसनीय आहे. - कु. स्वाती रॉय, पुणे (एस्.एस्.आर्.एफ्. गूगल प्लसवरील अभिप्राय)\nवाहतूक पोलिसांचे हात कायद्याने बळकट करा \nअल्पवयीन दुचाकीस्वाराच्या भावाने केलेल्या आक्रमणात गंभीर घायाळ झाल्याने मुंबई वाहतूक विभागातील वाहतूक हवालदार विलास शिंदेंची प्राणज्योत अखेर मालवली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत त्या उद्दाम आक्रमणकर्त्यावर ठोस कारवाई तर हवीच; पण अशा गुन्हेगारांना कोणते कडक शासन करता येईल, हे आता तरी अभ्यासण्याची वेळ आली आहे. देशांतर्गत कुठलेही युद्ध चालू नसतांना पोलीस दल अशा पद्धतीने धारातिर्थी पडत आहे. एखाद्या ठिकाणी एका व्यक्तीला सामान्यपणे विचारणा केल्यावर आक्रमण होते आणि त्यात आम्हाला आमचे पोलीस गमवावे लागतात, ही प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. पोलिसांची ही अवस्था, तर सामान्य लोक जगतांना जीव मुठीत घेऊन कशाप्रकारे जगत असतील, याचा विचार न केलेलाच बरा. या प्रकरणावरून शासन काहीतरी शिकेल काय \nदैनिक सनातन प्रभातचा रंगीत\nप्रसिद्धी दिनांक : ४ सप्टेंबर २०१६\nपृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये\nविशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ३\nसप्टेंबरला दुपारी ३ पर्यंत इआर्पी प्रणालीत भरावी.\nहिंदूंनो, आपल्यासमोर गांधी, नेहरू आणि सर्वपक्षीय राजकारणी यांचा आदर्श नको, तर धर्म अन् राष्ट्र यांसाठी त्याग केलेले छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंद सिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी धर्माभिमान्यांचा आदर्श हवा \nप.पू. पांडे महाराज यांच्या धर्मपत्नी, तसेच प्रेमळ, निर्मळ आणि प.पू. डॉक्टरांप्रती भाव असणार्‍या ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या कै. (सौ.) आशा पांडेआजी \nआज कै. (सौ.) पांडेआजी यांच्या देहावसनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने...\nबसलेले डावीकडून सौ. आशा पांडे, प.पू. पांडे महाराज, मागे उभे असलेले सौ. देवयानी पांडे\n(प.पू. पांडे महाराजांच्या स्नुषा), चि. सौरभ अमोल पांडे, कु. गौरी अमोल पांडे (प.पू. पांडे\nमहाराजांची नातवंडे), श्री. अमोल पांडे (प.पू. पांडे महाराजांचे चिरंजीव) (वर्ष २००७)\nती. सौ. आशा पांडेआजी यांची त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये\n२२.८.२०१६ या दिवशी प.पू. पांडे महाराज यांची धर्मपत्नी सौ. आशा पांडेआजी यांचे देहावसान झाले. आज कै. (सौ.) पांडेआजी यांच्या देहावसनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांचे कुटुंबीय आणि सनातनचे साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पाहूया.\nअत्यल्प अहं असणारे, संशोधक वृत्ती असणारे आणि ऋषींप्रमाणे भासणारे पू. डॉ. मुकुल गाडगीळ \nसनातनचे १० वे संत पू. मुकुल गाडगीळ यांचा भाद्रपद शुक्ल पक्ष द्वितीया या दिवशी वाढदिवस आहे. पू. गाडगीळ काका यांची कु. मधुरा भोसले यांनी टिपलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.\nपू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी सनातन\nपरिवाराच्या वतीने भावपूर्ण नमस्कार \nपू. गाडगीळकाका व्यावहारिकदृष्ट्या उच्च शिक्षित (डॉक्टरेट) असून त्यांनी उच्च पद सांभाळून संशोधन केले होते; परंतु त्यांच्या वागण्या-बोलण्यातून पुष्कळ नम्रता जाणवते. ते लहान-मोठ्या सर्वच वयोगटांतील साधकांशी अतिशय सहजतेने आणि विनम्रपणे संवाद साधतात.\n६४ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या कै. (सौ.) आशा पांडेआजी यांची सनातनचे संत आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये \n२२.८.२०१६ या दिवशी प.पू. पांडे महाराज यांच्या धर्मपत्नी सौ. आशा पांडे यांचे निधन झाले. आज त्यांची निधनशांत आहे. त्यानिमित्ताने देवद आश्रमातील साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.\n१. साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना\n१ अ. सौ. आजींच्या निधनाच्या आधी त्यांची पुष्कळ आठवण येणे आणि रुग्णालयात गेल्यावर त्या पुन्हा येणार नाहीत, असे वाटणे : सौ. आजींच्या निधनाच्या २ दिवस आधी रात्री मला आजींना भेटावे, असे पुष्कळ वाटत होते. भोजनकक्षातून खोलीत जातांना मी त्यांना सांगितले, आजी, मला आज तुम्हाला पुष्कळ भेटावेसे वाटत आहे. यावर त्या प्रेमाने म्हणाल्या, हो का आणि त्यांनी मला कडकडून आलिंगन दिले. जणूकाही त्यांना ही आमची अखेरचीच भेट असल्याचे ठाऊक होते. या वेळी सौ. पांडेआजी रुग्णालयात गेल्या, त्याच वेळी माझ्या मनात विचार आला की, आजी आता परत येणार नाहीत. असे २ दिवस सतत जाणवत होते. - सौ. रेखा नटवरलाल जाखोटिया\n१ आ. आजींच्या निधनाविषयी मिळालेली पूर्वसूचना : आजींच्या निधनाच्या आदल्या दिवशी त्यांना न्याहारी देतांना दूधही घेऊन जाण्याचा विचार माझ्या मनात आला. त्यांना खायला काहीच जात नसल्याचे बघून माझ्या मनात एक क्षण विचार आला की, उद्या या आपल्याला दिसणार नाहीत. - सौ. स्मिता नाणोसकर\nप.पू. पांडे महाराज यांनी मृत्यू या विषयावर केलेले मार्गदर्शन\n१. व्यक्तीच्या मृत्यूनंतर ती आहे,या सकारात्मक भावनेने\nपाहिल्यास मनात वैफल्य निर्माण होत नाही \nएखाद्याचा मृत्यू झाल्यावर आपण म्हणतो, मृत्यू झाला, म्हणजेच आता ती व्यक्ती नाही. वास्तविक तिचे अस्तित्व तिथे नसले, तरी तिचे स्थित्यंतर होऊन ती वेगळ्या स्वरूपात असतेच. ती आहे, या भावनेने त्याकडे पाहिल्यास, म्हणजे सकारात्मक भाव ठेवल्यास ती नसल्याचा भाव निर्माण होत नाही. त्यामुळे मनात वैफल्य निर्माण होत नाही. जसे एखाद्याचा मुलगा विदेशात असतो, तेव्हा तो म्हणतो, माझा मुलगा विदेशात आहे, तसे हे आहे.\nचांगली निरीक्षणक्षमता आणि प्रेमभाव असणार्‍या कै. (सौ.) पांडेआजी \n१. सौ. पांडेआजी दुपारच्या महाप्रसादानंतर प्रतिदिन माझ्या खोलीत येऊन माझी विचारपूस करायच्या. - श्रीमती सत्यवती दळवी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.८.२०१६)\n२. सौ. पांडेआजी प्रत्येकाची प्रेमाने चौकशी करायच्या. सौ. पांडेआजी म्हणजे प्रेमाचा अखंड वहाणारा झराच त्यांना रुग्णालयात भरती करावयाच्या आदल्या रात्री मी महाप्रसाद घेत होते. तेव्हा सौ. पांडेआजींनी पाठीमागून येऊन प्रेमाने माझ्या पाठीवर हात ठेवला आणि त्या मला म्हणाल्या, वासंती, आज तुला यायला का उशीर झाला त्यांना रुग्णालयात भरती करावयाच्या आदल्या रात्री मी महाप्रसाद घेत होते. तेव्हा सौ. पांडेआजींनी पाठीमागून येऊन प्रेमाने माझ्या पाठीवर हात ठेवला आणि त्या मला म्हणाल्या, वासंती, आज तुला यायला का उशीर झाला तू जेव्हा आश्रमात सेवा करत होतीस, तेव्हा आपण समवेतच महाप्रसादाला बसायचो. आता तू संकुलात जातेस. त्यामुळे २ - २ दिवस भेट होत नाही.\nसेवाभाव आणि तत्त्वनिष्ठता असणार्‍या कै. (सौ.) आशा पांडेआजी \n१. खडतर परिस्थितीत आनंदाने गृहिणीची कर्तव्ये पार पाडणे\nपूर्वी प.पू. पांडे महाराज जलसिंचन खात्यात चाकरी (नोकरी) करत होते. तेव्हा त्यांना प्रकल्पाचे काम करण्यासाठी काही वेळा वनात जावे लागायचे. त्या वेळी सौ. पांडेआजी वनातील खोलीत एकट्याच असायच्या; तरीही त्यांना कधीही जंगली प्राण्यांची भीती वाटली नाही. त्या स्थितीत त्या आनंदाने गृहिणीची कर्तव्ये आणि व्रते करत.\nअ. प्रारंभी सौ. पांडेआजींना मुले आणि नातवंडे यांच्यासमवेत घरी रहावे, असे वाटायचे; मात्र नंतर त्या प.पू. पांडे महाराजांना सेवेत साहाय्य व्हावे आणि त्यानिमित्त स्वतःकडूनही सेवा घडावी, यासाठी अधिकाधिक काळ त्या देवद येथील सनातन आश्रमात राहू लागल्या.\nआ. सौ. पांडेआजींना वाटत असे, आपल्या हातून प्रतिदिन काहीतरी सेवा घडली पाहिजे, अन्यथा आश्रमात आपण अन्न ग्रहण करायला नको.\nभगवंताला स्वीकारले, तर भगवंत त्याचे गुण (चैतन्य) तुम्हाला देईल \n२२.८.२०१६ या दिवशी प.पू. पांडे महाराज यांची धर्मपत्नी सौ. पांडेआजी यांचे देहावसान झाले. त्याच्या दुसर्‍या दिवशी, म्हणजे २३.८.२०१६ या दिवशी पहाटे ५.३० वाजता प.पू. पांडे महाराज नेहमीप्रमाणे प्रसन्नतेने फिरायला जाण्यासाठी खोलीतून बाहेर आले. तेव्हा मी त्यांना म्हणालो, काल मला तुम्ही शिकवलेले वेदामध्ये मृत्यू हा शब्द नाही, तर केवळ परिवर्तन होते, हे सूत्र आठवले. नंतर दिवसभर माझ्याकडून प्रार्थना आणि नामजप चांगला झाला. त्या प्रसंगी प.पू. महाराजांनी मला पुढील मार्गदर्शन केले.\nपरात्पर गुरूंची पत्नी होण्याचे महद्भाग्य लाभलेल्या आणि स्वतःही अध्यात्मातील अधिकारी असलेल्या कै. सौ. पांडेआजी \nसद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ\nसौ. पांडेआजींनी २२ ऑगस्ट २०१६ या दिवशी देहत्याग केल्याचे कळले. ज्या वेळी पू. (सौ.) सखदेवआजींनी देहत्याग केला, त्याच वेळी मला प.पू. पांडे महाराजांची आठवण आली होती. ती का आली होती, ते आता लक्षात आले. त्या विश्‍वमंडलात अशी काही घटना होणार असल्यास, याची स्पंदने त्या त्या व्यक्तीसंदर्भात आधीच निर्माण होत असल्यानेही अशा प्रकारच्या पूर्वसूचना मिळत असतात.\nबहुतांश वेळा असे असते की, पती जरी अध्यात्मातील अधिकारी असला, तरी पत्नी असतेच, असे नाही किंवा तिची त्याला अध्यात्म जगण्याला साथ असतेच, असे नाही; परंतु सौ. पांडेआजींचे असे नव्हते. त्या स्वतःही अध्यात्मातील अधिकारी होत्या. त्यांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के होती, म्हणजेच त्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून आधीच सुटल्या होत्या. शिवाय परात्पर गुरु पांडे महाराज यांची पत्नी होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले होते. सात जन्मांच्या पुण्याईमुळेच हे शक्य होते. तसेच तो श्रीमन् नारायण ज्यांच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतो, त्या सनातन परिवारातही त्या सामावलेल्या होत्या. त्या देवद आश्रमातच वास्तव्याला होत्या. उतारवयात घर सोडून आश्रमात येऊन रहाणे कदापि शक्य नसते; कारण या वयात चित्तावरील संस्कारांचे प्रमाणही अधिक असते. ते झुगारून आश्रमात रहाणे, हे अगदीच कठीण असते, ते आजींनी शक्य करून दाखवले होते. त्या सनातन परिवाराच्याच एक ज्येष्ठ सदस्य होत्या.\nसौ. पांडेआजींच्या पार्थिवाच्या दहनविधीच्या प्रसंगी आलेली अनुभूती\nसौ. पांडेआजींच्या पार्थिवाच्या दहनविधीच्या वेळी पाऊस पडू लागणे; पण प.पू. पांडे महाराज यांनी प्रार्थना करताच पाऊस थांबणे आणि विधी निर्विघ्नपणे पूर्ण होऊन सर्व साधक आश्रमात परतल्यानंतर मुसळधार पाऊस पडणे : श्रावण कृष्ण पक्ष पंचमी (२२.८.२०१६) या दिवशी सौ. पांडेआजी यांच्या पार्थिवाचा अंत्यसंस्कार विधी पनवेल येथील स्मशानात करण्यात आला. पार्थिव देहाचे दहन करण्यापूर्वी अग्नीच्या शुद्धीसाठी त्याला आहुत्या दिल्या जातात. हा विधी स्मशानात प्रत्यक्ष चिता रचतात, तेथून काही अंतरावर मोकळ्या (छत नसलेल्या) ठिकाणी चालू होता. तेथे प.पू. पांडे महाराजही उपस्थित होते. त्याच वेळी आकाशात बरेच ढग जमून पावसाचे थेंब पडू लागले; पण काही क्षणातच पाऊस पडायचा थांबून हा विधी निर्विघ्नपणे पार पडला. विधी संपल्यानंतर सर्व जण आश्रमात परतले आणि मुसळधार पावसाची सर आली. या अनुभूतीविषयी मी विधीनंतर प.पू. पांडे महाराज यांच्याशी बोललो. तेव्हा ते म्हणाले, देवाची केवढी कृपा मला प्रार्थना करण्याविना दुसरा काही पर्यायच नव्हता. अशा प्रकारे प.पू. पांडे महाराजांचे अस्तित्व आणि त्यांनी केलेली प्रार्थना यांमुळेच सौ. पांडेआजींचा दहनविधी निर्विघ्नपणे पार पडला.\n- श्री. विनायक आगवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.८.२०१६)\nदैनिक सनातन प्रभातच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अमृत महोत्सवी वर्ष विशेषांकातील प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राच्या संदर्भात आलेली अनुभूती\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...\n१. आदल्या रात्री विशेषांक वाचल्यावर निर्गुणाची (विशेषांकाची) सगुणातून पूजा करूया, असे ठरवणे : दैनिक सनातन प्रभातच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काढलेला विशेषांक २८.५.२०१६ च्या रात्रीच घरी आला होता. मी त्या रात्रीच तो अंक पूर्ण वाचला. अंक पाहून मनात विचार आला, आज केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच निर्गुण तत्त्वाची सगुणातून अनुभूती घेण्याची संधी आली आहे. त्यानंतर मी देवाने दिलेल्या निर्गुणाची (विशेषांकाची) सगुणातून उद्या पूजा करूया, असे ठरवले.\n२. पूजा केलेल्या विशेषांकातील प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवणे आणि पूजा केलेल्या अन् पूजा न केलेल्या अन्य अंकांतील छायाचित्र यांत पुष्कळ अंतर असल्याचे ध्यानी येणे : मी दुसर्‍या दिवशी सकाळी देवपूजा केल्यावर विशेषांकाचीही पूजा केली. पूजेनंतर मी तो अंक देवघरात ठेवला. संध्याकाळी मी देवाजवळ दिवा लावतांना त्या अंकाकडे पाहिले, तर अंकातील प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवत होता.\nमहर्लोकवासी (सौ.) पांडेआजी यांच्या निधनाविषयी त्यांचे पती प.पू. पांडे महाराज यांना ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी पाठवलेले पत्र \nमाननीय श्री परशरामपंत पांडे महोदय,\nआपल्या पत्नी सौ. आशाताई यांचे २२.८.२०१६ या दिवशी निधन झाल्याचे वृत्त वाचले. दु:ख झाले. आपणासारख्या अध्यात्मात गती असलेल्या कर्तृत्ववान शासकीय सेवकाचा पती म्हणून प्रदीर्घ सहवास आपल्या पत्नीस लाभला. परिणामी आपणा उभयतांची कृपादृष्टी ज्यांच्याकडे वळली, त्या सर्वांचे आयुष्य सुखावह झाले असणार. आपण स्थितप्रज्ञ आहात. त्यामुळे पत्नीविरहाचे दुःख सोसण्याचे धैर्य आपल्यात आहेच. आपले ईशचिंतन अखंड चालू राहो, ही प्रार्थना. आपली काही सेवा करणे असल्यास निःसंकोचपणे सांगावे. कळावे.\n- आपला नम्र, श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, मुंबई (२५.८.२०१६)\nव्हॉट्स अ‍ॅपवरून श्री गणेशाचे विडंबन करणार्‍या संदेशाचे प्रसारण\nअभाव असल्याचे दर्शवणारे उदाहरण \nव्हॉट्स अ‍ॅपवरून श्री गणेशाचे विडंबन करणारा एक संदेश सध्या प्रसारित होत आहे. यात व्हिसा कन्फर्म झाला आहे. ५ सप्टेंबरला सकाळची फ्लाईट आहे. न्यायला या अशा संदेशासह श्री गणेशाच्या पारपत्राचा (पासपोर्ट) समावेश केला आहे. एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र, वय, लिंग, नातेवाईक, तसेच पत्ता यांची माहिती ज्याप्रमाणे पारपत्रावर असते, त्याचप्रमाणे श्री गणेशाची माहिती यात लिहिण्यात आली आहे. (अशा अयोग्य कृतींमुळे श्री गणेशाची अवकृपा होऊ नये यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे \n- व्हॉट्स अ‍ॅपवरून साभार\nसनातनच्या साधिका सौ. सुप्रिया माथूर आणि सौ. विद्या अग्नी यांना पितृशोक\nफोंडा (गोवा) - सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या साधिका सौ. सुप्रिया सुरजित माथूर, तसेच बांदोडा, गोवा येथील सनातनच्या साधिका सौ. विद्या सुचेंद्र अग्नी यांचे वडील द्वारकानाथ खातू (वय ७० वर्षे) यांचे २ सप्टेंबर २०१६ या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात निधन झाले. ते मूळचे नाते (महाड, जिल्हा रायगड) येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्‍चात २ विवाहित मुली, एक मुलगा, सून, जावई, नात, असा परिवार आहे. त्यांचे जावई श्री. सुचेंद्र अग्नी आणि श्री. सुरजित माथूर (हे पूर्णवेळ साधना करतात.) हे सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करतात. सनातन परिवार खातू, माथूर आणि अग्नी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.\nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती निर्मित धर्मसत्संगांचे केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून प्रसारण करण्याचे नियोजन करावे \nजिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना\n५.९.२०१६ या दिवशी श्री गणेश चतुर्थी आहे. त्या निमित्ताने या संदर्भातील महत्त्व विशद करणारा हिंदी विशेष धर्मसत्संग सिद्ध करण्यात आला आहे. या धर्मसत्संगाच्या अंतर्गत धार्मिक कृतियोंका शास्त्र या विषयाचे ७ धर्मसत्संग आहेत. त्यासमवेत ऋषिपंचमी, हरतालिका आणि अनंत चतुर्दशी या विषयाचे धर्मसत्संग आहेत. अध्यात्मशास्त्र या विषयाचे ८ धर्मसत्संग असून त्याचा कालावधी २८ मिनिटे आहे.\nया धर्मसत्संगांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार होण्यासाठी साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.\n१. स्थानिक केबल अथवा दूरचित्रवाहिनी यांवरून या धर्मसत्संगांचे प्रसारण करण्याचे नियोजन करावे.\n२. गावोगावी चालू असणार्‍या धर्मशिक्षणवर्गात आवश्यकतेनुसार हे धर्मसत्संग दाखवावेत.\n३. सध्या सर्वत्र चालू असलेल्या सभा, अधिवेशने यांमधून जोडल्या जाणार्‍या धर्माभिमान्यांना हे धर्मसत्संग आसपासच्या गावांत दाखवण्याची सेेवा द्यावी.\n४. समाजातील कार्यक्रमांमध्येही हे धर्मसत्संग दाखवण्याचे नियोजन करू शकतो.\nप्रसारमाध्यमे आणि निधर्मीवादी यांची धर्मनिरपेक्षता \nधर्मांधाने केलेल्या मारहाणीमुळे रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिलेल्या वरळी, मुंबई येथील पोलीस हवालदार विलास शिंदे यांचा ३१ ऑगस्टला मृत्यू झाला. या घटनेचे वृत्तांकन वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांवर ठळकपणे करण्यात आले; मात्र या घटनेला प्रसिद्धी देतांना भगव्या आतंकवादाची ओरड करणारी आणि हिंदुत्ववाद्यांवर आगपाखड करण्याची एकही संधी न सोडणारी प्रसारमाध्यमे आणि पुरोगामी यांतील कुणालाही मारहाण करणार्‍याचा धर्म दिसला नाही. मारणारा खरेतर मुसलमान होता; मात्र त्यावर काहीही भाष्य न करता निधर्मीवादाचा बुरखा पांघरून सर्वजण चिडीचूप झाले आहेत. हिंदुत्ववाद्यांवरील आरोपांचा विषय आल्यावर मात्र यांची काव-काव पुन्हा चालू होईल. ही आहे पुरोगामी आणि निधर्मवादी यांची धर्मनिरपेक्षता \n१७ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत दैनिकात प्रसिद्ध होणार्‍या लेखमालेचा लाभ घ्या \nसाधकांना वाचकवृद्धी करण्याची संधी\n१७ सप्टेंबर या दिवशीपासून महालयास (पितृपक्ष) आरंभ होत आहे, तर ११ ऑक्टोबर या दिवशी विजयादशमी आहे. पितृपक्ष आणि नवरात्रोत्सव या अनुषंगाने दैनिक सनातन प्रभातमध्ये माहितीपर लेखमाला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.\nपितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व, त्या कालावधीत दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व, ब्राह्मणाने जेवलेले अन्न पितरांना कसे पोचते आदी लिखाण पितृपक्षाच्या अनुषंगाने, तर देवीपूजनाचे शास्त्र, कुंकुमार्चन कसे करावे, यासंबंधीची माहिती नवरात्रोत्सवाच्या संदर्भात प्रसिद्ध केली जाईल.\nशास्त्रोक्त पूजाविधी आणि श्राद्धविधी करता येण्यासाठी या लेखमालेतील माहितीचा उपयोग होईल. ही माहिती समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी, या उद्देशाने साधकांनी या कालावधीत वाचकसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत \nपौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.\n१ दिवसापूर्वी अमावास्या झाली.\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nजिवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय \nबाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला जिवात्मा म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nएखाद्या जातीचे किंवा पंथाचे कार्य करणार्‍यांचे, म्हणजे जात्यंधांचे, पंथांधांचे कार्य तात्कालिक असते. धर्माचे मानवजातीसाठीचे कार्य स्थळ आणि काळ यांची मर्यादा ओलांडून पुढे जाते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nआपल्या उणिवांची जाणीव ठेवून त्यांविषयी न्यूनगंड न बाळगता त्यांवर मात\nकरण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहा.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nआमच्या घटनेला कोणताही धर्म किंवा जात नाही. त्यामुळे सरकारी कार्यालये किंवा शाळा यांमधील कार्यक्रमांत पारंपरिक दिवे प्रज्वलित करण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन केरळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जी. सुधाकरन् यांनी नुकतेच केले. केरळमध्ये सध्या साम्यवाद्यांची राजवट आहे. हिंदु धर्माच्या विरुद्ध जेवढे म्हणून काय करता येईल तेवढे हे शासन करू शकते. शासकीय कार्यालये किंवा शाळा येथे होणार्‍या कार्यक्रमांत पारंपरिक दिवे प्रज्वलित करण्याची आवश्यकता नाही, ही दरिद्री सूचना साम्यवादी विचारसरणीवाचून इतर कुणाला सुचणार नाही. काहीतरी विपरित करायचे आणि लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे, एवढाच हा प्रकार असतो. चांगल्या कामाचा शुभारंभ या उदात्त हेतूने हिंदू पारंपरिक दिवे लावतात. समई पेटवून कार्यक्रमाचा आरंभ होतो. हिंदु संस्कृतीमध्ये हे सर्व ओघाने येते.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \n(म्हणे) सर्वोच्च न्यायालय मुस्लिम पर्सनल लॉमध्ये प...\nसुभाष वेलिंगकर यांचा गुन्हा काय \nगणेशभक्तांनो, गणेशोत्सवातील अपप्रकार टाळा \nसजीव मूर्तीचे दान घेण्याचा अधिकार पुरोगाम्यांना आह...\nभारताच्या माध्यमातून अमेरिका आणि जपान चीनला घेरण्य...\nकाश्मीरमध्ये दंगलखोर धर्मांधांकडून विस्थापित हिंदू...\nपाणीटंचाई दूर व्हावी आणि पाऊस पडावा यासाठी आंध्रप्...\nआदिवासी पोषाखातील व्हर्जिन् मेरीचा पुतळा हटवण्याची...\nमध्यप्रदेशातील एका सरकारी कार्यालयात धर्माच्या आधा...\nभारताने सैन्य दलाच्या बळावर निराकरण करण्याचा पर्या...\n७५ टक्के हजेरी दाखवा आणि स्मार्टफोन मिळवा, मध्यप्र...\nनायजेरियाच्या नागरिकांना त्यांच्या आर्थिक स्थितीची...\nपाकिस्तानात २ आतंकवादी आक्रमणांत ४ आतंकवादी आणि १६...\nहिंदु स्वाभिमान संघटनेच्या वतीने गाझियाबाद (उत्तरप...\nपाकने बलुचिस्तान सोडले नाही, तर वर्ष १९७१ पेक्षाही...\nफ्रान्सच्या एका उपाहारगृहाच्या चालकाने सर्व मुसलमा...\nपाकमध्ये भारतीय दूरचित्रवाहिन्यांच्या प्रक्षेपणावर...\nजर्मनीतील सहस्रावधी शरणार्थींना येत्या ३ वर्षांत स...\nओला कॅब्सकडून करण्यात येणार्‍या श्री गणेशाच्या विड...\nमाझ्यासह महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या घरी शाडूमात...\nसनातन-निर्मित श्री गणेशमूर्तीप्रमाणे आदर्श आणि सात...\nज्या देशात महिलांचा आदर राखला जात नाही, तो समाज रस...\nमलकापूर येथे डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठ...\nदेवसंस्कृती भोगवादी झाल्यानेच विनाशाकडे वाटचाल होत...\nकोल्हापूर येथे उद्योजक परिसंवाद\nन्याय सेवा केंद्राच्या माध्यमातून गरीब-गरजूंना विन...\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातातच ...\nकृत्रिम तलाव आणि गणेश मूर्तीदान या धर्मशास्त्रविरो...\nपर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि शाडूच्या मूर्तीद्वारे श...\nनागपूर - राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशो...\nन्यूझीलंडमध्ये ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपा...\nहिंदू तेजा जाग रे \nराज्यासह देशभरातील क्ष-किरणतज्ञांचा (रेडिओलॉजिस्ट)...\nअमेरिकेच्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये स्फोट \nगोप्रेमींनो, हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर सर्व सम...\nस्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.ए...\nवाहतूक पोलिसांचे हात कायद्याने बळकट करा \nदैनिक सनातन प्रभातचा रंगीत श्री गणेशोत्सव विशेषां...\nहिंदूंनो, आपल्यासमोर गांधी, नेहरू आणि सर्वपक्...\nप.पू. पांडे महाराज यांच्या धर्मपत्नी, तसेच प्रेमळ,...\nअत्यल्प अहं असणारे, संशोधक वृत्ती असणारे आणि ऋषींप...\n६४ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या कै. (सौ.) आशा ...\nप.पू. पांडे महाराज यांनी मृत्यू या विषयावर केलेले ...\nचांगली निरीक्षणक्षमता आणि प्रेमभाव असणार्‍या कै. (...\nसेवाभाव आणि तत्त्वनिष्ठता असणार्‍या कै. (सौ.) आशा ...\nभगवंताला स्वीकारले, तर भगवंत त्याचे गुण (चैतन्य) त...\nपरात्पर गुरूंची पत्नी होण्याचे महद्भाग्य लाभलेल्या...\nसौ. पांडेआजींच्या पार्थिवाच्या दहनविधीच्या प्रसंगी...\nदैनिक सनातन प्रभातच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच...\nमहर्लोकवासी (सौ.) पांडेआजी यांच्या निधनाविषयी त्या...\nव्हॉट्स अ‍ॅपवरून श्री गणेशाचे विडंबन करणार्‍या संद...\nसनातनच्या साधिका सौ. सुप्रिया माथूर आणि सौ. विद्या...\nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती निर्मित धर्म...\nप्रसारमाध्यमे आणि निधर्मीवादी यांची धर्मनिरपेक्षता...\n१७ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत दैनिकात प्रस...\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥॥ ॐ श्री जय जय रघ...\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/chotapadada/", "date_download": "2018-04-27T05:01:42Z", "digest": "sha1:AFL4X4GSZ6QGIZD3KHQJGPCDWYHIYU5P", "length": 14219, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "छोटा पडदा | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nजुन्या साच्याला नवलाईची झालर\n१९१६ च्या डिसेंबरमध्ये इंडियन आयडॉलचा नववा सीझन सुरू झाला. या सीझनची बरीच चर्चा होती.\nकहाणी नको, गाणंच हवं – सोनू निगम\nस्पर्धकांनी आणखी कशावर मेहनत घ्यायला हवी याबाबतही त्याने खास ‘लोकप्रभा’शी संवाद साधला.\nचॅनल्सच्या वाढत्या संख्येमुळे त्यात काम करणाऱ्या कलाकारांचीसुद्धा संख्या वाढतेय.\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत सध्या धमाल सुरू आहे.\nभलत्या शोचे सलते परीक्षक\n‘सुपर डान्सर’ हा शो सध्या प्रचंड गाजतोय. या कार्यक्रमातील लहान मुलं अफाट नाचतात.\n‘मुलगाच हवा’ या आग्रहामागे ‘मुलगी नको’ हे अलिखित विधान असतं.\nनेहमीच्या सास-बहू कारस्थानी ट्रेण्डपेक्षा हटके ट्रेण्ड सध्या मालिकांमध्ये दिसतोय.\nनव्या उमेदीचं तरुण चॅनल\nतरुणांसाठी असलेल्या मराठी कार्यक्रमांच्या संख्येत लवकरच वाढ होईल.\n‘स्टार किड्स’ हा तर एक नवा ट्रेण्ड झालाय.\nविविध प्रयोगांमुळे टीव्ही माध्यम अधिकाधिक आकर्षक होत चाललंय.\n..आणि म्हणे आम्ही हुशार\nहिंदी सिनेमा हा हिरोंचा आणि मालिका हिरोइन्सची असं वर्गीकरण काही वर्षांपूर्वी झालं.\nशिव साकारणारा रिशी सक्सेना मालिकेच्या प्रोमोपासूनच लोकप्रिय झाला होता.\nसगळ्या व्यक्तिरेखांमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरलाय तो पांडू.\nमालिकेच्या ठरलेल्या गणितांमध्ये आता आजी या पात्राची भर पडतेय.\n३६५ दिवसांत नंबर टू\nगेल्या वर्षभरात कलर्स मराठी या वाहिनीने स्वत:चं रूप पालटून टाकलंय.\nफिट है तो हिट है\nमालिका, नाटक, सिनेमा यांमुळे कलाकार कामात प्रचंड व्यग्र असले तरी ते आपापल्या परीने फिट राहण्याचा प्रयत्न करतात.\nसुरुवातीला अ‍ॅनिमॅट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करत गणपतीची सोंड तयार केली होती.\nदादी म्हटलं की सध्या प्रेक्षकांना एकच आठवतं ते म्हणजे ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या शोमधली दादी.\nशाबासकी उशिरा; पण मोलाची\nवच्छी आत्याची भूमिका साकारणाऱ्या वर्षां दांदळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होताहेत.\nटीव्हीचा ‘पंच’नामा : हिणकस विनोदाचा फार्स..\nकपिल, त्याची पत्नी, आजी आणि आत्या हे कोअर कुटुंब, सोबती आणि येणारे पाहुणे असा हा कॅनव्हास.\n‘थर्टी फर्स्ट’चा मोका ‘प्रवाह’वर\nसेलिब्रेशनसाठी सगळेच नवनवीन प्लान करतात, पण काहींची टीव्हीवरील कार्यक्रमांना पसंती असते.\n‘होणार..’ संपणार असल्याच्या बातमीने प्रेक्षकांनी हुश्श केलं. श्री-जान्हवीला बाळ कधी होणार,\nआमच्या सिनेमाला यायचं हं…\nकुठलाही नवीन सिनेमा येणार हे आजकाल आधी कळतं ते टीव्ही मालिकांमधून.\nकारस्थानं, कुरघोडी, भांडण असा ड्रामा म्हणजे मालिकांना मरण नाही. भर पडतेय ती खोटय़ाची.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.cz/2016_08_31_archive.html", "date_download": "2018-04-27T04:59:48Z", "digest": "sha1:PIDGWYNWHUVYPYJCTH77KQYV5XON64OK", "length": 237148, "nlines": 3487, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.cz", "title": "Dainik Sanatan Prabhat: 08/31/16", "raw_content": "\nभारतियांनो, स्वातंत्र्यदिन तिथीनुसार साजरा करा \nदेश स्वतंत्र झाला तो दिवस होता श्रावण कृष्ण चतुर्दशी या तिथीचा इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्ती कालगणनेनुसार १५ ऑगस्ट असल्याचे म्हटले जाते.\nभारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे श्रावण कृष्ण चतुर्दशीला साजरा करा \nप.पू. श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज पुण्यतिथी, नगर\nपुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी\n(म्हणे) रा.स्व. संघाकडून मंदिरांचा शस्त्रसाठ्यासाठी उपयोग - केरळमधील कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारच्या मंत्र्याचा आरोप\nमदरसे, मशिदी येथून आतंकवादी निर्माण होतात, त्यांचा वापर शस्त्रसाठ्यासाठी आणि आतंकवादी प्रशिक्षण यांसाठी केला जातो, हे काही घटनांतून समोर येऊनही कम्युनिस्ट पक्षाने कधीही यावर तोंड उघडले नाही, हे लक्षात घ्या \nकेरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत किती स्वयंसेवकांच्या हत्या केल्या तेही मंत्र्यांनी जाहीर करावे \nकेरळमधून किती मुसलमान तरुण इसिसमध्ये सहभागी झाले आणि जिहादी संघटना पॉॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने किती कारवाया केल्या हेही सांगावे \nकेरळमध्ये धर्मांध मुसलमान युवकांनी ६ सहस्र हिंदू आणि ख्रिस्ती तरुणींना लव्ह जिहादमध्ये फसवले हे सुरेंद्रम् का सांगत नाहीत \nथिरुवनंतपुरम् - रा.स्व. संघाकडून मंदिरांचा वापर शस्त्रसाठ्यासाठी करण्यात येतो, असा आरोप केरळचे मंत्री कडकांपल्ले सुरेंद्रम् यांनी केला आहे.\nसुरेंद्रम् यांनी मल्याळम् भाषेत लिहिलेल्या फेसबुक पोस्टद्वारे हा आरोप केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, देवस्वम् मंडळाच्या मंदिरांमध्ये संघासह अन्य काही संघटनांकडून अवैध कृत्ये होत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. तसेच संघाकडून भाविकांना या मंदिरापासून दूर ठेवण्यात येते. मंदिरांचा शस्त्रांची कोठारे म्हणून उपयोग करण्यात येतो आणि तेथे शस्त्रप्रशिक्षण दिले जात आहे. समाजघातक कारवायांसाठी प्रार्थनास्थळांचा वापर करण्यास सरकारचा पाठिंबा असणार नाही. या प्रकरणी सरकार हस्तक्षेप करील. (सरकारकडे जर तक्रारी आल्या आहेत, तर ती गोष्ट गंभीर असतांना मंत्र्यांनी फेसबूक पोस्ट करण्यात वेळ घालण्याऐवजी त्यावर अद्याप कारवाई का केली नाही, हे सांगायला हवे हा केवळ राजकीय लाभ उठवण्यासाठी केलेला आरोप आहे, हेच यातून लक्षात येते हा केवळ राजकीय लाभ उठवण्यासाठी केलेला आरोप आहे, हेच यातून लक्षात येते \nबलुचिस्तानमध्ये पाक सैन्याकडून रासायनिक शस्त्रांचा वापर \nप्रतिदिन अनेकांची होत आहे हत्या \nनवी देहली - १५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात बलुचिस्तानचे सूत्र उपस्थित केल्यानंतर बलुचिस्तानमध्ये पाक सैन्याकडून रासायनिक शस्त्रांचा वापर केला जात आहे. याद्वारे प्रतिदिन १०० लोकांना ठार केले जात आहे. एखाद्या प्राण्यालाही कधी असे मारले जात नाही, इतक्या क्रूरतेन लोकांना मारले जात आहे, असा आरोप बलुचिस्तानच्या सामाजिक कार्यकर्त्या नायला कादरी यांनी पाकच्या विरोधात केला आहे.\n१. नायला कादरी पुढे म्हणाल्या की, मकरान येथील टेकड्यांवर रासायनिक शस्त्रे सापडली आहेत. तेथे बलुची लोकांचे मृतदेह सापडले आहेत. रासायनिक शस्त्रांनी ठार केल्याने त्यांची ओळखही पटू शकत नाही.\nपाकचे सैन्य लहान मुलांना ठार करून त्यांचे अवयव काढून विकत आहे. यापूर्वी येथे पाकने चीनच्या साहाय्याने अणूचाचणी केल्यामुळे गेली ६ वर्षे येथे पाऊस पडलेला नाही. पाणीही विषारी झाले आहे. अत्याचारांचे चित्रण आणि छायाचित्रेही आहेत. सध्या येथे प्रसारमाध्यमांवर बंदी असल्याने काही संकेतस्थळांवर छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत.\nदोन्ही देश एकमेकांच्या सैनिकी तळांचा आणि सुविधांचा वापर करू शकणार \nभारत आणि अमेरिका यांच्यात\nवॉशिंग्टन / बीजिंग - अमेरिका आणि भारत यांनी २९ ऑगस्टला संरक्षणाच्या संदर्भातील महत्त्वाचा लॉजिस्टिक्स एक्स्चेंज मेमोरंडम ऑफ अ‍ॅग्रीमेंट (एल्इएम्ओए) करार केला आहे. या करारानुसार दोन्ही देश एकमेकांच्या सैनिकी तळांचा आणि सुविधांचा वापर करू शकणार आहेत. यात तिन्ही दलांचा म्हणजे नौदल, पायदळ आणि वायूदल यांचा समावेश आहे. यात इंधन भरण्याच्या सुविधेचाही लाभ मिळणार आहे. करार नसतांनाही इराक युद्धाच्या वेळी अमेरिकेच्या युद्ध विमानांना मुंबईच्या विमानतळावरून इंधन भरण्याची अनुमती देण्यात आली होती. अमेरिकेत झालेल्या या कराराच्या वेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री एश्टन कार्टर उपस्थित होते. या करारामुळे दोन्ही देशांचे व्यावहारिक संबंध अधिक दृढ होतील, असे या दोघांनी म्हटले.\nवर्षे १९६२ च्या चीनबरोबरील युद्धाच्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अमेरिकेचे साहाय्य घेण्याची युद्धनीती मांडली होती. तीच आता चीनच्या कुरातपखोरीला आणि महत्त्वाकांक्षेला लगाम घालण्यासाठी भारताला आचरणात आणावी लागत आहे, यावरून सावरकरांच्या दूरदृष्टीचे आणखी एक उदाहरण लक्षात येते \nहिंदु संघटनांची प्रतिमा मलीन करण्याचा पुरो(अधो)गाम्यांचा डाव \nधारवाड (कर्नाटक) येथे सनातन\nसंस्थेच्या समर्थनार्थ हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा\nधारवाड - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर तसेच कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सनातनच्या साधकांची सुटका करण्यात यावी आणि सनातन संस्थेच्या विरोधात होणारा अपप्रचार थांबवावा, यासाठी श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली ३० ऑगस्ट या दिवशी येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. या मोर्च्याात श्रीराम सेना, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले, सनातन संस्थेवर खोटे आरोप करण्यात येत असून हिंदु संघटनांची प्रतिमा मलीन करण्याचा पुरो(अधो)गाम्यांचा हा डाव आहे.\nइसिसला वाटते अमेरिकेतील निवडणुकीत ट्रम्प विजयी व्हावेत \nवॉशिंग्टन - इसिसचे, तसेच धर्मांधांचे कट्टरविरोधक असलेले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे अमेरकेतील निवडणुकीत विजयी व्हावेत, अशी इसिसची इच्छा आहे. इसिसच्या म्हणण्यानुसार ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकल्यास अमेरिकेत इसिसचा आणखी विस्तार होणार असून त्यांना आतंकवादी मिळणे अधिक सोपे होणार आहे. ट्रम्प निवडून आल्यास तेच त्यांच्या विनाशास कारणीभूत ठरतील, असेही इसिसने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इसिसला नरकात पाठवण्याचे सूतोवाच केले होते. (कुठे इसिसला नष्ट करण्याची भाषा करणारे अमेरिकी राजकारणी, तर कुठे इसिसचे समुपदेशन करणारे भारतीय राजकारणी - संपादक) त्यास इसिसने प्रत्युत्तर दिले. एवढेच नव्हे, तर इसिसचा प्रवक्ता नसीर म्हणाला, ट्रम्प निवडून यावेत, यासाठी मी अल्लाहकडे प्रार्थना केली असून त्यांना निवडून देणे, ही जिहाद्यांचे प्राधान्य असले पाहिजे; कारण त्यामुळे इसिसचाच लाभ होणार आहे.\nहिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही \nसोलापूरमध्ये प्रांतीय हिंदू अधिवेशनात सहभागी १०० हून अधिक धर्माभिमान्यांचा संकल्प \nवेळ पडल्यास सनातनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्यास धर्मबांधव सिद्ध \nधर्मप्रेमाची साक्ष देणार्‍या धर्माभिमान्यांच्या घोषणांनी सभागृह दणाणले \nडावीकडून अधिवक्ता संदीप अपसिंगेकर, श्री. मनोज खाडये, पू. महंत मावजीनाथ\nमहाराज, भागवताचार्य वा.ना. उत्पात, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि श्री. सुनील घनवट\nसोलापूर, ३० ऑगस्ट (वार्ता.) - हिंदु राष्ट्राच्या स्थापनेपर्यंत धर्मरक्षणाचे कार्य करत राहू, असा संकल्प २८ ऑगस्ट या दिवशी येथे झालेल्या एकदिवसीय प्रांतीय हिंदूअधिवेशनात सहभागी धर्माभिमानी हिंदूंनी केला. या अधिवेशनात सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, सातारा, नांदेड या जिल्ह्यांतून १०० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते. या अधिवेशनात धर्मप्रेमाची साक्ष देणार्‍या धर्माभिमान्यांच्या घोषणांनी सभागृह दणाणले.\nमशिदीतून भोंग्याद्वारे ध्वनीप्रदूषण होत असल्यास कायद्यानुसार कारवाई करीन \nसाहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांचे आश्‍वासन\nउंचगाव, (जिल्हा कोल्हापूर), ३० ऑगस्ट (वार्ता.) - मशिदीतील भोंग्याद्वारे ध्वनीप्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास त्यावर ध्वनीप्रदूषण कायद्याद्वारे कारवाई करीन, असे आश्‍वासन येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी दिले. (सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर गणेशोत्सवात डॉल्बीची यंत्रणा मोजण्यासाठी पोलीस जी यंत्रणा वापरतात, तशीच यंत्रणा मशिदींवरील भोंग्यांचे प्रदूषण पडताळण्यासाठी उभी केली पाहिजे. पोलिसांना हेही का सांगावे लागते. मुळात पोलिसांना मशिदीवरील भोंग्यावर कारवाई करायचीच नाही केवळ हिंदूंच्या सणांमध्ये कुरघोडी करून हिंदूंवर कारवाई करायची, असेच हिंदुद्वेषी वर्तन आतापर्यंत दिसून आले आहे. - संपादक) येथील मंगेश्‍वर मंदिरात तरुण मंडळांच्या बैठकीत काढले. २६ ऑगस्ट या दिवशी ग्रामपंचायत उंचगाव आणि गांधीनगर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला २०० हून अधिक कार्यकर्ते, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सर्वश्री दिनकर पोवार, माजी सरपंच अनिल शिंदे, धर्माभिमानी मधुकर चव्हाण, महालिंग लिंगम, सचिन चौगले, सचिन वाठोड, नामदेव वाईंगडे, दत्ता यादव, दत्तू यादवमामा, बाजीराव मनाडे आदी धर्माभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nदेहलीचे उपराज्यपाल नजीब जंग मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याप्रमाणेच ४२० - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा आरोप\nनवी देहली - माझ्या मते देहलीचे उपराज्यपाल नजीब जंग देहलीचा कारभार करण्यासाठी सक्षम नाहीत. ते मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याप्रमाणेच ४२० आहेत, असा आरोप भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्विट करून केला आहे. त्या जागेवर रा.स्व. संघाचा एखादा माणूस असला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. जून महिन्यात डॉ. स्वामी यांनी देहलीतील कारभारावरून राष्ट्रपती यांना पत्र लिहिले होते. त्या वेळी डॉ. स्वामी म्हणाले होते की, नजीब जंग हे काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या जवळचे आहेत. अहमद पटेल यांना विचारूच जंग काम करत आहेत. ते काँग्रेसच्या काळापासून उपराज्यपाल आहेत. भाजपची सत्ता आल्यानंतर बहुतेक राज्यांचे राज्यपाल पालटले गेले; मात्र जंग अद्याप त्याच जागेवर आहेत.\nपंजाबमध्ये अशांती निर्माण करण्यासाठी आम आदमी पक्षाला परदेशातून पैसा - पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांचा आरोप\nचंडीगड - पंजाबमध्ये अशांती निर्माण करण्यासाठी आम आदमी पक्षाला उत्तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया येथील धर्मांधांकडून पैसे मिळत आहेत, याची चौकशी करण्यात यावी, असे पत्र पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना लिहिले आहे. या चौकशीतूनच आम आदमी पक्ष राज्यात धर्मग्रंथांचा अवमान आणि त्याद्वारे हिंसाचार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड होईल. संघाचे नेते जगदीश गगनेजा यांच्यावरील आक्रमणही याच षड्यंत्राचा भाग आहे, असेही बादल यांनी म्हटले आहे.\nआपचे आमदार जरनैल सिंह लंडन येथे धर्मांधांच्या संमेलनाला संबोधित केले आहे. ही घटना देशाच्या सुरक्षेशी संबंधित असल्याने यावर त्वरित कारवाई केली पाहिजे, असेही बादल यांनी म्हटले आहे.\nमुंबईत महसूल गुप्तचर संचलनालयाकडून २ सहस्र कोटी रुपयांचा बँकिंग हवाला घोटाळा उघड\nआतापर्यंत अनेकदा हवाला घोटाळा उघड\nझालेला असतांना त्याची पाळेमुळे आतापर्यंत उद्ध्वस्त\nहोणे आवश्यक होते. हवालामार्गे होणारे घोटाळे थांबवणे आणि त्याची\nपाळेमुळे खोदून काढणे, यासाठी अर्थ आणि गृह विभाग केव्हा उपाययोजना करणार\nदक्षिण मुंबईतील ६ राष्ट्रीयीकृत अधिकोषांच्या शाखांच्या सहभागाचा संशय\nमुंबई, ३० ऑगस्ट - विविध वस्तू आयात करून त्याद्वारे चालू असलेला २ सहस्र कोटी रुपयांचा 'बँकिंग हवाला घोटाळा' महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआर्आय) केलेल्या चौकशीतून उघड केला आहे. या घोटाळ्यात दक्षिण मुंबईतील ६ राष्ट्रीयीकृत अधिकोषांच्या शाखांचा सहभाग असल्याचा संशय संचलनालयाने व्यक्त केला आहे. (या प्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँक स्वतः पुढाकार घेऊन संबंधित अधिकोषांची चौकशी करेल का अशा प्रकारचा हवाला घोटाळा होत असल्याचे कोणाच्याच कसे लक्षात आले नाही अशा प्रकारचा हवाला घोटाळा होत असल्याचे कोणाच्याच कसे लक्षात आले नाही यावरून देशातील आर्थिक कारभार किती भोंगळपणे चालू आहे, हेच दिसून येते. - संपादक) तसेच चौकशीत पुढे आलेली माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग आणि अंमलबजावणी संचलनालय यांना कळवली जाईल, असेही महसूल गुप्तचर संचलनालयाने सांगितले.\nम्हणे 'सनातनी धर्मांधांनी बुद्धीचे भरीत भाजणे बंद करावे \nसनातनद्वेषी एन्.डी. पाटील यांचे विधान \nसातारा, ३० ऑगस्ट (वार्ता.) - खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणण्याचे धारिष्ट्य असावे लागते. ते सनातन्यांच्यात नाही. त्यामुळे सनातनी धर्मांधांनी बुद्धीचे भरीत भाजणे बंद करावे, असा फुकटचा सल्ला प्रा. डॉ. एन्.डी. पाटील यांनी दिला आहे.\nकेरळमध्ये दाईश या जिहादी संघटनेकडून आतंकवादाचे प्रशिक्षण \nयाविषयी का बोलत नाहीत \nथिरुवनंतपुरम् - दाईश या जिहादी आतंकवादी संघटनेने केरळमध्ये आतंकवाद्यांच्या निर्मितीसाठी प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देणारी २९ वर्षीय यास्मीन अहमद हिला अटक केल्यानंतरही माहिती समोर आली आहे. यास्मीन ही काबूल येथे जाण्याच्या प्रयत्नात असतांना तिला देहली विमानतळावर अटक करण्यात आली. दाईश संघटनेचा प्रभाव इराक आणि सिरीया यांसारख्या देशांमध्ये आहे. वर्ष २०१४ पासून आतापर्यंत ४० लोकांना दाईशशी संबंधित असण्याच्या संशयावरून देशाच्या विविध भागांमध्ये अटक करण्यात आली होती. याबरोबर ८ जिहादी गटांनाही पकडण्यात आले होते.\nआतापर्यंत ४० युवक दाईश संघटनेत भरती करण्याचे काम करणार्‍या अब्दुल राशीद या आतंकवाद्याच्या प्रभावाखाली आल्याची माहितीही समोर आली आहे. यास्मीन अहमद ही मूळची बिहारची आहे. ३ वर्षांपूर्वी ती केरळमधील मल्लापूर शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. तेथेच तिची ओळख दाईशशी संबंधित अब्दुल राशीद याच्याशी झाली होती. मुंबईचा पदवीधर असलेला अशफाक अब्दुल याला दाईशमध्ये प्रवेश करण्यासाठी राशीद यानेच प्रभावित केलेे. अशफाकने २ जूनला भारत सोडला आहे.\n(म्हणे) सरकारी कार्यक्रमात पारंपरिक दिवे प्रज्वलित करू नयेत \nपक्षाच्या सरकारच्या मंत्र्याचा हिंदुद्वेष \nथिरूवनंतपुरम् - आमच्या घटनेला कोणताही धर्म किंवा जात नाही. त्यामुळे सरकारी कार्यालये किंवा शाळा यांमधील कार्यक्रमांत पारंपरिक दिवे प्रज्वलित करण्याची आवश्यकता नाही. धार्मिक स्त्रोतांचे गायन करण्याऐवजी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये देशभक्तीची गीते म्हटली जाऊ शकतात, असे मत केरळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जी. सुधाकरन् यांनी व्यक्त केले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. (भारतीय राज्यघटनेला केवळ ६६ वर्षे झाली आहेत, तर भारतीय संस्कृती अनादी अनंत काळापासून आहे. त्यामुळे अशा हास्यास्पद विचारांना कोणताही हिंदु भीक घालणार नाही; मात्र यातून कम्युनिस्टांचा भारतीय संस्कृतीप्रतीचा आणि हिंदूंप्रतीचा द्वेष दिसून येतो \nसंत सेवा संघाच्या वतीने आेंकारेश्‍वर मंदिर येथे आध्यात्मिक चित्रप्रदर्शन\nपुणे, ३० ऑगस्ट (वार्ता.) - संत सेवा संघाच्या वतीने आेंकारेश्‍वर मंदिर येथे श्रावणी सोमवारनिमित्त २९ ऑगस्ट या दिवशी साधनेविषयी मार्गदर्शन करणारे चित्रप्रदर्शन लावण्यात आले होते. सुंदररित्या रेखाटलेल्या या चित्रांच्या माध्यमातून मानवी जीवनात असलेले गुरूंचे महत्त्व, साधना करण्याचे महत्त्व, तसेच मन निर्मळ होण्याचे महत्त्व यांविषयी सांगण्यात आले होते. अनेक भाविकांनी या चित्रप्रदर्शनाचा लाभ घेतला.\nमूर्तीदान नको, तर धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यातच विसर्जन करा \nपंढरपूर येथे हिंदु जनजागृती समितीचे पत्रकार परिषदेत आवाहन \nडावीकडून श्री. राजन बुणगे, श्री. मनोज खाडये,\nअधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर, अधिवक्ता श्री. संदीप अपसिंगेकर\nपंढरपूर, ३० ऑगस्ट (वार्ता.) - नास्तिकवाद्यांच्या भूलथापांना बळी न पडता भाविकांनी धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यातच विसर्जन करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी ३० ऑगस्ट या दिवशी येथील सावरकर वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर आणि अधिवक्ता श्री. संदीप अपसिंगेकर उपस्थित होते.\nसमीर गायकवाड यांना सकाळी आणि दुपारच्या वेळेत कारागृहाच्या परिसरात फिरण्यास अनुमती \nकॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण \nकोल्हापूर, ३० ऑगस्ट (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतरही कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात बंदीस्त असलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना परिसरात फिरण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी २७ जुलै या दिवशी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. यावर न्यायालयाने कारागृह प्रशासनास नोटीस बजावली होती. त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी कारागृह अधीक्षक ३० ऑगस्ट या दिवशी न्यायालयात उपस्थित होते. यावर श्री. समीर गायकवाड यांचे म्हणणे आणि अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांचा युक्तीवाद ऐकून न्यायाधिशांनी सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत श्री. समीर गायकवाड यांना कारागृह परिसरात फिरण्यास अनुमती देत असल्याचे सांगितले. जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर ही सुनावणी चालू आहे. पुढील सुनावणी १३ सप्टेंबर या दिवशी होईल, असे न्यायाधिशांनी घोषित केले.\nहिंदुत्वनिष्ठांनी साधना केल्यास त्यांना निश्‍चित यश येईल - पू. नंदकुमार जाधव\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने भुसावळ येथे तालुकास्तरीय अधिवेशन \nडावीकडून कु. रागेश्री देशपांडे, पू. नंदकुमार जाधव,\nदीपप्रज्वलन करतांना ह.भ.प. सुभाष महाराज\nपाटील आणि श्री. प्रशांत जुवेकर\nजळगाव हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी नियमित साधना करणे आवश्यक आहे. त्यामुळे ईश्‍वराचे आशीर्वाद प्राप्त होऊन त्यांना त्यांच्या कार्यात निश्‍चित यश येईल, असे मार्गदर्शन सनातनचे पू. नंदकुमार जाधव यांनी केले. ते भुसावळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय हिंदू अधिवेशनात बोलत होते. या अधिवेशनाचा आरंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. या अधिवेशनात भुसावळ, रावेर आणि यावल या तालुक्यांतील विविध गावांतील धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला.\nअधिवेशनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पू. नंदकुमार जाधव यांच्यासह निंभोरा, तालुका रावेर येथील ह.भ.प. सुभाष महाराज पाटील, रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी हिंदुत्वनिष्ठांना संबोधित केले.\n(म्हणे) 'सनातनच्या पदाधिकार्‍यांची नार्को चाचणी करून त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करा \nराष्ट्र आणि धर्म यांविषयी समाजात जागृती होण्यासाठी\nअहोरात्र झटणारे सनातनचे साधक कधीतरी देशद्रोही कृत्ये करतील का \nसंभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता मनोज आखरे यांची सनातनद्वेषी मागणी\nकोल्हापूर, ३० ऑगस्ट - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येतील संशयित हे सनातन संस्थेचे साधक आहेत. तीनही हत्याकांडांमध्ये सनातनच्या पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. (डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्यांच्या प्रकरणी सनातनच्या साधकांना केवळ संशयित म्हणून अटक केली आहे. या हत्यांमध्ये सनातनच्या साधकांचा हात असल्याचे कोणतेही पुरावे नसतांना धादांत खोटे आरोप करणार्‍यांविषयी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे - संपादक) हत्येतील संशयित आणि सनातन संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांची नार्को चाचणी करून त्यांच्यावर पोलिसांनी देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता मनोज आखरे यांनी २८ ऑगस्ट या दिवशी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. (निकाल कसा द्यायचा आणि शिक्षा कोणती द्यायची हे ठरवण्यासाठी न्याययंत्रणा सक्षम असतांना अशा प्रकारे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे - संपादक) हत्येतील संशयित आणि सनातन संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांची नार्को चाचणी करून त्यांच्यावर पोलिसांनी देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता मनोज आखरे यांनी २८ ऑगस्ट या दिवशी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. (निकाल कसा द्यायचा आणि शिक्षा कोणती द्यायची हे ठरवण्यासाठी न्याययंत्रणा सक्षम असतांना अशा प्रकारे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे \nगायीला राष्ट्रीय पशू घोषित करा - खासदार साक्षी महाराज\nनवी देहली - गायीला राष्ट्रीय पशू घोषित करून संपूर्ण गोहत्या बंदी केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केली आहे. तसेच त्यांनी गोमांसाची निर्यात बंद करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. मात्र त्यांनी गोरक्षकांच्या संदर्भात मोदी यांनी मांडलेल्या सूत्राला समर्थन दिले आहे. ते म्हणाले की, जे खरे गोरक्षक आहेत, त्यांनी स्वतः गायीची सेवा केली पाहिजे. ज्या गायी रस्त्यावर बेवारस फिरतात यांना स्वतः पाळले पाहिजे.\nपूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना एम्स् रुग्णालयात वैद्यकीय पडताळणीसाठी सर्वोच्च न्यायालयाची अनुमती \nनवी देहली - जोधपूर कारागृहात असणारे पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना देहलीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स्) रुग्णालयात वैद्यकीय पडताळणीसाठी नेण्याची अनुमती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे; मात्र या कारणासाठी त्यांना अंतरिम जामीन फेटाळला आहे. पू. बापूजी यांनी पडताळणीच्या कालावधीत देहलीतील त्यांच्या आश्रमात रहाण्याची मागितलेली अनुमतीही नाकारण्यात आली आहे.\nस्वत:च्या प्राणांचे बलीदान करून देशाच्या स्वातंत्र्याचे खरे शिल्पकार बनलेल्या अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांच्या शौर्याचा मागोवा \nआज तिथीनुसार स्वातंत्र्यदिन. त्या निमित्ताने...\nकरणार्‍या क्रांतीकारकांची महान परंपरा \nजीवनाच्या सर्व अंगोपांगांना क्रांती स्पर्श करत असते. राजकीय क्रांतीविना आपल्या राष्ट्रीय जीवनाशी संबंधित इतर काही क्रांतींचा, त्या घडवून आणणार्‍या क्रांतीकारकांचा आणि समुदायांचा अल्पसा परिचय येथे दिला आहे.\nहिंदुस्थानावर परकियांनी अनेक आक्रमणे केली. त्याविरुद्ध लढलेले सर्वच क्रांतीकारक हे स्वातंत्र्ययोद्धे होते. अनेक ब्रिटीश अधिकार्‍यांना मारणारे विविध क्रांतीकारक, आझाद हिंद सेनेत सहभागी झालेले सैनिक जितके महान, तितकेच सर्व क्रांतीकारकांचे खटले विनामूल्य चालवणारे विधीज्ञ आणि क्रांतीकारकांना आश्रय देणार्‍या माता-भगिनीही महान आहेत. इंग्रजांविरुद्ध लढलेला आद्य क्रांतीकारक कोण हे ठरवणे, थोडे अवघड आहे; परंतु उपलब्ध विवरणानुसार आद्य क्रांतीकारक पाहूया.\nकांची कामकोटी पीठाधीश्‍वर जयेंद्र सरस्वती रुग्णालयात \nनवी देहली - प्रकृती बिघडल्याने कांची कामकोटीचे ८१ वर्षीय पीठाधीश्‍वर स्वामी जयेंद्र सरस्वती यांना विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ३० ऑगस्टला येथे पूजा करत असतांना ते बेशुद्ध झाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना कृत्रिम श्‍वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे. स्वामी चातुर्मासाचे व्रत करत असल्याने ते प्रतिदिन कृष्णा नदीत स्नानासाठी जातात आणि सायंकाळी भोजन करतात. त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखर आणि सोडीयम यांचे प्रमाण खाली आल्याने ते बेशुद्ध झाले. या वयात व्रत करत असल्याचा हा परिणाम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.\nआपल्या वैदिक वैभवशाली इतिहासाचा विज्ञानात शोध घेण्याला हास्यास्पद ठरवणे, हे विज्ञानाच्या इतिहासासाठी मारकच \nसातव्या-आठव्या शतकात आपल्या देशावर इस्लामी आक्रमणे चालू झाली, ती अगदी सोळाव्या शतकातील ईस्ट इंडिया कंपनीपर्यंत अव्याहतपणे चालू होती. साहजिकच हा संस्कृतींमधील संघर्ष, मूळ संस्कृतीमध्ये आलेली बेदिली (बेबनाव) यांमुळे एकंदरीतच मूळ प्रवाहामध्ये पालट होण्यापेक्षा त्याला विकृत स्वरूप येऊ लागले. परकियांशी झगडणे हे अस्तित्वाचे मूळ सूत्र ठरले, ते अगदी १९४७ च्या स्वातंत्र्यापर्यंत भाषा, ग्रहगणित, वैद्यक, स्थापत्य, राज्यशास्त्र, व्यापार, विधी, सर्व कला आणि साहित्य यामध्ये प्रचंड सर्जनशीलता दाखवणारा हा समाज, आक्रमकांच्या जीवनशैलीचे अनुकरण अपरिहार्यपणे करू लागला. या आधीही इजिप्त आणि युरोपमध्येही असेच घडल्याचे आपल्याला दिसते. युरोपमध्येही प्रबोधनाच्या उत्तरकाळात त्यांनी आपल्या विकासाच्या सर्व मूळ संकल्पना ग्रीक संस्कृतीत शोधणे काय किंवा पारतंत्र्यातील आणि आजच्या भारतियांनी आपल्या वैदिक किंवा वैभवशाली इतिहासामध्ये अगदी आजच्या विज्ञानाच्या मूळ संकल्पना शोधणे काय, या दोन्ही प्रतिक्रिया सारख्याच आहेत. यामध्ये जेव्हा तारतम्य सुटते, तेव्हा अशा अभ्यासातील संशोधन संपते आणि ते एक हास्यास्पद स्वरूप घेते; म्हणून असा शोध घेणे, म्हणजे ते संशोधन नाही किंवा गुन्हा आहे, असा समज करून देणेही विज्ञानाच्या इतिहासाकरता मारकच ठरते \n(संदर्भ : संपादकीय, त्रैमासिक सद्धर्म, एप्रिल २०१५)\nकसा साजरा करावा स्वातंत्र्यदिन \nअसे भारताचा स्वातंत्र्यदिन ॥\nभारत अजूनही असे पराधीन \nमग कसा साजरा करावा\nकाळे इंग्रज भारतावर राज्य करतात \nअन् सारे मिळून जनतेला फसवतात ॥\nकारकूनापासून सर्व जण लाच खातात \nसामान्य जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकतात ॥ १ ॥\nपुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्थापित केलेला आध्यात्मिक ठेवा \nपुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त...\nपंढरपूर येथील होळकर वाड्यातील पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्थापन केलेले हेच ते श्रीराम, सीता, लक्ष्मण यांचे मंदिर. या मंदिरातील शिवपिंडीभोवती ११ छोटे लिंग आहेत आणि गरुड आहेत. अहिल्याबाई होळकर यांना येथे शिवमंदिर बांधायचे होते. तथापि मंदिराचे बांधकाम चालू असतांना मारुतीची मूर्ती मिळाल्यामुळे त्यांनी या ठिकाणी श्रीराम मंदिर बांधले.\nहे मुलायमसिंह नव्हे, तर क्रूरसिंह \nउत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी कारसेवकांवरील गोळीबाराचे पुन्हा एकदा समर्थन केले आहे. त्यांनी याचे काही मासांपूर्वीच समर्थन केले होते. तरीही आता पुन्हा तोच विषय चर्चेत आणून आगीत तेल ओतण्याचे दुष्कर्म यादव यांनी चोखपणे केले आहे. हा विषय पुन्हा उकरून काढून उत्तरप्रदेशात नव्याने दंगल घडवण्यास एकप्रकारे चिथावणीच देण्यात आली आहे. ज्या आदेशामुळे कारसेवकांना प्राण गमवावे लागले त्याचा यांना फारच गर्व असल्याचे दिसते. कारसेवकांच्या नातेवाइकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे लाळघोटे उद्योग बंद होतील असे वाटत नाही; कारण आपल्या प्रत्येक कृतीतून मुसलमानांप्रती निष्ठा झळकली नाही, तर त्यांना त्याचे काय वाटेल, याचीच चिंता मुलायमसिंहांना वाटत आली आहे.\n१. उपलब्ध स्वातंत्र्याच्या आधारे आतंकवाद्यांकडून फ्रान्समध्ये जिहाद \nफ्रान्स हा सेक्युलर देश आहे आणि तिथे कुणाही नागरिकाची धर्मानुसार नोंदणी होत नाही. म्हणूनच धर्मपालनाचे स्वातंत्र्य असले, तरी धर्माचे अवडंबर माजवण्याची मुभा नाही. म्हणून मग कुणाला धर्माचा मुखवटा पांघरून आतंकवाद पसरवण्याचेही स्वातंत्र्य घेता येत नाही. तरीही तिथे जिहाद थांबलेला नाही. जे उपलब्ध स्वातंत्र्य आणि मोकळीक आहे त्याचा लाभ उठवून उच्छाद मांडणे, हीच तर जिहादी रणनीती असते. म्हणून आजवर फ्रेंच वसाहतीतून आलेल्या मुसलमानांना फ्रान्सने मोठ्या प्रमाणात आश्रय आणि नागरिकत्वही दिले. तथापि म्हणून त्या आश्रितांना त्यांच्या धर्माचा आग्रह सोडणे शक्य झालेले नाही. परिणामी फ्रान्सला वारंवार जिहादी आतंकवादाचे शिकार व्हावे लागले.\nहिंदूंची लोकसंख्या वाढवण्यापेक्षा क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांनी संपन्न असलेली पिढी निर्माण करणे आवश्यक - सौ. सुनीता पाटील, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती\nसरसंघचालक मोहन भागवत यांच्या, 'अन्य धर्मीय अनेक मुलांना जन्म देतात, हिंदूंना कुणी रोखले आहे' या विधानाच्या पार्श्‍वभूमीवरील चर्चासत्र\n'आयबीएन् लोकमत' या वृत्तवाहिनीवरील 'बेधडक' कार्यक्रमातील चर्चासत्र\n'१९५१ मध्ये हिंदूंची लोकसंख्या ८५ टक्के होती आणि २०११ च्या जनगणनेनुसार ती ७९ टक्के झाली आहे. मुसलमानांची लोकसंख्या १९५१ मध्ये ९.८ टक्के होती आणि २०११ ला १४.२३ टक्के झाली आहे. यावरून स्पष्ट दिसते की, हिंदूंची लोकसंख्या न्यून होत चालली आहे. त्यामुळे हिंदू नेत्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे; मात्र हिंदूंनीही अधिक मुले जन्माला घालणे हा त्याच्यावरील उपाय नसून जन्मदराच्या संदर्भात सर्व धर्मियांसाठी समान कायदा असायला हवा. तसेच आहे ती पिढी राष्ट्रप्रेमी आणि सुसंस्कारित म्हणजेच क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांनी संपन्न असायला हवी,' असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुनीता पाटील यांनी केले.\nपौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.\nप्रारंभ - श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी (३१.८.२०१६) दुपारी २.०४ वाजता\nसमाप्ती - श्रावण अमावास्या (१.९.२०१६) दुपारी २.३३ वाजता\nराज्यशासनाचा धर्मद्रोही उपक्रम 'महाअवयवदान' अभियान चालू \nधर्मशिक्षणाच्या अभावी शासनाच्या वैद्यकीय विभागाकडून राबवली जाणारी धर्मशास्त्रविरोधी मोहीम \nपुणे, ३० ऑगस्ट - अवयव निकामी झालेल्या रुग्णांना नवजीवन मिळावे, या उद्देशाने समाजात अवयवदानाविषयी जनजागृती होण्याकरता एकाच वेळी राज्यभरात हे 'महाअवयवदान अभियान' राबवण्यात येत आहे. ३० ऑगस्टला या अभियानाला आरंभ झाला असून ते १ 8 पर्यंत चालणार आहे.\nपुणे पोलीस कर्मचारी असलेल्या राठोड दांपत्यावर नेपाळ सरकारकडून १० वर्षांची बंदी\nपुणे, ३० ऑगस्ट - एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा खोटा दावा करणार्‍या पुणे पोलीस दलातील दिनेश आणि तारकेश्‍वरी राठोड या दांपत्यावर नेपाळ सरकारने १० वर्षांची बंदी घातली आहे. (यावरूनच पोलिसांना नीतीमत्तेचे धडे आवश्यक असल्याचे दिसून येते. भारतियांवर अशा प्रकारची बंदी दुसर्‍या देशाने घालणे, हे देश आणि गृह विभाग यांना लज्जास्पद आहे. - संपादक) त्याविषयीचे पत्र नेपाळ सरकारने पुणे पोलीस आयुक्त यांना लिहिले आहे. 'एव्हरेस्ट सर' करणारे पहिले भारतीय दांपत्य असा दावा दिनेश आणि तारकेश्‍वरी यांनी केला होता; पण नेपाळ सरकारने हा दावा खोटा असल्याचे प्रसिद्ध केले आहे. नेपाळकडून त्या दोघांना १० वर्षांच्या बंदीची नोटीस पाठवली आहे. राठोड दांपत्य हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे. त्यांच्या खोट्या दाव्यामुळे पोलीस प्रशासनाकडूनही त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. नेपाळ सरकारने केलेल्या चौकशीत त्या दोघांचे सत्य समोर आले आहे.\nगोमांसावर संपूर्ण बंदी घालू नये \nनवी देहली - केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, \"गोमांसावर संपूर्ण बंदी घालू नये. काही राज्यांत गोहत्या आणि गोमांसावर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे अन्य मांसावर बंदी असू नये. जर बंदी घालण्यात आली, तर त्याला आमच्या पक्षाकडून विरोध केला जाईल.\" आठवले यांनी शेतकर्‍याला बैल म्हतारा झाल्यास त्याला कसायला विकण्याची अनुमती असली पाहिजे, अशी मागणीही केली. (स्वतःचे वडील म्हातारे झाले असता आपण काय करतो त्यांचा सांभाळ करणे, हे नैतिक दायित्व नाही का त्यांचा सांभाळ करणे, हे नैतिक दायित्व नाही का हेच तत्त्व जनावरांच्या बाबतीत लागू करता येतेे - संपादक)\nकाळ्या सूचीतील कंत्राटदाराला दिले मुंबईतील मेट्रो- ३ चे कंत्राट \nभ्रष्टाचारमुक्त भारत करण्यास निघालेले याविषयी स्पष्टीकरण देतील का \nमुंबई, ३० ऑगस्ट - रस्ते घोटाळ्याच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने दोषी ठरवलेल्या 'जे. कुमार' या आस्थापनाला मेट्रो-३ मार्गिकेच्या बांधकामाचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. (दोषी आस्थापनांना कंत्राट देणे, हा समाजद्रोहच आहे. ही कृती म्हणजे कायदा सुव्यस्था बासनात गुंडाळून ठेवण्यासारखेच आहे. अशा दोषी आस्थापनांची बांधकाम अनुज्ञप्तीच कायमची रहित करायला हवी. - संपादक) नुकताच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एम्एम्आर्सी) आणि ५ आस्थापने यांच्यात बांधकाम करार करण्यात आला आहे. यामध्ये ५ व्या टप्प्याचे २ सहस्र ८१७ कोटी २ लक्ष रुपयांचे आणि ६ व्या टप्प्याचे २ सहस्र ११८ कोटी ४० लक्ष रुपयांचे काम जे कुमार या आस्थापनाला देण्यात आले आहे.\nदैनिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक\nप्रसिद्धी दिनांक : ४ सप्टेंबर २०१६\nपृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये\nविशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ३ सप्टेंबरला\nदुपारी ३ पर्यंत इआर्पी प्रणालीत भरावी.\nकिर्गिस्तानमधील चिनी दूतावासावर आत्मघातकी आक्रमण \nबिशकेक (किर्गिस्तान) - मध्य आशियाई देश किर्गिस्तानची राजधानी बिशकेकमधील चिनी दूतावासामध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी आक्रमणात अनेक जण ठार आणि घायाळ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळी दूतवासाच्या प्रवेशद्वाला धडक देऊन एक चारचाकी गाडी आत घुसली आणि त्याचा स्फोट झाला. धडक देणार्‍या गाडीचा चालक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दूतावासातील तीन कर्मचार्‍यांना किरकोळ दुखापत झाली.\nकेरळमध्ये कम्युनिस्टंानी किती हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या केल्या, हेही सांगावे \nरा.स्व. संघाकडून मंदिरांचा वापर शस्त्रसाठ्यासाठी करण्यात येतो आणि तेथे शस्त्र प्रशिक्षण दिले जात आहे, असा आरोप केरळच्या कम्युनिस्ट शासनातील मंत्री कडकांपल्ले सुरेंद्रम् यांनी केला आहे.\nहिंदू तेजा जाग रे \nरा.स्व. संघ मंदिरों का उपयोग शस्त्रास्त्रों के लिए करता है - सुरेंद्रम्, मंत्री, केरल\nकम्युनिस्ट मस्जिद और मदरसों के बारे चुप क्यों \nस्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साधनेची वाटचाल वर्णन करतांना कु. आरती सुतार यांनी सहसाधक, संत आणि भगवंत यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता \nश्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी (३१.८.२०१६) या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात सेवा करणार्‍या कु. आरती सुतार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता आणि त्यांच्या सहसाधकांना जाणवेली कु. आरती यांची गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.\nकु. आरती सुतार यांना वाढदिवसानिमित्त\nसनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद \n१. बालसंस्कार वर्गाला जाऊ लागल्यावर नामजप करणे आणि दत्तगुरु\nआवडू लागून सूक्ष्मातून त्यांच्याशी बोलू लागणे\nमी इयत्ता ५ वीत असल्यापासून ताईसमवेत प्रसाराला आणि बालसंस्कार वर्गाला जात असे. त्यामुळे मला देवाविषयी ओढ वाटू लागली. बालसंस्कार वर्गात कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करायला सांगत. त्यामुळे मला दत्तगुरु आवडू लागले. मी हळूहळू सूक्ष्मातून त्यांच्याशी बोलू लागले आणि ते कधी माझा सखा बनले , ते मला समजलेच नाही. मला काही अडचण आल्यावर मी ती दत्तगुरूंना सांगायचे आणि ते ती दूर करायचे. अशा प्रकारे माझे मन कधी देवाशी जोडले गेले, ते समजलेच नाही.\nप.पू. डॉक्टरांच्या निर्गुण तत्त्वाच्या अस्तित्वाची साधिकेने घेतलेली अनुभूती \n१. उपायांच्या वेळी मानसरित्या प.पू. डॉक्टरांच्या चरणांजवळ बसून त्यांना भावपूर्णतेने फुले अर्पण करणे, त्या वेळी देवच सत्य असून बाकी सर्व जग मिथ्य असल्याचे वाटून केवळ शाश्‍वत देवावरच निरपेक्ष प्रीती करूया, असे वाटणे : २.६.२०१६ या दिवशी मी रामनाथी आश्रमातील एक संत पूर्वी रहात असलेल्या खोलीत बसून उपाय करत होते. त्या वेळी मी मानसरित्या प.पू. डॉक्टरांच्या चरणांजवळ दास्यभावात बसून त्यांना एकेक फूल प्रीतीपूर्वक अर्पण करू लागले. फुले अर्पण करतांना मी ईश्‍वराच्या चरणांची दासी आहे आणि त्याची भावपूर्ण, प्रीतीने, मनापासून आणि अंतःकरणापासून सेवा करत आहे. माझे सर्वस्व त्याच्या चरणी अर्पण करणे, एवढेच माझे कर्तव्य आहे. उर्वरित जगाशी मला कसलेच कर्तव्य नाही आणि कोणाकडून, म्हणजे ईश्‍वराकडूनही कसलीच अपेक्षा किंवा सुख-दुःखाचीही अपेक्षा नाही, असे मला वाटत होते.\nमाझे मन एकाग्र झाले. मला चैतन्य मिळून मी भावमुग्ध झाले. त्या वेळी माझ्या मनात केवळ देवाविषयी आपुलकी, जिव्हाळा आणि प्रीती होते. केवळ देव आणि भक्त या नात्याव्यतिरिक्त दुसरे कोणतेच नाते नाही, असे मला वाटत होते. देवच सत्य आहे, बाकी सर्व जग खोटे म्हणजे माया आहे. देव सोडून अन्य कोणावर प्रेम करू नये, केवळ आणि केवळ शाश्‍वत देवावरच मनापासून प्रीती करावी, असे मला वाटत होते.\nकु. आरती सुतार यांनी सिद्ध\nमाता-पित्यांनी जन्म दिला, बहिणींनी सांभाळ केला \nसंतांच्या मार्गदर्शनाखाली साधनेला आरंभ झाला ॥ १ ॥\nदैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातून गुरूंनी घडवले \nस्वभावदोष-अहंवर मात करायला शिकवले ॥ २ ॥\nया देहाची काळजी घेतली आश्रमातील वैद्यांनी \nसाधनेत साहाय्य करण्या होत्या तत्पर मैत्रिणी ॥ ३ ॥\nसहसाधकांसह साहाय्य केले सर्वांनी \nम्हणूनी हा देह पोचू शकला देवाचरणी ॥ ४ ॥\nकृतज्ञ आहे देवा, मज मनुष्यजन्म दिलास \nकृतज्ञ गुरुमाऊली, मला साधना शिकवलीस ॥ ५ ॥\nतव चरणी आता केवळ एकच प्रार्थना \nसदैव तव चरणी ठेवावे या देहाला ॥ ६ ॥\nअपेक्षित असे घडवूनी मोक्षाच्या वाटेवरी न्यावे \nहिंदु राष्ट्र स्थापनेसह या जन्माचे सार्थकही व्हावे ॥ ७ ॥\n- सतत देवासाठी तळमळणारी,\nकु. आरती नारायण सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.८.२०१६)\nकु. आरती नारायण सुतार यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त सिद्ध केलेल्या कृतज्ञतापत्रावरील कविता \nपरम पूजनीय गुरुदेवांच्या चरणी अमृत महोत्सवानिमित्त सर्व साधकांकडून कोटी कोटी शिरसाष्टांग दंडवत आणि अनंत कृतज्ञता \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले\nयांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...\n१. कलियुगातील कलियुगात भगवान\nश्रीकृष्णाने पुन्हा एकदा अवतार घेतला \nपरम पूजनीय, सदैव वंदनीय, सर्वांत माननीय अशा सर्वश्रेष्ठ गुरुदेवांच्या चरणी अमृत महोत्सवानिमित्त आम्हा सर्व साधकांकडून कोटी कोटी शिरसाष्टांग दंडवत \nयदा यदा हि धर्मस्य... असे श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्गदर्शन केले आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक युगात अवतार घेतला. त्याप्रमाणे कलियुगातील कलियुगात भगवान श्रीकृष्णाने पुन्हा एकदा अवतार घेतला.\n२. मानवजातीच्या र्‍हासाला कारणीभूत\nठरणार्‍या अगणित गोष्टींना पालटण्याचे\nसामर्थ्य असणारे आणि वर्षानुवर्षे एकाच खोलीत\nराहून हे कार्य करू शकणारे, असे आमचे गुरुदेव \nमानवजातीच्या र्‍हासाला कारणीभूत ठरणार्‍या अगणित गोष्टींना पालटण्याचे सामर्थ्य असणारे आणि वर्षानुवर्षे एकाच खोलीत राहून हे कार्य करू शकणारे, असे आमचे गुरुदेव गुरुदेव हिंदु समाजाला वेढलेल्या वाढलेल्या समस्यांचे मूळच उखडून टाकण्यासाठी आपण या पृथ्वीतलावर अवतार घेतला आहे. या दिवसाची, या क्षणाची सर्व देवता अत्यंत आतुरतेने वाटच पहात होते. आमच्यासारख्या सामान्यजनांच्या हे लक्षात येण्याएवढीही आमची पात्रता नाही.\nकृष्णानंदात रमणारी आणि साधकांना सर्वतोपरी साहाय्य करणारी कु. आरती सुतार \n१. कु. मानसी प्रभु आणि कु. वैष्णवी माने\n१ अ. उत्साही : आरतीताई नेहमी उत्साही असते. आम्हाला आजपर्यंत ती कधीच निराश झालेली दिसली नाही.\n१ आ. इतरांच्या आनंदात सहभागी होणे : आम्ही आरतीताईची बर्‍याचदा गंमत करतो. त्या वेळी ती काहीच म्हणत नाही. ती शांत राहून आमच्या आनंदात सहभागी होते.\n१ इ. आईच्या मायेने सांभाळणे\n१. आम्ही ताईकडे मन मोकळे केल्यावर आई जशी तिच्या बाळाला समजावते, त्याप्रमाणे ती आम्हाला समजावून सांगते. आमचे एखाद्या प्रसंगात काही चुकत असेल, तर तेही सांगते. त्यामुळे ती आमची ताई नसून आईच आहे, असे वाटते.\n२. तिने आम्हाला २ वर्षे आईप्रमाणे कोणत्याही तक्रारी न करता सांभाळले.\n१ ई. दायित्व घेऊन सेवा करणे : ताई सेवेचेे दायित्वही व्यवस्थित सांभाळते, तसेच आवश्यकता असल्यास आमच्या सेवेत साहाय्यही करते.\n१ उ. स्वतःला पालटण्याची तळमळ : ताई आम्हाला नेहमी तुम्हाला माझे स्वभावदोष आणि अहंचे पैलू लक्षात आले असतील, तर सांगा. मला माझ्या चुकाही सांगा. माझ्या चुका झाल्यावर त्या लगेच तुमच्या लक्षात येत नसतील, तर त्या लिहून ठेवा, असेही सांगते.\n१ ऊ. कृष्ण आणि गुरुदेव यांच्याप्रती भाव\n१. ताईकडे कितीही सेवा असल्या, तरी ती ताण न घेता कृष्णच सर्व सेवा करवून घेणार आहे, या भावाने आणि आनंदाने पूर्ण करते.\n२. ती नेहमी म्हणत असते, कृष्णच माझे सर्वस्व आहे. मी त्यालाच सर्व सांगते. तोच माझा सखा आहे.\n२. श्री. अजित महांगडे\n२ अ. सेवेची तळमळ : आरतीताईचा उजवा हात दुखतो. तिला संगणकीय सेवा करतांना त्या हाताने माऊसचा वापर करता यायचा नाही; पण ताईला सेवेची तळमळ असल्याने ती डाव्या हाताने माऊस वापरू लागली; पण तिने सेवेत खंड पडू दिला नाही.\n२ आ. इतरांचा विचार करणे : आरतीताईने घरी जातांना ज्या साधकांना तिच्या सेवा दिलेल्या असतात. त्या साधकांना ती घरून आल्यावर त्याच दिवशी भेटते आणि सेवेत काही अडचणी आल्या का सेवा नियमित व्हायची ना सेवा नियमित व्हायची ना , अशा सर्व गोष्टी विचारून घेते.\n३. श्री. सुरजित माथूर\nअ. आरतीताई कोणतीही सेवा करतांना परिपूर्ण करते. तिची कार्यक्षमता अधिक आहे. ती रात्री उशिरापर्यंत जागरण करून सेवा करते. ती झोकून देऊन सेवा करते.\nआ. ताई सर्वांना एकत्र करून साधनेचा दृष्टीकोन देऊन परिपूर्ण सेवा करण्यासाठी उद्युक्त करते.\nइ. ती स्वतःसह इतरांचीही कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करते.\nई. ती इतरांच्या चुका प्रेमाने सांगते.\n४. कु. वैभवी झरकर (वय ११ वर्षे)\nअ. आरतीताई कुठलीही चूक प्रेमाने सांगते. त्यामुळे तिने चूक सांगितली, तरी वाईट वाटत नाही.\nआ. मी तिच्याशी बोलते. तेव्हा ती मला व्यष्टी साधनेविषयी विचारते, उदा. स्वयंसूचना सत्र झाले का \nइ. आरतीताईचा सेवा करतांना सतत नामजप चालू असतो, असे जाणवले.\n५. श्री. वैभव साखरे (वय २० वर्षे)\nअ. आरतीताईकडे पाहिल्यावर ती स्थिर असल्याचे जाणवते. सेवेचा कितीही व्याप असला, तरी ती स्थिर राहून परिपूर्ण सेवा करते. ती सेवा करत असतांना तेवत असलेल्या दिव्याची आठवण येते.\nआ. ताईकडे मी मनमोकळेपणे बोलतो. ती मला साधना चांगली होण्यासाठी योग्य दृष्टीकोन देते. ताईला साधनेविषयी काहीही विचारल्यावर ती सहजतेने सांगते. त्यामुळे प्रयत्न करायला सुलभ होते.\nएकदा आम्हाला सेवा करतांना कंंटाळा आला होता. आम्ही ताईला हे सांगितल्यावर तिला लगेच पुढील कविता सुचली आणि आम्हाला कविता वाचून चांगले वाटले.\nअर्पण करावे हे मन गुरुचरणी \nतोच आपले मना जाणी ॥ १ ॥\nअर्पण करावे मन गुरुचरणी \nसदा राहून सकारात्मक ॥ २ ॥\nहीच प्रार्थना गुरुचरणी ॥ ३ ॥\nताईचे गुण अनुभवतांनाही आनंद मिळून आम्हालाही तसे प्रयत्न करायला पाहिजे, असे वाटते.\nरामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रम वैकुंठासमान असल्याविषयी साधिकेला आलेली अनुभूती\nरामनाथी, गोवा येथील सनातन आश्रम\n१. एका काकांनी अल्प पैशांत देवदर्शनाला येणार का , असे विचारणे आणि मनात रामनाथी आश्रमच\nकाशी तीर्थक्षेत्र आहे, असा भाव असल्याने काकांना अन्यत्र देवदर्शनाला येणार नाही, असे कळवणे\nजानेवारी २०१६ मध्ये माझी मुलगी कु. सोनाली आणि मी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात साधनेसाठी पूर्णवेळ आलो. नंतर मला एका काकांनी दूरभाष करून विचारले, देवदर्शनासाठी बालाजी आणि अन्य ठिकाणी मी पुष्कळ लोकांना अल्प पैशांत नेणार आहे, तर तुम्ही दोघी येता का तेव्हा माझ्या मनात विचार आला, रामनाथी आश्रमच काशी तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. लगेच मी त्यांना येणार नाही, असे सांगितले. ही गोष्ट मी नंतर पूर्णपणे विसरून गेले.\nकेरळ येथील सनातनचे साधक श्री. अजय पिंगळे यांना पायाच्या शस्त्रकर्माच्या प्रसंगी आलेली अनुभूती\n१. पायाच्या शस्त्रकर्माच्या वेळी श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवणे : माझ्या उजव्या पायातील अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींमधील नसांचे (व्हेरिकोज व्हेन्सचे) शस्त्रकर्म गुरुपौर्णिमेच्या दुसर्‍या (२०.७.२०१६ या) दिवशी करायचे ठरले होते. त्यानुसार मी संध्याकाळी ६.३० वाजता रुग्णालयात गेलो. तेव्हा मी श्रीकृष्णाचा नामजप चालू केला. मला तेथील शस्त्रकर्मगृहात गेल्यावर श्रीकृष्णच माझ्या समवेत आहे, असे वाटत होते. काही वेळाने आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म यशस्वी झाल्याचे सांगताच मी श्रीकृष्णाला नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.\n२. शस्त्रकर्म झाल्याच्या दुसर्‍या दिवशी प्रत्यक्ष श्रीकृष्णच धीर देत आहे, असे जाणवणे अन् पायाचे दुखणे पूर्णतः थांबल्याने कृतज्ञता व्यक्त होणे : २१.७.२०१६ या दिवशी पहाटे मी वेगळ्याच भावावस्थेत होतो. पहाटे ५ वाजल्यापासून मला माझे शरीर अतिशय हलके झाले आहे, असे वाटत होते. तसेच मला प्रत्यक्ष श्रीकृष्णच धीर देत माझ्याशी बोलत आहे, असे जाणवले. त्यामुळे माझा अधिकच भाव जागृत होत होता. मन आनंदाने भरून गेले होते. विशेष म्हणजे माझ्या पायाचे दुखणे पूर्णतः थांबले होते. अशा अवस्थेचा अनुभव मला पुष्कळ दिवसांनी आला, यासाठी मी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.\n- श्री. अजय पिंगळे, केरळ (२५.७.२०१६)\nकाही वर्षांपासूनचा पित्त आणि डोकेदुखी यांचा त्रास शिवस्वरोदयशास्त्रानुसार सनातनचे पू. डॉ. गाडगीळकाका यांनी सांगितलेला उपाय केल्यावर दूर होणे\nमला काही वर्षे पित्त आणि डोकेदुखी यांचा पुष्कळ त्रास होत होता. मी प्रवास केला किंवा माझ्या खाण्यात पालट झाला, तरी माझ्या त्रासाची तीव्रता वाढत असे. मी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात आल्यावरही मला डोकेदुखी आणि पित्त यांचा त्रास होत होता. तेव्हा मी माझी मुलगी कु. सोनालीला म्हणाले, उन्हाळ्यामुळे मला अधिक त्रास होत असून तो सहनही होत नाही. त्यामुळे आपण काही दिवस घरी जाऊया. तेव्हा माझा मुलगा अमोल याने सनातनचे पू. डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना माझ्या त्रासाविषयी सांगून उपाय विचारला. तेव्हा त्यांनी माझ्यासाठी उजव्या कानात कापसाचा बोळा घाला, असा निरोप दिला. तेव्हापासून एक मास झाला, तरी मला पित्ताचा किंवा डोकेदुखीचा त्रास होत नाही. तसेच माझी अंगदुखीही न्यून झाली आणि आता मला जेवणही व्यवस्थित जाते. तेव्हा मला संतांनी सांगितलेल्या उपायामध्ये किती सामर्थ्य आहे, हे अनुभवायला मिळाले.\n(डोकेदुखी आणि पित्त यांवर शिवस्वरोदयशास्त्रानुसार संतांनी उपाय सांगितल्यावर साधिकेने ते श्रद्धापूर्वक केले. त्यामुळे तिचा शारीरिक त्रास लवकर दूर झाला. यावरून कोणतेही औषध वैद्य, संत वा देव यांच्यावर श्रद्धा ठेवून घेतल्यास लवकर रोगनिवारण होते, हे स्पष्ट होते. - संकलक)\n- श्रीमती संध्या बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.५.२०१६)\nलेखक आणि कवी यांचे लिखाण अन् साधक, संत यांनी केलेले लिखाण यातील भेद\n१. लेखक आणि कवी : लिखाणासाठी प्रथम विषय शोधावा लागतो. त्यानंतर संबंधित विषयावर मनन, चिंतन करून लिखाण करावे लागते. यामध्ये बुद्धी आणि कर्तेपणा अधिक असल्याने अशा लिखाणात शुष्कता (कोरडेपणा) असते.\n२. साधक आणि संत : देवच लिखाणासाठी विषय सुचवतो आणि लिखाणही तोच करवून घेतो. श्रद्धा आणि भाव यांमुळे ईश्‍वराकडून ज्ञान ग्रहण करण्याची प्रक्रिया दैवी बनते. यातून ज्ञानी जिवाला आनंद मिळतो.\n- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.६.२०१६)\nभगवंता, तू कोणाचेतरी माध्यम घेऊन यावं \nपण मी माझ्या अहंमुळे तुलाच न पहावं \nयासारखं दुसरं दुर्भाग्य ते कोणतं ॥ १ ॥\nभगवंता, तू कुठूनतरी मला सांगण्यासाठी धडपडावं \nपण अहंमुळे मी ते ऐकूनच न घ्यावं \nयासारखं दुसरं कुकर्म ते कोणतं ॥ २ ॥\nभगवंता, तू प्रेम देण्यासाठी माझ्यापर्यंत यावं \nपण अहंमुळे मी तुझ्याकडे दुर्लक्ष करावं \nयासारखं दुसरं दुःख ते कोणतं ॥ ३ ॥\nशिवाजी महाराजांच्या वेळी हिंदवी स्वराज्य मिळण्याअगोदर समाजाची जशी स्थिती होती, तशी स्थिती आजही आहे. निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत. याच लोकांनी या देशाचे तीन तुकडे केले, ते धर्माच्या नावावर \n- पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान\nउच्च आध्यात्मिक मूल्ये असलेल्या\nविविध संज्ञांचे माहात्म्य ओळखा आणि अनुचित\nठिकाणी त्या न वापरता त्यांचा आदर राखा \nसद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ\nभाव, तळमळ, संत, गुरु, परेच्छा, ईश्‍वरेच्छा अशा साधनेतील संज्ञांचा सर्व साधक नित्य वापर करतात. अयोग्य ठिकाणी त्यांचा वापर करण्याच्या संदर्भात काही अक्षम्य चुका लक्षात आल्या. सर्वांना चुकांतून शिकता यावे आणि असे इतरांकडून होत असल्यास त्या दुरुस्त करता याव्यात, यासाठी त्या चुका पुढे देत आहे.\n१. शिष्य या अध्यात्मातील संज्ञेचा\nविवाहासारख्या मायेतील गोष्टींशी संबंध लावणे\nएका साधकाचा विवाह निश्‍चित झाल्यावर त्या संदर्भात बोलणे चालू असतांना एक कार्यकर्ता त्या साधकाच्या संबंधित अन्य एका साधकाला म्हणाला, शिष्य पुढे निघून गेला. (वयाने मोठ्या असलेल्या साधकाच्या अगोदर लहान वयाच्या साधकांनी विवाह करण्याचे ठरवले.) या गंभीर चुकीची जाणीव अन्य साधकाने त्या कार्यकर्त्याला करून दिली.\nअध्यात्मात गुरु आणि शिष्य या सर्वांत वंदनीय संज्ञा आहेत. त्या संदर्भात अशी प्रतिक्रिया व्यक्त करणे अपमानास्पद आहे.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nभारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या युवा क्रांतीकारकांना संमोहित करून त्यांना कृती करण्यास भाग पाडले, असे बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी उद्या म्हटले, तर आश्‍चर्य वाटणार नाही.\n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nविषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये \nभावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, 'एक साधै सब साधै सब साधै सब जाय ॥' म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nसद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळे समजू नका \nजो सद्गुरूंना आपल्यापेक्षा वेगळा आणि दूर समजतो, तो त्यांच्यापासून पूर्ण लाभ मिळवू शकत नाही.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nज्याप्रमाणे देहलीत निर्भया बलात्कार प्रकरणी नागरिकांकडून ज्यात युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता, असे आंदोलन पहायला मिळाले, त्याचप्रकारे महाराष्ट्रातही कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर मराठा समाजाकडून ठिकठिकाणी भव्य आंदोलने होतांना दिसत आहे. या आंदोलनातही विशेष करून तरुणांचा मोठ्या प्रमाणात पुढाकार आहे. आजवर मराठा समाजातील मतांवर राजकारण करतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रस या पक्षांनी सत्तेची पोळी भाजून घेतली. हा समाज आम्हाला सोडून कुठे जात नाही, अशाच भ्रमात ते होते; मात्र आज मराठा समाजाच्या मोर्च्यांना कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाशिवाय लक्षावधींची संख्या पाहून पवार यांच्यासारख्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळेच आजपर्यंत आपण मागासवर्गियांचे कैवारी आहोत, असे भासवून सातत्याने भाजप आरक्षणावर घाला घालत आहे, अशी भाषा करणारे पवार हे अचानक उपरती झाल्यासारखी अ‍ॅट्रॉसिटी कायदा तपासून घ्यायला हवा, अशी भाषा करत आहेत.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \n(म्हणे) रा.स्व. संघाकडून मंदिरांचा शस्त्रसाठ्यासाठ...\nबलुचिस्तानमध्ये पाक सैन्याकडून रासायनिक शस्त्रांचा...\nदोन्ही देश एकमेकांच्या सैनिकी तळांचा आणि सुविधांचा...\nहिंदु संघटनांची प्रतिमा मलीन करण्याचा पुरो(अधो)गाम...\nइसिसला वाटते अमेरिकेतील निवडणुकीत ट्रम्प विजयी व्ह...\nहिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही \nमशिदीतून भोंग्याद्वारे ध्वनीप्रदूषण होत असल्यास का...\nदेहलीचे उपराज्यपाल नजीब जंग मुख्यमंत्री केजरीवाल य...\nपंजाबमध्ये अशांती निर्माण करण्यासाठी आम आदमी पक्षा...\nमुंबईत महसूल गुप्तचर संचलनालयाकडून २ सहस्र कोटी रु...\nम्हणे 'सनातनी धर्मांधांनी बुद्धीचे भरीत भाजणे बंद ...\nकेरळमध्ये दाईश या जिहादी संघटनेकडून आतंकवादाचे प्र...\n(म्हणे) सरकारी कार्यक्रमात पारंपरिक दिवे प्रज्वलित...\nसंत सेवा संघाच्या वतीने आेंकारेश्‍वर मंदिर येथे आध...\nमूर्तीदान नको, तर धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्तींचे ...\nसमीर गायकवाड यांना सकाळी आणि दुपारच्या वेळेत काराग...\nहिंदुत्वनिष्ठांनी साधना केल्यास त्यांना निश्‍चित य...\n(म्हणे) 'सनातनच्या पदाधिकार्‍यांची नार्को चाचणी कर...\nगायीला राष्ट्रीय पशू घोषित करा - खासदार साक्षी म...\nपूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना एम्स् रुग्णाल...\nस्वत:च्या प्राणांचे बलीदान करून देशाच्या स्वातंत्र...\nकांची कामकोटी पीठाधीश्‍वर जयेंद्र सरस्वती रुग्णालय...\nआपल्या वैदिक वैभवशाली इतिहासाचा विज्ञानात शोध घेण्...\nकसा साजरा करावा स्वातंत्र्यदिन \nपुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्थापित केलेला ...\nहे मुलायमसिंह नव्हे, तर क्रूरसिंह \nहिंदूंची लोकसंख्या वाढवण्यापेक्षा क्षात्रतेज आणि ब...\nराज्यशासनाचा धर्मद्रोही उपक्रम 'महाअवयवदान' अभियान...\nपुणे पोलीस कर्मचारी असलेल्या राठोड दांपत्यावर नेपा...\nगोमांसावर संपूर्ण बंदी घालू नये \nकाळ्या सूचीतील कंत्राटदाराला दिले मुंबईतील मेट्रो-...\nकिर्गिस्तानमधील चिनी दूतावासावर आत्मघातकी आक्रमण \nहिंदू तेजा जाग रे \nस्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साधनेची वाटचाल व...\nप.पू. डॉक्टरांच्या निर्गुण तत्त्वाच्या अस्तित्वाची...\nकु. आरती सुतार यांनी सिद्ध केलेल्या कृतज्ञतापत्राव...\nपरम पूजनीय गुरुदेवांच्या चरणी अमृत महोत्सवानिमित्त...\nकृष्णानंदात रमणारी आणि साधकांना सर्वतोपरी साहाय्य ...\nरामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रम वैकुंठासमान असल्य...\nकेरळ येथील सनातनचे साधक श्री. अजय पिंगळे यांना पाय...\nकाही वर्षांपासूनचा पित्त आणि डोकेदुखी यांचा त्रास ...\nलेखक आणि कवी यांचे लिखाण अन् साधक, संत यांनी केलेल...\nशिवाजी महाराजांच्या वेळी हिंदवी स्वराज्य मिळ...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bestofmarathi.wordpress.com/2013/12/03/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%86%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-27T04:47:18Z", "digest": "sha1:VT2KROWTFICOTQ2AXPEGQKAKI2WBS7F5", "length": 26440, "nlines": 80, "source_domain": "bestofmarathi.wordpress.com", "title": "बुकमार्क : पेसोआचा पेटारा | वेचीव लिखाण", "raw_content": "\nमराठी भाषेतील वेचीव लिखाण\nबुकमार्क : पेसोआचा पेटारा\nहा गेल्या शतकात इंग्रजीत आलेल्या जागतिक साहित्याचा नकाशा.. देशोदेशींच्या लेखकांनी ऐरणीवर आणलेल्या आधुनिक प्रश्नांची ठिकाणं दाखवणारा आणि साहित्याच्या अक्षांश-रेखांशांवर हे लेखक कुठे आहेत, यावरही बोट ठेवणारा.. या सदराचा पहिला मानकरी आहे पोर्तुगीज साहित्यात एकहाती आधुनिकवाद आणणारा फर्नादो पेसोआ.\nपोर्तुगीज कवी फर्नादो पेसोआला खुद्द पोर्तुगालमध्ये १९४० पर्यंत फारसं कोणी ओळखत नव्हतं. ३० नोव्हेंबर १९३५ या दिवशी लिस्बन शहरी राहत असलेला हा अठ्ठेचाळीस वर्षांचा कवी मरण पावला तेव्हा त्याच्या नावावर फक्त एक कवितासंग्रह, नियतकालिकांतून प्रकाशित झालेल्या दीडेकशे कविता, काही इंग्रजी कविता आणि काही समीक्षा व राजकीय स्वरूपाचे लेख इतकंच साहित्य जमा होतं.\nपण पेसोआचा अमेरिकी अभ्यासक-अनुवादक रिचर्ड झेनिथ याने म्हटल्याप्रमाणे त्याचा लौकिक मृत्यू ही घटनाच एका ‘विशाल’ कवीच्या जन्माचा प्रारंभ होता. त्याच्या मृत्यूनंतर चार-पाच वर्षांनी त्याच्या घरातला मोठा पेटारा उघडण्यात आला आणि बाटलीतून महाकाय जीन निघावा तसा एक महाकाय अस्ताव्यस्त लेखक त्या पेटाऱ्यातून बाहेर आला. पेसोआचं तोवरचं प्रकाशित साहित्य हे केवळ हिमनगाचं टोक होतं याची अभ्यासकांना जाणीव झाली. त्या पेटाऱ्यात त्यांना एकोणतीस वह्य़ा आणि पंचवीस हजारांहून अधिक सुटे कागद – इतकं लेखन सापडलं. यातले काही कागद हस्तलिखित तर काही टंकलिखित होते. काही वाचताही येणार नाहीत इतक्या बारीक अक्षरांत लिहिलेले होते. त्यात शेकडो कविता, कथा, नाटकं, समीक्षा, तत्त्वज्ञान, भाषाविज्ञान, अनुवाद, राजकीय लेखन, ज्योतिष-गूढविद्या या विषयांवरचं लेखन असं सर्व प्रकारचं साहित्य होतं. अर्धवट राहिलेलं लेखन संख्येनं अधिक होतं. या कागदांचं संशोधन, संपादन करून, कागदांच्या त्या गुंताळ्यातून पेसोआच्या काही साहित्यकृती आकाराला आणण्याचा वाङ्मयीन उद्योग गेली सत्तर र्वष अव्याहतपणे चालू आहे.\nपेसोआची टोपणनावांनी लिहिण्याची सवय त्याच्या हयातीतच पोर्तुगीज वाचकांच्या परिचयाची झाली होती. पण ही केवळ टोपणनावं नव्हती. त्या प्रत्येक नावाला पेसोआने लौकिक चरित्र (जन्म, शिक्षण, व्यवसाय), वैचारिक आणि वाङ्मयीन भूमिका इत्यादी गोष्टी बहाल केल्या होत्या. अल्बेर्तो कायरो, रिकार्दो रीस, अल्वारो-द-काम्पोस यांच्या नावांनी नियतकालिकांतून प्रकाशित झालेल्या कविता वाचकांनी वाचल्या होत्या. पण पेसोआचा पेटारा उघडल्यानंतर अभ्यासकांना कळलं की पेसोआने निर्माण केलेल्या अशा कवी-लेखकांच्या कल्पित व्यक्तिरेखांची एकूण संख्या पन्नासच्या आसपास होती. पेसोआने स्वत:च्या नावाने लिहिलेलं साहित्य तर त्यात होतंच. पण त्याशिवाय अनेक अनुवादक, तत्त्वज्ञ, राजकीय भाष्यकार, ज्योतिष-लेखक, इंग्रजीत लिहिणारे दोन कवी, फ्रेंचमध्ये लिहिणारा एक कवी आणि एक पोर्तुगीज भाषेत लिहिणारी कवयित्री यांचा देखील समावेश होता. या प्रत्येकाला आपापलं आयुष्य होतं. अल्वारो-द-काम्पोस हा नेव्हल इंजिनीयर असलेला कवी इंग्लंडमध्ये काही र्वष राहून आला होता, तर रिकार्दो रीस हा व्यवसायाने डॉक्टर होता. पेसोआने त्याला ब्राझीलला पाठवलं आणि तिथंच स्थायिक केलं. या ‘कल्पित’ कवींनी पेसोआच्या बरोबरीने केवळ कविताच लिहिल्या नाहीत, तर परस्परांच्या साहित्याची कठोर चिकित्सा करणारे लेख लिहिले, एकमेकांना पत्रं लिहिली; पेसोआशी आणि परस्परांशी आपापल्या भूमिकांतून वादविवाद केले. या संपूर्ण साहित्याची छाननी अद्यापही चालूच असल्याने, पेसोआचं फार कमी साहित्य आजवर मूळ पोर्तुगीजमध्ये आणि इंग्रजीमध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झालं आहे. पेसोआच्या या पेटाऱ्याचा तळ संशोधकांना अजूनही गवसलेला नाही.\nआज समीक्षक म्हणतात, पोर्तुगीज साहित्यात आधुनिकवाद (modernism) पेसोआने अक्षरश: एकहाती आणला. आधुनिकवादातल्या दोन महत्त्वाच्या चळवळी, घनवाद (cubism) आणि प्रतिकवाद (symbolism) यांचा पेसोआ आणि अल्वारो-द-काम्पोस यांच्या कवितांवर प्रभाव आहे. अल्बेर्तो कायरोच्या कवितांमध्ये झेन तत्त्वज्ञानाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं; तर रिकाडरे रीसच्या कविता अभिजातवादाकडे झुकलेल्या आहेत. ‘बुक ऑफ डिसक्वाएट’ (अस्वस्थ माणसाची नोंदवही) या ‘न-कादंबरी’चा निवेदक आणि नायक (किंवा ‘न-नायक’) बर्नार्दो सोरेस हा काफ्काच्या अस्तित्ववादी नायकांच्या कुळीतला, त्यांचा पूर्वसुरी शोभेल असा आहे. पेसोआच्या कवितांमुळे आणि ‘द बुक ऑफ डिसक्वाएट’, ‘द एज्युकेशन ऑफ द स्टॉइक’ या कादंबरीसदृश गद्य पुस्तकांमुळे तो रिल्के, रॅम्बो, बॉदलेअर, जेम्स जॉईस, काफ्का, काम्यू अशा विसाव्या शतकातल्या महान लेखकांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.\nसाहित्याविषयीचे संकेत मोडणे हे आधुनिकवादातलं एक महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. पेसोआने संकेतांना उद्ध्वस्त करण्याचं कार्य साहित्यनिर्मितीच्या सर्व पातळ्यांवर केलं. ‘बुक ऑफ डिसक्वाएट’ हे महत्त्वाकांक्षी पुस्तक १९१३ पासून पुढे तो मृत्यूपर्यंत लिहीत होता. बर्नाडरे सोरेस हा लिस्बनमध्ये एकटेपण भोगत जगणारा कारकून आपल्या मनातले विचार लिहून ठेवतो, असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. त्याची शेकडो पानं पेटाऱ्यातल्या निरनिराळ्या लिफाफ्यांमध्ये ठेवलेली सापडली. आयुष्याच्या टप्प्यावर अनेक वेळा त्याची या पुस्तकाविषयीची योजना बदलत गेली. एकदा नायकही बदलला. काही नोंदींवर पेसोआने क्रमांक घातले होते, तर काही नोंदी ‘बुक ऑफ डिसक्वाएट’मध्ये समाविष्ट करायच्या किंवा नाहीत याविषयी त्याच्या मनात शेवटपर्यंत संदिग्धता होती. त्यामुळे पेटाऱ्यात सापडलेल्या सर्व नोंदींची छाननी करून त्यापासून ‘बुक ऑफ डिसक्वाएट’ची पोर्तुगीज भाषेतली अंतिम प्रत तयार व्हायला १९८२ साल उजाडावं लागलं. आणि त्यानंतरही प्रकाशित झालेलं हे पुस्तक निर्णायकरीत्या अंतिम प्रत आहेच असं म्हणता येणार नाही. इंग्रजीमध्ये या पुस्तकाची अनेक भाषांतरं उपलब्ध आहेत. त्या प्रत्येक आवृत्तीत नोंदींची संख्या वेगवेगळी आहे, क्रम वेगळे आहेत. मूळ पोर्तुगीज आवृत्तीशी प्रामाणिक राहत सर्व नोंदी (अगदी संशयास्पद नोंदींसह) समाविष्ट असलेलं ‘बुक ऑफ डिसक्वाएट’चं इंग्रजी भाषांतर रिचर्ड झेनिथ याने केलं आहे. लेखन अर्धवट ठेवण्याची किंबहुना त्याला निश्चित ‘आकार’ न देण्याची पेसोआची प्रवृत्ती या एकाच पुस्तकापुरती मर्यादित नाही. ‘द एज्युकेशन ऑफ स्टॉइक’ या पुस्तकाचा कल्पित लेखक बॅरन ऑफ तीव्ह याने, आपण पुस्तकाला पूर्णत्व देऊ शकत नाही म्हणून आलेल्या निराशेपोटी आत्महत्या केल्याचं पेसोआने लिहून ठेवलं आहे. याशिवाय त्याच्या बऱ्याच कथा, नाटकंही अपूर्ण अवस्थेत सापडली आहेत. पेसोआसाठी लेखन ही आयुष्यभर निरंतर चालणारी कृती होती. त्यामुळेच पुस्तक लिहून संपवणं आणि ते प्रकाशित करणं या गोष्टी त्याला अप्रिय असाव्यात.\nएखाद्या लेखकाचं व्यक्तिमत्त्व त्याच्या सर्व साहित्यातून सुसंगतपणे उभं राहत असतं, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. पेसोआने या समजुतीलाच सुरुंग लावला. त्याने साहित्य तर निर्माण केलंच, पण त्याचबरोबर या साहित्याच्या निर्मात्यांनाही निर्माण केलं. वाचक हे साहित्य वाचतो, तेव्हा त्यातून त्याला पेसोआच्या व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा, भूमिकेचा थांगही लागत नाही. वाचकाला भेटतो तो रिकार्दो रीस किंवा बर्नार्दो सोरेस. स्वत:च्या लेखनापासून इतकं तटस्थ राहणं पेसोआला कसं साधलं असेल इतरही लेखक कथा-कादंबऱ्यांतून पात्रांची निर्मिती करून त्यांना त्यांचे त्यांचे विचार, भूमिका देत असतातच. पण अशा पात्रांना त्या कथा-कादंबरीबाहेर मुळीच अस्तित्व नसतं. अशी पात्रं निर्माण करणं वेगळं आणि त्यांच्या भूमिकेत शिरून कथा, कविता लिहीत राहणं वेगळं. रिकाडरे रीस किंवा अल्बेर्तो कायरो किंवा बर्नार्दो सोरेस हे त्यांच्या कविता-कादंबरीबाहेरही लेखांतून, पत्रव्यवहारांतून, त्यांच्याविषयी पेसोआने लिहिलेल्या नोंदींमधून अस्तित्वात आहेत. मुख्य म्हणजे पेसोआ जिवंत होता तोवर ते त्याच्या मनात अस्तित्वात होते. या ‘अस्तित्वा’त इतक्या साऱ्या लोकांची गर्दी असल्यामुळे मला स्वत:ची स्वतंत्र अशी जाणीवच उरलेली नाही’, अशी तक्रार पेसोआने नोंदवून ठेवली आहे. याचा दुसरा अर्थ असा की, पेसोआ आणि कंपनीने केलेलं संपूर्ण लेखन (कविता, कथा, नाटकं यांच्यासह त्यांची पत्रं, नमित्तिक लेख, नोंदी इत्यादी) ही एकच मोठी जगङ्व्याळ साहित्यकृती मानली पाहिजे. असं मानलं तरच पेसोआचा लेखक म्हणून अफाटपणा काही प्रमाणात समजून घेता येईल.\nपेसोआच्या संदर्भातली गुंतागुंत इथेच थांबत नाही. एका ठिकाणी अल्वारो-द-काम्पोस म्हणतो, ”फर्नादो पेसोआ, काटेकोरपणे सांगायचं तर, अस्तित्वातच नाही.” या विधानामुळे पेसोआ आणि त्याने निर्माण केलेले कवी-लेखक यांच्यातली, प्रत्यक्ष आणि काल्पनिक यांच्यातली, भेदरेषाच नाहीशी होऊन जाते. पुढे १९६०नंतरच्या नव्या जगात बार्थ, देरीदा आणि फुको या तत्त्वज्ञांनी साहित्याची निर्मिती, लेखक या संकल्पनांविषयी मांडलेले नवे सिद्धांत पेसोआने विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच आपल्या ‘लेखनाच्या प्रयोगशाळे’त आपल्या पद्धतीने वापरून टाकले होते असं आता साहित्याचे काही अभ्यासक म्हणू लागले आहेत.\nआज विश्वसाहित्यात मानाचं स्थान प्राप्त झालेल्या या लेखकाभोवती मिथकांची वलयं बरीच तयार झाली आहेत. पण त्याचबरोबर लेखक-कलावंतांवरच्या त्याच्या प्रभावाची वलयंही दिवसेंदिवस अधिकाधिक विस्तारत आहेत. पास्कल मर्सयिर या जर्मन कादंबरीकाराच्या कादंबऱ्यांमध्ये पेसोआच्या साहित्याचे संदर्भ पेरलेले दिसतात. तर एन्रिक विला-मातास या स्पॅनिश लेखकाच्या जवळजवळ प्रत्येक कादंबरीत पेसोआ एक पात्र म्हणून भेटतो. मॅन्युएल-द-ऑलिविएरा या पोर्तुगीज दिग्दर्शकाच्या प्रत्येक चित्रपटात पेसोआचा एक तरी संदर्भ असतो. ‘द पोर्तो ऑफ माय चाईल्डहूड’ या चित्रपटात तर त्याने एका जुन्या चित्रफितीद्वारे प्रत्यक्ष पेसोआचंच दर्शन घडवलं आहे. इटालीयन कादंबरीकार आंतोनिओ ताब्बूची याने ‘द लास्ट फोर डेज ऑफ फर्नादो पेसोआ’ ही कादंबरी लिहिली आहे. पोर्तुगीज कादंबरीकार जुझे सारामागु याच्या ‘द इयर ऑफ डेथ ऑफ रिकार्दो रीस’ या कादंबरीत फर्नादो पेसोआच्या मृत्यूची बातमी वाचून ब्राझीलमध्ये स्थायिक झालेला रिकार्दो रीस हा त्याचा कवीमित्र पुन्हा पोर्तुगालमध्ये लिस्बनला परतून एका हॉटेलमध्ये उतरतो. कबरीतून बाहेर येऊन रीसला भेटतो. शेजारच्या स्पेनमध्ये तेव्हा यादवी युद्ध सुरू आहे. तिथले लाखो स्थलांतरित लिस्बनमध्ये आश्रयाला आले आहेत. त्या अस्थिर राजकीय-सामाजिक वातावरणात पेसोआने रीससोबत केलेल्या चर्चा म्हणजे ही कादंबरी.\nथोडक्यात, पेसोआ आणि त्याच्या मांदियाळीच्या कविता आणि गद्य साहित्य आज इंग्रजीसह अनेक भाषांत भाषांतरित होत आहे. मराठीत पेसोआ फारसा कोणाला ठाऊक नसला तरी शेजारच्या हिंदीत तो बराचसा अवतरलेला आहे. ‘एक बेचन का रोजनामा’ हा ‘द बुक ऑफ डिसक्वाएट’चा हिंदी अनुवाद आहे. पेसोआने कल्पित लेखक-कवींच्या द्वारे सुरू केलेलं लेखन अद्यापही थांबलेलं नाही. आता तर ते त्या पेटाऱ्याबाहेर वेगवेगळ्या दिशांनी वाढत आहे. आणि पेसोआदेखील या लेखनात एक कल्पित लेखक म्हणून, पात्र म्हणून सामावला आहे. पेसोआचं हे जग खरोखरच अद्भुत आहे.\nपुढील शनिवारच्या ‘बुकमार्क’मध्ये गिरीश कुबेर यांचे ‘बुक-अप’ हे पाक्षिक सदर\nबुकमार्क : पेसोआचा पेटारा\nबुकमार्क : पेसोआचा पेटारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-message-118011000010_1.html", "date_download": "2018-04-27T05:04:15Z", "digest": "sha1:QL2XPTZVKY7FVFL6RJB6MC3YZZNPE2PZ", "length": 9449, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ती .. | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतिला ना सगळंच हवं असतं सगळंच करायचं असतं मनापासून मन लावून..\nतिला सगळ्याची भारी हौस.. खाण्याची- खिलवण्याची, गाण्याची- कवितेची, फिरण्याची भटकंतीची आणि शांत गझल ऐकण्याची..\nतिला आवड आहे जगण्याची- समरसून , भरभरून\nखरेदी म्हणजे तर तिचा श्वास मग विंडो शोपिंग पण चालतं.. मूड ठीक करायला खरेदी हा एकमेव उपाय..\nसंदिप खरे असो किंवा अरूण दाते, आशा भोसले तर वाह.. जगजित ची गझ़ल तर ती ऐकतेच ऐकते आणि उडत्या गाण्यावर ठेका पण धरते..\nलावणी पण निषिद्ध नाही आणि अभंग ही वर्ज्य नाही..\nबाहेरचं जग पण तिला खुणावतं, त्याच बरोबर घराकडे तिचं दुर्लक्ष नाही..\nकर्तव्यात कणभर कसूर नाही..\nजसा प्रसंग तसा तिचा वेष आणि वागणं.. पूजेला साडी आणि डान्स करताना मिडी , यात तिला वावगं वाटत नाही.. सर्व प्रकारची मजा तिला आवडते, सर्व अनुभव तिला घ्यायची इच्छा आहे..\nतिला घर पण सांभाळायचं आहे, मुलांकडे लक्ष द्यायचं आहे, घरातल्या इतर गोष्टीत तिला रस आहे.. आणि त्याच बरोबर तिला स्वतः ची आवड,ऋची पण जपायची आहे.. छंदात मन रमवायचं आहे, काही तरी नवीन, धाडसी करायचं आहे.. सगळ्यांच्या नजरेत स्वतः ला सिद्ध करायचं आहे.. स्वतः चं अस्तित्व तिला खुणावतं आहे..\nऋण फेडण्यासाठी श्रम करायची तयारी आहे, स्वतः ची कला जोपासण्यासाठी​ ती उत्सुक आहे..\nकेवळ वाहवा मिळवण्यासाठी नव्हे, तर एका कौतुकाच्या शब्दासाठी, तिची सारी धडपड आहे..\nतिला जगण्याची आवड आहे, स्वत्व जगण्याची ओढ आहे, मित्र मैत्रिणीमधे रमण्याची आस आहे,\nफक्त तिला एक खंबीर साथ हवी आहे, मूक संमती हवी आहे, तिच्या पंखात बळ भरणारी, तिच्या सोबत असणारी प्रेमळ संगत हवी आहे....\n... समस्त मैत्रीणीस समर्पीत...\nशिक्षणाचा आणि अकलेचा काहीही संबंध नसतो\nयावर अधिक वाचा :\nवीरे दी वेडींग सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित\nकरिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तख्तानी स्टारर वीरे दी वेडींग सिनेमाचा ...\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन\nटेलिव्हिजनच्या विविध मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता ...\nरीना चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nनिसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...\nतिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट महोत्सव पुणे २०१८\nदरवर्षी प्रमाणे यंदाही शिवस्वराज्य प्रतिष्ठान तर्फे, तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/anuj-loya-gives-clarification-on-justice-loya-case-279768.html", "date_download": "2018-04-27T04:57:00Z", "digest": "sha1:MH7GMMQUI4SO76BEPUGJJBKY2S5GLSQA", "length": 14221, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्या.लोया मृत्यू प्रकरणी आमचा कुणावरच आक्षेप नाही - अनुज लोयाचं स्पष्टीकरण", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nन्या.लोया मृत्यू प्रकरणी आमचा कुणावरच आक्षेप नाही - अनुज लोयाचं स्पष्टीकरण\nआज त्यांच्या मुलाने नागपुरात पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी त्याचा आणि इतर कुटुंबियांचा कुणावरच आक्षेप नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.\nमुंबई, 014 जानेवारी- न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूप्रकरणी आता एक नवीन वळण आलं आहे. आज त्यांच्या मुलाने पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी त्याचा आणि इतर कुटुंबियांचा कुणावरच आक्षेप नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.\nजस्टिस बी.एच. लोयांच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांच्या मनात कोणतीही शंका नसल्याचं त्यांचा मुलगा अनुज लोया यानं म्हटलंय. अनुज लोया यानं मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यानं लोया कुटुंबीयांची भूमिका मांडली. लोया यांना नागपुरात जेव्हा हार्ट अॅटॅक आला होता. त्यावेळी त्यांच्यावर योग्य उपचार झाले. लोया यांच्या मृत्यूबाबत काही बोलण्यासाठी काही संस्था आणि व्यक्ती हैराण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. लोया यांच्या मृत्यूबाबत कोणतंही राजकारण करायचं नाही असंही त्यानं सांगितलं. कुणीही जस्टिस लोया यांच्या मृत्यूसंदर्भात कुटुंबाला काहीही विचारण्याचा प्रयत्न करू नये असंही अनुजनं शेवटी सांगितलं.\nदोन वर्षांपूर्वी लोया यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी सोहराबुद्दीन खून खटल्यात विशेष न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याप्रकरणी कुटुंबिय वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्यात असल्यामुळे भावनेच्या भरात वेगवेगळे संशय व्यक्त गेले होते असं त्याने सांगितलं. पण आता कुठलेच संशय आमच्या मनी कुठलाच संशय नसल्याचं त्याने स्पष्ट केलंय. दरम्यान याप्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी केली होती. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनीही याचप्रकरणी न्यायाधीश नियुक्ती योग्य प्रकारे केलं नसल्याचं विधान केलं होतं.\nदोन महिन्यांपूर्वी एका मासिकात न्या. लोया यांच्या मृत्यूबद्दल काही खळबळजनक गोष्टी प्रकाशित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण प्रकाशझोतात आलं असून त्यावरून राजकारण केलं जात असल्याचा आरोप होत होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/apatyajnmache-samajbhan-news/articles-in-marathi-on-pregnancy-and-childbirth-1612154/", "date_download": "2018-04-27T05:03:14Z", "digest": "sha1:CYMPRCOGPZMWOFKYZD7JZQHCDZ5XN3MY", "length": 21406, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles in Marathi on Pregnancy and Childbirth | गर्भावस्थेतलं समाजमन | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nगर्भावस्था आणि अपत्यजन्म हे दोन्ही जगातील जवळपास प्रत्येक कुटुंबासाठी जिव्हाळ्याचे प्रसंग आहेत.\nगर्भावस्था आणि अपत्यजन्म हे दोन्ही जगातील जवळपास प्रत्येक कुटुंबासाठी जिव्हाळ्याचे प्रसंग आहेत. हे अनुभव त्या गर्भवतीसाठी तर कौतुकाचे असतातच, पण त्याबद्दलची उत्सुकता ही कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती, नातेवाईक आणि मित्रपरिवारात असते. सर्वसाधारणपणे या प्रसंगाचा शेवट हा गोडच होतो किंवा गोड व्हावा असं अपेक्षित असतं. त्या गर्भवतीला वेदना होत असतात, नातेवाईकांची धावपळ होत असते, तरी त्यात एक आनंद होत असतो. एरवी दुसऱ्या कोणत्याही त्रासासाठी डॉक्टरची भेट, रुग्णालयात दाखल होणे, औषध-गोळ्या-इंजेक्शन – सलाइन घेणे या फार काही स्वागतार्ह गोष्टी नाहीत. गर्भावस्था आणि बाळंतपणाच्या बाबतीत असं होत नाही. पूर्वी बाळंतपण म्हणजे ज्याला आपण नॉर्मल डिलिव्हरी म्हणतो असंच अपेक्षित असायचं, पण गेल्या काही वर्षांत सिझेरियन होणं ‘नॉर्मल’ झालं आहे असं थोडंसं अतिशयोक्ती करून म्हणता येईल.\nगर्भवती स्त्री आणि जन्माला येणारं मूल या दोघांसाठी वरदान ठरलेल्या ‘सिझेरियन सेक्शन’ ही शस्त्रक्रिया आज समाजाच्या दृष्टिकोनातून ‘बदनाम’ आहे. या बदनामीसाठी जबाबदार कोण असा प्रश्न विचारल्याशिवाय राहवत नाही. डॉक्टरांची मनमानी होत आहे का असा प्रश्न विचारल्याशिवाय राहवत नाही. डॉक्टरांची मनमानी होत आहे का गर्भवती स्त्रियांची वेदना सहन न करण्याची इच्छा हा मुद्दा प्रभावशाली होत आहे का गर्भवती स्त्रियांची वेदना सहन न करण्याची इच्छा हा मुद्दा प्रभावशाली होत आहे का पैसा-कंपनी ‘पे’ करणार असल्यामुळे किंवा आरोग्य विमा घेतलेला असल्यामुळे नातेवाईकांची संमती कारणीभूत आहे का पैसा-कंपनी ‘पे’ करणार असल्यामुळे किंवा आरोग्य विमा घेतलेला असल्यामुळे नातेवाईकांची संमती कारणीभूत आहे का ही आणि अशी अनेक अवैद्यकीय कारणे आज सिझेरियन नामक ‘साथीच्या रोगाचा’ जगभर फैलावासाठी जबाबदार आहेत अशी चर्चा आहे. नॉर्मल का सिझर ही आणि अशी अनेक अवैद्यकीय कारणे आज सिझेरियन नामक ‘साथीच्या रोगाचा’ जगभर फैलावासाठी जबाबदार आहेत अशी चर्चा आहे. नॉर्मल का सिझर हा सध्याच्या काळात खूप संवेदनशील आणि चर्चेचा मुद्दा झाला आहे. सिझेरियन करण्याचा निर्णय घेत असताना फक्त त्या मातेची अवस्था आणि पोटात असलेल्या बाळाची तब्येत महत्त्वाची ठरते की अन्य काही कारणांचा त्या निर्णयप्रक्रियेवर प्रभाव असतो; असलाच तर ती कारणे विचारात घेणे योग्य की अयोग्य याचा या सदरातून केला जाणारा ऊहापोह वाचकांच्या ज्ञानात भर पाडणारा असेल.\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील - उद्धव ठाकरे\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n‘सिझेरियन सेक्शन’ झालं आणि मुलगा झाला की ती गर्भवती आणि नातेवाईक खूश होतात आणि मुलगी झाली की आजही, एकविसाव्या शतकातदेखील नाराज होतात. सिझेरियन झालं हरकत नाही; पण निदान मुलगा झाला असता तर सिझेरियन झाल्याचं काही वाटलं नसतं, असं म्हणणारी माणसं भेटली. पैसे सिझेरियनच्या बिलाइतके घ्या, पण डिलिव्हरी नॉर्मल करा, असं म्हणणारी माणसंदेखील भेटली. सिझेरियन होऊन मुलगा झाला की नातेवाईकांचा सिझेरियन या शस्त्रक्रियेला सुरुवातीला असलेला विरोध तितकासा उरत नाही. एवढंच नाही तर डॉक्टरदेखील मुलगा झाला की आनंदी होतात आणि मुलगी झाली की गुपचूप बसतात हे भयावह आहे. मग, सिझेरियनच्या बाबतीत काय खरं आणि काय खोटं याचा शोध घेणं गरजेचं आहे. या संदर्भातील डॉक्टर म्हणून आलेले अनुभव वाचकांसमोर मांडणं महत्त्वाचे आहे. त्या प्रत्येक अनुभवातून आपल्याला समाजासाठी नेमका संदेश देता येईल, जेणेकरून या बाबतीत डॉक्टर आणि समाज यांमध्ये जी दरी निर्माण झालेली आहे ती कमी करता येईल. गैरसमज दूर करता येतील.\nगर्भावस्था आणि बाळंतपण हा विषय केवळ नॉर्मल का सिझर, एवढय़ापुरताच मर्यादित नाही. अपत्यजन्मासंबंधित अनेक विविध अनुभवांतून आम्हा डॉक्टरांना जावे लागते. या अनुभवानंतर असं वाटतं की, गर्भावस्था आणि बाळंतपणाच्या बाबतीत घराघरांतून पारंपरिक प्रथांचा पगडा अजूनही म्हणावा तितका कमी झालेला नाही. आई, सासू, काकू-मावशी-आत्या, प्रसंगी मोलकरीणदेखील, त्या गर्भवती किंवा नुकत्याच बाळंत झालेल्या स्त्रीस अनेक बारीकसारीक सूचना अधिकारवाणीने देतात. त्यातील बऱ्याच गैरलागू असतात. काही वेळेस अशा सूचनांचं पालन करताना अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. या सर्व आया आणि सासवांना या लेखमालेत मांडलेल्या विचारातून शहाणं करता येईल. शिवाय पतीराजांनाही, जे पुरुष अशा अवस्थेत आपल्या पत्नीला योग्य ती ‘साथ’ देत नाहीत त्यांनादेखील या लेखमालेतून काही सूचना दिल्या पाहिजेत असं वाटतं.\nगर्भ राहिल्याची ‘गुड न्यूज’ कळल्यापासून ते बाळंतपण होईपर्यंत ‘सगळं काही व्यवस्थित’ आहे ना काही काळजी करण्यासारखं तर नाही ना काही काळजी करण्यासारखं तर नाही ना या प्रश्नांना डॉक्टरांना उत्तर द्यावं लागतं. रुग्णाला आणि नातेवाईकांना या प्रश्नांचं ‘हो’ उत्तर अपेक्षित असतं. अपेक्षित ‘हो’ म्हणताना डॉक्टरांच्या मनातदेखील ‘धाकधूक’ असते. गर्भावस्था आणि अपत्यजन्माच्या बाबतीत कधी काय होईल हे डॉक्टरांना माहिती असतं आणि समाजाला सगळं काही व्यवस्थित व्हावं असं वाटत असतं. ही परिस्थितीच अनेक प्रसंगांना आणि अनुभवांना जन्म देत असते. त्याचा अभ्यासपूर्ण मागोवा या लेखमालेतून घ्यायचा आहे. समाजमनातून निर्माण झालेल्या प्रसंगाची ‘शिदोरी’ घेऊन समाजाला अपत्यजन्माच्या विषयात ‘पास’ करायचे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील - उद्धव ठाकरे\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/sarvarthane-jodidar/", "date_download": "2018-04-27T04:55:32Z", "digest": "sha1:VD3T6YF46RJBKUKUCVKSXXGYWHIVMKWA", "length": 13497, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सर्वार्थाने जोडीदार | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nअनुभवांना उजाळा देण्याचा, त्याच वाटेवरून पुन्हा एकदा जाण्याचा हा प्रयत्न आहे.\n‘‘मी लग्नासाठी स्वत:ला १७ ठिकाणी दाखवून घेणार नाही\nमी आणि विनया एकमेकांना लग्नासाठी म्हणून भेटलो तेव्हा आम्ही दोघांनीही तिशी पार केली होती.\n‘‘पारोमिता आणि माझी भेट अमेरिकेतल्या येल विद्यापीठात झाली.\n‘‘मला आणि मंगेशला भेटून २३-२४ वर्षे झालीत.\n‘‘लीना आणि माझं लग्न पारंपरिक पद्धतीने एकमेकांना बघून, बोलून झालं.\nविदिता वैद्य यांचा जन्म मुंबईमधल्या गुजराती कुटुंबात झाला.\n‘‘मुक्ता आणि मी एकमेकांना लहानपणापासून ओळखत होतो\nसंदेश कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांच्या मधला हाच मोकळेपणा त्यांच्या नात्याला जिवंत ठेवतो आहे.\nएकमेकांसाठी वेळ काढला तरच नाती फुलतात यावर आम्हा दोघांचाही विश्वास आहे.\nदीपकला मी भेटले तेव्हा महाविद्यालयात होते. माझं वय जेमतेम २२ वर्षांचं\n‘‘इतक्या वर्षांमध्ये आम्हा दोघांचं व्यावसायिक, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्य एकच झालं आहे.’’\n‘‘आमचं घर तसं जुन्या वळणाचं होतं. घरात लोकप्रिय वाचनाची आवड होती\nखडतर लढय़ातली भक्कम साथ\n‘‘इतरांचं प्रथमदर्शनी प्रेम असतं, तसं आमचं प्रथमलिखाणी प्रेम होतं.\nअश्विनीच्या अनेक गुणांचे आशुतोषना कौतुक आहे..\nभौतिक उपस्थिती नसली तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एकमेकांच्या सतत संपर्कात राहणं शक्य झालं आहे.’’\nदहा वर्षांच्या सर्जनशील वैवाहिक सहप्रवासाविषयी..\nकाम आणि मैत्रीची परिपक्व सांगड\nसुदैवानं महाराष्ट्राचं राजकीय नेतृत्व प्रगल्भ आहे\nआभा यांनी ९०च्या दशकात हे काम सुरू केलं तेव्हा त्याबद्दल फारशी कोणाला माहिती नव्हती.\nएक तरी मूल व्हावं म्हणून झुरणाऱ्या असंख्य दाम्पत्यांसाठी डॉ. नंदिता पालशेतकर हे नाव नवीन नाही.\nविशालसारखा जोडीदार भेटल्यामुळे स्वतंत्र व्यवसायाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचं आदिती सांगते.\nलग्नानंतरचा काळ अंजलीच्या आयुष्यात अगदी झंझावाती होता असंच म्हणावं लागेल.\nबायको अगदी खूश झाली होती, कारण आजपर्यंत तिने कधीच कोण्या नवऱ्याने असे सगळे केलेले बघितलेच नव्हते.\n१९७८ मध्ये थोर कन्नड साहित्यिक शिवराम कारंत यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/bike-tracker-secumore-android-app-117122900014_1.html", "date_download": "2018-04-27T05:03:32Z", "digest": "sha1:OWBFNWCVUJJ7DTPRGVW6MMKHUC3NDUPD", "length": 10640, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आता बाईक आणि कार चोरीला बसणार आळा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआता बाईक आणि कार चोरीला बसणार आळा\nबाईक आणि कार यांच्या चोरीचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. मात्र एक खास डिव्हाईस लॉन्च झाले आहे. याला रियल टाईम मिनी ट्रॅकींग डिव्हाईस म्हणतात. हे डिव्हाईस कार, बाईक, बॅग किंवा इतर कोणत्याही गोष्टीसोबत कनेक्ट केल्यास ते त्या वस्तूचे रियल टाईम पोजिशन दर्शवते. त्याचे नाव आहे\nसिक्योमोर (Secumore). हे डिव्हाईस तुम्हाला ऑनलाईन केवळ १५७५ रुपयांना मिळेल.\nया डिव्हाईसची खासियत म्हणजे हे डिव्हाईस इंटरनेटशिवाय काम करेल. त्यामुळे याचा वापर तुम्ही कुठेही करू शकता. या डिव्हाईसमध्ये एक नॅनो सिम इन्सर्ट करा आणि अॅपच्या मदतीने डिव्हाईस ट्रॅक करू शकता.हे डिव्हाईस 2G GSM/GPRS/GPS, TCP/IP नेटवर्कवर काम करेल. यात रिचार्जेबल बॅटरी आहे ज्याचे बॅकअॅप सुमारे ३ दिवस राहिल. हे वॉटरप्रुफ आहे. यात मायक्रोफोन आहे. म्हणजे हे डिव्हाईस जिथे कुठे असेल तिथल्या गोष्टी, आवाज तुम्हाला ऐकू येईल. त्याचबरोबर डिव्हाईसला SMS च्या मदतीने ही नियंत्रित करता येईल.\nकी-चेन सारखे हे डिव्हाईस असेल. त्याच्या पाठीमागे चार्जिंग प्वाइंट आणि खाली चार्जिंग ट्रे तर दूसरीकडे पॉवर बटण आणि LED दिलेली आहे.डिव्हाईसला स्मार्टफोनने कनेक्ट करण्यासाठी यात नॅनो सिमकार्ड इन्सर्ट करून कॅप नीट लावा. त्यानंतर पॉवर बटण ऑन करा. त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये सिक्योमोर (Secumore)अॅप डाऊनलोड करा.\nफनी लोकं बेडवर अव्वल\nश्री. गणपती घरी आणण्याचे मुहूर्त\nFriendship Day : घट्ट मैत्रीचा फंडा...\nमैत्रिणी माझ्या किती किती गोड...\nFriendship Day : जुनं सारं जपताना नव्याशी जमवून घेतलं\nयावर अधिक वाचा :\nजियो तर्फे लवकरच मेगा भरती\nरिलायन्स जिओकडून चालू आर्थिक वर्षात 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ...\nनाणार प्रकल्पाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी: सुनिल तटकरे\nसध्या नाणार प्रकल्पाबाबत संपूर्ण राज्य संभ्रमावस्थेत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ...\nसध्याच्या सरकारात अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही ...\nशिवसेनेने सामना वृत्तपत्रातून रेणुका चौधरी यांच्या कास्टिंग काऊच आरोपावर टीका केली असून ...\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nरेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी\nशाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन ...\nनोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा\nनोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B0_%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87,_%22%E0%A4%A6_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE%22_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2018-04-27T04:47:18Z", "digest": "sha1:XU3RGCKLO5LGC4Q2S2YODVX2BBGZSFY4", "length": 3461, "nlines": 53, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "बाळ गंगाधर टिळक यांचे, \"द मराठा\" मधील इंग्रजी लेखांचे मराठी अनुवाद - विकिस्रोत", "raw_content": "बाळ गंगाधर टिळक यांचे, \"द मराठा\" मधील इंग्रजी लेखांचे मराठी अनुवाद\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nकाय शिवाजी नॅशनल हिरो नाहीत \nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१३ रोजी ०८:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kerosene-vendor-pandharpur-10318", "date_download": "2018-04-27T04:23:50Z", "digest": "sha1:6WBMXRKEPX36J2VF6ZBCKKQ4B6HZ362A", "length": 12464, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "kerosene vendor in pandharpur आषाढीच्या तोंडावर केरोसीन विक्रेत्यांचे राजीनामा अस्त्र | eSakal", "raw_content": "\nआषाढीच्या तोंडावर केरोसीन विक्रेत्यांचे राजीनामा अस्त्र\nगुरुवार, 30 जून 2016\nपंढरपूर - ऐन आषाढी यात्रेच्या तोंडावर तहसीलदारांनी मागण्यांसंदर्भात चर्चा न करता कारवाई करण्याचा इशारा दिल्याने शहरातील सर्व 50 केरोसीन विक्रेत्यांनी आज नायब तहसीलदारांना भेटून सामूहिक राजीनामा पत्र सादर केले. यासंदर्भात तातडीने तोडगा न निघाल्यास आषाढी यात्रेत वारकऱ्यांना रॉकेलसाठी फिरावे लागणार आहे.\nपंढरपूर - ऐन आषाढी यात्रेच्या तोंडावर तहसीलदारांनी मागण्यांसंदर्भात चर्चा न करता कारवाई करण्याचा इशारा दिल्याने शहरातील सर्व 50 केरोसीन विक्रेत्यांनी आज नायब तहसीलदारांना भेटून सामूहिक राजीनामा पत्र सादर केले. यासंदर्भात तातडीने तोडगा न निघाल्यास आषाढी यात्रेत वारकऱ्यांना रॉकेलसाठी फिरावे लागणार आहे.\nयासंदर्भात रॉकेलविक्रेता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, \"\"पंढरपूर शहरातील बिगर गॅसधारकांचा सर्व्हे 1996 पासून केलेला नाही. शहरातील बोगस कार्ड शोधले; परंतु संबंधितांचे गॅसकनेक्‍शन कमी केले नाही. ग्रामीण भागातील शिधापत्रिका धारकांकडे गॅस आहे. परंतु शहरातील रॉकेलचा कोटा कमी करून ग्रामीण भागाला दिला. गॅसधारक कमी केले नाहीत. जानेवारी 2015 पासून मंत्र्यांसह सर्वांना मागण्यांची निवेदने दिली; प्रत्यक्ष भेटी घेतल्या, परंतु तरीही आमच्या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. रॉकेल विक्रेत्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने नाइलाजास्तव आम्हाला आषाढी यात्रेत रॉकेल विक्री करणार नाही, असा लेखी इशारा द्यावा लागला होता. परंतु त्यावर चर्चेतून मार्ग काढण्याऐवजी तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, पुरवठा अधिकारी यांनी कारवाईची भाषा केल्याने शहरातील आम्ही 50 केरोसीन विक्रेत्यांनी सामुदायिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला असून हे निवेदन हेच सामूहिक राजीनामे समजावेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर रॉकेलविक्रेता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार देशपांडे व अध्यक्ष अप्पा कोकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nवीरपत्नींना 1 मेपासून मोफत एसटी प्रवास\nनाशिक - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत वीरपत्नींना मोफत एसटी प्रवासाची सुरवात...\nलग्नासाठी रुपयाचाही खर्च नाही\nपुणे - लग्नसोहळा म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च... मुलीचं लग्न त्यातही अधिक खर्चिक... लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडताना आई-वडिलांचे होणारे हाल......\nफुरसुंगीत वाया जाते पाणी\nफुरसुंगी - भेकराईनगरच्या ढमाळवाडीत पालिकेने टॅंकरचे पाणी साठविण्याच्या पुरेशा टाक्‍या न ठेवल्याने थेट टॅंकरच्या पाइपमधूनच नागरिक पाणी भरत असल्याने...\nराजकीय इच्छाशक्तीतूनच शिक्षण व्यवस्थेचा विकास - प्रतापराव पवार\nपुणे - शिक्षण व्यवस्थेच्या विकासासाठी फक्त इच्छा असून चालत नाही, तर त्यासाठी प्रचंड राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्ती आवश्‍यक असते. त्या माध्यमातून...\nपीएमपीच्‍या प्रवाशांत तीन लाखांची\nपुणे - पीएमपीच्या इतिहासात यंदाच्या एप्रिलमधील सोळा दिवसांत प्रवासी संख्या सात वेळा दहा लाखांपेक्षा कमी झाली आहे. त्यात तीन वेळा, तर नऊ लाखांपेक्षा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/vaachakshef/", "date_download": "2018-04-27T04:51:15Z", "digest": "sha1:RFUBOBSHT2RAFFTP5R5CRMCMT2WBPS2N", "length": 14003, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वाचक शेफ | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nप्रथम भेंडी स्वच्छ धुऊन मधोमध चिरून घ्यावी आणि गॅसवर एका तव्यामध्ये तेल तापत ठेवावे...\nसामुग्री : पाच-सहा सिमला मिरच्या, तीन उकडलेले बटाटे, अर्धा कप मटार, एक टोमॅटो, सुके मसाले, तूप इच्छेनुसार, कांदा.\nडाळीची रंगीबेरंगी पौष्टिक कोशिंबीर\nसर्व डाळी एक-दीड तास अगोदर भिजवा. नंतर चाळणीत निथळून घ्या.\nप्लास्टिकच्या कागदाला तेल लावावे व गोल वडा थापावा.\nगुलाबी रंग निखळ प्रेमाचे प्रतीक आहे म्हणून विशिष्ट दिवसांसाठी हा पदार्थ आपल्या प्रियजनांना जरूर खिलवावा.\nसाहित्य : बासमती तांदूळ- २ वाटी, पालक - १ जुडी, जिरे - १ टीस्पून, गरम मसाला - १ टीस्पून, हळद - १/२ टीस्पून...\nसाहित्य : आवळा गर एक वाटी, मीठ, साखर दोन वाटी...\nसाहित्य : सारणाकरिता १ वाटी तीळ, २ चमचे बेसन, ३/४ वाटी गूळ, सुके खोबऱ्याचा कीस...\nतांदूळ पॅनमध्ये मंद आचेवर तांबूस होईपर्यंत भाजावे. उडीद डाळ धने इ. साहित्य क्रमाक्रमाने स्वतंत्र भाजावेत.\nबाजारातील अनेक महाग पाककृती मसाल्यासाठी बाजारात जावे लागते.\nसाहित्य : पाव किलो मैदा, चार चीझ क्यूब, अगदी थोडं मीठ (कारण चीझ खारट असते.) गरम तेलाचे मोहन.\nअख्ख्या मुगाचा पौष्टिक ढोकळा\nएक वाटी सबंध हिरवे मूग घेऊन ६ ते ८ तास पाण्यात भिजवून ठेवावेत.\nसाहित्य : एक किसलेली मोठी काकडी, भाजलेला रवा, पालक पाने, हिरवी मिरची...\nसाहित्य : एक वाटी उडीद डाळ, तीन वाटी तांदूळ, दोन लहान चमचे मीठ, १/२ किलो बटाटा\nसाहित्य : १ वाटी बारीक चिरलेली फरसबी, १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा...\nसाहित्य :पारीकरिता :१ वाटी बेसन, हळद, १ छोटा चमचा ओवा, चवीपुरते मीठ.\nआठळ्या (फणसाच्या बिया) चवळी मसाला मिक्स\nसाहित्य : २०० ग्रॅम, आठळ्या, २०० ग्रॅम चवळी, १ कांदा, १ टोमॅटो, १ टी. स्पून प्रत्येकी धने जिरे पावडर\nसाहित्य : १ वाटी बासमती तुकडा तांदूळ, दीड वाटी टॉमेटो प्युरे, १ वाटी साखर, अर्धा वाटी साजूक तूप\nसाहित्य : २ वाटी मैदा, २ वाटी बारीक रवा, २ वाटी तूप, १/२ वाटी दूध, २ वाटी बारीक साखर, वेलची पावडर.\n४) सूपसाठी : कलिंगडच्या बारीक फोडी मिक्सरमध्ये टाकाव्यात.\nसाहित्य : १ जुडी कोथिंबीर, एक कांदा, एक उकडलेला बटाटा, चणा डाळ पीठ, २ चमचे तांदळाचे पीठ, मीठ, साखर...\nसाहित्य : मोठे बन्स, ढोबळी मिरची, कांदा, हिरव्या मिरच्या, पनीर, मोझेरोला चीझ, मशरूम, हवे असल्यास चिकनचे मीठ घालून शिजवलेले तुकडे...\nसाहित्य : खारीक- २०५ ग्रॅ., काजू १०० ग्रॅ., बदाम १०० ग्रॅ., खसखस ५० ग्रॅ., कणीक २ वाटय़ा\nसाहित्य : २५० ग्राम स्पॅगेटी, १ टी स्पून रेड चिली फ्लेक्स, ३ लसूण पाकळ्या बारीक चिरून\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/gold-117120500005_1.html", "date_download": "2018-04-27T04:55:48Z", "digest": "sha1:3A36XWA6ZRDXTBSPESTN7TS4M7NPMWPP", "length": 9368, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सोन्याचे भाव 300 रुपयांनी घसरले | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसोन्याचे भाव 300 रुपयांनी घसरले\nसोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे भाव 300 रुपयांनी पडून 30,200 रुपये प्रतीतोळा झाले आहेत. सोनारांकडून होत असलेली मागणी घटल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत.\n99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 30,200 रुपये आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 30,050 रुपये एवढी आहे. सोन्याबरोबरच चांदीचे भावही 150 रुपयांनी कमी झाले आहेत. चांदीची किंमत 39,000 रुपये प्रतीकिलो झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर आणखी कमी होतील, असा अंदाज सोने व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सोनं खरेदी करण्यासाठी आणखी थोडे दिवस थांबण्याचा सल्लाही व्यापारी देत आहेत.\nस्टेट बँक ऑफ इंडियाची ग्राहकांसाठी नवी सेवा\nफळांचा राजा आंबा अर्थात हाफुस बाजारात दाखल\nआता 24 कॅरेटच्या सोन्यासाठी नवा हॉलमार्क\nसोने आणि चांदीचे भाव घसरले\nसर्व डाळींच्या निर्यातींवरचे प्रतिबंध हटवले\nयावर अधिक वाचा :\nजियो तर्फे लवकरच मेगा भरती\nरिलायन्स जिओकडून चालू आर्थिक वर्षात 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ...\nनाणार प्रकल्पाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी: सुनिल तटकरे\nसध्या नाणार प्रकल्पाबाबत संपूर्ण राज्य संभ्रमावस्थेत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ...\nसध्याच्या सरकारात अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही ...\nशिवसेनेने सामना वृत्तपत्रातून रेणुका चौधरी यांच्या कास्टिंग काऊच आरोपावर टीका केली असून ...\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nरेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी\nशाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन ...\nनोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा\nनोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/ipl-2018-schedule-time-table-match-list-fixtures-117120100005_1.html", "date_download": "2018-04-27T04:58:53Z", "digest": "sha1:VT3SZJSRC3Q4AJ2PGK3VU4RVCIBJQTFM", "length": 9795, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आयपीएलच्या वेळेत बदल होणार, सामने दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआयपीएलच्या वेळेत बदल होणार, सामने दुपारी ३ आणि संध्याकाळी ७\nइंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमध्ये लवकरच नवीन बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आयपीएलचे यापुढच्या मोसमातील सामने हे दुपारी तीन आणि संध्याकाळी सात वाजता खेळवण्यात येतील. याआधी आयपीएलच्या मागील दहा मोसमात दुपारी चार आणि रात्री आठ वाजता सामन्यांना सुरुवात होत होती. पण आता लवकरच हे नवे बदल करण्यात येणार आहेत.\nयासंदर्भातला प्रस्ताव आयपीएल कमिशनर राजीव शुक्ला यांनी बीसीसीआय आणि आयपीएल प्रशासकीय समितीसमोर ठेवला आहे. आयपीएलच्या सर्व फ्रेंचायझींना हा निर्णय मान्य असून केवळ प्रसारणाचे हक्क असलेल्या स्टार इंडियाच्या संमतीची आवश्यकता असल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.\nआयसीएसई आणि आयएससी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nमहापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर\nआगामी एमपीएससी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल\n‘गँगरेप पीडित’ तरुणी रिक्षात बसली का भाजपा खासदार किरण राव\nधर्मांतर कर अर्थात हिंदू हो तरच लग्न करेल, मुलीची मागणी\nयावर अधिक वाचा :\nआयपीएलच्या वेळेत बदल होणार\nसामने दुपारी ३ आणि संध्याकाळी ७\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pmps-diverse-new-bus-12886", "date_download": "2018-04-27T04:46:58Z", "digest": "sha1:3OVKVLRJXKTL6AGIHH7OJSYM26G3IEI4", "length": 13547, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "PMP's diverse new bus पीएमपीच्या नव्या बस वैविध्यपूर्ण | eSakal", "raw_content": "\nपीएमपीच्या नव्या बस वैविध्यपूर्ण\nशुक्रवार, 30 सप्टेंबर 2016\nपुणे - पीएमपीच्या ताफ्यात येणाऱ्या नव्या बसगाड्यांचा रंग आणि रचना आकर्षक असून, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रंगांतील बसगाड्या असतील, अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी दिली.\nपुणे - पीएमपीच्या ताफ्यात येणाऱ्या नव्या बसगाड्यांचा रंग आणि रचना आकर्षक असून, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रंगांतील बसगाड्या असतील, अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी दिली.\nबसगाड्यांचा रंग आणि रचनेसंदर्भात 5 ते 12 ऑक्‍टोबर या कालावधीत नागरिकांचा कौल जाणून घेतला जाणार आहे. त्यानंतर प्रवाशांच्या सूचनांनुसार बसगाड्यांचे रूप ठरविण्यात येणार आहे. पीएमपीची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या सुमारे दीड हजार बसगाड्या आकर्षक करण्याचा प्रयत्न आहे. \"बीआरटी‘ सेवेतील बसगाड्यांची रचना स्वतंत्र असून, या गाड्यांसाठी वेगळा रंग राहणार आहे. अन्य मार्गांवरील बसगाड्यांसाठी रंगसंगती आणि रचना (डिझाईन) तयार केली आहे. त्यात प्रामुख्याने पर्यावरणाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मांडणी केलेली असेल. पक्ष्यांची चित्रेही रेखाटली जातील. विद्यार्थ्यांच्या सेवेत असलेल्या बसगाड्यांसाठी स्वतंत्र रचना तयार करून घेतली जाणार आहे. त्याची छायाचित्रे प्रसिद्ध करून नागरिकांकडून कौल घेतला जाणार आहे. त्यासाठी 7887810000/1/2/3 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nकुमार म्हणाले, ‘बसगाड्या आकर्षक करत असताना त्यावर जाहिराती केल्या जाणार नाहीत. त्याऐवजी बसच्या आतील बाजूला डिजिटल बोर्ड लावून जाहिरातींची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्या त्या मार्गावरील बसउत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न राहणार आहे. पीएमपी ताफ्यातील जुन्या बसगाड्यांचा रंग बदलण्याबाबत विचार सुरू असून, त्याचा निर्णय होईल.‘‘\nतळेगावचा प्रकल्प पिंपरीत आणणार\nओल्या कचऱ्यापासून \"बायो सीएनजी‘ तयार करण्याचा प्रकल्प \"बीओटी‘ तत्त्वावर तळेगाव येथे उभारला आहे. या प्रकल्पातील बायो सीएनजीचा बसगाड्यांसाठी वापर होऊ शकतो. या प्रकल्पाला \"एआरएआय‘ आणि \"डीआरडीई‘ची मंजुरी मिळाली आहे. तळेगाव येथून \"सीएनजी‘ पिंपरीतील \"पीएमपी‘ डेपोत आणण्याचे नियोजन आहे. या डेपोतून बाहेर पडणाऱ्या बसगाड्या \"बायो सीएनजी‘वर धावू शकतील. कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या \"सीएनजी‘वर सार्वजनिक वाहतूक सेवेतील बसगाड्या चालविण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम ठरेल, असेही कुमार यांनी स्पष्ट केले.\nतावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्य सरकार तोंडघशी\nकोल्हापूर - गेले काही दिवस गाजत असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्य सरकार तोंडघशी पडले. या परिसरातील ‘नो डेव्हलपमेंट झोन...\nशुद्ध इंधन व विषमुक्त अन्न\nसोलापूर - पोलिसांची मान उंचावणाऱ्या अनेक योजना राबविताना सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस दलाने एक अभिनव...\nआणखी 300 रिक्षा स्टॅंडची गरज\nपुणे - शहराची हद्द वाढत असताना त्या प्रमाणात रिक्षा स्टॅंडची संख्या वाढविणे गरजेचे आहे, असे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे. त्यासाठीचा प्रस्ताव...\nप्रयत्न फिल्म आणि डान्स फेस्टिव्हल आजपासून\nपुणे - लेखक देवदत्त पटनाईक यांच्या ‘व्हाय डू हिंदू गॉड्‌स डान्स’ या विषयावरील व्याख्यानासह पारंपरिक गीत-संगीत आणि नृत्याचे विविध आविष्कार सादर...\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाजवळील गहुंजे गावाचा प्रवास ‘गाव ते शहर’ असा सुरू झाला आहे. एकीकडे विस्तारलेले शेती क्षेत्र आणि गावाचा ग्रामीण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://atakmatak.blogspot.com/2008/12/blog-post_28.html", "date_download": "2018-04-27T04:20:29Z", "digest": "sha1:YFPV5U2567WGVSZ6R4LKJCHQXXU4W2YD", "length": 4549, "nlines": 117, "source_domain": "atakmatak.blogspot.com", "title": "अटकमटक: प्राक्तन", "raw_content": "\nमराठी मैत्रं… यत्र, तत्र, सर्वत्र\nसाथ देण्याचा इरादा पाहिला स्वप्नात होता\nप्राक्तनाचा वार तेव्हा हाय रे अज्ञात होता…. १\nमी जरी की ह्या ठिकाणी मैफलींनी धुंदलेला\nआठवांच्या वेदनांचा मारवा रंगात होता…. २\nपाहताना तू मला हे प्रेम नाही का दिसेना\nतू मला वैरी म्हणावे हाय हा आघात होता…. ३\nबैठकीच्या लावणीने रंगलेल्या रात्र वेळी\nस्वप्नभंगा झाकणारा दागिना भांगात होता…. ४\nरंगवूनी ओठ घेताना म्हणे ती गावदासी\nकुंकवाचा योग नाही काय संभोगात होता\nसांग राणी आज झाले वाद शब्दांचे कसे ह्या\nबासरीचा सूर जेव्हा रोज संवादात होता…. ६\n“मी तुझी रे वाट पाहे”, सार्थ गाणे मीलनाचे\nसात जन्मी साथ नाही, आठवा हातात होता…. ७\nवृत्त नियम: गालगागा * ४\nइदं न मम (1)\nभावले मना…सांगावे जना (24)\nस्टँड अप कॉमेडी झलक \nब्लॉग माझा स्पर्धेचे विजेते\nसंपर्क : थेट भेट\nनवीन लेखनाची सूचना :\nसर्व हक्क सुरक्षित © -- http://www.atakmatak.blogspot.com ह्या ब्लॉगवरील, संदीप चित्रे ह्यांनी लिहिलेल्या साहित्याचे, सर्व हक्क सौ. दीपश्री संदीप चित्रे ह्यांजकडे सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://dll-repair.com/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2018-04-27T04:18:20Z", "digest": "sha1:DA7LOYURW7GP2LVMPTU5HFZCGGE6UMNW", "length": 11134, "nlines": 57, "source_domain": "dll-repair.com", "title": "अहवाल अमेरिकन इंटरनेट डेटा mined | DLL Suite", "raw_content": "\nHome › Google News › अहवाल अमेरिकन इंटरनेट डेटा mined\nअहवाल अमेरिकन इंटरनेट डेटा mined\nसफरचंद प्रवक्ते स्टीव्ह Dowling तत्सम प्रतिसाद देऊ – सरकारी एजन्सी न्यायालयाचा आदेश मिळते तेव्हाच माहिती चेंडू ऍपल हात म्हणत. Dowling त्याच्या कंपनी त्रिकोणाकृती घन कधीच ऐकलं आहे की जोडले.\nपालक, ब्रिटिश वृत्तपत्र, आणि वॉशिंग्टन पोस्ट अमेरिकन गुप्तचर संस्था मायक्रोसॉफ्ट, सफरचंद, गुगल, याहू आणि फेसबुक यासह देशातील सर्वात मोठी तंत्रज्ञान पेढींचे नऊ सेंट्रल सर्व्हरवर प्रवेश होती गुरुवारी नोंदवले.\nपोस्ट कार्यक्रम अहवाल – त्रिकोणाकृती घन म्हणतात – 2007 मध्ये founding पासून “exponential वाढ” underwent. खरं तर वृत्तपत्र कार्यक्रम राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी, इलेक्ट्रॉनिक संचार परीक्षण की गुप्त गोष्टी करणारा अमेरिकन गुप्तचर ऑपरेशन कच्चा माल च्या अग्रणी स्रोत बनला आहे म्हणाला.\nआणि जेम्स जीभ, राष्ट्रीय बुद्धिमत्ता संचालक, रात्र एका वक्तव्यात पालक आणि पोस्ट लेख questioned.\nगुप्तचर संकलनाची पैलू चेंडू उपेक्षा सह, कार्यकारी शाखा आणि विदेशी बुद्धिमत्ता पाळत ठेवणे न्यायालय व प्राधिकरणांच्या एक – तो अलीकडेच काँग्रेस द्वारे पुन्हा अधिकृत केले होते प्रख्यात कोणत्या विदेशी बुद्धिमत्ता पाळत ठेवणे कायद्याच्या कलम 702, संदर्भित.\nकलम 702, जीभ जोडण्यात आला, “अमेरिका बाहेर स्थित विना-US ‘व्यक्ती यासंबंधी परदेशी गुप्तचर माहिती संपादन करण्याची सोय करण्यात आली आहे.”\n“तो हेतुपुरस्सर कोणत्याही अमेरिकन नागरिक, कोणत्याही इतर अमेरिकन व्यक्ती किंवा संयुक्त राज्य अमेरिका स्थित आत कोणालाही लक्ष्य करण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही,” तो वक्तव्यात सांगितले.\nतो डेटा खाण नाही उल्लेख केलेले असताना, जीभ या कार्यक्रमाअंतर्गत गोळा माहिती आम्ही संकलित सर्वात महत्त्वाचे आणि मौल्यवान परदेशी गुप्तचर माहिती वेढलेला आहे “, म्हणत, सामान्यतः अमेरिकन गुप्तचर प्रयत्न रक्षण केलं, आणि विविधता आमच्या देशाचे रक्षण करण्यासाठी वापरला जातो धोक्यांपासून. ”\nजीभ देखील अशा उघड स्तनातून पाझर राहीला आहेत म्हणत “, हे महत्त्वाचे आणि संपूर्णपणे कायदेशीर कार्यक्रम माहिती अनधिकृत प्रकटीकरण” मागे व्यक्ती किंवा लोकांना म्हणतात “दोषास्पद आणि अमेरिकन सुरक्षिततेसाठी महत्वाचे संरक्षण जोखीम.”\nपोस्ट त्याच्या पत्रकारांना त्रिकोणाकृती घन कार्यक्रम वर विस्तृत कसे करायचे याबाबत पुरवलेली सादरीकरण दस्तऐवज प्रदान केले आहे.\nकार्यक्रम 2007 पासून चालत आले आहे आणि तेव्हापासून “exponential वाढ” undergone आहे, पोस्टची तक्रार नोंदवली. आता राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी, इलेक्ट्रॉनिक संचार परीक्षण की गुप्त गोष्टी करणारा अमेरिका गुप्तचर ऑपरेशन कच्चा माल च्या प्रमुख स्त्रोत आहे.\nपालक प्रकाशन एक कसे करायचे याबाबत पुरवलेली स्लाइड नुसार, त्रिकोणाकृती घन 2007 मध्ये Microsoft मधून डेटा सुरुवात केली. कार्यक्रम 2008 मध्ये याहू पासून आणि Google, Facebook आणि 2009 मध्ये PalTalk संदेश प्रणाली पासून माहिती गोळा केली. YouTube वर उशीरा 2012 मध्ये 2011 आणि सफरचंद, स्लाइड दावे मध्ये 2010, स्काईप आणि AOL मध्ये एक स्रोत बनला.\nNSA टिप्पणी नकार दिला, परंतु अनेक कंपन्या – समान भाषा वापरून त्यांना अनेक – गुरुवार अशा कार्यक्रम कोणत्याही ज्ञान नाकारला.\nमायक्रोसॉफ्ट, वानगीदाखल, कायदेशीर आवश्यक आणि विशिष्ट खात्यांसाठी तेव्हा तो केवळ वापरकर्ता डेटा पुरवतो एका वक्तव्यात म्हटले – की “. सरकार आम्ही सहभागी नाही ग्राहक डेटा गोळा करण्यासाठी एक व्यापक स्वयंसेवी राष्ट्रीय सुरक्षा कार्यक्रम आहे तर” जोडून\nJodi सेठ, फेसबुक एक spokeswoman, सामाजिक मिडिया राक्षस “काळजीपूर्वक पालन कोणत्याही … विनंती काळजीपूर्वक छाननी” ला कार्य करते आणि सरकारी संस्था त्याच्या सर्व्हरवर “थेट” प्रवेश मिळत नाही आहे.\n“आम्ही कायद्यानुसार सरकारला वापरकर्ता डेटा उघड, आणि आम्ही काळजीपूर्वक सर्व अशा विनंत्या पुनरावलोकन,” एक Google प्रवक्ते कथा प्रतिसादात सांगितले. “वेळोवेळी, लोक आम्ही आमची प्रणाली मध्ये सरकारी ‘परत दार’ तयार केलेले आहे पुरावा न देता आरोप, परंतु Google सरकारने खाजगी वापरकर्ता डेटामध्ये प्रवेश करण्यासाठी ‘परत दरवाजा’ नाही.”\nया denials आणि जीभ चे संरक्षण सह, अध्यक्ष बराक ओबामा प्रशासन गोपनीयता आणि दहशतवाद सोडविण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांमध्ये नागरिकांना ‘योग्य संतुलित त्याचे रेकॉर्ड चेंडू अलीकडील दिवसांत वाढत छाननी सुरू आहे.\nगुरुवारी रात्री अमेरिका च्या सर्वोच्च गुप्तचर अधिकृत फेसबुक पोस्ट, Gmail संदेश आणि अधिक दावा बातम्या अहवाल अहवाल म्हणत, एक अफाट डेटा-खाण सुरू वर्षे व्यत्यय गेले आहेत आव्हान “असंख्य inaccuracies असतात.”\nTags: अहवाल अमेरिकन इंटरनेट डेटा mined\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://atakmatak.blogspot.com/2008/04/blog-post.html", "date_download": "2018-04-27T04:15:40Z", "digest": "sha1:OIJYR5TAPP64HW7LM6DDEMYCSLNMXCTI", "length": 4702, "nlines": 128, "source_domain": "atakmatak.blogspot.com", "title": "अटकमटक: स्वप्नातलं गाव …", "raw_content": "\nमराठी मैत्रं… यत्र, तत्र, सर्वत्र\nस्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव \nस्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव \nसमुद्री गाज, पोफळी बाग\nकलती उन्हं सोनेरी झाक\nसोनेरी वाळूत हिरवा पडाव\nस्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव \nकौलारू घर, दारी झुलाव\nपाण्यात दूर डोलतेय नाव\nताजी म्हावरं पैशाला पाव\nस्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव \nलाकडी घर, टेकडीवर गाव\nउतरतं छत .. काचेचा ताव\nगुलाबी थंडी धवल वर्षाव\nस्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव \nन्हाली दव, ऊबदार सकाळ\nचंदेरी उधळण चांदण्या वाव\nस्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव \nजगती कोण, चुकला धाव\nमनी आपलं.. एक जपावं गाव\nस्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव \nस्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव \nमनी आपलं.. एक जपावं गाव>>>>\nअगदी, अगदी रे संदीप....\nछान आहे कविता, लगे रहो..\nइदं न मम (1)\nभावले मना…सांगावे जना (24)\nस्टँड अप कॉमेडी झलक \nब्लॉग माझा स्पर्धेचे विजेते\nसंपर्क : थेट भेट\nनवीन लेखनाची सूचना :\nसर्व हक्क सुरक्षित © -- http://www.atakmatak.blogspot.com ह्या ब्लॉगवरील, संदीप चित्रे ह्यांनी लिहिलेल्या साहित्याचे, सर्व हक्क सौ. दीपश्री संदीप चित्रे ह्यांजकडे सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR551", "date_download": "2018-04-27T04:44:40Z", "digest": "sha1:PASCE3SIIBW55KTAACSGGLXCT3ZHBQDU", "length": 2841, "nlines": 60, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\n“नमामि ब्रम्हपुत्रा” उत्सवाला पंतप्रधानांच्या शुभेच्छा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “नमामि ब्रम्हपुत्रा” या उत्सवाला शुभेच्छा दिल्या आहेत. आसाम सरकारने सुरु केलेला हा उत्सव, अतिशय अभिमानास्पद आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.\nब्रम्हपुत्रा नदी आसामची आणि ईशान्य भारताची जीवनवाहिनी आहे, तसेच या प्रदेशातील लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे.\nभारतीय संस्कृती आणि इतिहासात नद्यांचे मध्यवर्ती स्थान आहे. भारताच्या प्रगतीसाठी नद्या स्वच्छ करण्याचा आपण संकल्प करु या, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/new-zealand-trouble-after-ashwin-strikes-four-times-one-session-13450", "date_download": "2018-04-27T04:21:07Z", "digest": "sha1:RVA5MRFS5HFGZQHNGPSGLJC6YUUPWHKG", "length": 13934, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "New Zealand in trouble after Ashwin strikes four times in one session न्यूझीलंडचा डाव 299 धावांत संपुष्टात | eSakal", "raw_content": "\nन्यूझीलंडचा डाव 299 धावांत संपुष्टात\nसोमवार, 10 ऑक्टोबर 2016\nभारतासाठी कसोटीमध्ये सर्वाधिक बळी घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत आर. आश्विन (२११) आता आठव्या स्थानी दाखल झाला आहे. इंदूर कसोटीमध्ये त्याने ईशांत शर्माला (२०८) मागे टाकले.\nइंदूर - भारताचा प्रतिभावान फिरकीपटू आर आश्‍विन याने घेतलेल्या सहा बळींमुळे भक्कम सुरुवात केलेल्या न्यूझीलंडचा डाव आज (सोमवार) अखेर 299 धावांत संपुष्टात आला. यामुळे 258 धावांची आघाडी मिळालेल्या भारताने न्यूझीलंडला फॉलोऑन न देता पुन्हा एकदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अखेरच्या वृत्तानुसार भारताने बिनबाद 18 धावा केल्या आहेत.\nतत्पूर्वी आश्‍विन याने 27.2 षटकांत अवघ्या 81 धावांत 6 बळी मिळवित न्यूझीलंडचा डाव गुंडाळण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविली. आश्‍विन याला भारताचा अन्य एक अष्टपैलु खेळाडू असलेल्या रवींद्र जडेजा यानेही 80 धावांत 2 बळी घेत पूरक साथ दिली. सामन्याचा आजचा अवघा तिसरा दिवस असून हाही सामना जिंकण्याची सुवर्णसंधी भारतापुढे निर्माण झाली आहे.\nआज तिसऱ्या दिवशी मार्टीन गुप्टील आणि टॉम लॅथम यांनी सावधपणे फलंदाजी करताना भारतीय जलदगती गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. गुप्टील आणि लॅथम यांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. मात्र, अर्धशतकानंतर लंचला काहीवेळ शिल्लक असताना अश्विनने लॅथमला बाद केले.\nलंचनंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी फक्त मैदानावर हजेरी लावण्याचे काम केले. अश्विनने कर्णधार विल्यम्सनचा अवघ्या 8 धावांवर त्रिफळा उडविला. त्यापाठोपाठ गुप्टीलही 72 धावांवर धावबाद झाला. रॉस टेलर आणि ल्युक राँची यांनी भोपळाही फोडता आला नाही.\nत्यापूर्वी, दुसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे यांनी धावांचे जेवण करत तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवसअखेरीस न्यूझीलंडविरुद्ध धावांचा डोंगर कधी उभा केला, हे पाहुण्या गोलंदाजांना कळलेदेखील नाही. भारताने दुसऱ्या दिवशी 5 बाद 557 धावांवर आपला पहिला डाव घोषित करून सामन्याची सूत्रे निश्‍चितपणे आपल्या हातात राखली. कर्णधार उपकर्णधार या जोडीने दिवसभर न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांना मैदानावर चौफेर फिरवले. तब्बल 169 षटके टाकून दमछाक झाल्यावर त्यांच्या फलंदाजांनी बिनबाद मजल मारली असली, तरी आता फिरकी गोलंदाजी खेळण्याच्या मर्यादा असणाऱ्या त्यांच्या फलंदाजांना मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणे नक्कीच कठीण जाणार आहे. कोहलीने 211 धावांची खेळी केली. रहाणे द्विशतकापासून वंचित राहिला. त्याने 188 धावा केल्या. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 365 धावांची \"विराट‘ भागीदारी रचली.\nसरकारविरोधात आंदोलन करणार : हिरालाल राठोड\nबीड : फडणवीस, मोदी सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. भटक्या-विमुक्तांसाठीचे वसंतराव नाईक विकास महामंडळ बंद करण्याचे आदेश काढले आहेत....\nवाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाक क्रिकेटपटूचे माकडचाळे\nपुणे : वाघा बॉर्डरवर परेडदरम्यान पाकिस्तानी सैनिकांसोबत क्रिकेटपटू हसन अली याने माकडचाळे केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे....\nक्रिकेट विश्वातील बादशाह सचिनचा प्रवास सदा अजरामर...\nक्रिकेट विश्वात सचिन तेंडूलकर हे नाव अजरामर आहे. या मास्टर ब्लास्टरचा आज 45 वा वाढदिवस आहे. सचिन क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला असला तरी त्याच्या...\nम्हेत्रे कुटुंबीयांकडुन सात हजार पुस्तके दान\nतासगाव - ज्येष्ठ द्राक्षतज्ज्ञ एन. बी. म्हेत्रे यांच्या आई रुक्‍मिणी बाबूराव म्हेत्रे आणि शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारप्राप्त प्रयोगशील शेतकरी आर. डी. (...\nसागरी किनारा संरक्षण प्रकल्प सुरू करण्यास मान्यता\nमुंबई - शाश्वत सागर किनारा संरक्षण प्रकल्पांतर्गत माहीम, मरिन ड्राइव्ह, गणपतीपुळे आदी ठिकाणच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2018-04-27T04:48:31Z", "digest": "sha1:GFPCDHXEAFCQ6ZA4N2QFL37FRHOCNAUB", "length": 9905, "nlines": 66, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "नागपंचमीची शेतकर्‍याची कहाणी - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nआटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता, त्याच्या शेतांत एक नागाचं वारूळ होतं. श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणं नांगर घेऊन शेतांत गेला. नांगरतां नांगरतां काय झालं वारूळांत जीं नागांची नागकुळां होतीं, त्यांना नांगराचा फाळ लागला. लौकरच तीं मेलीं. कांहीं वेळानं नागीण आली, आपलं वारूळ पाहूं लागली, तो तिथं वारूळ नाहीं आणि पिलंही नाहींत. इकडे तिकडे पाहूं लागली, तेव्हां नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनांत आलं, ह्याच्या नांगरानं माझीं पिलं मेलीं. तो रोष मनांत ठेवला.\nशेतकर्‍याचा निर्वंश करावा असं मनांत आणलं. फोफावतच शेतकर्‍याच्या घरी गेली. मुलांबाळांना, लेकीसुनांना, शेतकर्‍याला व त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजणं मरून पडली. पुढं तिला असं समजलं कीं, ह्यांची एक मुलगी परगांवीं आहे, तिला जाऊन दंशा करावा म्हणून निघाली. ज्या गांवी मुलगीं दिली होती त्या ठिकाणी आली, तों त्या घरीं बाईनं पाटावर नागनागीण, नऊ नागकुळं काढलीं आहेत, त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाणे, लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदानं पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनांत आनंदानं लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे.\nइतक्यांत नागीण उभी राहिली. तिला म्हणूं लागली, “बाई बाई तूं कोण आहेत तुझी आईबापं कुठं आहेत तुझी आईबापं कुठं आहेत” इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहाते तों प्रत्यक्ष नागीण दृष्टीस पडली. बाई बिचारी भिऊं लागली. नागीण म्हणाली. ” भिऊं नको, घाबरूं नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे.” तिनं आपली सर्व हकीकत सांगितली, ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटलं. ती मनांत म्हणाली, ‘ही आपल्याला इतक्या भक्तीनें पुजते आहे, आपलं मत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनांत आणलं आहेम हें चांगलं नाहीं.” असं म्हणून सांगितली, तिनं ती ऐकली, वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं, ते घेऊन त्याच पावलीं ती माहेरीं आली.\nसगळ्या माणसांच्या तोंडांत अमूत घातलं. सगळीं माणसं जिवंत झालीं. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हां बापानं विचारलं, ” हें व्रत कसं करावं” मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटीं सांगितलं कीं, ” इतकं कांहीं झालं नाहीं तर निदान इतकं तरी पाळावं. नागपंचमीचे दिवशी जमीन खणूं नये. भाज्या चिरूं नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊं नये. नागोबाला नमस्कार करावा.” असं सांगितलं, तेव्हापासून तो नागपंचमी पाळूं लागला.\nजशी नागीण तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.\nतात्पर्य : किती दुष्ट प्राणी असला आणि त्याची जर आपण मनोभावे चांगली आराधना केली, तर तो संतुष्ट झाल्यावाचून रहाणार नाही.\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २७ ऑगस्ट २०१२ रोजी २२:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/in-amravati-police-beaten-people-for-dj-272559.html", "date_download": "2018-04-27T04:46:51Z", "digest": "sha1:TDW3MFL44EWF4QR5IHSEZKCHQBYFRKEY", "length": 12063, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमरावतीत डीजे बंद करण्यावरून तिवारी कुटुंबाला पोलिसांची मारहाण", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअमरावतीत डीजे बंद करण्यावरून तिवारी कुटुंबाला पोलिसांची मारहाण\nयाची तक्रार करण्यासाठी आज या सगळ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. जोपर्यंत पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आयुक्तालय सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.\n23 आॅक्टोबर : अमरावतीत डीजे बंद करण्यावरून गाडगेनगरमध्ये पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप होतोय. बिल्डर राजू तिवारी यांच्या मुलाचा राहुलचा वाढदिवस होता, त्याच्या वाढदिवसानिमित्त फन लँड इथं डीजे लावण्यात आला होता. तिथे डीजे बंद करा सांगण्यासाठी आलेल्या 3 पोलिसांचा आणि तिवारी कुटुंबाच्या काहींचा वाद झाला. याचा राग मनात धरून पोलीस 40 पोलिसांना घेऊन परत आले. आणि त्यांनी म्हातारे, लहान मुलं न पाहता सगळ्यांना प्रचंड मारहाण केली.\nया मारहाणीत 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. मनीषा आहिरे यांचं 3 ठिकाणी हाड तुटलं आहे. लीना अहिरे या एअर होस्टेसलाही मारहाण करण्यात आलीये. याची तक्रार करण्यासाठी आज या सगळ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. जोपर्यंत पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आयुक्तालय सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. आता या प्रकरणी आयुक्तांनी डीसीपी चिन्मय पंडित यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/anwat-aksharvata/", "date_download": "2018-04-27T05:03:06Z", "digest": "sha1:A4QKT3BA76ABZDK6D5PT7CXTXAUUVOI5", "length": 13122, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अनवट अक्षरवाटा | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nगेलं वर्षभर या सदराच्या माध्यमातून वाचकांशी संवाद साधत होते.\nजे वेड मजला लागले..\n‘‘मी जेव्हा चार वर्षांची होते, तेव्हा इतर मुलांप्रमाणेच किल्ले, इमले उभारत असे.\nशब्द शब्द जपून ठेव\nतो दिवस होता १५ फेब्रुवारी १८६७.\nबिकट वाट झाली वहिवाट\n३० जानेवारी १९६१ रोजी मुंबईला जन्मलेल्या सुचेताला एक मोठी बहीण व लहान भाऊ. आई-वडील डॉक्टर.\nआयन रँड हे नाव ऐकलं की अनेकांच्या भुवया वर चढतात\n‘‘मी आता ही सगळी कव्हरं फाडून, कापून टाकीन.’’\nही एका लहान मुलीच्या दृष्टिकोनातून लिहिलेली कादंबरी आहे.\nआडवाटेला दूर एक माळ..\nरात्र अधिकाधिक घनदाट होत वेटाळतेय मला\nकधी कधी एखाद्या लेखकाच्या साहित्यकृतींशी अकारणच खूप उशिरा गाठभेट होते\nसात-आठ महिन्यांपूर्वीची गोष्ट. आमची ‘एशियाटिक’मध्ये एक विशेष भेट ठरली.\n१९९१मध्ये रशियात वाङ्मयीन, बौद्धिक स्वातंत्र्याचा काळ आला तेव्हाच सेन्सॉरशिप नसणारी आवृत्ती आली.\nशब्द पडे टापुर टुपुर..\n‘शब्दांशिवाय आहेच काय दुसरं शब्दांद्वारा तर माणसं एकमेकांशी जोडली जातात.\nतीस वर्षांपूर्वीची घटना. राजस्थानात १८ वर्षीय रूपकँवर शेखावत सती गेली.\nखूब लडी मर्दानी ..\n वह तो झाँसीवाली रानी थी\nस्व-तंत्र ती, मनस्वी ती..\n‘‘द फिमेल यूनक’ या माझ्या पहिल्या पुस्तकाची ही एकविसावी आवृत्ती निघाली आहे.\n‘‘शांतता चळवळ हे काहींना भाबडं स्वप्न वाटतं.\nक्षमा राव आपल्या वडिलांप्रमाणेच अत्यंत शिस्तप्रिय व वेळेचे मूल्य जाणणाऱ्या होत्या.\nकॉन्रेलिया व भावंडे पारशी, ख्रिश्चन म्हणूनच वाढली. आपण पारशी असल्याचा तिला अभिमान होता.\nआपण या धर्मपगडय़ाखाली कसे दबून गेलेलो होतो याचं मोठं प्रत्ययकारी वर्णन तिनं केलं आहे.\n‘‘३० एप्रिल १९८०. सकाळचे साडेअकरा वाजलेले.\n‘आयुष्यानं मला शिकवलंय की, सुख ही आपल्याला मिळालेली भेट असते\nती कमला नायर ऊर्फ कमला दास ऊर्फ माधवीकुट्टी ऊर्फ कमला सुरैय्या.\nस्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम सगळ्या संस्कृतींनी अनेक वर्षे इमानेइतबारे केलं.\nशब्दांवर प्रचंड हुकूमत, सातत्य, प्रयोगशीलता याबरोबरच वैपुल्य हेही तिच्या लेखनाचे वैशिष्टय़ होते.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://atakmatak.blogspot.com/2009/02/blog-post.html", "date_download": "2018-04-27T04:27:17Z", "digest": "sha1:BJQS7GJGT43UHSWJXBUFJOCDUDVSNIDQ", "length": 25816, "nlines": 149, "source_domain": "atakmatak.blogspot.com", "title": "अटकमटक: अजितकाका", "raw_content": "\nमराठी मैत्रं… यत्र, तत्र, सर्वत्र\n“बिरजू महाराज, प्रभा मराठे, रोहिणी भाटे या कलावंतांचा अजित सोमण लाडका बासरीवादक होता”\nesakal.com वाचताना, वर दिलेल्या ओळीतला ‘होता’ हा भूतकाळ दर्शवणारा उल्लेख खटकला. मनात शंकेची पाल चुकचुकली…. पण म्हटलं, “हॅ तसं काही नसेल; आता अजितकाका कार्यक्रमांतून वाजवत नाहीत म्हणून तसं लिहिलं असेल. आपल्याला अजितकाकांनीच तर फोनवर दोन-तीन आठवड्यांपूर्वी सांगितलंय की ते आता कार्यक्रमांतून वाजवत नाहीत म्हणून तसं काही नसेल; आता अजितकाका कार्यक्रमांतून वाजवत नाहीत म्हणून तसं लिहिलं असेल. आपल्याला अजितकाकांनीच तर फोनवर दोन-तीन आठवड्यांपूर्वी सांगितलंय की ते आता कार्यक्रमांतून वाजवत नाहीत म्हणून \nदुर्दैवाने काही शंका खऱ्या ठरतात ‘निरपेक्ष वृत्तीचा अजित’ या सुधीर गाडगीळांच्या लेखातून समजलं – अजितकाका न परतीच्या प्रवासाला गेले ‘निरपेक्ष वृत्तीचा अजित’ या सुधीर गाडगीळांच्या लेखातून समजलं – अजितकाका न परतीच्या प्रवासाला गेले इथे सुरूवातीला दिलेले वाक्य त्याच लेखातले.\nअजितकाकांशी पहिली भेट झाली तेव्हा मी post graduation करत होतो आणि छंद म्हणून ‘बासरी’ शिकत होतो. कटारिया हायस्कूलमधले काळे सर हे अजितकाकांचे मित्र. त्यांनी मला अजितकाकांना भेटायला सांगितलं. एका सकाळी अजितकाकांची अपाँईंटमेंट घेऊन त्यांच्या घरी पोचलो.\nतोपर्यंत अजित सोमण हे नाव पेपरमधे वगैरे वाचून परिचयाचं होतं. प्रसिद्ध माणसाला भेटायला जाताना छातीत जी धडधड होते ती वाढली होती. टिळक रोडवर एका दुमजली बंगल्यात वरच्या बाजूला अजितकाकांचं घर मनाचा हिय्या करून दार वाजवलं. दरवाजा उघडल्यावर पहिलेछूट काय जाणवलं तर अजितकाकांचं प्रसन्न हसणं. डोक्यावर मागच्या बाजूने वळवून नीट भांग पाडलेले केस, समोरच्या बाजूल थोडे विरळ झाले होते. दोन्ही डोळ्यांखाली काळी वर्तुळं – सततची जाग्रणं आणि कार्यक्रमांची धावपळ दर्शवत होती. ओठांवर मिशीची अगदी कोरीव अशी बारीक रेघ. अत्यंत शांत आवाजालं बोलणं. बस्स …अजितकाका एकदम आवडले… आता प्रश्न होता ते मला शिकवतील का\nचहा घेताना त्यांनी काही जुजबी प्रश्न विचारले. मग म्हणाले, “थोडं वाजवून दाखवणार का” अग्गगग त्या दिवशी मी जे काही वाजवून () दाखवलं होते ते आता आठवलं तरी अंगावर काटा येतो) दाखवलं होते ते आता आठवलं तरी अंगावर काटा येतो पण मी मूर्तिमंत सज्जनपणासमोर बसलो होतो. ते न चिडता म्हणाले, “पुढच्या आठवड्यापासून सुरूवात करू.”\nअजितकाका म्हणजे अक्षरश: सज्जन माणूस… खरंच दुसरा शब्दच नाही. मला म्हणाले होते की कार्यक्रमांमुळे, रेकॉर्डिंगमुळे वगैरे माझ्या वेळा नक्की नसतात त्यामुळे तुला शिकवण्याचा एक दिवस किंवा एक वेळ असं सांभाळता येणार नाही. कधी एकाच आठवड्यात आपण दोन/तीनदा बसू किंवा कधी पूर्ण महिन्यात एकदाही नाही मला ‘सर’, ‘गुरूजी’ वगैरे काही म्हणू नकोस … म्हटलं मग अजितकाका म्हणू का मला ‘सर’, ‘गुरूजी’ वगैरे काही म्हणू नकोस … म्हटलं मग अजितकाका म्हणू का तर म्हणाले होते, “चालेल.” (नंतर कधीतरी समजलं होतं की अजितकाका इंग्लिशचे प्राध्यापक होते. तरी स्वत:हून म्हणत होते ‘सर’ म्हणू नकोस तर म्हणाले होते, “चालेल.” (नंतर कधीतरी समजलं होतं की अजितकाका इंग्लिशचे प्राध्यापक होते. तरी स्वत:हून म्हणत होते ‘सर’ म्हणू नकोस ) सर्वांत महत्वाचं म्हणजे ते म्हणाले होते मी शिकवण्याची फी / पैसे वगैरे काही घेणार नाही. बासरीवादनाबद्दल माझ्याकडे जेवढं आहे तेवढं द्यायचा प्रयत्न करीन; तुला आवडेल ते घे.\n(खरंतर त्यांनी म्हणायला हवं होतं – तुला ‘झेपेल’ ते घे \nत्यानंतरची ३-४ वर्षे, जेव्हा कधी ते शिकवायचे, ती सकाळ म्हणजे आनंद सकाळ असायची.\nमी साडे-आठ / नऊच्या सुमारास त्यांच्या घरी जायचो. कोवळी उन्हं दरवाजातून खोलीत डोकवायची आणि ऊब पांघरायची. समोरासमोर दोन खुर्च्यांवर बसून आम्ही वाजवायचो. पहिल्या दिवशीच काकांनी एक लांबट आकाराची लाकडी पेटी काढली. छान शिसवी लाकडाची. पेटी उघडली तर आतमधे मखमली मऊसूत कापडावर जपून ठेवलेल्या बासऱ्या. निरनिराळ्या आकारांच्या, निरनिराळ्या सुरांच्या बासऱ्या हातभर लांब बांबूपासून ते अगदी वीतभर लांब – अशा वेगवेगळ्या आकारांच्या बासऱ्या.\nमाझ्या बासरीच्या स्केलप्रमाणे योग्य बासरी त्यांनी पेटीतून घेतली आणि म्हणाले, “मी वाजवतो तसं... माझ्यापाठोपाठ वाजव.” (आँ म्हणजे काय आता आली ना पंचाईत ठीक आहे यार... काहीतरी डोकं वापरूच.) अजितकाका हाडाचे शिक्षक होते. त्यादिवशी वाजवणं थांबल्यावर मला मिस्कीलपणे म्हणाले, “सुरूवात चांगली झालीय. पुढच्या वेळेपासून शक्यतो माझी बोटं बघून वाजवू नकोस; सूर ऐकून वाजव ठीक आहे यार... काहीतरी डोकं वापरूच.) अजितकाका हाडाचे शिक्षक होते. त्यादिवशी वाजवणं थांबल्यावर मला मिस्कीलपणे म्हणाले, “सुरूवात चांगली झालीय. पुढच्या वेळेपासून शक्यतो माझी बोटं बघून वाजवू नकोस; सूर ऐकून वाजव \nत्यानंतर मग मी अधून मधून त्यांना फोन करून विचारायचो – आज येऊ का काकू फोनवर सांगायच्या, “ते पहाटे अडीच / तीनला आलेत रेकॉर्डिंगहून… झोपले आहेत; उठवू का काकू फोनवर सांगायच्या, “ते पहाटे अडीच / तीनला आलेत रेकॉर्डिंगहून… झोपले आहेत; उठवू का” अजितकाकांना उठवायला जीवावर यायचं; मी नको म्हणायचो. एखाद्या दिवशी काकू म्हणायच्या, “त्यांनी सांगितलंय उद्या ये म्हणून” – की मी बासरी पाठुंगळीचा लटकवून दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे हजर ” अजितकाकांना उठवायला जीवावर यायचं; मी नको म्हणायचो. एखाद्या दिवशी काकू म्हणायच्या, “त्यांनी सांगितलंय उद्या ये म्हणून” – की मी बासरी पाठुंगळीचा लटकवून दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे हजर उबदार सकाळी, वाफाळता चहा घेऊन आमचं वाजवणं सुरू व्हायचं. त्यांच्याबरोबरच्या गप्पांमधूनही इतकं शिकायला मिळायचं – बासरीबद्दलच असं नाही; एकंदरच आनंदात जगण्याबद्दल \nअजितकाका म्हटलं की तीव्रतेने आप्पांची आठवण होते. ‘सज्जनपणा’, ’समोरच्या माणसाच्या आवडीच्या विषयांवर गप्पा करत त्याला आपलंसं करणं’, ‘सगळ्यांना आनंद वाटण्याची वृत्ती’ अशा अनेक गोष्टी शिकण्यासाठी ही आदर्श माणसं सुदैवाने एक माझे वडील होते आणि दुसरे माझे गुरू सुदैवाने एक माझे वडील होते आणि दुसरे माझे गुरू दुर्दैवाने दोघंही, त्यांच्या, वयाच्या ६२ वर्षांच्या आसपास गेले.\n‘त्याला’ नक्की कसली घाई असते म्हणून ‘तो’ अशा माणसांना लवकर बोलावून घेतो\nस्वत:च्या मनाने वाजवायचा प्रयत्न केल्याचा एक खूप मोठा फायदा असा झाला की स्वत:च्या आनंदापुरतं वाजवता येऊ लागलं. कधी एकटं असताना मूड लागला की बासरी घेऊन बसायचो. वाजवणारा मी आणि ऐकणाराही मीच दुसरं म्हणजे काका ’तोडी’, ’देस’, ’जैत’, ’हंसध्वनी’, ’भैरवी’ अशा वेगवेगळ्या रागांमधलं काही ना काही वाजवायला प्रोत्साहन द्यायचे. मी म्हणायचो, “काका दुसरं म्हणजे काका ’तोडी’, ’देस’, ’जैत’, ’हंसध्वनी’, ’भैरवी’ अशा वेगवेगळ्या रागांमधलं काही ना काही वाजवायला प्रोत्साहन द्यायचे. मी म्हणायचो, “काका भैरवी अहो इतके सगळे कोमल सूर वाजवता येतील का मला” ते म्हणायचे, “प्रयत्न तर करू… आज नाही जमलं तर उद्या जमेल ” ते म्हणायचे, “प्रयत्न तर करू… आज नाही जमलं तर उद्या जमेल \nत्यांची सगळ्यात मोठी शिकवण म्हणजे – घाई करू नकोस एक एक स्वर खूप वेळ वाजवता आला पाहिजे मग द्रुत गतीत वाजवणं जमेल. थोडक्यात -- धावण्याआधी चालायला शीक आणि चालण्याआधी उभं रहायला \nअजितकाकांना शक्य होतं आणि तरीही त्यांनी शिकवणं टाळलंय असं कधी म्हणजे कधीच झालं नाही. खरंतर कार्यक्रम, रेकॉर्डिंग, जाहिरातींच्या जिंगल्स / कॉपी लिहिणं, शास्त्रीय संगीताच्या सीडींमधल्या वेष्टणाच्या कागदावर रागांची माहिती लिहून देणं, असे बरेच व्याप त्यांच्यामागे होते. थोडा रिकामा वेळ ते इतर कशासाठी तरी, त्यांच्या घरच्यांसाठी वगैरे वापरू शकले असते पण जमेल तसं, जमेल तेव्हा मला शिकवायचे. म्हटलं ना – सज्जन माणूस, दुसरा शब्द नाही \nएकदा आम्ही वाजवत असताना माझ्या एका बासरीला matching स्वराची बासरी त्यांच्याकडे नव्हती. त्यांनी एक बासरी घेतली. माझ्या बासरीचा ‘षडज’ त्यांच्या बासरीच्या ’पंचम’शी जुळला तो ’पंचम’ त्यांनी त्यांचा ‘षडज’ मानला तो ’पंचम’ त्यांनी त्यांचा ‘षडज’ मानला माझ्या बासरीच्या सगळ्या सुरांशी, त्या ‘मानलेल्या’ षडजापासून पुढे, जुळवून घेत आमचं वादन सुरू. मला म्हणाले, “तू बिनधास्त नेहमीसारखा वाजव, काळजी करू नकोस माझ्या बासरीच्या सगळ्या सुरांशी, त्या ‘मानलेल्या’ षडजापासून पुढे, जुळवून घेत आमचं वादन सुरू. मला म्हणाले, “तू बिनधास्त नेहमीसारखा वाजव, काळजी करू नकोस \nएकदा सकाळी आम्ही वाजवत असताना मिलिंद दाते तिथे आला होता. मिलिंद साक्षात हरिजींचा शिष्य मिलिंद आणि अजितकाका एकत्र वाजवायला लागले. त्या दिवशी मी जे बासरीवादन ऐकलंय ना ते इथे शब्दांत सांगताच येणार नाही. अजितकाका आणि मिलिंद तल्लीन होऊन एक से एक सुरावटी वाजवत होते आणि त्या खजिन्याचा एकमेव मालक -- मी \nअजितकाका स्वत:बद्दल कधीच बोलायचे नाहीत; म्हणजे मी असं केलं, मी तसं करणार आहे, मी स्टेजवर अमक्याला फाडला वगैरे काही म्हणजे काहीच नाही एकदा असंच त्यांच्याकडे सकाळी गेलो होतो. वाजवणं वगैरे झाल्यावर त्यांना विचारलं की उद्यापासून सवाई गंधर्वला जाणार आहात का एकदा असंच त्यांच्याकडे सकाळी गेलो होतो. वाजवणं वगैरे झाल्यावर त्यांना विचारलं की उद्यापासून सवाई गंधर्वला जाणार आहात का तर हो म्हणाले होते. पं. बिरजू महाराज आणि साथीला उ. झाकीर हुसेन असा कार्यक्रम होता तर हो म्हणाले होते. पं. बिरजू महाराज आणि साथीला उ. झाकीर हुसेन असा कार्यक्रम होता स्टेजवर बघतोय तर इतर साथीदारांमधे बासरीवादक म्हणून अजितकाका स्टेजवर बघतोय तर इतर साथीदारांमधे बासरीवादक म्हणून अजितकाका म्हटलं, “धन्य आहे ” तो कार्यक्रम नुसता विंगेतून बघायला मिळतोय म्हटलं असतं तरी एखाद्याने चार मित्रांना सांगितलं असतं की बघ मी उद्या स्टेजजवळ असणार आहे अजितकाका तर चक्क साथीला होते \nअमेरिकेत पहिल्यांदा आलो तेव्हा अजितकाकांशी भेट झाली ती शेवटची. प्रत्येक भारत भेटीत ठरवायचो की या वेळी तरी अजितकाकांना नक्की भेटायचं पण…राहून जायचं… पुढच्या वेळी भेटू म्हणत कधी लक्षातच आलं नाही की ’पुढची वेळ’ अशी काही नसतेच. आला क्षण आपला..बस्स \nया वेळी पुण्याला गेलो होतो तेव्हा चंद्रकांत काळेकांकाबरोबरच्या धावत्या भेटीत त्यांच्याकडून अजितकाकांचा फोन नंबर घेऊन ठेवला होता. काय योगायोग आहे… अजितकाकांशी पहिली भेट ज्यांच्यामुळे झाली त्यांचं नाव प्रमोद काळे आणि फोनवर शेवटचं बोलणं ज्यांच्यामुळे झालं त्यांचं नाव चंद्रकांत काळे… एकच आडनाव \nदोन-तीन आठवड्यांपूर्वीच अजितकाकांशी फोनवर बोलणं झालं होतं. सकाळी ऑफिसला जाताना गाडीतून निवांतपणे काकांशी गप्पा झाल्या. इतक्या वर्षांनी बोलताना त्यांना काय सांगू आणि काय नको असं झालं होतं. बासरीवादनात खूप म्हणजे खूपच मोठा खंड पडलाय हे सांगताना अपराधी वाटत होतं पण ते म्हणाले कविता, लेखन वगैरे करणं चालू आहे ना मग बास मी आपला लहान मुलासारखा काय काय सांगत होतो – नोकरी, BMM अधिवेशन, नवीन वाचलेलं पुस्तक, लेखनाचे प्रयत्न, कविता असं बरंच काहीबाही. त्यांनी तितक्याच उत्साहाने ब्लॉगचा पत्ता, माझा इमेल पत्ता वगैरे लिहून घेतला आणि म्हणाले मी तुझा ब्लॉग नक्की वाचेन. पण पूर्ण वेळात एकदाही म्हणाले नाहीत की ते स्वत: किती आजारी होते. माझ्या लेखनाबद्दल त्यांना काय वाटलं ते आता कधीच कळणार नाही पण त्यांचे आशीर्वाद नक्की जाणवतात. मगाशी म्हटलं ना अजितकाका म्हणजे आमच्या आप्पांसारखे होते… स्वत: कितीही आजारी असले तरी दुसऱ्याला आनंद वाटणारे \nत्या, शेवटच्या ठरलेल्या, गप्पांच्या ओघात कै. सुरेश अलूरकरांचा विषय निघाला. सुरेशकाका आणि अजितकाका खूप चांगले मित्र होते. बोलता बोलता अजितकाका सहज म्हणाले होते ते एक वाक्य आता अँफ्लिफायर लावल्यासारखे मनात घुमत राहिलंय. ते म्हणाले होते, “काय असतं ना माणसाचं आयुष्य कधी आणि कसं संपावं काही सांगता येत नाही.’\nअप्रतिम.... त्यांचे नाव ऎकून होतो पण इतका मोठा माणूस होता हे तुझ्या लेखामुळे कळलं. त्या बद्द्ल अनेक आभार....\nलिहिलेले सर्व प्रसंग डोळ्यासमोर घडल्यासारखे वाटत होते इतके छान लिहिले आहेस...\nफार छान लेख. आपला परिचय नाही पण लेखावरून तुमच्याही व्यक्तिमत्त्वाची कल्पना आली. अभिनंदन\nइदं न मम (1)\nभावले मना…सांगावे जना (24)\nस्टँड अप कॉमेडी झलक \nब्लॉग माझा स्पर्धेचे विजेते\nसंपर्क : थेट भेट\nनवीन लेखनाची सूचना :\nसर्व हक्क सुरक्षित © -- http://www.atakmatak.blogspot.com ह्या ब्लॉगवरील, संदीप चित्रे ह्यांनी लिहिलेल्या साहित्याचे, सर्व हक्क सौ. दीपश्री संदीप चित्रे ह्यांजकडे सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/india-reviews-indus-water-treaty-after-uri-attack-12588", "date_download": "2018-04-27T04:27:22Z", "digest": "sha1:IWSEDDKGLABCKRHFZCZN3IHGRVK6FXBB", "length": 8442, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "India reviews Indus water treaty after Uri Attack भारताकडून सिंधु पाणीवाटप कराराचे 'परीक्षण' | eSakal", "raw_content": "\nभारताकडून सिंधु पाणीवाटप कराराचे 'परीक्षण'\nसोमवार, 26 सप्टेंबर 2016\nभारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि पाकिस्तानचे लष्करशहा आयुब खान यांच्यामध्ये 1960 मध्ये झालेल्या या करारानुसार सिंधु, बियास, रावी, सतलज, चिनाब आणि झेलम या सहा नद्यांचे 80% पाणी पाकिस्तानला देण्याचे मान्य करण्यात आले होते.\nनवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्यातील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमधील तणाव वाढला असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवार) दोन देशांमधील वादग्रस्त सिंधु पाणी वाटप कराराचे पुन: परीक्षण करण्यात आले.\nपंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल आणि परराष्ट्र सचिव एस जयशंकर हेदेखील पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीस उपस्थित होते. पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी पाणीवाटपाचा हा करार भारताने धुडकावून लावावा, असे मत विविध स्तरावर व्यक्त करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर झालेली ही बैठक अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.\nजागतिक बॅंकेच्या मध्यस्थीने झालेल्या करारामधून कायमच पाकिस्तानला प्रचंड झुकते माप देण्यात आल्याची टीका करण्यात आली असून या कराराचे परीक्षण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR555", "date_download": "2018-04-27T04:49:50Z", "digest": "sha1:U52XGWQB3VTQ3VTQBYQYRABFWCXKWY53", "length": 3879, "nlines": 61, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nयुरोपियन गुंतवणूक बँकेच्या अध्यक्षांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nयुरोपियन गुंतवणूक बँकेचे अध्यक्ष डॉ. वॉर्नर होयर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बँकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.\nपंतप्रधान मोदी यांनी एक वर्षांपूर्वी भारत-युरोपियन युनियन शिखर परिषदेच्या वेळी युरोपियन गुंतवणूक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. नवी दिल्लीत बँकेचे विभागीय कार्यालय स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्याचे स्पष्ट केले होते. आज या कार्यालयाचे उद्‌घाटन झाले.\nयावेळी झालेल्या चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी वातावरण बदल आणि शाश्वत पर्यावरणाबद्दलच्या भारताच्या धोरणांबद्दल माहिती दिली. युरोपियन गुंतवणूक बँकेने लखनौ मेट्रोसह इतर शाश्वत पर्यावरण प्रकल्पांसाठी भारताला एक दशलक्ष युरोचे कर्ज दिले आहे.\nवातावरण बदलाबाबत भारताच्या मजबूत आणि स्वयंप्रेरीत उपायांची प्रशंसा केली आणि या दिशेने भारत करत असलेल्या प्रयत्नांना बँकेचा सातत्याने पाठिंबा मिळत राहील असे स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/tekfanda/", "date_download": "2018-04-27T04:57:34Z", "digest": "sha1:WMOMQCAM3XNSJUA6OV6RKN6BQVVAJ7HH", "length": 16243, "nlines": 235, "source_domain": "www.loksatta.com", "title": "टेकफंडा | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nपॉवरशॉट जी फाइव्ह / जी नाइन\nकॅमेऱ्यामधील फोटो आणि व्हिडीओजची देवाणघेवाण कधीही, कुठेही करता येऊ शकेल अशी वैशिष्टय़े आहेत.\nविण्डोजप्रेमींसाठी खुशखबर म्हणजे लवकरच विण्डोज टेन येत आहे. अर्थात मायक्रोसॉफ्टने विण्डोज टेनचे डेमो व्हर्जन लोकांना उपलब्ध करून दिल्यामुळे टेनचे साधारण स्वरूप कसे असेल याचा अंदाज लोकांना...\nहरवलेला डेटा परत मिळवताना…\nसंगणकामधून किंवा पेन ड्राइव्हमधून आपल्या दृष्टीने महत्त्वाचा डेटा अचानक मिळेनासा होतो. हा डेटा हरवला म्हणून निराश होण्याचं काहीच कारण नाही. कारण हा डेटा आपल्याला परत मिळवता येऊ शकतो.\nपावसाळा @ गॅजेट केअर\nपावसाळ्याच्या दिवसांत मोबाइल अगर इ-गॅजेट्स खराब होण्याचा धोका सर्वाधिक असतो. आपल्यासाठी आपण जशी रेनकोट, छत्री यांची खरेदी करतो तशीच पावसाळा आल्यावर आपल्या गॅजेट्ससाठीही ‘रेनकोट’...\nक्लाऊड कॉम्प्युटिंग हे मोबाइल आणि कॉम्प्युटरचं जीवन आहे, असं विधान आजकाल आपल्याला सहज ऐकायला मिळत. तसा क्लाऊड कॉम्प्युटिंगचा गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये बऱ्यापैकी प्रसार झाला आहे.\nगेमिंगचं विश्व सगळ्यांनाच भुरळ घालत असतं. कन्सोल गेमिंग सगळ्यांनाच शक्य होतं असं नाही. म्हणूनच हातातल्या स्मार्टफोनवर असलेले गेमिंगचे विविध पर्याय समजून घेतले तर आपला वेळ मजेत जाऊ शकेल.\nगेमिंग हा खरं तर लहानांपासून मोठय़ांपर्यंत साऱ्यांच्या अगदीच आवडीचा विषय आहे\nकॉम्प्युटरमध्ये शिरणारे व्हायरस ही अनेकांची डोकेदुखी असते. हे व्हायरस कॉम्प्युटरमध्ये का येतात, कसे येतात, ते कसे घालवायचे कसे आणि ते येऊच नयेत यासाठी काय करायचे याविषयी-\nउन्हाळ्याच्या काळात वाढत जाणारं तापमान, वेळेअभावी अन्नपदार्थ जास्त काळ टिकवण्याची गरज यामुळे बघता बघता रेफ्रिजरेटर हा स्वयंपाकघरातला अपरिहार्य घटक झाला आहे. तो खरेदी करताना कोणती...\nहॉट उन्हातला कूल एसी\nउन्हाळ्याची चाहूल लागली की पुढचे दोन तीन महिने हैराण करणाऱ्या उकाडय़ाच्या आठवणीनेच अंगावर काटा येतो. त्यावरचा उपाय म्हणजे एसी. तेव्हा या उन्हाळ्यासाठी तुम्हाला एसी खरेदी करायचा असेल तर...\nअखेरचा नोकिया, पण चांगला लुमिआ ७३० डय़ुएल सिम\nभारतामध्ये मोबाइल पर्वाला सुरुवात झाली ती नोकियामुळे. त्यामुळे नोकिया हे अनेक भारतीयांसाठी मोबाइल हॅण्डसाठीचे पर्यायी नावच झाले आहे. हा मोबाइल सर्वसामान्यांच्या हातात येण्यालाही नोकियाच...\nस्मार्टफोन ही आता सर्वसाधारण गोष्ट झाली आहे. गेल्या दोन वर्षांत भारतीय बाजारपेठ ही जगातल्या सर्वात मोठय़ा बाजारपेठांपैकी एक समजली जाते. मुख्यत: भारतीय बाजारावर सध्या नजर टाकल्यास आपणास...\nएसर म्हणजे महाविद्यालयीन तरुणांसाठीचे लॅपटॉप्स बाजारात आणणारी लोकप्रिय कंपनी, असेच समीकरण गेल्या काही वर्षांमध्ये झाले आहे.\nगेल्या काही वर्षांत स्मार्टफोन्सची निवड ही त्यातील मूलभूत तांत्रिक सुविधा किती यापेक्षा सेल्फी किती चांगला काढता येतो, फोनची जाडी किती कमी आहे, बॉडी कशी आहे, दिसतो कसा, रंग कोणता\nघरगुती उपकरणांविषयी बोलावयाचे झाले तर सर्वात आधी नाव घ्यावे लागेल ते टीव्हीचे. आपल्याला जगाशी गेल्या अनेक वर्षांपासून जोडून ठेवणारं माध्यम म्हणजे टीव्हीच. आज इंटरनेट थ्रीजी, फोरजीच्या...\nइंटेक्स क्लाऊड एफएक्स सर्वाधिक स्वस्त स्मार्ट फोन\nजगभरात मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या विंडोज् या ऑपरेटिंग सिस्टिमला तगडी स्पर्धा दिली ती ओपन सोर्स प्रणालीमधून आलेल्या ऑपरेटिंग सिस्टिम्सनी.\nबजेट फोन मॅक्स एएक्स ४११ डय़ुओ\nआता तर अगदी आठवी-नववीमध्ये असलेल्या मुलांच्या हातातही मोबाइल फोन पाहायला मिळतो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर केवळ मोबाइल असून भागत नाही तर तुमच्या हाती स्मार्टफोन असावा लागतो.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.cz/2016_11_19_archive.html", "date_download": "2018-04-27T04:39:26Z", "digest": "sha1:5WZ6ZNBSTVWHE73PKNMRJOHHFQ56A2G7", "length": 247877, "nlines": 2799, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.cz", "title": "Dainik Sanatan Prabhat: 11/19/16", "raw_content": "\nसनातन प्रभातच्या रत्नागिरी आवृत्तीचा आज सतरावा वर्धापनदिन\nआयकर खात्याची अयोध्येतील मंदिरांना अर्पणाची माहिती सादर करण्यासाठी नोटीस \nआयकर खाते चर्च आणि दर्गे यांच्याकडून कधी माहिती घेणार \nअयोध्या - अयोध्येतील सर्व धार्मिक संस्था आणि मंदिरे यांना ८ नोव्हेंबरपर्यंत देणगीच्या स्वरूपात जमा झालेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब द्या, अशी नोटीस आयकर विभागाने पाठवली आहे. नोटा रहित झाल्यानंतर काळा पैसा असणार्‍यांनी मंदिरात तो अर्पण केल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आयकर खात्याने मंदिरांना ताळेबंद सादर करण्याची नोटीस बजावली आहे. हिशोेबात विसंगती आढळल्यास संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असे आयकर आयुक्त विजय कुमार यांनी सांगितले.\nआमचा कारभार पारदर्शी असल्याने आम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही, असे अयोध्येतील पातेश्‍वरी मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.\nनोटीस मिळाल्यानंतर आम्ही पुढील दिशा ठरवू, असे अयोध्येतील अनेक देवस्थानांची करविषयक प्रकरणे हाताळणारे अधिवक्ता अनुज सिंघल यांनी म्हटले आहे.\nनोटबंदीच्या निर्णयावर सरकारने गृहपाठच केला नाही \nन्यायालयाला असे सांगावे लागते, हे सरकारला लज्जास्पद घेतलेले निर्णय लगेच पालटावे लागतात, यावरून सरकार वेळीच योग्य निर्णय घेण्यात कमी पडत आहे, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय \nनोटबंदीच्या निर्णयावरून कोलकाता उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले \nकोलकाता - नोटबंदीवरून केंद्र सरकार प्रतिदिन नवीन निर्णय घोषित करते आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा त्यामध्ये पालट केले जातात. सरकारने हा निर्णय घेतांना गृहपाठच केला नसल्याचे यातून दिसते, अशा शब्दांत कोलकाता उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. बँक आणि एटीएम्बाहेरील रांगा यांमुळे जनता कंटाळली आहे, असेही न्यायालयाने या वेळी म्हटले आहे. नोटबंदीच्या संदर्भात कोलकाता उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने वरील शब्दांत फटकारले. या प्रकरणावरील पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरला होणार असून त्या वेळी न्यायालय निकाल देणार आहे. न्यायालयाने पुढे म्हटले की, आम्ही सरकारचे धोरण पालटू शकत नाही; पण बँक कर्मचार्‍यांमध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा अभाव आहे.\nनोटबंदीमुळे जनता त्रस्त झाली आहे. याकडे सरकार कानाडोळा करू शकत नाही. नोटबंदीमुळे होत असलेला त्रास कायम राहिल्यास जनतेचा उद्रेक होईल, लोक रस्त्यावर उतरतील आणि हिंसेचा आगडोंब उसळेल, अशी भीती सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.\nश्री महालक्ष्मी मंदिरातील सहा दानपेट्यांतील ३५ लक्ष ३३ सहस्र रुपये अधिकोषात जमा \n मशीद आणि चर्च येथील किती\nनिधी अधिकोषात जमा केला, हेही सरकारने घोषित करावे \nप्रतिदिन दानपेट्या उघडण्याचा विचार चालू - जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी\nकोल्हापूर - करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील १७ दानपेट्यांची मोजदाद चालू करण्यात आली आहे. २ दिवसांत ६ दानपेट्या उघडण्यात आल्या. या दानपेट्यांमधून मिळालेली ३५ लक्ष ३३ सहस्र रुपयांची रक्कम १७ नोव्हेंबर या दिवशी अधिकोषात जमा करण्यात आली. यापुढेही श्री महालक्ष्मी मंदिरातील दानपेट्या प्रतिदिन उघडण्याविषयी विचार चालू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी दिली. (हिंदु राष्ट्रात भक्तांनी अर्पण केलेला पैसा केवळ धर्मकार्यासाठीच वापरला जाईल \n१. दानपेटीत नाण्यांसह दहा, वीस, पन्नास आणि शंभर रुपयांच्याच नोटा अधिक प्रमाणात आढळून आल्या. ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांचे प्रमाण अल्प होते. २ सहस्र रुपयांच्या १० नव्या नोटांसह सिंगापूर आणि नेपाळ देशांतील नोटाही दानपेटीत आढळल्या.\n२. १७ दानपेट्यांपैकी १० दानपेट्यांची मोजदाद पूर्ण झालेली नाही.\nनोटाबंदीवरून तिसर्‍या दिवशीही संसदेत गदारोळ \nसंसदेत गोंधळ घालून जनतेचा पैसा वाया घालवणारे लोकप्रतिनिधी लोकशाहीला कलंकच \nलोकसभा २० नोव्हेंबरपर्यंत स्थगित\nनवी देहली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशीही नोटाबंदीच्या निर्णयावरून विरोधकांकडून गदारोळ करण्यात आला. यामुळे लोकसभेचे कामकाज २० नोव्हेंबरपर्यंत स्थगित करावे लागले. या वेळी सरकारनेही आपण चर्चेसाठी सिद्ध आहोत; पण विरोधकांनी कामकाज होऊ द्यावे, अशी भूमिका मांडली. तरीही विरोधकांनी गोंधळ घालणे चालूच ठेवल्याने कामकाज होऊ शकले नाही.\nसकाळी कामकाजाला प्रारंभ झाल्यावर विरोधी पक्षांनी गोंधळ घालायला आरंभ केला. लोकसभेत नोटाबंदीच्या निर्णयावर चर्चा तसेच मतदान घ्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. विरोधकांच्या गोंधळानंतर शेवटी कामकाज स्थगित करावे लागले.\nराज्यसभेतही नोटाबंदीवर चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली.\nनोटाबंदीचे केवळ ५० टक्केच उद्दिष्ट साध्य - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, खासदार, भाजप\nजनतेच्या भल्यासाठी सरकारने प्राप्तीकरही रहित करावा \nनवी देहली - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मूळ उद्देश पूर्णपणे यशस्वी झालेला नाही. नोटा रहित करण्याच्या निर्णयामुळे केवळ ५० टक्केच मूळ उद्देश साध्य झाला आहे, असा दावा भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला आहे. त्याचबरोबर देशातील प्राप्तीकरच पूर्णपणे रहित करण्याचीही मागणी त्यांनी या वेळी केली. ते हॉर्वर्ड विद्यापिठात बोलत होते.\nडॉ. स्वामी यांनी मांडलेली सूत्रे १. नोटा रहित करण्याचा निर्णय घोषित करण्यापूर्वी मला विचारले असते, तर मी सरकारला सांगितले असते की, जे लोक जुन्या नोटा भरण्यासाठी बँकेत येतील, त्यांना प्राप्तीकरामध्ये पूर्णपणे सूट देण्यात यावी. फक्त एवढेच करू नये, तर देशातील सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी संपूर्ण प्राप्तीकरच रहित करण्यात यावा. लोकांना त्यामुळे मोठा आनंद झाला असता. आज जरी सरकारने प्राप्तीकर रहित केलेला नसला, तरी भविष्यात सरकार हे पाऊल नक्की उचलेल, असा विश्‍वास डॉ. स्वामी यांनी व्यक्त केला.\n२. नोटा रहित केल्यामुळे काश्मीरमधील सर्व निदर्शने थांबली आहेत. काश्मीरमधील सरकारने कोणतीही नवी घोषणा केलेली नसली, तरी निदर्शने बंदच झालेली आहेत.\n३. ५०० रुपयांच्या बनावट नोटा पाककडून बनवून येत होत्या आणि त्या भारतात चलनात आणल्या जात होत्या\nकेंद्र सरकार आता स्वतःजवळ पैसे ठेवणे आणि पैशांचे व्यवहार यांवर मर्यादा घालण्याच्या सिद्धतेत \nनवी देहली - केंद्र सरकार ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर स्वत:जवळ पैसे बाळगणे आणि रोख पैशांत व्यवहार करणे, यांवर मर्यादा घालण्याच्या सिद्धतेत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या संदर्भात सरकारने वरिष्ठ कर अधिकारी आणि तज्ञ यांच्याकडून सल्ला मागितला होता. त्याआधारे हा तर्क करण्यात येत आहे. सरकारने जर असा निर्णय घेतला, तर त्यातून कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात, याची माहिती तज्ञांकडून घेण्यात येत आहे.\nसर्वोच्च न्यायालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या काळ्या पैशांच्या संदर्भातील विशेष अन्वेषण पथकाने जुलै मासात सरकारला सल्ला दिला होता की, पैसे जवळ राखण्याची मर्यादा १५ लाख रुपये आणि रोकडमध्ये व्यवहार करण्याची मर्यादा ३ लाख रुपये अशी केली जावी. या निर्णयामुळे काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यास साहाय्य मिळू शकेल, असे तज्ञांचे मत आहे.\nडॉ. झाकीर नाईक हिंदूंच्या देवतांच्या विरोधात भाषणे देऊन लादेनचे गुणगान करत होता - केंद्र सरकारचे गृहमंत्रालय\nहिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या प्रत्येकावर सरकारने\nकठोर कारवाई करावी, अशीच हिंदूंची मागणी आहे \nनवी देहली - इस्लामचा प्रचारक म्हणून काम करणारे डॉ. झाकीर नाईक हिंदूंच्या देवतांच्या विरोधात भाषणे देत होते. तसेच अल् कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचे गुणगान करणे, हा त्यांचा एककलमी कार्यक्रम होता, असे केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे.\nकेंद्र सरकारने डॉ. झाकीर यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊण्डेशन या संस्थेवर देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवत बंदी घातली आहे. सरकारने त्यांच्या संस्थेवर बंदी घालत असताना बंदीसाठीची कारणे देतांना वरील माहिती दिली आहे.\nडॉ. झाकीर त्यांच्या भाषणांमध्ये प्रत्येक मुसलमानाने आतंकवादी असायला हवे आणि इस्लामने ठरवले असते, तर देशात ८० टक्के हिंदू राहिलेच नसते; कारण त्यांना तलवारीच्या बळावर मुसलमान करण्यात आले असते, असेही म्हणत होते. तसेच सुवर्ण मंदिर इतके पवित्र नाही जितके मक्का आणि मदिना आहे, असेही त्यांनी म्हटले होते. डॉ. झाकीर यांनी आत्मघाती बॉम्बस्फोटांना योग्य ठरवले होते.\n१ सहस्र रुपयांची नोट येणार नाही - अर्थमंत्री अरुण जेटली\nनवी देहली - एक सहस्र रुपयांची नवी नोट येणार नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी घोषित केले होते की, लवकरच १ सहस्र रुपयांची नवी नोट नव्या सुरक्षा मानंकासह येणार आहे.\nपेट्रोल पंपावर पीओएस् यंत्रावरून २ सहस्र रुपयांपर्यंत पैसे काढता येतील \nनवी देहली - एटीएम्साठी लागलेल्या लांबच लांब रांगांवर उपाययोजना काढतांना केंद्र सरकारने आता १८ नोव्हेंबरपासून पेट्रोल पंपांवरही पैसे काढण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे पीओएस् यंत्र असलेल्या पेट्रोलपंपावर या सुविधेचा लाभ घेता येईल. पेट्रोल पंपावर या यंत्रात कार्ड स्वाईप करून प्रतिव्यक्ती २ सहस्र रुपयांपर्यंत पैसे काढता येतील. एस्बीआय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा संयुक्त उपक्रम राबवला आहे. पहिल्या टप्प्यात देशातील अडीच सहस्र पेट्रोल पंपांवर पैसे काढणे शक्य होणार आहे. आगामी काळात देशभरातील २० सहस्र पेट्रोल पंपांवर पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. एस्बीआयचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड असलेल्या ग्राहकांना या निर्णयाचा लाभ होईल. आगामी काळात एच्डीएफ्सी, आयसीआयसीआय, सिटी बँक यासारख्या बँकांच्या ग्राहकांनाही या सुविधेचा लाभ घेता येईल.\nपुण्यामध्ये धर्मांधाकडून हिंदु युवतीवर अमानुष अत्याचार : धर्मांधाला अटक\nहिंदु युवतींनो, लव्ह जिहादच्या षड्यंत्रापासून रक्षण होण्यासाठी धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याला पर्याय नाही, हे जाणा \nसिगारेटचे चटके देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण\nपोलिसांकडून तक्रार प्रविष्ट करून घेण्यास प्रारंभी टाळाटाळ\nपुणे, १८ नोव्हेंबर (वार्ता.) - कोंढवा येथील व्यसनाच्या आहारी गेलेल्या सनी अमनुल्ला मन्सुरी (वय २३ वर्षे) याच्याकडून एका २३ वर्षीय हिंदु युवतीवर वारंवार अत्याचार करण्यात आले. तो या हिंदु युवतीवर लग्नासाठी बळजोरी करत असे, तसेच रस्त्यात गाठून तिला मारहाणही करत असे. युवतीने सनी याला लग्नासाठी स्पष्ट शब्दांत नकार देऊनही त्याच्याकडून युवतीचा अघोरी छळ होत होता. विशेष म्हणजे या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यास जाऊनही पोलिसांनी युवतीची नोंद घेतली नाही. (या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकार्‍यांचीही चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पीडितांची नोंद न घेणारे पोलीस अन्यायग्रस्तांंना काय न्याय देणार - संपादक) त्यानंतर पोलीस आयुक्तांना केलेल्या तक्रारीत युवतीने वरीलप्रकारे तिच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी, तसेच झालेल्या मानसिक छळाविषयी अवगत केले. त्यानंतर या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात सनी याच्या विरोधात गुन्हा दाखल असून त्याला अटक करण्यात आली आहे.\nखासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या कराड येथील सभेस अनुमती नाकारून त्यांना जिल्हाबंदी करण्यात यावी \nसातारा येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी\nपोलीस उपअधीक्षक श्री. पवार (डावीकडे) यांना निवेदन देतांना\nसातारा, १८ नोव्हेंबर (वार्ता.) - कराड (जिल्हा सातारा) नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी २० नोव्हेंबर या दिवशी एम्.आय्.एम्. पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध दर्शवला आहे. सभा रहित करून त्यांना सातारा जिल्हाबंदी करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या वतीने जिल्हा पोलीस उपअधीक्षक श्री. पवार यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदु महासभेचे कार्यकारणी सदस्य श्री. उमेश गांधी, श्री. ओसवाल, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.\n२४ नोव्हेंबरनंतर जुन्या नोटा पालटण्यावर येऊ शकते बंदी \nनवी देहली - सध्याच्या व्यवस्थेप्रमाणे ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत एकदाच पालटून घेण्याची संधी आहे; मात्र या सुविधेवर २४ नोव्हेंबरनंतर गदा येऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या संधीचा लाभ काळा पैसेवाल्यांकडून घेण्यात येत असल्याचे लक्षात आल्यामुळे ही कारवाई केली जाऊ शकते. याच उद्देशाने सरकारने पूर्वीच्या साडेचार सहस्र रुपयांची मर्यादा अल्प करत ती २ सहस्र रुपये इतकी केली आहे. आता जनतेने स्वतःच्या खात्यात पैसे जमा करून खात्यातून ते काढून घ्यावेत, असे पूर्वी सांगितल्याप्रमाणेच सांगण्यात येण्याची शक्यता आहे.\nनोटा पालटून घेतल्यावर बोटांवर शाई लावू नये - निवडणूक आयोगाची सरकारला सूचना\nनवी देहली - ५०० आणि १ सहस्र रुपयाच्या नोटा पालटून घेणार्‍यांच्या बोटावर शाईने खूण करण्याचा निर्णय पालटावा, अशी सूचना निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला केली आहे. येत्या काळात होणार्‍या निवडणुकांमुळे आयोगाने ही सूचना केली आहे.\nनोटा पालटण्याचा अधिकार न मिळाल्यास सहकारी अधिकोष बंद \nपुणे जिल्हा नागरी सहकारी\nपुणे, १८ नोव्हेंबर - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा पालटण्याचा अधिकार न मिळाल्यास सहकारी अधिकोष बंद ठेवण्याची चेतावणी पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनने दिली आहे. सहकारी अधिकोषांच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेकडून दुजाभाव केला जात असल्याच्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली असून त्याची २१ नोव्हेंबर या दिवशी सुनावणी असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष विजय ढेरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. देशभरातील १ सहस्र ५७५ नागरी सहकारी अधिकोष असून तेथे जवळपास ४२ सहस्र कोटींच्या ठेवी आहेत. सहकारी अधिकोषांची व्यापारी अधिकोषांमध्ये खाती आहेत; मात्र व्यापारी अधिकोष सहकारी अधिकोषांना रक्कम देण्यास सिद्ध नाही, असेही ढेरे यांनी सांगितले.\nसहकारी अधिकोषांच्या पुढील समस्या\n१. पाचशे आणि एक सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून रहित केल्यानंतर सहकारी अधिकोषांमध्ये १ सहस्र कोटी रुपयांचा भरणा झाला. एवढी रक्कम ठेवण्यासाठी सहकारी अधिकोषांकडे जागा उपलब्ध नाही. ज्या मोठ्या अधिकोषांमध्ये सहकारी अधिकोषांचे खाते आहे, तेथे ही रक्कम स्वीकारली जात नाही. त्यामुळे अधिकोषांमध्ये रोख रक्कम शिल्लक ठेवण्याच्या मर्यादेचे उल्लंघन होत असून त्यासाठी काढलेला विमा अल्प पडत आहे.\n(म्हणे) ‘विरोध करणार्‍यांना हिंदु धर्माचा अर्थच समजलेला नाही ’ - परिषदेचे आयोजक दत्ता नायक यांची वैचारिक दिवाळखोरी उघड \nपुरोगामित्वाचा ढोल बडवण्यासाठी मडगाव येथे ‘अभिव्यक्ती : दक्षिणायन परिषदे’चे आयोजन \nमडगाव, १८ नोव्हेंबर (वार्ता.) - ज्यांच्यावर विचारवंतांच्या हत्येचा संशय आहे, असे लोक ‘अभिव्यक्ती : दक्षिणायन परिषदे’ला विरोध करत आहेत. या परिषदेच्या आयोजकांपैकी ९० टक्के हिंदु आहेत. विरोध करणार्‍यांना हिंदु धर्माचा अर्थच समजलेला नाही. ख्रिस्ती आणि मुसलमान यांना आपण धर्मांतरित करून हिंदु धर्मात घेतले, तर त्यांना आपण कुठल्या जातीत स्थान देणार आहोत, याचे उत्तर परिषदेला विरोध करणारे हिंदु जनजागृती समितीच्या डॉ. मनोज सोलंकी यांनी द्यायला हवे, असे मडगाव येथे आयोजित ‘अभिव्यक्ती : दक्षिणायन परिषद’चे अध्यक्ष दत्ता नायक पत्रकार परिषदेत म्हणाले. (हिंदु धर्मात जातीव्यवस्था नाही, तर वर्णाश्रमव्यवस्था आहे. जाती मानवनिर्मित आहेत. प्रत्येकाच्या गुणकर्मानुसार त्याचा वर्ण ठरतो, असे हिंदु धर्म मानतो शुद्धीकरण केल्यानंतर कोणत्या जातीत घालायचे, याविषयी कांगावा करून अहिंदूंच्या शुद्धीकरणाला विरोध करणे, हे या पुरोगामी म्हणवणार्‍या जात्यंधांचे नेहमीचेच आहे शुद्धीकरण केल्यानंतर कोणत्या जातीत घालायचे, याविषयी कांगावा करून अहिंदूंच्या शुद्धीकरणाला विरोध करणे, हे या पुरोगामी म्हणवणार्‍या जात्यंधांचे नेहमीचेच आहे \nआतंकवादाच्या विरोधातील लढाईसाठी भारत-चीन यांचा संयुक्त सैनिकी सराव \nहा सराव करतांना १९६२ चेही भारताने सातत्याने स्मरण ठेवावे, ही अपेक्षा \nपुणे - दक्षिण आशियात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी निर्माण व्हावी, या उद्देशांसाठी भारतीय सैन्य आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी यांनी पुण्यात संयुक्त सैनिकी सराव केला. आतंकवादाच्या विरोधात भारत आणि चीन यांनी एकत्रित लढा द्यावा, अशी अपेक्षा भारताचे लेफ्टनंट जनरल योगेशकुमार जोशी आणि चीनचे लेफ्टनंट जनरल वॅन जुआंग यांनी व्यक्त केली. भारतीय सैन्यदलातील आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन या वेळी आयोजित करण्यात आले होते. आैंध येथील मिलिटरी स्टेशन येथे २७ नोव्हेंबरपर्यंत दोन्ही राष्ट्रांचे सैनिक सराव करणार आहेत. या सरावाच्या काळात एकमेकांची शस्त्रे सैनिकांना हाताळता येणार आहेत. (आतापर्यंतचा अनुभव पहाता चीनने भारताचा शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानला सातत्याने आर्थिक, तसेच लष्करी साहाय्य केले आहे. भारताच्या अरुणाचल प्रदेशसह काश्मीरमधील भागांवरही चीनने अवैध दावा मांडला आहे. विस्तारवादी चीनने त्यांच्या सीमाभागापर्यंत रस्ते बांधून दळणवळणाच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. मुंबईवर झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार आणि जैश-ए-महंमदचा म्होरक्या मसूद अझहर याचीही चीनने भारताला न जुमानता बाजू घेतली होती.\nनोटाबंदीच्या विरोधात जिल्हा बँका उच्च न्यायालयात \nसांगली, १८ नोव्हेंबर - जिल्हा मध्यवर्ती बँकांत पाचशे आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नकार दिला आहे. या निर्णयाच्या विरोधात सर्व जिल्हा बँकांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी दिली.\nया संदर्भात पाटील म्हणाले की...\n१. मुंबईत जिल्हा मध्यवर्ती बँकेत राज्यातील जिल्हा बँक अध्यक्षांची बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आला.\n२. देशातील एकूण अर्थकारणाच्या केवळ २ प्रतिशत पैसेच सहकारी बँकांमध्ये आहेत. त्यात किती काळा पैसा असणार जिल्हा बँका या सुरक्षित आहेत.\n३. कोणत्या कारणास्तव आम्हाल नोटा स्वीकारण्यास नाकारले आहे, याचे कारण देणे अपेक्षित असतांना ते देण्यात आलेले नाही.\nग्रामीण भागातील नेत्यांनी काळा पैसा वाचवण्यासाठी सहकारी बँकांतून नोटबंदीवर उपाय काढला \nमुंबई - ग्रामीण भागात सहकारी बँकेचे जाळे आहे. त्यातील बहुतेक बँका काँग्रेस नेत्यांच्या अधिपत्याखाली आहेत. या बँकांतून मागील तारखेचे डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर काढून नेत्यांजवळचा काळा पैसा नवीन चलनात रूपांतर करण्याचे प्रयत्न चालू आहेत.\nरिझर्व्ह बँकेच्या एका नियमातील त्रुटीचा लाभ घेऊन सहकारी बँका ग्राहकांचे पैसे जुन्या चलनात स्वीकारतात; मात्र त्याच्या बदल्यात मागील तारखेचे डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर काढून ग्राहकांना देतात. सहकारी बँकांचे पैसे एका सामूहिक फंडात जमा असतात. त्यामुळे डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर काढून देण्यास काही अडचण नसते; मात्र ग्राहक हे डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर इतर बँकांत जमा करत नाहीत. त्यामुळे सहकारी बँकांवर आर्थिक बोजा येत नाही. ३१ मार्चनंतर ग्राहक हे न वटलेले डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर मूळ बँकांना परत करतात आणि त्या बदल्यात पैसे परत मागतात. तोपर्यंत सहकारी बँका त्यांच्याजवळ गोळा झालेले जुने चलन पालटून घेत आहेत आणि ग्राहकांना नव्या चलनात पैसे परत करत आहेत. अशा रितीने हा धंदा चालू आहे.\nया व्यवहाराची कल्पना रिझर्व्ह बँकेला असून त्या बँकेने सहकारी बँकांना कठोर शब्दात हे प्रकार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आजपर्यंत झालेल्या व्यवहारांची माहितीही घेतली आहे. त्यामुळे या सहकारी बँकांना जुने चलन नवीन चलनात रूपांतरित करण्यात अडचणी येऊ शकतात.\n(म्हणे) ‘मोदी फर्माना’मुळे सामान्यांना जीवन जगणे असह्य ’ - नवाब मलिक\nआघाडी काँग्रेस सरकारच्या काळात काळे धन जमवण्यास\nप्रोत्साहन देणार्‍यांना काही बोलण्याचा अधिकार आहे का \nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा घेतलेला निर्णय हा ‘तुघलकी फर्मान’ आहे. मोदी फर्मानामुळे सामान्य नागरिकांचे जीवन जगणे असह्य झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता खासदार नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केला. (साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांना कारागृहात डांबण्याचे तुघलकी फर्मान काढणार्‍यांना मोदींची राष्ट्रभक्ती काय कळणार \nत्यांनी म्हटले आहे की, नोटबंदीमुळे देशातील नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अधिकोष आणि एटीएम्मध्ये पैशांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा निर्णय घोषित झाल्यापासून देशभरात आतापर्यंत २४ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. (सिंचन घोटाळा करून शेतकर्‍यांना आत्महत्या करण्यास भाग पडणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेचा पुळका केव्हापासून यायला लागला \nपंजाब आणि राजस्थान या राज्यांत २ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या \nचंदीगढ/जयपूर - पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेजवळ तरन तारण जिल्ह्यात २ व्यक्तींना २ सहस्र रुपयांच्या बनावट नोटांसह अटक करण्यात आली. या व्यक्तींकडे २ सहस्र रुपयांच्या नोटांच्या रंगीत छायांकित प्रती होत्या. पोलिसांनी हरजिंदर सिंह आणि संदीप या दोघांना भिखीविंड गावातून अटक केली आहे. पोलिसांनी नोटा, प्रिंटर, स्कॅनर आणि संगणक जप्त केले आहेत.\nराजस्थानच्या झुनझुनू जिल्ह्यातील छिरवा गावामध्ये बनावट नोटेद्वारे मद्य खरेदी करण्याचा प्रयत्न करणार्‍या लाल सिंग नावाच्या ६० वर्षाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्यानेही या नोटेची रंगीत छायांकित प्रत काढली होती.\nनागपूरमधील क्रिकेट बुकींकडे ५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक काळे धन \nमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात असे अवैध केंद्र असणे लज्जास्पद \nनागपूर - देशातील सर्वांत मोठा क्रिकेट सट्ट्याचा बाजार नागपुरात आहे. त्या क्रिकेट बुकींकडे ५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक काळेधन असल्याची माहिती समोर येत आहे. (देशातील अर्थविषयक कायदे आणि पोलिसांचा धाक संपल्याचे निदर्शक \nशहरात ५०० हून अधिक बुकी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट सट्टा किंग आहेत. त्यांच्याकडे काळेधन म्हणून ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या रहित केलेल्या नोटा आहेत. येथील बुकी छोटू अग्रवाल, सुनील भाटिया यांची नावे इंडियन प्रीमिअर लीगच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणातही आली आहेत. नागपूर क्रिकेट सट्टा बाजारात प्रतिदिन शेकडो कोटींची उलाढाल होते. क्रिकेट सट्ट्याच्या व्यवहारातील सर्व धन हे काळे असते आणि त्यातील देवाणघेवाण केवळ रोख स्वरूपातच होते. (हा सट्टेबाजार आणि त्यांचे मूळ पोलीस प्रशासन नष्ट करणार का \nवर्ष २००६ च्या मालेगाव स्फोटातील ८ धर्मांध आरोपींना उच्च न्यायालयाची नोटीस \nमुंबई - वर्ष २००६ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अटक झालेल्या आठ धर्मांधांना सबळ पुराव्यांअभावी एप्रिल २०१६ मध्ये दोषमुक्त सोडण्यात आले होते. या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राज्य सरकारच्या याचिकेच्या आधारे उच्च न्यायालयाने निर्दोष सुटलेल्या आठही जणांना नोटीस बजावली आहे. न्या. आर्.व्ही. मोरे आणि न्या. शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपिठाने चार आठवड्यांत उत्तर द्यावे, असे निर्देश प्रतिवाद्यांना दिले आहेत.\nमुसलमान व्यक्ती मशिदीच्या आत बॉम्बस्फोट घडवू शकत नाही, हे कोर्टाचे निरीक्षण अयोग्य आणि अवैध असल्याचा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात आता केला आहे.\nया बॉम्बस्फोटात ३७ जणांचा मृत्यू झाला होता. तर १०० हून अधिक जण घायाळ झाले होते. सायकलवर हा बॉम्ब ठेवला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरंभी नऊ जणांना अटक केली होती. हे नऊ आरोपी सिमीशी संबंधित होते. यातील एका आरोपीचा मधल्या काळात मृत्यू झाला. २००७ मध्ये स्वामी असिमानंद यांना एका बॉम्बस्फोटाप्रकरणी अटक झाल्यावर त्यांच्या खुलाशावरून एन्आयएने या ८ आरोपींविरुद्ध पुरावा नसल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला होता. मात्र यानंतर एन्आयएने पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकेत पालट करत आरोपींच्या सुटकेला विरोध दर्शवला होता.\nदेशाच्या सीमेचे रक्षण करणार्‍या सैनिकाच्या भूमीवर गुंडांचे अतिक्रमण \nदेशाच्या सैनिकांच्या भूमीचे रक्षण होणार नसेल, तर जनतेने सैन्यात\nजाण्याऐवजी स्वतःच्या घराचेच रक्षण करावे, असे वाटल्यास त्याला उत्तरदायी कोण \nशिवपुरी (उत्तरप्रदेश) - येथील नारैयाखेडी गावात रहाणारे नारायण दुबे भारत-तिबेट सीमा सुरक्षा दलात निरीक्षक म्हणून सेवेत आहेत. ते सीमेवर तैनात असतांना त्यांच्या भूमीवर गुंडांनी अतिक्रमण केले. दुबे यांनी जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात तक्रार केली. नारायण दुबे यांचे म्हणणे आहे की, गुंडांमुळे आणि अवैध व्यवहार करणार्‍यांमुळे गावात दहशत आहे. त्यामुळे माझ्या परिवारालाही गाव सोडून पलायन करावे लागले आहे आणि भाड्याच्या घरात रहावे लागत आहे. प्रशासनाकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. (अशा प्रशासनातील सर्व संबंधितांना नोकरीतून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी \nक्रिकेट कसोटी सामन्यामध्ये विघ्न येऊ नये; म्हणून सामन्याआधी खेळपट्टीची पूजा \nअंनिस यालाही अंधश्रद्धा म्हणणार का \nविशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) - भारत आणि इंग्लंड यांच्या कसोटी क्रिकेट स्पर्धेतील दुसर्‍या कसोटीला १६ नोव्हेंबरपासून येथे प्रारंभ झाला. या सामन्याच्या आधी खेळपट्टीची पूजा करण्यात आली. या वेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे, खेळपट्टीची देखरेख करणारे आणि मैदानातील कर्मचारी सहभागी झाले होते. सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये, यासाठी ही पूजा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या खेळपट्टीवर पहिल्यांदाच सामना खेळवण्यात येत आहे. या संदर्भात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. याआधीही अनेकदा अशा पद्धतीने पूजा करण्यात आल्या आहेत.’’\nपाक-चीन आर्थिक महामार्गाला शेवटच्या श्‍वासापर्यंत विरोध करू - बलुच नेत्यांचा निर्धार\nनवी देहली - पाक आणि चीन यांच्यामधील आर्थिक महामार्गाचे उद्घाटन झाले आहे. याला बलुचिस्तानमधील लोकांचा पूर्वीपासून विरोध होता. त्यांचा विरोध डावलून हा महामार्ग बांधण्यात आला. याविषयी बलुच नेते हम्मल हैदर म्हणाले की, या महामार्गाला आमचा विरोध होतच रहाणार; कारण हा आमच्या जीवनमृत्यूचा विषय आहे.\nदुसरे बलुच नेते जवाद बलोच म्हणाले की, पाकने ग्वादर बंदराचे उद्घाटन केले आहे ते बलुची नागरिकांच्या रक्ताने बनवण्यात आले आहे. बलुची याचा विरोध करत रहाणार आहेत.\nआर्थिक महामार्गाचा पाकव्याप्त काश्मीरमधूनही विरोध होत आहे. या योजनेमुळे येथील साधनसामग्रीचा वापर केला जात आहे. त्याचा लाभ स्थानिकांना नाही, तर केवळ पाकला होणार आहे.\nजगभरातील सर्वाधिक आतंकवादी आक्रमणे झालेल्या ४ देशांत भारत \nदेशात आतंकवादाची समस्या इतकी मोठी असतांना सरकार\nत्यावर कायमस्वरूपी प्रतिबंध करण्याऐवजी केवळ विकासाचाच विचार करत आहे \nलंडन - गेल्या वर्षी जगभरात झालेल्या आतंकवादी आक्रमणांपैकी ५० टक्के आक्रमणे इराक, अफगाणिस्तान, पाक आणि भारत या ४ देशांत झाले आहेत. वर्ष २००० नंतर वर्ष २०१५ मध्ये भारतात आतंकवादी आक्रमणे सर्वाधिक झाली आहेत, अशी माहिती इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पीस संस्थेने प्रकाशित केलेल्या वैश्‍विक आतंकवाद सूचकांक वर्ष २०१५ या अहवालामध्ये दिली आहे.\n१. वर्ष २०१५ मध्ये आतंकवादी आक्रमणात २९ सहस्र ३७६ नागरिक ठार झाले. वर्ष २०१४ मध्ये ही संख्या ३ सहस्र ३८९ इतकीच होती.\n२. वर्ष २०१५ मधील आक्रमणातील ७५ टक्के आक्रमणांत कोणाचाही मृत्यू झाला नाही.\nखरे युद्ध तर आता चालू झाले \nआफ्रिकेतील आतंकवादी संघटना बोकोहरमची ट्रम्प यांना धमकी \nकानो (नायजेरीया) - आफ्रिकेतील आतंकवादी संघटना बोकोहरमच्या नेत्यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी दिली आहे. पश्‍चिमेविरुद्धचे युद्ध तर आता कुठे चालू झाले. निवडणुकीतील विजयामुळे त्यांनी फार काही हुरळून जाऊ नये. जागतिक आघाडी आमच्या बांधवांविरुद्ध इराक, सिरीया, अफगाणिस्तान यांसह सर्वत्र लढते आहे, अशा प्रकारची धमकी दिली आहे. बोकोहरमचा प्रमुख अबुबकर शेखू याने यू ट्यूबवर नुकत्याकच पोस्ट केलेल्या ऑडिओमध्ये ही धमकी दिली आहे.\nतरुणांनी हिंदु धर्माचा अभिमान बाळगून धर्माचरण करावे \nभोपाळ येथे धर्मरक्षण संघटनेच्या बैठकीत जनजागृती \nव्यासपीठावर डावीकडून श्री. योगेश व्हनमारे,\nमार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे,\nश्री. विनोद यादव आणि श्री. केदार सिंह\nभोपाळ, १८ नोव्हेंबर (वार्ता.) - पूर्वी पूर्ण विद्या प्राप्त केल्यानंतर शिष्य गुरूंना कृतज्ञता म्हणून दक्षिणा द्यायचा, आताच्या विज्ञानाच्या युगात मात्र ‘आधी डोनेशन आणि नंतर एज्युकेशन’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या शिक्षणात देश आणि धर्म, यांविषयी शिकवले जात नसल्याने आपण स्वाभिमान गमावून बसलो आहोत. त्यामुळेच हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षण देऊन तरुणांमध्ये स्वाभिमान जागृत करण्याचे कार्य करत आहे. प्रत्येकाने हे धर्मशिक्षण घेऊन त्यानुसार धर्माचरण करायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले.\nशिकागो (अमेरिका) येथे मुसलमान विद्यार्थिनीचा हिजाब काढला \nहिंदूंना असहिष्णु म्हणणारे या घटनांविषयी मात्र मौन बाळगत आहेत \nशिकागो (अमेरिका) - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर मुसलमान महिलांवरील आक्रमणाच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. शिकागो शहरातील मिनेसोटा येथे नोर्थडेल मिडिल स्कूलमधील एका मुसलमान विद्यार्थिनीच्या डोक्यावरील हिजाब खेचून काढण्यात आला. तसेच तिचे केस मोकळे करण्यात आले. या घटनेची पोलीस चौकशी करत आहेत.\nचीनमध्ये ‘आयफोन ७ प्लस’ चा स्फोट \nबीजिंग - दक्षिण चीनच्या युनान प्रांतामध्ये ‘आयफोन ७ प्लस’ हा भ्रमणभाष संच भूमीवर आपटल्याने त्याचा स्फोट झाला. या ‘आयफोन ७ प्लस’च्या बॅटरीने पेट घेतल्याने हा स्फोट झाला. ‘आयफोन ७ प्लस’चा स्फोट होण्याची ही चौथी घटना आहे.\nनिम्म्याहून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र प्रयोगशाळा नाहीत \nपुणे - गतवर्षीच्या शैक्षणिक अहवालात राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा नसल्याचे समोर आले आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणकशास्त्र, भूगोल, गणित, मानसशास्त्र, भाषा, गृहकौशल्य आदी विषयांसाठी प्रयोगशाळा असणे अपेक्षित आहे; मात्र संगणकशास्त्र विषय सोडला, तर अन्य विषयांसाठी स्वतंत्र प्रयोगशाळांची वानवा आहे. ग्रंथालयांची स्थितीही असमाधानकारक आहे. साधारण ५ टक्के कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ग्रंथालयच नाही, तर ६६ टक्के ग्रंथालयांमध्ये ग्रंथपालच नाहीत. (ही स्थिती पालटण्यासाठी शिक्षण विभाग ठोस उपाययोजना करणार का \nपुणे येथे बंद नोटा खपवण्यासाठी दलाल सक्रिय \nयाला शासन आणि पोलीस प्रशासन कसा आळा घालणार आहे \nपुणे - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांवर बंदी आल्यावर त्या पालटून देण्यासाठी जास्तीचे पैसे घेऊन त्या नोटांच्या बदल्यात सुट्टे पैसे देणारे दलाल सक्रिय झाले आहेत. (केवळ नोटांवरील बंदीने काळ्या पैशाला आळा बसणार नसून त्यावर धर्माचरण हाच उपाय आहे, हेच यातून सिद्ध होते. - संपादक) काळ्या पैशांवर गदा आणण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतलेला असतांना अवैध पैसे मिळवण्याचा नवीनच धंदा काही लोकांनी चालू केला आहे. पैसे काढण्याच्या केंद्राबाहेर आणि अधिकोषातील रांगांमध्ये उभे रहाण्याचा वेळ वाचवण्यासाठी नागरिक ही तूट स्वीकारत आहेत.\nपिंपरी येथे अवैध भंगार व्यवसायात लक्षणीय वाढ \nपिंपरी - महानगरपालिकेने भंगार व्यावसायिकांचे सर्वेक्षण केले असता १ सहस्र ५९८ दुकानांपैकी ९० टक्के दुकाने अवैध असल्याची माहिती समोर आली आहे. ९० प्रतिशत व्यावसायिकांनी अनुज्ञप्ती न घेताच भंगार व्यवसाय थाटला असून ज्यांच्याकडे अनुमतीपत्रे आहेत, त्यांनी त्यांची नूतनीकरण न केल्याचे उघड झाले आहे.\nअवैध व्यावसायिकांकडून महापालिकेला व्यवसाय कर मिळत नसल्याने महापालिकेची आर्थिक हानी होते. पाणी, वीज यांसह सर्व मूलभूत सुविधा व्यावसायिकांना पुरवल्या जात असल्याने भंगार व्यावसायिक अनुज्ञप्ती घेण्यासाठी पुढे येत नाहीत. शहरात १५ सहस्रांपेक्षा अधिक कामगार हे भंगार व्यवसायाशी निगडित आहेत. यामुळे अनेक गुन्हेगारही या व्यवसायामध्ये उतरत आहेत. (अवैध भंगार व्यवसायावर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिका ठोस उपाय उचलेल कि केवळ सर्वेक्षण करून विषय सोडून देईल \nशिराळे (कोल्हापूर) गावचे सैनिक सतीश पाटील यांचे अपघाती निधन\nशिराळे (कोल्हापूर)- ३४ फिल्ड रेजिमेंटचे सैनिक सतीश बाळू पाटील यांचे हिमाचल प्रदेशात अपघाती निधन झाले. त्यांचे पार्थिव २० नोव्हेंबरला त्यांच्या मूळगावी आणण्यात येईल.\nसैनिकी राजवट लागू व्हावी यासाठी ब्राझीलमध्ये जनतेने संसद कह्यात घेतली \nब्राझिलिया (ब्राझील) - ब्राझिलमध्ये १७ नोव्हेंबरला तेथील नागरिकांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात घुसून इमारत कह्यात घेतली. देशातील भ्रष्ट सरकार हटवून सैनिकी राजवट लावण्यात यावी, अशी या नागरिकांची मागणी होती. ब्राझीलमध्ये १९६४ पासून १९८५ पर्यंत सैनिकी राजवट होती. सुमारे २००० आंदोलकांमध्ये शिक्षकांपासून ते निवृत्त सैनिक आणि विद्यमान पोलीस यांचाही समावेश होता. यावर्षी ब्राझीलमधील रिओ ऑलिम्पिकपासून देशात आर्थिक आणीबाणी लागू आहे. अनेक महिन्यांपासून कर्मचार्‍यांना वेतन मिळालेले नाही. रिओ ऑलिम्पिकच्या वेळी ब्राझीलच्या पहिल्या महिला अध्यक्षा डिल्मा रुसेफ यांना संसदेने महाभियोग चालवून बडतर्फ केले होते. त्यांची जागा उपाध्यक्ष मायकेल टेमर यांनी घेतली होती. टेमर हेही भ्रष्ट आहेत, असा जनतेचा आरोप आहे.\nपुण्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार नाही \nरुग्णालय संघटनेच्या बैठकीतील निर्णय\nपुणे - येथील रुग्णालय संघटनेच्या बैठकीत जुन्या नोटा न स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी शहरातील प्रमुख रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष बोमी भोट म्हणाले, आजपासून १ सहस्र आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारायच्या नाहीत. याला रुग्णालयाशी संबंधित औषध दुकाने अपवाद रहातील. तेथे जुन्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत.\nसंघटनेच्या सचिव मंजुषा कुलकर्णी म्हणाल्या, सरकारच्या लेखी सूचनेनुसार रुग्णालयांमधून जुन्या नोटा स्वीकारल्या जायच्या; पण नव्याने घेतलेल्या निर्णयाची माहिती कोणत्याही माध्यमातून माहिती रुग्णालयांपर्यंत आलेली नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांना डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अथवा ऑनलाइन देयके भरता येतील. या सर्व प्रक्रियेत रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची काळजी रुग्णालयांकडून घेण्यात येणार आहे.\nदेश चालवणारी व्यवस्थाच दोषी आहे - अनिल बोकील, अर्थक्रांती प्रतिष्ठान\nपुणे, १८ नोव्हेंबर - चलनातील नोटा रहित करणे म्हणजे, शस्त्रकर्माचा प्रारंभ आहे, तर कररचना रहित करणे, ही शस्त्रक्रियेआधी दिली जाणारी भूल आहे, असे अर्थक्रांतीचे म्हणणे आहे. संयमी शल्यविशारद असलेल्या पंतप्रधानांनी मात्र भूल देण्याआधीच शस्त्रकर्म चालू केले आहे. आता शल्यविशारद असलेल्या पंतप्रधानांना दोष देऊन चालणार नाही; कारण ही व्यवस्थाच दोषी आहे, असे प्रतिपादन अर्थक्रांती प्रतिष्ठानचे अनिल बोकील यांनी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि पूना मर्चंट्स चेंबर यांच्या वतीने आर्थिक परिवर्तनाचा व्यापार-उद्योगावरील परिणाम या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात ते बोलत होते.\nबोकील पुढे म्हणाले की, सध्या राष्ट्रात रक्तविहीन क्रांतीस प्रारंभ झाला आहे. आता गोंधळ चालू झाला असेल, तरी तो काही दिवसच टिकेल; पण ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांची मात्र भंबेरी उडाली आहे. चलनातील नोटा बंद करण्याची ही योग्य वेळ असेलही; पण नियोजन नीट करणे आवश्यक होते.\nएका मुसलमान लेखकाला कळते, ते एकाही भारतीय राजकारण्याला कळत नाही \nभारताने पाकशी सर्व संबंध तोडून टाकले पाहिजेत, आयएस्आयच्या पूर्वानुमतीशिवाय पाकिस्तानातून कुणीही भारतात येऊ शकत नाही. ज्या दिवशी भारत स्वाभिमानाने पाकिस्तानला सुनावेल की, आम्हाला तुमच्याशी बोलणी करायची नाहीत, आम्हाला तुमच्या बरोबर व्यापार करायचा नाही, आम्हाला तुमचे सिमेंट नको, अमन की आशा नको, तेव्हा पाकिस्तान वठणीवर येईल. - पाकिस्तानात जन्मलेले कॅनडा येथील लेखक तारेक फतेह\nआणखी किती आक्रमणांनंतर भारत अणुबॉम्ब वापरणार कि हे केवळ फुकाचे बोल आहेत \nभारताने आधी अण्वस्त्रांचा वापर न करण्याच्या धोरणात का अडकून रहायचे देशासाठी जेव्हा एखादा धोका निर्माण होईल, तेव्हा अशा जुन्या धोरणांविषयी नक्कीच विचार करता येणार नाही. आधीच ठरलेल्या धोरणानुसार वर्तन केले किंवा तुम्ही अण्वस्त्रांविषयीच्या एखाद्या भूमिकेवर कायम राहिलात, तर आपण अण्वस्त्राची शक्ती गमावून बसू असे मला वाटते. - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार प्रविष्ट\nउपलब्ध होत नसल्याचे प्रकरण\nपुणे, १८ नोव्हेंबर - हक्काचे आणि विश्‍वासाने ठेवलेले पैसे अधिकोष उपलब्ध करून देत नसल्यामुळे अधिवक्ता तौसिफ शेख या खातेदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या विरुद्ध फसवणूक आणि अपहार यांची तक्रार प्रविष्ट केली आहे. शेख यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात ही तक्रार १६ नोव्हेंबर या दिवशी प्रविष्ट केली. नोटा बंदीवरून पोलिसांकडे देण्यात आलेली ही पहिलीच तक्रार आहे. अधिवक्ता तौसिफ शेख यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट न झाल्यास शिवाजीनगर न्यायालयात तक्रार प्रविष्ट करीन.\nअधिकोषातील जमा आणि ठेव रक्कम जेव्हा खातेधारकाला लागेल, तेव्हा ती उपलब्ध करून देणे अधिकोषाला बंधनकारक असते. शेख यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बचत खाते आहे. त्यांना अधिकोषातून ३० सहस्र रुपये तातडीने काढायचे होते. त्यासाठी त्यांनी १४ नोव्हेंबरला तसा अर्ज केला. अधिकोष व्यवस्थापकांनी ती रक्कम देण्यास नकार दिला आणि प्रधानमंत्री आणि गव्हर्नर यांनी मोठी रक्कम देण्यावर निर्बंध घातले आहेत, असे सांगितले.\nहिंदूंचा देव विश्‍वात्मके असतो. दुरितांचे तिमिर जावो विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो ॥, अशा प्रार्थना करत हिंदु लहानाचा मोठा झालेला असतो. आपल्याप्रमाणे सारे जग साधे आणि सरळ आहे, अशी समजूत तो करून घेतो आणि फसतो; कारण जग कधीच साधे आणि सरळ नसते विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो ॥, अशा प्रार्थना करत हिंदु लहानाचा मोठा झालेला असतो. आपल्याप्रमाणे सारे जग साधे आणि सरळ आहे, अशी समजूत तो करून घेतो आणि फसतो; कारण जग कधीच साधे आणि सरळ नसते - श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.\n४ सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या प्रांताधिकारी कार्यालयातील खासगी पंटरला अटक\nभुसावळ - जात प्रमाणपत्रासाठी ४ सहस्र रुपयांची लाच घेतांना फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयातील खासगी पंटर पद्माकर उपाख्य प्रदीप भारंबे (वय ४८ वर्षे) यांना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला.\n१. अमळनेर येथील मूळ रहिवाशाने जात प्रमाणपत्रासह आवश्यक पुराव्यानिशी अर्ज केला होता. हे प्रकरण फैजपूर प्रांताधिकार्‍यांकडे आल्यानंतर चौकशी केली असता लिपीक संदीप जैयस्वाल यांनी खासगी पंटर पद्माकर भारंबे यांच्याशी बोलणे करून घेण्यास सांगितले.\n२. जात प्रमाणपत्रासाठी पंटरने १५ सहस्र रुपयांची मागणी केली. यानंतर जळगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. विभागाचे उपअधीक्षक पराग सोनवणे यांच्यासह पथकाने भारंबे यांना ४ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक केली.\nचोपडा येथील वनपालास लाच घेतांना अटक \nजळगाव येथील वाढती लाचखोरी रोखण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना काढणार आहे \nचोपडा (जिल्हा जळगाव) - वनविभागाच्या हद्दीतून गौण खनिजाची वाहतूक करण्याच्या मोबदल्यात ७ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना वनपाल दिलीप ठाकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. वनपाल ठाकरे यांनी वना महाजन यांच्या भाडोत्री टॅ्रक्टरमधून गौण खनिजाची वाहतूक केली आणि त्यानंतर त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. वना महाजन यांनी पथकाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने कारवाई केली.\nदेशातील काळा पैसा बाहेर काढल्यास आपण अमेरिकेलाही टक्कर देऊ शकतो \nनगर - आपल्या देशामध्ये दहा लाख कोटी रुपये इतका काळा पैसा आहे. तो बाहेर पडल्यास आपली अर्थव्यवस्था चीनपेक्षाही बळकट होईल आणि येत्या पाच-सात वर्षांत आपण अमेरिकेलाही टक्कर देऊ शकू आणि देशाचा विकासदर वाढेल, असे प्रतिपादन योगऋषी रामदेवबाबा यांनी येथील योग शिबिरानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केले.\nते पुढे म्हणाले, देशाच्या विकासासाठी बाहेरून पैसा आणण्याची आवश्यकता नाही. काळा पैसा आणि भ्रष्टाचार, बनावट चलन, राजकीय आणि ड्रगमाफियांचा खरा चेहरा समोर आणायचा आहे. त्यातूनच देशाचे भविष्य पालटेल. सर्वांचे उत्पन्न वाढेल, डॉलर आणि पाउंडच्या तुलनेत रुपया मजबूत होईल. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान मोदी यांनी वार आणि प्रहार एकाच वेळी केला आहे. पतंजली डेअरीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर दहा लक्ष लिटर गायीचे दूध वापरून पनीर, चीज, लोणी सिद्ध करण्यात येणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना जास्त मोबदला मिळेल. आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या जीवनात समृद्धी येईल. शेतकरी समृद्ध झाल्यास देश समृद्ध होईल.\nचाळीसगाव येथे उमेदवारांकडून विद्यार्थ्यांना मद्याचे आमिष \nअशी आमिषे दाखवून देशाच्या युवा पिढीची शक्ती\nव्यर्थ घालवणार्‍या उमेदवारांवर कारवाई होणे अपेक्षित \nचाळीसगाव - येथे चालू असणार्‍या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात उमेदवारांकडून विद्यार्थ्यांना मद्याचे आमिष दाखवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी प्रचारात सहभाग घ्यावा, हा यामागील हेतू आहे. त्यामुळे शहरातील मद्यालये आणि उपहारगृहे यांच्या बाहेर पुष्कळ गर्दी दिसून येत आहे. वयोवृद्धांसह १४ ते १५ या वयोगटातील मुलेही त्यात सहभागी होत आहेत. हीच मुले मद्य पिऊन रात्री सुसाट वेगाने दुचाकीही पळवतात. (अशा अवस्थेतील मुलांचे अपघात झाल्यास त्याला उत्तरदायी कोण - संपादक) विद्यार्थ्यांना अशी आमिषे दाखवणे योग्य नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने या संदर्भात नियमावली करायला हवी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. प्रचाराच्या काळात बनावट मद्यही मोठ्या प्रमाणात येत असल्याने उत्पादन शुल्क विभागाने त्यावरही लक्ष ठेवायला हवे.\nयाऐवजी भारताला जगातील सर्वांत सात्त्विक राष्ट्र बनवायचे हिंदु राष्ट्राचे ध्येय असेल \nभारताला जगातील सर्वांत मुक्त अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी सुधारणा केल्या जात आहेत. आम्ही आमच्या विकासासाठी आवश्यक प्राथमिक गोष्टींना गती देण्याचा प्रयत्न करत आहोत; मात्र त्यासाठी पर्यावरणाकडेही लक्ष देण्यात येत आहे. आपल्याला भारतात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. - पंतप्रधान नरेंद्र मोदी (जपानच्या दौर्‍यावर असतांना तेथील व्यावसायिकांंना संबोधित करतांना काढलेले उद्गार)\nतृणमूल काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हीच शिक्षा योग्य \nबंगालच्या श्रीबती गावातील एका क्लबमध्ये ७ नोव्हेंबर २०१६ या दिवशी बॉम्बस्फोट झाला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर काही जण घायाळ झाले. या क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब आणि स्फोटके लपवून ठेवण्यात आली होती. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात येथे कोणी आणि कशासाठी स्फोटके आणली होती, याचा शोध घेण्यात येत आहे.\nकोल्हापूर, १८ नोव्हेंबर (वार्ता.) - जलसंपदा विभागाचे निवृत्त सहसचिव सुरेश लक्ष्मण तथा एस्.एल्. पाटील (वय ६१ वर्षे) यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने चालू करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर या दिवशी पाटील यांच्या कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सोलापूर येथील घरांवर एकाच वेळी पथकाने धाडी टाकल्या. त्यांची शेतभूमी आणि रिकामे प्लॉट या मिळकतींचीही पथकांनी पाहणी करून त्याविषयीच्या व्यवहारांची चौकशी चालू केली.\nइंडियन बँक असोसिएशनचा निर्णय \n१९ नोव्हेंबरला नोटा पालटून मिळणार नाही \nनवी देहली - इंडियन बँक असोसिएशनने १८ नोव्हेंबरला घोषित केलेल्या निर्णयानुसार १९ नोव्हेंबर या दिवशी बँकांमधून नोटा पालटून देण्यात येणार नाही. हा निर्णय केवळ याच दिवसासाठी मर्यादित असणार आहे. या दिवशी केवळ ज्येष्ठ नागरिकांना (६० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना) ही सुविधा देण्यात येणार आहे. बँकांत नोटा जमा करणे आणि काढणे, हे चालू रहाणार आहे.\nगोहत्या बंदीसाठी मुसलमान राज्यकर्त्यांचा संदर्भ द्यावा लागतो, हे सरकारला लज्जास्पद हिंदूंची श्रद्धा म्हणून बंदी का आणता येत नाही \nअकबर, जहांगीर आणि बहादुरशाह जफर यांच्या काळातही गोहत्या होत नव्हती. बाबरनामा या पुस्तकात लिहिले आहे की, जर तुम्ही गोहत्या रोखली नाही, तर तुम्ही भारतावर राज्य करू शकत नाही.\nहिंदूंची जगभरातील असुरक्षित मंदिरे \nमलेशियातील पेनांग राज्यातील १८० वर्षे प्राचीन श्री राजा मादुताई विरम हिंदु मंदिरातील मूर्तींची अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या जून मासापासून मलेशियात मंदिरांवर झालेल्या आक्रमणांची ही ६ वी घटना आहे.\nहिंदू तेजा जाग रे \n : मलेशिया के पेनांग में एक प्राचीन मंदिर पर आक्रमण पिछले कुछ समय में घटी यह छठी घटना \nहिन्दूसंगठन का अभाव ही धर्म पर होनेवाले आघातों का कारण \nयेरवडा कारागृहात बंदीवानाची आत्महत्या\nयेरवडा (जिल्हा पुणे), १८ नोव्हेंबर - पाच वर्षांच्या मुलावर बलात्कार करून त्याची हत्या केल्याच्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या बंदीवानाने १७ नोव्हेंबरला रात्री येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. राजगुरुनगर न्यायालयाने या क्रूर गुन्ह्यासाठी खाडकसिंह पांचाळ (वय ३८ वर्षे) याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या नैराश्यातून खाडकसिंह याने गळफास घेऊन आत्महत्या केली.\n - मुंबई उच्च न्यायालय\nमुंबई - केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय जनहिताचा असून जनतेने सरकारला सहकार्य केले पाहिजे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर यांनी मांडले आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाऊन याचिका करण्याची मुभा आहे, असे सांगत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अखिल चित्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.\nपुणे, १८ नोव्हेंबर - नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशाच्या विविध भागांत अधिकोषांसमोर रांगेत उभ्या असलेल्या ३६ जणांचा मृत्यू झाला. या निर्णयामुळेच नागरिकांना प्राण गमवावे लागल्याचा आरोप करत मृतांना श्रद्धांजली वाहून पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली. (सभा स्थगित करणे म्हणजे जनतेच्या पैशांचा चुराडा करण्यासारखेच आहे. - संपादक)\nसंस्कृत भाषेचे विदेशींनी जाणलेले महत्त्व अन् भारतियांकडून संस्कृतची होणारी अक्षम्य हेळसांड \nगेली ७ दशके सातत्याने मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतच विद्यार्थ्यांना शिकवली गेल्याने इंग्रजी भाषेलाच ‘करिअर’चा केंद्रबिंदू समजले जात आहे. इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव आणि भारतीय मनांवर असलेला तिचा प्रचंड पगडा पहाता प्रस्तुत लेखातून अभारतियांना संस्कृत भाषेचे महत्त्व किती आहे आणि स्वभाषेमध्ये असलेल्या अमूल्य, अलौकिक अशा ज्ञानापासून भारतीय किती अनभिज्ञ आहेत, हे लक्षात येते. संस्कृतचे महत्त्व लक्षात घेऊन तिच्या संरक्षणाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येकाने स्वतःतील स्वभाषाभिमान वाढवण्याची अनिवार्यता लक्षात आणून देणारा लेख \n१. विदेशींनी ओळखलेले संस्कृत भाषेचे महत्त्व \nजे.टी. ग्लोव्हर हे लंडनमधील ‘सेंट जेम्स बॉइज स्कूल’चे उपप्राचार्य आहेत. ते वैदिक गणित शिकले. गेली २५ वर्षे ते लंडनमध्ये तो विषय शिकवत आहेत. प्रतिवर्षी १०० मुले गणित शिकून बाहेर पडतात. यात ब्रिटीश, अमेरिकन, चिनी, वेस्ट इंडियन्स आदी वंशाची मुले असतात; पण भारतीय नसतात. ‘हे भारतीय गणितशास्त्र भारतातील प्रत्येक शाळेत शिकवायला हवे’, असे ते आवर्जून सांगतात; पण गणकयंत्राची (‘कॅलक्युलेटर’ची) विक्री बंद होईल, अशी आपल्याला चिंता वाटते. जानेवारी २०११ मध्ये बेंगळूरुमधील नॅशनल हायस्कूलमध्ये विश्‍व संस्कृत पुस्तक मेळा भरला होता. त्या वेळी तिथे ग्लोव्हर आले होते. २५ वर्षीय मायकेल विल्यम्स हा तरुण मँचेस्टरहून या मेळ्यासाठी आला होता. तेथील विद्यापिठात तो संस्कृत शिकवतो आणि पीएच्डीचा अभ्यास करतो.\nयांना आपल्या देशाचे कसे म्हणायचे \n२६/११ या मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा आरोपी जिहादी डेव्हिड हेडलीने फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची आतंकवादीच होती’, अशी साक्ष दिली होती. यावरून देशभरातील सेक्युलरवादी आणि पुरोगामी यांनी हेडलीला खोटे ठरवत इशरतची पाठराखण करण्यात धन्यता मानली. इशरतच्या प्रातिनिधिक उदाहरणाच्या माध्यमातून अशा देशद्रोही पुरोगाम्यांचा समाचार घेणारा सदर लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रकाशित करत आहोत.\nपुणे येथे ‘एक भारत अभियान - कश्मीर की ओर’ उपक्रमाच्या अंतर्गत आयोजित हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार करतांना समाजातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वैशिष्ट्यपूर्ण घटना \n१. हिंदु धर्मजागृती सभेच्या पूर्वनियोजनाच्या\nआढावा बैठकीला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सक्रीय सहभाग\n‘एक भारत अभियाना’च्या अंतर्गत आयोजित हिंदु धर्मजागृती सभेच्या पूर्वनियोजन आढावा बैठकीस जवळपास ४५ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे १३० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. बैठकीत हिंदुत्वनिष्ठांनी सभेच्या विविध सेवांमध्ये सहभागी होण्याचे नियोजन केले. ही पूर्वनियोजन बैठक, तसेच विविध गावांमध्ये सभेच्या प्रसारामध्ये हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.\n१ अ. सामाजिक संकेतस्थळांद्वारे व्यापक प्रसार : ७० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून जवळपास २८ लक्ष लोकांपर्यंत सभेचा विषय पोचवण्याचे नियोजन केले.\nबिहारमध्ये दैनिक भास्करचे पत्रकार श्री. धर्मेंद्र सिंह यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. धर्मेंद्र हे सासाराममध्ये अवैध खाण माफियांच्या निशाण्यावर होते. सिंह यांनी त्याविषयी वाचा फोडणारे लेखन केले होते आणि त्यातूनच ही हत्या झाल्याचा संशय आहे.\nनक्षलवादी महिलांनी शरणागती पत्करण्यामागील कारणे \n‘गेल्या काही वर्षांच्या तुलनेत गत काही मासांमध्ये महिला नक्षलवाद्यांनी मोठ्या संख्येने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. शरणागती पत्करण्यामागे त्यांनी सांगितलेली पुढील कारणे चकित करणारी आहेत.\n१. विवाह करण्यास बंदी; मात्र वरिष्ठांकडून लैंगिक शोषण \nनक्षलवादी महिलांना विवाह करण्याची अनुमती नसते. त्यांच्या गटाचे वरिष्ठ सदस्य या महिलांचा लैंगिक छळ करतात. विरोध केल्यावर हे सदस्य त्यांना निमूटपणे सहन करण्याचा समुपदेश करतात. जेव्हा नक्षलवादी महिला गरोदर रहाते, तेव्हा तिचा गर्भपात केला जातो, अशीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. गरोदर असतांना नक्षलवादी गटात रहाणे अवघड असल्याने प्रसंगी त्यांना गर्भपातासाठी स्फोटात वापरली जाणारी दारूही खायला दिली जाते. शरणागती पत्करणार्‍या अनेक महिलांनी त्यांना आई होण्याची इच्छा असणे, हे त्यांनी नक्षलवाद सोडण्यामागचे कारण असल्याचे सांगितले आहे.\nभ्रष्टाचार : सामाजिक विघटनास कारणीभूत कुकर्म \nहल्ली भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनला आहे. कुठलेही क्षेत्र यास अपवाद नाही. भ्रष्टाचार खर्‍या अर्थाने घालवण्यासाठी आधी व्यक्तीची भ्रष्टाचारी वृत्ती घालवली पाहिजे. ही वृत्ती घालवायची असेल, तर साधना करणे क्रमप्राप्त आहे. यासाठी सत्वगुणी लोकांचे हिंदु राष्ट्र आवश्यक आहे.\n१. ‘भ्रष्टाचार तळागाळापर्यंत पोचला आहे. त्याची झळ सामान्यांना बसते. पैसे दिल्याशिवाय कामच पुढे सरकत नसल्याच्या हतबलतेतून ती भ्रष्टाचारात ओढली जातात. त्यामुळे देशाच्या भवितव्याविषयी सामान्य माणूस मुळीच आशावादी नाही.\n२. आरंभी लोकसभेमध्ये विद्वान लोक होते. आचार्य कृपलानी, गोपालन, डॉ. राम मनोहर लोहिया अशी अभ्यासू मंडळी होती. जवळ पैसे नसलेला एस्.एम्. जोशी यांच्यासारखा नेता निवडून दिला जात होता. लोकच त्यांना निवडणुकीसाठी पैसे देत होते. आजचे खासदार कोट्यधीश असतात. त्यांना गरिबांविषयी काय आणि किती आस्था असणार आहे \nभक्तांकडून देवीवर होणार्‍या नारळांच्या वर्षावाने पुजार्‍यांना दुखापत होणे, हे हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावाचे फलित \n‘गाझियाबादमधील मोदीनगर येथील महामाया देवीची जत्रा प्रतिवर्षी भरते. या जत्रेत महादेवीला भक्तांकडून नारळ आणि खण अर्पण करण्याची प्रथा विलक्षण वाटते. सारे भक्त गाभार्‍यात असलेल्या देवीच्या पायाशी खण आणि नारळ यांचा वर्षाव करतात. त्या वर्षावामुळे काही क्षणातच देवी नारळाच्या ढिगामध्ये बुडून जाते. त्यानंतर पुजार्‍यांनी गाभारा रिकामा केल्यानंतर पुन्हा पहिलाच प्रकार चालतो. नारळांनी डोकी फुटू नयेत; म्हणून पुजार्‍यांनी डोक्यावर शिरस्त्राण घातलेले असते, असे असले तरी अंगावर नारळ पडल्याने त्यांना काही प्रमाणात दुखापत होतेच.’ (तरुण भारत, २७.३.१९९९)\nअसे तामसी कृत्य करणे धर्माला अनुसरून नाही. देवीला नारळ आणि खण भावपूर्ण अर्पण केल्याने तिचा कृपाशीर्वाद लाभतो \nस्वतः निखळ आनंद अनुभवत इतरांवर चैतन्यमय मधुर वाणीने आनंदाची उधळण करणार्‍या सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी (वय ९३ वर्षे) \nसनातनच्या ३६ व्या संत पू. शालिनी नेनेआजी यांचा शनिवार, कार्तिक शुक्ल पक्ष त्रयोदशी (१२.११.२०१६) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस झाला. त्यांचा आज १९.११.२०१६ या दिवशी दिनांकानुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.\nपू. नेनेआजी यांना वाढदिवसानिमित्त\nसनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार \n‘पू. नेनेआजींनी देवद आश्रमात रहायला येऊन साधकांना सेवेची जी संधी दिली आणि जो आनंद दिला, त्याबद्दल साधकांच्या वतीने मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि वाढदिवसानिमित्त त्यांना नमस्कार करतो.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nमग ईश्‍वरप्राप्तीचा आनंद अनुभवेल माझे हे मन \n४.१०.२०१६ या दिवशी व्यष्टी आढाव्यामध्ये माझ्या मनात आता चूक लपवूया. आधीच्या आढावा घेणार्‍या साधकाने करायला सांगितलेला एक प्रयत्न आताच्या आढावा घेणार्‍या साधकाला ठाऊक नसणार, असा विचार आला. तेव्हा मी सूक्ष्मातील प.पू. डॉक्टरांना संपूर्णपणे शरण गेलो आणि तुम्हीच माझ्याकडून योग्य काय, ते करवून घ्या, अशी प्रार्थना झाली. नंतर मी आढाव्यामध्ये ती चूक सांगून क्षमा मागितली. तेव्हा माझ्या लक्षात आले, आपले स्वभावदोष आणि अहं यांमुळे आपण कितीही चुका लपवण्याचा प्रयत्न केला, तरी ईश्‍वर आपल्याला त्यांविरुद्ध प्रक्रिया शिकवून पुढे घेऊन जातातच. प.पू. डॉक्टर आपल्याला या सर्वांतून बाहेर काढून नेणारच आहेत. त्या वेळी मला त्यांच्या कृपेने पुढील काव्यपंक्ती सुचल्या.\nमहर्षींच्या आज्ञेनुसार सातारा येथील श्‍वेत गणपतीला पुष्पहार अर्पण करण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती\n१. सेवा मिळाल्यावर भाव जागृत होऊन पुष्कळ आनंद जाणवणे\nआणि अशक्य असतांना पुष्पहार करण्यासाठी सहजतेने फुले मिळणे\n‘श्‍वेत गणपतीला पुष्पहार अर्पण करण्याची सेवा मिळाल्यावर प्रथम मला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि भाव जागृत होऊन आतून पुष्कळ आनंद जाणवत होता. ‘पुष्पहार करण्यासाठी फुले कुठून मिळणार ’, असा विचार माझ्या मनात आला नाही. जवळपास कुठेच फुले नव्हती; पण ती सहज मिळाली. ज्यांच्याकडून फुले मिळतील, असे वाटले नाही, त्यांनीही फुले देऊन सहकार्य केले. श्‍वेत गणपतीचे मंदिर ठराविक वेळीच उघडे असते; परंतु मंदिरात गेल्यावर तेथील पुजारी मंदिर त्वरित उघडून श्‍वेत गणपतीला पुष्पहार घालण्यासाठी आले.\nशस्त्रकर्म झाल्यानंतर देवद आश्रमातील साधिका सौ. नीला गडकरी यांना आलेल्या अनुभूती\nसौ. नीला रमेश गडकरी\n१. शुद्धीवर येत असतांना साधिकेने प.पू. डॉक्टरांना हाक मारणे\nआणि त्याच वेळी आधुनिक वैद्य तिला हाक मारून जागे करत असणे\n२३.९.२०१६ या दिवशी माझे पित्ताशयातील खडे काढण्याचे शस्त्रकर्म झाले. मी शुद्धीवर येत असतांना प.पू. डॉक्टरांना हाक मारत होते. त्या वेळी तेथील आधुनिक वैद्यांचा (डॉक्टरांचा) मला आवाज ऐकू आला. ते मला हाक मारून जागे करत होते. मला सतत प.पू. डॉक्टरांची आठवण येत होती.\n२. सेवेसाठी आलेल्या कु. शलाका सहस्रबुद्धे हिला ईश्‍वरानेच पाठवले आहे,\nअसे वाटणे, त्या साधिकेने पुष्कळ आनंदाने सेवा करणे आणि\nती मुलगी असल्याबद्दल इतर रुग्णांनी विचारणे\n२४.९.२०१६ या दिवशी सकाळी ९.३० वाजता सेवेसाठी आलेल्या पुण्याच्या कु. शलाका सहस्रबुद्धे या साधिकेला पाहून मला पुष्कळ आनंद झाला. ईश्‍वरानेच हिला पाठवले आहे, असे वाटले. तिने माझा हात हातात घेतला. माझ्या तोंडवळ्यावरून हात फिरवला. माझ्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली, काकू, बरं वाटतं का त्या वेळी ती हात फिरवत नसून ईश्‍वरच हात फिरवत आहे. तिच्या माध्यमातून देव माझी विचारपूस करत आहे, असे वाटत होते. त्या वेळी सलाईन लावल्यामुळे मला हलता येत नव्हते. ती साधिका माझी कोणतीही सेवा आनंदाने करत होती. रुग्णालयातील इतर रुग्ण विचारायचे, तुमची मुलगी आहे का त्या वेळी ती हात फिरवत नसून ईश्‍वरच हात फिरवत आहे. तिच्या माध्यमातून देव माझी विचारपूस करत आहे, असे वाटत होते. त्या वेळी सलाईन लावल्यामुळे मला हलता येत नव्हते. ती साधिका माझी कोणतीही सेवा आनंदाने करत होती. रुग्णालयातील इतर रुग्ण विचारायचे, तुमची मुलगी आहे का मी हो म्हणायचे. पुष्कळ कृतज्ञता व्यक्त व्हायची. देवा मी हो म्हणायचे. पुष्कळ कृतज्ञता व्यक्त व्हायची. देवा तू किती करतोस रे माझ्यासाठी \nसनातनच्या रामनाथी आश्रमातील सौ. विजयलक्ष्मी आमाती यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती\n१. अक्षतांच्या हवनानंतर मनातील विचार उणावून\nनामजपाव्यतिरिक्त कोणताही विचार मनात न येणे\nसप्टेंबर २०१६ च्या आरंभीपासून मला पुष्कळ त्रास होत होता. अंगदुखी, जडपणा आणि मनात असंख्य विचार यांनी मी हैराण झाले होते. १६.९.२०१६ या दिवशी पौर्णिमा असल्याने सायंकाळी झालेल्या अक्षतांच्या हवनानंतर मला चांगले वाटू लागले. (प्रत्येक पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी साधकांचे शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी हवन केले जाते. त्यात साधक अक्षतांची आहुती देतात. - संकलक) हवनाच्या दुसर्‍या दिवशी नामजपाला बसल्यावर माझ्या मनात नामजपाव्यतिरिक्त कोणताही विचार नव्हता. पुष्कळ मासांनंतर (महिन्यांनंतर) ही अनुभूती आल्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला.\nशिष्याची साधना व्यर्थ जाऊ नये, यासाठी गुरूंनी त्याला समग्र ज्ञान देणे आवश्यक \n‘एका गुरूंकडे चार व्यक्ती गेल्या. चौघांनाही मुले हवी होती. गुरूंनी तिघांना निरनिराळे उपाय सांगितले. चौथ्याला ते म्हणाले, ‘‘तू तुझा हट्ट मागे घे. तुझ्या नशिबी मूल नाही.’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘देवाला जे अशक्य, ते गुरूंना शक्य असते. तुम्ही काहीही करा; पण मला मुलगा द्याच.’’\nगुरूंनी मंत्र दिला. एक वर्षात चौघांनाही मुले झाली. एक वर्षाने तो गुरूंजवळ आला आणि म्हणाला, ‘‘बघा गुरुदेव, झाला कि नाही मुलगा ’’ गुरु म्हणाले, ‘‘तुझी १० वषार्र्र्र्र्ंची साधना मी त्याच्यासाठी खर्ची घातली. आता तू पुन्हा ‘अ आ इ ई..’ पासून शिक.’’ याचे ज्ञान जर आधीच असते किंवा शिकवले असते तर ’’ गुरु म्हणाले, ‘‘तुझी १० वषार्र्र्र्र्ंची साधना मी त्याच्यासाठी खर्ची घातली. आता तू पुन्हा ‘अ आ इ ई..’ पासून शिक.’’ याचे ज्ञान जर आधीच असते किंवा शिकवले असते तर म्हणून शिष्य जे करतो, त्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान हवे.’\n(गुरूंनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर श्रद्धा ठेवून गुरूंचे आज्ञापालन करणे, हे शिष्याचे कर्तव्य असते. गुरु बर्‍याचदा सर्व गोष्टींची कारणमीमांसा सांगत नाहीत; म्हणून केवळ त्यांचे आज्ञापालन करणे, हेच शिष्यत्वाचे श्रेष्ठ लक्षण आहे. - संकलक)\n- पुष्पांजली, बेळगाव (२३.११.२०१४, रात्री ११.३०)\nआनंदी असणारा ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला रायचुरू, कर्नाटक येथील चि. श्रीकर विनोद (वय २ वर्षे) \nउच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी \nया पिढीतील चि. श्रीकर विनोद आणि कु. श्रीरक्षा विनोद ही दैवी बालके आहेत \nपालकांनो, हे लक्षात घ्या \n‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nचि. श्रीकर विनोद याला वाढदिवसानिमित्त\nसनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद \n१. श्रीकर नेहमी आनंदात असतो. झोपतांना मुद्रा करून झोपतो.\n२. श्रीकर ध्यानमंदिरात आनंदाने हसत असणे\nश्रीकर ५ मासांचा (महिन्यांचा) असतांना आम्ही रामनाथी आश्रमात गेलो होतो. सायंकाळी आरतीच्या वेळी मी श्रीकरला घेऊन ध्यानमंदिरात बसले. तेव्हा तो पुष्कळ आनंदाने हसत होता. त्याला पाहून शेजारच्या साधकाने सांगितले, ‘‘तुमचा मुलगा प.पू. भक्तराज महाराजांसमवेत बोलत आहे.’’ त्याचे अंग घामाने भिजलेले होते, तरीही तो चिडचिड न करता आनंदात होता.\nधर्माचरणाची आवड असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली रायचुरू, कर्नाटक येथील कु. श्रीरक्षा विनोद (वय ६ वर्षे) \n१. ‘श्रीरक्षाला देवळातील प्रसाद पुष्कळ आवडतो.\n२. प्रत्येक सणाच्या दिवशी उटणे लावून अंघोळ करणे\nप्रत्येक सणाच्या दिवशी ती उटणे लावून अंघोळ करते, तसेच घरातील सर्वांना आठवण करून देते.\n३. वाढदिवसाच्या दिवशी देवाला आणि मोठ्यांना नमस्कार करणे\nतिचा वाढदिवस आम्ही तिथीनुसार साजरा करतो. त्या दिवशी उटणे लावून अभ्यंगस्नान करून ती नवीन कपडे घालते. नंतर पाट, रांगोळी, एका ताटात सनातन कुंकू, अक्षता, फुलांचा हार, मिठाई ठेवण्यास मला ती साहाय्य करते. तिला औक्षण केल्यानंतर देवाला तसेच तिच्यासाठी वडिलधार्‍या व्यक्तींना नमस्कार करते. ती कुणाचाही तिथीप्रमाणे वाढदिवस साजरा करायचा असल्यास उत्साहाने साहाय्य करण्यास येते.\nदेवाचे स्मरण आणि ज्ञान परस्परांना पूरक असणे\nदेवाचे स्मरण चालू असल्यामुळे ईश्‍वरी ज्ञान मिळते आणि ज्ञानाच्या विषयातील देवाच्या गुणगानामुळे त्याचे स्मरण टिकून रहाण्यास साहाय्य होते. त्यामुळे देवाचे स्मरण आणि ज्ञान परस्परांना पूरक ठरते. - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.११.२०१६)\nप.पू. डॉक्टरांच्या रूपे आम्हास भेटली ही गुरुमाऊली \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...\nगुरुमाऊली, तव प्रेम अपरंपार \nतव मधुर नेत्रास पाहुनी ते मज कळे ॥ १ ॥\nत्या प्रेमाचे वर्णन करण्या शब्दही अपुरे पडती \nतुझ्या या कृपेची महती काय गाऊ मी ॥ २ ॥\nमाऊलीस कसे आळवावे, ते कळेना या लेकरासी \nआठवण्या गेले, तर कळते असमर्थता स्वतःची ॥ ३ ॥\nदगडाचे फूल बनून जायचे त्या चरणी \nनिर्मळता आणायची फुलाप्रमाणे या मनी ॥ ४ ॥\nपावलो-पावली अध्यात्म जगण्या मज ती शिकवी \nसर्वांनाच घडवूनी आमच्या जीवनाचा उद्धार करी ॥ ५ ॥\nप.पू. डॉक्टरांच्या रूपे आम्हास भेटली ही गुरुमाऊली \nआम्ही सर्व साधक शरण आलो या कोमल चरणी ॥ ६ ॥\n- सौ. सायली करंदीकर (पूर्वाश्रमीच्या कु. सायली गाडगीळ) (वय २० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.\nसाधनेविषयीच्या पोषक वातावरणामुळे सर्वाधिक फलनिष्पत्ती असणारे आणि सनातन धर्म राज्याची अनुभूती देणारे रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील स्वयंपाकघर \n१. स्वयंपाकघरात गेल्यावर मला येथील वेगवान सेवा करायला जमेल का \nअसा विचार मनात येणे आणि श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करताच\nस्वतःकडून देवीच सेवा करवून घेणार आहे, असे वाटून मन निश्‍चिंत होणे\nमी शस्त्रकर्मातून बरी झाल्यानंतर प्रथमच आज स्वयंपाकघरात १ घंटा (तास) सेवेसाठी जाणार होते. खरेतर पूर्वी मी अन्य साधकांसमवेत अल्पाहार सेवेला स्वयंपाकघरात ५ ते ६ वेळा गेले होते; पण तेथे महाप्रसाद बनवण्याच्या सेवेच्या वेगाप्रमाणे मला पटापट सेवा करायला जमेल का , असा विचार माझ्या मनात येत होता. तेव्हा मी स्वयंपाकघरातील श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीसमोर उभी राहिले आणि मला येथे सेवा करता येऊ दे आणि माझ्याकडून स्वभावदोष अन् अहं निर्मूलनासाठी प्रयत्न होऊ देत, अशी प्रार्थना केली. क्षणार्धातच माझे मन निर्विचार झाले. तसेच माझ्याकडून अन्नपूर्णादेवीच सेवा करून घेणार आहे, असा तीव्र विचार मनात आला आणि माझे मन हलके होऊन मी निश्‍चिंत झालेे.\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nजे व्यय (खर्च) करायचे आहे, ते तुम्ही गोळा (जमा) करता आणि जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता. याउलट कसे करायचे ते शिका.\nभावार्थ : जे व्यय करायचे आहे, ते तुम्ही गोळा करता म्हणजे पैसा गोळा करता आणि जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता म्हणजे साधना करण्याचा बहुमूल्य वेळ वाया घालविता. याउलट कसे करायचे ते शिका म्हणजे वेळेचा जास्तीतजास्त वापर साधना करण्यासाठी करा.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nस्वतःच्या आई-वडिलांची, भावंडांची, सासू-सासर्‍यांची काळजी न घेणारे तरुण राष्ट्र आणि धर्म यांसाठी कधी काही करतील का हे आहे स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांतील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या प्रसारामुळे धर्माविषयी तरुण भ्रमित झाल्याचे फळ हे आहे स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांतील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या प्रसारामुळे धर्माविषयी तरुण भ्रमित झाल्याचे फळ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nपरमेश्‍वरावर दृढ श्रद्धा ठेवा\nपरमेश्‍वरावरील दृढ श्रद्धा कोणत्याही संकटाशी सामना\nकरण्याचे बळ देते. परमेश्‍वराने कितीही परीक्षा घेतली, तरी श्रद्धा स्थिर असावी.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nशिक्षणक्षेत्रातही ‘सर्जिकल स्ट्राईक’ हवा \nदुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या बाह्यरंगाकडे लक्ष न देता त्याचा रोग कसा समूळ नाहीसा होईल, याकडे सर्वसामान्यतः लक्ष दिले जाते. रुग्ण व्यक्ती ताजातवाना व्हावा, यासाठी आधुनिक वैद्यांकडे जाण्याऐवजी कुणी व्यक्ती रुग्णाला सौंदर्यवर्धनालयात घेऊन जाऊ लागली, तर त्या व्यक्तीला वेड्यात काढले जाईल. सामान्य स्तरावर साहजिकपणे होणारी ही विचारप्रक्रिया राष्ट्रीय समस्यांच्या संदर्भात होतांना मात्र आढळून येत नाही. त्यामुळेच मग बर्‍याच वेळेला ‘आग रामेश्‍वरी आणि बंब सोमेश्‍वरी’ अशी अवस्था विविध क्षेत्रांमध्ये अनुभवायला मिळते. उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ‘नॅक’ समिती नेमली जाऊनही महाविद्यालयांमध्ये सुधारणा झाल्या नसल्याने ‘नॅक’च्या संदर्भातही असाच अनुभव येतो. ‘नॅक’चा उद्देश आणि फलनिष्पत्ती यांचा ताळमेळ लागत नाही. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न होत असतांना ही दुरवस्था आहे. त्यामुळेच सरकारला कोट्यवधी रुपये खर्चून कौशल्य विकास कार्यक्रम घेण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीमुळेच उमेदवार पदवीधारक असला, तरी तो लायक असण्याची हमी देण्याचे धाडस कुणी करत नाही.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nसनातन प्रभातच्या रत्नागिरी आवृत्तीचा आज सतरावा वर्...\nआयकर खात्याची अयोध्येतील मंदिरांना अर्पणाची माहिती...\nनोटबंदीच्या निर्णयावर सरकारने गृहपाठच केला नाही \nश्री महालक्ष्मी मंदिरातील सहा दानपेट्यांतील ३५ लक्...\nनोटाबंदीवरून तिसर्‍या दिवशीही संसदेत गदारोळ \nनोटाबंदीचे केवळ ५० टक्केच उद्दिष्ट साध्य \nकेंद्र सरकार आता स्वतःजवळ पैसे ठेवणे आणि पैशांचे व...\nडॉ. झाकीर नाईक हिंदूंच्या देवतांच्या विरोधात भाषणे...\n१ सहस्र रुपयांची नोट येणार नाही \nपेट्रोल पंपावर पीओएस् यंत्रावरून २ सहस्र रुपयांपर्...\nपुण्यामध्ये धर्मांधाकडून हिंदु युवतीवर अमानुष अत्य...\nखासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या कराड येथील सभेस अनु...\n२४ नोव्हेंबरनंतर जुन्या नोटा पालटण्यावर येऊ शकते ब...\nनोटा पालटून घेतल्यावर बोटांवर शाई लावू नये \nनोटा पालटण्याचा अधिकार न मिळाल्यास सहकारी अधिकोष ब...\n(म्हणे) ‘विरोध करणार्‍यांना हिंदु धर्माचा अर्थच सम...\nआतंकवादाच्या विरोधातील लढाईसाठी भारत-चीन यांचा संय...\nनोटाबंदीच्या विरोधात जिल्हा बँका उच्च न्यायालयात \nग्रामीण भागातील नेत्यांनी काळा पैसा वाचवण्यासाठी स...\n(म्हणे) ‘मोदी फर्माना’मुळे सामान्यांना जीवन जगणे अ...\nपंजाब आणि राजस्थान या राज्यांत २ सहस्र रुपयांच्या ...\nनागपूरमधील क्रिकेट बुकींकडे ५ सहस्र कोटी रुपयांहून...\nवर्ष २००६ च्या मालेगाव स्फोटातील ८ धर्मांध आरोपींन...\nदेशाच्या सीमेचे रक्षण करणार्‍या सैनिकाच्या भूमीवर ...\nक्रिकेट कसोटी सामन्यामध्ये विघ्न येऊ नये; म्हणून स...\nपाक-चीन आर्थिक महामार्गाला शेवटच्या श्‍वासापर्यंत ...\nजगभरातील सर्वाधिक आतंकवादी आक्रमणे झालेल्या ४ देशा...\nखरे युद्ध तर आता चालू झाले \nतरुणांनी हिंदु धर्माचा अभिमान बाळगून धर्माचरण कराव...\nशिकागो (अमेरिका) येथे मुसलमान विद्यार्थिनीचा हिजाब...\nचीनमध्ये ‘आयफोन ७ प्लस’ चा स्फोट \nनिम्म्याहून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये स्वतंत्...\nपुणे येथे बंद नोटा खपवण्यासाठी दलाल सक्रिय \nपिंपरी येथे अवैध भंगार व्यवसायात लक्षणीय वाढ \nशिराळे (कोल्हापूर) गावचे सैनिक सतीश पाटील यांचे अप...\nसैनिकी राजवट लागू व्हावी यासाठी ब्राझीलमध्ये जनतेन...\nपुण्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये जुन्या नोटा स्वीका...\nदेश चालवणारी व्यवस्थाच दोषी आहे - अनिल बोकील, अर...\nएका मुसलमान लेखकाला कळते, ते एकाही भारतीय राजकारण्...\nआणखी किती आक्रमणांनंतर भारत अणुबॉम्ब वापरणार \nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोलिसांकडे ...\nहिंदूंचा देव विश्‍वात्मके असतो. दुरितांचे तिमिर जा...\n४ सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या प्रांताधिकारी कार्य...\nचोपडा येथील वनपालास लाच घेतांना अटक \nदेशातील काळा पैसा बाहेर काढल्यास आपण अमेरिकेलाही ट...\nचाळीसगाव येथे उमेदवारांकडून विद्यार्थ्यांना मद्याच...\nयाऐवजी भारताला जगातील सर्वांत सात्त्विक राष्ट्र बन...\nतृणमूल काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हीच शि...\nकोल्हापूर, १८ नोव्हेंबर (वार्ता.) - जलसंपदा...\nइंडियन बँक असोसिएशनचा निर्णय \nगोहत्या बंदीसाठी मुसलमान राज्यकर्त्यांचा संदर्भ द्...\nहिंदू तेजा जाग रे \nयेरवडा कारागृहात बंदीवानाची आत्महत्या\n - मुंबई उच्च न्यायालय...\nपुणे, १८ नोव्हेंबर - नोटाबंदीच्या निर्णयानंत...\nसंस्कृत भाषेचे विदेशींनी जाणलेले महत्त्व अन् भारति...\nयांना आपल्या देशाचे कसे म्हणायचे \nपुणे येथे ‘एक भारत अभियान - कश्मीर की ओर’ उपक्रमाच...\nनक्षलवादी महिलांनी शरणागती पत्करण्यामागील कारणे \nभ्रष्टाचार : सामाजिक विघटनास कारणीभूत कुकर्म \nभक्तांकडून देवीवर होणार्‍या नारळांच्या वर्षावाने प...\nस्वतः निखळ आनंद अनुभवत इतरांवर चैतन्यमय मधुर वाणीन...\nमग ईश्‍वरप्राप्तीचा आनंद अनुभवेल माझे हे मन \nमहर्षींच्या आज्ञेनुसार सातारा येथील श्‍वेत गणपतीला...\nशस्त्रकर्म झाल्यानंतर देवद आश्रमातील साधिका सौ. नी...\nसनातनच्या रामनाथी आश्रमातील सौ. विजयलक्ष्मी आमाती ...\nशिष्याची साधना व्यर्थ जाऊ नये, यासाठी गुरूंनी त्या...\nआनंदी असणारा ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च ...\nधर्माचरणाची आवड असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची...\nदेवाचे स्मरण आणि ज्ञान परस्परांना पूरक असणे\nप.पू. डॉक्टरांच्या रूपे आम्हास भेटली ही गुरुमाऊली ...\nसाधनेविषयीच्या पोषक वातावरणामुळे सर्वाधिक फलनिष्पत...\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय जय ...\nशिक्षणक्षेत्रातही ‘सर्जिकल स्ट्राईक’ हवा \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR556", "date_download": "2018-04-27T04:43:32Z", "digest": "sha1:CTJEVGM7OAUSADONYRHWGGS4VS6L4SIP", "length": 8922, "nlines": 68, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nकल्पकता हा देशासाठी शाश्वत विकासाचा एकमेव मार्ग – प्रकाश जावडेकर\nस्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2017 च्या अंतिम फेरीचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते मुंबईत उद्‌घाटन\nकल्पकता हा देशासाठी शाश्वत विकासाचा एकमेव मार्ग असल्याचे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज मुंबईत व्यक्त केले. केंद्र सरकारच्या वतीने आयोजित “स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2017” च्या अंतिम फेरीच्या उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. मुंबईसोबतच देशातील इतर 26 शहरांमध्ये शासनाच्या 29 विभागांच्या सहकार्याने एकाच वेळी सकाळपासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nसध्या आपण डिजिटल युगात आहोत, आपल्या देशातील 112 कोटी जनतेकडे आधारक्रमांक आहे, 108 कोटी लोकांकडे मोबाईल आहे यावरुन लोकांची तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता विलक्षण असल्याचे दिसून आले आहे. हाच नवीन भारत असून यातूनच शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठले जाईल असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.\nसध्या आपले सरकार स्टार्ट अप या उपक्रमाला चालना देत असून सर्व आयआयटी कॅम्पसना स्टार्ट अप सुरु करण्याची परवानगी दिली आहे. आतापर्यंत 600 हून अधिक स्टार्ट अप कार्यरत झाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.\nपंतप्रधानांनी मेक इन इंडियाच्या माध्यमातून कल्पकता आणि गुंतवणूक क्षेत्रातील लोकांना पुढे येण्याचे आवाहन करत अभिमानाने “मेड इन इंडियाचा” शिक्का गिरविण्यास सांगितल्याचा जावडेकर यांनी यावेळी पुनरुच्चार केला.\n“स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2017” जगातील पहिला सर्वात मोठा भारतीय हॅकेथॉन कार्यक्रम असल्याचे जावडेकर यांनी यावेळी घोषित केले.\nस्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2017 हा एक स्तुत्य उपक्रम आणि मोठा प्रयत्न असून या माध्यमातून लोकांना सहजपणे त्यांच्या छोटया-मोठया समस्यांचे उत्तर मिळण्यास मदत होणार असल्याचे जावडेकर म्हणाले.\nविद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि नैपुण्य यांना चालना देणे, 'स्टार्ट अप इंडिया स्टँड अप इंडिया’ या अभियानाकरिता एक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, प्रशासनाची गुणवत्ता व नागरिकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना सुचवणे, नागरिकांना राष्ट्रनिर्माणातील योगदान देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्याची संधी उपलब्ध करुन देणे हा “स्मार्ट इंडिया हॅकेथॉन”चा उद्देश आहे.\nकेंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाला विविध 29 सरकारी मंत्रालये आणि विभाग यांच्याकडून 598 समस्या प्राप्त झाल्या होत्या व या समस्यांवर निराकरणाच्या कल्पना सुमारे 2100 महाविद्यालयातील 7531 संघाकडून प्राप्त झाल्या. यापैकी 1266 संघ अंतिम फेरीसाठी निवडले गेले. ज्यात 10 हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.\nअंतिम फेरीदरम्यान हे संघ सलग 36 तास त्यांच्या कल्पनावर आधारित उत्पादने तयार करण्यासाठी कार्य करत असून नव्याने विकसित उत्पादनांचे तज्ञांकडून मूल्यांकन केले जाईल व विजेत्यांना बक्षिसे दिले जातील. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे रुपये एक लाख, रुपये पंचाहत्तर हजार आणि रुपये पन्नास हजारांचे पारितोषिक दिले जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे आश्रयदाते आहेत.\nदरम्यान स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2017 मध्ये सहभागी झालेल्या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी संबोधित करणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jivheshwar.com/msamajdarshan/sali-daily-updates", "date_download": "2018-04-27T04:56:47Z", "digest": "sha1:B4K5OVG766T2JR76GXVFB32OBLXBROTT", "length": 8232, "nlines": 128, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - घडामोडी", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nभगवान श्री जिव्हेश्वर प्रवचन माला संपन्न श्री. जगन्नाथ एलगट 660\nभगवान श्री जिव्हेश्वर पायी दिंडी संपन्न Yelgat Jagannath 592\nपुणे स्वकुळ साळी समाज पुणे आयोजित उपवधू-वर मेळावा २०१५ उदंड प्रतिसादात संपन्न..\nबारामती मध्ये जिव्हेश्वर उत्सव उत्साहात साजरा जि.कॉम टीम 562\nअनोखी गाडी शेतात, वाळवंटातही चालवा जि.कॉम टीम 1463\nमा. म.न.ढोकळे सर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित जि.कॉम टीम 1489\nविशेष मागासवर्ग प्रवर्ग जन जागरण अभियान जि.कॉम टीम 1523\nआमरण उपोषण २१-मार्च-२०११ जि.कॉम टीम 1885\nजागतिकीकरण आणि साळी समाज जि.कॉम टीम 1774\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...\nविवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...\nग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय\nफायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...\nजगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...\nहे बघ, \"मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन\"... \"जशी माझी लेक तशी... Read More...\nएखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...\nजोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...\nठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/244", "date_download": "2018-04-27T05:00:42Z", "digest": "sha1:XQ7K5RISNOVVLH4MPQHZ3Z3UVVTN4W4Q", "length": 8719, "nlines": 59, "source_domain": "mr.upakram.org", "title": "पुढील पाच वर्षांत भारत अन्नधान्य आयात करणारा सर्वांत मोठा देश | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपुढील पाच वर्षांत भारत अन्नधान्य आयात करणारा सर्वांत मोठा देश\nखालील अस्वस्थ करणारी बातमी ई-सकाळ मधे वाचनात आली. ती वाचून आपल्याला काय वाटले\nपुढील पाच वर्षांत भारत अन्नधान्य आयात करणारा सर्वांत मोठा देश - शरद पवार\nमुंबई, ता. २९ - पर्यावरणात कमालीचा असमतोल निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत ढासळत असून त्याचा गंभीर परिणाम कृषी उत्पादनांवर होत आहे. ....\nकृषी उत्पादनात दिवसेंदिवस घट होऊ लागल्याने पुढील चार - पाच वर्षांत भारत हा सर्वाधिक अन्नधान्य आयात करणारा देश असेल, अशी धक्कादायक माहिती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली.\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये \"सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रमा'च्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. भारत हा कृषीप्रधान देश असला तरी पुरेसे अन्नधान्याचे उत्पादन होत नाही. गेल्या वर्षी गव्हाचे कमी उत्पादन झाल्याने यंदा हे उत्पादन वाढविण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. तरीही त्यात पुरेशी वाढ झाली नाही. शेती उत्पादनात अग्रेसर असलेल्या पंजाब, हरियाना या राज्यांच्या जमिनीचाही दर्जा ढासळत आहे. पुढील ४० - ५० वर्षांत तर संपूर्ण जगालाच ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावेल, असे पवार म्हणाले.\nदेशासमोरील अशा आव्हानांची प्रत्येक नागरिकाला जाणीव होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी लहानपणापासूनच शाळेत शिक्षण मिळायला हवे. भारतात आजही ६४ टक्के समाज शेतीवर उपजीविका करत आहे. हे प्रमाण कमी व्हायला हवे. विद्यार्थ्यांना शाळेत विज्ञानाधिष्ठित शिक्षण मिळायला हवे. जगात होत असलेल्या बदलांची दखल घेऊन आपणही बदलणे आवश्‍यक असल्याचे आवाहनही त्यांनी केले. राज्यातील शिक्षणाची स्थिती सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक संघटना चांगले योगदान मिळणे आवश्‍यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.\nहे सुशिक्षितांना थोडेफार कळते. हे वक्तव्य पवार साहेबांनी काही वर्षे आधी केले असते तर हा प्रश्न जास्त गंभीर झाला नसता. असो, वेळ गेलेली नाही. काही उपाय असे ही आहेत.\n१. उसाची शेती कमी करणे\n२. सेंद्रीय खते वापरणे.\n३. व्यवस्थाप मार्गदर्शक तत्वे वापरून आहे त्या उप्लब्धतेचा पुरेपूर वापर करणे..\n- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.\n३. व्यवस्थान मार्गदर्शक तत्वे वापरून आहे त्या उप्लब्धतेचा पुरेपूर वापर करणे.. असे वाचावे\n- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.\n3. मराठीत टंकताना 'गमभन' वापरून, आहे त्या उपलब्धतेचा पुरेपूर वापर करणे. (हलके घ्या.)\n(अवांतर : 'उपलब्धते'चा फारतर 'फायदा उठवता येतो', पण वापर 'सोयी'चा होतो असे वाटते.)\n'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.\nसर्वात प्रथम मनात आलेला विचार हाच होता कि आपण मागे चाललोय\nमुळापासून हादरून जायला झाल पूर्विच्या दुष्काळाच्या , रेशनच्या, लाल ज्वारीच्या कथा आई-बाबाकडून् ऐकल्या आहेत\nआपण परत तिकडेच तर नाही ना जाणार आमच्या पिढिला तर ह्या सर्व गोष्टी फक्त ऐकून माहित झालेल्या\nग्रीन गॉबलिन [01 May 2007 रोजी 15:30 वा.]\nरासायनिक खतेच की पुन्हा पुन्हा त्याच जमिनीवर पिके काढल्याने जमिनीचा कस ढासळला आहे\nभारतात आजही ६४ टक्के समाज शेतीवर उपजीविका करत आहे. हे प्रमाण कमी व्हायला हवे.\nहे प्रमाण कमी झाले तर इतक्या अमर्याद वाढलेल्या लोकसंख्येला अन्न कोठून मिळायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80_(%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9)", "date_download": "2018-04-27T04:50:20Z", "digest": "sha1:U3D45W7YNY4NVCS35TABI7G2JMXHNN6X", "length": 14231, "nlines": 202, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "वाग्वैजयंती (काव्य संग्रह) - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\n←वेड्याचा बाजार (मराठी नाटक)\nसाहित्यिक = राम गणेश गडकरी\n1257वाग्वैजयंती (काव्य संग्रह)राम गणेश गडकरी\nकवितेसाठी गोविंदाग्रज हे टोपण नाव गडकर्यां नी घेतले होते. “वाग्वैजयंती” हा गडकर्यांचा एकमेव काव्यसंग्रह आहे.\nवाग्वैजयंती/नदीस पूर आलेला पाहून\nवाग्वैजयंती/ओसाड आडांतील एकच फूल\nवाग्वैजयंती/एका जुन्या श्लोकाची आठवण\nवाग्वैजयंती/कांही इंग्रजी कविता वाचून\nवाग्वैजयंती/इच्छा, उपभोग व विषय\nवाग्वैजयंती/फूल ना फुलाची पाकळी\nवाग्वैजयंती/अरुण ( दुसरा )\nवाग्वैजयंती/कळयांची फुलें कशी झाली \nवाग्वैजयंती/ये ये ये कवितें \nवाग्वैजयंती/'वेषभूषा' कारास सादरार्पित पद्यभूषा\nवाग्वैजयंती/गाणे चांगले कसे असावे \nवाग्वैजयंती/प्रासंगिक - किंवा अप्रासंगिकच\nवाग्वैजयंती/बागेत बागडणार्या लाडक्या लहानग्यास\nवाग्वैजयंती/गेले गोपाळ कृष्ण - हा \nवाग्वैजयंती/''समसमां संयोग की जाहला \nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nराम गणेश गडकरी साहित्य\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१२ रोजी १८:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/authors/madhuri-purandare", "date_download": "2018-04-27T04:48:30Z", "digest": "sha1:TMQCXSEIOCWFFUNOUBUEEQF4LF3A3JOL", "length": 15229, "nlines": 403, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक माधुरी पुरंदरे यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (5)\nएम पी एस सी (730)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (461)\nयू पी एस सी पूर्व (253)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (49)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (46)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (62)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (20)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (211)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (29)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nमाधुरी पुरंदरे ची सर्व पुस्तके\nपरी, मी आणि हिप्पोपोटॅमस\nमासोळी आणि चिमुकलं पाखरू\nयश - हात मोडला\nशेजार १ : सख्खे शेजारी\nवाचू आनंदे बालगट भाग एक व दोन\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/kopardi-rape-case-117112900020_1.html", "date_download": "2018-04-27T04:59:14Z", "digest": "sha1:G6QY32QD4Z6EBPIQSJNLTIEUQ5KEEIVD", "length": 12917, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोपर्डी प्रकरण : प्रतिक्रिया , योग्य न्याय झाला आता शिक्षा अंमलबजवणी करा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोपर्डी प्रकरण : प्रतिक्रिया , योग्य न्याय झाला आता शिक्षा अंमलबजवणी करा\nकोपर्डीची घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी होती. त्या तीनही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावून न्यायालयाने महाराष्ट्र आणि देशातील सर्व महिलांना न्याय दिला आहे. याबद्दल न्यायालय आणि फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी प्रयत्न करणारे वकिल श्री. उज्ज्वल निकम यांचे आभार. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, ही अपेक्षा व्यक्त करते.\nकोपर्डीचा आजचा निकाल ऐतिहासिक आहे. १५ महिन्यांच्या लढाईला आज यश आले. या निकालामुळे राज्यातील पीडितांना, मुलींना आणि जनतेला आश्वासक दिलासा मिळाला. आरोपींना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी. तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात आरोपींनी दाद मागितली तरी त्यांची फाशीची शिक्षा कायम राहावी, असे मत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षचित्रा वाघ\nपीडितेचा जीव परत येणार नाही तरीही तिन्ही आरोपींना फाशीच्या शिक्षेचा निकाल\nपिडीतेला आणि तिच्या कुटुंबियांना काही अंशी न्याय देणारा आणि समाधानकारक आहे. पण हा निकाल वरिष्ठ न्यायालयात कायम राहून जेव्हा तिन्ही आरोपी फासावर लटकतील तेव्हाच पूर्ण न्याय मिळेल.\nया निकालामुळे या घटनेतील पिडीत विदयार्थिनी, तिचे कुटुंबिय व राज्यातील असंख्य पिडीत महिलांना एक आश्वासक दिलासा मिळाला आहे,\nशिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या नीलम गो-हे यांनीही स्वागत केले.\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर\nकोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालाने पीडित मुलीला न्याय मिळाला असून यातून कायद्याचे राज्य स्थापित होईल,\nतिला परत आणता येणार नाही मात्र या नराधमांना कठोर शिक्षा मिळाली आहे. गुन्हा नोंदविण्यापासून ते फाशीची शिक्षा होईपर्यंत वेगवान पद्धतीने न्यायदान झाले. क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली आहे.\nकोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तीनही नराधमांना फाशी\nकोपर्डी प्रकरण: फाशी की जन्मठेप \nराष्ट्रवादीचे राज्यभरात हल्लाबोल, ये तो बस झांकी है, पदयात्रा अभी बाकी है\nन्याय मिळत नसल्याने भर चौकात ओतले अंगावर रॉकेल\nभाजपाला सासो की जरुरत है जैसे\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/tatvbhaan/", "date_download": "2018-04-27T05:03:36Z", "digest": "sha1:XSC2CWNBLTUJT2JXNHI5LKE4RJRFAYOX", "length": 20542, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तत्वभान | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nदैनिकाच्या पानांवर तत्त्वज्ञान या विषयावरील सदराचे प्रयोजन काय, येथपासूनचे अनेक प्रश्न ‘तत्त्वभान’ बद्दल गेल्या वर्षभरात काहीजणांनी उपस्थित केले.\nमानवी लैंगिक वर्तनाचा समावेश असलेल्या मानवी लैंगिकतेच्या सर्व पलूंचे परीक्षण नतिक दृष्टिकोनातून करणारी नीतिशास्त्राची शाखा म्हणजे कामसंबंधाचे नीतिशास्त्र.\nभारतातील सर्वात प्राचीन वैद्यक नीती आयुर्वेदात आढळते. शरीर व मनास बलवान ठेवणे, वैभव संपादन करणे आणि मोक्षप्राप्ती करून घेणे ही मानवी कर्तव्ये स्पष्ट करताना चरकाने वैद्यक नीतिसूत्रे सांगितली.\nशेतीच्या नीतिशास्त्राचे पाश्चात्त्य प्रारूप भारतालाही लागू पडेल, असे नव्हे. महात्मा जोतिबा फुले, कॉ. शरद् पाटील, शरद जोशी ते वंदना शिवा आदींनी केलेल्या मांडणीआधारे पुढील पावले उचलता येतील का\nशेतीचे नीतिशास्त्र- वेद व महाकाव्ये\nशेतीच्या भारतीय नीतिशास्त्राचा एक भाग म्हणजे अन्नाला आणि त्याच्या कारक घटकांना देवता मानणे. या विचारांतून अन्नाचे आणि शेतकऱ्याचेही अनन्यसाधारण महत्त्व प्रतीत होते.\nशेती वैयक्तिक मालकीची असूही शकेल, पण लोकशाही आणि ‘जगण्याचा समान हक्क’ मानणाऱ्या समाजात शेतीचे नीतिशास्त्र तयार होते आणि वाढते.. या शाखेच्या रुजवणीपासून आतापर्यंतची वाटचाल विचारांनी भारलेली आहेच..\n‘पारंपरिक सद्गुण वेगळे आणि पर्यावरणनिष्ठ सद्गुण वेगळे’ अशी टोकाची भूमिका घेण्याच्या टप्प्यावर नीतिशास्त्राची ही शाखा आज पोहोचली आहे..\nराजकीय नीतिशास्त्र ही केवळ एक अभ्यासशाखा नव्हे. राजकीय क्षेत्राच्या सुधारणेसाठी कॅनडासारख्या देशाने धोरणातच राजकीय नीतिशास्त्राचा अंतर्भाव केला.\nएखाद्याची अनैतिकता उघड करू शकणारी माहिती क्रयवस्तू मानून विकणे.. म्हणजे त्याआधारे पैसा मिळवत राहणे, हे प्रकार ‘ब्लॅकमेलिंग’मध्ये मोडतात. माहिती असणे किंवा ती विकली जाणे यात गैर नाही.\nउद्योगसमूह, कंपनी, सरकारी उपक्रम वा सरकार यांतील अंतस्थानेच या यंत्रणा/व्यवस्थांचे दोषपूर्ण वर्तन जगापुढे आणणारी माहिती उघड करणे, हे ‘नैतिक’ कसे हा प्रश्न उपयोजित तत्त्वज्ञानात येतो. त्याची ही चर्चा..\nअ‍ॅडॅम स्मिथचे अर्थशास्त्र ‘उद्योगसमूहा’च्या उदयाने पालटले. त्यानंतरच्या कॉपरेरेट रेटय़ात(सुद्धा), उद्योगसमूह हा ‘समाजघटक’च आहे आणि नैतिक निर्णय माणसांनी करायचे आहेत, याची जाण असणारे नीतिनियम विकसित झाले\nविद्यमान काळात व्यवसाय (सेवाभाव या अर्थी) आणि धंदा (नफेखोरी या अर्थाने) या दोन क्षेत्रांचा संघर्ष जास्त तीव्रतेने जाणवतो तो माध्यमांच्या बाबतीत.\nउपयोजित नीतिशास्त्र ही तत्त्वज्ञानाच्या वृक्षाचीच एक शाखा. प्रत्येक क्षेत्रागणिक अशी निरनिराळी उपयोजित नीतिशास्त्रे, त्यांच्यापुढील निरनिराळे प्रश्न यांची अनेक पाने आज उलगडू लागली आहेत..\n‘अश्वत्थ: सर्ववृक्षाणां ..’ पण पुढे काय\nदेकार्तचे झाड ज्ञानाचे फळ असलेल्या सामाजिक नीतीपासून सुरुवात करते आणि शेवटी मूळरूप असलेल्या ईश्वराकडे जाते. देकार्तचे झाड नीतीवर व समाजधारणेवर भर देते, तर श्रीकृष्णाचे झाड ज्ञानावर व मोक्षावर भर\nआत्मा हे तत्त्व ईश्वरनिर्मित; परंतु प्राणिसृष्टी आणि जडविश्व यांचे स्वरूप निखळ यांत्रिक अशी विभागणी देकार्तने केल्यामुळे ‘ज्ञानाचे झाड’ धर्माच्या अंगणातून तत्त्वज्ञानाच्या अंगणात आणणे शक्य झाले..\nविद्यापीठीय क्षेत्रातील तत्त्वज्ञानाचे पुरुष प्राध्यापक महिला सहकारी वा विद्यार्थिनींशी कसे वागतात, इथपासून ते तत्त्वज्ञानाचा ज्ञात पाश्चात्य इतिहासच पुरुष तत्त्ववेत्त्यांनी स्त्रियांची हेळसांड केल्याचा आहे काय,\nभारतीय माणसे भावुक जास्त आणि विचारशील कमी असतात. हे असे भावुक असणे, हेच आपणा भारतीयांच्या विचारच न करण्याच्या अचाटपणाचे ठळक लक्षण आहे.\n‘हे वाचणे कठीणच’ असा शिक्का तत्त्वज्ञानाच्या पुस्तकांवर मनोमन मारला जातो.. समज असा होतो की तत्त्वज्ञान अवघड आहे.\nएखादा माणूस तर्कशास्त्रावर योग्य युक्तव सत्य न्याय देणारे बौद्धिक साधन म्हणून विश्वास ठेवतो, पण कालांतराने त्याच्या लक्षात येते की हे तर्कशास्त्र वेगवेगळ्या स्वार्थी कारणांसाठी वापरले जाते, तेव्हा तो माणूस\n‘वस्तुनिष्ठ मूल्ये नावाची गोष्टच कधी अस्तित्वात नसते, पण तसे समजणे म्हणजे मूल्यविषयक भ्रम करून घेणे असते’ हे जॉन मॅकी यांचे प्रतिपादन नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्रात नवी रुजवात घालणारे ठरले..\nज्या ज्ञानक्षेत्राच्या उगमापासून केवळ गरसमजच निर्माण झाले असे क्षेत्र म्हणजे सौंदर्यशास्त्र. नीती या संकल्पनेपेक्षा सुंदर ही संकल्पना अधिक दारुण आणि अतिशय क्रूरपणे हत्यार म्हणून वापरली गेली,\nनीतिशास्त्र .. मोठ्ठा प्रश्न\nचांगले, वाईट, कुरूप यांच्या भूमिका एखाद्या चित्रपटात ठरलेल्याच असणे ठीक; पण जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये चांगल्या-वाइटाचा तत्त्वाधिष्ठित निर्णय- किंवा ‘नीतिनिर्णय’ करणे हे मोठेच काम ठरते..\nतर्कशास्त्र : विचारांच्या नियमांचे शास्त्र\nआजच्या विविध ज्ञानशाखांचा विस्तार पाहिल्यावर, विचारांत सुसंगती आणून केलेली ज्ञाननिर्मिती हे साध्य मानण्याची पाश्चात्त्य परंपरा आज अंगी बाणवण्याची गरज पटू लागावी..\nविस्मयचकित करणारे, विश्वसाहित्याचा भाग बनलेले, अज्ञेयवादी सत्ताशास्त्रीय विचार व्यक्त करणारे ‘नासदीय सूक्त’ (ऋग्वेद) ज्या भारतात निर्माण झाले\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://atakmatak.blogspot.com/2007/09/blog-post_26.html", "date_download": "2018-04-27T04:33:18Z", "digest": "sha1:J7SQZTFGLVFA5M5SVO4OMJXZGUJUOOAV", "length": 18123, "nlines": 131, "source_domain": "atakmatak.blogspot.com", "title": "अटकमटक: धमाल-मस्ती: ट्वेंटी२०", "raw_content": "\nमराठी मैत्रं… यत्र, तत्र, सर्वत्र\nभारतातल्याच काय पण जगभरच्या भारतीय क्रिकेटरसिकांनी ऐन गणपतीत दिवाळी साजरी केली. बघता बघता तरूण भारतीय संघ ‘under dogs’ चा ‘World Chapions’ झाला. भारत-पाकिस्तानचा सामना नेहमीच World Cup Final पेक्षाही महत्वाचा असल्यासारखा पाहिला जातो. इथे तर साक्षात ‘Dream Final’ होती. भारताचा इतका कमी स्कोअर पाहून मन खट्टू झालं होतं पण इंटरनेटच्या text commentary मधे “Irfan is on fire” ही अक्षरं झळकली आणि सुखद विजयाची चाहूल लागली. शेवटच्या ओव्हरमधे तर पाकिस्तानच्या मिसबाह-उल-हकने सिक्स मारल्यावर प्राण कंठाशी आले होते. तेव्हढ्यात त्याचा पुढचा फटका श्रीशांतच्या हातात विसावला आपला भारत विश्वविजेता चोवीस वर्षांनंतर ते सोनेरी क्षण परत आपल्या दारी 1983 साली कपिलच्या संघानेही सगळ्यांना धक्का दिला आणि आता धोनीच्या ‘young Indian team’ ने क्रिकेटच्या भल्या-भल्यांना चकित केलं. आजपर्यंत झालेल्या सगळ्या विश्वचषकाच्या सामन्यांप्रमाणे आपण परत एकदा पाकिस्तानला हरवलं.\nहा विजय मिळवलाय सळसळत्या तारूण्यानं हा विजय मिळवलाय ठासून भरलेल्या आत्मंविश्वासानं हा विजय मिळवलाय ठासून भरलेल्या आत्मंविश्वासानं हा विजय मिळवलाय, एकट्या-दुकट्यानं नव्हे, संपूर्णं संघानं \nसि़क्स, सि़क्स, सि़क्स, सि़क्स, सि़क्स आणि… सि़क्स \nयुवराज सिंगने ‘Twenty20’ मध्ये इंग्लंडविरूद्ध एकाच ओव्हरमध्ये सहा षटकार मारून आधीच एक इतिहास घडवला. बऱ्यांच वर्षांपूर्वी सर गॅरी सोबर्स आणि रवी शास्त्री ह्यांनी फ़र्स्ट क्लास क्रिकेटमधे हा पराक्रम केला. त्यानंतर हर्शेल गिब्सनं एक दिवसीय सामन्यांत ह्या विक्रमावर आपले नाव कोरले. आता युवराजने Twenty20 क्रिकेटच्या इतिहासात स्वत:च्या नावाचे पान तयार केले. (पहा -- http://www.youtube.com/watchv=bob85WbW8cU ) पायाशी आलेला चेंडू नुसता फ्लिक करून त्याने विनासायास मारलेला दुसरा षटकार म्हणजे तर ‘टायमिंगचं’ उत्तम उदाहरण आहे.\nआंतरराष्ट्रीय पातळीवर, क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात, ओळीनं सहा षटकार मारणं अतिशय अवघड असतं. दुसरं म्हणजे त्याचे सहाही फटके एकदम खणखणीत होते. ‘चुकून लागला’, ‘पट्टा फिरवला’ किंवा ‘आंधळी मारली’ वगैरे भानगडी नव्हत्या. अजून एक म्हणजे ‘युवी’च्या आधी तिघांनीही फिरकी गोलंदाजांना षटकार मारले होते. वेगवान गोलंदाजीला सलग सहा वेळा छपरावर किंवा प्रेक्षकांत भिरकावणं, ते ही मैदानाच्या वेगवेगळ्या दिशांना, अजूनच अवघड. युवराजचा विक्रम खरंच खूप मोठा आहे.\nTwenty20 मधील एक विचित्र प्रकार म्हणजे ‘बॉल-आऊट’ भारताने पाकिस्तानविरूद्ध ‘टाय ‘ झालेला पहिला सामना विनोदी पद्धतीनं, अर्थात ‘बॉल-आउट’ पद्धतीनं, जिंकून अजून एक पराक्रम ( भारताने पाकिस्तानविरूद्ध ‘टाय ‘ झालेला पहिला सामना विनोदी पद्धतीनं, अर्थात ‘बॉल-आउट’ पद्धतीनं, जिंकून अजून एक पराक्रम () केला होता. त्या व्हिडियोसाठी पहा http://www.youtube.com/watch) केला होता. त्या व्हिडियोसाठी पहा http://www.youtube.com/watch\nअर्थात हे सगळं चालू असतानाच मनात मनात येतं ‘च्यायला, हे खरंच क्रिकेट आहे का’. त्याच सुमारास ‘संबित बाल’ने लिहिलेला हा लेख वाचला.\nतो म्हणतो तसं खरंच , काय चूक आहे एखादी मॅच टाय झाली तर फुटबॉलची (किंवा हॉकीची) copy क्रिकेटने आंधळ्यासारखी का करावी फुटबॉलची (किंवा हॉकीची) copy क्रिकेटने आंधळ्यासारखी का करावी उलट ती मॅच अमूल्य असायला हवी. सव्वाशेहून जास्त वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात अक्षरश: हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतक्याच मॅचेस ‘टाय’ झाल्या आहेत.\nT20 हा क्रिकेटचा ‘छोटा charger’ दिवसेंदिवस लोकप्रिय होत जाणार आहे त्यात शंकाच नाही. T20 सामने म्हणजे ‘कल्ला’ चालला होता. भारतात फोन केला की दहावीतला भाचा विक्रम एकदम एक्साईट झालेला असायचा. शेंडी तुटो वा पारंबी -- दिसला बॉल की मार उचलून. नुसती हाणामारी, चौकार-षटकारांची आतषबाजी. आता वीस षटकांत दीडशे धावा वगैरे म्हणजे अगदीच मापातलं टार्गेट वाटतं.\nनिराशावादी सूर आळवतोय हा गैरसमज नसावा पण ‘ट्वेंटी२०’ चे साधारण नियम, खेळाचा ढाचा पाहिला की वाटतं बॉलिंग ही ‘कला’ संपत जाईल का किती फिरकी गोलंदाज चेंडूला flight द्यायला धजावतील किती फिरकी गोलंदाज चेंडूला flight द्यायला धजावतील किती वेगवान गोलंदाज तीन स्लिप्स लावण्याची ‘चैन’ करून बेमालूम ‘आऊट स्विंगर’ने फलंदाजाला मागे झेल द्यायला भाग पाडतील किती वेगवान गोलंदाज तीन स्लिप्स लावण्याची ‘चैन’ करून बेमालूम ‘आऊट स्विंगर’ने फलंदाजाला मागे झेल द्यायला भाग पाडतील अर्थात हे प्रश्न तर एक दिवसाचं क्रिकेट मूळ धरू लागलं तेव्हासुद्धा विचारले जातच होते. जेव्हा एखाद्या ‘ट्वेंटी२०’ सामन्यात न्यूझीलंडचा डॅनियल व्हिटोरी (फिरकी खेळण्यात comfortable समजल्या जाणाऱ्या) भारतीय फलंदाजांना नाचवतो, ऑस्ट्रेलियाचा ‘तेजतर्रार’ ब्रेट ली हॅट-ट्रिक घेतो, आपला श्रीशांत ‘हाणा-मारी क्रिकेट’च्या अंतिम सामन्यात चक्क निर्धाव षटक (maiden over) टाकतो किंवा हरभजनसारखा फिरकी गोलंदाज एखाद्या सामन्यातलं शेवटचं षटक टाकून प्रतिस्पर्ध्यांना जखडून ठेवतो आणि विकेटही काढतो तेव्हा आशादायक चित्र दिसतं.\nनुसती बॉलिंगच नाही पण बॅटिंगचं काय प्रत्येक चेंडू उचलावा असंच जर वाटणार असेल तर लेट कट, ग्लान्स असे नाजूक आणि कलात्मक फटके कोण दाखवेल प्रत्येक चेंडू उचलावा असंच जर वाटणार असेल तर लेट कट, ग्लान्स असे नाजूक आणि कलात्मक फटके कोण दाखवेल डेव्हीड गावर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, ह्यांच्यासारखे कलाकार पैदा होतील डेव्हीड गावर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, ह्यांच्यासारखे कलाकार पैदा होतील की सगळेच जण ‘शाहीद आफ्रिदी’ की सगळेच जण ‘शाहीद आफ्रिदी’ ऑफ साईडला बाहेर पडलेले चेंडू सोडून देण्यासाठी आपला चौथा स्टंप नक्की कुठे आहे हे फलंदाजांना माहिती असेल ऑफ साईडला बाहेर पडलेले चेंडू सोडून देण्यासाठी आपला चौथा स्टंप नक्की कुठे आहे हे फलंदाजांना माहिती असेल की चेंडू सोडून देणं हीच चूक समजली जाईल की चेंडू सोडून देणं हीच चूक समजली जाईल एकेरी-दुहेरी ‘चिकी’ धावांनीही धावफलक हलता ठेवून, प्रतिस्पर्ध्यांच्या नकळत, षटकामागे ८-९ धावांची गती राखणाऱ्यांना संघात जागा असेल एकेरी-दुहेरी ‘चिकी’ धावांनीही धावफलक हलता ठेवून, प्रतिस्पर्ध्यांच्या नकळत, षटकामागे ८-९ धावांची गती राखणाऱ्यांना संघात जागा असेल योग्य ‘calling’ मधून दोन फलंदाजांचा एकमेकांवरचा विश्वास दिसेल योग्य ‘calling’ मधून दोन फलंदाजांचा एकमेकांवरचा विश्वास दिसेल (सौरव गांगुली एकेरी धावा काढणं टाळेल; म्हणजे त्याचे कष्टं वाचतील आणि आपल्याही जीवाची ‘धाकधूक’ आपोआप वाचेल (सौरव गांगुली एकेरी धावा काढणं टाळेल; म्हणजे त्याचे कष्टं वाचतील आणि आपल्याही जीवाची ‘धाकधूक’ आपोआप वाचेल) सचिन, सौरव किंवा सेहवागच्या आक्रमकतेबद्दल प्रश्नच नाही पण हां, राहुलचं ‘तंत्र’ जेव्हा आक्रमण करेल ना तेव्हा मात्र मॅच पहायला अजून धमाल येईल. आठवा, भारत वि. न्यूझीलंड – १९८७. वन डेजचा वर्ल्ड कप, नागपूर मॅच. सुनील गावसकरने खुद्द श्रीकांतलाही ‘बघ्यांपैकी एक’ केलं होतं \nएक मात्र आहे. T20 मुळे क्षेत्ररक्षणाचा दर्जा कमालीचा सुधारेल. किंबहुना प्रत्येक संघाला तो सुधारावाच लागेल. एक-एक धाव प्राणमोलाची असेल आणि ती अडवण्यासाटी जिवापाड धडपड करावी लागेल. ‘catches win matches’ ह्याचा खरा अर्थ भारतीय संघाला आता समजायला लागेल.\nपण आता जाणवतं, one day cricket जेव्हा लोकांना आवडायला लागलं तेव्हा आमच्या आधीची पिढी का म्हणायची, “छ्या… वन डे वगैरे आपलं टाईमपासला ठीक आहे हो पण टेस्ट मॅचेस हेच खरं क्रिकेट” वयाच्या तिशीतच असे म्हाताऱ्यासारखे विचार का मनात यावेत वयाच्या तिशीतच असे म्हाताऱ्यासारखे विचार का मनात यावेत क्रिकेटचा सामना चार तासांचा झाला म्हणून वाईट वाटावं की क्रिकेटचा समावेश Olympic Games मधे करण्याचे प्रयत्न चालू आहेत त्यात आनंद मानावा\nकुणी सांगावं, बेसबॉल आणि अमेरिकन फूटबॉलमधून डोकं बाहेर काढलं तर, उद्या अमेरिकन्सनाही क्रिकेट आवडायला लागेल ‘Super Bowl Party’ सारख्या ‘Cricket Party’ ‘देसी’ घरांच्या सोबतीनं ‘फिरंग’ घरीही झडतील. सध्या क्रिकेट खेळणाऱ्या देशांतसुद्धा, मोजक्या देशांच्या World Cup पेक्षा, Olympic Games Cricket हा नशा अजून मोठा असेलही.\nइदं न मम (1)\nभावले मना…सांगावे जना (24)\nस्टँड अप कॉमेडी झलक \nब्लॉग माझा स्पर्धेचे विजेते\nसंपर्क : थेट भेट\nनवीन लेखनाची सूचना :\nसर्व हक्क सुरक्षित © -- http://www.atakmatak.blogspot.com ह्या ब्लॉगवरील, संदीप चित्रे ह्यांनी लिहिलेल्या साहित्याचे, सर्व हक्क सौ. दीपश्री संदीप चित्रे ह्यांजकडे सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bedhadak/bedhadak-on-mumbai-bomb-blast-1993-verdict-263017.html", "date_download": "2018-04-27T04:43:23Z", "digest": "sha1:NPNIWN5FDBPJS2VPS3YBWHJDONFFTZRN", "length": 8920, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "1993 बॉम्बस्फोट प्रकरणी 25 वर्षांनंतर तरी मुंबईकरांना न्याय मिळाला आहे का?", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\n1993 बॉम्बस्फोट प्रकरणी 25 वर्षांनंतर तरी मुंबईकरांना न्याय मिळाला आहे का\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/ganpati-salman-khans-residence-12218", "date_download": "2018-04-27T04:40:47Z", "digest": "sha1:NA5QMAQIBX56OOYK5UQNWKVGXL5ER26N", "length": 10722, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ganpati at Salman Khan's residence 'बाप्पा'नेच मला संकटातून बाहेर काढले- सलमान | eSakal", "raw_content": "\n'बाप्पा'नेच मला संकटातून बाहेर काढले- सलमान\nमंगळवार, 6 सप्टेंबर 2016\nगणपती ‘बाप्पा‘वर माझी मोठी श्रद्धा असून ‘बाप्पा‘चा मी विशेष भक्त आहे. माझ्यावर ज्या-ज्यावेळी संकटे आली त्यावेळी ‘बाप्पा‘नेच मला संकटातून बाहेर काढले, असे अभिनेता सलमान खान याने म्हटले आहे.\nगणपती ‘बाप्पा‘वर माझी मोठी श्रद्धा असून ‘बाप्पा‘चा मी विशेष भक्त आहे. माझ्यावर ज्या-ज्यावेळी संकटे आली त्यावेळी ‘बाप्पा‘नेच मला संकटातून बाहेर काढले, असे अभिनेता सलमान खान याने म्हटले आहे.\nसलमान म्हणाला, ‘गेल्या काही वर्षांपासून आम्ही घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करतो. माझी बहिण अर्पितामुळेच हे शक्य झाले आहे. अर्पिता लहान असताना तिने घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करू असे म्हटले होते. तेंव्हापासून ते आजपर्यंत आम्ही नियमीत गणपतीची प्रतिष्ठापना करतो. गणेशोत्सवादरम्यान कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन मोठा आनंदोत्सव सादरा करतो. बाप्पावर माझी मोठी श्रद्धा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये माझ्यावर मोठ-मोठी संकटे आली होती. परंतु, बाप्पाने मला त्या संकटातून बाहेर काढले आहे.‘\nदरम्यान, देशभर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. बॉलिवूडमधील अनेकजण आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करताना दिसतात. यामध्ये अमिताभ बच्चन, विवेक ओबेरॉय, गोविंदा, कंगणा रणावत, प्रियांका चोप्रा, श्रद्धा कपूर यांचा समावेश आहे.\nसावंतवाडी मोती तलावाच्या पाण्यात घट\nसावंतवाडी - शहरातील विहिरींच्या पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या येथील मोती तलावाच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे....\nइम्रान खानची तिसरी पत्नी पळाली...\nइस्लामाबाद - पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा मनेका ही घरामध्ये कुत्र्यांवरून झालेल्या भांडणामुळे घर...\nचित्रपट काढून पाणी जिरणार नाही - आमिर खान\nनागपूर - \"जलसंधारणाचा संदेश देण्यासाठी चित्रपटही करता येईल. एखादी चांगली कथा आली तर विचारही करू. पण, महाराष्ट्रातील दिडशेपेक्षा अधिक तालुके...\nजलयुक्त शिवाराची आमीर खानकडून प्रशंसा\nनागपूर - \"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू असलेली जलयुक्त शिवार योजना उत्तम...\nआमीर खान म्हणाला 'आया मैं खंडाळा...'\nअकोला - पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी सोमवार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-04-27T04:37:51Z", "digest": "sha1:452U5BJBZP4NKRB47ZK3YQUI2GQFMSUY", "length": 44019, "nlines": 387, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "सगळे लेख - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nपुढील शब्दाने सुरू होणारे लेख दाखवा:\nइथे संपणारी पाने दाखवा:\nनामविश्व: (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk\nमागील पान (दत्ताची आरती/ विडा घेई नरहरिराया) | पुढील पान (श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/४ एप्रिल)\nश्री अंबामातेची आरती/सौम्य शब्दे उदोकारे वाच\nश्री चांगदेव पासष्टी/मराठी विकिपीडियातून स्थानांतरीत\nश्री जोगेश्वरी मातेची कहाणी\nश्री देवीची आरती/अंबिके तुझे गे चरण दाखवी\nश्री देवीची आरती/अश्विन शुद्ध शुक्लपक्षी\nश्री देवीची आरती/दुर्गे दुर्घट भारी\nश्री देवीचे जोगवा संबळगीत\nश्री लक्ष्मी देवीची आरती\nश्री विंध्यवासिनी माता आरती\nश्री शाकंभरी देवीची आरती\nश्री स्वामी कृपा स्तोत्र\nश्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती\nश्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र\nश्रीगुरुचरित्र - अध्याय बावन्न\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/११ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/११ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/११ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/११ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/११ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/११ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/११ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/११ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/११ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/११ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/११ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/११ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१२ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१२ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१२ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१२ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१२ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१२ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१२ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१२ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१२ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१२ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१२ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१२ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१३ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१३ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१३ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१३ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१३ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१३ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१३ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१३ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१३ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१३ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१३ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१३ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१५ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१६ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१६ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१६ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१६ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१६ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१६ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१६ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१६ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१६ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१६ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१६ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१६ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१७ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१७ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१७ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१७ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१७ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१७ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१७ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१७ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१७ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१७ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१७ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१७ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१८ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१८ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१८ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१८ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१८ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१८ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१८ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१८ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१८ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१८ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१८ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१८ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१९ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१९ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१९ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१९ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१९ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१९ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१९ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१९ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१९ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१९ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१९ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१९ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२० एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२० ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२० ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२० जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२० जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२० जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२० डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२० नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२० फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२० मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२० मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२० सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२१ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२१ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२१ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२१ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२१ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२१ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२१ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२१ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२१ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२१ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२१ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२१ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२३ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२४ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२४ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२४ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२४ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२४ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२४ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२४ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२४ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२४ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२४ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२४ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२४ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२५ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२५ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२५ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२५ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२५ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२५ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२५ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२५ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२५ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२५ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२५ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२५ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२६ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२६ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२६ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२६ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२६ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२६ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२६ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२६ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२६ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२६ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२६ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२६ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२७ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२७ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२७ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२७ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२७ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२७ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२७ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२७ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२७ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२७ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२७ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२७ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२८ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२८ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२८ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२८ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२८ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२८ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२८ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२८ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२८ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२८ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२८ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२८ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२९ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२९ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२९ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२९ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२९ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२९ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२९ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२९ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२९ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२९ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२९ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२९ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३ एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३ जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३ नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३ फेब्रुवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३ मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३ सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३० एप्रिल\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३० ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३० ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३० जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३० जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३० जून\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३० डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३० नोव्हेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३० मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३० मे\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३० सप्टेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३१ ऑक्टोबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३१ ऑगस्ट\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३१ जानेवारी\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३१ जुलै\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३१ डिसेंबर\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३१ मार्च\nश्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३१ मे\nमागील पान (दत्ताची आरती/ विडा घेई नरहरिराया) | पुढील पान (श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/४ एप्रिल)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/rahul-gandhi-117112900021_1.html", "date_download": "2018-04-27T04:58:33Z", "digest": "sha1:ALG3SZHNS3MVE4W3LA4UH55LPUHJVS66", "length": 11277, "nlines": 155, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राहुल गांधी यांचे मोदींवर ट्वीटर अस्त्र विरोधक अडचणीत | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराहुल गांधी यांचे मोदींवर ट्वीटर अस्त्र विरोधक अडचणीत\nएके काळी टीकेचे धनी असलेले राहुल गांधी आता सोशल मिडीयावर जोरदार वापसी केली आहे. ते सोशल मीडियावर एका पेक्षा एक असे ट्वीट करत असून त्यामुळे भाजपा चागलाच अडचनित आले आहे.\n2014 सालच्या लोकसभा निवडणुकीपासून राहुल गांधींची सोशल मीडियावर पप्पू अशी विरोधकांनी मुद्द्मून तयार केली होती. त्यांनी केलेल्या\nटीकेला कोणीही गांर्भीयाने घेत नव्हते. उलट त्यांच्या वक्तव्यातून सोशल मीडियावर जोक व्हायरल व्हायचे. मात्र आता सर्व उलटे झाले असून नेटकरी फार खुश दिसत असून, राहुल यांना जोरदार दाद देत आहेत. त्यामुळे विरोधक चांगलेच अडचणीत आले आहेत.\nराहुल यांचे काही ट्वीट :\nचेहरे पर शिकन, माथे पर पसीना डरे-डरे से साहेब नज़र आते हैं\nशाह-जादा, राफेल के सवालों पर\nजाने क्यूँ इनके होंठ सिल जाते हैं\nन खाऊंगा, न खाने दूंगा की कहानी\nशाह-जादा, शौर्य और अब विजय रूपाणी\nमहंगी गैस, महंगा राशन\nबंद करो खोखला भाषण\nदाम बांधो, काम दो\nवर्ना खाली करो सिंहासन\nकोपर्डी प्रकरण : प्रतिक्रिया , योग्य न्याय झाला आता शिक्षा अंमलबजवणी करा\nराष्ट्रवादीचे राज्यभरात हल्लाबोल, ये तो बस झांकी है, पदयात्रा अभी बाकी है\nन्याय मिळत नसल्याने भर चौकात ओतले अंगावर रॉकेल\nविद्यार्थ्याच्या मार्कशीटवर सलमान खान,राहुल गांधी\nलवकरच राहुल गांधी अध्यक्ष बनणार\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.lesozoh.com/mr/", "date_download": "2018-04-27T05:06:25Z", "digest": "sha1:KLYJ2FCJGJV6US7UFGITKD6V5XJX6ZS7", "length": 5925, "nlines": 222, "source_domain": "www.lesozoh.com", "title": "मायक्रो यूएसबी केबल, विजा केबल, HDMI, Usbc केबल, ब्लूटूथ स्पीकर - Lesozoh", "raw_content": "\nविजा आयफोन 8 केबल USBC, अधिक शक्ती, आर ...\nBSCI सदस्य, UL-, RoHS-, CE- आणि FCC प्रमाणित | OEM / ODM सेवा | इन-हाऊस उत्पादन\nसमृद्ध अनुभव अत्यंत कार्यक्षम उत्पादन, स्थिर आणि विश्वसनीय गुणवत्ता, प्रौढ व्यवस्थापन प्रणाली, आणि कुशल कामगार ठरतो.\nआम्ही रचना आणि उत्पादन एक व्यावसायिक आहेत USB3.1 केबल्स, MFI केबल्स, HDMI / MHL / डीपी केबल्स, प्रकार-सी केबल / हब / अडॅप्टर, इलेक्ट्रॉनिक तारा, संगणक तारा, उच्च ओवरनंतर AV केबलचा, नेटवर्क केबल आणि ब्ल्यूटूथ स्पीकरवर नाही.\nहाय-एंड आम्हाला विश्वास आणि पाटील ब्रँड.\nमजबूत आर & डी शक्ती आणि घरात सर्व उपकरणे, आम्ही तुम्हाला पूर्ण आणि आपली विक्री गोल जास्त मदत करण्यासाठी अतिरिक्त आणि अद्वितीय उत्पादने प्रदान.\nशीर्ष ब्रांड आम्हाला आम्हाला आणि स्रोत विश्वास\n# 67 इमारत, Qingxi टाउन Luhu पूर्व रोड,\nनवीनतम अद्यतने आणि कॅटलॉग संपूर्ण आवृत्ती साठी साइन अप करा.\n© कॉपीराईट 2000-2017 डाँगुआन Siyao इलेक्ट्रिक कंपनी, लिमिटेड: सर्व हक्क राखीव. | साइट मॅप | अटी आणि अट चे | गोपनीयता धोरण|\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा ध्वजांकित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/techit/", "date_download": "2018-04-27T04:53:50Z", "digest": "sha1:ZM63OBWHP74FYFEGREOPE4DA2WHVZ2NK", "length": 14118, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tech इट | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nरिलायन्स जिओची बुस्टर ऑफर; जादा डेटा, एसएमएस पॅक मिळणार\nआयएसडी कॉम्बो पॅकची घोषणा\nबहुचर्चित iPhone 7 चे फिचर्स\nआयफोन ७ प्लसला दोन कॅमेरा सेटअप देण्यात आले आहेत.\n२५१ रुपयांचा स्मार्टफोन कसा विकत घ्याल..\nअँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणालीची ५.१ आवृत्ती.. थ्रीजी.. एक जीबी रॅम.. चार इंचाची स्क्रीन..\nफक्त २५१ रुपयांत स्मार्टफोन\nस्मार्टफोनला १ जीबीची रॅम व ८ जीबी इतकी इंटरनल मेमरी असेल.\nबहुचर्चित ‘आयफोन ६सी’चे फीचर्स लीक\nअॅपल दरवर्षी तंत्रप्रेमींसाठी नवी मेजवानी घेऊन येत असतो\nसरत्या वर्षांने ग्राहकराजाला तंत्रज्ञानाने सज्ज करण्याचा प्रयत्न केला.\nस्वस्तातील फोरजी मोबाईल बाजारपेठेत आणले आहेत, लिनोवो ए२०१० हा त्याचपैकीच एक\nअभ्यासूंना माहितीच्या खजिन्याचा खूप उपयोग होऊ शकतो.\nजगातील करोडो इंटरनेट वापरकर्ते वेब ब्राऊझर म्हणून क्रोमचा वापर करतात.\nगेल्या काही शतकांमध्ये मानवाची जी प्रगती झाली आहे त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील शोध कारणीभूत आहे.\nसंगणकावर उपलब्ध असलेले मोफत पण उपयुक्त व्हिडीओ एडिटर सॉफ्टवेअर एक चांगला पर्याय ठरू शकतात.\nमराठी टाइप कसे करू\nयुनिकोड म्हणजे विविध प्रादेषिक भाषांसाठीच्या फॉण्ट आणि कळफलकाची सर्वमान्य प्रणाली.\nसेल्फीप्रेमींसाठी ‘इनफोकस’चा खास फिचर्स असलेला स्मार्टफोन\nस्मार्टफोन कंपन्या आता स्मार्टफोन युजर्समध्ये असलेल्या सेल्फीच्या क्रेझचा पण विचार करू लागलेत\nनवीन तंत्रज्ञानावर आधारित सर्वच राऊटर आपल्याला उच्च दर्जाची सुरक्षा पुरवितात.\nसर्चबारच्या साहाय्याने तुम्हाला हवा असलेला विषय तुम्ही शोधू शकता.\nअॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित स्मार्टफोनमध्ये वेळोवेळी नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात.\n‘आयफोन-५ एस’च्या दरात घसघशीत सूट, ४५ हजारांचा फोन निम्म्या किंमतीत उपलब्ध\nभारतीय बाजारपेठेत 'आयफोन ५ एस'ची किंमत २२ हजारांपर्यंत खाली आली आहे.\nसाऱ्यांना मागे सोडून वेगळय़ाच दुनियेत नेणाऱ्या ‘व्हच्र्युअल गेमिंग’ला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे.\nहा हेडफोन नवख्या वापरकर्त्यांना आकर्षित करून घेणारा आहे\nखरं सांगायचं झालं तर व्यवस्थापनाचे शिक्षण म्हणजे व्यवहारज्ञान\nकल-कौशल्य : सीसीटीव्ही तंत्रज्ञ\nशहराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी ‘सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा’ हा महत्त्वाचा घटक आहे.\nइंटरनेटचा जन्म झाल्यानंतर त्यामध्ये विविध प्रकारचे संशोधन होत गेले.\nहे असं कसं होतं\nएखादी गोष्ट कशी कार्य करते हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वानाच असते.\nअ‍ॅपलच्या आयफोनच्या दूरचित्रवाणीवरील जाहिराती सध्या चर्चेचा विषय ठरू लागल्या आहेत.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/china-12337", "date_download": "2018-04-27T04:25:39Z", "digest": "sha1:I3MSIAH5BMR7E2IAGAQX6TOVUCRPMTOR", "length": 11206, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "China चीन घेणार 68 लाख कोटींची विमाने | eSakal", "raw_content": "\nचीन घेणार 68 लाख कोटींची विमाने\nमंगळवार, 13 सप्टेंबर 2016\nसध्याच्या अस्थिर वातावरणातसुद्धा गुंतवणुकीची संधी देणाऱ्या तीन क्‍लोज एंडेड योजना सध्या बाजारात मर्यादित काळाकरिता उपलब्ध आहेत. शेअर बाजाराने गेल्या काही महिन्यांत उसळी मारली असली, तरी अजूनही गुंतवणूक केल्यास चांगला परतावा (पुढील तीन वर्षांमध्ये) मिळण्याची शक्‍यता असलेल्या निवडक कंपन्यांमध्ये या योजना गुंतवणूक करणार आहेत. तज्ज्ञांच्या मते आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग यापुढे कुठलेही सरकार आले तरीही वाढणारच आहे.\nतसेच, आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार निवडणुकीनंतर दोन वर्षांमध्ये शेअर बाजाराने चांगला परतावा दिलेला आहे. त्यामुळे सेन्सेक्‍सकडे लक्ष न देता ज्या चांगल्या कंपन्या सध्या आकर्षक मूल्यांकनाला उपलब्ध आहेत, अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या या तीन योजनांचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.\nमोठ्या कंपन्यांच्या तुलनेमध्ये मध्यम आणि लहान कंपन्यांचे मूल्यांकन अधिक आकर्षक आहे, असे फंड व्यवस्थापकांचे म्हणणे आहे.\nबीजिंग : चीनमधील नागरी हवाई वाहतूक क्षेत्राचा विस्तार वाढत असून, चीनमधील विमान प्रवासी कंपन्या पुढील 20 वर्षांत बोइंगकडून 1.025 ट्रिलियन डॉलरची (सुमारे 68 लाख कोटी रुपये) विमाने खरेदी करणार आहेत.\nचीनमधील नागरी हवाई वाहतूक क्षेत्राची वाढ होत आहे. 2035 पर्यंत सुमारे 6 हजार 810 बोइंग विमानांची मागणी चीनमधून नोंदविली जाईल. आधीच्या 2034 पर्यंतच्या अंदाजात आणखी 7.6 टक्के वाढ झाली आहे. चीनमधून विमानांची मागणी वाढणार असली तरी अमेरिकी कंपन्यांकडून मागणी घटू लागली आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती याला कारणीभूत ठरली आहे. यामुळे अमेरिकी कंपन्या चिंतित आहेत. बोइंग आणि तिची युरोपमधील प्रतिस्पर्धी एअरबस चीनमधील बाजारपेठेतील हिस्सा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. चीनचे नागरी हवाई क्षेत्र सर्वाधिक वेगाने वाढत आहे. यामुळे कंपन्या येथे उत्पादन प्रकल्प उभारत आहेत. बोइंगने दिलेल्या माहितीनुसार चीनमधील 50 टक्के व्यावसायिक विमाने त्यांच्या कंपनीची आहेत.\nविमान निर्मितीत चीनचा शिरकाव\nचीन स्वतः विमाननिर्मिती करण्याची क्षमता विकसित करण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहे. चीनचे प्रलंबित \"सी919‘ हे विमान या वर्षीच्या अखेर पहिले उड्डाण करणार आहे. \"सी919‘ ची स्पर्धा \"बोइंग737‘ आणि \"एअरबस ए320‘ या विमानांशी असेल.\nचीनमधील मध्यम वर्गाचा विस्तार वाढत असून, नव्या व्हिसा धोरणामुळे हवाई क्षेत्राची वाढ होणार आहे. चीनमधील हवाई प्रवाशांची संख्या पुढील 20 वर्षांत 6.4 टक्के वाढ दरवर्षी होईल.\n- रॅंडी टिन्सेथ, उपाध्यक्ष, व्यावसायिक विमान विभाग, बोइंग\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C.html", "date_download": "2018-04-27T05:08:07Z", "digest": "sha1:56QBUDS5OFHQISEDUREOVALPNXJ3MSNJ", "length": 11554, "nlines": 117, "source_domain": "zeenews.india.com", "title": "तुकाराम महाराज - Latest News on तुकाराम महाराज | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nआजपासून महाराष्ट्राच्या आनंदवारीला सुरुवात\nवारकरी आणि दिंड्यानी देहू गजबजून गेली\nतुकोबांच्या पालखीला 'सर्जा-राजा'ची खिल्लारी बैलजोडी\nयावर्षी जगद्गुरू तुकोबाच्या पालखीच्या रथाला ओढण्याचा मान खेड तालुक्यातल्या चिंबळी मधल्या अप्पासाहेब महादू लोखंडे यांच्या माणिक - राजा या बैलजोडीला आणि हवेली तालुक्यातल्या लोहगावच्या भानुदास भगवान खांदवे यांच्या 'सर्जा-राजा' या बैलजोडीला मिळालाय. बैलजोडीचा मान मिळावा यासाठी तब्बल १८ बैलजोडी मालकांनी तुकाराम महाराज संस्थांकडे अर्ज सादर केले होते.\nतुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान\nआजपासून महाराष्ट्राच्या आसंमतात उंचावलेले दिसतील त्या दिंडी पताका आणि कानावर पडतील ते जय जय राम कृष्ण हरीचे बोल. देहु नगरीतून संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान ठेवले. तुकोबा तुकोबा विठोबा विठोबाच्या जयघोषात वैष्णवांची इंद्रायणी आता चंद्रभागेच्या ओढीने निघाली आहे. नदी ज्या प्रमाणे सागराला मिळते त्याप्रमाणे विठ्ठल भक्तीन लीन झालेला वैष्ण वारीच्या माध्यमातून पंढरपुरात पांडूरगाशी एकरूप होतो.\nकाटेवाडीला रंगलं मेंढ्यांचं रिंगण\nग्यानबा तुकारामच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीमध्ये पोहोचली.\nज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीचा पुण्यात 'संगम'\nसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि तुकोबारायांच्या पालख्या पुण्यात दाखल झाल्यात.\nतुकोबांच्या पालखीचं आज प्रस्थान...\nजगतगुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवतेय.\nतुकोबांच्या पालखीनं ठेवलं आज प्रस्थान\nजगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी देहूहून प्रस्थान ठेवलं. आज सकाळपासूनच मंदिर परिसरात वारकऱ्यांनी जय जय रामकृ्ष्ण हरी च्या गजरात वातावरण भक्तिमय झाले होते.\nविठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांची सहपत्नीक महापूजा\nपंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठलाची सपत्नीक पुजा केली. तर नामदेव वैद्य आणि गंगुबाई वैद्य हे यंदाचे मानाचे वारकरी ठरलेत.\nपंढरपूर भक्तिरसात, १० लाख भाविक वैकुंठनगरीत\nअवघं पंढरपूर आज भक्तिरसात न्हाऊन निघालय. तहानभूक हरपून विठ्ठल चरणी लीन होण्यासाठी तब्बल दहा लाख भाविक यंदा वैकुंठनगरीत दाखल झालेत. चंद्रभागेच्या तिरी लाखो वारक-यांचा मेळा जमला आहे.\nबाजीराव विहीर परिसरात भरला `रिंगणांचा मेळा`\nपंढरीच्या वाटेवर असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, तुकोबांची पालखी आणि सोपान काकांची पालखीचं रिंगण एकाच ठिकणी म्हणजे बाजीराव विहीर परिसरात रंगलं.\n`भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद`\n‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ म्हणत म्हणत दरमजल करत माऊलींची पालखी माळशिरसपर्यंत पोहचलीय इथल्या खुडूस फाटा इथं माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण रंगणार आहे. तर तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज माळशिरसजवळ उभं रिंगण पार पडेल.\n…असा रंगला रिंगणाचा सोहळा\nमाऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणाचा सोहळा मंगळवारी चांदोबाचं लिंब येथे पार पडला.\nआज पालख्यांचा साताऱ्यात मुक्काम...\nआता पुढचे सहा दिवस माऊलींची पालखी सातारकरांचा पाहुणचार घेणार आहे. माऊलींचा आज दिवसभर लोणंदमध्येच मुक्काम असेल.\nविठ्ठलावर प्रेम, पंढरीच्या भेटीची आस किंवा केवळ उत्सुकता... अशा अनेक कारणांमुळे हौशे, नवसे, गवसे वारीमध्ये दाखल होतात..\nपुणेकरांना आज दिवसभर पालख्यांच्या दर्शनाचा लाभ\nविठूरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोमवारी पुण्यात दाखल झाली.\nया ११ वस्तू फ्रिजमध्ये अजिबात ठेऊ नका\nविराटला पराभवानंतर मोठा झटका, १२ लाखांचा दंड\n...तर तुमचे पॅनकार्ड होईल निष्क्रिय\nलिव्हर आणि किडनीसाठी फायदेशीर आहे ऊसाचा रस\nएका लिटरमध्ये २४.४ कि.मी चालणार ही कार किंमतही कमी\nशिल्पा शिंदे आणि सुनील ग्रोवरमध्ये मारामारी, व्हिडिओ व्हायरल\nसोन्याच्या किंमती घसरल्याने बाजारात उत्साह\nफ्लिपकार्ट सेल : एक हजारात कमीत कमी १० गॅजेट्स\nVIDEO: ३६ वर्षांचा 'चित्ता', तब्बल एवढ्या वेगानं पळाला धोनी\nधोनीच्या षटकारांच्या दहशतीमुळे वाईडवर वाईड फेकत होता हा गोलंदाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.jivheshwar.com/msamajdarshan/sali-freedom-fighters", "date_download": "2018-04-27T04:59:15Z", "digest": "sha1:53LTBUEFWM2REN4YHVYLIFONXPU4VM65", "length": 7792, "nlines": 124, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - स्वातंत्र्यसैनिक / क्रांतिकारी", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nHomeसमाज दर्शनस्वातंत्र्यसैनिक / क्रांतिकारी\nस्वातंत्र्यसैनिक / क्रांतिकारी (Sali Freedom Fighters)\nस्वा.सै.श्री.धारणकर अण्णा (साहेब) सोनू जि.कॉम टीम 1791\nस्वा.सै.श्री.गोपाळ काशीराम देवळे जि.कॉम टीम 1808\nस्वा.सै.श्री.दिंडे नरहरी उखाजी जि.कॉम टीम 1720\nस्वा.सै.श्री.गुळस्कर नारायण गंगाधर जि.कॉम टीम 1709\nस्वा. सै. कै. विठ्ठलराव माणिकराव सोनारे (साळी) जि.कॉम टीम 2074\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल जि.कॉम टीम 2339\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...\nविवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...\nग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय\nफायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...\nजगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...\nहे बघ, \"मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन\"... \"जशी माझी लेक तशी... Read More...\nएखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...\nजोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...\nठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://bestofmarathi.wordpress.com/2013/12/02/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2018-04-27T04:46:23Z", "digest": "sha1:RDW7WCX2URS3ZPTW5IOPOW77GSX2E3DZ", "length": 9034, "nlines": 73, "source_domain": "bestofmarathi.wordpress.com", "title": "साने गुरूजी | वेचीव लिखाण", "raw_content": "\nमराठी भाषेतील वेचीव लिखाण\nअमळनेरला साने गुरूजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना पु.लंनी केलेल्या उत्स्फूर्त सुंदर भाषणातला काही भाग.\n“ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे. `ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा’ केशवसुतांचा `नवा शिपाई’ मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या आयुष्यात लाभले तरी क्षण खर्‍या अर्थाने आपण जगलो असे म्हणा. साने गुरुजी नुसते रडले नाहीत. प्रचंड चिडले. ते रडणे आणि ते चिडणे सुंदर होते. त्या चिडण्यामागे भव्यता होती. गुरुजी केवळ साहित्यासाठी साहित्य किंवा कलेसाठी कला असे मानणार्‍यातले नव्हते. जे जे काही आहे ते जीवन अधिक सुंदर करण्यासाठी आहे, अशी त्यांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी लागणारी किंमत गुरुजी देत होते. तुकारामांच्या शब्दांत बोलायचे म्हणजे-\nअशी गुरुजींची जीवननिष्ठा. त्यांनी स्वत:ला साहित्यिक म्हणवून घेण्याचा आग्रह धरला नाही हे खरं , पण ते खरोखरीच चांगले साहित्यिक होते. गुरुजींना साहित्यिक म्हणून मोठे मनाचे स्थान दिले पाहिजे. गुरुजींना निसर्गाने किती सुंदर दर्शन घडते. झाडू, टोपली घेऊन कचरा नाहीसा करणारे गुरुजी निसर्गात खूप रमत असत. सार्‍या कलांविषयी गुरुजींना ओढ होती. सेवा दलाच्या कला पथकाचे सारे श्रेय साने गुरुजींना. आमच्यासारखी मुले नाहीतर गाण्या-बजावण्याऎवजी त्यांच्या क्रांतिकार्यात कशी आली असती गाण्यानं सारा देश पेटविता येतो. हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कोठला गाण्यानं सारा देश पेटविता येतो. हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कोठला मानवधर्म वगैरे आपण म्हणतो. साने गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म. मातृधर्माला त्याग्याचे मोल द्यावे लागते. गुरुजींनी आत्महत्या केली नाही. देश इतका नासला की, गुरुजींसारख्यांना जगणे आम्ही अशक्य करून ठेवले. आपल्या घरात गलिच्छ प्रकार सुरू झाले तर चांगली आई तिथे राहिल तरी का मानवधर्म वगैरे आपण म्हणतो. साने गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म. मातृधर्माला त्याग्याचे मोल द्यावे लागते. गुरुजींनी आत्महत्या केली नाही. देश इतका नासला की, गुरुजींसारख्यांना जगणे आम्ही अशक्य करून ठेवले. आपल्या घरात गलिच्छ प्रकार सुरू झाले तर चांगली आई तिथे राहिल तरी का जुन्या काळचे असेल तर ती बिचारी काशी यात्रेला जाईल. गुरुजी अशा एका महायात्रेला निघून गेले की, तिथून परत येणे नाही. त्यांच्या त्या अंताचा आपण असा अर्थ करून घायला हवा. गुरुजी गेले. गुरुजींना जावेसे वाटले. ते गेले त्यामुळे अनेक लोकांनी सुटकेचा निश्वासही सोडला असेल. कारण गुरुजींसारखी माणसं आपल्याला पेलत नाहीत. तो प्रेमाचा धाक त्रासदायक असतो. तो धर्म आचरायला म्हणजे त्रास असतो…”\nपु.लंचा कंठ दाटुन आला होता. डोळ्यांत गुरुजींचेच अश्रू दाटुन आले होते. पु.लंनी स्वत:ला सावरलं. “शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी `ऊठवू सारे रान आता पेटवू सारे रान’ म्हणणारा, स्त्रियांची गाणी, लोकगीतं दारोदार, खेडोपाडी फिरून माताबहिणींमधली कविता सुखदु:ख वेचून घेणारा, त्यांच्या दु:खांना सामोरं जाणारा, दलितांसाठी मंदिरं आणि माणसांच्या अंत:करणातली बंद कवाडं खुली करायला सांगणारा हा महामानव या पवित्रभूमीत राहिला आणि काळ्याकुट्ट काळोखात बोलबोलता नाहिसा झाला.”\nबुकमार्क : पेसोआचा पेटारा\nबुकमार्क : पेसोआचा पेटारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/accessibility-ready/page/2/", "date_download": "2018-04-27T04:25:26Z", "digest": "sha1:CRLCYGGXL3LMN2TMPKU4EYRL7FZPEL36", "length": 8184, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nNick Halsey च्या सॊजन्यने\nMahesh Waghmare च्या सॊजन्यने\nKelly Dwan च्या सॊजन्यने\nAlexa W. च्या सॊजन्यने\nSami Keijonen च्या सॊजन्यने\nHenry Wright च्या सॊजन्यने\nSami Keijonen च्या सॊजन्यने\nJoe Dolson च्या सॊजन्यने\nBen Sibley च्या सॊजन्यने\nBen Sibley च्या सॊजन्यने\nJoke De Winter च्या सॊजन्यने\nSami Keijonen च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/plane-crashes-in-turkey-279758.html", "date_download": "2018-04-27T04:54:20Z", "digest": "sha1:DVDMTYRHODHZX63EPQYESHSNWK73YZ37", "length": 11366, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तुर्कीत विमान धावपट्टीवरून घसरलं; 162 प्रवासी सुरक्षित", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nतुर्कीत विमान धावपट्टीवरून घसरलं; 162 प्रवासी सुरक्षित\nहे विमान धावपट्टीवरून घसरून समुद्रकिनाऱ्याकडं झुकलं.\n14 जानेवारी : तुर्कीत एक मोठा अपघात झाला आहे. सुदैवाने यात कुणीच दगावलेलं नाही. तुर्कीच्या ट्रॅबझन विमानतळावर लँडिग करताना एक विमान धावपट्टीवरून घसरलंय. हे विमान धावपट्टीवरून घसरून समुद्रकिनाऱ्याकडं झुकलं.\nया अपघातातून सुदैवानं 162 प्रवासी बचावलेत. पेगॉशस कंपनीचं हे विमान आहे. विमान ट्रॅबझन विमातळावर उतरल्यानंतर अचानक घसरलं. हे विमान घसरल्यानंतर संरक्षक भिंत तोडून विमान कड्याच्या टोकाला येऊन लोंबकळलं. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्यात मात्र जीवीतहानी अशी झाली नाही. अद्यापही चिखलात रूतलेलं विमानाबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण या विमानाचा व्हिडियो मात्र सर्वत्र व्हायरल झाला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nमोदी-जिनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nइम्रान खानचं लग्न मोडलं कुत्र्यामुळं तिसरी बायको गेली सोडून\nगुगल करणार नोकरी शोधण्यात मदत, हे आहे नवीन फिचर\nशाही जोडप्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%AA", "date_download": "2018-04-27T04:29:13Z", "digest": "sha1:4CUPZGS3QYYH6SZRF4ACJQKHUFA5NR3L", "length": 2988, "nlines": 61, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "बॅक-अप - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:पाठसाठा (नाम) मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:पाठसाठवण (क्रियापद)\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २००९ रोजी १५:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/pune-atm-machine-thief-arrested-279560.html", "date_download": "2018-04-27T04:56:44Z", "digest": "sha1:UUFHRMLFGQ5NO2KMWTMBKLGA5UVF2F6F", "length": 13443, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दोन मिनिटात अख्खं एटीएम उखडून गाडीत, हायटेक चोरांची टोळी गजाआड", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nदोन मिनिटात अख्खं एटीएम उखडून गाडीत, हायटेक चोरांची टोळी गजाआड\nएखादं निर्जनस्थळी असलेलं एटीएम शोधायचं... मग त्याची रेकी करायची.. एटीएममधल्या सीसीटीव्हीत चेहरे कैद होऊ नयेत म्हणून कॅमेऱ्याच्या वायर्सच कट करायच्या आणि मग संधी मिळताच अवघ्या दोन मिनिटात एटीएम घेऊन पोबारा करायचा\n11 जानेवारी : पुण्याच्या कोंढवा पोलिसांनी एटीएम चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. पण तपासातून समोर आलेल्या चोरट्यांच्या कारनाम्यांनी पोलीस ही चक्राऊन गेले आहे. अवघ्या दोन मिनिटांत चोरट्यांनी एटीएम मशीनच उखडून गाडीत टाकून पोबारा केलाय.\nहॉलिवूडचा बहुचर्चित फास्ट अॅन्ड फ्युरियस - 4 हा चित्रपट पाहून त्यातील कल्पना प्रत्यक्षात वापरून एटीएम मशीन चोरून पैसे लंपास करणाऱ्या दिलीप मोरे (वय-52, रा.कोल्हापुर), शिरीज महमुद बेग जमादार, मोहीद्दीन जाफर बेग जमादार, तहसिलदार, मलीकजान हनिकेरी यांना अटक केलीये. अवघ्या दोन मिनिटांमध्ये एटीएम फोडून ते पळवून नेण्याची यंत्रणा या टोळक्यानं उभारली होती. या चोरट्यांनी चोरी करण्यासाठी एका स्कार्पिओ गाडीत हायड्रोलिक मॅकनिझमची यंत्रणाच तयार केली होती.\nआधी एखादं निर्जनस्थळी असलेलं एटीएम शोधायचं... मग त्याची रेकी करायची.. एटीएममधल्या सीसीटीव्हीत चेहरे कैद होऊ नयेत म्हणून कॅमेऱ्याच्या वायर्सच कट करायच्या आणि मग संधी मिळताच अवघ्या दोन मिनिटात एटीएम घेऊन पोबारा करायचा, ही या टोळक्याची मोडस ऑपरेन्डी होती.. याच पद्धतीनं त्यांनी खडकीतलं एटीएम दोनदा फोडलं. या चोरीत चोरट्यांनी 19 लाखांची रोकड लंपास केली. मात्र एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा केलेल्या चोरीमुळे हे चोरटे पकडले गेले.\nकोणाचं डोकं कसं चालेल हे कुणीही सांगू शकत नाही. मात्र डोकं योग्य त्या; ठिकाणी चालायला हवं..ते चुकीच्या ठिकाणी चाललं तर काय होतं, हेच यातून दिसून आलंय..\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: atm machinepuneएटीएमएटीएम मशिनपुणे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/eyebrow-wigs-117121400013_1.html", "date_download": "2018-04-27T05:00:40Z", "digest": "sha1:DOKNT2EOJRJUTBUBRBXWPSPPEASYY4MJ", "length": 9202, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "क्रेझ आयब्रो विगची | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभुवया चेहर्‍याला उठाव देण्याचं काम करतात. जाड, दाट आणि रेखीव भुवया असाव्यात अशी प्रत्येकीची इच्छा असते. डोळ्यांचं सौंदर्य अधोरेखित करण्याचं कामही या कमानदार भुवयांद्वारे होतं. पण अनेकींच्या भुवया पहिल्यापासूनच विरळ असतता. अशा वेळी आय ब्रो पेन्सिलच्या सहाय्याने\nभुवया दाट बनवण्याचा प्रयत्न केला जातो. पण उठाव देण्यासाठी कृत्रीम भुवयांचा ट्रेंडही सध्या जोरात सुरू आहे. सध्या लग्नसराईचा मोसम आहे. अशा समारंभांमध्ये पायाच्या नखापासून केसांपर्यंत वेगवेगळ्या सजणार्‍या महिला भुवयांना तरी का सोडतील म्हणूनच विरळ किंवा पातळ भुवया असणार्‍यांनी आता चिंता करण्याचं कारण नाही.\nकृत्रीम भुवयांमध्ये वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात. 'आयब्रो विंग्ज' या नावाने ओळखल्या जाणार्‍या भुवया पारदर्शक स्टिक ऑन लेसवर खर्‍याखुर्‍या केसांचा वापर करून तयार केल्या जातात. कॅन्सरसारख्या आजारामधील उपचार पद्धतींमध्ये भुवयांचे केस निघून जातात. अशा रुग्णांसाठी आयब्रो विंग्ज वरदान ठरत आहेत. पण फक्त रुग्णच नव्हा तर सौंदर्यसाधनेच्या हेतूनेही याचा वापर दिसून येत आहे. आयब्रो विंग्ज या इतर आयब्रो प्रॉडक्टच्या तुलनेत वापरणं सोपं असल्याने महिला याकडे आकर्षित होत आहेत. आयब्रो विंग्जच्या किटमध्ये हव्या त्या आकाराचे आयब्रो विग, ग्लू, ग्लू रिमुव्हर आणि क्लिजिंग लोशन यांचा समावेश असतो. तेव्हा भुवया विरळ असल्याची काळजी करत बसण्यापेक्षा बाजारात जा आणि आयब्रो विंग्ज खरेदी करा.\nकेसांना मेंदी लावत असाल तर वाचा हे उपयोगी टिप्स\nदाट केसांसाठी बेसन हेअर मास्क\nकाय आहे मॉईश्चरायझर आणि सिरम\n घरगुती लिपस्टीक तयार करणे इतके सोपे\nयावर अधिक वाचा :\nजियो तर्फे लवकरच मेगा भरती\nरिलायन्स जिओकडून चालू आर्थिक वर्षात 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ...\nनाणार प्रकल्पाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी: सुनिल तटकरे\nसध्या नाणार प्रकल्पाबाबत संपूर्ण राज्य संभ्रमावस्थेत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ...\nसध्याच्या सरकारात अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही ...\nशिवसेनेने सामना वृत्तपत्रातून रेणुका चौधरी यांच्या कास्टिंग काऊच आरोपावर टीका केली असून ...\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/bangladesh-11325", "date_download": "2018-04-27T04:41:20Z", "digest": "sha1:SBPPNHKF47XH6ZHFAPZCWG4MDEBF2KMY", "length": 8598, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bangladesh बांगलादेश प्रथमच खेळणार भारतात कसोटी | eSakal", "raw_content": "\nबांगलादेश प्रथमच खेळणार भारतात कसोटी\nबुधवार, 3 ऑगस्ट 2016\nनवी दिल्ली - बांगलादेश क्रिकेट संघ प्रथमच पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये भारतात कसोटी सामना खेळणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात एकमेव कसोटी हैदराबाद येथे खेळविली जाणार आहे.\nबांगलादेश क्रिकेट संघाला 2000 साली कसोटी संघाचा दर्जा मिळाला होता. तेव्हापासून आतापर्यंत एकदाही बांगलादेशचा संघ कसोटी मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावर आलेला नव्हता. अखेर बांगलादेशचा संघ भारतात कसोटी सामना खेळताना दिसणार आहे.\nनवी दिल्ली - बांगलादेश क्रिकेट संघ प्रथमच पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये भारतात कसोटी सामना खेळणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात एकमेव कसोटी हैदराबाद येथे खेळविली जाणार आहे.\nबांगलादेश क्रिकेट संघाला 2000 साली कसोटी संघाचा दर्जा मिळाला होता. तेव्हापासून आतापर्यंत एकदाही बांगलादेशचा संघ कसोटी मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावर आलेला नव्हता. अखेर बांगलादेशचा संघ भारतात कसोटी सामना खेळताना दिसणार आहे.\nबीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि बांगलादेश यांच्यात हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 8 ते 12 फेब्रुवारीदरम्यान कसोटी सामना खेळविला जाणार आहे. बांगलादेशचा हा पहिला भारत दौरा असेल. जगभरातील प्रत्येक कसोटी संघांना भारताविरुद्ध खेळण्याची संधी मिळण्यासाठी या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jivheshwar.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%A8", "date_download": "2018-04-27T04:57:16Z", "digest": "sha1:32I2T5DPCI45GN4VFZ37PUOPYQDYKRSP", "length": 6924, "nlines": 78, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - निवेदन", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nजिव्हेश्वर.कॉम हा विश्वकोश अधिक माहितीचा व समाज-उपयुक्त बनविण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग अतिमहत्त्वाचा आहे. आपल्या समाजातील बहुतांशी माहिती विखुरलेली आहे आणि काही दुर्मिळ माहिती व त्यांचे तपशील नष्ट झालेले आहेत. त्यामुळेच समाजातील प्रत्येक माहिती जतन करुन ठेवण्याचा जिव्हेश्वर.कॉम टीमचा प्रयत्न आहे.\nआपण खालीलप्रमाणे विविध विषयांना अनुसरुन माहिती आम्हाला पाठवू शकता ती आम्ही तुमच्या नावासहित तसेच तपशिलासह प्रसिद्ध करू याची आम्ही तुम्हाला खात्री देतो.\nआतापर्यंत आपल्या समाजातील तज्ज्ञ मंडळींनी भगवान जिव्हेश्वरांच्या विविध चरित्रांचे प्रकाशन केलेले आहे. त्यातील सर्वात जुनी प्रत कोणाकडे असल्यास आम्हाला ती समाजाच्या विश्वकोशामध्ये जतन करण्यासाठी पाठवा. तसेच किती वेगवेगळ्या चरित्रांचे प्रकाशन झालेले आहे, कोणी केले, कधी केले यांचाही तपशील मिळाल्यास आम्हाला पाठवून द्या.\nसंपूर्ण जगात विशेषतः भारतामध्ये भगवान जिव्हेश्वरांची कोठेकोठे मंदिरे आहेत यांची माहिती, मंदिराचा फोटो, संपूर्णं पत्ता, कार्यकारी सदस्य, फोन नंबर पाठवा. तसेच मंदिराची थोडक्यात माहिती पाठवावी.\nसमाजबांधवांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी स्थापन केलेली ज्ञातीगृहे/धर्मशाळा यांचा फोटो, संपूर्णं पत्ता, कार्यकारी सदस्यांची माहिती, फोन नंबर व ज्ञातीगृहे/धर्मशाळांची थोडक्यात माहिती पाठवा.\nसमाजात विविध ठिकाणी समाजबांधवांनी स्थापन केलेली कार्यालये, मंडळे यांची विस्तारीत माहिती संपूर्णं पत्त्यासह पाठवावी.\nसमाजात राबविलेले निरनिराळे उपक्रम यांचीही संपूर्णं माहिती पाठवावी.\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anyatha-news/wall-street-journal-standard-and-poor-market-intelligence-view-on-industries-and-labour-1615430/", "date_download": "2018-04-27T04:59:30Z", "digest": "sha1:F2CHXNAFMYW6FHHVCGCZMRQZ5GZN7PCT", "length": 34021, "nlines": 234, "source_domain": "www.loksatta.com", "title": "wall street journal Standard and Poor Market Intelligence view on industries and labour | विरोधवास्तव! | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nजगभरात उद्योग आणि कामगार विश्व यांचा चेहरामोहरा आणि अर्थकारणही पार बदलून गेलंय.\nजगभरात उद्योग आणि कामगार विश्व यांचा चेहरामोहरा आणि अर्थकारणही पार बदलून गेलंय. वॉल स्ट्रीट जर्नल, स्टॅण्डर्ड अ‍ॅण्ड पुअर मार्केट इंटेलिजन्स अशा दोन महत्त्वाच्या संस्थांनी केलेल्या पाहणीचा निष्कर्ष चांगलाच धक्कादायक म्हणायला हवा.\nकाय म्हटलं आहे त्यांनी\nअगदी अलीकडेपर्यंत मोठे उद्योग याचा काही एक अर्थ होता. प्रचंड भांडवली गुंतवणूक, त्यातनं तयार होणारी अजस्र उत्पादनं, २४ तास चालणारी, धडधडणारी यंत्रं, दिवसाच्या सर्व प्रहरांत पाळ्यांत काम करणारे कामगार, त्यांच्या वेळा, त्या वेळेवर चालणारी आसपासची गावं.. काही काही तर त्या उद्योगांसाठी वसलेली किंवा वसवलेली.. म्हणजे टाटा स्टीलसाठी जमशेदपूर किंवा मिठापूर वगैरे.. अशी नगरं. अशा ठिकाणी ते उद्योग त्या गावाचं केंद्र बनतं. त्या उद्योगात गावचा एखादा तरी कामाला असेच असे. नाही म्हटलं तरी हजारोंचा पोशिंदा असे तो उद्योग..\nहे सारं बदलायला लागलं त्यालाही आता दोन दशकं झाली असतील. उद्योगांची व्याख्या बदलली. कामगार ही संकल्पना बदलली. आता कामगारच नाही म्हटल्यावर त्याची ती तळपती तलवार वगैरे कुठली असायला याबरोबर एक झालं की कामगार नेते नावाची फुका मिरवणारी जमात गायब झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या उदयानंतर तर कामगाराचं रूपडंदेखील बदललं. भट्टीसमोर काम करून रापलेला, घाम अंगात मुरवून अंगातल्या गडद निळ्या रंगाशी स्पर्धा करणारी कातडी कमावलेल्या कामगाराऐवजी सुटाबुटात वावरणारा, हातात कॉफीचा कागदी कप घेत लगबगीनं कार्यालयात जात आपण खूप व्यस्त असल्याचं दाखवणाऱ्या नाजूकसाजूक अशा आयटी इंजिनीअर्सनी सगळा आसमंत व्यापला. हे देखील खरं तर गिरणीतल्या कामगारांप्रमाणे तीन पाळ्यांतच काम करतात. पण मध्ये डबा उघडून त्यातला भाकरतुकडा मोडण्याऐवजी मॅकमध्ये जाऊन बर्गर वगैरे खातात. असो. बदल बदल म्हणतात तो असाच असतो बहुधा. त्याची तशी सवय झालीच होती आपल्याला.\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील - उद्धव ठाकरे\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nपण गेल्या वर्षांत जो काही यात बदलोत्तर बदल घडलाय तो थक्क करणारा आहे. तो असा की जगातले आतापर्यंतचे सर्वाधिक रोजगार देणारे म्हणून जे काही उद्योग ओळखले जात होते ते आता रोजगार देणाऱ्यांच्या यादीतसुद्धा नाहीत. अमेरिकेत या उद्योगांची अशी एक पाहणी केली गेली. फोर्ड मोटर्स, जनरल इलेक्ट्रिक, जेएस पेनी वगैरे असे अनेक उद्योग अमेरिकेत प्रचंड आकार आणि त्यामुळे तितकीच कामगार संख्या यासाठी ओळखले जात. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. म्हणजे हे उद्योग अजूनही मोठे आहेत. त्यांचा आकार चांगला आहे. महसूल, फायदा यांची आकडेवारीही तगडी आहे.\nपण ते आता रोजगार देणारे म्हणून राहिलेले नाहीत. जगातल्या सध्याच्या सर्वोच्च अशा रोजगार देणाऱ्या २० कंपन्यांत जवळपास निम्म्या कंपन्या या सेवा देणाऱ्या.. सव्‍‌र्हिस प्रोव्हायडर.. म्हणतात त्या आहेत. अगदी अलीकडेपर्यंत इंटरनॅशनल बिझनेस मशीन, म्हणजे आयबीएमसारखी कंपनी दणदणीत अशा कामगार संख्येसाठी ओळखली जात असे. यंदा तिचं नावपण या यादीत नाही. यावरनं हा बदल केवढा मोठा आहे हे कळून घेता येईल.\nतर या काम करून देणाऱ्या.. अलीकडच्या बाजारस्नेही भाषेत त्याला आऊटसोर्सिग म्हणतात.. कंपन्या जगात इतक्या वाढल्यात की सर्व मोठय़ा रोजगार देणाऱ्यांच्या यादीत आता त्यांचीच नावं आहेत. या काम करून देणाऱ्या कंपन्यांच्या या वाढीनं उद्योग आणि कामगार विश्व यांचा चेहरामोहरा आणि अर्थकारणही पार बदलून गेलंय. किती आकार असावा या कंपन्यांचा\nवॉल स्ट्रीट जर्नल, स्टॅण्डर्ड अ‍ॅण्ड पुअर मार्केट इंटेलिजन्स अशा दोन महत्त्वाच्या संस्थांनी या संदर्भात गतवर्षांच्या अखेरीस पाहणी केली. तिचा निष्कर्ष चांगलाच धक्कादायक म्हणायला हवा. आपल्यासाठी तर तो अधिकच. २००० साली, म्हणजे अवघ्या १७ वर्षांपूर्वी, या काम करून देणाऱ्या कंपन्यांची उलाढाल १२५० कोटी डॉलर इतकी होती; पण गतवर्षांच्या अखेरीस अशा कंपन्यांची उलाढाल जवळपास ४००० कोटी डॉलरवर गेली आहे. म्हणजे जवळपास ३०० टक्क्यांची वाढ. यातली एक सगळ्यात मोठी समोर आलेली बाब म्हणजे या अशा अवाढव्य झालेल्या काम करून देणाऱ्या कंपन्या. उदाहरणार्थ अ‍ॅक्सेंचर ही कंपनी. आजमितीला या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या ४ लाख ३५ हजार इतकी झाली आहे. लक्षात घ्यायची बाब म्हणजे अवघ्या आठ वर्षांपूर्वी, म्हणजे २०१० साली, या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या अवघी दोन लाख इतकी होती. याचा अर्थ अवघ्या आठ वर्षांत या कंपनीचे कर्मचारी जवळपास २५० टक्क्यांनी वाढले. यातली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जगातल्या पहिल्या १०० कंपन्यांतल्या तब्बल ९५ कंपन्यांना अ‍ॅक्सेंचर ही सेवा पुरवते. या कंपनीच्या २०१६ सालच्या महसुलातला जवळपास ४५ टक्के इतका वाटा केवळ इतर कंपन्यांना सेवा पुरवून मिळतो. म्हणजे वट्ट १६०० कोटी डॉलर इतका महसूल ही कंपनी केवळ इतर कंपन्यांना कामगार पुरवून कमवते. घरांसाठी कर्ज देणाऱ्या कंपनीला ग्राहक गाठून देणं, ग्राहकांना कर्जपुरवठादार मिळवून देणं, कर्जाची वसुली आणि समजा ऋणकोनं कर्जाचे हप्ते भरणं थांबवलंच तर त्याचं घर लिलावात वगैरे काढून पैशाची वसुली करणं.. अशी सगळी कामं ही कंपनी करून देते. विमा कंपन्या, अभियांत्रिकी कंपन्या, इतर कंपन्यांसाठी योग्य कर्मचारी शोधून देणाऱ्या कंपन्या.. अशा सगळ्यांसाठी अ‍ॅक्सेंचरसारखी कंपनी आता काम करून देते. आणि ती एकटीच नाही अशा अनेक आहेत. एके काळी रुग्णालयं जी कामं करीत होती ती कामं आता अशा कंपन्या करायला लागल्यात. रुग्णांना माहिती देणं, त्यांना उपचारांसाठी मार्गदर्शन करणं, त्यांच्यासाठी निधी वगैरेची तरतूद करणं.. ही कामं पूर्वी रुग्णालयं करायची. आता ही कामं अशा कंपन्या करू लागलीयेत.\nहे झालं कामांसाठी. पण त्याचे आर्थिक परिणाम बरेच मोठे आहेत. त्यातला एक असा की या अशा कामं करून देणाऱ्या कंपन्यांमुळे ज्यांच्यासाठी ही कामं केली जातात त्या कंपन्या पैसे वाचवतात, हे तर उघडच आहे. पण हे वाचलेले पैसे ते कामगारांसाठी खर्च करतात असंही नाही. कंपनी विस्तार वगैरे कामं या कामातनं केली जातात. म्हणजे कामगारांना, कर्मचाऱ्यांना मिळणारं उत्पन्न कमी झालं. वेतनवाढी वगैरे आटल्या. आणि असं झाल्यानं या काम करून देणाऱ्या कंपन्यांत काम करणाऱ्यांना चार पैसे जास्त मिळतायत का तर तसंही नाही. याचं कारण असं की ही कामं करून देणाऱ्या कंपन्यांना कंत्राटं मिळवायची असतात. त्यामुळे या कंपन्या कमीत कमी खर्चात कामं करून देण्याची आश्वासनं देतात. कारण ती तशी दिली नाहीत तर यांना कंत्राटं कशी मिळणार परत ती मिळवण्यासाठी चांगलीच स्पर्धा असते. आणि या स्पर्धेतला विजेता हा सर्वात कमी खर्चाची निविदा भरणारा असतो. म्हणजे त्या बाजूनंही कामगारांना, कर्मचाऱ्यांना पैसे मिळवण्याची शक्यता कमी होत जाते. यातला विरोधाभास असा की एका बाजूला या अशा काम करून देणाऱ्या कंपन्यांच्या आकारात वाढ होतीये, त्यांचा महसूल वाढतोय.. पण त्या काम करून देणाऱ्या कंपन्यांत काम करणाऱ्यांना त्याचा काही लाभ होतोय.. असंही नाही.\nवॉलमार्ट, फोक्सवॅगन, पेट्रोचायना, चायना मोबाइल, गाझप्रॉम ही रशियन तेल कंपनी.. अशा अनेक कंपन्या आहेत की त्यांची कामं आता अन्य कंपन्या करून द्यायला लागल्यात. हे असं होऊ लागलंय हे दिसत होतंच. पण ते जे काही होतंय त्याचा परिणाम किती आहे हे गेल्या वर्षांतल्या या पाहणीनं दाखवून दिलंय.\nवर्ष संपता संपता ही पाहणी जाहीर झाली. तीत पुढे असंही म्हटलंय.. २०१८ या वर्षांत ही अशी कामं करून देणाऱ्या कंपन्यांच्या व्यवसायात, महसुलात आणि म्हणूनच उद्योगांच्या अर्थकारणात अधिकच बदल होतील.\nमुद्दा इतकाच की महिन्याला १० लाख इतक्या मोठय़ा रोजगार भरतीची गरज असणाऱ्या आपल्या देशात या बदलाची जाणीव आहे का वाढते उद्योग आणि आटते रोजगार.. हा विरोधाभास हाच आता वास्तव असणार आहे. गतसालानं त्या वास्तवाची चाहूल दाखवून दिली. या विरोधवास्तवाला सामोरं जाणं.. हेच आपलं मोठं आव्हान असणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\nवाढते उद्योग आणि आटते रोजगार हा विरोधाभास याचे कारण यांत्रिकीकरण असे आहे. याचा सेवा देणाऱ्या कंपनी वाढत आहेत याचा काही संबंध नाही. बऱ्याच सेवा देणाऱ्या कंपनी आपल्या कामगारांना चांगला पगार देतात व कामासाठी विमान प्रवास, राहने व खाणे यासाठी खूपच खर्च करत असतात. विमान प्रवासाचे बोनस कामगार खाजगी साठी वापरू शकतात व हे वेतनात धरले जात नाही व यावर कोणताही कर कोणीच देत नाही.\nयोग्यता या एकाच मानदंडांवर नोकऱ्या मिळतील आणि योग्यता असणाऱ्याला मागेल तितका पगार तर योग्यता वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्याला आतोनात कष्ट असेच या नव्या व्यवस्थेचे स्वरूप असणार आहे हे स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे रोजगाराभिमुखता आणि उत्पादकता या कदाचित परस्परविरोधी संज्ञाही ठरू शकतील. एक पिढी या बदलात पिळून निघणार.\nवाढत्या उद्योगांतून मिळालेला वाढता कर योग्य प्रकारे वापरून संपूर्णपणे नवे आणि भविष्यवेधी शिक्षण नवीन पिढ्यांना देणे आणि नवनवी रोजगारक्षेत्रे कल्पकतेने निर्माण करणे हाच यावर स्थायी उपाय आहे. पण इतकी कल्पकता शासन-प्रशासनात का दिसत नाही असा सारासार आणि कठोर विचार करण्याची आपली मानसिक तयारी आजही नाही. वाढत्या कराचे तूप आपल्या पोळीवर कुठल्यातरी स्वरुपात ओढून घेणे, त्याकरता आपले मतांचे संख्याबळ वापरणे हेच चालू राहिले तर यातून केवळ अराजक निर्माण होईल. पण ‘उद्याच्या अराजकाचे उद्या पाहू, ा आज काय त्याचे देणेघेणे’ अशा पद्धतीनेच सारे नेते आणि त्यांचे अनुयायी लोक विचार करत आहेत\nस्पर्धा आणि श्रमांची विभागणी यांवर आधारित अर्थव्यवस्था असावी का हा गहन सैद्धांतिक मुद्दा आहे. पण एकदा ती असावी असे मान्य केले तर मग लेखात मांडलेले मुद्दे संयुक्तिक ठरत नाहीत. कुठलीच कंपनी आपली सर्व कामे आपणच करत नाही. नोकरी करणारी स्त्री सुद्धा घरकाम पगारी नोकरांकडूनच करून घेते, ज्यामुळे तिला नोकरी / व्यवसायाकडे वा स्वतःच्या आवडीच्या अन्य गोष्टींत अधिक लक्ष देता येते. स्पर्धेमुळे कंत्राट मिळवण्याकरता कमीत कमी भावात काम करून देणे चुकीचे कसे प्रचलित कायद्याला अनुसरून कामाचे तास आणि पगार असेल तर ‘कर्मचाऱ्यांना काही फायदा होत नाही’ या मुद्द्याला अर्थ नाही. कंपनीचा व्यवसाय वाढतो म्हणजे पगार वाढले पाहिजेत असे या व्यवस्थेत गृहीत धरता येत नाही. कर्मचारी अन्य नोकरी शोधू शकतात प्रचलित कायद्याला अनुसरून कामाचे तास आणि पगार असेल तर ‘कर्मचाऱ्यांना काही फायदा होत नाही’ या मुद्द्याला अर्थ नाही. कंपनीचा व्यवसाय वाढतो म्हणजे पगार वाढले पाहिजेत असे या व्यवस्थेत गृहीत धरता येत नाही. कर्मचारी अन्य नोकरी शोधू शकतात इतके हे सरळ आहे. वाढते उद्योग आणि घटते रोजगार हे वास्तव स्वीकारावेच लागणार आहे. हे यांत्रिकीकरण ज्यांना मान्य नाही ते घरी कपडे धुण्याचे मशीन वा फूड मिक्सर वापरणे बंद करून ती कामे स्वतःच हाताने करतील का इतके हे सरळ आहे. वाढते उद्योग आणि घटते रोजगार हे वास्तव स्वीकारावेच लागणार आहे. हे यांत्रिकीकरण ज्यांना मान्य नाही ते घरी कपडे धुण्याचे मशीन वा फूड मिक्सर वापरणे बंद करून ती कामे स्वतःच हाताने करतील का ती कामे पगारी मोलकरणींना देणे म्हणजे आउटसोर्सिंग, मग तेही बंद करतील का\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील - उद्धव ठाकरे\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/traffic-rules-117122700013_1.html", "date_download": "2018-04-27T05:03:59Z", "digest": "sha1:H7AZISRFYBFXQ65Y4JTMQY33ULYJ4CFT", "length": 11344, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नववर्ष सुट्टी : कोकणात जाताय मग हे वाहतुकीचे नियम वाचा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनववर्ष सुट्टी : कोकणात जाताय मग हे वाहतुकीचे नियम वाचा\nनविनवर्ष आणि ३१ डिसेंबर साठी कोकणात जात असाल तर हे नवीन वाहतुकीचे नियम माहिती करवून घ्या, कारण\nकोकणात मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी तर होतेच सोबत आलेल्या पर्यटकांचे मोठे हाल होतात. हा नेहमीचच अनुभव पाहता पर्यटकांच्या सोयीसाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. यामध्ये\nरायगड जिल्ह्यातून जाणा-या मुंबई-गोवा आणि\nमुंबई-पुणे महामार्गासह प्रमुख रस्त्यावरील अवजड वाहतूक ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत पूर्ण बंद आहे. अर्थात हा नियम ३० डिसेंबरला सकाळी सात वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला देखील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून रस्त्यावरील अवजड वाहनं पेट्रोल पंप येथे उभी ठेवण्याचे नियोजन करण्यात येणार आहेत. त्यामुळे रस्त्यावर गर्दी होणार नाही आणि वाहतूक खोळंबा होणार नाही. तर दुसरीकडे अनेक पर्यटक समुद्रात पोहण्यासाठी जातात त्यामुळे\nसुरक्षेसाठी दृष्टीने समुद्र किनारी सकाळी सात ते रात्री १२ वाजेपर्यंत जीवरक्षक तैनात ठेवण्याच्या सूचना नगरपालिका तसच मेरीटाईम बोर्डाला दिल्या आहेत. पर्यटकांनी भान राखून आनंद लुटावा, सेल्फीच्या नादी लागू नये, पोहता येत नसेल तर समुद्रात जाऊ नये, अडचण असल्यास जवळच्या पोलिस स्टेशनकडे मदत मागावी असं आवाहनही रायगड जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.\nपाकड्यांचा मस्तवालपणा सामनामधून शिवसेनेची जोरदार टीका\nनिफाडला सर्वात कमी तापमानाची नोंद\nमिसेस युनायटेड नेशन 2018 साठी श्रद्धा करणार देशाचे प्रतिनिधित्व\nपाकिस्तानवर पुन्हा भारताचे सर्जिकल स्ट्राईक\nकुलभूषण यांच्या आई पत्नीची सुषमा स्वराज यांच्या सोबत भेट\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2018-04-27T04:22:09Z", "digest": "sha1:FPNDSRQ24JGDXBZBEKCNKJBGIPJBIUFO", "length": 2882, "nlines": 60, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "मार्गदर्शक - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n(मुळचा संस्कृत शब्द)मार्गम दर्शयति यः स-जो मार्ग/वाट दाखवितो तो मार्ग दाखविणारा वाटाड्या\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://atakmatak.blogspot.com/2008/07/blog-post.html", "date_download": "2018-04-27T04:25:19Z", "digest": "sha1:N7G4YKIBK3NEVJLDYVMLXSXPD6W4EUVW", "length": 22758, "nlines": 168, "source_domain": "atakmatak.blogspot.com", "title": "अटकमटक: पानसेबाई", "raw_content": "\nमराठी मैत्रं… यत्र, तत्र, सर्वत्र\n शाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले. आपल्या तिसरीच्या बाई अजून कुणालाच ‘चेंगट’ किंवा ‘शुंभ’ म्हणाल्या नाहीयेत \nपानसेबाईंची पहिली आठवण मनात ठसलीय ती अशी \nकोवळ्या वयाचं मन अगदी टीपकागद असतं चांगलं-वाईट जे कानावर पडेल तर अगदी आतपर्यंत शोषलं जातं. दुखऱ्या शब्दाने टच्चकन पापणीत येतं आणि हसऱ्या शब्दाने डोळ्यांत आभाळ मावतं \nआमच्या पानसेबाई दिसायला कशा होत्या सांगू अशा छान शिडशिडीत होत्या. रंगाने तांदळापेक्षा गव्हाजवळच्या होत्या. पाठीचा कणा ताठ होता. चालणं झपझप नि हालचाली झटपट होत्या. आवाज खणखणीत होता पण बोलणं मात्र मृदू होतं. खरंतर नुसतंच आवाज खणखणीत होता हे सांगून भागणार नाही. त्यांच्या आवाजाला एक नादमय गोडवा होता. मुख्य म्हणजे वाणी अगदी स्पष्ट होती. खरंतर त्यांची निवृत्ती काही वर्षांपलीकडेच उभी होती, पण ती जाणीव फक्त चेहऱ्यावरच्या काही सुरकुत्यांना आणि केसांच्या चांदीला होती. त्या केसांचा नीट बसवलेला छोटा अंबाडा बांधायच्या आणि ह्या सगळ्या वर्णनाला योग्य अशी नऊवारी साडी नेसायच्या. नऊवारी साडीमुळे तर त्या आम्हाला शाळेत शिकवणाऱ्या आजीच वाटायच्या अशा छान शिडशिडीत होत्या. रंगाने तांदळापेक्षा गव्हाजवळच्या होत्या. पाठीचा कणा ताठ होता. चालणं झपझप नि हालचाली झटपट होत्या. आवाज खणखणीत होता पण बोलणं मात्र मृदू होतं. खरंतर नुसतंच आवाज खणखणीत होता हे सांगून भागणार नाही. त्यांच्या आवाजाला एक नादमय गोडवा होता. मुख्य म्हणजे वाणी अगदी स्पष्ट होती. खरंतर त्यांची निवृत्ती काही वर्षांपलीकडेच उभी होती, पण ती जाणीव फक्त चेहऱ्यावरच्या काही सुरकुत्यांना आणि केसांच्या चांदीला होती. त्या केसांचा नीट बसवलेला छोटा अंबाडा बांधायच्या आणि ह्या सगळ्या वर्णनाला योग्य अशी नऊवारी साडी नेसायच्या. नऊवारी साडीमुळे तर त्या आम्हाला शाळेत शिकवणाऱ्या आजीच वाटायच्या त्यांच्या हाती एक छोटी कापडी पिशवी असायची.\nपानसेबाईंच्या शिकवण्याबद्दल तर काय सांगू म्हणायच्या जे आवडेल ते आधी कर म्हणायच्या जे आवडेल ते आधी कर त्या सगळ्या मुलांच्या पालकांना एक आवर्जून सांगायच्या की मुलं अभ्यास करतात हो, फक्त त्यांना गोडी लागायला पाहिजे. ती गोडी कशी लागेल तेव्हढं आपण बघायचं. तेव्हा नीट कळायचं नाही पण आता समजतं की किती मोठी गोष्ट त्या सोप्या भाषेत सांगायच्या. नुसत्या सांगायच्या नाहीत तर आमच्याबरोबर रोज जगायच्या. ‘तारे जमीन पर’ बघताना पानसेबाईंची खूप आठवण आली. त्यातला ‘राम शंकर निकुंभ’तरी वेगळं काय म्हणत होता त्या सगळ्या मुलांच्या पालकांना एक आवर्जून सांगायच्या की मुलं अभ्यास करतात हो, फक्त त्यांना गोडी लागायला पाहिजे. ती गोडी कशी लागेल तेव्हढं आपण बघायचं. तेव्हा नीट कळायचं नाही पण आता समजतं की किती मोठी गोष्ट त्या सोप्या भाषेत सांगायच्या. नुसत्या सांगायच्या नाहीत तर आमच्याबरोबर रोज जगायच्या. ‘तारे जमीन पर’ बघताना पानसेबाईंची खूप आठवण आली. त्यातला ‘राम शंकर निकुंभ’तरी वेगळं काय म्हणत होता मुलांचं शक्तिस्थान नीट वापरलं तर त्याचा उपयोग इतर ठिकाणीही करता येतो \nएखादा मुलगा खिडकीतून बाहेर बघत बसला असेल तर थोडा वेळ त्याला तसंच बघू द्यायच्या. उगाच ओरडून त्याची तंद्री भंग नाही करायच्या. मग त्याच्या जोडीला सगळ्या वर्गालाच बाहेर बघू द्यायच्या. झाडावरचा एखादा पक्षी दाखवायच्या. मोकळ्या मैदानापलीकडल्या रस्त्यावरून धावणारी लालचुटूक बस दाखवायच्या. मग बोलता-बोलता अलगद सगळ्यांचं लक्ष, त्या जे काही वर्गात शिकवत असतील त्याकडे, वळवायच्या. खिडकीबाहेर बघायला सुरूवात केलेला मुलगाही आपोआप परत मनानेही वर्गात यायचा \nलहानपणी आपण खूपदा ऐकतो की अक्षर कसं मोत्याच्या दाण्यासारखं हवं पानसेबांईंचं अक्षर तसंच होतं … मोत्याच्या दाण्यासारखं पानसेबांईंचं अक्षर तसंच होतं … मोत्याच्या दाण्यासारखं नुसतं वहीतलंच नाही तर फळ्यावर लिहिलेलंसुध्दा नुसतं वहीतलंच नाही तर फळ्यावर लिहिलेलंसुध्दा बरेचदा असं दिसतं की फळ्यावर लिहिताना अक्षर नीट येत नाही. काहीजण टेकडी चढतात तर काही टेकडी उतरतात बरेचदा असं दिसतं की फळ्यावर लिहिताना अक्षर नीट येत नाही. काहीजण टेकडी चढतात तर काही टेकडी उतरतात काहींचं अक्षर लहान आकारापासून सुरू होतं ते मोठं होत जातं काहींचं अक्षर लहान आकारापासून सुरू होतं ते मोठं होत जातं काहींचा हत्ती निघतो आणि पूर्णविरामापाशी मुंगी पोचते काहींचा हत्ती निघतो आणि पूर्णविरामापाशी मुंगी पोचते सलग एका ओळीत, एका मापाची अक्षरं लिहू शकणारे कमीच सलग एका ओळीत, एका मापाची अक्षरं लिहू शकणारे कमीच पानसेबाईंना फळ्यावर लिहिताना पाहूनच शिकलो की, पेनने वहीवर लिहिताना, पेन धरलेला हात आपण वहीवर टेकवतो पण फळ्यावर हात टेकवायचा नसतो .. फक्त खडू टेकवायचा आणि लिहायचं \nमला वाटतं पानसेबाई सगळ्या मुलांना खूप आवडायच्या त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्या प्रत्येकातलं वेगळेपण शोधायच्या, जपायच्या आणि जोपासायच्याही. माझ्यापुरतं सांगायचं तर पानसेबाईंनी बहुतेक लगेच ओळखलं की ह्याला अभ्यास करण्यापेक्षा पुस्तकं वाचायला आवडतं आणि धड्यातली उत्तरं पाठ करण्यापेक्षा भाषणाचं पाठांतर आवडतंय. वक्तृत्वस्पर्धा आणि नाटकांमधे भाग घेण्यासाठी त्यांनी सतत प्रोत्साहन दिलं. कधी त्यांना मोकळा तास असला तर स्वत: जरा आराम करण्याऐवजी नाटक, भाषण असली खुडबूड करणाऱ्या आम्हा पोरांवर मेहनत घेत बसायच्या.\nमला आठवतंय त्या वर्षी शाळेच्या गॅदरिंगला त्यांनी मला ‘सिंहगडचा शिलेदार’ असं भाषण दिलं होतं. ते शिवाजी महाराजांच्या मावळ्याचं स्वगत अशा प्रकारचं होतं. भाषण पाठ करून घेणं आणि आवाजातले चढ-उतार ह्यावर शाळेत पानसेबाईंनी आणि घरी आईने जातीने लक्ष दिलं होतं. माझी आईसुद्धा शिक्षिका असल्याने शाळेत आणि घरीही शिक्षिकांचं जातीनं लक्ष होतं. आईनं खूप हौसेनं मावळ्याचा पांढरा ड्रेस, कमरेला शेला, खोटी तलवार, डोक्यावर आडवी पगडी वगैरे असं सगळं आणलं होतं. मिशीच्या जागी पेन्सिलने रेष काढली होती. कॉलेजमधे नंतर पुरूषोत्तम करंडक वगैरे केलं पण स्टेजमागच्या खोलीत मेक-अप करताना छातीचे ठोके आपसूक वाढण्याचा पहिला अनुभव म्हणजे ते मावळ्याचं स्वगत \nस्टेजवर गेल्यावर समोर बसलेले असंख्य चेहरे बघून पहिले काही सेकंद बोबडीच वळली सगळ्या चेहऱ्यांचा मिळून एक मोठ्ठा चेहरा समोरच्या अंधारातून आपल्याकडे बघतोय असं वाटायला लागलं सगळ्या चेहऱ्यांचा मिळून एक मोठ्ठा चेहरा समोरच्या अंधारातून आपल्याकडे बघतोय असं वाटायला लागलं शरीराचा तोल एका पायावरून दुस़ऱ्या पायावर अशी अस्वस्थ चुळबूळ सुरू झाली, छातीचे ठोके माईकमधून सगळ्यांना ऐकू जातायत असं वाटायला लागलं, दोन्ही हाताच्या तळव्यांना दरदरून घाम.. शरीराचा तोल एका पायावरून दुस़ऱ्या पायावर अशी अस्वस्थ चुळबूळ सुरू झाली, छातीचे ठोके माईकमधून सगळ्यांना ऐकू जातायत असं वाटायला लागलं, दोन्ही हाताच्या तळव्यांना दरदरून घाम.. भरीत भर म्हणून, पाठांतराच्या कप्प्यावर, मेंदूनं विस्मृतीचं आवरण घालून ठेवलं भरीत भर म्हणून, पाठांतराच्या कप्प्यावर, मेंदूनं विस्मृतीचं आवरण घालून ठेवलं थोडक्यात म्हणजे फजितीची पूर्वतयारी झाली होती \nअस्वस्थपणे भिरभिरत्या नजरेला विंगमधल्या पानसेबाई दिसल्या. त्यांच्यातल्या आजीने नेहमीचं, ओळखीचं स्मित दिलं. त्या नजरेतल्या विश्वासाने धीर दिला, हुरूप वाढला हिंदी सिनेमात कसं… मारामारी संपली की पाऊस थांबतो आणि स्वच्छ ऊन पडतं ना तसं काहीतरी डोक्यात झालं. समोर कुणीच दिसेनासं झालं आणि मोकळ्या जागेत शाळेतल्या खुर्चीवर बसून पानसेबाई नेहमीसारख्या भाषणाची तयारी करून घेतायत असं वाटलं. “आदरणीय शिक्षक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो” हे भाषण सुरू करण्याआधीचे शब्द आठवले हिंदी सिनेमात कसं… मारामारी संपली की पाऊस थांबतो आणि स्वच्छ ऊन पडतं ना तसं काहीतरी डोक्यात झालं. समोर कुणीच दिसेनासं झालं आणि मोकळ्या जागेत शाळेतल्या खुर्चीवर बसून पानसेबाई नेहमीसारख्या भाषणाची तयारी करून घेतायत असं वाटलं. “आदरणीय शिक्षक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो” हे भाषण सुरू करण्याआधीचे शब्द आठवले (एकदम टिपीकल शाळकरी बरं का (एकदम टिपीकल शाळकरी बरं का ) त्यानंतर साधारण पाच मिनिटे माझ्यपुरतं घड्याळ थांबलं होतं..आपण काहीतरी बोलतोय एवढंच जाणवत होतं. मग आठवतोय तो एकदम टाळ्यांचा आवाज आणि पाठीवरून फिरणारा पानसेबाईंचा हात ) त्यानंतर साधारण पाच मिनिटे माझ्यपुरतं घड्याळ थांबलं होतं..आपण काहीतरी बोलतोय एवढंच जाणवत होतं. मग आठवतोय तो एकदम टाळ्यांचा आवाज आणि पाठीवरून फिरणारा पानसेबाईंचा हात नेहमीसारखाच… आश्वासक नि अभिमानपूर्वक नेहमीसारखाच… आश्वासक नि अभिमानपूर्वक ‘भीड चेपणं’ किंवा ‘स्टेज फ्राईट जाणं’ ज्याला म्हणतात ना ते त्या दिवशी घडलं \nपुढच्या वर्षी चौथीत गेल्यावर शिक्षिका बदलल्या आणि पाचवीपासून तर माध्यमिक शाळा झाली. नंतर कधीतरी पानसेबाई जाता-येताना भेटायच्या पण मग त्या निवृत्तही झाल्या.\nनवीन दिवस उगवताना जुने दिवस मावळत असतात. ‘एकदा पानसेबाईंना भेटून यायला हवं’ हा विचार खूपदा मनात यायचा पण त्याचा आचार कधी झालाच नाही. ‘शाळा सुटली, पाटी फुटली’ कॉलेज, मित्र-मैत्रिणी, करियरची तयारी, नोकरी … ठराविक टप्यांप्रमाणे वेग घेत गाडी चालू राहिली. एखाद्या स्टेशनवर घटकाभर थांबून पानसेबाईंची विचारपूस राहूनच गेली. काही वर्षांपूर्वी समजलं पानसेबाई गेल्या कॉलेज, मित्र-मैत्रिणी, करियरची तयारी, नोकरी … ठराविक टप्यांप्रमाणे वेग घेत गाडी चालू राहिली. एखाद्या स्टेशनवर घटकाभर थांबून पानसेबाईंची विचारपूस राहूनच गेली. काही वर्षांपूर्वी समजलं पानसेबाई गेल्या देवासारख्या आल्या होत्या, त्याच्याकडेच परत गेल्या देवासारख्या आल्या होत्या, त्याच्याकडेच परत गेल्या मनातली बोच अजून तीव्र झाली \nअसं म्हणतात युधिष्टिराला यक्षाने विचारलं होतं की मनुष्याच्या जीवनातली सगळ्या विचित्र गोष्ट कुठली युधिष्टिर म्हणाला की आपण एक ना एक दिवस मरणार हे माहित असूनही मनुष्य असा वागतो की जणू तो अमर आहे. गोष्ट अशीच काही आहे ना युधिष्टिर म्हणाला की आपण एक ना एक दिवस मरणार हे माहित असूनही मनुष्य असा वागतो की जणू तो अमर आहे. गोष्ट अशीच काही आहे ना चूकभूल घ्यावी पण मतितार्थ तोच. ‘एकदा पानसेबाईंना भेटून यायला हवं’ ह्यातलं ‘एकदा’ कधीतरी जमवायलाच हवं होतं.\nएक वर्ष.. फक्त एकच वर्ष पानसेबाई मला शिकवायला होत्या पण काय देऊन गेल्या ते सांगता येत नाही बकुळफुलं ओंजळीत कितीवेळ होती ते महत्वाचं नसतं… मनात सुगंध दरवळतच राहतो \nकसं सुचतं रे तुला बरोबर वेळेनुसार आमचं आपलं नेहमीच वरातीमागून घोडं आमचं आपलं नेहमीच वरातीमागून घोडं खुपच सुंदर झाला आहे लेख. खरं तर मला सुद्धा माझ्या संस्क्रुत्च्या बुवा बाईंची आठवण येते नेहमी गुरुपौर्णिमेला खुपच सुंदर झाला आहे लेख. खरं तर मला सुद्धा माझ्या संस्क्रुत्च्या बुवा बाईंची आठवण येते नेहमी गुरुपौर्णिमेला तुझ्या पानसेबाई खुप आवडल्या मला. पु.लं. च्या चीतळे सरांची आठवण आली. I wish we had more teachers like them in schools.\nए संदीप , मस्स्त \nसंदीप, खूप दिवसांनी आज पुन्हा अटकमटक बघितले. पानसेबाईंच्या आठवणीत हरवून गेलो.. वास्तविक मला त्या कधीच शिकवायला नव्हत्या... माझा वर्ग पहिली ते चौथी नाझीरकरबाईंचा.. परंतु आपल्याला कोणते शिक्षक माहित नव्हते त्याकाळात नेउन आणलेस.. खरच..\nजयदीप.. मला खात्री आहे की एवढी ओळख पुरे आहे तुला..\nइदं न मम (1)\nभावले मना…सांगावे जना (24)\nस्टँड अप कॉमेडी झलक \nब्लॉग माझा स्पर्धेचे विजेते\nसंपर्क : थेट भेट\nनवीन लेखनाची सूचना :\nसर्व हक्क सुरक्षित © -- http://www.atakmatak.blogspot.com ह्या ब्लॉगवरील, संदीप चित्रे ह्यांनी लिहिलेल्या साहित्याचे, सर्व हक्क सौ. दीपश्री संदीप चित्रे ह्यांजकडे सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://bigthoughts.co/tag/marathi-books/", "date_download": "2018-04-27T04:30:58Z", "digest": "sha1:JHCZ6XBXK7M6SZFNRIAMO65QXATT54DZ", "length": 16039, "nlines": 247, "source_domain": "bigthoughts.co", "title": "Marathi Books Archives", "raw_content": "\nMarathi Books & Novels – जरूर वाचावीत अशी १०१ उत्कृष्ट मराठी कादंबऱ्या आणि पुस्तके\n१०१ उत्कृष्ट मराठी कादंबऱ्या आणि पुस्तके (Popular Marathi Books)\n०१) ययाती = वि. स. खांडेकर\n०२) वळीव = शंकर पाटील\n०३) एक होता कार्वर = वीणा गवाणकर\n०४) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती\n०५) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात\n०६) शिवाजी कोण होता- गोविंद पानसरे\n०७) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर\n०८) तीन मुले = साने गुरुजी\n०९) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.\n१०) आय डेअर = किरण बेदी\n११) तिमिरातुन तेजाकड़े- डॉ. नरेंद्र दाभोलकर\n१२) मृत्युंजय = शिवाजी सावंत\n१३) फकिरा = अण्णाभाऊ साठे\n१४) जागर – शिवाजीराव भोसले\n१५) अल्बर्ट एलिस – अंजली जोशी\n१६) प्रश्न मनाचे – डॉ. हमीद आणि नरेंद्र दाभोलकर\n१७) समता संगर- डॉ. नरेंद्र दाभोलकर\n१८) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू\n१९) ठरलं डोळस व्हायचं- डॉ. नरेंद्र दाभोलकर\n२०) मी जेव्हा जात चोरली – बाबुराव बागुल\n२१) गोपाळ गणेश आगरकर = ग. प्र. प्रधान\n२२) कुमारांचे कर्मवीर – डॉ. द. ता. भोसले\n२३) खरे खुरे आयडॉल- यूनिक फीचर्स\n२४) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी\n२५) प्रकाशवाटा – प्रकाश आमटे\n२६) अग्निपंख- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम\n२७) लज्जा – तसलीमा नसरीन\n२८) दैनंदिन पर्यावरण – दिलीप कुलकर्णी\n२९) रणांगण = विश्राम बेडेकर\n३०) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे\n३१) श्यामची आई = साने गुरुजी\n३२) माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे\n३३) बि-हाड – अशोक पवार\n३४) व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे\n३५) माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर\n३६) उचल्या = लक्ष्मण गायकवाड\n३७) अमृतवेल = वि.स.खांडेकर\n३८) नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर\n३९) हिरवा चाफा = वि.स.खांडेकर\n४०) क्रोंचवध = वि.स.खांडेकर\n४१) झोंबी = आनंद यादव\n४२) इल्लम = शंकर पाटील\n४३) ऊन = शंकर पाटील\n४४) झाडाझडती = विश्वास पाटील\n४५) नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर\n४६) बाबा आमटे = ग.भ.बापट\n४७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात\n४८) शेती इस्राईलची – सुधीर भोगले\n४९) बहाद्दुर थापा – संतोष पवार\n५०) सेकंड सेक्स – सिमोन\n५१) आई = मोकझिम गार्की\n५२) स्वभाव , विभाव = आनंद नाडकर्णी\n५३) बलुत = दया पवार\n५४) कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर\n५५) स्वामी = रणजीत देसाई\n५६) वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे\n५७) पांगिरा = विश्वास पाटील\n५८) पानिपत = विश्वास पाटील\n५९) युंगंधर = शिवाजी सावंत\n६०) छावा = शिवाजी सावंत\n६१) श्रीमान योगी = रणजीत देसाई\n६२) जागर खंड – १ = प्रा. शिवाजीराव भोसले\n६३) जागर खंड – २ = प्रा. शिवाजीराव भोसले\n६४) वावटळ- व्यंकटेश माडगुळकर\n६५) ग्रेटभेट – निखिल वागळे\n६६) भारताचा शोध = पंडित जवाहरलाल नेहरू\n६७) गोष्टी माणसांच्या = सुधा मूर्ती\n६८) वाईज अंड आदर वाईज\n६९) उपेक्षितांचे अंतरंग = श्रीपाद महादेव माटे\n७०) माणुसकीचा गहिवर = श्रीपाद महादेव माटे\n७१) यश तुमच्या हातात = शिव खेरा\n७२) आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव\n७३) कोसला = भालचंद्र नेमाडे\n७४) गांधीनंतरचा भारत- रामचंद्र गुहा\n७५) आधुनिक भारताचे निर्माते- रामचंद्र गुहा\n७६) नापास मुलांची गोष्ट = अरुण शेवते\n७७) एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे\n७८) महानायक = विश्वास पाटील\n७९) आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर\n८० ) चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली\n८१) मिरासदार- द. मा. मिरासदार\n८२) सुरेश भट यांचे सर्व कविता संग्रह\n८३) ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज\n८४) स्पर्धा काळाशी- अरुण टिकेकर, अभय टिळक\n८५) बदलता भारत- भानु काळे\n८६) कोल्हाटयाचं पोरं- किशोर काळॆ\n८७) साता उत्तराची कहानी- ग. प्र. प्रधान\n८८) मध्ययुगिन भारताचा इतिहास- मा. म. देशमुख\n८९) तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी\n९०) शिक्षक असावा तर …\n९१) समग्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर- चांगदेव खैरमोडे\n९२) समग्र महात्मा फुले- राज्य सरकार\n९३) झोत- रावसाहेब कसबे\n९४) ओबामा – संजय आवटे\n९५) एकेक पान गळावया- गौरी देशपाडे\n९६) आई समजुन घेताना- उत्तम कांबळे\n९७) छत्रपति शाहू महाराज – जयसिंगराव पवार\n९८) अमृतवेल- वि. स. खांडेकर\n९९) महात्म्याची अखेर-जगन फडणीस\n१००) बुद्ध आणि त्याचा धम्म- डॉ. बाबासाहेब आंबेडकर\n१०१) मन मे है विश्वास – विश्वास नांगरेपाटील\nDattatreya Yag - दत्त याग भारतातील मुख्य दत्त स्थानात\nबोट यात्रा से झील किनारे डिनर तक, मोदी-जिनपिंग की पर्सनल केमिस्ट्री - आज तक\nमध्य प्रदेश: दिग्विजय सिंह के समर्थन से कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष बने कमलनाथ, सिंधिया कैंप को झटका\nराहुल के विमान में खराबी, कांग्रेस ने जताई छेड़छाड़ की आशंका; डीजीसीए कराएगा जांच - दैनिक जागरण\nHealth Tips from Dr. Swagat Todkar - डॉ.स्वागत तोडकर, कोल्हापुर यांच्या व्याख्यानातील काही आरोग्यदायी टिप्स\nLove Poem for Wife - तू माझ्यासाठी काय आहेस\nभीमसेन कापूर - एक चमत्कारिक आयुर्वेदीक कापूर - Bhimsen Kapur\nGharguti Upchar in Marathi - नानाविध व्याधींवर घरगुती उपाय\nNavnath Katha on Garbhgiri Hills – गर्भगिरी डोंगर गुरु मत्स्येंद्रनाथांच्या वात्सव्याचे पवित्र ठिकाण\nPooja Mandir and Home Spiritual Daily To Do List – देवघरातले आणि धार्मिक महत्वाचे पाळावयाचे नियम\nKojagiri Purnima Importance – कोजागिरी पौर्णिमा महत्त्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/okhi-strom-117120600001_1.html", "date_download": "2018-04-27T04:58:01Z", "digest": "sha1:5UUBYJ6ZFYWFUSM6KAUC52N2XGZYPGXI", "length": 10089, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ओखी शमले, मात्र आजही पाऊस कायम | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nओखी शमले, मात्र आजही पाऊस कायम\nगुजरातच्या दिशेने सरकणारे ओखी चक्रीवादळ गुजरातला पोहोचण्यापूर्वीच शमले आहे. त्यामुळे गुजरातला दिलासा मिळाला आहे. मात्र\nबुधवारी देखील मुंबई व कोकण किनारपट्टी तसेच गुजरातमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.\nगुजरातमधील सुरतजवळ हे वादळ स्थिरावणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. मात्र स्कायमेटने हे वादळ सुरतला पोहोचण्यापूर्वीच शमल्याचे बुधवारी सकाळी स्पष्ट केले. या वादळाचा आता गुजरातला कोणताही धोका नाही, असे सांगण्यात आले. मात्र, ओखी वादळामुळे महाराष्ट्र व गुजरातमध्ये पुढील दोन दिवस पाऊस हजेरी लावणार, अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.\nया वादळात ३९ जणांचा मृत्यू झाला असून १६७ मच्छीमार अद्याप बेपत्ताच आहेत. ओखी वादळाचा फटका शेतकऱ्यांनाही बसला असून कोकणातील आंबा बागायतदार चिंतेत आहेत. तर द्राक्ष व कांद्याचे पीकही धोक्यात आले आहे.\nअमरनाथ यात्रेवर हल्ला करणारे सर्व दहशतवादी ठार\nओखी चक्रीवादळामुळे पाऊस सुरु\nराहुल गांधींचा 'अध्यक्ष', फक्त औपचारिकता बाकी\nशिक्षक भरतीसाठी परीक्षा येत्या १२ डिसेंबरपासून\nराहुल गांधी आज काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार…\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/supriya-sule-118011000004_1.html", "date_download": "2018-04-27T05:01:12Z", "digest": "sha1:VM3DB42YNFQ3ZESNIAWK6MCJA6SIWDSX", "length": 10181, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सुप्रिया सुळे यांचा गिरीश बापट यांना टोला | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसुप्रिया सुळे यांचा गिरीश बापट यांना टोला\nपुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना वास्तवाची जाणीव आहे. त्यांच्या या वक्तव्याचं मी स्वागत करते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. त्या इंदापुरात बोलत होत्या.\nवर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या, असं वक्तव्य गिरीश बापट यांनी पुण्यात केलं होतं.\nयावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गिरीश बापटांच्या वक्तव्याचं मी मनापासून स्वागत करते. वास्तवाची जाणीव भाजपमध्ये कोणत्या नेत्यामध्ये असेल, तर ती माननीय, आदरणीय बापटसाहेबांकडे आहे. त्यामुळे त्यांनी वास्तव लक्षात घेऊन ते बोललेले आहेत. त्यामुळे त्यांचं मी मनापासून स्वागत करते” असे सांगितले आहे.\nराष्ट्रगीत अनिवार्य करु नये - केंद्र सरकार\nमराठा क्रांती मोर्चा : 10 तारखेला महाराष्ट्र बंद नाही, अफवा पसरवणाऱ्याला अटक\nदहशतवाद्यांनी आयईडी स्फोट घडवला, चार पोलीस शहीद\nहार्बर लाईन बंद रेल्वे ठप्प प्रवासी वर्गाचे हाल\nउल्हासनगर शहरात आणल्या गेलेल्या विकास आराखड्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/kristen-roupenian-story-in-the-new-yorker-edition-1615408/", "date_download": "2018-04-27T04:57:44Z", "digest": "sha1:URAD27V5AFEDGAJXPBJSPUUGGQU7SXKI", "length": 26423, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "kristen roupenian story in The New Yorker edition | एका व्हायरल कथेची कथा! | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nएका व्हायरल कथेची कथा\nएका व्हायरल कथेची कथा\nया लेखिकेशी पाच लाख डॉलरहून अधिक रकमेचा करार तातडीने बडय़ा प्रकाशन संस्थेने केला.\nमहिनाभरापूर्वी ‘द न्यू यॉर्कर’च्या अंकात प्रसिद्ध झालेली ख्रिस्टिन रुपेनियन या नवोदित लेखिकेची कथा जगभरातील वाचनप्रेमींमध्ये वाचली-चर्चिली गेली; शिवाय सहसा कथात्म साहित्याच्या वाटय़ाला न जाणाऱ्यांनीही तिची दखल घेतली. कथालेखनातील रूढ अनुभव-अभिव्यक्तीचा प्रभाव दूर ठेवून लिहिलेल्या या कथेच्या यशानिमित्ताने आपल्या साहित्यभवतालाचा वेध घेणारे हे टिपण..\nजागतिक पटलावरील समांतर साहित्य जाणून घ्यायचा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग दर सोमवारी ‘द न्यू यॉर्कर’ या अमेरिकी साप्ताहिकाच्या संकेतस्थळावर प्रकाशित होणारी कथा वाचण्याचा आहे. प्रथितयश आणि क्वचित भविष्य गाजविण्याची खुमखुमी असलेल्या एखाद्या नवोदिताची प्रचंड तळपणारी कथा तिथे प्रकाशित होते. २०१७ च्या बारमासात कैक वर्षे कथनसाम्राज्यात वावरणाऱ्या अनेक दिग्गजांच्या कथा प्रकाशित झाल्या. त्यातील बऱ्याचशा पुढील वर्षी प्रकाशित होणाऱ्या ‘बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरीज’ आणि ‘ओ हेन्री प्राइझ स्टोरीज’ या वर्षभरात प्रसिद्ध होणाऱ्या सर्वोत्तम कथन साहित्याच्या संकलन ग्रंथांत समाविष्ट होतील. त्यात समाविष्ट न होणाऱ्या कथा त्या त्या लेखकांच्या ग्रंथाचा भाग बनतील. साप्ताहिक आणि मासिकांमध्ये प्रकाशित होणाऱ्या कथन आणि अकथनात्मक मौलिक मजकुराचा गुणगौरव करणाऱ्या अमेरिकी परंपरेमध्ये डिसेंबरमध्ये अद्याप झाली नव्हती अशी घटना घडली.\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील - उद्धव ठाकरे\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nडिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ‘द न्यू यॉर्कर’मध्ये ख्रिस्टिन रुपेनियन या तिशी-पस्तिशीच्या तरुणीची ‘कॅट पर्सन’ ही कथा प्रसिद्ध झाली. ‘द न्यू यॉर्कर’मध्ये विशी-पंचविशीच्या कथाकारांचीही पहिली कथा यापूर्वी आली होती. त्यामुळे वयाची बाब ही दुय्यम होती. मात्र ख्रिस्टिन रॉपेनियन हे नावच साहित्य जगतासाठी तोवर अपरिचित होते. मर्यादित वाचकवर्ग असलेल्या ‘रायटर्स डायजेस्ट’ मासिकात गेल्या वर्षी तिच्या एका कथेने पारितोषिक मिळविले होते. शिवाय दुसरी, एका दाम्पत्याची दुर्मुखलेल्या मित्रामुळे गमतशीर बनलेल्या सहजीवनाची कथा लोकप्रिय नसलेल्या एका ऑनलाइन मासिकात प्रकाशित झाली होती. इवलुशा प्रकाशनबळावर अशक्य असलेल्या ‘द न्यू यॉर्कर’च्या कथादालनामध्ये तिची वर्णी लागली.\nवीस वर्षीय तरुणीची तेहतीस वर्षांच्या तरुणासोबत मोबाइल चॅटिंगद्वारे फुलणारी मैत्री आणि कोमेजणारे नाते यांवर आधारलेली ही कथा प्रकाशित झाली आणि लगोलग समाजमाध्यमांवर कित्येक ‘सेलेब्रेटी’ महिलांनी सर्वप्रथम तिला व्हायरल केली. स्त्री-पुरुष समानतेच्या युगामध्ये या प्रगत राष्ट्रामधील मागास पुरुषी वृत्तीचे सूक्ष्मलक्ष्यी वर्णन करणारी ही बंडखोर कथा म्हणजे अमेरिकेत गतवर्षी अखेरी तयार झालेल्या ‘मी टू’ चळवळीचे पुढले पाऊल होते. एखादे गाणे, चित्रफीत किंवा सिनेमा व्हायरल व्हावा त्या गतीने तीन ते चार आठवडे या कथेचा उदोउदो झाला.\n‘द न्यू यॉर्कर’मधीलच नाही तर जगभरातील सर्व मासिकांमधून वर्षभरात सर्वाधिक वाचला गेलेला मजकूर म्हणून या कथेची नोंद घेण्यात आली. गंमत म्हणजे अजूनही त्याची लोकप्रियता तिळमात्र उतरलेली नाही. कथा ही किती परिणामकारक ठरू शकते, याचा दाखला ‘कॅट पर्सन’ या कथेने दिला. सर्वच समाजमाध्यमांवर ‘माझीच कथा या लेखिकेने मांडली आहे’ हे जाहीरपणे सांगणाऱ्या महिला पुढे आल्या. गेल्या अनेक वर्षांमध्ये ‘द न्यू यॉर्कर’च्या कथेला इतका अजस्र प्रतिसाद लाभलेला नाही. म्हणजे तेथे छापून येणाऱ्या दर आठवडय़ाच्या कथेवर चर्चा करणारे, त्यांचे वाचन करणारे, अर्थ सांगणारे आणि ऑनलाइन चर्चासत्र घडविणारे अनेक गट जगभरात कार्यरत आहेत; पण वाचनबाह्य़ गट, कथनसाहित्य न वाचणारा गट आणि एकूणच ‘द न्यू यॉर्कर’ न वाचणारा गट या कथेच्या कक्षात जोडला गेला. रातोरात लेखिका ‘सेलेब्रेटी’ झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या लेखिकेशी पाच लाख डॉलरहून अधिक रकमेचा करार तातडीने बडय़ा प्रकाशन संस्थेने केला. प्रकाशित तिसऱ्या कथेच्या जादूई कमाईने ही लेखिकाही पूर्णपणे हरखून गेली.\n‘द न्यू यॉर्कर’मधील या कथेची ही विजयगाथा सुरू असतानाच आपल्याकडे मराठीत कथेला (त्या काळामागच्या असल्या तरी) व्यासपीठ देणारे एक मासिक (त्याच्या कर्माने) बंद पडत होते. दुसऱ्या राहिलेल्या दोन तथाकथित पुरोगामी मासिकांमध्ये कथन साहित्याची दुर्दशा करण्याचे उद्योग अव्याहत सुरू आहेत. कुण्या एके काळी गाजणाऱ्या एका साप्ताहिकातील कथास्पर्धा आता लोक विसरून गेले आहेत. नव्या लेखकांच्या नव्या विचारांना आणि कालसमांतर आशयाला समजून घ्यायला जुन्या विचारांची मासिके तयार नाहीत. वर जुन्या विचारांच्या नियतकालिकांना ‘साठोत्तरी’तील बंडखोरी आज मागास बनली आहे, हे मान्य करताच येत नाही. परिणामी घुसळण व्हावे असे जगण्याचे वास्तवभान देणारे लेखन तुडवत नवलेखकांची ऊर्जा मारण्यात धन्य मानणाऱ्या साहित्यरूपी डबक्याचा विस्तार होऊ शकलेला नाही. जाहिरातींसाठी दिवाळी अंकांचा उद्योग नित्यनेमाने करणाऱ्या, अंकांतील चांगल्या, आशयघन, दर्जेदार साहित्याची शून्यचर्चा घडविणाऱ्या, रतिबाखातर लिहून निवडक बऱ्या म्हणविणाऱ्या अंकांमधील जागा अडविणाऱ्या लेखन-वाचन परंपरेकडून अलीकडे अधिक अपेक्षा करता येणेच शक्य नाही. त्यामुळे जागतिक पटलावर होणाऱ्या सुखावह गोष्टींचे समाधान आज ‘ग्लोकल’ झालेल्या वाचकाला घेता येऊ शकते.\nब्रिटन, अमेरिका, कॅनडा आणि युरोपातील अनेक वाचनप्रिय नागरिकांनी भरलेल्या राष्ट्रांमध्ये आज पूर्वीइतकी मासिके नाहीत. तरीही ‘प्लेबॉय’ (दोन महिन्यांतून दोन कथा), ‘हार्पर्स’ (महिन्याला एक कथा), ‘व्हॉइस’ (महिना कथा आणि वार्षिक कथा विशेषांक) आणि शेकडो ऑनलाइन-ऑफलाइन मासिकांतून कथा वर्षभरात येत राहतात. त्यांना उत्तम मानधन मिळते. त्यांचे संकलन ग्रंथ (ओळख-शिफारसींऐवजी गुणवत्तेआधारे) येतात. अगदी नवोदित आणि छोटय़ा वाचकवर्गाच्या मासिकांमधूनही पुशकार्ट, स्टोरी साऊथ पुरस्कार आणि कथासंकलनाचे प्रकाशन होते. अगदी भारतातील ‘हंस’, ‘कथादेश’, ‘नया ज्ञानोदय’, ‘पहल’, ‘वागर्थ’ या हिंदूी मासिकांनी त्यांच्याकडची कथा-परंपरेची कास सोडलेली नाही. त्यामुळे भारतभर स्वस्तात दर्जेदार साहित्य ही मासिके पसरवत आहेत.\nकथा प्रकाराला अमेरिकेतील अनेक प्रकाशक पूर्वापार दुय्यम मानत असले, तरी त्यांच्या प्रकाशनाला प्रोत्साहन वाचक आणि मासिकांचे संपादक या दोन घटकांमुळे अव्याहत मिळत आहे. मराठीत आपल्याकडे दरवर्षी वाचक आणि संपादक या घटकांचेच मारक म्हणून वाढत चाललेले स्वरूप कथन साहित्याच्या परंपरेला मूठमाती देऊन स्वत:ला संपवत चालले आहेत. मग ‘आज दर्जेदार साहित्यच होत नाही’ ही त्यांची फुकाची ओरड गांभीर्याने दखलपात्र ठरूच शकत नाही.\nतूर्त एका इंग्रजी व्हायरल कथेचे वाचन करून आजच्या अमेरिकी कथाप्रेमी निकोप दृष्टीचे कौतुक करावे. त्यामुळे आपल्या स्वभाषा-स्वदेशी कथाप्रेमाला बाधा येणार नाही अन् यातून साहित्याच्या तथाकथित धुरिणांना जाण वगैरे आलीच, तर धुगधुगी राहिलेल्या मराठी कथन परंपरेला त्यातील कुणी उजवून दाखवावे. त्याचेही मग स्वागत अटळ असेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील - उद्धव ठाकरे\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/nagpur-marathon-race-117112700011_1.html", "date_download": "2018-04-27T05:04:23Z", "digest": "sha1:2XSVJD4ZVDCLHFERRBODNEHJWYDZHL2E", "length": 8216, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "‘नागपूर मॅरेथॉन २०१७’बक्षीस वितरण समारंभ पार पडला | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n‘नागपूर मॅरेथॉन २०१७’बक्षीस वितरण समारंभ पार पडला\nभारताची बॉक्सर खेळाडू मेरी कोम आणि जगातील सर्वात लहान महिला ज्योती आमगे या नागपूर मॅरेथॉन २०१७ मध्ये बक्षीस वितरण समारंभात सहभागी झाल्या होत्या.\nरोनाल्डो झाला चौथ्यांदा बाबा\nअभिनंदन : मेरी कोमला पाचव्यांदा सुवर्ण पदक\nमेरी कोमची अंतिम फेरीत धडक\nभारतीय महिला हॉकी संघाची चीनवर मात\nमारिया शारापोव्हाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश\nयावर अधिक वाचा :\nजियो तर्फे लवकरच मेगा भरती\nरिलायन्स जिओकडून चालू आर्थिक वर्षात 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ...\nनाणार प्रकल्पाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी: सुनिल तटकरे\nसध्या नाणार प्रकल्पाबाबत संपूर्ण राज्य संभ्रमावस्थेत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ...\nसध्याच्या सरकारात अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही ...\nशिवसेनेने सामना वृत्तपत्रातून रेणुका चौधरी यांच्या कास्टिंग काऊच आरोपावर टीका केली असून ...\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nरेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी\nशाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन ...\nनोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा\nनोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://blog.khapre.org/2010/01/blog-post_25.aspx", "date_download": "2018-04-27T04:25:15Z", "digest": "sha1:4HJTWEPBPFZCGPHJGLWD4SGEDEVGGN5B", "length": 11577, "nlines": 141, "source_domain": "blog.khapre.org", "title": "गोंधळ | मी मराठी माणूस", "raw_content": "\nकेंद्राच्या जाहिरातीत पाकच्या अधिकाऱ्याचे छायाचित्र\nनवी दिल्ली - पाकिस्तानचे माजी हवाई दल प्रमुख तन्वीर अहमद यांचे गणवेशातील छायाचित्र पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या छायाचित्रांसह महिला व बालकल्याण मंत्रालयाने वृत्तपत्रांमध्ये आज प्रसिद्धीस दिलेल्या पूर्ण पान जाहिरातीत प्रसिद्ध झाले आहे. या गफलतीबद्दल पंतप्रधान कार्यालयाने देशाची माफी मागितली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत.\nवाचा समस्त भारतीयांनो वा्चा ही बातमी, आणि सरकारी कारभारात कायकाय होऊ शकते हे समजावून घ्या. राष्ट्रीय बालिका दिनानिमीत्ताने केंद्रीय महिला व बालकल्याण खात्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सोबत पाकिस्तानी हवाई दलाचे माजी प्रमुख तन्वीर मेहमूद अहमद यांचाही फोटो झळकला आहे. कोणालाही कशी लाज वाटली नाही, कळत नाही. सर्वांनी फक्त दिलगिरी व्यक्त केली. झाले प्रकरण संपले. खरेतर ह्याला जे जबाबदार आहेत त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. कारण हे पहिल्यांदाच घडले आहे, तर भविष्यात घडणार नाही.\nमहिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री कृष्णा तिरथ म्हणतात, ’\"ही घोडचूक आपली नाहीच. या जाहिरातीत प्रतिमांपेक्षा जो संदेश देण्यात आला आहे, तो महत्वाचा आहे. छायाचित्र केवळ प्रतिकात्मक असते.\" अरे अशा लोकांना जे बेजबाबदार विधाने करतात त्यांना हाकलून द्यायला पाहिजे.\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\n६१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा \nदहावीचा अभ्यास कसा करावा - ३\nदहावीचा अभ्यास कसा करावा - २\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nसवाई गंधर्व महोत्सव - पहिला दिवस\nपुणे ब्लॉगर्स स्नेह मेळावा\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://talathibharti.com/nanded-talathi-math-question-paper/", "date_download": "2018-04-27T05:10:55Z", "digest": "sha1:YZMR2U2BQDMKM6JW4RNMGXH65W3U3QAT", "length": 10415, "nlines": 285, "source_domain": "talathibharti.com", "title": "Nanded Talathi Math Subject Question Paper (2014 Bharti)", "raw_content": "\nएका टेनिस खेळाच्या स्पर्धेत एकूण दहा खेळाडूंनी भाग घेतला होता, प्रतेकशी एकदा सामना खेळल्यास एकूण स्पर्धेत किती सामने खेळले गेले \n21 ते 30 पर्यंतच्या सम व विषम संकयांच्या बेरजेतील फरक किती \nपाच अंकी मोठ्यात मोती सम व चार अंकी लहनात लहान विषम संख्यातील फरकातील सर्व अंकाची बेरीज पुढीलपैकी कोणती \n19 सुतार 19 दिवसात 19 खिडक्या तयार करतात. तर एक सुतार 19 खिडक्या किती दिवसात तयार करील \nप्रत्येक मुलाला 8 याप्रमाणे चॉकलेट वाटल्यास शेवटच्या मुलाला 6 चॉकलेट कमी पडतात. तीच चॉकलेट प्रत्येकाला 7 या प्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला एक चॉकलेट जास्त मिळते, तर कमीत कमी एकूण किती चॉकलेट होती \n548*2 या संख्येला 12 ने नि : शेष भाग जातो, तर * च्या जागी\nपाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 36 आहे. तर त्यापैकि सर्वात लहान संख्या ही सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट आहे \nसचिनच्या सलग पाच डावातील धावा अनुक्रमे 80,90,100व m आहेत. जर त्या पाच डावाची त्याची सरासरी धावसंख्या 100 असेल, तर त्याने पहिल्या डावपेक्षा शेवटच्या डावात किती अधिक धावा काढल्या \nअशी लहानात लहान संख्या शोधून काढा . की जिला 12 ने भागल्यास बाकी 5 उरते, 18 ने भागल्यास बाकी 11 उरते व 24 ने भागल्यास बाकी 17 उरते \nताशी 60 किमी वेगाने जाणार्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मी. लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल \nमुंबई ते अमरावती हे 750 किमी अंतर आहे. एकाच वेळी सकाळी 6 वा. परस्परविरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 55 किमी व ताशी 70 किमी असल्यास, दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील \n28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवितात. तेच काम 40 मजुरांना 20 दिवसात संपवायचे असल्यास, रोज किती तास काम करावे लागेल \n'अ','ब','क' हे तिचे मिळून एक काम 8 दिवसात करतात. एकटा ब ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर 'क' ला तेच काम करण्यास 30 दिवस लागतात. तर 'अ' तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल \n28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसाची संख्या 2/3 केली, तर आणखी लोतो माणसे कामावर घ्यावी लागतील \nएक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. तर दुसर्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले, तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल \n12% अल्कोहोल असलेल्या 40 लीटर द्रावणात किती लीटर पाणी ओतावे म्हणजे अल्कोहोलचे प्रमाण 8% होईल \n12:X:27 या तिन्ही संख्या प्रमाणात आहेत, तर X = किती \n10 वर्षांपूर्वी मुलगा व वडील यांच्या वयांचे गुणोत्तर 1 : 7 होते, परंतु 10 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 2 होईल, तर वडिलांचे आजचे वय किती \nएका गावात मराठी जाणणारे 82% हिंदी जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2,244 लोक आहेत. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असल्यास त्या गावाची लोकसंख्या किती \nचहा पावडरचा भाव 25% ने वाढला. घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%85%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2018-04-27T04:43:25Z", "digest": "sha1:L7ODG5KJPMQMIU367HVJKS5ZHZHELIA4", "length": 18342, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अच्युत महाराज - विकिपीडिया", "raw_content": "\n(श्री संत अच्युत महाराज या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nश्री संत अच्युत महाराज यांचा जन्म २७ जानेवारी १९२४ रोजी पौष वद्य षष्टीला झाला. शिक्षण इयत्ता आठवीपर्यंत झाले होते. आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षांनी महाराजांनी मौन धारण केले व त्याच वर्षी कोजागिरी पौर्णिमेला (१६ ऑक्टोबर) त्यांनी गृहत्याग केला.\nवयाच्या १७ व्या वर्षी घराबाहेर पडलेल्या अच्युत महाराजांचे १७ ऑक्टोबर १९४१ ला वरखेड येथे आगमन झाले. तीन दिवसांनी येथेच त्यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचेशी पहिली भेट झाली. भेटीच्या दुसऱ्याच दिवशी महाराजांनी त्यांना तपश्‍चर्येचा मंत्र दिला. त्यानुसार परतोडच्या जंगलात १९५८पर्यंत अच्युत महाराजांनी तपसाधना केली. १९६१ साली महाशिवरात्रीला त्यांचा पहिला ग्रंथ ‘श्री पंचधारा स्रोत’ प्रकाशित झाला. नंतर कौंडण्यपूर येथील वास्तव्यादरम्यान तब्बल सात वर्ष त्यांनी विविध ग्रंथांचे लेखन केले. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाद्वारे व लोकांसमोर दिलेल्या प्रवचनांमधून त्यांनी पुष्कळ समाजप्रबोधन केले.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसोबत श्री संत अच्युत महाराज\nगाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी समाजसेवेचे व्रत घेतले.\n२४ नोव्हेंबर १९७८ रोजी महाराजांना महाराष्ट्र योग संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले. योगसाधनेची त्यांच्यात असलेली अफाट सिद्धता लोकांपुढे मांडणारा हा पहिला सार्वजनिक कार्यक्रम होता.\n१९८१ साली त्यांनी नागपूर विद्यापीठात गाडगीळ व्याख्यानमालेला उपस्थित राहून पहिले प्रवचन केले.\n१९८५ साली त्यांनी अच्युत धर्मग्रंथ प्रकाशन संस्थेची स्थापना केली.\n१९८७मध्ये साने गुरुजी मानव सेवा संघ स्थापन केला. याच सेवासंघाच्या रोपट्याचे आज अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल या नावाने वटवृक्षात रूपांतर झाले आहे. येथे ९00 हून अधिक हृदयशस्त्रक्रिया झाल्या आहेत. ८ डिसेंबर २००२ रोजी याच रुग्णालयात प्रथम हृदयरोगनिदान व तपासणी शिबिर घेण्यात आले होते. तर ७ जुलै २००६ रोजी मुंबईच्या डॉ. रत्ना मगोत्रा यांनी या हॉस्पिटलमध्ये पहिली ओपन हार्ट सर्जरी केली. अमरावती विभागाच्या इतिहासातली ती पहिली शल्यक्रिया होती. त्यानंतर ४ सप्टेंबर २००६ साली अधीक्षक डॉ. अशोक भोयर यांनी या हॉस्पिटलमध्ये पहिली शस्त्रक्रिया केली. डॉ. भोयर यांचा तो क्रम आजही सुरू आहे. हृदयरुग्णांवर उपचार तर होतात. मात्र औषधांसाठी त्यांना भटकावे लागू नये म्हणून २ जून २००७ रोजी याच हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअर्सही उघडण्यात आले. त्याच महिन्यात सदर हॉस्पिटलला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्य निधी’ ची मान्यता मिळाली. २९ जुलै २००७ ला गुरुपौर्णिमेनिमित्त महाराजांनी त्यांच्याकडे जमा झालेले ५५ लाख रुपये या हॉस्पिटलला दिले. १२ ऑगस्ट २००८ रोजी या हॉस्पिटलला राज्य शासनाने मान्यता देऊन कर्मचाऱ्यांसाठी नवी सोय उपलब्ध करून दिली.\nअच्युत महाराज त्यांच्यापाशी जमा झालेल्या साहाय्य निधीतून तपोवन येथील अनाथ बालकाश्रमसही मदत करत असत.\nअच्युत महाराजांनी काही संस्कृत ग्रंथाचा मराठीत ओवीबद्ध अनुवाद केला आणि हिंदी व मराठी भजनमाला रचल्या.\nअच्युत महाराजांनी ओवीबद्ध केलेले ग्रंथ[संपादन]\nअसे सुमारे शंभर ग्रंथ त्यांनी लिहिले.\nअच्युत महाराज यांचे निधन दि. ७ सप्टेंबर २०१२ रोजी झाले; त्यांची समाधी अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बाजार येथे आहे.\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ)\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • गोंदवलेकर महाराज • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज\nतुकडोजी महाराज · गाडगे महाराज · गुलाबराव महाराज · शिवाजीराव पटवर्धन · श्री संत अच्युत महाराज · वामन गोपाळ जोशी\nप्रतिभाताई पाटील ·पंजाबराव देशमुख ·दादासाहेब खापर्डे ·रा. सु. गवई ·बच्चू कडू ·राजेंद्र रामकृष्ण गवई\nसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ ·हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ\nराजदत्त ·भीमराव पांचाळे ·चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर ·विश्राम बेडेकर ·एकनाथ रामकृष्ण रानडे ·गुणाकर मुळे ·वैशाली भैसने माडे\nवसंत आबाजी डहाके ·राम शेवाळकर ·उद्धव शेळके ·श्रीधर कृष्ण शनवारे ·सुरेश भट ·प्रतिमा इंगोले ·गणेश त्र्यंबक देशपांडे\nप्रभाकर वैद्य ·शिवाजीराव पटवर्धन ·सुभाष पाळेकर\nशेंदूरजना बाजार ·मोझरी ·लोणी टाकळी़\nइ.स. १९२४ मधील जन्म\nइ.स. २०१२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ नोव्हेंबर २०१५ रोजी ००:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR562", "date_download": "2018-04-27T04:43:48Z", "digest": "sha1:S73RCCVQ7YTPD6V4FOJPE726RKKDHZYL", "length": 4731, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nएचएमटी घड्याळ कंपनीच्या जमिनीच्या हस्तांतरणास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nकेंद्रीय अवजड उद्योग विभागाने दिलेल्या खालील प्रस्तावांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बंगळूरु आणि टुमकूर येथील एचएमटी वॉचेस लि. यां कंपनीच्या 208.35 एकर जमिनीचे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेला(इस्रो) 1194.21 कोटी रुपये आणि देय असलेले कर व शुल्क यांच्या मोबदल्यात हस्तांतरण; एचएमटी लि. च्या बंगळूरु येथील एक एकर जमिनीचे गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया(गेल) या कंपनीला 34.30 कोटी रुपये व इतर देय कर आणि शुल्काच्या मोबदल्यात हस्तांतरण या जमिनीच्या विक्रीतून येणारी रक्कम, कंपनीकडून या व्यवहारावर लागू होणारे कर आणि इतर शुल्क चुकते केल्यावर, त्यांची कर्जे व आगाऊ रक्कम चुकती करण्यासाठी सरकारच्या खात्यात जमा केली जाईल.\nएचएमटी वॉचेस लि. ही कंपनी सर्वसामान्य भारतीय नागरिकांसाठी घड्याळे बनवण्यामध्ये अग्रणी होती आणि एकेकाळी भारताची समय प्रहरी म्हणून ओळखली जात होती. मात्र, वाढत्या तोट्यामुळे ही कंपनी बंद करावी लागली आणि स्पर्धात्मक आर्थिक वातावरणामध्ये या कंपनीचे पुनरुज्जीवन होऊ शकणार नाही हे निश्चित झाल्यावर जानेवारी 2016 मध्ये ही कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कंपनीच्या जमिनीचा आता लोकहिताच्या दृष्टीने अधिक चांगल्या प्रकारे वापर केला जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.jivheshwar.com/sali-matrimony/reshimgathi", "date_download": "2018-04-27T04:59:49Z", "digest": "sha1:5K6FQJETK7S2HVYFCHMDPIEIZV7WNP7F", "length": 6728, "nlines": 110, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - रेशीमगाठी", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nब्रम्हदेवाच्या गाठी जि.कॉम टीम 3821\nखुळ्या वयातली साथसंगत जि.कॉम टीम 2986\nशुभमंगल सावधान.... जि.कॉम टीम 3518\nशपथ सार्थ सहजीवनाची जि.कॉम टीम 2498\nलेकीच्या माहेरासाठी, माय सासरी नांदते\nपरफेक्‍ट पार्टनर'च्या शोधात... जि.कॉम टीम 3302\nबोहोल्यावर चढण्यापूर्वी.. जि.कॉम टीम 2794\nचि.सौ.सुनबाई, जि.कॉम टीम 2778\nमाझी निवड चुकली तर नाही ना\nश्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\n\"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\" या ग्रंथाची... Read More...\nपैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ\nसाळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...\nमहापरिषदा / अधिवेशने (Sali Conferences)\nअखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...\nघरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)\nसाहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ (Sali Organizations)\nस्वातंत्र्यसैनिक / क्रांतिकारी (Sali Freedom Fighters)\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/sidharth-malhotra-upset-with-alia-bhatt-118010500006_1.html", "date_download": "2018-04-27T05:03:03Z", "digest": "sha1:E5SKMOFLCGWJRGW3N6ELAHGL3UXEKDFL", "length": 8818, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आलिया- सिद्धार्थमध्ये पुन्हा बिनसलं | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआलिया- सिद्धार्थमध्ये पुन्हा बिनसलं\nनवीन वर्षाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले. मित्रमैत्रिणींना, सहकार्‍यांना भेटवस्तू देत अनेकांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री आलिया भट्टनेही इंडस्ट्रीतील तिच्या मि‍त्रमैत्रिणींना पर्यावरण जण्याचा संदेश देत अनोख्या भेटवस्तू पाठवल्या.\nस्पॉटबॉय ई या वेबसाइटच्या वृत्तानुसार कतरिना कैफ, वरुण धवन, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, करण जोहर यांना भेटवस्तू पाठवल्या. पण, यात ती सिद्धार्थ मल्होत्राला मात्र विसरली. त्यामुळे पुन्हा एकदा आलिया आणि सिद्धार्थमध्ये दुरावा आला की काय अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.\nआलियाने सर्वांना भेट म्हणून रोपटे दिले. या भेटवस्तूवर कोएक्झिस्ट असा मेसेज लिहिला होता. कोएक्झिस्ट ही भटक्या कुत्र्यांसंदर्भातील एक मोहीम असून आलिया या मोहिमेचा भाग आहे त्यामुळे नवा वर्षाच्या शुभेच्छा देत आपली मोहीम कलाकार मि‍त्रमंडळींपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून‍ तिने हा मार्ग निवडला असावा. पण, इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणींना भेटवस्तू पाठवताना तिने सिद्धार्थला मात्र वगळले. त्यामुळे आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं.\nगेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या आलिया- सिद्धार्थच्या ब्रेकअपलच्या चर्चा होत्या. त्यानंतर दिवाळी पार्टीत दोघांना पुन्हा एकत्र पाहिलं गेलं.\n29 वर्षीय मुलाचा दावा ऐश्वर्या राय माझी आई\nपाकिस्तानात शशि कपूरच्या आठवणीत कँडल मार्च\n'बाहुबली २' हॅशटॅग सर्वाधिक चर्चेत\nआलियाने का नाकारला साहो\nत्यावेळी माझ्या मागे कोणी उभे राहिले नाही : भंडारकर\nयावर अधिक वाचा :\nजगातील जातीभेद न होणारे जगातील एकमेव ठिकाण ते म्हणजे,, वाईन शाॅप, बिचारे सर्व जाती ...\nवीरे दी वेडींग सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित\nकरिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तख्तानी स्टारर वीरे दी वेडींग सिनेमाचा ...\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन\nटेलिव्हिजनच्या विविध मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता ...\nरीना चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nनिसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://bigthoughts.co/shivaji-maharaj-jiva/", "date_download": "2018-04-27T04:41:47Z", "digest": "sha1:N4745SULP7LQOZ3JKO6TSTMTDDUX523G", "length": 20011, "nlines": 257, "source_domain": "bigthoughts.co", "title": "Shivaji Maharaj Related Short Story - \"होता जिवा, म्हणून वाचला शिवा\"", "raw_content": "\n*” पैलवान जिवाजी महार “*\nउमरठ हे गाव तसं ३५० वर्षांपूर्वी जेमतेम एक हजार वस्तीचे गाव.\nसुभेदार तानाजी मालुसरे यांचे हे गाव.\nगावात चारचौकी वाडा होता तानाजीरावांचा.\nआज गावची यात्रा भरली होती. गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती.\nराजांची आणि तानाजीरावांची मैत्री लहानपणापासूनची. मिसरूड फुटायचं व्हतं त्यावेळचे सवंगडी.\nआज कुस्ती होती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची, त्याचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर.\nत्याच्याबरोबर लढणारा होता तो भिकाजी. हा हिरडस मावळ प्रांतातला. त्याचे वस्ताद होते दस्तूर खुद्द फुलाजी बांदल.\nवास्तविक सर्व जण शिवाजी राजांना पाहायला जमणार होते आणि का नाही जमणार\nलेकीसुना, संत सज्जन ,गाई वासरे सारे सारे सुखावले होते राजांच्या मुळे. स्वराज्य आणले होते\nमैदान खचाखच भरले होते. लहान मोठ्या कुस्त्यांना प्रारंभ झाला.\nआणि पूर्वेकडून दस्तुर खुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले.\nराज्यांनी पांढरा शुभ्र अंगरखा घातला होता.\nकृष्णा नावाच्या आवडत्या घोडीवर स्वार होते आणि कमरेला तलवार बांधली होती. जणू सह्याद्रीचे दैवतच भासत होते.\nराजे घोड्यावरून खाली उतरले ..\nतानाजीराव आपल्या फौजेसह राजांना भेटायला वाटेतच थांबले होते. राजांनी तानाजी रावांना मिठी मारली.\nतितक्यात तिकडून एक खबर आली की, बाजी पासलकर यांच्या गावी रात्री एका नरभक्षक वाघाने हल्ला चढवला होता. त्यावेळी लखू बेरड स्वत: वाघाशी चार हात करायला गेला.\nवाघाने त्याच्या पायाला जबर दुखापत केली होती. मात्र लखुने वाघाला नुसत्या हाताने ठार केले होते.\nहे ऐकून मैदान खूप शांत झाले. खूप आशेने लोक कुस्त्या पाहायला मैलोन् मैल आले होते.\nसर्वाना वाटत होते आता भिकाजीला १० शेर वजनाचे कडे आयते बक्षीस मिळणार होते तेही राजांच्या हस्ते.\n” मंडळी, लखू बेरडाने काल नुसत्या हाताने वाघाला ठार केले ,पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. म्हणून तो आज लढू शकत नाही.\nया गावात असा कोण आहे का जो या भिकाजीशी दोन हात करू शकेल कोणी असेल तर समोर या”\nही घोषणा ऐकून मैदानाच्या पश्चिमेकडे कुजबूज सुरु झाली.\nइतक्यात एक भाल्यासारखा उंचापुरा रांगडा गडी कपडे काढून लांघ चढवून मैदानात येत होता. सर्व लोक जोरात ओरडत होते त्याला पाहून.\nराजे हे सर्व पाहत होते.\nतितक्यात कोणीतरी जोरात किंचाळला..\n“आरं आला रं जिवा महार आला”\nराजांनी चौकशी केली तानाजी रावांपाशी\nतानाजी म्हणाले, ”राजं , ह्यो जिवाजी ,आपल्या हिकड चाच हाय, कुस्तीत लय भारी पवित्रा हाय याचा. दांडपट्टा तर लय चोख. फक्त परिस्थती नाय. याचं वडील आपल्या थोरल्या महाराजासंगत होतं.\nनिजामशाहीचा दंगा झाला तवा ह्येच्या बाचा उजवा पाय निकामी झाला. तेनच याला तयार केलाय”\nराजांच्या चेहर्‍यावर एक तेज आले होते.\nभिकाजी ने ठोक्यावर ठोके टाकून जिवाला नमवण्याचा प्रयत्न केला, पण जिवाजी पण तितक्याच ताकतीने तो चुकवत होता. डाव-प्रतिडाव करत एक अर्धा तास गेला.\nभिकाजीने उसन्या अवसानाने पळत येवून पटात शिरायचा प्रयत्न केला खरा,पण सावध जिवाने फिरवून बाहेरची टांग लावली. भिकाजी अक्षरक्ष ५-६ फुट उडून पाठीवर पालथा झाला.\nसगळे प्रेक्षक वेड्यासारखे आत घुसले. जिवाला अक्षरशः डोक्यावर घेवून नाचू लागले.\nतितक्यात शिंगे-कर्णे गरजू लागली. खुद्द राजे येत होते.\nपटापटा सर्वजण बाजूला झाले.\nराजांनी हासत हासत जिवाला मिठीच मारली. मनात काय राजकारण होते माहीत नव्हते; मात्र राजे बेहद खुश झाले होते.\nराजांनी १० शेराचे सोन्याचे कडे जिवाला बक्षीस दिले आणि विचारले “जिवा काय करतोस \nजिवा उद्गारला , ” काय नायजी, वरातीत पट्टा फिरवतो, दंगलीत कुस्त्या खेळतो”\nराजे हसले आणि त्याला म्हणाले ”येशील का आमच्या सोबत पट्टा फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची. फक्त गानिमांच्यासोबत पट्टा फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची. फक्त गानिमांच्यासोबत आहे का कबूल\nजिवा हसला. होकारार्थी मान हलवून त्याने राजांना मुजरा केला.\nहाच तो जिवाजी ज्यानं अफजलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडाचा हात हवेत वरच्यावर उडवून राजांचा प्राण वाचवला आणि तेव्हापासून ही म्हण प्रचलित झाली “होता जिवा, म्हणून वाचला शिवा”\nजय भवानी जय शिवाजी\nDattatreya Yag - दत्त याग भारतातील मुख्य दत्त स्थानात\nइंदिरा जय सिंह ने कहा-रोकी जाए इंदु मल्होत्रा की नियुक्ति, CJI बोले-ये अकल्पनीय - आज तक\nकुशीनगर में ट्रेन की चपेट में आने से स्कूली वाहन सवार 13 बच्चों की मौत, चार गंभीर घायल - दैनिक जागरण\nनवाज शरीफ के बाद कोर्ट ने पाक विदेश मंत्री ख्वाजा आसिफ को बताया बेईमान - Hindustan हिंदी\nHealth Tips from Dr. Swagat Todkar - डॉ.स्वागत तोडकर, कोल्हापुर यांच्या व्याख्यानातील काही आरोग्यदायी टिप्स\nLove Poem for Wife - तू माझ्यासाठी काय आहेस\nभीमसेन कापूर - एक चमत्कारिक आयुर्वेदीक कापूर - Bhimsen Kapur\nGharguti Upchar in Marathi - नानाविध व्याधींवर घरगुती उपाय\nHeart Attack Home Treatment - हार्ट अटॅक से बचनेका घरेलू उपाय\nNavnath Katha on Garbhgiri Hills – गर्भगिरी डोंगर गुरु मत्स्येंद्रनाथांच्या वात्सव्याचे पवित्र ठिकाण\nPooja Mandir and Home Spiritual Daily To Do List – देवघरातले आणि धार्मिक महत्वाचे पाळावयाचे नियम\nKojagiri Purnima Importance – कोजागिरी पौर्णिमा महत्त्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://brighemantmahajan.blogspot.com/2011/03/", "date_download": "2018-04-27T04:19:16Z", "digest": "sha1:H2DXI27BOSCQHPRIG7Q37CLBAZYOXAZU", "length": 55210, "nlines": 494, "source_domain": "brighemantmahajan.blogspot.com", "title": "BRIG HEMANT MAHAJAN NATIONAL SECURITY: March 2011", "raw_content": "\nभारत-पाकिस्तान सामन्यात १७ हजार कोटीचा सट्टा लागला\n३३,१०० पैकी प्रत्यक्ष विक्रीसाठी अवघी चार हजार तिकिटे :सामान्य क्रिकेटप्रेमींना घरी बसून सामना बघावा\nभारत-पाकिस्तान सामन्यात १७ हजार कोटीचा सट्टा लागला\nहा सट्टा कानुनी करुन यावर कर लाउन सरकारी उत्पन्न का वाधवले नाही\nही विज जर शेतकर्याना पुरवली असती तर जास्त चान्गले पिक येउन सामन्या माणसाला दीलासा मिळाला अस्ता\n. वर्ल्डकपच्या फायनल मॅचसाठी वानखेडे स्टेडियमला सतत झळाळत ठेवण्यासाठी बेस्टतफेर् शनिवारी तीन मेगावॉट इतका प्रचंड वीज पुरवठा होणार आहे. मॅचच्या दिवशी वीज पुरवठा खंडीत होऊ नये म्हणून बेस्टने स्टेडियममध्ये खास कंट्रोल पॅनल तयार केला आहे.\nभारत आणि श्रीलंका यांच्यात २ एप्रिलला वानखेडेवर र्वल्डकपची फायनल मॅच होणार आहे. न्यूझीलंड व श्रीलंका यांच्यात येथे झालेल्या एका सामन्यादरम्यान एक जनरेटर बंद पडला होता. त्यामुळे सात मिनिटांसाठी एक पॅनेल बंद पडला होता. शनिवारची मॅच अत्यंत महत्त्वाची असल्याने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न होत आहेत. यासंदर्भात बैठका झाल्याचे बेस्ट समितीचे अध्यक्ष संजय पोतनीस यांनी सांगितले.\nबंदोबस्त :पोलिसांव्यतिरीक्त एनएसजी, क्युआरटी, फोर्स वन, सीआयएसएफ आणि लष्कर, नौदल, हवाई दलाने सुरक्षेसाठी कंबर कसली\nभारत विरुद्ध श्रीलंका या दोन संघात होणा-या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्या साटी वानखेडे स्टेडियम आणि खेळाडूंचा निवास असलेल्या ताज हॉटेलसह अवघ्या मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण मुंबई नो फ्लाइंग झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून पोलिसांव्यतिरीक्त एनएसजी, क्युआरटी, फोर्स वन, सीआयएसएफ आणि लष्कर, नौदल, हवाई दलाने सुरक्षेसाठी कंबर कसली आहे.\nस्टेडियमच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तिकीट आणि आयकार्ड दाखवल्याशिवाय आत शिरता येणार नाही. एकदा आत शिरले की बाहेर येता येणार नाही. सामन्याची सर्व तिकिटे आधीच विकली गेली असल्यामुळे तिकीट मिळेेल या आशेवर कोणीही स्टेडियमकडे फिरकू नये . भारत आणि श्रीलंकेच्या राष्ट्रपतींसह अनेक मान्यवर सामन्याला उपस्थित राहणार आहेत. व्हीव्हीआयपी व्यक्तींव्यतिरीक्त कोणाचीही वाहने स्टेडियमपर्यंत सोडण्यात येणार नाहीत. प्रिन्सेस स्ट्रीटवरील पुलापर्यंत खासगी वाहने नेता येतील. सर्व महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्हीचा वॉच आहे. ठिकठिकाणी फायर ब्रिगेडची पथके आणि मल्टी स्पेशालिटी अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिस सैन्याच्या तिन्ही दलांशी समन्वय साधून काम करीत आहेत .\nसामन्याच्या दरम्यान मासेमारी बंदी -कोळी समाजानी काय करायचे \nसामन्याच्या दरम्यान मासेमारी आणि बल्क एसएमएसवर बंदी असेल. स्टेडियमवर पाणी, खाद्यपदार्थ, कॅमेरा, दुबिर्ण नेण्यास मनाई आहे. सीआयएसएफचे जवान स्टेडीयमवर तैनात असलेल्या पोलिसांचीही तपासणी करतील. केटरींगच्या व्यवस्थेत असलेल्या दोन हजार लोकांसह, पोलीस आणि अन्य व्यवस्थेत असलेल्या लोकांना पोलिसाच्या आयकार्डचे वाटप करण्यात आले आहे\n२ एप्रिलला मुंबईत सरकारी सुट्टी\nआणि निमसरकारी कर्मचा-यांना रवीवारी काम करायला लावामुंबईतील सरकारी आणि निमसरकारी कर्मचा-यांना वर्ल्ड र्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी फारशी धावपळ, दगदग करावी लागणार नाहीए. कारण, या मंडळींवर मेहरबान होऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांना २ एप्रिलला विशेष सुट्टी देऊन टाकली आहे. त्यामुळे सकाळी आरामात उठून, नाश्ता-जेवण करून, एखादी डुलकी काढून अगदी टॉसपासून संपूर्ण मॅचचा आनंद ते लुटू शकणार आहेत.\nमुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होणारी भारत-श्रीलंका फायनल एन्जॉय करण्यासाठी तमाम क्रिकेटप्रेमींनी जय्यत तयारी सुरू केली आहे. ऑफिसला दांडी मारायची का, ते शक्य नसेल तर लवकर कसं पळायचं, कितीची ट्रेन पकडायची, वगैरे प्लॅनिंग मुंबईकरांनी सुरू केलंय. पण मुंबईतल्या सरकारी आणि निमसरकारी कर्मचा-यांनी या कशाचीच काळजी करायची गरज नाहीए. २ एप्रिलला त्यांना एक दिवसाची विशेष सुट्टी देण्याची घोषणा मुख्यमंत्री कार्यालयातून झाली आहे. अर्थात, ही सुट्टी देण्यामागे एक विशेष उद्देश आहे आणि तो म्हणजे दक्षिण मुंबईतील गर्दी कमी करणे...\nवर्ल्डकप फायनलदरम्यान कुठलाही घातपात घडू नये, यादृष्टीने मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अनेक मोठे नेते आणि बड्या व्यक्ती या सामन्यासाठी येणार असल्यानं पोलिसांवर आधीच मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे द. मुंबईतील गर्दी कमी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. फायनल बघण्यासाठी हजारो प्रेक्षक वानखेडेवर येणार आहेत. त्याचवेळी ऑफिसातून घरी जाणा-यांचीही गर्दी उसळली तर सगळीच कोंडी होईल आणि पोलिसांसाठी वेगळीच डोकेदुखी उद्भवेल. या परिस्थितीवर तोडगा म्हणून राज्य सरकारनं आपल्या कर्मचा-यांना सुट्टी देऊन टाकली आहे. वानखेडे स्टेडियम आणि भोवतालच्या परिसरात सुमारे दहा हजार पोलीस बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात येणार आहेत. आता सरकरानं सुट्टी जाहीर केल्यानं आणखी एक हजार पोलीस बंदोबस्तासाठी उपलब्ध होणार आहेत. २ एप्रिलला वर्ल्डकप फायनलमुळे सुटी जाहीर केल्याने राज्य सरकारच्या कर्मचा-यांना आता तीन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. कारण ३ एप्रिलला रविवार आहे तर सोमवारी ४ एप्रिल रोजी गुढीपाडव्याची सुट्टी आहे. त्यामुळे मुंबईतील सरकारी कर्मचारी खूष झालेत\nसेमी फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तानची टक्कर होणार आहे. अनायसे चालून आलेल्या या संधीचा उपयोग करुन घेत पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पाकशी चर्चा करण्याचा घाट घातलाय. क्रिकेट आणि डिप्लोमसी एकाचवेळी सुरू होत आहे. पण अशाने प्रश्न सुटणार आहेत का... याचं उत्तर नाही असेच येण्याची शक्यता जास्त आहे.याआधी देखिल क्रिकेट सामन्यांचे निमित्त पुढे करत भारत-पाक यांच्यात चर्चा सुरू करण्याचे प्रयत्न झाले आहेत. पाकिस्तानात लोकशाही सरकार पाडून सत्तेवर आलेल्या झिया ऊल हक आणि परवेझ मुशर्रफ या दोन लष्करशहांनी भारतीय क्रिकेटपटूंशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मग भारताने शांतता चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला. पण पुढे काय, अनेक मुद्द्यांवर असहमती झाल्याने काही महिन्यांतच बोलणी थांबली. दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला.आता देखिल काहीसा असाच प्रकार घडतोय. मुंबईत २००८ मध्ये २६ नोव्हेंबरच्या रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. अनेक देशी-विदेशी सामान्य नागरिकांची हत्या केली. या दहशतवादी हल्ल्यानंतर थांबलेली भारत-पाक चर्चा आता क्रिकेटच्या निमित्तानेच पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण दोन्ही देशांच्या मूलभूत भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही.जम्मू-काश्मीर आणि दहशतवाद या दोन विषयांवरुन भारत-पाकमध्ये वारंवार तणाव निर्माण होतो. पण या दोन्ही बाबतीत भारत-पाकची भूमिका अगदी विरुद्ध टोकाची आहे. अनेक वर्षापासून हीच परिस्थिती आहे. मग चर्चा कशासाठी... याचं उत्तर नाही असेच येण्याची शक्यता जास्त आहे.याआधी देखिल क्रिकेट सामन्यांचे निमित्त पुढे करत भारत-पाक यांच्यात चर्चा सुरू करण्याचे प्रयत्न झाले आहेत. पाकिस्तानात लोकशाही सरकार पाडून सत्तेवर आलेल्या झिया ऊल हक आणि परवेझ मुशर्रफ या दोन लष्करशहांनी भारतीय क्रिकेटपटूंशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मग भारताने शांतता चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला. पण पुढे काय, अनेक मुद्द्यांवर असहमती झाल्याने काही महिन्यांतच बोलणी थांबली. दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला.आता देखिल काहीसा असाच प्रकार घडतोय. मुंबईत २००८ मध्ये २६ नोव्हेंबरच्या रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. अनेक देशी-विदेशी सामान्य नागरिकांची हत्या केली. या दहशतवादी हल्ल्यानंतर थांबलेली भारत-पाक चर्चा आता क्रिकेटच्या निमित्तानेच पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण दोन्ही देशांच्या मूलभूत भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही.जम्मू-काश्मीर आणि दहशतवाद या दोन विषयांवरुन भारत-पाकमध्ये वारंवार तणाव निर्माण होतो. पण या दोन्ही बाबतीत भारत-पाकची भूमिका अगदी विरुद्ध टोकाची आहे. अनेक वर्षापासून हीच परिस्थिती आहे. मग चर्चा कशासाठीमुंबईवर हल्ला झाला त्यानंतर अनेकांनी मेणबत्त्या घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्याचा जाहीर कार्यक्रम केला. दहशतवादाचा कायमचा बंदोबस्त करण्याची एकमुखाने मागणी झाली. मग काय, २६/११ हल्ल्याच्या मास्टर माईंड विरोधात पाकने कारवाई करावी म्हणून भारताने प्रचंड दबाव आणायला सुरुवात केली. भारत-पाक चर्चा थांबली....झालं गेलं विसरुन आपल्या पंत्रधानांनी पाकचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांना मॅच बघण्यासाठी बोलावलं. मॅचच्या निमित्ताने भेटायचं आणि भारत-पाक चर्चेची नव्याने सुरुवात करण्यासाठी रुपरेखा ठरवायची, असेही ठरले.पाकने असे काय केले ज्यामुळे भारताने पाकशी नव्याने चर्चा सुरू केलीमुंबईवर हल्ला झाला त्यानंतर अनेकांनी मेणबत्त्या घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्याचा जाहीर कार्यक्रम केला. दहशतवादाचा कायमचा बंदोबस्त करण्याची एकमुखाने मागणी झाली. मग काय, २६/११ हल्ल्याच्या मास्टर माईंड विरोधात पाकने कारवाई करावी म्हणून भारताने प्रचंड दबाव आणायला सुरुवात केली. भारत-पाक चर्चा थांबली....झालं गेलं विसरुन आपल्या पंत्रधानांनी पाकचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांना मॅच बघण्यासाठी बोलावलं. मॅचच्या निमित्ताने भेटायचं आणि भारत-पाक चर्चेची नव्याने सुरुवात करण्यासाठी रुपरेखा ठरवायची, असेही ठरले.पाकने असे काय केले ज्यामुळे भारताने पाकशी नव्याने चर्चा सुरू केली, २६/११ च्या पाकमधल्या मास्टर माईंडला शिक्षा दिली जाणार आहे का, २६/११ च्या पाकमधल्या मास्टर माईंडला शिक्षा दिली जाणार आहे का, दहशतवादाचा बंदोबस्त होणार आहे का, दहशतवादाचा बंदोबस्त होणार आहे का, की काश्मीरच्या मुद्द्यावर पाकच्या विचारांमध्ये बदल झाले आहेत, की काश्मीरच्या मुद्द्यावर पाकच्या विचारांमध्ये बदल झाले आहेत.यातल्या एकाही प्रश्नाचे उत्तर होकारार्थी नाही. तरीही पाक पुरस्कृत दहशतवाद वाढला म्हणून बंद केलेली चर्चा सुरू करण्याची घाई भारत सरकार करत आहे.चर्चाच करायची तर त्यासाठी क्रिकेट मॅचचेच निमित्त कशाला हवे.यातल्या एकाही प्रश्नाचे उत्तर होकारार्थी नाही. तरीही पाक पुरस्कृत दहशतवाद वाढला म्हणून बंद केलेली चर्चा सुरू करण्याची घाई भारत सरकार करत आहे.चर्चाच करायची तर त्यासाठी क्रिकेट मॅचचेच निमित्त कशाला हवे. दोन्ही देशांची ज्या प्रश्नांबाबत एवढ्या वर्षात भूमिकाच बदलेली नाही ते प्रश्न मॅचच्या निमित्ताने चर्चा सुरू करुन सुटतील, अशी आशा करणे फारच भाबडेपणाचे ठरेल. अर्थात हे सगळं माहित असूनही पंतप्रधानांनी चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. कारण एकच जे प्रश्न आपल्याला सोडवता येत नाही ते पुढच्या नेत्याच्या हाती सोपवेपर्यंत वेळ घालवत राहणे आवश्यक आहे. नेमके हेच पंतप्रधान मनमोहन सिंह करत आहेत. क्रिकेट मॅच हा मिडीयाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्याचा उपयोग करुन घेत चर्चेचे गु-हाळ घालायचे आणि वेळ काढायचा.जागतिक दबावांना तोंड देत मैत्रीची भाषा करायची आणि भारतीयांच्या अस्मितेचे भान ठेवत चर्चा थांबेपर्यंत आपल्या मुद्द्यांवर ठाम राहायचे अशी पाकची गेम स्ट्रॅटेजीआहे . हीच तर आहे, क्रिकेट डिप्लोमसी\nपीचवर काश्मीरमोहालीतील क्रिकेट डिप्लोमसीचे गुणगान सर्वत्र सुरू असताना, क्रिकेटच्या या पीचवर पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी काश्मीर प्रश्नाचा गुगली टाकण्याची संधी साधलीच. भारत-पाकिस्तान दरम्यानचा कळीचा काश्मीर प्रश्न तातडीने सुटावा, अशी अपेक्षा गिलानी यांनी बुधवारच्या भेटीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे व्यक्त केली.\nभारत-पाक क्रिकेट सामना संपल्यानंतर आयोजित केलेल्या खास डिनरनंतर उभय पंतप्रधानांनी संवाद साधला. मनमोहन सिंग व गिलानी यांच्यात झालेल्या चचेर्ची माहिती पाकच्या वतीने परराष्ट्र खात्याचे सचिव तेहमिना जनुजा यांनी गुरुवारी दिली. उभय देशांदरम्यान अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातील काश्मीर प्रश्न तातडीने सोडवण्याची आवश्यकता आहे आणि तोही काश्मिरी जनतेच्या आशाआकांक्षा ध्यानात ठेवून, असे मत गिलानी यांनी सिंग यांच्याकडे व्यक्त केले.\nत्याचवेळी, जुने शत्रुत्व मागे ठेवून दोन्ही देशांतील मतभेद दूर करणाऱ्या वाटा आपण शोधू या, असे आवाहन मनमोहन सिंग यांनी गिलानी यांना चचेर्दरम्यान केले. वादाचे प्रश्न दूर करण्याची क्षमता दोन्ही देशांकडे आहे आणि चचेर्द्वारे ते सोडवण्याची तयारी मनमोहन सिंग यांनी मोठ्या मनाने दर्शविली असल्याचे गिलानी म्हणाले. 'क्रिकेट' हा दोन्ही देशांतील कोंडी फोडणारा दुवा ठरला आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे पंतप्रधान एकत्र आले आणि ही खूप चांगली सुरुवात आहे, असे मनमोहन यांनी नमूद केले\nदीड लाख मोजा, तिकीट मिळवा\nमुंबईत शनिवारी होणारी वर्ल्ड कपची अंतिम लढत बघायची असेल तर दीड लाख रूपये मोजण्याची तयारी ठेवा. सध्या या सामन्याचे तिकीट या दराने विकले जात आहे आणि आश्चर्य म्हणजे या अव्वाच्या सव्वा दराने तिकीट घेणारेही बरेच आहेत.\nहे दर वाढले ते भारत अंतिम सामन्यात आला त्या क्षणी. आज ताजे दर असे आहेत:\nइस्ट - वेस्ट स्टँडः किमान १८ हजार (प्रत्यक्ष दर १,५००)\nनॉर्थ स्टँडः किमान ३६ हजार (प्रत्यक्ष दर ५०००)\nसचिन तेंडुलकर स्टँडः किमान ८५ हजार (प्रत्यक्ष दर १५,०००)\nवेस्ट अॅव्हेन्यूः सव्वा लाख ( प्रत्यक्ष दर ३७,५००)\nव्हीव्हीआयपी तिकीटः अडीच लाख (प्रत्यक्षात विक्रीसाठी नाही)\nतिकीटासाठी धडपडणा-यांमध्ये राजकारण्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत अनेक जण आहेत. यात काही बुकीही सामील झाले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, तिकीटांचा काळाबाजार रोखणे याला आमचा अग्रक्रम नाही तर कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही आमच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची बाब अहे.\nतिकिटांचे दर वाढण्यामागे आणखी एक कारण म्हणजे वानखेडे स्टेडियमची क्षमता जेमतेम ३३,१०० आहे. यापैकी प्रत्यक्ष विक्रीसाठी अवघी चार हजार तिकिटे होती. बाकीची सर्व तिकिटे विविध क्लब्जना, तसेच खास निमंत्रितांना दिली गेली आहेत. त्यामुळे सामान्य क्रिकेटप्रेमींना घरी बसून तिकीट पाहण्यातच धन्यता मानावी लागणार आहे\nबंदोबस्त 'नक्षली दहशती वीरुध का करत नाहि अटीतटीच्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताची सुरुवात दणक्यात झाली. पण सामन्याची गणिते सतत बदलत होती आणि तसेच बदलत होते बुकींचे भावही. सुमारे १७ हजार कोटीचा सट्टा लागलेल्या या मॅचमध्ये दोन्ही देशांच्या भावात सतत चढउतार होत असला तरी अखेरपर्यंत भारतच बुकींचा फेव्हरीट होता.\nमोहालीतल्या सामन्यात बुकींचे रेट ओव्हरगणिक बदलत राहीले. सेहवागने सामन्याच्या सुरुवातीला जबरदस्त टोलीबाजी केल्यानंतर बुकींनी भारताचा रेट आणखी खाली नेत ४८ पैसे केला. पण २६ व्या षटकात विराट कोहलीच्या पाठोपाठ फॉर्मात असलेल्या युवराज सिंगची विकेट पडल्यावर हा रेट वाढायला लागला. ३७ व्या षटकात सचिन बाद झाल्यावर हा आणखीनच वाढला. ४२ षटकात बुकींनी भारताचा रेट १.२० पैसे म्हणजे सामना सुरू होताना असलेल्या रेटच्या दुप्पट वाढवला. पण पुढच्या सहा षटकात भारताने चांगली फटकेबाजी केल्यानंतर हा रेट ४९व्या षटकात पुन्हा ७५ पैसे इतका खाली आला. भारताची इनिंग संपली असताना भारतावर ७८ पैसे आणि पाकीस्तानवर १.२० रुपये असा भाव सुरू होता.\nपाकिस्तानच्या डावाची सुरुवात झाल्यानंतर ३० व्या षटकापर्यंत भारताची सामन्यावर पकड कायम होती. सट्टेवाल्यांनी भारताला २७ पैसे आणि पाकिस्तानला २.५० रुपये भाव देऊन भारताच्या बाजूने झुकते माप दिले. पण सामन्याचा निर्णय होईपर्यंत बुकींच्या दरात सतत चढ उतार होत होती. सामन्यात बुकींचे दान अचूक पडले असले तरी सामन्यात सतत रस्सीखेच सुरु असल्यामुळे कोणत्याही क्षणी ही गणित उलटसुलट होतील अशी स्थिती अखेरपर्यंत कायम होती\nओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये ठार\nओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये ठार वृत्तसंस्था वॉशिंग्टन - अल-कायदा दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि ९/११ चा सूत्रधार ओसामा बिन लादेन याला ठा...\nदहा वर्षांनंतरही अफजलची फाशी प्रलंबितच नवी दिल्ली - संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज ( मंगळवार , १३ डिसेंबर ) दहा ...\n‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’ (175)\nआज आणि उद्या - ब्रिगेडियर हेमंत महाजन (1)\nआव्हान चिनी ड्रॅगनचे (65)\nआव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे (86)\nआव्हान-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे (12)\nआव्हान-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे (9)\nचिनी ड्रॅगनचे गंभीर आव्हान (20)\nजम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे (34)\nनक्षलवादाचे आव्हान -चिनचे भारताशी छुपे युध (4)\nनक्षलवादाचे आव्हान -चिनचे भारताशी छुपे युध (15)\nनक्षलवादाचे आव्हान -चिनचे भारताशी छुपे युध - (21)\nनक्षलवादाचे आव्हान -चिनचे भारताशी छुपे युध -ब्रिगेडियर हेमन्त महाजन (7)\nनक्षलवादाचे आव्हान -चिनचे भारताशी छुपे युध- (3)\nनक्षलवादाचे आव्हान -चिनचे भारताशी छुपे युध- ब्रिगेडियर हेमन्त महाजन (8)\nनक्षलवादाचे आव्हान: चीनचे भारताशी छुपे युध्द (12)\nनक्षलवादाचे आव्हान: चीनचे भारताशी छुपे युध्द -ब्रिगेडिअर हेमंत महाजन (4)\nबांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेस सर्वात मोठा धोका: (18)\nबांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेस सर्वात मोठा धोका/ (20)\nभारताचे परराष्ट्र धोरण काल (3)\nभारताशी छुपे युध -ब्रिगेडियर हेमन्त महाजन (1)\nमोदीं सरकार अच्छे दिन (3)\nओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये ठार\nओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये ठार वृत्तसंस्था वॉशिंग्टन - अल-कायदा दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि ९/११ चा सूत्रधार ओसामा बिन लादेन याला ठा...\nदहा वर्षांनंतरही अफजलची फाशी प्रलंबितच नवी दिल्ली - संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज ( मंगळवार , १३ डिसेंबर ) दहा ...\nभारत-पाकिस्तान सामन्यात १७ हजार कोटीचा सट्टा लागला...\nभ्रष्टाचारामुळे एशिया पॅसिफिक विभागात भारताचा चौथा...\nराज्यात रोजगार हमी योजनेपेक्षा कैद्यांवर खर्च अधिक...\nभ्रष्टाचारावर क्रिकेटने केली मात\nतीन माजी मुख्यमंत्र्यांच्या जावयांना व्यवसायात प्र...\nसीबीआयकडे महाराष्ट्रातील १हजार ६२ प्रकरणे खोळंबून ...\nसमर्थ रामदासांनी छत्रपती शिवरायांना लिहिलेले पत्र ...\nअतिरेक्यांच्या भूसुरुंग स्फोटात कवठे येथील जवान शह...\nभारतात बांधकाम उद्योग हा सर्वाधिक भ्रष्ट\n४७ टक्के भारतीय मुलींचे वजन कमी ५६ टक्के मुली अनेम...\nओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये ठार\nओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये ठार वृत्तसंस्था वॉशिंग्टन - अल-कायदा दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि ९/११ चा सूत्रधार ओसामा बिन लादेन याला ठा...\nमहाराष्ट्राचा वीरपूत्र शुभम मस्तपुरे पाकच्या गोळीबारात शहीद- परभणीतील कोनरेवाडी गावचे निवासी होते.\nजम्मू- काश्मीरमधील कृष्णा घाटी येथे सीमा रेषेवर पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात भारतीय सैन्यातील एक जवान शहीद झाला. शुभम ...\nदहा वर्षांनंतरही अफजलची फाशी प्रलंबितच नवी दिल्ली - संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज ( मंगळवार , १३ डिसेंबर ) दहा ...\nहृदयस्पर्शी... शहीद वडिलांच्या युनिफॉर्मवर त्या चिमुरडीनं लावलं शौर्यपदक\nत्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले जात असताना स्थानिक लोकांनी दगडफेक करत लष्कराची गाडी रोखून धरली. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्या...\nSecuring India the Modi way - Pathankot, Surgical strikes and More ह्या नितीन ए. गोखले लिखित पुस्तकात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारताच्या बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा नीतीत कसा बदल झाला, ह्याचं सखोल वर्णन\nलेखक एक सामरिक विश्लेषक आणि त्या विषयावरील 5 पुस्तकांचे लेखक आहेत. पुस्तकाचे नाव : Securing India the Modi way - Pathankot, Surgical ...\nREPEAT TELECAST TODAY EVENING आव्हान जम्मू - आणि - काश्मीर मधील छुप्या युद्धाचे ब्रिगेडिअर हेमंत महाजन माझ्या या पुस्तकाला वर्ष २०१६...\nसीमावादावरून भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेला दुखावणे चीनसाठी धोकादायक ठरू शकते. सध्याच्या काळातील युद्धे ही रणांगणावर नव्हे, तरआर्थिक आघाडीवर लढली जातात आणि\nचीन हा तर जगाचा सर्वात मोठा उत्पादक कारखाना म्हणून ओळखला जातो . त्यामुळेच चीनने आता चर्चेच्यामाध्यमातून सा...\nआज सात दशकं लोटली तरी काश्मीरचा तिढा सुटता सुटत नाहीय्‌. जी धग खोर्‍यात जाणवते , ती लद्दाखमध्ये जाणवत नाही अन्‌ जी शांतता जम्मूत अनुभव...\nओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये ठार\nओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये ठार वृत्तसंस्था वॉशिंग्टन - अल-कायदा दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि ९/११ चा सूत्रधार ओसामा बिन लादेन याला ठा...\nदहा वर्षांनंतरही अफजलची फाशी प्रलंबितच नवी दिल्ली - संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज ( मंगळवार , १३ डिसेंबर ) दहा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/america-suspends-entire-security-aid-to-pakistan-118010500011_1.html", "date_download": "2018-04-27T05:02:23Z", "digest": "sha1:H5A5UP3RXKCUBK5PDXMAZSTU6TLXVMJF", "length": 9940, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पाकिस्तानची सुरक्षा मदत थांबवली, अमेरिकेचा निर्णय | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपाकिस्तानची सुरक्षा मदत थांबवली, अमेरिकेचा निर्णय\nपाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांविरोधात ठोस कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानला पुरवण्यात येणारी सुरक्षा मदत थांबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हीथर नोर्ट यांनी दिली.\nत्यांनी म्हटले की, पाकिस्तान जोपर्यंत तालिबानी दहशतवादी संघटना, हक्कानी नेटवर्क यांसारख्या अशांतता पसरवणाऱ्या आणि अमेरिकन लोकांना इजा पोहोचवणाऱ्या घटकांविरोधात निर्णायक कारवाई करणार नाही, तोपर्यंत अमेरिका पाकला कोणतेही सुरक्षा सहाय्य पुरवणार नाही. या अंतर्गत ट्रम्प सरकार पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवू शकते. मात्र, रक्कम सरकारला अन्य ठिकाणी वळवता येणार नाही. जेणेकरून परिस्थिती सुधारल्यानंतर या निधीचा पुन्हा वापर करता येईल, असे हीथर नोर्ट यांनी सांगितले.\nहाफिज सईदला तातडीने अटक करा : अमेरिका\n२०२८ पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था...\nविंचवाच्या विषाची किंमत तब्बल 68 कोटी रूपये\nमुलांच्या विकासाला अवरुद्ध करतं आईचं सिंदूर\nमोलोसिया या देशात राहतात केवळ 33 लोक\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/nagpur-winter-session-from-11-december-117112900002_1.html", "date_download": "2018-04-27T04:59:57Z", "digest": "sha1:NXT2VK54CBYSZO6IL2472GTHPPC56IPB", "length": 10094, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन,येत्या ११ डिसेंबरपासून | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन,येत्या ११ डिसेंबरपासून\nनागपूर येथे भरणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून सुरू होणार असून २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. रविवारची सुटी वगळता केवळ दहा दिवस कामकाज होणार असून या कालावधीत १३ विधेयके, ११ अध्यादेश आणि विधान परिषदेतील प्रलंबित विधेयके मान्यतेसाठी सभागृहात मांडण्यात येणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली.\nयेत्या ११ ते २२ डिसेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशन असेल आणि २१ तारखेला अंतिम आठवडा प्रस्ताव मांडणार येणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली होती, त्याकडे लक्ष वेधले असता याबाबत निर्णय घेण्यासाठी २० डिसेंबर रोजी पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेतली जाईल, असे बापट यांनी सांगितले.\n‘नागपूर मॅरेथॉन २०१७’बक्षीस वितरण समारंभ पार पडला\nधक्कादायक दोघा अल्पवयीन मुलींची सोबत आत्महत्या\nअहो आश्चर्यम : नागपूरमध्ये प्रदूषण कमी झाले\nनरभक्षक वाघिणीचा विजेचा करंट लागून मृत्यू\nनागपूर : मेट्रो रेल्वे निर्धारीत वेळापत्रकानुसार सेवेत दाखल होणार\nयावर अधिक वाचा :\nराज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-04-27T04:56:33Z", "digest": "sha1:5QEGYXSDTFKLW6VQZPOVKX6RZQ7D5QS2", "length": 3394, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:हैतीवरील नैसर्गिक आपत्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"हैतीवरील नैसर्गिक आपत्ती\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जानेवारी २०१७ रोजी १२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/lagori/", "date_download": "2018-04-27T04:47:42Z", "digest": "sha1:EBQUBLLKXZNJOXCAMSC7T5J6JKJMZ5UH", "length": 13193, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लगोरी | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nगेल्या वर्षी याच सुमारास सदर लिहिण्यासाठी मी अति-उत्साहाच्या भरात होकार दिला होता.\nआमच्या समोर आव्हानं उभी करायला सुरुवात केली.\nनव्या सहस्रकाच्या साथीने नवं आयुष्य सामोरं आलं\nमी रशिदला पकडलं आणि त्याने खूण करून दिलेले सिनेमे पाहण्यापासून सुरुवात केली.\nप्रायोगिक नाटक माझ्यात खऱ्या अर्थाने जरी सत्यदेव दुबे भेटल्यापासून भिनलं\nकांचनच्या लग्नानिमित्त झालेल्या कार्यक्रमात. मी तेव्हा तेरा-चौदा वर्षांची होते.\nलाभलेलं यश व कौतुकही\nरुहीच्या घराच्या सजावटीसाठी रेखा सबनीसकडचं जुनं फर्निचर मुंबईहून आलं\nघुसमटवणाऱ्या कथेवरचा आव्हानात्मक चित्रपट\n‘आक्रीत’ चित्रपटाविषयीचा भाग १\nमाझ्या आयुष्यात अनेक छान छान गोष्टी घडल्या त्या १९७८ मध्ये\nएक दिवस बोलता-बोलता अमोलनं स्वत:चं छुपं स्वप्न माझ्यापाशी उघड केलं..\nआईबापांनी नाकारणं हे समलैंगिक माणसांचं सर्वात मोठं दु:ख आहे\nदीडशे वर्ष अविरत चाललेलं दुष्टचक्र अखेर २ जुलै २००९ ला बंद पडलं.\nवर्ष १९९३ उगवेपर्यंत समलैंगिक माणसांचं विश्व माझ्यासाठी जवळजवळ अनोळखीच होतं.\nआज मी आपल्याला माझ्या आयुष्याच्या एका वेगळ्या, अत्यंत महत्त्वाच्या बाजूविषयी सांगणार आहे.\nनिखळ संवेदनांचा शारीर अनुभव\nचार महिने नाटकाच्या तालमी चालल्या. नाटक बसवून पुरं झालं व प्रयोग कुठे करावा याविषयी चर्चा सुरू झाली\nत्यानंच ही गोची निर्माण केली.. गो.. गो.. गोची..’’\nपण आमच्या या अड्डय़ात केवळ थट्टामस्करी वा थिल्लर गप्पा नव्हत्या.\nहुतात्मा चौकातून जरा पुढे आल्यावर डाव्या बाजूला ‘होमी मोदी’ नावाचा रस्ता जातो.\nजी काही नाटकं माझ्या मनात कायमचं घर करून बसली आहेत, त्यात ‘एवम् इंद्रजीत’ला महत्त्वाचं स्थान आहे\nदुबेंनी मला माझे संवाद देऊन म्हटलं, ‘‘तू राजकन्या आहेस एवढंच लक्षात ठेव.\n‘ययाती’बद्दल सांगता सांगता दुबे एकूण नाटय़कलेविषयी बोलायला लागले.\n‘कच्ची धूप’ या मालिकेला ३० र्वष होऊन गेली आहेत.\nजवळच्या सर्वाना ही कल्पना खूप आवडली. हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी लेखक शोधायला लागले.\nआईने मला सेंट कोलंबा या इंग्रजी नावाच्या, पण मराठी माध्यमाच्या शाळेत माँटेसरीत भरती केलं.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/pm-modi-after-election-result-117121800009_1.html", "date_download": "2018-04-27T05:04:17Z", "digest": "sha1:PCCN4IEVBXVPFPBXSKHFW36RUHAVK2UB", "length": 9020, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "निकालानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनिकालानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया\nगुजरात विधानसभा निवडणूक 2017 यात भाजप ने ट्रेडच्या आधारावर बहुमताचा आकडा स्पर्श केला आहे. तसेच काँग्रेसने भाजपला गुजरातमध्ये काट्याची टक्कर दिली आहे.\nहिमाचल प्रदेशामध्येही भाजपला बहुमत मिळण्याचे संकेत दिसत आहे. हे निकाल बघत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद जाताना फोटोग्राफर्सला विक्ट्रीचे साइन दाखवले.\nमुलींबद्दल काय बोलली मोदींची पत्नी जशोदा बेन\nआता आस्वाद घ्या, वेगवेगळ्या प्रदेशांच्या व्यंजनांचा\nथापा ऐकून ऐकून विकास वेडा झाला\nभाजपने सत्ता सोडून मध्यावधीला सामोरे जावे: उद्वव\nअमृता फडणवीस यांची नवी इनिंग\nयावर अधिक वाचा :\nगुजरात विधानसभा निवडणूक निकाल लाइव्ह\nहिमाचल प्रदेश निवडणूक निकाल 2017\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/for-pink-lips-tips-117021700025_3.html", "date_download": "2018-04-27T04:49:57Z", "digest": "sha1:EYNY33OBG2FTYVXKOUXZ35MKGJ5QVBSU", "length": 7015, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ओठांचा काळपटपणा दूर करण्यासाठी सोपे उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nओठांचा काळपटपणा दूर करण्यासाठी सोपे उपाय\nझोपण्यापूर्वी डाळिंबाच्या रसात कापसाचा बोळा बुडवून ओठांवर लावावा. डाळिंबाच्या ‍ब्लीचिंगने ओठ स्वच्छ होतील.\nबिटामध्ये गडद जांभळ्या रंगाचे घटक आढळतात जे काळपटपणा दूर करण्यात मदत करतं.\nसाखर ओठांवरील मृत त्वचेपासून सुटकारा दिलवण्यात तर लोणी रंगत वाढवण्यात मदत करतं. दोन चमचे लोण्यासोबत तीन चमचे साखर मिसळून आपल्या ओठांवर लावा.\nगर्भवती असाल तर नका करू अधिक शाम्पू\nस्वच्छ आणि उजळ त्वचेसाठी\nआल्याच्या रसाने केस बनवा मजबूत आणि चमकदार\nयावर अधिक वाचा :\nओठांचा काळपटपणा दूर करण्यासाठी उपाय\nजियो तर्फे लवकरच मेगा भरती\nरिलायन्स जिओकडून चालू आर्थिक वर्षात 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ...\nनाणार प्रकल्पाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी: सुनिल तटकरे\nसध्या नाणार प्रकल्पाबाबत संपूर्ण राज्य संभ्रमावस्थेत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ...\nसध्याच्या सरकारात अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही ...\nशिवसेनेने सामना वृत्तपत्रातून रेणुका चौधरी यांच्या कास्टिंग काऊच आरोपावर टीका केली असून ...\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2018-04-27T04:58:31Z", "digest": "sha1:XVV5QHFCSBGKE3ABXO32PSOGPISHCUWI", "length": 3989, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:प्राचीन ग्रीक खगोलशास्त्रज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"प्राचीन ग्रीक खगोलशास्त्रज्ञ\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०८:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/two-thousand-bridges-structural-audit-11762", "date_download": "2018-04-27T04:37:36Z", "digest": "sha1:FEPXPFPZWXKGG6BPTEE6G5ZZVZ5VBBSO", "length": 5793, "nlines": 50, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two thousand bridges 'structural audit' दोन हजार पुलांचे \"स्ट्रक्‍चरल ऑडिट' | eSakal", "raw_content": "\nदोन हजार पुलांचे \"स्ट्रक्‍चरल ऑडिट'\nबुधवार, 10 ऑगस्ट 2016\nपुणे - पुणे विभागातील लहान-मोठ्या 2 हजार 190 पुलांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून \"स्ट्रक्‍चरल ऑडिट‘ करण्यात येणार आहे. त्यापैकी ब्रिटिशकालीन 162 पुलांचाही समावेश आहे. दरम्यान, अवैध वाळूउपशामुळे काही पुलांना धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे यांनी दिली.\nपुणे - पुणे विभागातील लहान-मोठ्या 2 हजार 190 पुलांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून \"स्ट्रक्‍चरल ऑडिट‘ करण्यात येणार आहे. त्यापैकी ब्रिटिशकालीन 162 पुलांचाही समावेश आहे. दरम्यान, अवैध वाळूउपशामुळे काही पुलांना धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे यांनी दिली.\nमहाड दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर किडे यांनी पुणे विभागातील पुलांची माहिती दिली. बेकायदा वाळूउपशामुळे सातारा जिल्ह्यातील कृष्णा- कोरेगाव पुलाचा पाया उखडल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने सर्व ब्रिटिशकालीन पुलांचे \"स्ट्रक्‍चरल ऑडिट‘ करण्याचा आदेश दिला आहे. परंतु, 1960-70 दरम्यान अनेक पुलांची उभारणी झाली, त्यातील काहींना तडेही गेले आहेत. त्यामुळे या पुलांचेही \"स्ट्रक्‍चरल ऑडिट‘ होणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nवाळूउपसा होणाऱ्या ठिकाणच्या पुलांना तसेच रस्त्यांनाही सर्वाधिक धोका पोचत आहे. पुलाच्या आजूबाजूचीही वाळू उपसली जात असल्याने अनेक ठिकाणी पुलाचा पाया उघडा पडत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची क्षमता 10 ते 12 टन वजन सहन करण्याची असते. मात्र, बेकायदा वाळूउपसा करणाऱ्यांकडून 35 ते 40 टनांची वाहने रस्त्यावरून नेली जातात, त्यामुळेही रस्ते खराब होत असल्याचे किडे यांनी सांगितले.\nसातारा, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यामध्ये दरड कोसळल्यामुळे काही रस्ते बंद केले आहेत; तर पावसाचे पाणी वाढल्याने सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तीन आणि सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक पूल वाहतुकीसाठी बंद केल्याचेही किडे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/458", "date_download": "2018-04-27T05:01:13Z", "digest": "sha1:MXG3ADKE3R6Y5DO2HKH62CJGGWJ7NPOL", "length": 10624, "nlines": 53, "source_domain": "mr.upakram.org", "title": "साहित्यातील \"अभिजातवाद\"! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसाहित्याच्या वादातील एक वाद म्हणजे \"अभिजातवाद\"गेल्या अनेक वर्षात अनेकवाद साहित्य चर्चेत दिसून येतात.त्यापैकी हा एक आहे.अभिजातवाद म्हणजे जातिवंत किंवा अव्वल दर्जाचे.'अभिजातवाद'ज्याला इंग्रजीत ' क्लासिझम’ असे म्हणतात.ज्या साहित्यकृतीचा रसिकाच्या मनावर दीर्घकाळ प्रभाव राहतो.अशा दीर्घकाळ टिकणा-या साहित्यकृतीला अभिजात म्हणतात.युरोपातील ग्रीक व लॆटीन भाषेमध्ये अशा अभिजात साहित्यकृती निर्माण झाल्या,व त्यांचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहतो.अशा प्रवृत्तीच्या म्हणजे,खूप कालावधी लाभलेला तो अभिजातवादी संप्रदाय.ग्रीक,लॆटीन,संस्कृत,भाषांचा अभिजात भाषा म्हणून उल्लेख करतात.\"जीवनासाठी कला \"असे या संप्रदायाचे वैशिष्ट्ये.\nकलावंताने मानवी जीवनाचे निरीक्षण करावे,आपल्या लेखनातून ते मांडावे,ज्यातून समाजाला काहीतरी उदबोध झाला पाहिजे.आणि ज्यातून जीवनाचा अर्थ कळण्यास मदत होईल.असा एक विचार या संप्रदायाचा सांगता येईल. समाजातील रुढी,परंपरा,आदर्श,यांचे पालन समाजात होते,असे जे कोणते साहित्य असेल,किंवा ज्याच्यामध्ये जीवनभाष्य उत्तम रीतीने आलेले असेल.ते अभिजातवादी साहित्य.\nलेखकाच्या अनुभवापेक्षा,सूक्ष्म निरीक्षणे वस्तुनिष्ठपणे करून समाजाला आनंदाबरोबरच उपदेश करताना \"काय आहे, यापेक्षा \"काय होणे शक्य आहे\" हे सांगण्याची धडपड या साहित्यामध्ये आहे.अभिजातवादी साहित्य पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेवर प्रेम करणारे आहे.परंपरेचा अनुकरण या संप्रदायाचा महत्त्वाचा गूण,नियमांच्या चाकोरीत राहून लिहिणे हा त्याचा एक भाग,त्याच बरोबर \"जुनं ते सोनं\" हा विचार स्वीकारलेला असल्यामुळे ते साहित्य विश्वासार्ह वाटते.\nसाहित्यिक आपला अनुभव व्यक्त करताना कल्पनाविलासात रमत नाही.तर जे वास्तविक आहे,ते सांगण्यावर भर देतो.आत्माविष्कार ज्या साहित्यप्रकारातून करायचा आहे,त्या साहित्यप्रकाराच्या चौकटीतून लिहिण्यावर अधिक भर या साहित्यप्रकाराचा असतो.या प्रकारांच्या नियमनामुळे अभिजातवादी साहित्यकृती अधिक प्रमाणबद्ध,रेखीव,व निर्दोषपणाकडे जाणारी असते.\nअभिजातवादी साहित्याचे थोडक्यात परंपरानुकरण,आदर्शावर श्रद्धा,शुद्धता,असे गुणविशेष सांगता येतात. या वादातले हे अंतिम मत आहे,असे मानन्याचे कारण नाही. हा धावता आढावा आहे.साहित्यातला स्वच्छंदतावाद,आणि वास्तववाद या वादाचे निर्मितीचे कारण अभिजातवाद आहे, हेही आम्ही जाणतो.त्याबद्दल काही शंका असण्याचे कारणच नाही.\nअजूनही लिवा की राव\nविसोबा खेचर [23 Jun 2007 रोजी 11:39 वा.]\nया प्रकारांच्या नियमनामुळे अभिजातवादी साहित्यकृती अधिक प्रमाणबद्ध,रेखीव,व निर्दोषपणाकडे जाणारी असते.\nअभिजातवादी साहित्याचे थोडक्यात परंपरानुकरण,आदर्शावर श्रद्धा,शुद्धता,असे गुणविशेष सांगता येतात. या वादातले हे अंतिम मत आहे,असे मानन्याचे कारण नाही. हा धावता आढावा आहे.साहित्यातला स्वच्छंदतावाद,आणि वास्तववाद या वादाचे निर्मितीचे कारण अभिजातवाद आहे, हेही आम्ही जाणतो.त्याबद्दल काही शंका असण्याचे कारणच नाही.\nक्या बात है बिरुटेसाहेब आपले लेखन आवडले. विषयही आवडला. पण जरा आणखी विस्तृतपणे लिवा की राव. आपल्या या धावत्या आढाव्याने आमचे समाधान झाले नसून या संदर्भात आणखीही वाचावयास आवडेल एवढेच सांगू इच्छितो\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [24 Jun 2007 रोजी 14:38 वा.]\nसाहित्याचा अभिजातवादावरील लेख,जरा सोप्या शब्दात करता आला असता हे मान्य,म्हणून या लेखाचा मनोरंजक पूर्वार्ध आम्ही इथे लिहिला आहे.खरे तर हलके फूलके लिहिणे आमचा स्वभाव,पण आम्हाला गुंड्याभाऊने उचकावले म्हटले काही तरी लिहा,त्यांना तरी काय माहित,इतका रुचीहीन लेख लिहीतील.असो,बाकी साहित्याचे वाद कितीही आवडीचे असले तरी, भविष्यात मनोरंजक उदाहरणे, सोप्याभाषेत स्पष्टीकरणे, याचा प्रयत्न नक्की करेन.\nअवांतर :-आमच्या मनोरंजनात्मक लेखात,काही नावे काल्पनिक आहेत,ती जर कुणाला आपली वाटत असतील तर तो केवळ योगायोग समजावा.\nकाय मला गरीबाचं नाव घेता राव\nतुम्ही १००% उपक्रमावर रहाणार. कोणतेही लिखाण मनोरंजक नसेल तर ते विद्वत्तादर्शक का काय ते म्हणतात. त्यात माहिती असते म्हणे त्यामुळे तुमच्या लेखात माहिती असणारच. आणी माहिती असली की काय होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/pakistan-rather-lonely-evaluation-options-12398", "date_download": "2018-04-27T04:27:58Z", "digest": "sha1:N3X7H6SWASH62C3CWF2UQDEY7ZPQNN3I", "length": 28198, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pakistan rather lonely evaluation of options पाकला एकाकी पाडण्यासाठी पर्यायांची चाचपणी | eSakal", "raw_content": "\nपाकला एकाकी पाडण्यासाठी पर्यायांची चाचपणी\nमंगळवार, 20 सप्टेंबर 2016\nसीमेवरील संपूर्ण अव्यवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकटे जबाबदार आहेत. भारताच्या सीमा आणि राष्ट्रीय सुरक्षेवर गेल्या दोन वर्षांपासून हल्ला होत आहे. यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना जबाबदार ठरविले पाहिजे. याबद्दल मोदी त्यांच्याविरुद्ध कारवाई करतील\n- रणदीप सुरजेवाला, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते\nनवी दिल्ली - उरीतील दहशतवादी हल्लाप्रकरणी भारताकडून कोणत्याही प्रकारे तत्काळ प्रत्युत्तराची कारवाई केली जाणार नसल्याचे आज सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. त्याच वेळी या प्रकरणी प्रत्युत्तर दिले जाईल, परंतु त्याचे स्वरूप आणि वेळ कोणती निवडायची, हा पर्याय भारताने खुला ठेवला असल्याचेही सांगण्यात आले. भारतातर्फे विचारपूर्वक प्रत्युत्तर दिले जाईल, हेही सरकारने स्पष्ट केले.\nदरम्यान, आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानचे खरे स्वरूप उघड करण्यासाठीची मोहीम राबविणे, पाकिस्तानला एकाकी पाडणे आणि त्याचबरोबर अशा दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्याच्या उपाययोजना करणे, अशी सर्वसाधारण रणनीती सरकारतर्फे आज सूचित करण्यात आली.\nउरी दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांची संख्या १८ झाली आहे. या हल्ल्यात काल (रविवारी) १७ जणांना वीरमरण आले होते. आज (सोमवारी) सकाळी उपचारादरम्यान आणखी एका जवानाचा मृत्यू झाला. शिपाई विकास जनार्दन कुळमेथे असे आज हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे.\nउरी हल्लाप्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली आणि त्याचेच प्रतिध्वनी भाजपच्या अनेक नेत्यांच्या प्रतिक्रियांतून ऐकू आले होते. भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी ‘दाताच्या बदल्यात जबडा तोडा’ अशी प्रतिक्रिया दिली होती. तर पंतप्रधानांनीदेखील हा प्रकार करणाऱ्यांना शिक्षा केली जाईल, असे आश्‍वासन देशाला दिले होते. परंतु आज मात्र सरकारचा सूर बदललेला होता आणि सरकारने या प्रकरणी तारतम्याने आणि तोलूनमापूनच आगामी कृती केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले.\nआज सायंकाळी सहा वाजता ले. जनरल रणबीरसिंह (डायरेक्‍टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स) यांनी पत्रकारांना माहिती दिली. पाकिस्तानने या हल्ल्याच्या संदर्भात जे ‘कारवाईक्षम पुरावे व माहिती’ (ॲक्‍शनेबल इन्फॉर्मेशन) मागितली आहे ती पुरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. काल हा हल्ला जैशे महंमद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने केल्याचे लष्करातर्फे सांगण्यात आल्यानंतर पाकिस्तानने प्रथम ही बाब नाकारली होती; परंतु नंतर दोन्ही देशांच्या ‘डीजीएमओं’च्या झालेल्या चर्चेनंतर या संदर्भातील पुरावे द्यावेत, अशी मागणी पाकिस्तानने केली.\nरणबीरसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या चार दहशतवाद्यांजवळून ४ एके रायफल्स, चार अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर्स, ३९ ग्रेनेड्‌स, ५ हातबाँब, २ रेडिओसेट आयकॉम्स, २ जीपीएस, २ नकाशे, २ मेट्रिकशीट्‌स (गायडिंग पॉइंट्‌स), मोठ्या प्रमाणात अन्न व खाद्यवस्तू तसेच औषधे मिळाली. या वस्तू पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या व तसे शिक्के असलेल्या आहेत. दरम्यान, हल्ल्यानंतर या परिसरात सुरू करण्यात आलेली छाननी व शोधमोहीम आज सायंकाळी थांबविण्यात आली आणि आता तेथे दहशतवादी नसल्याचे साफ झाल्यानंतर आता तो खुला करण्यात आला आहे.\nरणबीरसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत घुसखोरीचे प्रकार वाढत आहेत आणि ते यशस्वीपणे मोडून काढले जात आहेत. या हल्ल्यावरील प्रत्युत्तराबाबत बोलताना ते म्हणाले, की भारतीय लष्कराकडे प्रत्युत्तराची पूर्ण क्षमता आहे; परंतु हे प्रत्युत्तर कधी द्यायचे आणि कसे द्यायचे त्याची वेळ व स्थळ भारत ठरवील. तो पर्याय भारताने खुला ठेवलेला आहे.\nकालच्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज सकाळपासूनच सुरक्षाविषयक बैठका सुरू होत्या. सर्वप्रथम गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या नॉर्थब्लॉक येथील कार्यालयात एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजितकुमार डोवाल आणि इतर वरिष्ठ लष्करी, तसेच गुप्तचर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर ही मंडळी पंतप्रधानांच्या ७ रेसकोर्स मार्ग या निवासस्थानी गेली. तेथे जवळपास दोन तास बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधानांशिवाय गृहमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री अरुण जेटली, डोवाल, लष्करप्रमुख दलबीरसिंह आणि इतर वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर राजनाथसिंह आणि पंतप्रधानांची स्वतंत्र भेट व चर्चाही झाली.\nया बैठकीबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली, तरी माहीतगार गोटातून मिळत असलेल्या माहितीनुसार, प्रत्युत्तरादाखल भारताकडून कोणतीही अविचारी कृती होणार नाही, अशी खबरदारी घेण्याचे ठरविण्यात आल्याचे समजते. भारताची आंतरराष्ट्रीय जगतातील प्रतिमा लक्षात घेऊन या घटनेला भारताचा प्रतिसाद हा परिपक्व आणि धीरगंभीर; परंतु निश्‍चयी व निर्धाराचा असला पाहिजे, असेही बैठकीत ठरविण्यात आले. या रणनीतीचा भाग म्हणून सर्व आंतरराष्ट्रीय मंचांवर पाकिस्तानचे दहशतवाद्यांना आश्रय, मदत देण्याचे खरे स्वरूप उघडकीस आणणे, यास प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आले. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरू असलेल्या परिषदेतही हा मुद्दा प्राधान्याने उपस्थित करण्यास मान्यता देण्यात आली. पाकिस्तानला जागतिक स्तरावर एकाकी पाडण्याची मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आल्याचे कळते. दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठीदेखील काही आक्रमक पावले उचलण्याची चर्चा असली, तरी ती अत्यंत काळजीपूर्वक आणि खबरदारीनेच करण्यावरही भर देण्यात आला. भारताच्या प्रतिमेला कोठेही धक्का बसणार नाही आणि जगभरात भारताकडे ज्या आदराने पाहिले जाते, त्याला कोठे तडा जाणार नाही अशाच पद्धतीने कारवाई करण्याचे संकेत दिले जात आहेत.\nशहीद जवानाचे पद/नाव जिल्हा/राज्य\n1) सुभेदार कर्नेल सिंग - जम्मू, जम्मू आणि काश्‍मीर\n2) हवालदार रवी पॉल - जम्मू, जम्मू आणि काश्‍मीर\n3) शिपाई राकेश सिंह - कौमूर, बिहार\n4) शिपाई जावडा मुंडा - खुटी, झारखंड\n5) शिपाई नैमान कुजूर - चैनपूर, झारखंड\n6) शिपाई उइके जानराव - अमरावती, महाराष्ट्र\n7) हवालदार एन. एस. रावत - राजसमंड, राजस्थान\n8) शिपाई गणेश शंकर - संत कबीरनगर, उत्तर प्रदेश\n9) नाईक एस. के. विद्यार्थी - गया, बिहार\n10) शिपाई विश्‍वजित घोराई - 24 परगणा, प. बंगाल\n11) लान्सनायक चंद्रकांत गलांडे - सातारा, महाराष्ट्र\n12) शिपाई जी. दलाई - हावडा, प. बंगाल\n13) लान्सनायक आर. के. यादव - बलिया, उत्तर प्रदेश\n14) शिपाई हरिंदर यादव - गाझीपूर, उत्तर प्रदेश\n15) शिपाई टी. एस. सोमनाथ - नाशिक, महाराष्ट्र\n16) हवालदार अशोककुमार सिंह - भोजपूर, बिहार\n17) शिपाई राजेश सिंह - जौनपूर, उत्तर प्रदेश\n18) शिपाई के. विकास जनार्दन\nआजच्या बैठकांमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा कोठेच सहभाग नव्हता. त्याचप्रमाणे परराष्ट्र मंत्रालयाचा कोणीही प्रतिनिधी या बैठकांमध्ये दिसून आला नाही. परराष्ट्र सचिव एस. जयशंकरदेखील यामध्ये सहभागी नव्हते. ही बाब काहीशी आश्‍चर्यकारक मानली जात आहे; परंतु सुषमा स्वराज २४ तारखेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या अधिवेशनाला हजर राहण्यासाठी न्यूयॉर्कला जाणार आहेत आणि आज ठरविण्यात आलेल्या रणनीतीनुसार त्यांनी तेथे उरी घटनेचा संदर्भ देऊन पाकिस्तानतर्फे दहशतवाद्यांना आश्रय आणि मदत कशी दिली जात आहे, हा मुद्दा उपस्थित करणे अपेक्षित आहे. महासभेपुढे त्यांचे २६ सप्टेंबरला भाषण होणार आहे.\nकाश्‍मीरमधील सध्याच्या घडामोडी पाहता, लष्कराने सतर्क राहण्याची गरज आहे. दहशतवाद्यांविरुद्ध संतापाच्या भरात कोणताही निर्णय घेऊन चालणार नाही; तसेच त्यासाठी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.\n- जनरल व्ही. के. सिंह, परराष्ट्र राज्यमंत्री\nउरीतील हल्ल्यानंतर भविष्यातील कारवाईविषयी भारत काळजीपूर्वक निर्णय घेईल आणि पाकिस्तान काय म्हणतो, यावर आधारित काहीही केले जाणार नाही.\n- किरण रिज्जू, केंद्रीय मंत्री\nमोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट\nनवी दिल्ली - उरीतील लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयावर काल झालेल्या हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांना घडामोडींची माहिती दिली. उरी हल्ल्यासंदर्भात मोदींनी सकाळी वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली होती. सायंकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन मुखर्जी यांच्याबरोबर चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.\n - हुतात्मा जवानाच्या मुलीचे आवाहन\nगया - उरी हल्ल्यात हुतात्मा झालेला जवान सुनीलकुमार विद्यार्थी यांच्या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना साद घालत या हल्ल्याचा बदला घ्या, असे भावनिक आवाहन केले आहे. चंदौती गावचे रहिवाशी असलेल्या सुनीलकुमार यांना काल झालेल्या हल्ल्यात वीरमरण आले. पत्रकारांनी त्यांच्या नातेवाइकांची भेट घेतली असता त्यांनी निषेध व्यक्त करीत ठोस भूमिका घेण्याची मागणी केली. सुनीलकुमार यांची १३ वर्षीय मुलगी आरतीकुमारी ही हुंदका आवरत मोदीजी ‘ईट का जवाब पत्थर से दो’ असे म्हणाली. सरकारने किमान आतातरी जवानांना मोकळीक देऊन दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची परवानगी द्यावी, अशी प्रतिक्रिया सुनीलकुमार यांच्या पत्नी किरणदेवी यांनी दिली.\nराजनाथसिंह, मनोहर पर्रीकर, अजित डोवाल, जनरल दलबीरसिंह सुहाग यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक\nहल्ल्याच्या चौकशीला लष्कराकडून सुरवात; ‘एनआयए’चे पथक उरीत दाखल\nभविष्यकालीन धोरण काळजीपूर्वक ठरवणार - किरण रिज्जू\nथेट युद्धाची क्षमता नसल्याने पाकिस्तानचे छुपे युद्ध - प्रकाश जावडेकर\nपाकिस्तानला दहशतवादी ठरविण्यास जगाने एकत्र यावे - वेंकय्या नायडू\nकाश्‍मीरवरून लक्ष हटविण्याचा भारताचा प्रयत्न - पाकिस्तानचा कांगावा\nजागतिक स्तरावर हल्ल्याचा निषेध\nपाकबरोबरचा नियोजित युद्धसराव रशियाकडून रद्द\n@esakalupdate - उरीतील दहशतवादी हल्ल्याबद्दल प्रत्येकाच्या मनात संताप आहे आणि जवानांबद्दल आदराची भावना आहे. अशा वेळी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसोबत सारा महाराष्ट्र उभा राहायला हवा. आपण आपल्या भावनांना वाट करून देऊ #MaharashtraSalutes या हॅशटॅगद्वारे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/friendship-relationship-has-survived-political-cup-11623", "date_download": "2018-04-27T04:26:14Z", "digest": "sha1:JJ735LPYONSLIRHIF2W3JCLI3TLGDDKS", "length": 12190, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Friendship relationship has survived political Cup राजकीय स्पर्धेतही टिकून आहे मैत्रीचे नाते | eSakal", "raw_content": "\nराजकीय स्पर्धेतही टिकून आहे मैत्रीचे नाते\nमंगळवार, 9 ऑगस्ट 2016\nसमन्वयाने टाळता येतो संघर्ष, जिल्‍ह्याच्‍या राजकारणात पक्षांतर्गत मैत्रीची अनेक उदाहरणे\nसोलापूर - राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नाही आणि मित्रही नाही, ही राजकारणाची आणि राजकारण्यांची ओळख सांगणारी जुनी म्हण प्रचलित आहे. राजकारणाचे संदर्भ बदलले की मित्र आणि शत्रूही बदलतात. परंतु, योग्य समन्वय आणि मैत्रीचा आदर यामुळे जिल्ह्यातील राजकीय मैत्रीची काही उदाहरणे अद्यापही टिकून आहेत.\nसमन्वयाने टाळता येतो संघर्ष, जिल्‍ह्याच्‍या राजकारणात पक्षांतर्गत मैत्रीची अनेक उदाहरणे\nसोलापूर - राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नाही आणि मित्रही नाही, ही राजकारणाची आणि राजकारण्यांची ओळख सांगणारी जुनी म्हण प्रचलित आहे. राजकारणाचे संदर्भ बदलले की मित्र आणि शत्रूही बदलतात. परंतु, योग्य समन्वय आणि मैत्रीचा आदर यामुळे जिल्ह्यातील राजकीय मैत्रीची काही उदाहरणे अद्यापही टिकून आहेत.\nजिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणात पक्षांतर्गत मैत्रीची अनेक उदाहरणे मिळतात. परंतु, स्वतंत्र पक्षात काम करून उच्च पदावर पोचल्यानंतरही मैत्रीचे नाते कायम ठेवणारी जोडगोळी म्हणून राज्याच्या राजकारणात माजी मंत्री शरद पवार व माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, (कै.) विलासराव देशमुख व (कै.) गोपीनाथ मुंडे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. मुंडे-देशमुख यांच्या मैत्रीचे अनेकजण अनेकवेळा आजही दाखले देतात. सोलापूर जिल्ह्यातील खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार गणपतराव देशमुख, आमदार दिलीप सोपल यांच्या मैत्रीचा गोतावळा राज्यभर पसरलेला आहे.\nजिल्ह्याचे ज्येष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्ह्यातील राजकारणाचे अनेक वर्षे नेतृत्व केले. त्यातून त्यांना काही शिष्य तर काही मित्र मिळाले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात मोहिते-पाटलांना मानणारा सर्वपक्षीय स्वतंत्र गट त्यांनी यापूर्वीच तयार केला आहे.\nराष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार व माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मैत्रीचा प्रत्यय वारंवार सर्वांनी घेतला आहे. २००९च्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मित्रांनी लोकसभेत एकाच जिल्ह्यातून प्रतिनिधित्व केले होते. निवडणुका असोत की घरगुती कार्यक्रम, या दोन्ही प्रसंगी हे दोन मित्र सर्व भेदभाव बाजूला ठेवून एकत्र येतात.\nआमदार प्रशांत परिचारक व जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे यांची मैत्री देखील जिल्ह्याने वारंवार अनुभवली आहे. विधानपरिषद निवडणूक असो की जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड, या दोघांमध्ये असलेल्या समन्वयामुळे त्यांनी विरोधकांच्या सर्व शक्‍यता धुडकावून लावल्या आहेत. शिवसेनेचे समाधान आवताडे व राजेंद्र राऊत, स्वाभिमानीचे उत्तम जानकर, काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासोबत आमदार परिचारक व संजय शिंदे यांचा असलेला दोस्ताना सर्वांनी पाहिला आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BF", "date_download": "2018-04-27T04:44:30Z", "digest": "sha1:A4KC6VHQDW3UI53HZNDBUJOZ4LNC2H6M", "length": 3817, "nlines": 63, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "यमुनास्तुति - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nभुलविसि सुकविसि, चुकविसि संसारवनांत अटन हे यमुने त्वत्तीरस्थमुनिस सुर म्हणति, ‘ तुला वपुचि, तट न हेय, मुने \nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २४ सप्टेंबर २०१६ रोजी ००:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/victory-by-vijay-rupani-117121800010_1.html", "date_download": "2018-04-27T05:03:53Z", "digest": "sha1:FYP2QK6LAVRS3PVF4SJ2KSE6VLB4AT2D", "length": 12036, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विजय रुपानी यांचा दणदणीत विजय | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविजय रुपानी यांचा दणदणीत विजय\nराजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघातून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. रुपानी यांच्याकडे 21 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी होती. मतदारसंघ सोडून आलेल्या काँग्रेस उमेदवार इंद्रनील राजगुरु यांचा दणदणीत पराभव झाला आहे. राजकोट पश्चिममध्ये इंद्रनील राजगुरू यांनी रुपानी यांच्यासमोर आव्हान निर्माण केल्याचे मीडियाने रंगवलेले चित्र संपूर्णपणे चुकीचे ठरले आहे.\nराजकोट पश्चिम हा भाजपाचा बालेकिल्ला आहे.\nपेशाने व्यावसायिक असलेले इंद्रनील राजगुरु गुजरातमधील श्रीमंत उमेदवार आहेत. इंद्रनील राजगुरु पूर्ण तयारीनिशी ठरवून राजकोट पश्चिमच्या रिंगणात उतरले होते.\n1985 सालापासून एकदाही राजकोट पश्चिममधून भाजपाने पराभव पाहिलेला नाही. राजकोट पश्चिममधून निवडणून आलेल्या उमेदवाराने सत्तेच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे.\nइंद्रनील राजगुरु यांनी राजकोट पश्चिमची निवड करण्यामागे हे सुद्धा एक कारण होते. वाजूभाई वाला, नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ अशी राजकोट पश्चिमची ओळख आहे. वाजूभाई वाला आता कर्नाटकाचे राज्यपाल आहेत, तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान. नरेंद्र मोदी 2001 पासून सातत्याने या मतदारसंघातून निवडून आले. 2014 साली मोदी पंतप्रधान झाल्यावर या जागेवरुन विजय रुपानी यांना संधी मिळाली. त्यावेळी रुपानी 25 हजारपेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून आले होते.\nLive Election Result : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल\nगुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक परिणाम 2017 : पक्षीय स्थिती\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017 : पक्षीय स्थिती\nगुजरात‍ विधानसभा निवडणूक परिणाम 2017: पक्षीय स्थिती\nविविध एक्झिट पोल, गुजरात आणि हिमाचलमध्ये 'भाजप'\nयावर अधिक वाचा :\nगुजरात विधानसभा निवडणूक 2017 परिणाम\nगुजरात इलेक्शन रिजल्ट 2017\nगुजरात विधानसभा निवडणूक 2017 कवरेज\nगुजरात विधानसभा चुनाव 2017 ताजा समाचार\nगुजरात विधानसभा निवडणूक परिणाम लाइव अपडेट्‍स\nगुजरात विधानसभा निवडणूक हाईलाइट्स\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/new-railways-13131", "date_download": "2018-04-27T04:43:35Z", "digest": "sha1:Q4CGIO54256DSVBXTB5WA3C23JBRCH7G", "length": 9004, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "New Railways रेल्वेकडून नवीन गाड्या | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 4 ऑक्टोबर 2016\nपुणे - रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार पुणे रेल्वे स्टेशनवरून अहमदाबाद-चेन्नई एक्‍स्प्रेस, श्री गंगानगर-तिरुच्चिरापल्ली एसी सुपरफास्ट एक्‍स्प्रेस, पुणे-अमरावती एसी एक्‍स्प्रेस या नवीन गाड्या सुटणार आहेत, तर यापूर्वी आठवड्यातून तीन दिवस धावणारी एक गाडी आता सहा दिवस धावणार आहे. त्यामुळे पुणेकरांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.\nपुणे - रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार पुणे रेल्वे स्टेशनवरून अहमदाबाद-चेन्नई एक्‍स्प्रेस, श्री गंगानगर-तिरुच्चिरापल्ली एसी सुपरफास्ट एक्‍स्प्रेस, पुणे-अमरावती एसी एक्‍स्प्रेस या नवीन गाड्या सुटणार आहेत, तर यापूर्वी आठवड्यातून तीन दिवस धावणारी एक गाडी आता सहा दिवस धावणार आहे. त्यामुळे पुणेकरांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.\nदेशभरातील रेल्वेच्या सर्व विभागांचे नवीन वेळापत्रक दरवर्षी एक ऑक्‍टोबरपासून लागू होते. त्यानुसार मध्य रेल्वेचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले असून, त्याची अंमलबजावणी शनिवारपासून (ता.१) सुरू झाली आहे. नवीन वेळापत्रकानुसार पुण्यावरून अहमदाबाद-चेन्नई एक्‍स्प्रेस (साप्ताहिक), श्री गंगानगर-तिरुच्चिरापल्ली एसी सुपरफास्ट एक्‍स्प्रेस (साप्ताहिक), पुणे-अमरावती एसी एक्‍स्प्रेस या नवीन गाड्यांचा समावेश आहे. तर, पुणे-हुजूर साहिब नांदेड ही आठवड्यातून तीन वेळा धावणारी गाडी यापुढे सहा दिवस धावणार आहे. पुणे-अजनी (नागपूर) ही गाडी बुधवारऐवजी शुक्रवारी सुटणार आहे. तसेच, नागपूर-पुणे एक्‍स्प्रेस यापुढे अजनी स्टेशनवरून सुटणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस-सोलापूर एक्‍स्प्रेसला सुपरफास्ट एक्‍स्प्रेस घोषित करण्यात आले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-247167.html", "date_download": "2018-04-27T04:42:08Z", "digest": "sha1:K6NLYR3LPYW5F56WOJ4G2XCSHCYBUPMK", "length": 13980, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हा भारतच आहे का?, भन्साळींच्या मारहाणीवर बाॅलिवडूकर संतापले", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nहा भारतच आहे का, भन्साळींच्या मारहाणीवर बाॅलिवडूकर संतापले\n28 जानेवारी : संजय लीला भंसाळींच्या 'पद्मावती'च्या सेटवर करणी सेनेने केलेल्या मारहाणीचा बॉलिवूडने निषेध केलाय. सर्वांनी भंसाळींची पाठराखण केली असून करणी सेनेचा निषेध केला आहे. यात करण जोहर, अनुराग कश्यप, राम गोपाल वर्मा, सोनम कपूर आणि प्रियांका चोप्रा यांचा समावेश आहे. राणी पद्मावती यांच्या कथेसोबत छेडछाड केल्याचा आरोप या सेनेने भंसाळी आणि टीमवर केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूडकरांनी आपला राग व्यक्त केलाय.\nआपला राग व्यक्त करताना करण जोहर म्हणाला की, 'आपल्याला संजय लीला भंसाळींसोबत घडलेल्या प्रकाराचा निषेध करायला हवा. आपल्याला भंसाळी आणि टीमसोबत उभं राह्यला हवं. हे घडायला नको होतं. मला असहाय्य वाटतंय आणि राग येतोय. '\nअनुराग कश्यपने ट्विट केलं की, 'आपल्या इंडस्ट्रीने एकत्र येऊन याबाबत काहीतरी करायला हवं. करणी सेनेला लाज वाटायला हवी. तुमच्यामुळे मला राजपूत असल्याची लाज वाटतेय. तुम्ही भित्रे आहात. हिंदू दहशतवाद्यांनी आपलं अस्तित्व दाखवलंय. हिंदू अतिरेकी ही यापुढे दंतकथा नसेल.'\nराम गोपाल वर्मा या चित्रपट निर्मात्यानेही आपला संताप व्यक्त केलाय, 'हा भारतच आहे का करणी सेनेला लाथांनी तुडवलं पाहिजे. खिलजी किंवा पद्मावतींविषयी भंसाळींना जेवढा माहित असेल त्याच्या एक टक्काही त्यांना माहीत नसेल. जर कलाकारांचं रक्षण करता येत नसेल तर आपण देश म्हणवून घेऊ नये. सेन्सॉर बोर्डसोबत असलेला निर्मात्यांचा वाद हा विनोदी भाग आहेच मात्र हा घटनेवरून असं दिसतंय कि आजकाल कुणाही सेन्सॉर बोर्ड होऊ शकतं.'\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #Padmavati'पद्मावती'Karan JoharSanjay Leela Bhansaliअनुराग कश्यपराम गोपाल वर्मासंजय लीला भन्साळी\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%97_(%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9B%E0%A4%9F%E0%A4%BE)", "date_download": "2018-04-27T04:46:18Z", "digest": "sha1:M3LICBA5BT4SZIF3SIMNSHHHW2H4QBIR", "length": 9267, "nlines": 65, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "फाटलेला पतंग (नाट्यछटा) - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\n←कारण चरित्र लिहायचें आहे \n आतां कोठून मी धड व्हायला अशा फाटलेल्या स्थितीतच फडफड - रडरड - करीत मला किती काल कंठावा लागणार आहे, तें एका ईश्वरालाच ठाऊक अशा फाटलेल्या स्थितीतच फडफड - रडरड - करीत मला किती काल कंठावा लागणार आहे, तें एका ईश्वरालाच ठाऊक - अहो त्या आकाशाकडे पाहूं नका हरहर हेंच निरभ्र आकाश निराशेची घरघर लागलेल्या प्राण्यालासुद्धा, गोड - सुंदर - अशीं मोठमोठीं स्वप्नें पाडून - बिचार्‍याला नादीं लावून - कधीं म्हणून लवकर मरुं देत नाहीं बरें अशा स्वच्छ आकाशांत, अमळ वारा आनंदानें खेळूं लागला कीं, अंतः करणांत गुंडाळून ठेवलेली - सदैव आनंदाश्रु व दुःखाश्रु यांनीं भिजलेली माणसाची कल्पनाशक्ति - जगाच्या दुर्लक्षपणानें हूं म्हणतांच - जिवाला इतक्या कांहीं उंचच उंच भरार्‍या मारीत घेऊन जाते कीं, शेवटीं पश्चिमेच्या अंकावर अर्धवट झोंपीं गेलेला सूर्य एकदम जागा होऊन विचारतो कीं, ' नभोमंडलांत माझ्यामागे इतक्या वैभवानें हा कोण बरें महात्मा तळपतो आहे अशा स्वच्छ आकाशांत, अमळ वारा आनंदानें खेळूं लागला कीं, अंतः करणांत गुंडाळून ठेवलेली - सदैव आनंदाश्रु व दुःखाश्रु यांनीं भिजलेली माणसाची कल्पनाशक्ति - जगाच्या दुर्लक्षपणानें हूं म्हणतांच - जिवाला इतक्या कांहीं उंचच उंच भरार्‍या मारीत घेऊन जाते कीं, शेवटीं पश्चिमेच्या अंकावर अर्धवट झोंपीं गेलेला सूर्य एकदम जागा होऊन विचारतो कीं, ' नभोमंडलांत माझ्यामागे इतक्या वैभवानें हा कोण बरें महात्मा तळपतो आहे ' - पण अरेरे ' - पण अरेरे तो वैभवाचा क्षण आत्म्याला मिळतो - न मिळतो - तोंच ' ओढा खाली तो वैभवाचा क्षण आत्म्याला मिळतो - न मिळतो - तोंच ' ओढा खाली खालीं खेंचा नाहीं तर तो वेडा होऊन, कोठें तरी भडकेल ' अशी एकच जगाची हाकाटी सुरु होते ' अशी एकच जगाची हाकाटी सुरु होते मग काय खालीं जग, वर स्वर्ग, या उभयत्नांच्या जोरानें - अगदी निकरानें - चाललेल्या ओढाताणीमध्यें बिचार्‍या जिवाची - हाय - किती भयंकर दशा होते म्हणून सांगूं तुम्हांला - किती भयंकर दशा होते म्हणून सांगूं तुम्हांला - नको त्या दिवसाची - त्या स्थितीची आठवणसुद्धां नको अहो एके काळी धड असलेला हा फाटका पतंग, अशाच जगाच्या व स्वर्गाच्या ओंढाताणीमध्यें सांपडला होता बरें अहाहा किती सुखाचा - माझ्या पूर्ण भाग्याचा - दिवस होता तो ब्रह्मानंदाकडे न्यायला आलेला शीतल वायु कसा अगदी मिठी मारुन की हो मला घेऊन चालला होता ब्रह्मानंदाकडे न्यायला आलेला शीतल वायु कसा अगदी मिठी मारुन की हो मला घेऊन चालला होता जगाला मी पूर्ण विसरुन - पण होय जगाला मी पूर्ण विसरुन - पण होय जग कोठें मला विसरलें होतें जग कोठें मला विसरलें होतें माझी किंमत किती पण तिचासुद्धां जगाला कांही केल्या लोभ सुटत नाहीं शेवटीं जग मला खेंचूं लागलें - ' स्वर्ग जातो स्वर्ग जातो ' असें म्हणून मी मोठमोठ्यानें रडूं लागलों - अगदी सुचेनासें होऊन संतापाच्या - सोसाट्याच्या - वावटळींत सांपडून धाडकन् - या बाभळीच्या झाडावर येऊन आदळलो आतां हें फाटलेलें हदय कधीं तरी धड होईल का हो आतां हें फाटलेलें हदय कधीं तरी धड होईल का हो - नाहीं - उलट मी आतां दिवसानुदिवस अधिकाधिक असा विरतच जाणार - अहो माझ्या स्थितीबद्दल रडूं नका आधी ऐका एकदां धड असलेल्या पतंगाचें - या बाभळीच्या कांट्यांवर बसून अहोरात्र रडणारें - कण्हणारें - फाटत चाललेलें पिशाच्च - काय सांगतें तें ऐका - काय सांगतें तें ऐका गर्वानें भरार्‍या मारुं नकोस गर्वानें भरार्‍या मारुं नकोस भरार्‍या मारुं नकोस नाहीं तर अस्सा फाटून - जन्मभर, जन्मभर - रडत बसशील \nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ९ जून २०१२ रोजी १६:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3", "date_download": "2018-04-27T04:49:50Z", "digest": "sha1:KTTIIZHSYNOI5N5MWWHSB3XCELA23GHD", "length": 9497, "nlines": 123, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "भावार्थ रामायण - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nएकूण ओवीसंख्या ४०००० व अध्याय ४४\nभावार्थ रामायण हा एकनाथांचा एक महत्त्वाचा ग्रंथ असून हा त्यांचा शेवटचा ग्रंथ आहे. वाल्मिकी रामायणावरील हा प्राकृत ओवीबद्ध मराठी टीकाग्रंथ आहे. त्याची रचना इ.स. १५९५ ते इ.स. १५९९ या काळात झाली. या ग्रंथाचे त्यांनी ४४ अध्याय लिहिले. एकनाथांच्या मृत्यू नंतर त्यांचा शिष्य गायबा यांनी राहिलेले अध्याय पूर्ण केले. http://santeknath.org/vagmayavishayi.html\nकृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०१२ रोजी १२:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/saw-entire-village-public-disgrace-11803", "date_download": "2018-04-27T04:19:22Z", "digest": "sha1:2FSKV2Q3IPTBKOMXN4LVJ2VHLPMRK25U", "length": 14498, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Saw the entire village of \"public disgrace संपूर्ण गावाने पाहिली ‘त्यांची’ धिंड | eSakal", "raw_content": "\nसंपूर्ण गावाने पाहिली ‘त्यांची’ धिंड\nगुरुवार, 11 ऑगस्ट 2016\nजादूटोण्याचा संशय - तीन महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हे\nगिरड (जि. वर्धा) - मंगळवारी (ता. १९) सायंकाळी मंगरूळ (ता. समुद्रपूर) गावात जादूटोणा केल्याच्या अंधश्रद्धेतून राजकीय क्षेत्रात वावरणारी महिला तसेच वृद्धाला मारहाण करून त्यांची धिंड काढण्यात आली. हा निंदनीय प्रकार घडत असताना संपूर्ण गाव उघड्या डोळ्यांनी मूकदर्शक बनले होते.\nजादूटोण्याचा संशय - तीन महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हे\nगिरड (जि. वर्धा) - मंगळवारी (ता. १९) सायंकाळी मंगरूळ (ता. समुद्रपूर) गावात जादूटोणा केल्याच्या अंधश्रद्धेतून राजकीय क्षेत्रात वावरणारी महिला तसेच वृद्धाला मारहाण करून त्यांची धिंड काढण्यात आली. हा निंदनीय प्रकार घडत असताना संपूर्ण गाव उघड्या डोळ्यांनी मूकदर्शक बनले होते.\nमंगरूळ येथील राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या एका महिलेवर जादूटोणा केल्याचा आरोप करून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांना या कामी मदत केली म्हणून देवराव श्रावण तुराळे (वय ६६) यांनाही मारहाण केली. नंतर शेंदूर फासून गावातून धिंड काढण्यात आली. काही वेळात गिरड पोलिस गावात दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.\nमंगरूळ गावात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आरोपी जया तिजारे आणि तिच्या परिवारातील सदस्यांनी जादूटोणा केल्याचा आरोप करीत संबंधित महिला आणि देवराव तुराळे यांना चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी गावात फरीदबाबा दर्ग्यावर नेले. तेथे जया तिजारेच्या अंगात देव आला.\nया दोघांनीच मला करणी केली, असे तिने सांगितले. यानंतर दोघांनाही गावात आणण्यात आले. हनुमान मंदिराच्या पटांगणात देवराव तुराळे यांना विवस्त्र करून शेंदूर फासण्यात आला व मारहाण केली. तसेच गावातून धिंड काढली. आरोपी महिलांनी पीडित महिलेचीही धिंड काढण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार गाव उघड्या डोळ्यांनी पाहत होता, हेही चौकशीत पुढे आले आहे.\nपीडित महिला आणि वृद्धाने मंगळवारी (ता. १९) रात्री पोलिस ठाणे गाठले. मारहाणीत जखमी झाल्यामुळे दोघांनाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. गिरड पोलिसांनी घटनेचा प्राथमिक तपास करून रात्री ११.३० वाजता आरोपी अरुण तिजारे, नरेश निखाडे, योगेश तांदूळकर, प्रशांत तिजारे, पूजा तिजारे, नंदा तिजारे, अमर निखाडे, शालू निखाडे (सर्व रा. मंगरूळ) यांच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले; मात्र अद्याप कुणालाही अटक केली नाही.\nपीडित महिलेने आरोपी पूजा तिजारे हिला सहा महिन्यांपूर्वी स्वतःच्या शेतात मजुरीसाठी नेले होते, एवढाच तिचा दोष. तेव्हापासून पूजाची तब्बेत बिघडली. याला संबंधित महिलेने केलेला जादूटोणाच कारणीभूत असल्याच्या अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला.\nपीडित महिलेला भरचौकात मारहाण करून आरोपी महिलांनी तिची धिंड काढण्याचा प्रयत्न केला. परिणामी, पीडित महिलेच्या मानसिकतेवर मोठा आघात झाला आहे.\nविषनाशक म्हणून शिरीष वृक्ष आठवावा, तर तारुण्यरक्षणासाठी आवळा सर्वश्रेष्ठ समजावा. सर्वांना अनुकूल, पथ्यकर औषधांमध्ये हिरडा उत्तम मानावा. सेनापती...\nनुसत्या शारीरिक आरोग्यासाठीच नाही, तर मानसिक संतुलनासाठी आणि एकंदर प्रभावी व्यक्‍तिमत्त्वासाठीच शुक्रधातू संपन्न असणे अत्यावश्‍यक असते. आहाराचे सार...\nपंतप्रधानांच्या वक्‍तव्याचा डॉक्‍टरांकडून निषेध\nजळगाव ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंड येथील दौऱ्यात वैद्यकिय सेवा व व्यवसायाविषयी केलेल्या वक्‍तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशन (...\nविषय समित्यांवर बाळासाहेबांचेचं वर्चस्व, फरांदे समर्थकांना डावलले\nनाशिक : आवश्यकता नसताना केवळ सत्तेची पदे नगरसेवकांना वाटप करायची म्हणून स्थापन करण्यात आलेल्या विषय समित्यांच्या सभापती, उपसभापतींसह सदस्य...\nनदी पात्रालगत मच्छरदाणी अंगावर घेऊन आंदोलन\nमांजरी (पुणे) : येथील मुळा-मुठा नदीमध्ये पसरलेल्या जलपर्णीमुळे नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा त्रास होऊ लागला आहे. स्थानिक स्वराज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoyog-news/samarth-ramdas-philosophy-360-1602826/", "date_download": "2018-04-27T05:04:04Z", "digest": "sha1:KSS25BFE7DENEEFJJG4QZCXOW2R4G5OO", "length": 17076, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Samarth ramdas philosophy | ४९९. ज्याचा त्याचा देव | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\n४९९. ज्याचा त्याचा देव\n४९९. ज्याचा त्याचा देव\nज्याला जो देव मोठा वाटतो त्याच्या उपासनेकडे माणूस वळतो.\nमाणसाला चमत्काराची आस असते आणि पुराणकथांमधून देवांच्या कृपेचे चमत्कार वाचून आणि ऐकून त्याला असं सुप्तपणे वाटत असतं की देवाची कृपा झाली, तर आपल्या जीवनातही चमत्कार घडेल. आता आपल्या जीवनातला चमत्कार म्हणजे सारं काही आपल्याच मनासारखं घडत जाईल. त्यासाठी ज्याला जो देव मोठा वाटतो त्याच्या उपासनेकडे माणूस वळतो. सुरुवातीला ही गोष्ट स्वाभाविक असते, पण जसजशी आंतरिक जाण वाढत जाईल, तसतसं आपल्या या ‘भक्ती’चं परीक्षण सुरू झालं पाहिजे. मग खरा देव कोणता, याचाही शोध सुरू झाला पाहिजे. पण असं कुणीच करीत नाही जगात कोटय़वधी देव नांदत आहेत आणि ज्याला जो देव रुचतो त्याचीच भक्ती खरी मोलाची, असं मतही जो-तो मांडत आहे जगात कोटय़वधी देव नांदत आहेत आणि ज्याला जो देव रुचतो त्याचीच भक्ती खरी मोलाची, असं मतही जो-तो मांडत आहे याचं अतिशय चपखल वर्णन करताना समर्थ सांगतात : ‘‘जया मानला देव तो पूजिताहे याचं अतिशय चपखल वर्णन करताना समर्थ सांगतात : ‘‘जया मानला देव तो पूजिताहे परी देव शोधूनि कोणी न पाहे परी देव शोधूनि कोणी न पाहे जगीं पाहतां देव कोटय़ानकोटी जगीं पाहतां देव कोटय़ानकोटी जया मानिली भक्ति जे तेचि मोठी जया मानिली भक्ति जे तेचि मोठी १७८’’ हा खरा देव म्हणजे खरा सद्गुरू या सृष्टीच्याही आरंभी जे काही तत्त्व होतं आणि या सृष्टीच्या अंतानंतरही जे काही तत्त्व शेष राहाणार आहे ते परमतत्त्व या सृष्टीच्याही आरंभी जे काही तत्त्व होतं आणि या सृष्टीच्या अंतानंतरही जे काही तत्त्व शेष राहाणार आहे ते परमतत्त्व त्या सद्गुरूचा शोध कुणी घेत नाही. समर्थ स्पष्ट सांगतात : ‘‘तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले त्या सद्गुरूचा शोध कुणी घेत नाही. समर्थ स्पष्ट सांगतात : ‘‘तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले तया देवरायासि कोणी न बोले तया देवरायासि कोणी न बोले जगीं थोरला देव तो चोरलासे जगीं थोरला देव तो चोरलासे गुरूवीण तो सर्वथाही न दीसे गुरूवीण तो सर्वथाही न दीसे’’ जिथून या चराचराचा उगम आहे तिथं जो स्थित आहे त्या देवरायाला कुणी शोधत नाही. तो थोरला म्हणजे खरा देव या जगात चोरून राहातो. म्हणजेच स्वत:चा कोणताही बडेजाव न करता राहतो. तो आपल्या मोठेपणाचं ओझं कधीच बाळगत नाही. तो गुरुशिवाय दिसत नाही. म्हणजेच गुरूच्या रूपातच तो असतो त्यामुळे गुरूशिवाय अन्य आकारात त्याचं दर्शन होत नाही. आता हा गुरू म्हणजे खरा सद्गुरूच. साधकानं खोटय़ा, भोंदू गुरूंमध्ये फसू नये यासाठी समर्थ सावध करताना सांगतात : ‘‘गुरु पाहतां पाहतां लक्ष कोटी’’ जिथून या चराचराचा उगम आहे तिथं जो स्थित आहे त्या देवरायाला कुणी शोधत नाही. तो थोरला म्हणजे खरा देव या जगात चोरून राहातो. म्हणजेच स्वत:चा कोणताही बडेजाव न करता राहतो. तो आपल्या मोठेपणाचं ओझं कधीच बाळगत नाही. तो गुरुशिवाय दिसत नाही. म्हणजेच गुरूच्या रूपातच तो असतो त्यामुळे गुरूशिवाय अन्य आकारात त्याचं दर्शन होत नाही. आता हा गुरू म्हणजे खरा सद्गुरूच. साधकानं खोटय़ा, भोंदू गुरूंमध्ये फसू नये यासाठी समर्थ सावध करताना सांगतात : ‘‘गुरु पाहतां पाहतां लक्ष कोटी बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी मनीं कामना चेटकें धातमाता मनीं कामना चेटकें धातमाता जनीं व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता जनीं व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता १८० नव्हे चेटकू चाळकू द्रव्यभोंदू नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू नव्हे उन्मत्तू व्यसनी संगबाधू नव्हे उन्मत्तू व्यसनी संगबाधू जनीं ज्ञानिया तोचि साधु अगाधु जनीं ज्ञानिया तोचि साधु अगाधु १८१ नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी मुखें बोलिल्यासारखें चालताहे मना सदगुरू तोचि शोधूनि पाहे’’ या जगात पाहू जाता कोटय़ानुकोटी गुरू आहेत. मंत्रही कोटय़ानुकोटी आहेत. कित्येकजण अद्भुत शक्ती दाखवून लोकांना भुलवणारे आहेत. त्यांच्या मनात कामना असतात आणि काही आकर्षक काल्पनिक गोष्टी (धात) आणि काही खऱ्या गोष्टी (मात) सांगून ते साधकाच्या मनावर गारूड करून त्याला मोहभ्रमात फसवतात. या अशा गुरुचा संग व्यर्थ आहे. त्यानं खरी मुक्ती मिळणार नाही. भुलवणारे, फसवणारे, पैसा हडप करणारे भोंदू, दुसऱ्याची निंदा करणारे, मत्सर करणारे आणि स्वत: भक्तीमध्ये मंद असणरे, उन्मादात आणि व्यसनात अडकलेले तसंच ज्यांचा नुसता सहवासदेखील आपल्या आंतरिक स्थितीला बाधक ठरू शकतो, असे स्वयंघोषित गुरू हे सद्गुरू नव्हेत. समर्थ म्हणतात, हे साधका, संतजनांमध्ये वावरत असताही जो आपल्या स्वरूपाबद्दल पूर्ण जागृत आहे, तोच अगाध असा सद्गुरू आहे’’ या जगात पाहू जाता कोटय़ानुकोटी गुरू आहेत. मंत्रही कोटय़ानुकोटी आहेत. कित्येकजण अद्भुत शक्ती दाखवून लोकांना भुलवणारे आहेत. त्यांच्या मनात कामना असतात आणि काही आकर्षक काल्पनिक गोष्टी (धात) आणि काही खऱ्या गोष्टी (मात) सांगून ते साधकाच्या मनावर गारूड करून त्याला मोहभ्रमात फसवतात. या अशा गुरुचा संग व्यर्थ आहे. त्यानं खरी मुक्ती मिळणार नाही. भुलवणारे, फसवणारे, पैसा हडप करणारे भोंदू, दुसऱ्याची निंदा करणारे, मत्सर करणारे आणि स्वत: भक्तीमध्ये मंद असणरे, उन्मादात आणि व्यसनात अडकलेले तसंच ज्यांचा नुसता सहवासदेखील आपल्या आंतरिक स्थितीला बाधक ठरू शकतो, असे स्वयंघोषित गुरू हे सद्गुरू नव्हेत. समर्थ म्हणतात, हे साधका, संतजनांमध्ये वावरत असताही जो आपल्या स्वरूपाबद्दल पूर्ण जागृत आहे, तोच अगाध असा सद्गुरू आहे ज्याच्या पोटात केवळ कामना आहेत आणि जो वावगं आणि देहबुद्धी जोपासणारं बोलण्यातच रमतो तो कामाचा नाही. तो एकीकडे शुद्ध ज्ञान तर सांगतो, पण तशी क्रिया करीत नाही. जो बोलल्याप्रमाणे वागतो, अशा सद्गुरूचा, हे मना तू शोध घे ज्याच्या पोटात केवळ कामना आहेत आणि जो वावगं आणि देहबुद्धी जोपासणारं बोलण्यातच रमतो तो कामाचा नाही. तो एकीकडे शुद्ध ज्ञान तर सांगतो, पण तशी क्रिया करीत नाही. जो बोलल्याप्रमाणे वागतो, अशा सद्गुरूचा, हे मना तू शोध घे आता हा शोध घ्यायचा म्हणजे काय आता हा शोध घ्यायचा म्हणजे काय तर संतजनांमध्ये जो सद्गुरू भासत आहे त्याची खूण समर्थबोधाशी पटवायची आहे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील - उद्धव ठाकरे\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/ranbir-kapoor-saved-a-fan-from-his-father-rishi-kapoor-kapoors-anger-279615.html", "date_download": "2018-04-27T04:54:11Z", "digest": "sha1:I7B6RKHYZE4O4FIHSGBXX4FLGYETY5UV", "length": 11826, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...आणि रणबीरला मागावी लागली माफी", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\n...आणि रणबीरला मागावी लागली माफी\nफॅमिली गेट टूगेदरचे फोटो सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले. पण यावेळी किस्सा असा घडला की, ऋषी साहेब त्यांच्या चाहत्यांवर चिडले आणि रणबीरला माफी मागावी लागली.\n12 जानेवारी : बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर हे त्यांच्या कुटुंबासोबत डिनर करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यांच्या या फॅमिली गेट टूगेदरचे फोटो सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले. पण यावेळी किस्सा असा घडला की, ऋषी साहेब त्यांच्या चाहत्यांवर चिडले आणि रणबीरला माफी मागावी लागली.\nते झालं असं की, कपूर कुटुंबीय हॉटेलमध्ये जेवायला गेले असता एका महिला चाहतीनं कपूर कुटुंबीयांसोबत सेल्फी काढण्यासाठी विचारलं. रणबीर आणि नितू सिंग यांनी तिच्यासोबत फोटो काढला पण ऋषी कपूर यांनी फोटो काढण्यास नकार दिला.\nजेवून झाल्यानंतर ते गाडीत बसण्यासाठी निघाले पण ती महिला पुन्हा ऋषी कपूर यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आली पण तेव्हाही ऋषी कपूर यांनी तिला नकार दिला. तेव्हा ती महिला चिडून ऋषी यांना म्हणाली की 'हाऊ रुड'. मग काय असं म्हटल्यावर साहेब चिडले आणि त्यांनी तिला चांगलच सुनावलं. पण मग या सगळ्यावर रणबीर पुढे आला. त्याने त्या महिलेला वाचवलं तिची माफी मागितली. ऋषी यांना समजवलं आणि गाडीत बसवलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AF%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-04-27T04:58:38Z", "digest": "sha1:3HGQDOGUGBT7MMW4PLHGQSEBGLCQRON2", "length": 4572, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७९४ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७९४ मधील जन्म\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइ.स. १७९४ मधील जन्म\n\"इ.स. १७९४ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.च्या १७९० च्या दशकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१५ रोजी ११:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/vichar-paranbya/", "date_download": "2018-04-27T04:53:24Z", "digest": "sha1:B6GECQK75BH3IOVPQAQKVFBCXUI2HTZ7", "length": 12816, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विचार पारंब्या | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nआध्यात्मिक लिखाण गेली वीसेक वर्ष माझ्याकडून लिहिलं जात आहे.\nमाझ्या आईची सख्खी मावशी म्हणजे माझी एक आजी कराचीत राहायची..\nविस्मरणात खरोखर जग जगते\nस्मरण हीच शक्ती आहे.. स्मरण म्हणजे काय\nमला आठवतं.. बऱ्याच दिवसांत भेटलोच नाही, असं म्हणत चार मित्र ठरवून एकदाचे भेटले.\nलहान मुलं निरागस आणि निष्कपट असतात.\nया चराचरातला प्रत्येक जीवमात्र जन्मतो, जगतो आणि मरतो.\nआजीही मग तिच्या कपाटातल्या एखाद्या डबीत त्या नोटांचं गुंडाळं काळजीपूर्वक ठेऊन द्यायची.\nपाऊस कोसळत होता आणि मुलं शाळेतून आली नाहीत म्हणून मी काळजीत होते\nसमाजात सर्वच क्षेत्रांत आज किती वेगानं हा भय-योग पसरवला जात आहे.\nउषाताईंचं सोळाव्या वर्षी लग्न झालं. कृष्णभक्ती वाढत होती.\nमलाही जाणवलं माणसाला तर हाच अल्पमुदतीच्या स्मरणाचा रोग जन्मापासून जडला आहे\nमाझ्याकडून आध्यात्मिक लिखाण सुरू झालं नव्हतं तेव्हाची गोष्ट.\nतो वृद्धाश्रम बरेच दिवस मनातून जाता जात नव्हता..\nएकनाथ म्हणतात, मी म्हणजे कोण हे खरं कुठं उमगतं ‘मी’ म्हणजे देहच.. या देहाला चिकटलेलं नाव..\nपहिला अनुभव माझ्या मित्राच्या आईचा.. सुनंदाताईंचा. त्यांची शेगावच्या गजानन महाराजांवर श्रद्धा होती\nनाथांचा एक अभंग आहे. त्यातले दोन चरण असे आहेत..\nसत्पुरुषाच्या सहवासात राहण्याचे काही फायदे आणि काही तोटे असतात.\nमग मी श्रीगोंदवलेकर महाराज यांचं चरित्र वगळता, बाबा यांनी लिहिलेली बहुतेक सगळी पुस्तकं वाचली.\nएखाद्या प्रवाही रेषेसारखं आपलं जीवन सरळ सोपं असेल, अशीच माणसाची कल्पना असते.\n‘‘गुरुमंदिरात जायला आवडायचं.. पण इतर गुरुभगिनींकडे पाहून वाटायचं, आपण अगदीच सामान्य आहोत..\nजगात भावनिकदृष्टय़ा आणि मानसिकदृष्टय़ा कोणीच परिपूर्ण नाही.\nआज ही माझी मुलं पाककलेच्या जोरावर देशभरातच नव्हे तर परदेशांतही पोहोचली आहेत.\nही मुलं देशभरातून आली असतंच, पण सगळीच काही नीट घरी सांगून सावरून आली असत असं नव्हे\nकुठल्याशा गावातून मी आणि माझा एक पंचविशीतला दुचाकीस्वार मित्र एक पत्ता शोधत निघालो होतो.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/best-brought-75-new-buses-258935.html", "date_download": "2018-04-27T04:48:09Z", "digest": "sha1:R4RCX6ZE6DO5GA5FWG5WJ5EZIDVODTEL", "length": 11710, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या 75 बसेसची खरेदी", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या 75 बसेसची खरेदी\nमुंबई महापालिकेने 100 कोटी रुपयांच्या विशेष अनुदानातून या बसेस खरेदी केल्या आहेत.\n24 एप्रिल : ऐन उन्हाळ्यात तोट्यातून बाहेर पडण्यासाठी बेस्ट प्रशासनानं मुंबईतील AC बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता बेस्ट प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे बेस्ट प्रशासनानं अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या 75 बसेस खरेदी केल्या आहेत. मुंबई महापालिकेने 100 कोटी रुपयांच्या विशेष अनुदानातून या बसेस खरेदी केल्या आहेत.\nमंगळवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण होणार आहे. एकीकडे आर्थिक अडचणीचं कारण देत आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार 3 महिने रखडवला होता, तर दुसरीकडे बेस्टच्या ताफ्यातील AC बसेस बंद करण्याचा निर्णय घेतल्याने बेस्ट प्रशासन चर्चेत राहिलं होतं. बेस्ट अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी मात्र प्रवाशांच्या सोयीसाठीच आम्ही बसेस खरेदी केल्या असल्याचं सांगितलं आहे.\nकशी आहे नवीन बस\n- मोबाइल चार्जिंगची सोय\n- लोकल ट्रेनच्या धर्तीवर हवेचे झोत\n- बस चालकांसाठी आरामदायी खुर्ची\n- बसमध्ये एल इ डी लाइटचा वापर\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anyatha-news/mark-zuckerberg-bill-gates-steve-jobs-ellen-degeneres-girish-kuber-1485043/", "date_download": "2018-04-27T05:05:50Z", "digest": "sha1:5UVMLNIXH3DCTXBXC4Z3X46IM5T2NM5C", "length": 30812, "nlines": 258, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mark Zuckerberg Bill Gates Steve Jobs Ellen DeGeneres Girish Kuber | राहिलेल्या पदवीची गोष्ट | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nजातिवंत अर्थतज्ज्ञ, लेखक अमर्त्य सेन यांचा एक सुंदर लेखसंग्रह आहे\nमार्क झकरबर्ग ( संग्रहित छायाचित्र)\nजातिवंत अर्थतज्ज्ञ, लेखक अमर्त्य सेन यांचा एक सुंदर लेखसंग्रह आहे ‘द कंट्री ऑफ फर्स्ट बॉइज’ या नावाचा. भारत हा फक्त पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्यांचाच कसा देश आहे ते सेन या पुस्तकात मांडतात. दुसऱ्या आणि खालच्यांना काही स्थानच नाही. शाळांपासनं विद्यापीठांपर्यंत पहिलेतर क्रमांकवाले जणू जगायलाच लायक नाहीत, असा आपल्याकडे आविर्भाव असतो सगळ्यांचा.\nसेन यांनी हे सत्य असं सरळ मांडणं याला महत्त्व आहे, कारण आपल्याकडे मोठे झालेले स्वत:विषयी लिहिताना मी कसा पहिल्यापासनंच पहिल्या क्रमांकाचा वगरे थापा मारत असतात. असो. तर सेन यांच्या या पुस्तकाची आठवण झाली गेल्याच आठवडय़ात अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात झालेल्या एका समारंभाच्या वृत्तामुळे. पदवीदान समारंभ होता तो. नेहमी असतो तसाच. फक्त फरक इतकाच की या सोहळ्यात ज्याला पदवी प्रदान करून गौरवण्यात आलं तो उत्तीर्णातला नव्हता. कंटाळा आला आणि अधिक काही चांगलं करता येईल या विचारानं ज्यानं मध्येच महाविद्यालयीन शिक्षण सोडून दिलं त्याला पदवी देऊन गौरवण्याचा सोहळा होता तो.\nत्या अनुत्तीर्ण पदवीधारकाचं नाव मार्क झकरबर्ग. तोच तो मार्क. ज्यानं फेसबुक नावाचं एक जगड्व्याळ जाळं माहिती महाजालात विणलं आणि ज्यात आज शहाणेसुरते पार अडकलेत तो हा झकरबर्ग. त्यानं याच विद्यापीठात शिकत असताना फेसमेश नावानं पहिली कल्पना साकारली आणि जिचं पुढे फेसबुक या जगातल्या अवाढव्य कंपनीत रूपांतर झालं. पण विद्यापीठ शिक्षण काही त्यानं पूर्ण केलं नाही. मध्येच त्यानं शिक्षण सोडून दिलं. ही २००५ सालची घटना. म्हणजे एक तपापूर्वीची. इतक्या मोठय़ा खंडानंतर मार्क विद्यापीठात आला. जिथं एके काळी आपण हुल्लडबाजी केली तिथे गेला. फेसमेशचा जन्म झाला त्या वर्गात गेला तो. त्या वेळी तुला हे काही जमलं तर मी तुझ्याकडे चाकरी करीन.. असं एक शिक्षक त्याला म्हणाले होते. त्यांच्याही कक्षात जाऊन आला तो. त्या गुरुजींनी त्याला अभिमानानं सांगितलं, आता तुझ्याच कंपनीत माझी मुलगी नोकरी करते. खूश झाले ते. या सगळ्या भेटीगाठी झाल्यानंतर मग मार्क समारंभस्थळी गेला. तिथं सगळे त्याची वाट पाहत होते. तिथं तो भाषण करणार होता.\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील - उद्धव ठाकरे\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nया भाषणाची मोठीच तयारी केली होती त्यानं. भाषणाचं निमंत्रण आल्या आल्या त्याला आठवण झाली बिल गेट्स याची. तोही एके काळी असाच हार्वर्डमधून शिक्षण सोडून पळालेला. पुढे मायक्रोसॉफ्ट काढली त्यानं. जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणला जाऊ लागला तो. तेव्हा त्यालाही हार्वर्ड विद्यापीठानं असंच पदवीदान समारंभात बोलावून त्याची राहिलेली पदवी देऊ केली होती. ही दहा वर्षांपूर्वीची घटना. एव्हाना मार्कनं हार्वर्ड सोडलेलं होतं, पण त्याची त्या वेळची मत्रीण आणि आताची पत्नी प्रिस्किला चान हिनं त्या वेळी बिल गेट्स याच्या हातनं पदवी स्वीकारली होती. ती मार्कसारखी नाही. तिनं आपलं शिक्षण वगरे व्यवस्थित पूर्ण केलं. तेव्हा भाषण तयार करायला याचाच आधार घेतलेला बरा असं मार्कला वाटलं. त्याला भाषणात मदत करायला बिल गेट्स जातीनं फेसबुकच्या कार्यालयात आला. त्याला पाहिल्यावर मार्कचा पहिला प्रश्न होता : पण विद्यापीठाला माहितीये नं आपण शिक्षण पूर्ण केलेलं नाही ते.\nत्यावर गेट्स म्हणाला.. हो. ते फारच चांगले लोक आहेत. ते आपल्याला बोलावतात आणि वर आपली राहून गेलेली पदवीही देतात. मग बिलनं मार्कला आपल्या भाषणाची आठवण सांगितली. तो म्हणाला होता.. मला जर पदवीदानाऐवजी परिचयदिनी बोलावलं असतं तर बरेच जण अभ्यासक्रम सोडूनच गेले असते.\nया दोघांना आणखी अशा अनेकांची आठवण आली. त्यातला एक म्हणजे स्टीव्ह जॉब्स. २००५ साली जेव्हा मार्क झकरबर्गनं हार्वर्ड सोडलं, बरोबर त्याच वर्षी स्टीव्ह जॉब्सला त्याच्या स्टानफर्ड विद्यापीठानं असंच पदवीदान समारंभात भाषणासाठी बोलावलं होतं. मार्क, बिल या दोघांप्रमाणे स्टीव्हदेखील असाच महाविद्यालय सोडून गेला होता. त्याचंही पदवी शिक्षण अर्धवट राहिलेलं. ओरॅकल ही सॉफ्टवेअर कंपनी काढणाऱ्या लॅरी एलिसन याचीही अशीच कहाणी. त्यानं तर दोन दोन विद्यापीठं सोडली. इलिनॉईस आणि शिकागो. झालंच तर विख्यात विनोदी अभिनेत्री एलेन डिजेनरीस (गेल्याच्या गेल्या वर्षी गमतीदार पद्धतीनं, अनेकांच्या टोप्या उडवत ऑस्कर सोहळा तिनं साजरा केल्याचं काहींना आठवत असेल.) हिचंही तेच. ती आता विख्यात अभिनेत्री आहे, लेखिका आहे आणि तिची स्वत:ची मनोरंजन कंपनीदेखील आहे. पण इतिहास बिल गेट्स किंवा मार्क झकरबर्ग किंवा स्टीव्ह जॉब्स यांच्यासारखाच. अर्धवट शिक्षणाचा. केन वेस्ट या आणखी एक लोकप्रिय अमेरिकी कलाकाराचंही तेच (याची दुसरी ओळख म्हणजे तो किम कार्दशिन हिचा सध्याचा नवरा. आता किम कोण हेही सांगावं लागणार असेल तर अवघडच आहे म्हणायचं. असो.). दोन वर्षांपूर्वी शिकागो विद्यापीठाच्या कला शाखेनं त्यालाही पदवीदान समारंभात भाषणासाठी बोलावलं होतं. तोही वरच्या यादीतल्यांसारखाच. स्नॅपचॅटचा सहसंस्थापक एव्हान स्पिगेल हादेखील महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून पळालेला. आता फेसबुकच्या संचालक मंडळावर असलेला अब्जाधीश गुंतवणूकदार पीटर थिएल यानं त्या वेळी शिक्षण सोडून जाणाऱ्यांसाठी एक स्टार्टअप निधी सुरू केला. चमकदार काही कल्पना असतील तर त्या सत्यात आणण्यासाठी पीटर अशा विद्यार्थ्यांना एक लाख डॉलर द्यायचे. स्नॅपचॅट यातनंच उभी राहिली. तोही पुढे असाच पदवीदान समारंभात भाषणासाठी गेला. इन्स्टाग्रामचा संस्थापक केविन सिस्ट्रोम याची कहाणीपण अशीच.\nतर या सगळ्या इतिहासाची उजळणी करून हार्वर्ड विद्यापीठात गेल्यावर मार्कला काही जुने शिक्षकही भेटले. त्यातल्या एकानं अशांच्या भाषणांची वेबसाइट तयार केलीये. त्याच्या बरोबरच्या प्राध्यापिका म्हणाल्या.. पदवी पूर्ण करणाऱ्यांपेक्षा ती अर्धवट सोडून गेलेले जास्त चांगलं भाषण करतात. कारण त्यांना काही ना काही धडपड करावी लागलेली असते.. त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही तरी असतं. छान बोलतो त्यांचा अनुभव.\nतर बिल गेट्स ते मार्क झकरबर्ग अशा अनेकांना संगणकीय विद्या शिकविणारे प्राध्यापक हॅर लेविस हे प्राध्यापक त्या दिवशी अन्य शिक्षकांना उद्देशून म्हणाले.. मित्रहो, हा इतिहास लक्षात घेता वर्गात मागच्या बाकावर बसून तुम्हाला सतावणारा तो व्रात्य मुलगा उद्याचा भविष्यवेधी उद्योजक असू शकतो एवढं लक्षात असू द्या.\nया सोहळ्यातलं मार्कचं भाषण अपेक्षेप्रमाणे उत्तमच झालं. तो म्हणाला.. हे भाषण जर पूर्ण केलं तर हार्वर्डमध्ये येऊन मी एक तरी गोष्ट पूर्ण करू शकलो याचं मला समाधान मिळेल.\nही स्वत:च्या अर्धवट राहिलेल्या शिक्षणावर त्यानं केलेली कोटी होती. पुढचं त्याचं भाषण वेगळं आहे. विचार करायला लावणारं. तो म्हणाला.. ‘‘आज आपल्यासमोर आव्हान आहे ते पृथ्वीवरच्या प्रत्येक व्यक्तीस जगण्याचं कारण कसं सापडेल, त्याचं. नवनवीन तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जात असताना आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्था नाहीशी होत असताना जगण्याचा उद्देश प्रत्येकाला देणारं जग आपल्याला तयार करायचंय. यात अनंत अडचणी आहेत. पण सगळ्यात मोठं संकट आहे ते वाढत्या संकुचितवादाचं, सत्ताधाऱ्यांच्या वाढत्या एकाधिकारशाही वृत्तीचं आणि याहीपेक्षा वेगाने वाढणाऱ्या राष्ट्रवाद नावाच्या भावनेचं. मुक्त विचाराचा श्वास या वातावरणात घुसमटतोय. हे वातावरण पुन्हा मुक्त-मोकळं करणं हे तुमच्या-आमच्यासमोरचं मोठं आव्हान आहे. आपल्याला ते पेलायलाच हवं..’’\nया समारंभानंतर मार्कनं एखाद्या आज्ञाधारक मुलासारखा आईवडिलांबरोबर फोटो काढला. हार्वर्डची पदवी मिळाल्याचा आनंद तिघांच्याही चेहऱ्यावर दिसत होता. लगोलग हा फोटो त्यानं आपल्या फेसबुक पानावर झळकवला. त्या खाली लिहिलं-\nआई.. तुला म्हणालो नव्हतो मी माझी राहिलेली पदवी मी मिळवेनच म्हणून.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\nहा लेख आधी आला असता तर च्या '' संपूर्ण राज्य शास्त्राच्या '' पदवी ची सत्यकथा बाहेर आली असती\nसेन बाबा पक्का आहे. त्याची लाल करू नका.\n ज्या विषयी बोलले, तिचा address दिला असता तर बघता आली असती. अशी काही माहिती आम्हाला पण द्या म्हणजे जे जे संपूर्ण विचार करू शकतात त्यांना फायदा होईल.\nचांगला लेख आहे धन्यवाद \nजातिवंत अर्थतज्ज्ञ, लेखक अमर्त्य सेन ज्याला नोटबंदी चे महत्व समजत नाही असा माणूस म्हणे जातिवंत अर्थतज्ज्ञ. नोबेल मिळाला म्हणजे सर्व काही कळते असे नाही. आपल्या देशाला काडीचाही उपयोग नाही अशा फुटकळ पंडितांचा.\nखुपच सुंदर. वाचताना मन अगदी हरवुन जाते. आनी शेवटी विचारप्रव्रुत्त ही.\nसत्य आहे, संकुचितवाद, सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाही वृत्तीचं आणि राष्ट्रवाद नावाच्या भावनेचं. साठ वर्षे एकाच कुटुंबाकडे सत्ता ( राजकीय असो किव्वा व्यापारी ( एक्सप्रेस ग्रुप पासून सगळे, ते टिकवण्यासाठी केलेल्या भानगडी ) राष्ट्रवाद निर्माण कोणी केला कारण भारत १९४७ नंतर राष्ट्र झाले, पण हिंदू स्थान/संस्कृती ५००० वर्षांपासून आहे , शिका संघर्ष करा असे कर्वे, फुले,फातिमा बेगम ,बाबासाहेब आंबेडकर ,सर्व संत असे उगाच म्हणाले का\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील - उद्धव ठाकरे\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/news/", "date_download": "2018-04-27T04:22:19Z", "digest": "sha1:CXD7ZHVQCSUHKOUU3I46ESN5RXXMX7EP", "length": 8241, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nAF themes च्या सॊजन्यने\nCyclone Themes च्या सॊजन्यने\nTien Nguyen च्या सॊजन्यने\nAtlantis Themes च्या सॊजन्यने\nLogical Themes च्या सॊजन्यने\nAlex Kuimov च्या सॊजन्यने\nAF themes च्या सॊजन्यने\nRigorous Themes च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/sports/ashish-nehra-announced-retirement-from-international-cricket/387870", "date_download": "2018-04-27T05:17:58Z", "digest": "sha1:4KJZQU2MBQEIJ2GE45RKHIV4DODZ6CRZ", "length": 16892, "nlines": 98, "source_domain": "zeenews.india.com", "title": "आशिष नेहराने केली निवृत्तीची घोषणा, म्हणाला ‘हीच योग्य वेळ’ | 24taas.com", "raw_content": "\nआशिष नेहराने केली निवृत्तीची घोषणा, म्हणाला ‘हीच योग्य वेळ’\nटीम इंडियाचा वेगवान बॉलर आशिष नेहरा याने गुरूवारी निवॄत्तीची घोषणा केली. तो न्यूझीलंड विरूद्ध होत असलेल्या १ नोव्हेंबरच्या टी-२० सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.\nहैदराबाद : टीम इंडियाचा वेगवान बॉलर आशिष नेहरा याने गुरूवारी निवॄत्तीची घोषणा केली. तो न्यूझीलंड विरूद्ध होत असलेल्या १ नोव्हेंबरच्या टी-२० सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.\nगेल्या काही दिवसांपासून तो निवॄत्तीची घोषणा करणार अशी चर्चा रंगली होती अखेर त्याने आज घोषणा केली. नेहरा म्हणाला की, ‘मी टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीच्या प्रमुखांसोबत बोललो आहे. माझ्यासाठी होमग्राऊंडवर खेळताना प्रेक्षकांना अलविदा करण्यापेक्षा मोठा क्षण असू शकत नाही. त्याच मैदानावर मी २० वर्षांपूर्वी पहिला रणजी सामन खेळलो होतो. मला नेहमीच यशस्वी झाल्यावर संन्यास घ्यायचा होता. मला वाटतं हीच योग्य वेळ आहे आणि माझ्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय’.\nभारत आणि न्यूझीलंडमध्ये २२ ऑक्टोबरपासून तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची सीरिज खेळली जाणार आहे. नेहराची ऑस्ट्रेलिया विरूद्ध टी-२० सीरिजसाठी निवड झाली होती. पण पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. तो म्हणाला की, ‘मी जेव्हा सीरिज खेळण्यासाठी आलो तेव्हा तयारीनिशी आलो होतो. मी कर्णधार विराट कोहली आणि कोच रवि शास्त्री यांच्याशी सरळ चर्चा केली. मी गेल्या २ वर्षात सर्वच टी-२० सामने खेळले आहे. मी त्यांना माहिती दिलीये. हा निर्णय अचानक घेतला नाहीये. टीममधील तरूण वेगवान बॉलर्सना बघूनच हा निर्णय घेतलाय’.\nनेहरा पुढे म्हणाला की, ‘भुवनेश्वर माझी जबाबदारी घेण्यासाठी योग्य आहे. बुमराह आणि मी आधी खेळायचो. आता भुवी चांगलं प्रदर्शन करत आहे. ड्रेसिंग रूममध्ये माझ्याबाबत लोक काय बोलतात ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. सगळेच बोलताहेत की, मी अजून एक-दीड वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो’.\nभारतासाठी १९९९ मध्ये करिअरचा पहिला सामना खेळणा-या नेहराने ११७ टेस्ट, १२० वनडे आणि २६ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने टेस्टमध्ये ४४, वनडेत १५७ आणि टी-२० मध्ये ३४ विकेट घेतल्या आहेत. त्याला डरबनमध्ये २००३ वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरूद्ध २३ रन देऊन सहा विकेट घेण्यासाठी ओळखलं जातं.\nयो-यो टेस्टमध्ये युवराज सिंग नापास\nलष्कराच्या जवानांसाठी सुमेधा यांनी आपले स्त्रीधन विकले आणि....\nमहेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल\nराहुल गांधी यांच्या विमानाचा अपघात होता होता टळला\nकट्टर विरोधकांचे हस्तांदोलन, उत्तर कोरिया - दक्षिण कोरियाचे...\nआसारामच्या आश्रमाच्या जमिनीचा वाद समोर\nसध्या ऊन्हाची चांगलीच झळ, पारा ४२ अंशांच्या वर\nरत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट, ऑडिओ क्लिप...\nधक्कादायक, वादातून अंगावर टँकर घालून पती-पत्नीला चिरडले\nडीएस कुलकर्णींच्या जामीन अर्जावर आज निकाल\nचिमुकल्याने खेळण्यातील बंदुकीतील स्प्रिंग गिळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/amit-thackeray-and-mitali-borude-to-get-engaged-117121100001_1.html", "date_download": "2018-04-27T04:54:31Z", "digest": "sha1:P4OWIH2FOVP4DA7REVP6EYFOM427VSU4", "length": 10050, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली यांचा साखरपुडा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली यांचा साखरपुडा\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे\nआणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा आज साखपुडा होत आहे. राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क इथल्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानावर घरगुती पद्धतीने हा साखरपुडा होईल.अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे.\nमिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. फॅड इंटरनॅशनलमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांची ती मुलगी आहे.राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी आहे. काह वर्षांपूर्वी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.\nअमित ठाकरेही तसे राजकारणापासून अलिप्त राहिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेंप्रमाणे ते फार सक्रीय नाहीत. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेचा जोरदार प्रचार केला होता.\nमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, मुख्यमंत्री सुखरूप\nपर्यावरणाला हानी पोहोचवली, मग बसा दिवसभर कोर्टात\nखोतकर यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा\nराज्यात 16 पासपोर्ट केंद्रं लवकरच सुरु होणार\nअवघे गाव झाले दारूने झिंगाट\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3388", "date_download": "2018-04-27T04:59:47Z", "digest": "sha1:K4K2PA27K5OWJR25W3WXPOR4FH6HPDDD", "length": 59904, "nlines": 289, "source_domain": "mr.upakram.org", "title": "११-१२ वर्षांच्या मुलांसाठी पुस्तके सुचवा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n११-१२ वर्षांच्या मुलांसाठी पुस्तके सुचवा\n११-१२ वर्षांच्या किंवा किंचित वरच्या वयाच्या मुलांसाठी दर्जेदार पुस्तकं कुणी सचवू शकेल का गरज काहीशी अशी आहे:\nपुस्तकं इंग्रजी भाषेत उपलब्ध असावीत. (पण इतर भाषांतून केलेली भाषांतरं चालतील.)\nअमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.\nरंजनमूल्य आणि साहित्यमूल्य यांचा संगम असावा. उदा: रोल्ड डाल या निकषात बसेल, पण बहुधा वयाच्या निकषात बसणार नाही. म्हणजे त्याची पुस्तकं बहुधा ११-१२ वर्षांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच वाचून झालेली असतील.\nसमकालीन लेखक अधिक आवडतील. यात जुन्या पिढीचा अवमान नाही, पण नवीन लेखकांची असोशी आहे. उदा. ज्यूडी ब्लूम उत्तम लेखिका आहे आणि इतर निकषांवर नक्की उतरेल, पण त्यानंतरच्या पिढीच्या लिखाणाशी फारसा परिचय नाही. तो करून घ्यायला आवडेल.\nपुस्तकं/लेखक यांच्या शिफारशीसह त्यामागची कारणमीमांसा थोडी विशद केलेली आवडेल. अभ्यासू उपक्रमींच्या शिफारशी आणि प्रतिक्रियांच्या अपेक्षेत.\n(असा धागा आधी येऊन गेलेला असेल किंवा एखाद्या विषयाच्या अनुषंगानं अशी यादी पूर्वी कुणी बनवली असेल तर तिचाही दुवा द्यावा.) धन्यवाद.\nराजेशघासकडवी [27 Jul 2011 रोजी 16:37 वा.]\nपहिले दोन भाग प्रचंड सुंदर. त्या विश्वाचं वर्णन मोहून टाकणारं आहे. नंतरचे भाग फापटपसारा वाढल्यामुळे हळुहळू दर्जा घसरलेले आहेत.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nमाझ्या दृष्टीने पहिले साडेतीन भाग चांगले आहेत. चवथ्या भागाच्या मध्ये कुठेतरी तिच्या लिखाणाची धार जाते.\nमाझ्या मते ८-९ वर्षांचे असतानाच मुले पॉटरच्या पहिल्या दोन भागांचा फडशा पाडतात. १२ वर्षांपर्यंत सर्व भाग वाचून होतात.\nफिलिप पुलमन् ची \"डार्क मटीरियल्स ट्रिलजी\"\nफिलिप पुलमन् ची \"डार्क मटीरियल्स ट्रिलजी\nफारच सुरस कथा - किशोरवयाच्या उंबरठ्यावर असलेल्या दोन मुलांची गोष्ट. पॉटर मालिकेसारखीच काल्पनिक जग, गुड् वर्सस ईविलचा सामना इ इ, पण नैतिक विश्व अधिक गुंतागुंतीचे, आणि भयानक. नास्तिकाच्या दृष्टीकोनातून क्रिष्चन उगमकथेचा फेरविचार असे काहींनी या मालिकेकडे पाहिले आहे, पण हा तात्त्विक भाग सोडला तरी पात्र आणि एकूण काल्पनिक जग फारच सुंदर आखले आहे. आत्मा/\"सोल\" या कल्पनेची मस्त हाताळणी.\nरोल्ड् डाल् आवडणार्‍या मुलांना आवडेल असे वाटते.\nवेळेअभावी जे मांडायचं आहे ते थोडक्यात मांडते. चर्चा वाचून एक प्रश्न पडला.\nचिंजंना ही पुस्तके भेट म्हणून द्यायची आहेत का आणि द्यायची असल्यास ११-१२ वर्षांचं हे मूल/मुले कुठे आहे/त\nमुलांसाठी कोणती पुस्तके निवडावी हा प्रश्न अनेकदा पडतो. त्यांची स्वतःची अशी आवड असते, त्यांच्या आसपासची इतर मुले जे वाचतात ते त्यांना वाचायचे असते (गप्पा मारण्यात, वादविवादांत सहभाग हवा म्हणून) आणि जे प्रचलित आहे ते वाचायचे असते. याच बरोबर, इथे आपली आवड असते म्हणजे पुस्तके खरेदी करून देणार्‍याची, आवडीबरोबरच आपले निकषही असतात. (जसे, ११-१२ वर्षाच्या मुलाने ट्वायलाइट सिरिजचे पहिल्या भागापुढले भाग इतक्यातच वाचू नयेत.)\nयाशिवाय, ११-१२ वर्षांची मुले स्वतःला टिनएजर्स समजू लागत असतात (निदान मनातल्या मनात ;-) ) त्यांची आवड किंचित वरचढ झालेली असते असा अनुभव आहे.\nपुस्तकांची निवड हे सर्व पाहून करावी असे मला वाटते.\n११-१२ वर्षांच्या मुलांना आवडतील अशी मी सुचवलेली काही पुस्तके (वेळ मिळेल तशी यादी वाढवेन)\nमाझ्या अनुभवाप्रमाणे या वयातील मुलांना साय-फाय, ऍडवेंचर आणि थ्रिलर वर्गातली पुस्तके अधिक आवडतात. खालील पुस्तके अमेरिकन मुलांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत. शाळेतूनही ती वाचण्यास प्रोत्साहन दिले जाते.\nद हंगर गेम, कॅचिंग फायर, मॉकिंग जे (ट्रिलजी)\nबर्‍याचदा नवीन/ प्रचलित पुस्तके घेताना सोबत मी क्लासिक पुस्तकेही घेते. घरातच असली की वाचायची इच्छा आपसूक होते.\nऍलिस इन द वंडरलँड\n१. लुइ कॅरलचे (चार्ल्ज लुटविज डॉसन) च 'ऍलिसेज़ ऍडवेन्चर्ज़ इन द वंडरलँड'.\n२. हान्ज़ क्रिश्चन अँडरसनच्या परिकथा.\n४. अरेबियन नाइट्स (सॅनिटाइज़्ड)\nक्लासिक पुस्तकांची आवड | हा धागाही उपयोगी आहे.\nहू मूव्हड माय चीझ - फॉर किडस\nमोठ्यांचे हे \"चेंज मॅनेजमेंट\" वरचे पुस्तक गाजलेच आहे. पण लहानांच्या या आवृत्तीमध्ये तीच शिकवण खूप सोपी विशद करून सांगीतली आहे. पुस्तक मस्त आहे. ११-१२ वर्षाच्या वयासाठी योग्य आहे.\nलाफेटेरिआ हे विनोदी कवितांचे पुस्तक मुलांना खूप आवडते. माझ्या मुलीचे खूप आवडीचे पुस्तक आहे. तिला कवितांची गोडी या पुस्तकामुळे लागली म्हणायला हरकत नाही.\nअतिशय सुंदर आणि माहीतीपूर्ण पुस्तक - गिफ्ट ऑफ ऍन ईगल. मी हे पुस्तक खाली ठेवू शकले नाही. गरुडाचे पिल्लू पाळण्याचे खरे कथानक .... अतिशय रोमांचक.\nमुलीला आवडलेले - The Mysterious Benedict Society हे एक पुस्तक आहे (खरी तीन पुस्तके आहेत).\nमुलीने शाळेत वाचलेले -\nतिसरे डायरी ऑफ दी विम्पी किड - मजेशीर आहे. http://www.wimpykid.com/\nअजून विस्तृत नंतर लिहीन.\nअमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.\nडायरी ऑफ दी विम्पी किड - माझ्या मुलीला आवडते.\nसॉरी चित्रा पण मी तुझ्या प्रतिसादाला चुकून पायबंद घातला :(. विस्तृत माहीती अन्य प्रतिसादात लिही आता :(\nआता वाचतो आहे : वानरराजाचा पश्चिमेकडे प्रवास\nआता गंमत म्हणून वाचतो आहे ते पुस्तक :\nजर्नी टु द वेस्ट : द मंकी किंग्ज् अमेझिंग ऍडव्हेन्चर्स् (ऍमॅझॉन दुवा)\nभारतात प्रवास केलेला चिनी भिक्खू श्युआन् चा़न्ग (ह्युएन् सांग) यांने जे प्रवासवर्णन लिहिले आहे (पश्चिमेकडील प्रदेशांबाबत आलेख) त्याचे नुसते निमित्त करून या \"पश्चिमेकडील प्रवास\"मध्ये भन्नाट कपोलकल्पित कथा आहेत.\nयातील प्रमुख पात्र भिक्खू श्युआन् चा़न्ग नसून त्यास प्रवासात मदत करणारा शिष्य \"माकडांचा राजा\" हा आहे. प्रवासातील ठिकाणे निव्वळ कल्पनेतली आहेत. त्यात राक्षस-चेटकिणी-मायावी वादळे वगैरे आहेत.\nवरील दुव्यावर मी वाचत आहे ती आवृत्ती/ते भाषांतर आहे. प्रचंड ग्रंथामधून या भाषांतरकाराने निवडलेला भाग तसा संकुचित आहे. अधिक मोठ्या भाषांतराचा ऍमॅझॉन दुवा येथे बघावा. यातील भाषासुद्धा ११-१२ वर्षांच्या मुलामुलींना समजण्यासारखी आहे.\nधन्यवाद आणि थोडं स्पष्टीकरण\nचिंतातुर जंतू [28 Jul 2011 रोजी 05:44 वा.]\nप्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार. काही पृच्छांची उत्तरं:\nचिंजंना ही पुस्तके भेट म्हणून द्यायची आहेत का आणि द्यायची असल्यास ११-१२ वर्षांचं हे मूल/मुले कुठे आहे/त\nभेट द्यायची आहेत. ज्यांना द्यायची ती मुलं पुण्यात आहेत. पिढ्यानपिढ्या (पेशवाईपासून म्हणायला हरकत नाही) पुण्यात स्थायिक असणार्‍या घरातल्या उच्चविद्याविभूषित उच्चमध्यमवर्गीय आईवडलांची ही मुलं आहेत. आजी-आजोबा साधी रहाणी - उच्च विचारसरणीच्या पिढीचे, आई-वडील ज्ञानप्रबोधिनीचे आणि मुलं आर्थिक-सामाजिक परिस्थितीनुसार आणि जागतिकीकरणोत्तर परिसरानुसार खूप अमेरिकनाळलेली आहेत.\nत्यांची स्वतःची अशी आवड असते, त्यांच्या आसपासची इतर मुले जे वाचतात ते त्यांना वाचायचे असते (गप्पा मारण्यात, वादविवादांत सहभाग हवा म्हणून) आणि जे प्रचलित आहे ते वाचायचे असते. याच बरोबर, इथे आपली आवड असते म्हणजे पुस्तके खरेदी करून देणार्‍याची, आवडीबरोबरच आपले निकषही असतात. (जसे, ११-१२ वर्षाच्या मुलाने ट्वायलाइट सिरिजचे पहिल्या भागापुढले भाग इतक्यातच वाचू नयेत.)\nयाशिवाय, ११-१२ वर्षांची मुले स्वतःला टिनएजर्स समजू लागत असतात (निदान मनातल्या मनात ;-) ) त्यांची आवड किंचित वरचढ झालेली असते असा अनुभव आहे.\nसर्व तंतोतंत लागू होत आहे. भेट देणार्‍या माझी आवड म्हणायची तर ती एवढीच की रंजनमूल्याबरोबर साहित्यमूल्य असावं आणि समकालीन असावं.\nहॅरी पॉटर - वाचलेले आहेत. प्रतिक्रिया तळ्यात-मळ्यात होती. म्हणजे आजूबाजूच्या मुलांइतकी हरखून गेलेली नाही पण हॅरी पॉटर अगदी टाकाऊ नाही अशी होती.\nजुनी/क्लासिक पुस्तकं - आईवडलांकडून त्यांचाच मारा होतो आहे म्हणून मला ती टाळायची आहेत.\nधम्मकलाडूंनी शिफारस केलेली पुस्तकं वाचलेली आहेत.\nडायरी ऑफ अ विम्पी किड - मला वाटलं होतं की याचा वयोगट थोडा लहान आहे, पण माहिती वाचून ठरवेन. (मला डिस्फन्क्शनल कुटुंबं आवडतात) बाकीच्या शिफारशीही रोचक वाटत आहेत. पुन्हा एकदा आभार आणि अजून शिफारशी असतील तर येऊ द्या.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nविम्पी किड हे पुस्तक लेखकाने आधी मोठ्यांसाठी लिहीले होते असे अलिकडेच त्याच्या टाईममधील एका लेखात वाचले. प्रकाशकांनी ते मुलांसाठी लिहीले आहे असे म्हटल्याने ते मुलांचे पुस्तक म्हणून विकले गेले :)\nबाकी दी मिस्टिरीयस बेनेडिक्ट सोसायटी या मुलांना आवडेल असे वाटते. थोडे भय, थोडी अनुकंपा अशा भावना चाळवणारे असे हे चार अनाथ मुलांच्या धाडसाबद्दलचे पुस्तक आहे. देण्याआधी आधी हवे तर तुम्हीच वाचून बघा असे सुचवेन. बहुतेक नक्की आवडावे.\nअजून माझ्या मुलीला आवडलेले पण तुमच्या समकालीन असण्याच्या अटीत न बसणारे पुस्तक म्हणजे दी फँटम टोलबूथ. बरेच जुने आहे - म्हणजे ५० वर्षे जुने. http://www.amazon.com/Phantom-Tollbooth-Norton-Juster/dp/0394820371\n'लॉर्ड ऑफ द रींग'\n'लॉर्ड ऑफ द रींग' देखील उत्तम आहे.\nमाझ्या लहानपणी टोलस्टोय च्या एका पुस्तकातील कथा आठवते 'little match girl', अतिशय उत्तम कथा. (तुम्हाला जुने लेखक नको आहेत हे माहित आहे, तरी एक आठवण म्हणून सांगत आहे)\n'little match girl', अतिशय उत्तम कथा आहे. मी जेव्हा वाचली तेव्हा अंतर्बाह्य हेलावले. मला ती कथा खूपदा आठवते. चिरंतन मूल्य असलेली अतोनात करूण कथा आहे.\nचिंतातुर जंतू [29 Jul 2011 रोजी 05:11 वा.]\nमाझ्या लहानपणी टोलस्टोय च्या एका पुस्तकातील कथा आठवते 'little match girl'\nद लिटल मॅच गर्ल ही हान्स ख्रिस्तिअन अँडरसनची कथा आहे.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nखरेच की, बहुदा माझ्याकडे हे पुस्तक होते म्हणून मला टॉलस्टॉय हा लेखक वाटला.\nधाग्यात काहिच मदत करता येत नसल्याने (खरंतर उगाचंच) खट्टु झालो आहे.\nमाझं वाचन दांडगं नसलं तरी मला नेहमी वाचायला कहितरी लागतं.. त्यामुळे वाचनाशी संबंधित धागा बघुन आनंदाने उघडला.\nमात्र अचानक जाणवले की लहान मुलांनी वाचावे असे हॅरी पॉटर सोडल्यास एकही इंग्रजी पुस्तक डोळ्यासमोर येत नाहि :(\nया धाग्याच्या निमित्ताने माझ्या वाचनाची एक फार मोठी मर्यादा उघडी पडली. (त्याबद्दल आभार :) )\nया वयोगटासाठी मराठी पुस्तकं बरीच माहित आहेत.. मात्र तो चर्चाविषय नाही :(\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nही पुस्तके कोणत्या वयोगटासाठी चालतील, ते मला सांगता येणार नाही. पण फँटसी जॉर मधली मला आवडलेली पुस्तके पुढीलप्रमाणे-\n१- द नेव्हरएंडिंग स्टोरी- मायकेल एंडं (मूळ भाषा जर्मन पण इंग्रजी अनुवाद उपलब्ध)- एक्झॉटिक वाटतील अशा यातल्या कल्पना.\n२- इंकवर्ल्ड ट्रिलजी- कॉर्निलिया फुंकं (मूळ भाषा जर्मन पण इंग्रजी अनुवाद उपलब्ध)- पुस्तकातली पात्रे खर्‍या जगात येतात अशी भन्नाट कल्पना.\n३- द नेम ऑफ धिस बुक इज सिक्रेट- स्युडोनिमस बॉश- नॅरेशन अप्रतिम, हे पुस्तक माझ्या लहानपणी मला वाचायला मिळालं असतं तर, असं वाटून गेलं.\n४- बॅटल ऑफ द सन- जिऍनेट विंटरसन. 'टँगलरेक' याचा हा दुसरा भाग आहे, पण ते वाचलेले नाही. या पुस्तकातही फारच वेगळ्या कल्पना आहेत.\n५- इन्हेरिटन्स सायकल- क्रिस्टोफर पाओलिनी. ह्या ड्रॅगन्स बद्दलच्या पुस्तकमालिकेतलं पहिलं पुस्तक लिहिताना त्याचा लेखकच खुद्द १५ वर्षांचा होता.\nशेरलॉक होम्स, हॅरी पॉटर ही पुस्तके काही वेगळी सुचवायला नकोत.\nइंक्वर्ल्ड ट्रिलजी वरून आठवलं...\nजॅस्पर फोर्ड ची थर्स्डे नेक्स्ट् मालिकावाचली आहे का यातही पुस्तकातील पात्रं \"खर्‍या\" जगात येतात, या जगातल्या काही लोकांना \"बुक् जंपिंग्\" करून पुस्तकांच्या जगात जाता येतं. सगळं काही व्यवस्थित ठेवायला \"लिटररी डिटेक्टिव्\" असतात. थर्स्डे नेक्स्ट् ही अशीच एक साहित्यिक गुप्तहेर असते. नवीन उघडकीला आलेल्या शेक्स्पियर नाटकांच्या प्रती अस्सल आहेत की नाही, या पासून वेगवेगळ्या पुस्तकांतली पात्रं त्यांच्या रेखाटणी प्रमाणेच चालत-बोलत आहेत की नाही हे सगळे पाहत असते.\nपुस्तकं खरंच भन्नाट आहेत्, पण भयानक मजेदार आणि विनोदी. इंग्रजी साहित्याला, एकूणच साहित्य या कल्पनेला, त्याच्यातल्या तन्मय करणार्‍या शक्तीला लिहीलेले एक सुंदर प्रेमपत्र. ज्यांना शेक्स्पियर किंवा १९व्या शतकातले विक्टोरियन साहित्य आवडते त्यांच्यासाठी तर खास् ट्रीट, पण निव्व्ळ विनोदी रहस्यकथा वा फॅन्टसी म्हणून ११-१२ वर्षांच्या मुलांनाही ती आवडण्या सारखी आहेत.\nफोर्ड् यांची अजून अनेक पुस्तके आहेत्, पण मी (अद्याप) वाचलेली नाही.\nद नेम ऑफ दिस बूक इज सिक्रेट\nद नेम ऑफ दिस बूक इज सिक्रेट ही सुद्धा ट्रिलजी आहे वाटतं. चांगली आहे, १०-१२ वयोगटातील मुलांना आवडेल अशी. माझ्या घरी आहेत हे भाग. नक्की घ्यावेत असे. विसरूनच गेले होते.\n\"द नेम ऑफ दिस बूक इज सिक्रेट \" ऍमेझॉनवरून घेते आहे. मुलीने पहीला धडा वाचला (बार्नस अँड नोबल्स) मध्ये आणि तिला आवडला.\nरणजित चितळे [29 Jul 2011 रोजी 08:55 वा.]\nजस्ट विलियम सिरीजची पुस्तकं\nप्रभाकर नानावटी [29 Jul 2011 रोजी 09:58 वा.]\nरिचमल क्रॉम्प्टन या लेखकाचे Just William Series या नावाने ओळखल्या जाणारे 39 पुस्तकांचा संच (1922-1970) उपलब्ध असल्यास आजही या वयातील मुला-मुलींच्या हाती देणे योग्य ठरेल.\nJ. R. R. Tolkien चे लॉर्ड ऑफ द रिंग्स या जाडजूड पुस्तक वाचायच्या अगोदर याच लेखकाचे Hobbit पासून सुरुवात केल्यास मुलं आवडीने वाचतील.\nधन्यवाद आणि अजून काही प्रश्न\nचिंतातुर जंतू [29 Jul 2011 रोजी 15:17 वा.]\nसुचवलेली काही पुस्तकं कोपर्‍यावरच्या 'इंडी' दुकानात सापडली. काही मागवली आहेत. याशिवाय इतर काही लेखकांची नावं मिळाली आहेत. त्यांविषयी काही माहिती/मतं मिळाली तर आवडेल.\nआता मला पडलेला एक मूलभूत प्रश्नः\nमंकी किंग आणि विम्पी किड असे एखाददुसरे अपवाद सोडता बाकी बरीचशी पुस्तकं ही फार गडद छटेतली वाटतात ('डार्क'). आनंदी, गंमतशीर, गोड असं फारसं काही आढळत नाही. 'आउटसायडर्स', 'हंगर गेम' किंवा वर माझ्या यादीत असलेली काही पुस्तकं तर ३०-३५ वर्षांपूर्वी प्रौढांसाठीच्या पुस्तकांत गणली गेली असती. याबद्दल हरकत अर्थात नाही (कारण मुलांना ती आवडतात हे वास्तव आहे), पण मग मला असा प्रश्न पडला की मुलांचं जग आता अधिक गडद झालं आहे म्हणून अशी पुस्तकं त्यांना आवडतात का की त्यांच्या आवडी पूर्वीहून अधिक प्रौढ झाल्या आहेत की त्यांच्या आवडी पूर्वीहून अधिक प्रौढ झाल्या आहेत की यामागे काही वेगळं कारण आहे की यामागे काही वेगळं कारण आहे जर वयोगट किंचित खालपर्यंत नेला (८ ते १२ वर्षं) तर काही फरक पडेल का\nअसो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि अजून थोडी हलकीफुलकी पुस्तकं सुचवता आली तर कृपया सुचवावी, ही विनंती.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nआउटसायडर्स आणि हंगर गेम्स\nमग मला असा प्रश्न पडला की मुलांचं जग आता अधिक गडद झालं आहे म्हणून अशी पुस्तकं त्यांना आवडतात का की त्यांच्या आवडी पूर्वीहून अधिक प्रौढ झाल्या आहेत की त्यांच्या आवडी पूर्वीहून अधिक प्रौढ झाल्या आहेत की यामागे काही वेगळं कारण आहे\nआय ऍम नं ४, ट्वायलाइट या पेक्षा कमी गडद आहेत ही पुस्तके असे आपले मला वाटते. :-)\nमला जेव्हा माझ्या मुलीने हंगर गेम्सची रूपरेषा सांगितली तेव्हा मला ती फारशी आवडली नव्हती. (\"कै च्या कै काय वाचता तुम्ही पोरं\" असा प्रश्न मी विचारला होता.) आउटसायडर्स तर तिला शाळेतून वाचायला लावले होते. त्याचा गोषवारा तर आणखीच \"बोल्ड\" वाटला. म्हणूनच मी म्हटले की मुले ११-१२ वर्षांची असली तरी त्यांना आपण टीनएजर्स झालो आहोत असे वाटते; वाचन १४-१५ वर्षांच्या मुलांचे चालते. तसेच आपली आवड आणि त्यांची आवड (किंवा निकष) हे सारखे नाहीत.\nत्यांच्या आवडी आपण आपल्या त्या वेळच्या आवडींशी मॅच करू शकत नाही. त्यांना मिळणारे एक्सपोजर (मराठी गंडलंय, माफ करा) इतकं अधिक आहे की त्यांच्या आवडी वेगळ्या असणे अगदी शक्य आहे.* एक उदा. म्हणून आपल्या लहानपणी येणारे चित्रपट आठवा, आता येणारे आठवा. हेच गाण्यांबाबत. दृकश्राव्य माध्यमे अधिक प्रौढ झाली आहेत हे नाकारता येत नाही.\nएकंदरीत माझा अनुभव असा आहे की मुले सर्वसाधारणतः आपल्या वयापेक्षा २-३ (कदाचित ३-४) वर्षांनी अधिक असणार्‍या साहित्यात अधिक रूची घेतात. एखाद्या १३-१४ वर्षांच्या मुला/ मुलीला विचारा की \"तुला हॅना मॉन्टॅना (पात्र किंवा शो; जे ट्वीनेजर्ससाठी बनवलं गेलं आहे.) आवडते का\" ते तुमच्याकडे तिरस्काराने पाहून \"आर यू किडींग मी\" ते तुमच्याकडे तिरस्काराने पाहून \"आर यू किडींग मी\" असे नक्की विचारतील पण हाच प्रश्न एखाद्या ८-९ वर्षांच्या मुलाला हाच प्रश्न विचारा; उत्तर \"हो\" किंवा \"नाही\" असे येण्याची शक्यता अधिक आहे.\nजर वयोगट किंचित खालपर्यंत नेला (८ ते १२ वर्षं) तर काही फरक पडेल का\nद नेम ऑफ दिस बूक इज सिक्रेट हे माझ्यामते हलके फुलके पुस्तक आहे. (नक्की आठवत नाही, घरी विचारून सांगेन किंवा अर्चना सांगू शकतील.) मला त्या पुस्तकाची आठवण झाली नाही कारण बहुधा वयाच्या १० वर्षी ते आमच्याकडे वाचले गेले होते.\n* खरेतर मुले वाचतात का हाच एक मोठा प्रश्न आहे. (वाचते बॉ माझी लेक कधीतरी, काहीतरी) पण टीव्ही, आयपॉड, आय पॅड, वी, एक्सबॉक्स, डीएस आणि हो ते टकाटक टकाटक एसएमएस पाठवणे वगैरे करून वाचायला वेळ उरतोच कधी\nचिंतातुर जंतू [29 Jul 2011 रोजी 17:45 वा.]\nत्यांच्या आवडी आपण आपल्या त्या वेळच्या आवडींशी मॅच करू शकत नाही. त्यांना मिळणारे एक्सपोजर (मराठी गंडलंय, माफ करा) इतकं अधिक आहे की त्यांच्या आवडी वेगळ्या असणे अगदी शक्य आहे.\nहे खरंच आहे आणि म्हणूनच अशी पुस्तकं यादीत येण्याविषयी हरकत नाहीच (उलट तसं न करणं वास्तवाशी फारकत घेणं होईल) म्हणून मी 'हंगर गेम्स' आणि 'आऊटसायडर्स' काल घेऊनही टाकली. पण मग हलक्या-फुलक्यातलं मुलांना काय आवडतं असा प्रश्न पडला, हे मात्र खरं.\nजर वयोगट ८ वर्षांपर्यंत खाली नेला तर कोणती पुस्तकं 'आत' घ्याल ते थोडं विस्तारानं नक्की सांगा.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nतुमची बॅग अजून नक्की हलकीच आहे का\nऑन अ सीरीयस नोट, मुलांना सगळ्या प्रकारची पुस्तके वाचू द्यावीत. लहानपणी मी फास्टरफेणे आवडीने वाचत असे. त्याप्रकारचे धाडस मला मी सुचवलेल्या मीस्टीरीयस बेनेडिक्ट सोसायटीत सापडले. पुस्तक भलतेच पकड घेणारे आहे. ते वाचताना आपण जड, अर्थबंबाळ वाचतो आहोत असे मुलांना वाटायची वेळ येणार नाही बहुतेक. तरी मोठ्यांना आणि मुलांना अर्थ जाणवतील पण अंगावर येणार नाहीत. निदान ११-१२ वर्षाच्या भरपूर वाचायची आवड असलेल्या मुलांना तरी येणार नाहीत.\nतुम्ही वयोगट ८-१० असा आणलात तरी वरील दोन पुस्तके आमच्या मुलीने ९ व्या वर्षी वाचलेली आहेत. (योलेनचे सोडून, ते दहाव्या वर्षी शाळेत वाचलेले आहे.)\nBeverly Cleary ची रमोना सीरीज छान आहे.\nभारतातल्या मुलांनी लहानपणी डॉ. सूस वाचलेले असते का याची मला कल्पना नाही, पण नसल्यास थोडी लहान मुलांची वाटली तरी डॉ. सूसची काही पुस्तके वाचावीत असे मला वाटते.\nकवितांमध्ये हे पुस्तक आमच्याकडे आहे. फारच छान कविता आहेत.\n\"द क्यूरियस इन्सिडन्ट ऑफ द डॉग इन् द नाइटटाईम\" हे पुस्तक मी वाचलेले आहे.\nपुस्तकात आख्यान सांगणारे पात्र म्हणजे एक ऍस्पर्गर, किंवा त्याहून अधिक गंभीर असा, ऑटिझम असलेला मुलगा आहे. अनेक बाबतीत हा मुलगा हुशार आहे. परंतु अन्य व्यक्तीच्या दृष्टिकोनातून जगाकडे बघण्याचे त्याचे भावनिक इंद्रिय अधू असते. स्वार्थासाठी का होईना, हे कौशल्य आपापसात व्यवहार करताना जरुरीचे असते.\n\"पण कुत्रा भुंकला नाही, ही बाब विचित्र आहे, कळीची आहे\" अशा धर्तीचा शरलॉक होल्म्सच्या एका कथेतील* संवाद आहे. तो या कादंबरीच्या नावाचा संदर्भ आहे.\nकुत्रा कोणी मारला त्याच्या रहस्याचा उकल - हे आख्यान सांगणार्‍या पात्राच्या दृष्टीने कादंबरीचे प्रमुख कथानक आहे. पण वडील, आई आणि शेजारी यांच्या वर्तनाचा भावनाशून्य पंचनामा मुलगा देतो. त्याच्या रहस्यभेदाच्या कथानकात सुसंबद्ध असलेले हे तपशील व्यक्तीची आंतरिक प्रेरणा शोधणार्‍या आपल्या दृष्टीने कमालीचे गोंधळलेले वाटतात. तशा आख्यानातून ती तुटक पात्रे भावनांसकट निर्माण करणे, त्यांची आंतरिक प्रेरणा तुकड्यांच्या कोड्यासारखी स्वतःसाठी समजून घ्यायची, हे वाचकाने उकलण्यासाठीचे रहस्य आहे.\n११-१२ वर्षांच्या मुलासाठी हे पुस्तक सुयोग्य आहे.\n(त्या वयात मी फॉल्कनरचे \"द साउंड अँड द फ्यूरी\" वाचायचा प्रयत्न केला होता. सपशेल फसलो होतो. त्या अभिजात कादंबरीऐवजी ही वाचायला हवी होती. मग पुढे कधीतरी \"साउंड अँड फ्यूरी\" उचलायचा प्रयत्न करायला हवा होता.)\n(चिंज : माझ्याकडची प्रत उद्यापर्यंत शोधायचा प्रयत्न करतो.)\nचिंतातुर जंतू [29 Jul 2011 रोजी 17:49 वा.]\nमला कथा आठवत नव्हती, पण पुस्तकाचं नाव वाचताच होम्सचा संदर्भ लागला होता. स्वतः होम्सला Asperger's असण्याची शक्यता पूर्वी वाचल्याची आठवते, त्यामुळेदेखील पुस्तक रोचक वाटतं आहे. एकंदरीत माझ्या निकषांत पुस्तक फिट्ट बसेल असं आता तरी वाटतं आहे.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nमुलांना क्रिकेटचे प्रेम असेल तर वुडहाऊसचे 'माईक' कदाचित आवडावे. मला साधारण १४-१५ च्या वेळी आवडले होते.\n'वाचु आनंदे' भाग १-४ ही पुस्तके मराठी साहित्याची ओळख करुन देण्यास फार छान आहेत.\nजरी ती मुले कितीही (तथाकथित) 'अमेरिकनाळलेली' असली तरी त्यांना तुम्ही मराठी पुस्तके न देण्याचे कारण काय असावे\nत्यांना मराठी वाचताच येत नाही की त्यांनी मराठी वाचलेले त्यांना (व / किंवा) त्यांच्या घरच्यांना आवडत नाही\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\n'मराठी' प्रश्नाचं सोपं उत्तर\nचिंतातुर जंतू [01 Aug 2011 रोजी 18:33 वा.]\nज्या पार्श्वभूमीच्या कुटुंबांविषयी ही मागणी आहे त्यांना मराठी पुस्तकांच्या शिफारशीसाठी माझी गरज नाही. 'वाचू आनंदे', फास्टर फेणे वगैरेंचा कधीच फडशा पाडून झालेला आहे. इंग्रजीतल्या अभिजात साहित्याविषयीही हेच म्हणेन. समकालीन परकीय साहित्याविषयी मात्र बाहेरून अशी मदत लागते. उदा. अमेरिकास्थित अनेकांनी आपापल्या मुलांच्या अनुभवांवर आधारित जी पुस्तकं धाग्यात वर सुचवलेली आहेत ती या मुला-पालकांना परिचित नाहीत.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nभारत् -भारती पुस्तक माला\nकाही संस्कारक्षम साहीत्य् वाचायचे असेल् तर भारत-भारती ची पुस्तके हिन्दी , इन्ग्रजी आणि मराठीत् देखिल उपलब्द्ध् आहेत्.\nया पुस्तकांच्याद्वारे काही महान् भारतीयांची ओळख करुन् देण्यात् आली आहे. ( काही नावे मराठी लोकाना अपरी चीत् आहेत् जसे की.. राणी चेनम्मा, नारायण् गुरु, इत्यादी ) एकूण् ५०० महान् भारतीलय् लोकांची चरित्रे या मालिकेद्वारे उलालब्ध् आहे.\nप्रकाशक् बंगळूर् चा आहे.\nपुस्तके अमेरीकेत् हवी असतील् तर् - tabhaym@rediffmail.com याना मेल् करा.\nआपणांस् आहे मरण / म्हणून राखावे बरवे पण //\nमुलांच्या पुस्तकांतल्या गडद छटा\nचिंतातुर जंतू [10 Aug 2011 रोजी 21:08 वा.]\nआता मला पडलेला एक मूलभूत प्रश्नः\nमंकी किंग आणि विम्पी किड असे एखाददुसरे अपवाद सोडता बाकी बरीचशी पुस्तकं ही फार गडद छटेतली वाटतात ('डार्क'). आनंदी, गंमतशीर, गोड असं फारसं काही आढळत नाही. 'आउटसायडर्स', 'हंगर गेम' किंवा वर माझ्या यादीत असलेली काही पुस्तकं तर ३०-३५ वर्षांपूर्वी प्रौढांसाठीच्या पुस्तकांत गणली गेली असती. याबद्दल हरकत अर्थात नाही (कारण मुलांना ती आवडतात हे वास्तव आहे), पण मग मला असा प्रश्न पडला की मुलांचं जग आता अधिक गडद झालं आहे म्हणून अशी पुस्तकं त्यांना आवडतात का की त्यांच्या आवडी पूर्वीहून अधिक प्रौढ झाल्या आहेत की त्यांच्या आवडी पूर्वीहून अधिक प्रौढ झाल्या आहेत की यामागे काही वेगळं कारण आहे\nयाच विषयावर वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये काही महिन्यांपूर्वी एक लेख आला होता आणि त्यावर इंग्रजी आंतरजालात प्रतिक्रियांचा खच पडला, असं नुकतंच वाचनात आलं. या धाग्याच्या अनुषंगानं लोकांना ते मुळातून वाचायला कदाचित आवडेल म्हणून काही दुवे देत आहे:\nमूळ लेखः डार्कनेस टू व्हिजिबल\nगार्डिअनच्या पुस्तक विभागात यावर व्यक्त झालेली काही मतं इथं वाचता येतीलः\nया संदर्भात ट्विटरवर #YASaves हा टॅग काही काळ 'ट्रेंडिंग' होता. त्यावरही शोध घेता येईल.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/trackerblogger/", "date_download": "2018-04-27T04:56:20Z", "digest": "sha1:HU2HKOK2OKQJ6633ACPY7PZVKS3YONGJ", "length": 15630, "nlines": 247, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ट्रेकर ब्लॉगर | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nयेता जावळी, जाता गोवळी\nहिमालय-आल्प्स-रॉकी पर्वतरांगांमध्येही नाही, असं विलक्षण काही आमच्या ‘जावळी’च्या ट्रेकमध्ये गवसलेलं.\n३१ डिसेंबरची पार्टी म्हणजे आजच्या पिढीचा जिव्हाळ्याचा विषय\nगावात भैरोबाच्या देवळाशी बसलेल्या मंडळींनी दादांना चांगलेच फैलावर घेतले.\n‘वाडी जैतापूर’ हे महिपतगडाच्या पायथ्याचे एक गाव.\nसह्य़ाद्रीच्या डोंगररांगा हाडाच्या ट्रेकर्सना नेहमीच साद घालत असतात.\nरतनगडाचे आणि डावीकडे डोलबारी रांगेतल्या माझ्या दोन भावंडांचे, मोरा-मुल्हेरचे पहिले दर्शन होते.\nहरिश्चंद्रगड हा दुर्ग भटक्यांचा आवडता किल्ला. या उभ्या आडव्या पसरलेल्या गडावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत.\nकधी कधी ठरवलेल्या डोंगरवाटेने भटकंती करता येत नाही. पण ती वाट मनात दडून बसलेली असते.\nठाण्याहूनच सुरू होणारा प्लान आखला. पहिल्या दिवशी ठाणे-घोटी-अकोले सिद्धेश्वर आणि मुक्काम असा इरादा होता.\nफडताडासाठी पूर्ण तयारीने गेलो होतो, पण फडताडाचा नव्हे तर पालखीचा योग होता.\nमाथ्यावरच्या तांबूस मातीत उमलणारा नवनिर्मिताचा हुंकार कोंबाकोंबातून ऐकू येत होता.\nपावसाळा जसजसा मुरत जातो तसतसं निसर्गाचं रूपडंही बदलत जातं.\nपुण्याच्या अगदी जवळ पाठमोऱ्या ताम्हिणी घाटाजवळ वसलेल्या अंधारबनच्या दाट जंगलातली ही मनमुराद भटकंती वाचणाऱ्या कुणालाही पाठीला सॅक लावून घराबाहेर पडावं आणि डोंगरदऱ्यात मस्त भटकावं, असं वाटल्यावाचून राहणार नाही.\nकेवळ कास पठारावरच नाही, तर सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यात अनेक ठिकाणी या दिवसांत निसर्गाचा पुष्पोत्सव सुरू असतो.\nडोंगर भटकंतीत डोंगर चढाई ही कष्टदायक असतेच. पण कधी कधी एखाद्या घाटवाटेची उतराईदेखील तुमची परीक्षा पाहते. अशाच एका घाटवाटेच्या उतराईचा हा अनुभव...\nसुतोंडा किल्ल्यावर एवढय़ा संख्येने असलेली पाण्याची टाकी, त्यांच्यावरचे ते लेणीसदृश्य खोदकाम बघून अचंबित व्हायला होते.\nरायरेश्वरच्या पायथ्यापासून ते महाबळेश्वरच्या माथ्यापर्यंत अखंड तंगडतोड करताना घामटं निघतं खरं, पण सह्य़ाद्रीच्या अंगाखांद्यावर वावरल्याचा जो अनुभव मिळतो, त्याला कशाचीच तोड नाही.\nसह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भटकताना केवळ गडकिल्लेच नाहीतर मावळातल्या घाटवाटा, लेणी, गिरीस्थळं, जुनी राऊळं, देवराया असं बरंच काही खुणावू लागतं. ही समृद्धी मिरवणाऱ्या आंदर मावळातल्या पाऊलखुणा..\nआमचा कळसूबाई ट्रेक करायचा ठरला तो अपघातानेच. म्हणजे ठाकूरवाडी ट्रिपचा बेत फिक्स व्हायच्या मार्गावर होता, फेसबुकवर एका ट्रेकिंग ग्रुपने तयार केलेल्या इव्हेंटवरून आमच्यात प्रस्तावना सुरूही झाली होती.\nएखादा दिवस अविस्मरणीय ठरणार असेल तर त्या दिवसाच्या अगदी पहिल्या क्षणापासूनच काहीतरी भन्नाट घडायला सुरुवात होते. आंबे बहुला गावातल्या त्या दिवसाची सुरुवात फारच इंटरेस्टिंग होती.\nनिरभ्र आकाशाच्या कॅनव्हासवर जांभळ्या- गुलाबी रंगांची उधळण, त्या रंगपंचमीत स्वत:ला चिंब भिजवणारे कळसूबाई, अलंग-मदन- कुलंग, संध्याकाळचा गार वारा आणि आयपॉडवर लतादीदींच्या स्वर्गीय आवाजातलं ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’..\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://atakmatak.blogspot.com/2008/02/blog-post.html", "date_download": "2018-04-27T04:29:55Z", "digest": "sha1:EB5VKOCDTPYYQI3RNLVFCT5I4FLC2RV6", "length": 7101, "nlines": 149, "source_domain": "atakmatak.blogspot.com", "title": "अटकमटक: यादों की बारात (मराठी)", "raw_content": "\nमराठी मैत्रं… यत्र, तत्र, सर्वत्र\nयादों की बारात (मराठी)\nकाय दिवस होते ना ते शाळकरी वयाचे\nपाखरांमागे धावताना फुलपाखरू होण्याचे…\nसकाळ, दुपार, संध्याकाळ..वेगवेगळ्या तासांचे\nआनंद, कंटाळा, मस्ती अशा भाव आणि भावनांचे\nगणिताच्या पायाचे, कवितेच्या झुल्यांचे\nटोपणनावांनी हाक मारून सगळ्यांना बोलवायचे\nदंगा-मस्ती करताना तहान-भूक विसरायचे\nतसे निरागस होते दिवस पण बिलंदरही बनायचे\nगृहपाठ नाही केला तर, “वही विसरलो” सांगायचे… २\nपाठीवरच्या धपाट्याने अपमानित व्हायचे\n“लहानपण देगा देवा”, अग्गदी खोटं वाटायचे\nचांगलं काही केलं तर करडे डोळे निवळायचे\nतीच पाठ, तोच हात.. अभिमान मिरवायचे… ३\nमधल्या सुट्टीचे खेळ, आधीच्या तासांना ठरवायचे\nरडीचा डाव खेळला तर कडकडून भांडायचे\nसुट्टी संपण्याआधी मात्र सगळं विसरून जायचे\nआपल्या डब्यांची बिनधास्त वाटावाटी करायचे… ४\nआवडीच्या तासाला अगदी मनापासून रमायचे\nनाटकाच्या तालमींना सगळ्यांआधी पोचायचे\nमुलामुलींनी एकमेकांशी बोलणेही टाळायचे..पण\nअर्ध्या कळत्या वयातले स्वप्नं रेशमी गुंफायचे… ५\nकिती धन गोळा करतोय, तेव्हा नाही समजायचे\nअजून काय घेऊ शकू, तेही नाही उमगायचे\nपण खरंच… काय दिवस होते ना शाळकरी वयाचे\nपाखरांमागे धावताना फुलपाखरू होण्याचे…\nपाखरांमागे धावताना फुलपाखरू होण्याचे… ६\nपाठीवरच्या धपाट्याने अपमानित व्हायचे\n“लहानपण देगा देवा”, अग्गदी खोटं वाटायचे\nचांगलं काही केलं तर करडे डोळे निवळायचे\nतीच पाठ, तोच हात.. अभिमान मिरवायचे..\nसंदीप किती सुरेख कविता लिहीतोस तू. खरच खूप छान आहेत. मिसळपाववरल्या अनुवादामुळे मला हा ब्लॉग कळला. छानच आहे. - नरेंद्र गोळे २००८०५२३\nशादी से पहले और शादी के बाद\nयादों की बारात (मराठी)\nइदं न मम (1)\nभावले मना…सांगावे जना (24)\nस्टँड अप कॉमेडी झलक \nब्लॉग माझा स्पर्धेचे विजेते\nसंपर्क : थेट भेट\nनवीन लेखनाची सूचना :\nसर्व हक्क सुरक्षित © -- http://www.atakmatak.blogspot.com ह्या ब्लॉगवरील, संदीप चित्रे ह्यांनी लिहिलेल्या साहित्याचे, सर्व हक्क सौ. दीपश्री संदीप चित्रे ह्यांजकडे सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://brighemantmahajan.blogspot.com/2011/04/", "date_download": "2018-04-27T04:15:16Z", "digest": "sha1:WLEAGAX7HU5H2GCKITT6EF526ZZEQFP3", "length": 74396, "nlines": 532, "source_domain": "brighemantmahajan.blogspot.com", "title": "BRIG HEMANT MAHAJAN NATIONAL SECURITY: April 2011", "raw_content": "\nपोलिसांनीच अत्याचार, बलात्कार केल्याच्या सात घटना घडल्या आहेत\nपोलिसांनीच अत्याचार, बलात्कार केल्याच्या सात घटना घडल्या आहेत. कोल्हापूर - जिल्हा पोलिसप्रमुख यशस्वी यादव यांची येत्या 48 तासांत अन्यत्र बदली करून प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांवरील अत्याचाराची चौकशी करावी. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत दिला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या नाशिकच्या अतिरिक्त पोलिसप्रमुख मैथिला झा यांची कार्यशैली वादग्रस्त असल्याने त्यांच्याऐवजी दुसऱ्या ज्येष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.गेल्या वर्षी राज्यात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडल्या असून त्याची जबाबदारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्वीकारावी किंवा राजीनामा द्यावा. या प्रकरणात गुंतलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांवर अत्याचार प्रकरणासंबंधी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे आज कोल्हापूरला आले. त्यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र निटूरकर, जिल्हा पोलिसप्रमुख यशस्वी यादव यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची माहिती घेतली.श्री. खडसे म्हणाले, \"\"महाराष्ट्रातील कायदा व सुवस्था संपूर्ण ढासळली असून राज्य बिहारपेक्षा खालच्या क्रमांकावर गेले आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीत राज्यात गेल्या वर्षी 1585 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनीच अत्याचार, बलात्कार केल्याच्या सात घटना घडल्या आहेत. कोल्हापुरातही प्रशिक्षणार्थी महिला पोलिसांवर अत्याचार केल्याच्या तक्रारी आल्या आहे. अत्याचारित महिला पोलिसाने मला यासंबंधीची माहिती दिल्यावर मी लगेचच पोलिस महासंचालक व जिल्हा पोलिसप्रमुखांना सूचना दिल्या होत्या. त्यावेळी लेखी तक्रार नसल्याने चौकशी करता येत नसल्याचे सांगण्यात आले होते. वास्तविक वरिष्ठांनी तोंडी तक्रारीवर चौकशी करायला हवी होती. प्रशिक्षणार्थींना अपवाद वगळता ड्यूटी देऊ नये, असे शासनाचे धोरण आहे. परंतु या ठिकाणी महिला प्रशिक्षणार्थींना बंगल्यावर ड्यूटी लावल्याचे दिसते. हे आदेश कोणी दिले याचा शोध घ्यावा.''चौकशीसाठी नियुक्त केलेल्या अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख मैथिली झा यांची कार्यशैलीच वादग्रस्त आहे. नाशिक येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याला त्यांनी स्थगिती घेतली आहे. त्यांची कार्यशैली वादग्रस्त असल्याने त्यांच्याकडे ही चौकशी द्यायला नको होती, असेही श्री. खडसे यांनी सांगितले.चौकशी निष्पक्ष व्हायची असेल तर संशयाची सुई असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करावी. खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी अकरा महिला पोलिसांवर अत्याचार केल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घेऊन तपास करावा. खासदार मंडलिक यांनीही त्यांच्याकडे असलेली माहिती पोलिसांना द्यावी. पोलिसांकडून निष्पक्ष चौकशी होईल अशी शक्‍यता नाही त्यामुळे सामाजिक संघटनेचा महिला प्रतिनिधी घ्यावा. चौकशी कमीत कमी कालावधीत पूर्ण करावी, अशा मागण्याही श्री. खडसे यांनी केल्या.शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी संवेदनाहीन पद्धतीने सुरू आहे. प्रशिक्षणाच्या ठिकाणी समिती असणे आवश्‍यक आहे. या ठिकाणी श्रीमती मकवाना या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती होती, असे सांगण्यात आले असले तरी त्यात सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश नाही. त्यामुळे तक्रार नोंदवण्याची यंत्रणाच नाही. केवळ गर्भपात झाला नाही म्हणजे महिलांवर अत्याचार झाला नाही असे होत नाही. लैगिक शोषण झाले असण्याची शक्‍यता आहे. सामाजिक संघटनांच्या काही महिलांची नावे दिली असून त्यांच्यापैकी दोन महिलांचा समावेश चौकशी समितीत करावा. सरसकट सर्व महिलांची बदनामी होणार नाही याची खबरदारी घेत या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. जिल्हा पोलिसप्रमुख यशस्वी यादव यांच्या भोवती संशयाची सुई असल्याने त्यांना 48 तासांत हलवून चौकशी करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही डॉ. गोऱ्हे यांनी दिला. यावेळी आमदार गिरीष बापट, आमदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार संभाजीराव पोवार, नीता केळकर आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिक्रिया ऐसे पोलीस अधिकारी को रस्ते पे लाकर मारणा चाहिय. कोल्हापूर मी हुये एस घटना से सरकार ने कूच तो शीख लेणी चाहिये. दोषी को नोकरी से निकालना चाहिये. इस घटना से हमारी संस्क्रती कि हार हो गयी ही. महिला को उनका आदिकर देणा चाहिये वैसे उनोने भी चीनाना चाहिये. पोलीस वाले असली पण मजा करत असतील असे वाटले नवते स्वत:च्या च दिपार्त्मेंत मधल्या स्त्रियांना हे मुन्नी आणि शीला समजतात , यांच्या \"दरबारात\" दाद मागायला जाणार्या असहाय स्त्रियांना हे काय करत असतील कुणास ठावूक पण काय करणार आपण गरीब असहाय लोक आहोत आणि हे राजे आहेत , ब्रिटीशांची गुलामगिरी परवडली पण स्वकियांकडून शोषण नको कारण गुलाम गिरी मध्ये मान खाली घालून तरी जगता येत होते आता अक्षर्श: आपली अवस्था उकिरड्यावर फेकलेल्या अर्भाकांसारखी आहे\nNAXALISM नक्षलवाद्यांच्या 'प्रपोगंडा युनिट्‌स'चा शोध सुरू\nनक्षलवाद्यांच्या 'प्रपोगंडा युनिट्‌स'चा शोध सुरू सकाळ वृत्तसेवा पुणे - नक्षलवाद्यांच्या \"प्रपोगंडा युनिट'चे जिल्ह्यातही अस्तित्व दिसून आल्यामुळे दहशतवादविरोधी पथकाबरोबरच (एटीएस) पुणे पोलिसांनीही जोरदार तपास मोहीम हाती घेतली आहे. शहरातील विविध पोलिस यंत्रणांना सुमारे चौदा महिन्यांत नक्षलवाद्यांच्या संभाव्य कारवायांबाबत 16 \"ऍलर्ट' मिळाले आहेत. नक्षलवाद्यांना विविध मार्गांनी सहानुभूती दाखविणाऱ्यांचा शोध घेण्यास पोलिस यंत्रणांनी प्रारंभ केला आहे. नक्षलवाद्यांशी संबंधितांवर \"एटीएस'ने पिरंगुटमध्ये कारवाई केली आहे. त्यांनी विणलेले जाळे कसे होते, त्यात कोण सहभागी होते, त्यांना कोणाची मदत आहे, याबाबत जोरदार तपास सुरू आहे. पुणे पोलिसांनीही \"नक्षल सेल' एक वर्षापूर्वी सुरू केला आहे. जहाल नक्षलवादी पुण्यात येत असल्याचे अद्याप उघड झालेले नाही. मात्र, त्यांच्याशी संबंधित काही जण पुण्यात वावरत असावेत, असा पोलिस यंत्रणांचा दाट संशय आहे. या पार्श्‍वभूमीवर, दहशतवादविरोधी पथकाकडूनही तपास मोहीम सुरू आहे, असे विभागाचे येथील प्रमुख सहायक आयुक्त विनोद सातव यांनी नमूद केले. \"नक्षल सेल'कडूनही शहरात तपासणी मोहीम सुरू आहे, अशी माहिती शहर पोलिसांच्या विशेष शाखेचे निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी दिली. विशेष सेलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना गुरुवारी सादर करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या या सेलमध्ये पोलिसांची संख्या कमी आहे. नक्षल कृत्यांना सक्रिय पाठबळ देणाऱ्या त्यांच्यातील एका गटाचे मुंबई, नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक आदी प्रमुख शहरांत अस्तित्व आहे. संघटनेला आर्थिक रसद पुरविण्यासाठी काही उद्योगपती, व्यावसायिक यांच्याकडून हा गट पैसे गोळा करतो. तसेच नक्षल कृत्यांचे समर्थन करणारे विचार युवकांमध्ये पसरविण्यासाठी हे \"प्रपोगंडा युनिट' कार्यरत असते, अशी पोलिसांची माहिती आहे. हैदराबाद पोलिसांनी पुण्यातून तीन वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांशी संबंधित एका दांपत्याला अटक केली होती. तसेच पुणे-मुंबईमध्ये नक्षलवाद्यांच्या काही गटांतील सक्रिय सदस्यांचा वावर असतो, असेही अधिकृत सूत्रांनी नमूद केले. या संदर्भात गेल्या वर्षी जानेवारीपासून या वर्षी एप्रिलपर्यंत एकूण 16 \"ऍलर्ट' केंद्रीय व राज्य स्तरीय यंत्रणांकडून पुण्यातील पोलिस यंत्रणांना मिळाल्याचे सांगण्यात आले. \"ऍलर्ट' मिळाल्यावर त्याची खातरजमा केली होती. मात्र, पहिल्यांदाच \"अशा ऍलर्ट'नुसार कारवाई झाली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचे सहानुभूतीदार, त्यांना आर्थिक मदत करणारे, वैचारिक पाठबळ देणाऱ्या व्यक्ती, संघटना यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. प्रतिक्रिया आणि पवारांच्या \"प्रपोगंडा युनिट' सकाळ चे काय कुठलाही विचार दडपून टाकणे चूक आहे. अगदी आपल्याला कितीही चुकीचा वाटला तरी. पण तुम्ही सकाळ विरुद्ध लिहून बघा कसे दडपून टाकतात ते. लोकांना आपल्या आशा आकांक्षा सनदशीर मार्गाने पूर्ण होऊ शकत नाहीत असे लक्षात आले तर ते नक्षलवाद, दहशतवाद अशा गोष्टींकडे वळतात. पण देशाची एवढी वाट लागली आहे पण मुठभर सत्तेत किवा सत्तेशी संबंधित असलेल्या लोकांना ते कळत नाहीये.गडचिरोलीतील नक्षलवादाचा प्रश्‍न फक्त पोलिस भरती करून संपणार नाही, तर त्या भागाच्या विकासासाठी सामुदायिक प्रयत्नही व्हायला हवेत, अशी अपेक्षा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुरुवारी (ता. दहा) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.हसन अलीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरू असून पोलिसांकडे त्यांच्या संदर्भातला तपास करण्याच्या सूचना आलेल्या नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. देगलूरला जाण्यासाठी गुरुवारी सकाळी गृहमंत्री पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांचे नांदेडच्या विमानतळावर आगमन झाले. या वेळी पत्रकारांशी त्यांनी वार्तालाप केला. श्री. पाटील म्हणाले, की गेल्या वर्षी बाराशे पोलिसांची भरती करण्यात आली. आणखी यंदा पोलिस भरती करण्यात येणार असून भरतीला गडचिरोलीतील युवकांचा चांगला प्रतिसाद आहे. मात्र तेथील नक्षलवाद हा केवळ पोलिस भरती करून प्रश्‍न सुटणार नाही. शिक्षणही महत्त्वाचे आहेत. या भागात चांगले शिक्षक मिळाले पाहिजेत. ती कमतरता भरून काढली पाहिजे. आजकालचे तरुण अधिकारी गडचिरोलीला जायला तयार होत नाहीत. त्यांच्यात ही मानसिकता नाही, ही चिंतेची बाब आहे. त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. नवीन फौजदारांची भरती करण्यात आली मात्र त्यांचीही तिथे जाण्याची तयारी होत नाही. त्यामुळे त्या भागातील पदवीधारक पोलिस शिपायांना परीक्षेद्वारे बढती देता येईल काय कुठलाही विचार दडपून टाकणे चूक आहे. अगदी आपल्याला कितीही चुकीचा वाटला तरी. पण तुम्ही सकाळ विरुद्ध लिहून बघा कसे दडपून टाकतात ते. लोकांना आपल्या आशा आकांक्षा सनदशीर मार्गाने पूर्ण होऊ शकत नाहीत असे लक्षात आले तर ते नक्षलवाद, दहशतवाद अशा गोष्टींकडे वळतात. पण देशाची एवढी वाट लागली आहे पण मुठभर सत्तेत किवा सत्तेशी संबंधित असलेल्या लोकांना ते कळत नाहीये.गडचिरोलीतील नक्षलवादाचा प्रश्‍न फक्त पोलिस भरती करून संपणार नाही, तर त्या भागाच्या विकासासाठी सामुदायिक प्रयत्नही व्हायला हवेत, अशी अपेक्षा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुरुवारी (ता. दहा) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.हसन अलीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरू असून पोलिसांकडे त्यांच्या संदर्भातला तपास करण्याच्या सूचना आलेल्या नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. देगलूरला जाण्यासाठी गुरुवारी सकाळी गृहमंत्री पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांचे नांदेडच्या विमानतळावर आगमन झाले. या वेळी पत्रकारांशी त्यांनी वार्तालाप केला. श्री. पाटील म्हणाले, की गेल्या वर्षी बाराशे पोलिसांची भरती करण्यात आली. आणखी यंदा पोलिस भरती करण्यात येणार असून भरतीला गडचिरोलीतील युवकांचा चांगला प्रतिसाद आहे. मात्र तेथील नक्षलवाद हा केवळ पोलिस भरती करून प्रश्‍न सुटणार नाही. शिक्षणही महत्त्वाचे आहेत. या भागात चांगले शिक्षक मिळाले पाहिजेत. ती कमतरता भरून काढली पाहिजे. आजकालचे तरुण अधिकारी गडचिरोलीला जायला तयार होत नाहीत. त्यांच्यात ही मानसिकता नाही, ही चिंतेची बाब आहे. त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. नवीन फौजदारांची भरती करण्यात आली मात्र त्यांचीही तिथे जाण्याची तयारी होत नाही. त्यामुळे त्या भागातील पदवीधारक पोलिस शिपायांना परीक्षेद्वारे बढती देता येईल काय असा प्रस्तावही विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले\nhttp://brighemantmahajan.blogspot.com/ संसदेच्या लोकलेखा या महत्त्वाच्या समितीने २जी स्पेक्ट्रम घोटाळ्याबाबत अहवाल तयार केला असून, तो पंतप्रधान मनमोहनसिंग व गृहमंत्री चिदम्बरम यांना अडचणीत आणू शकतो. या अहवालाचा अंतिम मसुदा अद्याप तयार झालेला नाही. लोकलेखा समितीची रचना राजकीयच असते आणि त्या राजकीय सीमांनुसारच या समितीच्या अहवालाची दिशा स्पष्ट होते. त्यामुळे सध्या या अहवालाचा मसुदा ज्या स्वरूपात आहे ते त्याचे स्वरूप अंतिम अहवालामध्ये राहू नये, म्हणून काँग्रेस पक्षाची धडपड सुरू झाली आहे. मनमोहन सिंग यांच्यावर थेट ठपका ठेवला जाणार असेल तर ते काँग्रेसला परवडणारे नाही आणि त्यामुळेच या समितीत फुट पडली असून त्याची परिणती समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांच्या राजीनाम्यात होईल, अशी चिन्हे आहेत.अहवालात ए राजा, करूणानिधी, कनिमोळी यांच्यावर काही ठपका असेल तर काँग्रेसचा त्याला आक्षेप नाही. परंतु, पंतप्रधान मनमोहनसिंग यांची प्रतिमा जपणे काँग्रेसला भाग आहे. मनमोहनसिंग यांचा प्रतिमाभंग झाला तर सोनिया व राहुल गांधी यांना ते अडचणीचे ठरू शकते. मनमोहनसिंग यांचा अनुभव, जगभरचा संपर्क, आर्थिक प्रवाहांचे भान व यावर ताण करणारी निष्ठा यामुळे गांधी घराण्याला ते हवेसे वाटतात. म्हणून त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाते. तथापि, गेल्या काही महिन्यांतील भ्रष्टाचाराच्या घडामोडी पाहता असे घडणे दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण होत चालले आहे. मनमोहनसिंग यांच्यावर व्यक्तिगत भ्रष्टाचाराचे आरोप कुणीही करीत नाही. त्यांच्या व्यक्तिगत सचोटीबद्दल शंका नाही. त्यांच्या अनुभवाचा देशाला जास्तीत जास्त फायदा होईल याबद्दलही वाद नाही. वाद आहे तो, पंतप्रधान म्हणून ते कितपत कणखर राहू शकतात याबद्दल. देशाच्या राजकारणाला, अर्थकारणाला, परराष्ट्रीय संबंधांना व समाजकारणाला दिशा दाखविणे हे पंतप्रधानपदाचे एक काम असते. यापैकी राजकारणाची बाजू मनमोहनसिंग यांनी सोनिया व राहुल गांधी यांच्यावर सोडून दिली आहे. समाजकारणाच्या महत्वाच्या पैलूकडे अलिकडील काळात कोणतेच पंतप्रधान लक्ष देत नाहीत. लोकप्रिय घोषणा करून वा सवलती वाटून ‘व्होट बँक’ भक्कम करणे म्हणजे समाजकारण अशी अलिकडील व्याख्या असल्याने मनमोहनसिंग त्या भानगडीत फारसे पडत नाहीत. अल्पसंख्यांकांचा येथील मालमत्तेवर समान हक्क आहे अशी भाषा ते करीत असले तरी अन्य सामाजिक समस्यांबाबत ते फार आग्रही नसतात. अर्थकारण व परराष्ट्रीय राजकारण यामध्ये मात्र ते रस घेतात व या दोन क्षेत्रात सोनिया व राहुल गांधी यांनी त्यांना स्वातंत्र्य दिले आहे. पैकी देशाच्या राजकारणात त्यांची जशी गांधी घराण्यावर निष्ठा आहे, तशीच ती परराष्ट्र राजकारणात अमेरिकेवर आहे. नेहरूंच्या तटस्थ परराष्ट्रीय राजकारणाचे व त्यानंतर इंदिरा गांधींच्या मॉस्कोकडे झुकलेल्या राजकारणाचे तोंड अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रथम अमेरिकेकडे वळविले. ते त्याच दिशेकडे नंतर राहील याची काळजी सिंग यांनी घेतली. अमेरिकेबरोबरचे संबंध अधिकाधिक दृढ होण्यात भारताचे हित आहे यावर त्यांची श्रध्दा आहे व त्यामध्ये व्यक्तिगत स्वार्थ नाही. परराष्ट्रीय मुत्सद्देगिरीबरोबर आर्थिक क्षेत्रात मनमोहनसिंग यांनी भरीव कामगिरी केली व देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता लाभली. आर्थिक व परराष्ट्रीय क्षेत्रातील दिशादिग्दर्शनाचे काम मनमोहनसिंग यांनी व्यवस्थित केले असले तरी देशांतर्गत अर्थव्यवस्था निर्दोष व भ्रष्टाचारमुक्त करण्यात त्यांना वारंवार अपयश येत आहे. अर्थकारणाला केवळ दिशा दाखविणे इतकेच पंतप्रधानपदाचे काम नसते तर आखलेल्या धोरणांची अंमलबजावणी योग्य रीतीने होत आहे की नाही व त्यामध्ये काही गैरव्यवहार होत नाहीत ना, याची खबरदारी घेणे, हेही देशाचे कार्यालयीन प्रमुख म्हणून पंतप्रधानांचे काम आहे. हे काम करण्यात पंतप्रधानांचे कार्यालय कमी पडले, असा ठपका लोकलेखा समितीच्या प्राथमिक अहवालात ठेवण्यात आला असून त्यामुळे काँग्रेस पक्षात बेचैनी निर्माण झाली आहे. लोकलेखा समितीने कडक ताशेरे ओढलेले नाहीत, पण त्या अहवालातील सूचक वाक्यरचनाही पंतप्रधान कार्यालयाची प्रतिमा डागाळण्यासाठी पुरेशी आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर करूणानिधी यांच्या द्रमुक पक्षाने तामीळनाडूत चांगल्या जागा पटकाविल्यामुळे यूपीए सरकारमध्ये त्या पक्षाचे महत्त्व वाढले. राजकारणातील देण्याघेण्याच्या व्यवहारात करूणानिधी खमके आहेत. केलेल्या मदतीची पुरेपूर किंमत ते वसूल करतात. दूरसंचार खात्याचे आर्थिक महत्व पूर्वीच लक्षात आल्याने त्या खात्यावर ए राजा या विश्वासू नेत्याची वर्णी त्यांनी लावली. राजा व करूणानिधी यांची मुलगी कनिमोळी यांनी दूरसंचार खात्याचे कुरण कसे फस्त करीत नेले याच्या सुरस व चमत्कारिक कहाण्या चवीने सांगितल्या जात आहेत. त्याच्या तपशिलात जाण्याची गरज नाही व लोकलेखा समितीच्या अहवालातही त्याची बरीच माहिती देण्यात आली आहे. स्पेक्ट्रमचे परवाने हुशारीने, पारदर्शक पद्धतीने दिले गेले असते तर देशाच्या तिजोरीत भरभक्कम रक्कम जमा झाली असती. तशी ती न करता स्वतची तिजोरी भरण्याचे काम राजा व कनिमोळी यांनी बिनबोभाट केले असे या भ्रष्टाचार कथेचे सार आहे. पारदर्शी कारभार केला असता तर देशाला, म्हणजेच जनतेला किती फायदा झाला असता हे ‘३जी स्पेक्ट्रम’च्या लिलावातून दिसून आले. ३जी स्पेक्ट्रममधून हाती आलेल्या पैशामुळे अर्थव्यवस्थेवरील ताण कमी झाला. राजांचे हे उपद्व्याप सुरू असताना पंतप्रधान कार्यालय काय करीत होते हा कळीचा मुद्दा असून त्याबाबत लोकलेखा समितीने प्रश्न केला आहे. काही वेळा पंतप्रधानांनी पत्र लिहिले, काहीवेळा राजा यांचे पत्र मिळाल्याची पोच दिली, काहीवेळा सावधगिरीच्या सूचना केला, काहीवेळा नाराजी प्रकट केली, पण एकदाही राजा यांच्यावर कारवाई केली नाही. अणुकरारावरून सरकार पणाला लावणारे मनमोहनसिंग करूणानिधींसमोर एकदम दुबळे का झाले अणुकरारासाठी मनमोहनसिंग यांच्या पाठी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या सोनिया गांधी, हजारो कोटी रुपये राजा व त्यांच्या मित्रमंडळीच्या खिशात जात असताना गप्प का राहिल्या अणुकरारासाठी मनमोहनसिंग यांच्या पाठी भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या सोनिया गांधी, हजारो कोटी रुपये राजा व त्यांच्या मित्रमंडळीच्या खिशात जात असताना गप्प का राहिल्या त्यावेळीही त्यांनी सरकार पणाला का लावले नाही त्यावेळीही त्यांनी सरकार पणाला का लावले नाही ए. राजा यांच्या सर्व कारवाया पंतप्रधान कार्यालयाला माहीत होत्या आणि सरकार अडचणीत सापडू नये म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले गेले, असे लोकलेखा समितीचे म्हणणे आहे. स्पेक्ट्रम हा मौलिक खजिना आहे, असे त्यावेळचे अर्थमंत्री चिदम्बरम यांनी मान्य केले, पण आता हा विषय संपला आहे असे सांगून फाईल बंद केली. हे दुर्लक्ष असेच चालू राहिले असते. परंतु, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण पोहोचले व सर्वोच्च न्यायालयाने स्वत तपासाचे काम हाती घेतल्यावर सरकारची पंचाईत झाली. काँग्रेस पक्षही यामध्ये अडचणीत सापडला आहे. दूरसंचार घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्यास पक्षाने विरोध केला व संसदेचे एक अधिवेशन वाया घालविले. लोकलेखा समिती या प्रकरणाचा अभ्यास करीत असताना संसदीय समिती कशाला, असा काँग्रेसचा त्यावेळी युक्तिवाद होता. लोकलेखा समिती ही सर्वपक्षीय असते. पण आता लोकलेखा समितीने पंतप्रधान कार्यालयावर संशय व्यक्त करताच समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी हे पक्षीय राजकारण करून सरकार अस्थिर करण्याचा डाव खेळत आहेत, अशी ओरड पक्षाने सुरू केली व समितीच्या निष्कर्षांबाबत मतभेद नमुद करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला तसे करता येईल व अहवाल एकमताने तयार झाला नसल्याची नोंद होईल. पण तरीही हजारो कोटी रुपये डोळ्यासमोर फस्त होत असताना अर्थतज्ज्ञ म्हणविणाऱ्या पंतप्रधान मनमोहनसिंग यांना डुलकी लागली होती हे वास्तव पुसले जाणे कठीण आहे. या डुलकीची राजकीय किंमत मागणाऱ्या निवडणुका इतक्यात नाहीत हे काँग्रेसचे सुदैव.\nओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये ठार\nओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये ठार वृत्तसंस्था वॉशिंग्टन - अल-कायदा दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि ९/११ चा सूत्रधार ओसामा बिन लादेन याला ठा...\nदहा वर्षांनंतरही अफजलची फाशी प्रलंबितच नवी दिल्ली - संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज ( मंगळवार , १३ डिसेंबर ) दहा ...\n‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’ (175)\nआज आणि उद्या - ब्रिगेडियर हेमंत महाजन (1)\nआव्हान चिनी ड्रॅगनचे (65)\nआव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे (86)\nआव्हान-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे (12)\nआव्हान-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे (9)\nचिनी ड्रॅगनचे गंभीर आव्हान (20)\nजम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे (34)\nनक्षलवादाचे आव्हान -चिनचे भारताशी छुपे युध (4)\nनक्षलवादाचे आव्हान -चिनचे भारताशी छुपे युध (15)\nनक्षलवादाचे आव्हान -चिनचे भारताशी छुपे युध - (21)\nनक्षलवादाचे आव्हान -चिनचे भारताशी छुपे युध -ब्रिगेडियर हेमन्त महाजन (7)\nनक्षलवादाचे आव्हान -चिनचे भारताशी छुपे युध- (3)\nनक्षलवादाचे आव्हान -चिनचे भारताशी छुपे युध- ब्रिगेडियर हेमन्त महाजन (8)\nनक्षलवादाचे आव्हान: चीनचे भारताशी छुपे युध्द (12)\nनक्षलवादाचे आव्हान: चीनचे भारताशी छुपे युध्द -ब्रिगेडिअर हेमंत महाजन (4)\nबांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेस सर्वात मोठा धोका: (18)\nबांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेस सर्वात मोठा धोका/ (20)\nभारताचे परराष्ट्र धोरण काल (3)\nभारताशी छुपे युध -ब्रिगेडियर हेमन्त महाजन (1)\nमोदीं सरकार अच्छे दिन (3)\nओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये ठार\nओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये ठार वृत्तसंस्था वॉशिंग्टन - अल-कायदा दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि ९/११ चा सूत्रधार ओसामा बिन लादेन याला ठा...\nदहा वर्षांनंतरही अफजलची फाशी प्रलंबितच नवी दिल्ली - संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज ( मंगळवार , १३ डिसेंबर ) दहा ...\nपोलिसांनीच अत्याचार, बलात्कार केल्याच्या सात घटना ...\nNAXALISM नक्षलवाद्यांच्या 'प्रपोगंडा युनिट्‌स'चा श...\nECONOMIC SECURITY आर्थिक बजबजपुरी रोखण्याची गरज भ्...\nFOOD SECURITY ८३ लाख टन धान्य सडले\nECONOMIC SECURITY देशातील प्रमुख ३४ कंपन्यांच्या भ...\nशंभर कोटी रुपये भरपाई देण्याचे ‘टाइम्स नाऊ’ वाहिनी...\nअर्थसंकल्पापेक्षा आमदारांना कौतुक क्रिकेटचे\nVOTE BANK POLITICS & AFZALमुस्लिम मतांसाठीच कॉंगेस...\nSURESH KALMADI तेलगी, हसन अली, बलवा भाग्यवान: सरका...\nविलासराव, सुशीलकुमारांची सुनेत्रा पवार सहकार मंत्र...\nअरब देशांतून हिंदुस्थानींचे पलायनNATIONAL SECURITY...\nडॉ. विनायक सेन : मानवाधिकार संघटना आणि न्यायव्यवस्...\n720 किलोमीटरची किनारपट्टी सुरक्षित\nअन्न व नागरी पुरवठा खाते सर्वाधिक भ्रष्ट असल्याची ...\nBAD GOVERNANCE STORY 91वैद्यकीय सेवा आणि सुविधांबद...\n८५ टक्के डॉक्‍टर व्यवसायकर भरत नाहीत महालेखापरीक्ष...\nANNA HAJARE मी एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो तर...\nओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये ठार\nओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये ठार वृत्तसंस्था वॉशिंग्टन - अल-कायदा दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि ९/११ चा सूत्रधार ओसामा बिन लादेन याला ठा...\nमहाराष्ट्राचा वीरपूत्र शुभम मस्तपुरे पाकच्या गोळीबारात शहीद- परभणीतील कोनरेवाडी गावचे निवासी होते.\nजम्मू- काश्मीरमधील कृष्णा घाटी येथे सीमा रेषेवर पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात भारतीय सैन्यातील एक जवान शहीद झाला. शुभम ...\nदहा वर्षांनंतरही अफजलची फाशी प्रलंबितच नवी दिल्ली - संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज ( मंगळवार , १३ डिसेंबर ) दहा ...\nहृदयस्पर्शी... शहीद वडिलांच्या युनिफॉर्मवर त्या चिमुरडीनं लावलं शौर्यपदक\nत्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले जात असताना स्थानिक लोकांनी दगडफेक करत लष्कराची गाडी रोखून धरली. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्या...\nSecuring India the Modi way - Pathankot, Surgical strikes and More ह्या नितीन ए. गोखले लिखित पुस्तकात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारताच्या बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा नीतीत कसा बदल झाला, ह्याचं सखोल वर्णन\nलेखक एक सामरिक विश्लेषक आणि त्या विषयावरील 5 पुस्तकांचे लेखक आहेत. पुस्तकाचे नाव : Securing India the Modi way - Pathankot, Surgical ...\nREPEAT TELECAST TODAY EVENING आव्हान जम्मू - आणि - काश्मीर मधील छुप्या युद्धाचे ब्रिगेडिअर हेमंत महाजन माझ्या या पुस्तकाला वर्ष २०१६...\nसीमावादावरून भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेला दुखावणे चीनसाठी धोकादायक ठरू शकते. सध्याच्या काळातील युद्धे ही रणांगणावर नव्हे, तरआर्थिक आघाडीवर लढली जातात आणि\nचीन हा तर जगाचा सर्वात मोठा उत्पादक कारखाना म्हणून ओळखला जातो . त्यामुळेच चीनने आता चर्चेच्यामाध्यमातून सा...\nआज सात दशकं लोटली तरी काश्मीरचा तिढा सुटता सुटत नाहीय्‌. जी धग खोर्‍यात जाणवते , ती लद्दाखमध्ये जाणवत नाही अन्‌ जी शांतता जम्मूत अनुभव...\nओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये ठार\nओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये ठार वृत्तसंस्था वॉशिंग्टन - अल-कायदा दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि ९/११ चा सूत्रधार ओसामा बिन लादेन याला ठा...\nदहा वर्षांनंतरही अफजलची फाशी प्रलंबितच नवी दिल्ली - संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज ( मंगळवार , १३ डिसेंबर ) दहा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D", "date_download": "2018-04-27T04:49:13Z", "digest": "sha1:PTWYXSEW3GKCDL3GHITN27OPMFKGJ5WQ", "length": 10252, "nlines": 110, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "मधुराष्टकम् - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nहिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग\nईश · तैत्तरिय · छांदोग्य\nभगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई\nमनाचे श्लोक · रामचरितमानस\nमधुराष्टकम् अथवा मधुराष्टक(संस्कृत: मधुराष्टकम्) ही भगवान कृष्ण, कवि श्रीपाद वल्लभाचार्य यांनी रचलेली ही एक सुंदर संस्कृत रचना आहे.कवि श्रीपाद वल्लभाचार्य हे पंधराव्या शतकातील आंध्र प्रदेशातील विजयनगर या राज्याचे राजे श्री कृष्णदेव यांच्या दरबारातील कवि होते. त्‍यांनी व्यास सूत्र भाष्य, जैमिनीय सूत्र भाष्य, भागवत टीका सुबोधिनी, पुष्टि प्रवळा, मर्यादा आणि सिद्धान्त, रहस्य संस्कृत यांसह त्यांनी बरीच साहित्य निर्मिती केली.\nमधुराष्टक या भक्तिरसपूर्ण रचनेत कृष्णप्रेमात सगळेच कसे मधुर होते याचे नितांत सुंदर वर्णन आहे. ही रचना जौनपुरी रागात गायली जाते.\nअधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम्\nहृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||१||\nमधुराधिपतीचे ओठ मधुर आहेत, वदन (मुख) मधुर आहे, नयन मधुर आहेत, हास्य मधुर आहे, हृदय मधुर आहे, गती मधुर आहे. मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे. ॥ १ ॥\nवचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरम्\nचलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||२||\nत्याचे बोलणे मधुर आहे. त्याचे चरित्र मधुर आहे. वस्त्र मधुर आहे, अंगविक्षेप मधुर आहेत, चालणे मधुर आहे, फिरणे मधुर आहे. मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे. ॥ २ ॥\nवेणुर्मधुरो रेणुर्मधुरः पाणिर्मधुरः पादौ मधुरौ\nनृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||३||\nत्याची बासरी मधुर आहे, चरणरज मधुर आहेत, हात मधुर आहेत, पाय मधुर आहेत, नृत्य मधुर आहे, सख्य मधुर आहे, मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे. ॥ ३ ॥\nगीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरम्\nरूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||४||\nत्याचे गान मधुर आहे, पिणे मधुर आहे, भोजन (खाणे) मधुर आहे, शयन मधुर आहे, रुप मधुर आहे, तिलक मधुर आहे, मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे. ॥ ४ ॥\nकरणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरम्\nवमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||५||\nत्याचे कार्य (कृति) मधुर आहे, पोहणे मधुर आहे, हरण मधुर आहे, स्मरण मधुर आहे, वमन मधुर आहे, शान्ति मधुर आहे, मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे. ॥ ५ ॥\nगुञ्जा मधुरा बाला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा\nसलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||६||\nत्याच्या गुंजा मधुर आहेत, माळा मधुर आहेत, यमुना मधुर आहे, तरंग मधुर आहेत, जल मधुर आहे, कमल मधुर आहे. मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे. ॥ ६ ॥\nगोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरम्\nदृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||७||\nगोपी मधुर आहेत, लीला मधुर आहे, संयोग मधुर आहे, भोग मधुर आहेत, निरीक्षण मधुर आहे, शिष्टाचार मधुर आहे. मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे. ॥ ७ ॥\nगोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा\nदलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ||८||\nगोप मधुर आहेत, गायी मधुर आहेत, हातातील छ्डी मधुर आहे, सृष्टी मधुर आहे, द्वैत मधुर आहे, फळ मधुर आहे. मधुराधिपतीचे सर्वच मधुर आहे. ॥ ८ ॥\n.. इति श्रीमद्वल्लभाचार्यविरचितं मधुराष्टकं सम्पूर्णं ..\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २१ एप्रिल २०१४ रोजी ०८:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/bill-declare-pakistan-terrorist-state-us-senate-12438", "date_download": "2018-04-27T04:30:54Z", "digest": "sha1:4KBSBB5U2D3DZXW7OGNXSPXJXEVUJOTP", "length": 8699, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bill to declare Pakistan a terrorist state in US Senate पाकला दहशतवादी घोषित करण्यासाठी विधेयक | eSakal", "raw_content": "\nपाकला दहशतवादी घोषित करण्यासाठी विधेयक\nबुधवार, 21 सप्टेंबर 2016\nन्यूयॉर्क - पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्यासाठी अमेरिकी काँग्रेसने विधेयक आणले आहे. तर, दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे नाव न घेता छुपे युद्ध न रोखल्यास दहशतवाद देश भस्मसात करून टाकेल, असा इशारा दिला आहे.\nन्यूयॉर्क - पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्यासाठी अमेरिकी काँग्रेसने विधेयक आणले आहे. तर, दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे नाव न घेता छुपे युद्ध न रोखल्यास दहशतवाद देश भस्मसात करून टाकेल, असा इशारा दिला आहे.\nसंयुक्त राष्ट्रसंघात आज (बुधवार) पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाषण होणार आहे. या भाषणात ते काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच ओबामा यांनी पाकिस्तानला दहशतवादाबाबत इशारा दिला आहे. अमेरिकी काँग्रेसने पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी विधेयक आणले आहे. या विधेयकामुळे पाकिस्तान दहशतवादाचे समर्थन करतेय की नाही, हे पाहता येणार आहे.\nसंयुक्त राष्ट्रसंघातील आपल्या अखेरच्या भाषणात ओबामा म्हणाले की, दहशतवादी आणि सांप्रदायिक हिंसेमुळे पश्चिम अशियातील वातावरण अस्थिर झाले आहे. आम्ही दहशतवादाची पाळएमुळे खाणण्यास सुरवात केली आहे. काही देशांनी छुपे युद्ध न थांबविल्यास दहशतवाद त्यांनाच भस्मसात करुन टाकेल आणि त्याचा फटका इतर देशांनाही बसेल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://dgipr.maharashtra.gov.in/FileList.aspx?SecId=CYcAlfHfe$E=", "date_download": "2018-04-27T04:53:49Z", "digest": "sha1:5NQXYBK7TBUCVN6GJBNNR7XY32XLBTVP", "length": 7641, "nlines": 87, "source_domain": "dgipr.maharashtra.gov.in", "title": "निविदा/भरती/आवाहन", "raw_content": "A A A <--निवडा--> वृत्त छायाचित्रे ध्वनि मुद्रणे दूरचित्रवाणी\nलोकराज्य मासिक वर्गणीदार नोंदणी\nशासनमान्य यादीवर समावेश/दरवाढ/श्रेणीवाढ अर्ज\nअधिस्वीकृती पत्रिका ऑनलाईन अर्ज\nदुर्मिळ छायाचित्रांची सशुल्क खरेदी\nदुर्मिळ माहितीपटांची सशुल्क खरेदी\nमंत्रिमंडळ नावे व पत्ते\nसचिवांची नावे व पत्ते\nशासनमान्य यादीवरील वृत्तपत्रांची नावे\nकेंद्रीय जाहीरात व्यवस्थापन प्रणाली\nलोकराज्य मासिक वर्गणीदार नोंदणी\nवसंतराव नाईक यांच्या कालखंडातील अंक\nजय महाराष्ट्रच्या व्हिडिओ क्लिपिंग्ज\nअधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने\nअधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने कायदा\nशासनमान्य यादीवर समावेश/दरवाढ/श्रेणीवाढ अर्ज\nमहाराष्ट्र परिचय केंद्र दिल्ली\nमहाराष्ट्र परिचय केंद्र गोवा\nपत्रकारांना देण्यात येणा-या सुविधा\nपत्रकारांसाठी सुविधा/सर्व शासन निर्णय\nअधिस्वीकृती पत्रिका ऑनलाईन अर्ज\nजन माहिती अधिकाऱयांबाबतची माहिती\nमाहितीचा अधिकार अंतर्गतची 17 विवरणपत्रे\nज्येष्ठता सूची - वर्ग १\nज्येष्ठता सूची - वर्ग २\nज्येष्ठता सूची - वर्ग ३\nज्येष्ठता सूची - वर्ग ४\nसरळसेवा भरती, पदोन्नती भरती -विवरणपत्रे\nकार्यालयांचे पत्ते व दूरध्वनी सूची\nशुक्रवार, २७ एप्रिल २०१८\n1 शासकीय दर्शनी जाहिरातींमध्ये छायाचित्रे वापरण्यासंदर्भातील महत्त्वाचे परिपत्रक २२ ऑगस्ट २०१७\n2 सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी नामिकासूची १५ ऑगस्ट २०१७\n3 सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी नामिकासूची करण्याकरिता अर्ज ५ जून २०१७\n4 उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्का-2016-माहितीपुस्तिका आणि अर्जाचा नमुना १ जानेवारी २०१७\n5 4 एप्रिल 2016 रोजी विधान भवनावर नेण्यात येणा-या मोर्चासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीसंदर्भातील परिपत्रक आणि शासननिर्णय २ एप्रिल २०१६\n6 विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार पदोन्नती १२ फेब्रुवारी २०१६\n7 ई टेंडर- होर्डिंग्ज संदेश डिजिटल पध्दतीने तयार करणे, लावणे/काढणे तसेच बॅनर्सवरील संदेश डिजिटल पध्दतीने व स्क्रिन प्रिंटींगद्वारे तयार करणे, लावणे/काढ २५ जानेवारी २०१६\n8 उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2015-माहिती पत्रक व अर्जाचे नमुने १ जानेवारी २०१६\n9 संविधान दिवसाबाबतचे परिपत्रक (26 नोव्हेंबर 2015) २४ नोव्हेंबर २०१५\n10 उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०१४ - माहिती पत्रक आणि अर्जाचे नमुने २५ जून २०१५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/army-more-important-politics-writes-col-suresh-patil-13456", "date_download": "2018-04-27T04:43:02Z", "digest": "sha1:VJAIWM4CBHZ57EB5KJZTNK67JMJ4L6A7", "length": 18971, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Army more important that politics, writes Col. Suresh Patil β राजकारणापेक्षा मनोबल महत्त्वाचे | eSakal", "raw_content": "\nβ राजकारणापेक्षा मनोबल महत्त्वाचे\nकर्नल सुरेश डी. पाटील\nसोमवार, 10 ऑक्टोबर 2016\nआज भारताची पत, प्रतिमा जागतिक महासत्तेच्या दिशेने उंचावत असताना हा विषय सरकारला संयमाने हाताळायचा होता. म्हणून 'सर्जिकल स्ट्राइकचा पर्याय निवडला. पारंपारिक युद्ध करून पाकिस्तानवर आक्रमण करणे हा उद्देश नव्हता.\nराहुल गांधींनी केलेल्या विधानांमागे बोलविता धनी कोण आहे ‘सैनिकांच्या रक्ताची दलाली‘ हा शब्दप्रयोग त्यांना कोणी सूचविला असावा असा प्रश्‍न पडतो. सर्जिकल स्ट्राइकबद्दल सुरवातीला लष्कराचे कौतुक करणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्याने केवळ उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर अशी टीका केली असावी का, असे वाटते. भारतीय सेनेच्या धाडसी मोहिमेचे कौतुक करण्याऐवजी सेनेचे मनोबल कमी होईल असे वक्तव्य करणे योग्य नाही. सर्व पक्षांनी सरकारच्या मागे उभे राहणे गरजेचे असताना पंतप्रधानांवर टीका करणे अत्यंत चुकीचे आहे.\nसर्जिकल स्ट्राइकबद्दल गेल्या आठवड्याभरात भारतात उलटसुलट प्रतिक्रिया येताना दिसतात. 28 सप्टेंबरच्या सर्जिकल स्ट्राइकची कल्पना, नरेंद्र मोदींनी सर्व पक्ष प्रमुखाची बैठक दिल्लीत घेऊन विचार विनिमय करूनच घेतली. ह्या बैठकीत संरक्षण मंत्रालय, गुप्तचर विभाग उपस्थित होते. चर्चेअंती पारंपारिक युद्ध न करण्याचा निर्णय घेऊन सर्जिकल स्ट्राइकचा पर्याय सर्वमताने मंजूर करण्यात आला. परंतु स्ट्राइकचा काळ, वेळ, दिशा ठरविण्याची जबाबदारी भारतीय सेनेवर सोपवली.\nदेशात पाकिस्तानविरुद्ध घराघरातून प्रक्षुब्ध प्रतिक्रिया येत असताना, प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरला. ''पाकिस्तनला धडा शिकवा‘‘ असा सूर लावून पाकिस्तानच्या दुष्कर्माचा घडा आता भरत आला होता. आता खूप झाले-ह्यापुढे आम्ही सहन करून घेणार नाही व पाकिस्तानवर सैनिकी कारवाई होणे गरजेचे होते, अशा प्रतिक्रिया देशभर उमटल्या.\nखरे तर मुंबईच्या 26/11 नंतर किंवा पठाणकोट हल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई होणे गरजेचे होते. परंतु देशाने त्या दोन्ही वेळेस संयम दाखवून शिष्टाचाराने, चौकशीसाठी आंतरराष्ट्रीय कौल आपल्या बाजूने घ्यावा ह्यासाठी प्रयत्न केला.\nसरकारला साप तर मारायचा होता पण काठीदेखील मोडायची नव्हती. हा पवित्रा घेऊन पाकिस्तानला धडा शिकवायचा होरा होता. उरीचा ''फिदायीन‘‘ हल्ला हा काश्‍मीर बंदचा बदला घेण्यासाठी फुटीरवाद्यांनी पाकिस्तानच्या मदतीने केलेला 'जहरी‘‘ प्रहार होता. सरकारने या काश्‍मीर बंदवर तोडगा काढण्यास सर्वपक्षीय शिष्टमंडळाची भेट व चर्चा काढणेसाठी प्रयत्न केला. परंतु फुटीरतावाद्यांच्या आडमुठेपणामुळे हा प्रयत्न वायफळ गेला. उरीमध्ये दहशतवाद्यांच्या मदतीने खुले त्यांनी आम हल्ला घडवून आणला व ह्या हल्यात पाकिस्तानने सर्वतोपरी मदत केली. ह्या सर्व घटनांचा परिपाक म्हणजे पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी पुन्हा पुष्टी मिळतच होती.\nआज भारताची पत, प्रतिमा जागतिक महासत्तेच्या दिशेने उंचावत असताना हा विषय सरकारला संयमाने हाताळायचा होता. म्हणून 'सर्जिकल स्ट्राइकचा पर्याय निवडला. पारंपारिक युद्ध करून पाकिस्तानवर आक्रमण करणे हा उद्देश नव्हता.\n1971 च्या भारत पाक युद्ध सुरू होण्यापूर्वी माझी 14 ग्रेनेडिअर बटालियन उरी, पूँच, राजौरी मेहंदर भागात तैनात होती. आमच्या बटालियनला 4 डिसेंबर 1971 ला अंदाजे 10 ते 12 कि.मी. अंतरावर असलेल्या अटिया या गावाजवळ शत्रूचा पेट्रोल पंप व ''म्यूल डंप‘‘ नष्ट करण्याचा आदेश मिळाला. त्यासाठी आमच्या बटालिययाच्या डेल्टा कंपनीला हे काम सोपवण्यात आले. त्यांनी हे काम शिफातीने मेजर प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली केले. परंतु, लेफ्टनंट बहुखंडी हा मोहरा त्यामध्ये धारातीर्थी पडला. फक्त सहा महिन्यांची सर्व्हिस करणारा मोहरा पडला. ही सीमेपारची ''रेड‘‘ एक प्रकारची सर्जिकल स्ट्राइक होती.\nमी स्वतः 3 वर्षे 14 ग्रेनेडिअर बटिलियनमध्ये 'young captan‘‘ म्हणून या सीमेवर रुजू होतो. सीमेवर अशा प्रकारच्या ''सर्जिकल स्ट्राइक‘‘ दर वारंवार होत असतात. व त्यांचे रिपोर्टिंग त्या काळात तरी होत नसे. प्रसारमाध्यमेही तेव्हा एवढ्या प्रमाणावर नव्हती.\nपण आताची ''सर्जिकल स्ट्राइक‘‘ देशाला व जगाला सांगणे खरेच जरुरीचे होते. जर यशस्वी कारवाईबद्दल देशाला माहिती दिली नसती तर सैन्याचे मनोबल खचले असते. नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधान नाहीत, तर ते संपूर्ण देशाचे आहेत. ह्या स्ट्राइकमध्ये 40 दहशतवादी पुन्हा भारतात घुसण्याच्या तयारीत असताना त्यांना उद्धस्त केले हे आंतरराष्ट्रीय समूहाला दाखवणे गरजेचे होते.\nह्या यशस्वी मोहिमेनंतर सैन्यदलाचे कौतुक करणे गरजेचे आहे. अशा मोहिमेत सैनिक प्राण तळहातावर घेऊन मृत्युच्या जबड्यात जातात. ह्या स्ट्राइकमध्ये जे अधिकारी जवान गेले होते त्यांचे कौतुक करणे गरजेचे आहे. ते नशीबवान आहेत. त्यांना दिलेले काम फत्ते करून आपला जीव वाचवून परत मायभूमीत आले. हे खरे तर आमच्या देशाचे सौभाग्य आहे. मी स्वतःदेखील सीमेपार जाऊन अशा एका स्ट्राइकमध्ये जाऊन परत आलेलो आहे.\nसर्जिकल स्ट्राइकबद्दल बोलण्यापेक्षा आपले जे 20 मोहरे पडले त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटूंबांचे सांत्वन करून मदत करणे गरजेचे आहे. माझा स्वःतचा सातारा जिल्ह्यातील वडगाव (ता. कराड) येथील आत्येभाऊ हवालदार जगताप असाच जम्मू-काश्‍मीरमध्ये शत्रूशी लढताना शहीद झाला. देशाने त्याला मरणोत्तर 'वीरचक्र‘ देऊ केले. परंतू त्याची बायको व दोन मुले कायमची पोरकी झाली.\nकाही महिन्यापूर्वी कर्नल महाडिकांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यावेळेस आम्ही त्यांच्या गावी घरी गेलो होतो. त्यावेळेस त्यांची पत्नी गाईसारखा हंबरडा फोडून रडत होती. दोन्ही लहान मुले त्या मातेला बिलगून रडत होती.\nआपण इतिहासात डोकावून पाहिल्यास असे दिसून येईल की शिवाजी महाराजांनी आपल्या आया, बहिणीची कपाळं पांढरी होवू नये म्हणून बरेच तह केले. त्यांना खून खराबा नको होता. त्यांनी पुरंदरचा तह व नंतर आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेले कारण तह करून प्रश्‍न सोडवायचा होता. मोदींनी शिवरायांची निती वापरून देशाची प्रतिभा व पत जगभरात उंचावली यात शंका नाही.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1209", "date_download": "2018-04-27T04:51:56Z", "digest": "sha1:H7UENWKGVDIOOWVDVXXHVXQDHFDFKPSQ", "length": 18535, "nlines": 113, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आपल्याला काय वाटते ? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nत्या पोरीकडून असे बालीश चाळे करवून घेण्यापेक्षा काहीतरी अधिक चांगले करता येतील. त्यासाठी जपानी हॉरर चित्रपट पाहण्याचा सल्ला या सर्वांना देता येईल.\nती मुलगी खरंच पिडित असेल तर मात्र चांगल्या डॉक्टरकडे न्या रे तिला.\nआणखी खोलात शिरता असे आढळून आले की हे SSRF म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून 'दैनिक सनातन प्रभात'चे सर्वेसर्वा श्री. (स्वयंघोषित हिज होलीनेस) डॉ. (पूर्वाश्रमीचे हिप्नोथेरपिस्ट) जयंत बाळाजी आठवले यांचे अपत्य आहे.\n काय म्हणावे या लोकांना\nघाटपांडेसाहेब, अंनिसला आयते गिर्‍हाईक आहे. बघा जरा यांच्याकडे. ;)\nप्रकाश घाटपांडे [29 Apr 2008 रोजी 10:26 वा.]\nसदर मुलगी ही मनोविकाराने पिडीत आहे. तिला मांत्रिकाची नव्हे तर मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. अध्यात्मिक संशोधन येथ उपयोगाचे नाही. आम्हाला हा वैज्ञानिक मुलामा असलेली अंधश्रद्धा वाटते.या पार्श्वभुमीवर अनिल अवचटांचे \"धार्मिक \"हे पुस्तक वाचण्यासारखे आहे.\nअसे असेलच असे नाही ;-) ....\nसदर मुलगी ही मनोविकाराने पिडीत आहे.\nअसे असेलच असे नाही. ही कदाचित जाहिरातही असू शकेल पण मग जाहिरात करायची झाली तर चांगल्या कल्पना घेऊन करावी.\n१. शहारूखच्या जन्नतमध्ये भूतबाधा, आठवल्यांना पाचारण\n२. अमिताभची रामू वर्माच्या भूताकडून सुटका, केवळ आठवल्यांचा प्रभाव\n३. विवेक ओबेरायच्या मानगुटीवरील अभिनयाचे भूत उतरले, रसिकांचा आठवल्यांना सादर प्रणाम.\nकिंवा, सदर मुलीला घेऊन जाहिरात करायची झाल्यास\n१. आठवले घरात एकटेच आहेत पण खुडबूड ऐकू येते. क्यामेरा इथून तिथून फिरून छतावर जातो तिथे ती मुलगी छताला पालीसारखी चिकटलेली असते. (साभारः द मेसेंजर्स)\n२. आठवले घरात एकटेच आहेत. कपाटातून आवाज येतो, कुतूहलाने ते कपाट उघडतात, आत ती मुलगी अंगाचं मुटकुळं करून विकट हास्य करत असते. (साभारः द ग्रज)\n३. आठवले घरात एकटेच आहेत. दरवाज्यावर टकटक होते, आठवले दरवाजा उघडतात. बाहेर कोणी नाही. ते वैतागून दरवाजा बंद करतात आणि मागे वळतात. ती मुलगी केसांच्या झिंज्यांसह त्यांच्याकडे लुच्च्या नजरेने पाहात आहे. (साभार: द ग्रज)\nगेला बाजार द एक्झॉर्सिस्टमध्येही यापेक्षा चांगल्या कल्पना मिळतील.\nहे लोक बघ् ना ग कसं करतायतं...\nहे किनई मला किनी खोटं खोटं घाबलवताहेत..\nपन मला पण माहितिए,तुमी छगल छग्ल खोट दाखवता.\nआमि नाय घाबरत जा.....\nव्हिडीयो फीती च्या उत्तरार्धात ते मांत्रीक / भुत, \"जयुकाका चला ना खेळायला. संध्याकाळ झाली मग रात्र होईल. मग दोघांना कामावर जायचे आहेच\" ;-) असा वेळेवर खेळुया असा आग्रह धरते आहे असे वाटते. [आवाज बंद करुन पहा]\nपण काही म्हणा अशी मंडळी आहेत म्हणून अंनिस आहे त्याचे बरे वाटते.\nमाझे मत - शारिरिक इजा टाळावी\nभगवे कपडे घातलेली पहिली मुलगी आहे, ती लडाबडा लोळताना स्वतःला इजा करून घेऊ शकते - डोके टेबल-खुर्चीला आदळू शकते. शिवाय मध्येच तिचा हात विजेच्या एका केबलमध्ये आडकण्याची शक्यता होती. अशा प्रकारची इजा टाळण्यासाठी योग्य ती काळजी घरच्यांनी घ्यावी. फर्निचरच्या कोपर्‍यांना रबराच्या मऊ लाद्या चिकटवाव्यात. अशीच काळजी व्हिडियोचित्रण करणार्‍याने घ्यावी. व्हिडियोची केबल फरशीवर लोळू देऊ नये.\nहिरवे कपडे घातलेल्या बाईंचे वागणे शारिरिक इजा करणारे नाही. माझ्या खिडकीत कोणी अनोळखी व्यक्ती अशी वागली असती तर मला आश्चर्य वाटले असते, आणि थोडी काळजी वाटली असती. तरी गजाच्या आत बसलेल्या व्यक्तीला ते वागणे फारसे विचित्र वाटत नाही असे दिसते. त्यामुळे हिरवे कपडेवाल्या बाईंचे तसे वागणे त्या प्रसंगी सामान्य असावे असे वाटते. संदर्भ माहीत नसल्यामुळे याबाबत माझे अधिक काही मत नाही.\n१. हा अतिशय आक्षेपार्ह व्हिडीओ असलेला चर्चाप्रस्ताव शक्य तितक्या लवकर काढून टाकावा असे वाटते.\n२. तथाकथित हिज होलीनेस बुवाच्या आणि त्याच्या समर्थकाच्या आपल्या स्वार्थासाठी लहान मुलींना वापरण्याच्या हालकटपणाची कीव करावीशी वाटते.\n३. स्पिरिच्युअल हीलर (होलीxx) बुवांना आपली अद्भुत शक्ती वापरून आपला संदेश थेट न पोचवता यूट्यूब सारख्या ख्रिश्चन लोकांनी चालवलेल्या, आधुनिक ('सनातन' च्या विरुद्ध) साधनाचा वापर करणे भाग पडावे याचे आश्चर्य वाटते.\nसदस्यहो, सदर व्हिडीओ यूट्यूबवर \"शॉकिंग अँड डिस्गस्टिंग\" असा फ्लॅग करावा अशी विनंती.\nहा विषय काढून टाकण्याबद्दल असहमती\nमुक्तसुनीत [29 Apr 2008 रोजी 13:43 वा.]\nनवीन यांच्या भावना मी समजू शकतो. (शॉकिंग अँड डिस्गस्टिंग). आणि , युट्युब वर हे चढवणार्‍यांचा प्रचारकी हेतुसुद्धा लक्षात येतो. पण मला असे वाटते की या निमित्ताने इथे थोडी ज्ञानवर्धक चर्चा झाली तर हा विषय इथे चालू राहू द्यावा. मुख्य म्हणजे , या प्रश्नांची मानसशास्त्रीय, सामाजिक बाजू , अंधश्रद्धा , त्यांचे निर्मूलन, ते निर्मूलन करण्याच्या चळवळीबद्दल साधकबाधक विचार या सगळ्यांची देवाणघेवाण होऊ शकते.\nथोडक्यात विडियो चढविणार्‍याच्या प्रचारकी हेतूंविषयी निषेध नोंदवावा आणि याबाबतीतील संभाषण चालू ठेवावे.\nप्रकाश घाटपांडे [29 Apr 2008 रोजी 17:27 वा.]\nमुक्तसुनित यांच्या भुमिकेशी सहमत आहे. आपल्याला न पटणारे विचार येउच देउ नये ही भुमिका बौद्धिक दंडेलशाहीची ठरेल. त्यापेक्षा त्याचा वैचारिक प्रतिवाद करणे हे विवेकी.\n असे १६ वेळा () विचारल्याने मला जे वाटले ते सांगितले. या विषयावर चर्चा जरूर व्हावी.\nह्या सनातनवाल्यांचे स्वतःचे संकेतस्थळ आहे, प्रकाशने, स्वतंत्र प्रचारयंत्रणा आहे. शिवाय यूट्यूब वगैरेचा वापरही करू लागल्याचे दिसते. इतके असून मराठी संकेतस्थळांचा जाहिरातबाजीसाठी 'वापर' होत असेल तर काय करावे याविषयीही चर्चा झाल्यास उत्तम\n१६ वेळा विचारणे ....\nमुक्तसुनीत [29 Apr 2008 रोजी 18:44 वा.]\n.... याचे कारण , माझ्या मते इंग्रजी शब्दांचा वापर १०%हून अधिक असू नये यासाठी आहे.\nचित्रगुप्त पापपुण्याचा हिशेब करण्यात मग्न असताना कदाचीत एखादे भूत त्याची नजर चुकवून पळालेले असेल :-)\nभूतांचा जन्म- एक तर्क\nचित्रगुप्त पापपुण्याचा हिशेब करण्यात मग्न असताना कदाचीत एखादे भूत त्याची नजर चुकवून पळालेले असेल :-)\nहा हा हा .. हे शक्य आहे.\nपूर्वी रेल्वे आरक्षणासाठी रांगा असत. मग त्यांनी टोकन पद्धत सुरु केली. कर्वेरस्त्यावरच्या कार्यालयात आपला क्रमांक किती वेळाने येणार आहे ते पाहून मध्येच आपली कामे, चहा-बिडी, टवाळक्या करुन पुन्हा रांगेत येवून उभे राहता येत असे. तशीच सोय चित्रगुप्ताच्या दरबारी आहेसे कळते. अधुनिकीकरणाचे वारे थेट स्वर्गाला भिडले आहेत असे म्हणतात. तर काय, रोज इतकी माणसे मरतात आणि त्यांचा हिशेब ठेवण्याचा काउंटर एकच. मग टोकन पद्धत चालू झाली. नुकतेच मेलेले लोक मग आपला क्रमांक दोन महिन्याने येईल वगैरे पाहून टंगळमंगळ-चहाबिडी-टवाळक्या यांसाठी मृत्यूभूमीवर येवू लागली आहेत. यातले काही विडीओज चित्रगुप्ताला इमेल ने पाठवूया...या प्रकारांना आळा बसतो का पाहू.\nविनंती -टंगळमंगळ करायला आलेल्या माणसांनी आणि भूतांनी हलकेच घ्यावे. आणि आमच्या खिडकित येवू नये. खिडकीला गज नाहित..जाड काच आहे. तेथे बसायची सोय नाही.\nकाहीतरी चर्चां तयार करून त्यात असले \"चित्र\" (फित) देऊन काही न लिहीता चर्चाकार \"गुप्त\" झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://kharadpatti.wordpress.com/2011/09/19/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6/", "date_download": "2018-04-27T04:39:04Z", "digest": "sha1:Q7BISBRUWGL6VAUKS2AKOBES33EYAEAS", "length": 4624, "nlines": 74, "source_domain": "kharadpatti.wordpress.com", "title": "शब्द….!!!! | शब्द पारंब्या", "raw_content": "\nमन उदास असलं की…. काय करावे तेच सुचत नाही…\nकसे आणि काय शब्द मांडायचे तेच सुचत नाही..\nमन एकटं पडलेलं असतं ……काळ्या ढगांनी आभाळात गर्दी केल्यासारखी ….मनात साचलेलं दु:ख ….\nकधी अश्रूंच्या रुपात कोसळेल काही नेम नाही…..\nअश्या वेळी कुठून मनात येतं कुणास ठाऊक….\nहातात पेन आणि कागद घेऊशी वाटतात……..\nसगळे परके …अन फक्त शब्दच जवळ वाटतात…\nकाय अन कसं लिहावं ..काहीच कळत नाही……\nमनातही काही शब्द नसतात.\n…..अश्यातच आपोआप पेन उचलला जातो… कुठेतरी कागदही सापडला जातोच सोबतीला….\nउगाच काहीतरी लिहियाचे म्हणून इकडचे तिकडचे शब्द खरडायला सुरवात करायची…\nका कुणास ठाऊक….हे खरडणच मनाला उमेद देते…\nजगण्याची… सारं काही शब्दात मांडलं जात…\nमनाची सारी जळमटं निघून जातात ..कुठच्या कुठे…\nकसलं सामर्थ्य असावं ह्या शब्दात…. की आपल्याच भावनाचे खेळ..\nपण हेच शब्द जवळचे वाटतात…. मन हलकं करणारे शब्द…\n4 प्रतिक्रिया Add your own\nछान माडलं आहे. भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत हे म्हणायलाही शेवटी शब्दांचाच आधार घ्यावा लागतो हेच खरं .\nखूप खूप धन्यवाद मोहना..आपल्या प्रतिक्रिया खूप उत्साह देणाऱ्या आहेत\nखुपच छानमस्तच लिहल आहे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/indian-cricket-team-did-flag-hoising-in-shrilanka-267324.html", "date_download": "2018-04-27T04:47:31Z", "digest": "sha1:S63RVAZCBHEIOXAYXGQIQSLWAAEA5NSA", "length": 10703, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोहली आणि टीमनं श्रीलंकेत साजरा केला स्वातंत्र्यदिन", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nकोहली आणि टीमनं श्रीलंकेत साजरा केला स्वातंत्र्यदिन\nविराट कोहलीनं ध्वजारोहण केलं. सर्व खेळाडूंनी यावेळी राष्ट्रगीत गायलं.\n15 आॅगस्ट : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं श्रीलंकेच्या कॅण्डी शहरात स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा फडकावला. सध्या टीम इंडिया श्रीलंकेत क्रिकेट सामने खेळतेय. देशापासून दूर असली तरी क्रिकेट टीमनं स्वातंत्र्यदिन साजरा केला.\nयावेळी विराट कोहलीनं ध्वजारोहण केलं. सर्व खेळाडूंनी यावेळी राष्ट्रगीत गायलं.\nबीसीसीआयनं याचा व्हिडिओ शेअर केलाय. त्यात विराट कोहली ध्वजवंदन करताना दिसतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/judges-should-not-have-gone-to-media-bar-council-of-india-279721.html", "date_download": "2018-04-27T04:51:49Z", "digest": "sha1:AHTWJZY2UKN5KQ2MPRM47A7PYKNGQU7C", "length": 15284, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यायमूर्तींनी प्रसारमाध्यमांसमोर जाण्याची गरज नव्हती : बार काऊन्सिल", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nन्यायमूर्तींनी प्रसारमाध्यमांसमोर जाण्याची गरज नव्हती : बार काऊन्सिल\nही घटना एवढी मोठी नव्हती की न्यायमूर्तीने प्रसारमाध्यमांसमोर जावं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरच न्यायमूर्तींची नियुक्ती केली जात आहे.\n13 जानेवारी : सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तीने घेतलेल्या पत्रकार परिषदेवर बार काऊन्सिल आॅफ इंडियाने नाराजी व्यक्त केलीये. हा एका घरातला वाद असून प्रसारमाध्यमांच्या समोर जाण्याची आवश्यक्ता नव्हती असं मत बार काऊन्सिलचे चेअरमन मनन मिश्रांनी व्यक्त केलंय. तसंच हे प्रकरण आपआपसात मिटवावं असा सल्लाही दिलाय.\n\"सुप्रीम कोर्ट प्रशासन नीट काम करत नाही\" असा आरोप करत न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांच्या पत्रकार परिषदेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. आज बार काऊन्सिल आॅफ इंडियाचे चेअरमन मनन मिश्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. या चारही न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेण्याची आवश्यक्ता नव्हती. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी काऊन्सिलने सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती सोमवारी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींना भेटणार आणि देशभरातील बार काऊन्सिलचं मत जाणून घेणार आहे अशी माहिती मनन मिश्रांनी दिली.\nतसंच चीफ जस्टिस दिपक मिश्रा यांचीही भेट घेणार आहे अशी माहितीही मनन मिश्रांनी दिली. न्यायमूर्तींच्या नियुक्तीबाबत (एमओपी) योग्य पद्धतीने तयार केला गेला पाहिजे. याबद्दल आम्ही सरकारला पत्र लिहिणार आहे. पण ही घटना एवढी मोठी नव्हती की न्यायमूर्तीने प्रसारमाध्यमांसमोर जावं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरच न्यायमूर्तींची नियुक्ती केली जात आहे. यावरही आम्ही चर्चा करतोय पण अशा प्रकरणात गोंधळ निर्माण करून न्यायपालिकेला इशारा देणे चुकीचं आहे असं मत मनन मिश्रांनी व्यक्त केलं.\n'राजकीय पक्षांनी राजकारण करू नये'\nया प्रकरणावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौकशीची मागणी केली होती. राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपावर मनन मिश्रांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही राजकीय पक्षांना बोलण्यासाठी संधी दिलीये. पण हा प्रकार दुर्दैवी आहे. राजकीय पक्षांनी या प्रकरणात हस्तक्षेप करू नये अशी आमची विनंती आहे असं आवाहनही मिश्रांनी केलं.\nपंतप्रधान मोदी आणि कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हा न्यायपालिकेचा अंतर्गत मुद्दा आहे, सरकार यात दखल देणार नाही असं स्पष्ट केलं होतं. सरकारच्या या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आणि न्यायमूर्तींनी पुन्हा प्रसारमाध्यमांसमोर जाऊ नये अशी विनंतीही मिश्रांनी केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #cjichelameswarcollegiumDipak Misraकुरियन जोसेफन्यायमूर्ती जे चेलमेश्वरन्यायमूर्ती मदन लोकूरन्यायमूर्ती रंजन गोगोईसरन्यायाधीश\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/inflation-rises-june-11522", "date_download": "2018-04-27T04:36:29Z", "digest": "sha1:LSFPWSZETSS7RYEFRKODBRT52MUW2OEF", "length": 11669, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Inflation rises in June जूनमध्ये महागाईत वाढ; डब्ल्यूपीआय 1.62 टक्के | eSakal", "raw_content": "\nजूनमध्ये महागाईत वाढ; डब्ल्यूपीआय 1.62 टक्के\nसोमवार, 8 ऑगस्ट 2016\nनवी दिल्ली - घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित चलनवाढ जूनमध्ये 1.62 टक्क्यांवर पोचली आहे. सलग सतरा महिने नकारात्मक पातळीवर राहिल्यानंतर एप्रिल, मे आणि जून महिन्यात मात्र सकारात्मक पातळीवर राहिली आहे. जागतिक पातळीवर जीवनावश्यक वस्तूंच्या आणि अन्नधान्याच्या वाढलेल्या किमतीमुळे त्यात वाढ झाली आहे.\nनवी दिल्ली - घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित चलनवाढ जूनमध्ये 1.62 टक्क्यांवर पोचली आहे. सलग सतरा महिने नकारात्मक पातळीवर राहिल्यानंतर एप्रिल, मे आणि जून महिन्यात मात्र सकारात्मक पातळीवर राहिली आहे. जागतिक पातळीवर जीवनावश्यक वस्तूंच्या आणि अन्नधान्याच्या वाढलेल्या किमतीमुळे त्यात वाढ झाली आहे.\nडब्ल्यूपीआय जून महिन्यात 1.62 टक्क्यांवर पोचला आहे. जो त्याआधीच्या महिन्यात (मे) 0.79 टक्के होता. खाद्यपदार्थांची महागाई मे महिन्यात 7.88 टक्क्यांवरून वाढून 8.18 टक्क्यांवर पोचली आहे. प्राथमिक वस्तूंचा महागाई दर 4.55 टक्क्यांवरून 5.50 टक्क्यांवर पोचला आहे. मॉन्सूनच्या उशिरा झालेल्या आगमनामुळे देशभरात भाज्यांचे दर वाढले आहेत. भाज्यांचा महागाई दर गेल्या महिन्यात 12.94 टक्के होता. तो आता 16.91 टक्क्यांवर पोचला आहे.\nरिझर्व्ह बॅंक पतधोरण आढाव्यासाठी घाऊक किंमत निर्देशांक व किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीची आकडेवारी ग्राह्य धरते. किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर वाढल्यास किंवा घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दरातील थोडीशी वाढही रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढाव्यावर परिणाम करणारी ठरते. पुढील महिन्यात (ऑगस्ट) रिझर्व्ह बॅंक द्विमाही पतधोरण जाहीर करणार आहे.\nमुंबई - जागतिक पातळीवरील घसरणीचे वातावरण आणि नफेखोरीचा फटका शेअर बाजाराला बुधवारी बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ११५ अंशांची...\nजागतिक तेजीने सेन्सेक्‍स वधारला\nमुंबई - जागतिक पातळीवरील तेजीमुळे शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात मंगळवारी वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १६५ अंशांनी वाढून...\nचलनाची टंचाई कुणाच्या पथ्यावर\n‘एटीएम’मध्ये खडखडाट निर्माण झाल्याने नुकतीच चलनी नोटांची टंचाई जाणवली. ज्या कारणासाठी एक हजाराच्या नोटा रद्द करण्यात आल्या, त्याच कारणासाठी आता दोन...\nएजन्सी देतो म्हणून व्यावसायिकाची एक लाख रुपयांची फसवणूक\nभिगवण (पुणे) : औरंगाबाद येथील आर्या अॅग्रो अॅटोमिशन या कंपनीची एजन्सी भिगवण येथे चालविण्यास देतो म्हणुन भिगवण येथील व्यावसायकांची एक लाख...\nनोटाटंचाई 70 हजार कोटींची\nमुंबई - सरकार आणि रिझर्व्ह बॅंक नोटाटंचाई नसल्याचा दावा करीत असली, तरी ‘एसबीआय रिसर्च’ने ७० हजार कोटी रुपयांचा चलन तुटवडा असल्याचा अंदाज व्यक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/good-rain-all-pune-water-storage-locations-11289", "date_download": "2018-04-27T04:40:11Z", "digest": "sha1:VINJCIY7RAI5JGUYPYJZOCNZEHABMBD5", "length": 12339, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Good rain in all Pune water storage locations पुणे: चार धरणांत 18 टीएमसी पाणीसाठा | eSakal", "raw_content": "\nपुणे: चार धरणांत 18 टीएमसी पाणीसाठा\nराजेंद्रकृष्ण कापसे : सकाळ वृत्तसेवा\nमंगळवार, 2 ऑगस्ट 2016\nपुणे - पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या प्रकल्पातील धरण क्षेत्रात सोमवारपासून पाऊस पडत असून तो आता जोर पकडत आहे. पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरु झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. चारही धरणांत मिळून आज (मंगळवार) सकाळपर्यंत 18 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षीपेक्षा 4 टीएमसीने पाणीसाठा जास्त आहे.\nपुणे - पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या प्रकल्पातील धरण क्षेत्रात सोमवारपासून पाऊस पडत असून तो आता जोर पकडत आहे. पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरु झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. चारही धरणांत मिळून आज (मंगळवार) सकाळपर्यंत 18 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षीपेक्षा 4 टीएमसीने पाणीसाठा जास्त आहे.\nशहरात सुरु असलेल्या पाणी कपात धोरणानुसार 18टीएमसी पाणी शहराला किमान 15 महिने पुरेल एवढे आहे. सोमवारी सकाळी मागील 24 तासांत चार धरणांत चांगला पाऊस पडला. त्यानंतर सोमवारी दिवसभर रात्री देखील पावसाची धार दिवसभर सुरूच होती. काल दिवसभर सूर्यदर्शन झाले नव्हते. मागील 24 तासात टेमघर येथे 88, पानशेतला 54, वरसगावला 55 तर खडकवासला येथे 17 मिलीमीटर पाऊस झाला आहे.\nटेमघर येथे 1 जूनपासून (62 दिवसात) सोळाशे मिलीमीटर पाऊस झाला आहे. पानशेत व वरसगाव येथे अकराशे तर खडकवासला येथे 415 मिलीमीटर पाऊस पडला आहे. टेमघर धरणात 47 टक्के, पानशेत मध्ये 71, वरसगावला 58 तर खडकवासला धरणात 63 टक्के पाणी जमा झाले आहे. धरणक्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पाण्यासाठ्यात वाढ होत आहे. जोर कायम राहिल्यास धरणात जमा होणार येवा वाढेल. खडकवासला धरणातून कालव्याच्या विसर्ग 1155 क्युसेक करणात आला आहे. बंद जलवाहिणीतून 325 कुसेकने पाणी सोडले जात आहे.\nधरणाचे नाव- 24 तासातील पाऊस मिमी मध्ये/ 1 जून पासूनचा पाऊस/पाणीसाठा टीएमसीमध्ये/ पाणीसाठा टक्केवारी मध्ये\nचार धरणातील एकूण पाणीसाठा- 18.00टीएमसी , 61.74 टक्के\nवीर्यसाधन, वीर्यसंरक्षण म्हणजेच ओजसंरक्षण. ओजसंरक्षण झाले की आतील प्रकाश तेजरूपाने-कीर्तिरूपाने पसरतो. ओज संपले की जीवन संपते. तेव्हा ओजाची संकल्पना...\nआणखी 300 रिक्षा स्टॅंडची गरज\nपुणे - शहराची हद्द वाढत असताना त्या प्रमाणात रिक्षा स्टॅंडची संख्या वाढविणे गरजेचे आहे, असे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे. त्यासाठीचा प्रस्ताव...\nप्रयत्न फिल्म आणि डान्स फेस्टिव्हल आजपासून\nपुणे - लेखक देवदत्त पटनाईक यांच्या ‘व्हाय डू हिंदू गॉड्‌स डान्स’ या विषयावरील व्याख्यानासह पारंपरिक गीत-संगीत आणि नृत्याचे विविध आविष्कार सादर...\nपिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाजवळील गहुंजे गावाचा प्रवास ‘गाव ते शहर’ असा सुरू झाला आहे. एकीकडे विस्तारलेले शेती क्षेत्र आणि गावाचा ग्रामीण...\nउरुळी देवाची गावाचा करणार सर्वांगीण विकास - महापौर मुक्ता टिळक\nफुरसुंगी - कचरा डेपोमुळे उरुळी देवाचीच्या ग्रामस्थांनी अनेक गैरसोयी सहन केल्या आहेत; मात्र आता हे गाव महापालिकेत आले असून पाणी, रस्ते, आरोग्य,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2018-04-27T04:44:17Z", "digest": "sha1:Q2TCX45HP2ZGQMP3F3PH5HTLELY7TUYL", "length": 4234, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९८५ मधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९८५ मधील खेळ\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइ.स. १९८५ मधील खेळ\n\"इ.स. १९८५ मधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nजागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९८५\n१९८५ फॉर्म्युला वन हंगाम\nइ.स.च्या २० व्या शतकामधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१३ रोजी १७:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.cz/2016_12_01_archive.html", "date_download": "2018-04-27T04:42:33Z", "digest": "sha1:MS4SQ6LZMUT4QVPWZ7IF7D5L5TA44XVJ", "length": 240441, "nlines": 3174, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.cz", "title": "Dainik Sanatan Prabhat: 12/01/16", "raw_content": "\nपरेच्छेने वागणे, अनुसंधानात रहाणे, प्रेमभाव आणि ईश्‍वरावर दृढ श्रद्धा अशा ईश्‍वरी गुणांमुळे तीव्र प्रारब्धावर सहजतेने मात करणार्‍या आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कुंभारवाडा (उत्तर कन्नड) येथील महर्लोकवासी सावित्री कामत \n‘माझी आई श्रीमती सावित्री कामत यांचे २१.११.२०१६ या दिवशी निधन झाले. मागील दीड वर्ष त्या फुफ्फुसाच्या कर्करोगाने आजारी होत्या. त्यांच्या बाराव्या दिवसाच्या निमित्ताने त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.\n१. आजाराविषयी कधी तक्रार नसणे\nजून २०१५ मध्ये आईच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर आतापर्यंत तिच्यावर आयुर्वेदिक आणि अ‍ॅलोपेथी असे उपचार करण्यात आले. त्या कालावधीत वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागल्या. आयुर्वेदाअंतर्गत कडू काढे घेणे, पथ्यानुसार आहार घेणे, असे सतत करावे लागले; पण तिने कधीही आजाराविषयी तक्रार केली नाही. शेवटचा १ मास (महिना) सोडल्यास ‘तिला कर्करोग झाला आहे’, असे कुणाला वाटायचेही नाही. शेवटी शेवटी तिला असह्य वेदना व्हायच्या. त्याचाही तिने कधी त्रागा केला नाही किंवा कुणाला दूषणे दिली नाहीत.\nनागरोटा येथील आक्रमण महंमद अफझल याच्या फाशीचा सूड घेण्यासाठी \nठेवायचा, हे पाककडून शिका \nश्रीनगर - जम्मूच्या नागरोटा येथील आतंकवादी आक्रमणात ठार झालेल्या ३ आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. तसेच त्यांच्याकडे उर्दू भाषेत लिहिलेल्या आतंकवादी महंमद अफझल याचे नाव असलेल्या चिठ्ठ्याही सापडल्या आहेत. यात अफझल गुरु शहीद के इंतकाम की एक किस्त...गजवा-ए-हिंद के फिदयीन, असे लिहिले होते. संसदेवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार असणार्‍या अफझल याला फाशी देण्यात आली होती. त्यामुळे हे आक्रमण त्यासाठी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच या आतंकवाद्यांकडून काही घातक रसायनेही जप्त करण्यात आली आहेत. अशीच रसायने उरी येथील आक्रमणात सहभागी झालेल्या आतंकवाद्यांकडूनही हस्तगत करण्यात आली होती. यावरून हे आतंकवादी रासायनिक आक्रमणाच्या सिद्धतेत होते का, असा संशयही व्यक्त होत आहे. हे आतंकवादी जैश-ए-महंमदशी संबंधित असण्याची शक्यता आहे. या आतंकवाद्यांना पाकमधून आदेश मिळत होते. सुरक्षायंत्रणांनी आतंकवाद्यांनी पाकमध्ये असलेल्या प्रमुखांशी ५ वेळा केलेल्या संभाषणाचा शोध घेतला आहे. यात पाकमधून त्यांना आक्रमणासाठी सिद्ध रहाण्याच्या सूचना मिळत होत्या.\n(म्हणे) भारतातील ३३ कोटी देवता भंगारासमान \nशरद यादव असे वक्तव्य अन्य\nधर्मियांविषयी करू धजावतील का \nपुणे, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - भारतात एवढ्या देवी-देवता आहेत, की त्या मोजताही येत नाहीत. काही लोकांनी देवतांनाही जाती-जातींमध्ये विभागले आहे. भारतातील ३३ कोटी देवता भंंगारासारख्या फेकून देण्यायोग्य आहेत, असे हिंदुद्वेषी वक्तव्य जनता दल (संयुक्त)चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांनी केले. (हिंदूंच्या धर्मभावना जाणीवपूर्वक दुखावणारे शरद यादव यांच्यासारख्यांचे हिंदुद्वेषाचे जाहीर उमाळे रोखायचे असतील, तर हिंदूंचे प्रभावी आणि कृतीशील संघटन आवश्यक - संपादक) अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने २८ नोव्हेंबर या दिवशी जनता दल (संयुक्त)चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांना महात्मा फुले समता पुरस्कार देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र विधानभवनाचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते यादव यांना हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री विजय शिवतारे, डॉ. बाबा आढाव, पंकज भुजबळ, आमदार कपिल पाटील, माजी आमदार दीप्ती चौधरी आदी उपस्थित होते.\nचित्रपट चालू होण्यापूर्वी देशभरातील चित्रपटगृहांत राष्ट्रध्वजासह राष्ट्रगीत लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश \nनवी देहली - देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट चालू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. केंद्र सरकारकडून लवकरच यासंबंधीच्या आदेशांची प्रत सर्व राज्यांना पाठवली जाणार आहे. आतापर्यंत केवळ महाराष्ट्रातच चित्रपट चालू होण्यापूर्वी चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवणे बंधनकारक होते; मात्र आता संपूर्ण देशभरातील चित्रपटगृहांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. चित्रपटाआधी राष्ट्रगीत पडद्यावरून सादर केले जात असतांना उभे राहावे कि नाही, याची निश्‍चित नियमावली नसल्यामुळे चित्रपटगृहात अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवल्याचे समोर आले आहे; मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने याविषयीचे धोरण स्पष्ट केले आहे.\n१. राष्ट्रगीत चालू असतांना पडद्यावर राष्ट्रध्वजाचे छायाचित्रही दाखवावे.\n२. राष्ट्रगीत चालू झाल्यावर चित्रपटगृहातील प्रत्येकाने राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिलेच पाहिजे.\nधर्म वाचवण्यासाठी प्रत्येक घरात धर्मशिक्षण दिले पाहिजे - अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर\nमार्गदर्शन करतांना श्रीमती अपर्णा रामतीर्थकर\nकोल्हापूर, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - आज देशात हिंदूंच्या पावणे दोन लक्ष हिंदू मुली बेपत्ता आहेत. देश आणि धर्म धोक्यात आलेला आहे. दिवसभर आई-वडील कामात व्यस्त असल्याने मुलांकडे त्यांचे लक्ष नसते. लव्ह जिहाद हे हिंदूंची शक्ती अल्प करण्याचे षड्यंत्र आहे. एकही हिंदु मुलगी लव्ह जिहादाला बळी पडणार नाही, धर्मांतरण करणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आज हिंदु धर्म, मंदिर आणि हिंदु मुली सुरक्षित नाहीत. हिंदु धर्मात जन्म घेणार आणि हिंदु धर्मातच मरणार, या तत्त्वानुसार प्रत्येक हिंदूने तसे आचरण केले पाहिजे. धर्म वाचवण्यासाठी प्रत्येक घरात धर्मशिक्षण दिले पाहिजे. धर्मरक्षणासाठी प्रत्येक हिंदूला सज्ज रहायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांनी केले. शिरोली (पु) येथे २८ नोव्हेंबर या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने अधिवक्ता श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांचे हिंदु धर्माची संस्कृती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.\nसैनिकांच्या पत्नींच्या धाडसामुळे आतंकवाद्यांचा कट फसला \nभारतीय सैनिक देशासाठी शौर्याचे प्रदर्शन\nकरतात, तर त्यांच्या पत्नी प्रसंगावधान सांभाळून\nस्वसंरक्षण करतात आणि देशाची हानी रोखतात \nजम्मू - नागरोटा आक्रमणाच्या वेळी येथील सैनिकांच्या पत्नींनी दाखवलेल्या धाडसामुळे याहून होणारी मोठी हानी टळली गेली आणि आतंकवाद्यांचा कट फसला, अशी माहिती समोर आली आहे.\nया छावणीमध्ये सैन्यातील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांची निवासस्थाने आहेत. येथील २ सैनिक रात्रपाळीस होते. त्या वेळी त्यांच्या पत्नी मुलांसह घरी होत्या. या वेळी आतंकवादी सैन्याधिकार्‍यांची निवासस्थाने असलेल्या एका इमारतीमध्ये शिरले. ही गोष्ट या सैनिकांच्या पत्नींच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी अजिबात न घाबरता आतंकवाद्यांना त्यांच्या इमारतीमध्ये प्रवेश करता येऊ नये, यासाठी घरातील सामान आणून प्रवेशद्वार बंद करून टाकले. यामुळे आतंकवादी या इमारतीत घुसू शकले नाहीत आणि त्यांचा कट फसला. जर महिलांनी वेळीच हे धाडस दाखवले नसते, तर कदाचित् आतंकवाद्यांनी त्यांना ओलीस ठेवले असते, ज्यामुळे सैन्य आणि त्यांच्या कुटुंबांची मोठी हानी झाली असती, असे एका सैन्याधिकार्‍याने सांगितले.\nसनातननिर्मित मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार या हिंदी ग्रंथाचे शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते प्रकाशन \nडावीकडून श्री. कार्तिक साळुंखे, श्री. अभय वर्तक,\nश्री. गजानन कीर्तीकर आणि श्री. प्रसाद जोशी\nनवी देहली - शिवसेनेचे मुंबईतील खासदार श्री. गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते सनातननिर्मित मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार या हिंदी ग्रंथाचे त्यांच्या देहली येथील निवासस्थानी प्रकाशन करण्यात आले. या वेळी त्यांचे स्वीय साहाय्यक आणि मुंबई महानगरपालिकेतील निवृत्त अधिकारी श्री. प्रसाद जोशी, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक अणि हिंदु जनजागृती समितीचे देहली समन्वयक श्री. कार्तिक साळुंखे उपस्थित होते. श्री. गजानन कीर्तिकर म्हणाले, हा ग्रंथ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा आणि सर्व मनोविकारग्रस्तांनी हा ग्रंथ वाचून उपाय करावेत.\nप्रत्येक आईने तिच्या मुलांना धर्मशिक्षण दिले पाहिजे - अरविंद थलावर, धर्माभिमानी\nश्री. अरविंद थलावर, श्री. पुंडलिक पै,\nकु. नागमणी आचार आणि सौ. संगिता जानू\nथोरांगलु (बल्लारी, कर्नाटक) - हिंदुस्थानचा आत्मा धर्म आहे. आपल्या मुलांना शाळांमध्ये कसे शिक्षण मिळत आहे, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर त्यांच्या आईने धर्म आणि राष्ट्र यांचे संस्कार केले. त्यामुळे त्यांनी हिंदवी राष्ट्र स्थापन केले. यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक आईने तिच्या मुलांना धर्मशिक्षण शिकवणे आणि त्यांना मंदिरांमध्ये पाठवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन धर्माभिमानी श्री. अरविंद थलावर यांनी केले.\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील मदारी हिरिया प्राथामिक शाळेच्या पटांगणात २७ नोव्हेंबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला समितीचे श्री. पुंडलिक पै, सनातन संस्थेच्या कु. नागमणी आचार्य, रणरागिणी शाखेच्या कु. संगीता जानू यांनी संबोधित केले. या सभेला ७२५ हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.\nजनधन खात्यातून महिन्याला केवळ १० सहस्र रुपयेच काढता येणार \nनवी देहली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान जनधन योजनेच्या अंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांमध्ये आतापर्यंत ६५ सहस्र कोटी रुपये जमा झाले आहेत. यामुळे रिझर्व्ह बँकेने संबंधित जनधन खातेधारकांना महिन्याला त्यांच्या खात्यातून केवळ १० सहस्र रुपयेच काढण्याची अनुमती दिली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ज्या जनधन खात्यांमध्ये ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांद्वारे रक्कम जमा करण्यात आली आहे, त्याच खात्यांसाठी हा नियम लागू असेल. त्यातही कागदपत्रांची पूर्तता केलेल्या ग्राहकांनाच जनधन खात्यातून ही रक्कम काढता येणार आहे. खातेधारकाला त्यापेक्षा अधिक रक्कम काढायची असल्यास त्याची निकड बघूनच त्याला अतिरिक्त रक्कम काढून दिली जाईल, असे रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जनधन योजनेअंतर्गत उत्तरप्रदेशमधील खात्यामध्ये सर्वाधिक १० सहस्र ६७० कोटी रुपये जमा झाले आहेत.\nपद्मनाभस्वामी मंदिरात प्रवेश करणार्‍या महिला भाविकांना पोशाखामध्ये व्यवस्थापनाकडून सूट \nमंदिरात प्रवेश करण्याची प्राचीन परंपरा असतांना त्यात पालट करण्याचा अधिकार मंदिर व्यवस्थापन समितीने कशाच्या आधारे घेतला, हे त्यांनी हिंदु भाविकांना सांगितले पाहिजे \nमंदिर व्यवस्थापनाच्या निर्णयाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने \nथिरूवनंतपुरम् - थिरूवनंतपुरम् येथील पद्मनाभस्वामी मंदिरात प्रवेश करणार्‍या महिलांना साडी ऐवजी सलवार-कमीज आणि चूडीदार असा पोशाख घालण्याची अनुमती मंदिर व्यवस्थापनाने ३० नोव्हेंबरपासून दिली. या निर्णयाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात ३० नोव्हेंबरला मंदिरासमोर काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निदर्शने केली.\n१. आतापर्यंत भाविक महिलांनी सलवार आणि चूडीदार घातल्यास त्यांना मंदिरात जाण्यापूर्वी मुंडू (धोतर) नेसावे लागत होते.\n२. मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एन्. सतीश यांनी सलवार-कमीज आणि चूडीदार अशा पोषाखात असलेल्या महिलांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे, असा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.\nगोपालन करा आणि सरकारी लाभ मिळवा - मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री, हरियाणा\nअकबरपूर (नुह, हरियाणा) - जेे कोणी गोवंशाचे पालन करून दुग्ध व्यवसाय, तसेच घरी गायी पाळू इच्छितात त्यांंच्यासाठी सरकारने अनेक योजना आखलेल्या आहेत. या योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले. अकबरपूर येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या कामधेनु आरोग्य संस्थानया संस्थेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते.\nगोपालनासाठी लोकांना उद्युक्त करतांना मुख्यमंत्री खट्टर म्हणाले, हरियाणा हे प्रथम राज्य आहे, जेथे गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आलेला आहे. कामधेनु आरोग्य संस्थान या संस्थेत गायींना आश्रय मिळेल, तसेच त्यांच्यासाठी हे आरोग्यकेंद्रही आहे. येथे उपलब्ध होणारे गोमय तथा गोमूत्र यांचा उपयोग करून औषधे आणि कीटकनाशके बनवण्यात येणार आहेत. सरकारने आपल्या परीने येथील निवासी लोकांना गायी पाळण्यासाठी आणि गायींच्या कल्याणासाठी पावले उचलली आहेत. हरियाणामध्ये गायींच्या आश्रयाची एकूण ४३२ ठिकाणे आहेत. गायीकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता त्यांनी गायीचे महत्त्व जाणून घेऊन तिच्यापासून मिळणारे उत्पादनही लक्षात घ्यावे, असेही मुख्यमंत्री खट्टर म्हणाले.\nसनातनच्या उपक्रमात सक्रियपणे सहभागी होणार - सौ. सिद्धी पवार, नवनिर्वाचित नगरसेविका\nसौ. सिद्धी पवार (उजवीकडून\nतिसर्‍या) यांना दैनिक सनातन प्रभात देतांना\nश्री. विजयकुमार काटवटे (उजवीकडून\nपाचवे) यांना दैनिक सनातन प्रभात देतांना\nसातारा, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - सनातनमुळे समाज जागृत होत असून योग्य-अयोग्य यांची जाणीव निर्माण होऊ लागली आहे. व्यापक समाजहिताच्या दृष्टीकोनातून सनातन राबवत असलेल्या उपक्रमात सक्रियपणे सहभागी होणार आहे, असे आश्‍वासन सनातनच्या हितचिंतक आणि भाजपच्या सातारा नगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेविका सौ. सिद्धी पवार यांनी दिले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. पवार यांच्या निवासस्थानी दैनिक सनातन प्रभातचा अंक आणि लघुग्रंथ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा त्या बोलत होत्या.\nसौ. पवार पुढे म्हणाल्या की, गणेशमूर्ती विसर्जन, वीज, रस्ते, पाणी, प्राथमिक आरोग्य या आणि अन्य समस्यांविषयी नगरपालिकेला जनतेच्या रोषालाच सामोरे जावे लागले आहे. आता यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपणा सर्वांच्या साहाय्यानेच योग्य ती पावले उचलणार आहेत.\nनेहरूंनीच प्राथमिक शिक्षणाचे वाटोळे केले \nनेहरूंच्या या कुकर्माविषयी काँग्रेसी इतक्या\nवर्षांपासून मूग गिळून गप्प बसले आहेत, हे लक्षात घ्या \nदेशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन देशात बाल दिन म्हणून साजरा केला जातो; पण राष्ट्राचेे भावी आधारस्तंभ असलेल्या तमाम बालकांच्या प्राथमिक शिक्षणाचे वाटोळे नेहरूंनीच केले, हे सत्य नेहरूप्रेमी असलेले नोबेलचे मानकरी अमर्त्य सेन यांनी परखडपणे मांडले. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (शैक्षणिक नियोजन आणि व्यवस्थापनाचे राष्ट्रीय विश्‍वविद्यालय) अर्थात् एन्यूईपीएच्या पदवीदान सोहळ्यात त्यांनी हे विधान केले.\nसेन पुढे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही वर्षानुवर्षे प्राथमिक शिक्षण सरकारकडून दुर्लक्षितच राहिले. आधुनिकतेचा वसा घेतलेले जवाहरलाल नेहरू यांनीही पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचा पाया रचणार्‍या प्राथमिक शिक्षणाला प्राधान्य दिले नाही. त्यामुळेच देशात प्राथमिक शिक्षण क्षेत्र नेहमीच मागास राहिले. नेहरूंसारख्या नेत्याने देशाचे भावी नागरिक घडवणार्‍या प्राथमिक शिक्षणाकडे गांभीर्याने पहायला हवे होते; पण तसे घडले नाही. त्यामुळेच गेली अनेक वर्षे देशातील निरक्षरांची संख्या वाढतच गेली.\n(संदर्भ : दैनिक सामना, ७ जुलै २०११)\nराजस्थानमध्ये देवळातील देवतांच्या नावाने शिधा खाणार्‍या पुजार्‍याची लबाडी उघड \nधर्मशिक्षण नसल्यामुळेच देवासाठी त्याग करण्यापेक्षा\nत्यांच्या नावाने शिधा (रेशन) लाटण्याचे धाडस असे पुजारी करतात \nजयपूर (राजस्थान) - देवळातील देवतांच्या नावाने बनावट शिधापत्रिका सिद्ध करून स्वस्त दरातील साहित्य स्वत: लाटणार्‍या काजीखेर गावातील बाबुलाल या ७० वर्षांच्या पुजार्‍याची लबाडी उघड झाली आहे. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला नाही; मात्र त्याची शिधापत्रिका जप्त करण्यात आली आहे.\nबरान जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी शंकरलाल मीना यांनी सांगितले,बाबुलाल याने मागील वर्षी बनावट शिधापत्रिका सिद्ध करून घेतले होती. त्यावर कुटुंबातील व्यक्ती म्हणून मनोहरलाल (भगवान श्रीकृष्ण), ठाकुरानी (राधा) आणि श्रीगणेश अशी नावे घालण्यात आली होती. संशयावरून तपास केला असता पत्रिकेवरील नावे बाबुलाल ज्या देवळाचा पुजारी आहे, तेथील देवतांची असल्याचे उघड झाले.\nजगप्रसिद्ध पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराच्या शर्यतीत पंतप्रधान मोदी सर्वांत पुढे \nनवी देहली - अमेरिकेतील प्रसिद्ध मासिक टाइमतर्फे प्रतिवर्षी देण्यात येणार्‍या पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराच्या शर्यतीत असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत एकूण मतदानापैकी २१ टक्के मते घेऊन सर्वांच्या पुढे आहेत. जगाला प्रभावित करणार्‍या अथवा माध्यमांमध्ये प्रभाव निर्माण करणार्‍या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.\nमागील वर्षी जर्मनीच्या पंतप्रधान चॅन्सलर अँजेला मर्केल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. या वर्षी ३० व्यक्ती या पुरस्कारासाठी दावेदार आहेत. त्यात खेळाडू आणि पॉप गायक यांचाही समावेश आहे. या पुरस्कारासाठी घेण्यात येणार्‍या ऑनलाइन मतदानात पंतप्रधान मोदी यांनी विविध क्षेत्रांतील दिग्गजांना मागे टाकले आहे. सध्या पंतप्रधान मोदी यांच्या जवळपासही कुणी पोचलेले नाही. विशेष म्हणजे दुसर्‍या स्थानी विकिलिक्सचे वादग्रस्त संस्थापक ज्युलियन असांजे आहेत. त्यांना ८ टक्के मते मिळाली आहेत.\nतेलंगण येथे हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात मुख्य धर्माचार्यांकडून हिंदु धर्माचार्य प्रतिष्ठानची स्थापना\nधर्मरक्षणार्थ हिंदु संतांना कृतीप्रवण व्हावे लागते, हे हिंदूंसाठी लज्जास्पद \nहिंदु धर्माचार्य प्रतिष्ठानविषयी माहिती\nदेतांना श्री श्री श्री परिपूर्णानंद स्वामीजी\nभाग्यनगर (हैद्राबाद) - हिंदु धर्मावर होत असलेल्या आघातांचा सामना करणे आणि धर्माची होणारी हानी रोखणे यांसाठी विशिष्ताद्वैत संप्रदायचे श्री श्री श्री चिन्ना त्रिदंडी श्रीमंनारायना जीयर स्वामीजी, श्रीपीठं काकीनाडा, भारत टुडे वाहिनीचे मुख्य श्री श्री श्री परिपूर्णानंद स्वामीजी आणि मंत्रालयम्, आंध्रप्रदेश येथील श्री सुबुधेन्द्र स्वामीजी यांनी संयुक्तपणे हिंदु धर्माचार्य प्रतिष्ठान या संस्थेची नुकतीच स्थापना केली.\nया निमित्ताने स्थनिक ज्युबली हिल्स या भागात हिंदु धर्माच्या क्षेत्रात कार्यरत संघटनांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत या संस्थेचे धोरण आणि स्वरूप स्पष्ट करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. विनुता शेट्टी आणि सौ. तेजस्वी वेंकटापूर, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nआयएएस् अधिकारी टिना डाबी आणि अतहर आमिर यांचा विवाह म्हणजे लव्ह जिहाद - श्री. मुन्नाकुमार शर्मा, राष्ट्रीय महासचिव, हिंदु महासभा\nआता कथित निधर्मीवाद्यांनी श्री. शर्मा यांना असहिष्णु संबोधल्यास आश्‍चर्य ते काय \nविवाह थांबवण्यासाठी शर्मा यांचे टिना यांच्या वडिलांना पत्र\nलक्ष्मणपुरी (लखनौ) - भारतीय प्रशासकीय सेवेतील उच्च श्रेणी प्राप्त टिना डाबी आणि द्वितीय श्रेणी प्राप्त सनदी अधिकारी अतहर आमिर यांनी घेतलेला विवाहाचा निर्णय दु:खद असून हा लव्ह जिहाद आहे. त्यामुळे हा विवाह थांबवण्यात यावा, असा सल्ला हिंदु महासभेचे राष्ट्रीय महासचिव श्री. मुन्नाकुमार शर्मा यांनी टिना डाबी यांचे वडील जसवंत डाबी यांना पत्र लिहून दिला.\nया पत्रात श्री. शर्मा म्हणाले, डाबी कुटुंबाने त्यांच्या मुलीचा विवाह विचारपूर्वक करावा. अतहरशी लग्न करायचेच असेल, तर त्याची आधी घरवापसी (हिंदु धर्मात प्रवेश) करावी. त्याच्या शुद्धीकरणाच्या कार्यात हिंदु महासभा संपूर्ण सहकार्य करील. या पत्रात मुन्ना शर्मा म्हणाले की, लव्ह जिहादचे षड्यंत्र चालू आहे. मुसलमान युवक हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी विवाह करत आहेत आणि त्यांचे धर्मांतर करत आहेत. हे थांबणे आवश्यक आहे.\nचेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीकडून ताणतणाव या विषयावर व्याख्यान\nकरतांना सौ. सुगंधी जयकुमार\nचेन्नई (तमिळनाडू) - अण्णानगरमधील वाळियम्मल उच्च माध्यमिक शाळेमध्ये २५ नोव्हेंबरला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ताणतणाव या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. इयत्ता बारावीच्या सुमारे १३० विद्यार्थ्यांनी आणि दहावीच्या ८० विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.\nसमितीच्या वतीने सौ. सुगंधी जयकुमार आणि श्री. श्रीराम लुकतुके यांनी या वेळी मार्गदर्शन केले. या वेळी चर्चासत्रही आयोजित करण्यात आले होते. बर्‍याच विद्यार्थ्यांनी त्यांना वरचेवर ताणतणावाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले; मात्र त्यावर कायमचा तोडगा कसा काढायचा, याविषयी अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले. ताणविरहीत जीवन जगण्याच्या दृष्टीने दोष घालवणे आणि नीतीमूल्यांचे संवर्धन करणे किती महत्त्वाचे आहे, याविषयी विद्यार्थ्यांना संगणकीय प्रणालीद्वारे माहिती देण्यात आली. ही प्रक्रिया केवळ शालेय जीवनापुरतीच नव्हे, तर संपूर्ण जीवनभर महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले.\nचौसा (बंगाल) येथील हिंदु जनजागृती समितीच्या ग्रामसभेत हिंदूंचा उत्स्फूर्त सहभाग \nग्रामसभेत मार्गदर्शन करतांना श्री. चित्तरंजन सुराल,\nशेजारी बसलेले मान्यवर आणि उपस्थित ग्रामस्थ\nदक्षिण २४ परगणा (बंगाल), ३० नोव्हेंबर (वार्ता.) - येथील डायमंड हार्बरच्या जवळील चौसा गावात २२ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता हिंदु जनजागृती समितीने ग्रामसभेचे आयोजन केले होते. या सभेला धर्म उत्थान समितीचे संस्थापक श्री. विकर्ण नस्कर, स्थानिक हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रताप हाजरा, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांच्यासहित काही मान्यवरांनी संबोधित केले. या सभेला १५० धर्माभिमानी ग्रामस्थ सहपरिवार उपस्थित होते.\n(म्हणे) ख्रिस्त्यांवर अन्याय झाला असल्याने भाजपच्या ख्रिस्ती आमदारांनी त्यागपत्र द्यावे \nमिकी पाशेको यांचे ख्रिस्त्यांना धर्मांध आवाहन \nमडगाव (गोवा) - आयकर खात्याने गोव्यातील चर्चसंस्थांना आर्थिक व्यवहाराची माहिती देण्यासाठी नोटीस पाठवली आहे. हा अल्पसंख्यांक ख्रिस्त्यांवर झालेला अन्याय आहे. या विरोधात सर्व ख्रिस्त्यांनी एकत्र येऊन आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला जागा दाखवून द्यावी. भाजपमध्ये असलेल्या ख्रिस्ती आमदारांनी गप्प न रहाता त्यागपत्र द्यावे, अशी मागणी नुवेचे आमदार मिकी पाशेको यांनी मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. (अशी नोटीस हिंदूंच्या देवस्थानांनाही पाठवण्यात आली असल्याने ती केवळ चर्चलाच पाठवण्यात आली असल्याचा खोटा प्रचार करून मिकी पाशेको गोव्यात धर्मांधता पसरवत आहेत. यासाठी त्यांच्यावर शासनाने कारवाई करायला हवी \nअंनिसच्या भ्रष्टाचाराची सूत्रे हिवाळी अधिवेशनात घेऊ \nहिंदु जनजागृती समितीने दिलेल्या\nनिवेदनावर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांचे आश्‍वासन \nडावीकडून दीप्तेश पाटील, निवेदन\nस्वीकारतांना आमदार नरेंद्र मेहता आणि कुंदन राऊत\nमुंबई, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - अंनिसच्या भ्रष्टाचाराचे सूत्र आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये घेऊ, असे आश्‍वासन भाजपचे आमदार श्री. नरेंद्र मेहता यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना दिले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंनिस या संस्थेच्या न्यासामध्ये कोट्यवधी रुपयांच्या देशी-विदेशी देणग्या घेऊन घोटाळा झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी घोटाळेबाज अंनिसवर तात्काळ प्रशासक नेमावा आणि दाभोलकर यांच्या खुनाशी त्यांच्या ट्रस्टमधील आर्थिक व्यवहार कारणीभूत आहेत का, याची कसून चौकशी व्हावी, यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवावा, या विनंतीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदार श्री. नरेंद्र मेहता यांना देण्यात आले. त्या वेळी त्यांनी वरील आश्‍वासन दिले. निवेदन देतांना हिंदु गोवंश रक्षा समितीचे श्री. दीप्तेश पाटील आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. कुंदन राऊत उपस्थित होते.\nबंगालमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून ३ अधिकार्‍यांचा मृत्यू \nसंपतकाळात सैन्याची विमाने आणि हेलिकॉप्टर\nकोसळणाराजगातील एकमेव देश भारत \nसुकना (बंगाल) - बंगालच्या सुकना येथे ३० नोव्हेंबरला सकाळी सैन्याचे चीता चॉपर हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सैन्याच्या ३ अधिकार्‍यांचा मृत्यू झाला, तर १ अधिकारी घायाळ झाला.\nतमिळनाडूत भाजपच्या नेत्याकडून बेहिशोबी २० लाख ५० सहस्र रुपये जप्त \nसत्तेत नसणार्‍या राज्यातील नेत्याकडून इतकी\nरक्कम मिळते, तर जेथे सत्तेत आहेत, तेथील\nनेत्याकडे किती रक्कम असू शकते, असा विचार\nजनतेच्या मनात आल्यावाचून रहाणार नाही \nचेन्नई - तमिळनाडू पोलिसांनी भाजप नेत्याच्या चारचाकी गाडीच्या तपासणीतून बेहिशोबी २० लाख ५० सहस्र रुपये जप्त केले आहेत. यात २ सहस्र रुपयांच्या ९२६ नोटा आहेत. भाजप नेते अरुण पेरामनपूर येथील रहिवासी आहेत. ते भाजपच्या युवक शाखेचे सचिव आहेत. अरुण पैशाच्या स्रोताची समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत. त्यामुळे हे पैसे जप्त करण्यात आले. याची माहिती आयकर खात्यालाही देण्यात आली आहे.\nचेंबूर (मुंबई) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात गोळीबार\nगुंडांचा भरणा असलेले पक्ष कधीतरी समाजहित साधतील का \nमुंबई, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - चेंबूर येथे २९ नोव्हेंबरला झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह गोळीबार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय पाटील यांनी मात्र गोळीबाराचा आरोप फेटाळला आहे. \"अशी कोणतीही घटना घडली नाही. मी मेळाव्यात गेलो असता माझ्यावर आक्रमण झाले. त्यामुळे हा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. माझ्याकडे पिस्तुलाची परवानगी आहे. स्वसंरक्षणासाठी मी पिस्तुल बाहेर काढले, यात काहीही चुकीचे नाही\", असा खुलासा संजय पाटील यांनी केला. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.\nमहिला आयोगाकडे पाच लक्ष खटले प्रलंबित - विजया रहाटकर, राज्य महिला आयोग अध्यक्षा\nराज्य महिला आयोगाची (अ)कार्यक्षमता \nपुणे, ३० नोव्हेंबर - राज्य महिला आयोगाकडे सध्या प्रतिदिन १२५ खटले प्रविष्ट होतात. त्यामध्ये 'लिव्ह-इन रिलेशनशिप' आणि लैंगिक अत्याचार यांच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. (पाश्‍चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाचा परिणाम अधर्माचरणाने ओढावलेली ही परिस्थिती सुधारण्यासाठी साधनेला पर्याय नाही. - संपादक) सध्या आयोगाकडे ५ लक्ष खटले प्रलंबित आहेत. त्यांपैकी ७० प्रतिशत खटले समुपदेशनातून सोडवले जातात, असे माहितीपर प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. पुणे बार असोसिएशनच्या वतीने आयोजित 'महिला सशक्तीकरण' या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या.\nरहाटकर पुढे म्हणाल्या, \"एका आठवड्यात २ दिवस आयोगाचे न्यायालय असते. उच न्यायालयाला दिलेले अधिकार महिला आयोगाला दिलेले असल्याने आयोगाने केलेली सूचना शासनाला फेटाळता येत नाही. महिलांविषयीच्या योजनांवर सूचना देण्याचा अधिकार आयोगाला आहे.\"\nयवतमाळ येथे धर्मसेवा प्रतिष्ठानच्या वतीने वृद्धाश्रमात खाऊ वाटप \nवृद्धांना खाऊ वाटतांना कार्यकर्ते वृद्धांना खाऊ वाटतांना कार्यकर्ते\nयवतमाळ - येथे धर्मसेवा प्रतिष्ठानच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम, सांस्कृतिक संवर्धन मंडळ, निळोणा (धरण) येथे खाऊ वाटप करण्यात आले. २५ वृद्धांनी याचा लाभ घेतला. मंडळाचे अध्यक्ष श्री. सु.पा. ढवळे सर, सचिव श्री. सु. मा. खातखेडकर सर यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.\nसंभाजी ब्रिगेडचे अनधिकृत फलक महापालिका कर्मचार्‍यांनी हटवले \nमुंबई - वांद्रे येथील रंगशारदा सभागृहाबाहेर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि महापालिका कर्मचारी यांच्यामध्ये कापडी फलक हटवण्यावरून वाद झाला. हे कापडी फलक अनधिकृत असल्याचे महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी सांगितले. मात्र संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पालिका कर्मचार्‍यांना रोखले. त्यानंतर महापालिका कर्मचार्‍यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा प्रविष्ट करण्याची प्रक्रिया चालू केल्याचे वृत्त आहे.\nशिक्षणसंस्थांविषयी तक्रार करण्यासाठी 'अ‍ॅप'ची निर्मिती\nमुंबई, ३० नोव्हेंबर - शिक्षणसंस्थाविषयी तक्रार करण्यासाठी 'फोरम फॉर एज्युकेशन' या संस्थेकडून 'एफ्एफ्ई इंडिया' हे 'मोबाईल अ‍ॅप' चालू करण्यात आले आहे. या 'अ‍ॅप'द्वारे पालकांसह विद्यार्थी, शिक्षक आणि शालेय कर्मचार्‍यांना तक्रार करता येणार आहे, तसेच प्रत्येक आठवड्याला शैक्षणिक परिस्थितीचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. आधुनिक शिक्षण देण्याच्या नावाखाली भरमसाट शुल्क आकारणे, सोयी-सुविधांचा अभाव या प्रकारांना आळा घालण्यासाठी हे 'अ‍ॅप' चालू करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष जयंत जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी या वेळी हे 'अ‍ॅप' वापरण्याच्या संदर्भात माहिती दिली.\n८ मास राज्यातील महाअधिवक्ता हे पद रिक्त ठेवल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले\nमुंबई - राज्यातील महाअधिवक्ता हे पद ८ मास (महिने) रिक्त ठेवल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले असून १४ डिसेंबरपर्यंत याविषयी प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.\nमाजी महाअधिवक्ता श्रीहरि अणे यांच्या राजीनाम्यानंतर 'हंगामी महाअधिवक्ता' या पदावरच कारभार चालू होता. यामुळे अनेक महत्त्वाच्या याचिकांवरील सुनावण्या प्रलंबित राहिल्या असून सामान्य नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे निरीक्षण न्या. अभय ओक आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने २८ नोव्हेंबरच्या सुनावणीत नोंदवले. राज्यघटनेत हंगामी महाअधिवक्ता हे पदच अस्तित्वात नसल्याने ते अवैध ठरवावे आणि महाअधिवक्त्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी याचिकेद्वारे केली होती.\nधर्मादाय संस्थांनी रहित नोटा स्वीकारू नयेत - आयकर विभागाच्या सूचना\nकोल्हापूर, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - देवस्थान आणि धर्मादाय संस्था यांनी केंद्र शासनाने रहित केलेल्या रुपये ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या चलनी नोटा दानपेटीमध्ये स्वीकारू नयेत. मंदिरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी दर्शनी भागात, तसेच दानपेटीजवळ नोटा दानपेटीजवळ सूचना लावावी, म्हणजे भक्तगण जुन्या नोटा दानपेटीमध्ये टाकणार नाहीत. दानपेटीमध्ये रुपये ५०० किंवा १००० च्या जुन्या चलनी नोटा प्राप्त झाल्यास अशा नोटा अधिकोषात जमा करू नयेत. केंद्र शासनाकडून या संदर्भात पुढील स्पष्ट सूचना प्राप्त होईपर्यंत अशा चलनी नोटांचा स्वतंत्र अभिलेख सिद्ध करून विश्‍वस्त समितीकडे ठेवाव्यात, अशा सूचना आयकर विभागाचे पुणे संचालक यांनी दिल्या आहेत.\nदोन स्वतंत्र साक्षीदारांच्या समक्ष दानपेटी उघडण्यात यावी आणि दानपेटीतून मिळणारी सर्व देणगी योग्य रितीने नोंद करून ठेवावी, तसेच दानपेटी उघडणे आणि देणगी मोजण्याच्या सर्व प्रक्रियेचे चित्रीकरण करून चित्रचकतींचे जतन करण्यात यावे. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय कोल्हापूर विभाग, कोल्हापूर येथे नोंदणीकृत असलेल्या देवस्थान आणि धर्मादाय संस्थांचे विश्‍वस्त/विश्‍वस्त मंडळ, कार्यकारी मंडळ यांना वर उल्लेख केलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्याप्रमाणे कार्यरत रहावे, असे सूचित करण्यात आले आहे.\nधर्मप्रचार सभा न्यासाच्या वतीने सुसंस्कारित पिढी घडण्याविषयी प्रबोधन \nमार्गदर्शन करतांना सौ. रत्ना हस्ती\nवर्धा - समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत धर्मप्रचार सभा या न्यासाच्या वतीने श्री. अनुप चौधरी यांच्या घरी सुसंस्कारित पिढी घडण्यासाठी पालकांची भूमिका याविषयी न्यासाच्या सौ. रत्ना हस्ती यांनी प्रबोधन केले. मुलांना घडवण्यात पालकांचा मोठा वाटा असतो, यासाठी न्यासाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी न्यासाच्या सौ. जयश्री माणिकपुरेे यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचा लाभ २० स्त्रियांनी घेतला. असे उपक्रम स्तुत्य असून ते घेण्यात यावेत, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली.\nसंसदेतील गदारोळामुळे लोकसभा दिवसभरासाठी स्थगित \nनागरोटा येथील आक्रमण आणि नोटाबंदी प्रकरण\nनवी देहली - ३० नोव्हेंबरला लोकसभेचे कामकाज चालू झाल्यावर विरोधी पक्षांनी नोटाबंदी आणि नागरोटा येथील सैन्याच्या छावणीवरील आतंकवाद्यांचे आक्रमण या दोन विषयांवर गदारोळ घातला. या वेळी पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित होते. नोटाबंदीच्या संदर्भात मृत्यू पावलेल्या नागरिकांना सरकारने हानीभरपाई द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. राज्यसभेतही असाच प्रकार चालू होता. दोन्हीकडील गदारोळ थांबत नसल्याने अखेर दुपारी १२ पर्यंत दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले. राज्यसभा दुपारी १२ वाजल्यानंतर चालू झाल्यावर पुन्हा गदारोळ झाल्याने ती दुपारी २ पर्यंत स्थगित करण्यात आली. दुसरीकडे लोकसभेतही अशीच स्थिती राहिल्याने तिचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.\n१. संसदेच्या एका मिनिटासाठी एका निष्कर्षानुसार २९ सहस्र रुपये ते १ लाख ८३ सहस्र रुपये खर्च येतो.\n२. एका घंट्यासाठी साधारण १७ लाख ४० सहस्र ते १ कोटी १० लाख रुपये खर्च येतो.\n३. एका दिवसात १ कोटी ९१ लाख ते १२ कोटी रुपये खर्च येतो.\nनिमकर्दा (अकोला) येथे हिंदु धर्मजागृती सभा\nडावीकडून सौ. माधुरी मोरे,\nश्री. श्रीकांत पिसोळकर आणि श्री. धीरज राऊत\nनिमकर्दा (अकोला), ३० नोव्हेंबर (वार्ता.) - येथील श्री निळकंठेश्‍वर संस्थानच्या सभागृहामध्ये 'हिंदु जनजागृती समिती'च्या वतीने आयोजित 'हिंदु धर्मजागृती सभा' नुकतीच पार पडली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर, समितीचे श्री. धीरज राऊत, रणरागिणी शाखेच्या सौ. माधुरी मोरे यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले. या सभेला ह.भ.प विश्‍वराम पांडे महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती. धर्माभिमानी श्री. महेश पाथरकर यांनी शंखनाद करून सभेचा प्रारंभ केला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वेदमंत्रांनी सभागृह चैतन्यमय झाले. कु. निधी बैस हिने सूत्रसंचालन केले. उपस्थित वक्ते आणि ह.भ.प. विश्‍वराम पांडे महाराज यांचा सत्कार धर्माभिमान्यांनी केला. या सभेस ४०० धर्माभिमानी उपस्थित होते.\n३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा \nमिरज, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - देशभरात सध्या पाश्‍चात्य प्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे नववर्ष गुढीपाडव्याच्या जागी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची कुप्रथा मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. बीभत्स गाण्यांच्या तालावर अश्‍लील अंगविक्षेप करून नाचणे, शिवीगाळ करणे, मुलींची छेडछाड करणे आदी कुकृत्ये करून एकूणच कायदा अन् सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होत आहे. हे गैरप्रकार रोखण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, गड-किल्ल्यांसारख्या ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान-धूम्रपान आणि पार्ट्या करणे यांस प्रतिबंध करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन मिरज शहरात प्रांत कार्यालयात देण्यात आले.\nसदस्यपदी भाजपचे सुभाष वोरा आणि शिवसेनेचे शिवाजी जाधव यांची निवड \nपश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्षपदाची अद्यापही नियुक्ती नाही \nकोल्हापूर, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी भाजपचे ज्येष्ठ नेते सर्वश्री सुभाष वोरा आणि शिवसेनेचे कोल्हापूर दक्षिण शहरप्रमुख शिवाजी जाधव यांची निवड झाली. विधी आणि न्याय खात्याने या निवडीचा आदेश २९ नोव्हेंबरला दिला. देवस्थान समितीच्या सदस्यपदी सदस्यांची निवड होत असली, तरी गेल्या ६ वर्षांपासून अध्यक्षपदी एकाचीही निवड झाली नाही. त्यामुळे अध्यक्षपद निवडीचेे भिजत घोंगडे किती दिवस ठेवणार, असा प्रश्‍न भक्तांमधून उपस्थित केला जात आहे.\nशिवसेनेचे हरिदास पडळकर यांची तुळजापूर यात्रा आज मार्गस्थ \nसांगली, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटावेत, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभून हिंदुत्वाच्या कार्यास बळकटी यावी, या मागण्यांसाठी शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख श्री. हरिदास पडळकर प्रतीवर्षी दुचाकीवरून तुळजापूर आशीर्वाद यात्रा काढतात. गेली ११ वर्षे ही यात्रा चालू असून यात ते दुचाकीवरून शिवसैनिक आणि भाविक यांच्यासह सांगली ते तुळजापूर असा प्रवास करतात. ही यात्रा गुरुवार, १ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजता मारुती चौक येथील शिवतीर्थ येथून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती श्री. हरिदास पडळकर यांनी दिली.\nडॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ९ डिसेंबरला न्यायालयात उपस्थित करण्याचा न्यायालयाचा आदेश \nअधिवक्ता समीर पटवर्धन यांच्याकडून पुरवणी दोषारोपपत्र कह्यात \nकॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण \nकोल्हापूर, ३० नोव्हेंबर (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी विशेष पथकाचे (एस्आयटी) अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी जिल्हा न्यायालयात सनातनचे साधक आणि संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावर प्रविष्ट केलेले ४३८ पानांचे पुरवणी दोषारोपपत्र डॉ. तावडे यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी ३० नोव्हेंबरला कह्यात घेतले. याच वेळी श्री. पटवर्धन यांनी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ९ डिसेंबरला न्यायालयात उपस्थित करावे, अशी केलेली मागणी सातवे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती व्ही.व्ही. पाटील यांनी मान्य केली, तसेच या दिवशी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना न्यायालयात उपस्थित करण्याचा आदेशही पोलिसांना दिला.\nऔंढा नागनाथ (जिल्हा हिंगोली) येथील एका अधिकोषात कागदपत्रांशिवाय नोटा पालटून दिल्याप्रकरणी रोखपाल निलंबित\nहिंगोली, ३० नोव्हेंबर - येथील औंढा नागनाथ तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत कागदपत्राशिवाय ६ लक्ष १० सहस्र रुपयांच्या नोटा पालटून दिल्याप्रकरणी रोखपालाला निलंबित करण्यात आले आहे. रोखपालाने कोणत्याही कागदपत्रांशिवाय पालटून दिल्याचे शाखाधिकार्‍याने केलेल्या चौकशीत आढळून आले. त्यामुळे त्या रोखपालावर निलंबनाची कारवाई केली आहे. (एवढ्यावरच न थांबता असा काळा पैसा पालटून घेणार्‍यावरही पोलीस कारवाई होणे आवश्यक आहे. - संपादक) नोटाबंदीनंतर अधिकोषांच्या व्यवहारांमध्ये अत्यंत पारदर्शकता ठेवण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार यांच्याकडून देण्यात आले आहेत.\nशासकीय आश्रमशाळेतील मुलांना अन्न नाही \nजळगाव - पाल (जिल्हा जळगाव) येथील शासकीय आदिवासी वसतीगृहातील २५ विद्यार्थ्यांना भोजन न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करीत संताप व्यक्त केला. येथील शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांची जेवणाची आबाळ होत असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे निर्दशनास येत आहे. तसेच वसतीगृहात प्रचंड अस्वच्छता आहे. वारंवार तक्रार करूनही काही उपयोग होत नाही, असे तेथील विद्यार्थ्यांनी सांगितले. वसतीगृहातील अधीक्षक, शिपाई, ठेकेदार यांच्या आडमूठेपणामुळे वसतीगृहातील सर्व विद्यार्थी कंटाळले आहेत.\nमुंबई येथील फोर्ट, काळा घोडा मार्ग येथील डीएजी मॉडर्न येथे २५ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत हिंदुबहुल देशात हिंदुद्वेषी चित्रकाराची चित्रे प्रदर्शनात ठेवणार्‍या हिंदूंवर देव कृपा करील का \n२० व्या शतकातील भारतीय कला या नावाचे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले. या चित्रप्रदर्शनात भारतमातेचे नग्न चित्र काढणार्‍या आणि हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे काढणारे हिंदुद्वेषी चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांनी रेखाटलेल्या चित्रांचा समावेश करण्यात आला. हुसेन यांनी रेखाटलेली चित्रे प्रदर्शनात न ठेवण्याविषयी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केलेली विनंती आयोजकांपैकी अनिका मानकपूर यांनी नाकारली.\nहद्दपारी नको, समूळ उच्चाटन हवे \nनुकतेच चांगल्या उद्देशाने दोन निर्णय घोषित केले गेलेे; पण उद्देशपूर्तीच्या दृष्टीने ते तकलादूच निघाले, असे म्हणावे लागेल. एक निर्णय होता, महाविद्यालयाच्या आवारात जंक फूडवर बंदी घालण्याचा आणि दुसरा होता देशी दारूची दुकाने गावाबाहेर हालवण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाने एक पत्रक काढून महाविद्यालयांच्या उपाहारगृहामध्ये जंक फूड ठेवण्यास बंदी केली, तर ग्रामसभेने ठराव केल्यास देशी दारूची दुकाने गावाबाहेर १०० मीटरवर हालवण्याचा निर्णय उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषित केला. जंक फूडचे सेवन व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या कमकुवत बनवते, तर देशी दारू व्यक्तीगत स्वास्थ्यासह कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यही बिघडवते. त्यामुळे या दोन्हींनाही अटकाव व्हायला हवाच होता; मात्र या दोन्ही वस्तूंवर बंदी घालण्याऐवजी त्या केवळ वेशीबाहेर नेण्याचा प्रकार झाल्याने या निर्णयाच्या फलनिष्पत्तीविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होते.\nसर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी \nसनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्य या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. समाजापर्यंत शीघ्रतेेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल असे परवाने असणे आवश्यक आहे.\nसंस्काराने राष्ट्र तेजस्वी होणे\nपिढ्यान्पिढ्या जेव्हा चांगले संस्कार होत असतात, तेव्हा ती आत्मशक्ती जागृत रहाते आणि चांगले नियोजन करून जीवन सुखदायी आणि समृद्ध करते. मध्येच जर संस्कार बंद पडले, तर ते पुन्हा प्रस्थापित करण्यास वेळ लागतो. तेथपर्यंत राक्षसीवृत्ती बोकाळून विघटनकारी कृत्ये सुरू होतात. त्याचे परिणाम समाजाला आणि राष्ट्राला भोगावे लागतात. आज भारताचे असेच झाले आहे. सुसंस्कार नाहीसे झाले आहेत आणि विघटनकारी कृत्ये बोकाळली आहेत. भौतिक वाद पुढे येत आहे. तेव्हा नवीन पिढीवर परत सुसंस्कार करणे आवश्यक आहे.\n- प.पू. परशराम माधव पांडे (श्री गणेश-अध्यात्म दर्शन, पृष्ठ ७८)\nजग दुर्जनांच्या दुष्कृत्यांनी इतके पीडित नाही, जितके सज्जनांच्या निष्क्रीयतेने पीडित आहे.\n- स्वामी तद्रूपानंद सरस्वती\nशस्त्राचारावाचून केवळ निःशस्त्र मार्गाने स्वातंत्र्य मिळणे केव्हाही अशक्य आहे. त्यासाठी गुप्त संस्था पाहिजेत. त्यांचे प्रचारक आणि आचारक, असे दोन भाग हवेत. वृकयुद्धाच्या रणनीतीने शत्रूच्या केंद्रांवर आणि अधिकार्‍यांवर छापे घालावे. शत्रूच्या सैन्यातील स्वकीय सैनिकांना क्रांतीप्रवण करून वेळोवेळी बंड घडवून आणून क्रांतीयुद्धाने स्वातंत्र्य मिळवण्याचा आपला पाठपुरावा होतो. - स्वातंत्र्यवीर सावरकर (संदर्भ : मासिक स्वातंत्र्यवीर, मे २००४)\nस्वतःच्या घरापासून आश्रमजीवनाचा आरंभ करून साधकांना नेहमी साहाय्य करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे महर्लोकवासी रंजन देसाईकाका \nसाधना चांगली चालू असल्याचे सांगणे\n५ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) माधवबाग येथील आयुर्वेदिक उपचार घेण्याविषयी रंजन देसाई यांना विचारले होते. त्या वेळी काकांनी साधनेसाठी आणखी काय केले पाहिजे , असे विचारले होते. तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले होते, मला आता रंजन देसाई यांची काळजी नाही. त्यांची साधना चांगली चालली आहे. ते आता पूर्वीचे राहिलेले नाहीत. त्यांच्यात पुष्कळ चांगले पालट आहेत. - एक साधक\nरंजन देसाई यांनी आधीच गाठली होती ६१ टक्के आध्यात्मिक पातळी \nमी वरील वाक्य म्हणालो होतो; कारण रंजन देसाई यांनी ६१ टक्के पातळी गाठली होती, म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून ते मुक्त झाले होते. त्यांची पातळी जाहीर करणे त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुढे पुढे ढकलले जात होते. आता त्यांनी देहत्याग केला असला, तरी त्यांना त्यांची पातळी आतून ज्ञात आहे.\nत्यांच्या त्यागाचे एक उदाहरण म्हणजे त्यांनी साधनेला आरंभ केल्याकेल्याच त्यांच्या कुडाळ येथील कारखान्याच्या परिसरातील एक इमारत सनातन संस्थेला दिली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सनातन संस्थेच्या कार्याला चालना मिळाली. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nरुग्णालयात प्रकृती अस्वस्थ असतांनाही मृत्यूच्या दिवसापर्यंत साधनारत असणारे रंजन देसाईकाका \n१. आध्यात्मिक उपायांचे गांभीर्य\nरुग्णालयात प्रकृती अत्यवस्थ असूनही देसाईकाका सतत प्रार्थना आणि नामजप करत होते. तसेच प.पू. पांडे महाराज यांनी दिलेला मंत्र वाचता येण्यासाठी त्यांनी तो मंत्र लिहिलेला कागद त्यांच्यासमोर पलंगाला लावून ठेवावयास सांगितला.\nदेसाईकाका सतत सांगत होते, मला भ्रमणभाष दे. मला देवद आश्रमातील वाहनांची सेवा करणार्‍या साधकांशी बोलून सेवेविषयी प्रलंबित सूत्रे पूर्ण करायची आहेत आणि सेवांचे आढावे घ्यायचे आहेत. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना त्यांच्याकडील सेवेच्या दायित्वाची काळजी होती.\nगंभीर आजारपणात अखंड अनुसंधानात आणि आनंदी राहून परिस्थितीवर मात करणारी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दीपाली मतकर \nकु. दीपाली मतकर पुष्कळ आजारी असल्याचे कळल्यावर मला तिच्याजवळ रहाण्याची आणि तिला पहाण्याची तीव्र इच्छा झाली. नंतर मला सोलापूरला दीपालीच्या साहाय्यासाठी जाण्याचा निरोप मिळाला. तिची भक्ती किती श्रेष्ठ आहे, पुष्कळ शारीरिक त्रास होत असतांनाही ती देवाशी कशी एकरूप होते, हे शिकण्यासाठी देवाने मला तिथे पाठवल्याचे माझ्या लक्षात आले. रुग्णालयात गेल्यानंतर देवाने तिला केलेले साहाय्य, दीपालीसमवेत असतांना तिची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि प.पू. डॉक्टरांची अनुभवलेली प्रीती यांविषयी पुढे देत आहे.\nदेवद आश्रमातील साधक श्री. कृष्णा आय्या यांना ६१ टक्के पातळीचे रंजन देसाईकाका यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये\nदेसाईकाकांमध्ये बोलण्याचे कौशल्य होते. ते समोरच्या व्यक्तीला आपले म्हणणे योग्य पद्धतीने समजावून सांगत आणि समोरच्या व्यक्तीला ते लगेच पटत असे.\n२. स्वभाव तापट असूनही साधकांविषयी मनात पूर्वग्रह नसणे\nदेसाईकाकांचा स्वभाव तापट होता, तरी त्यांच्या मनात साधकांविषयी कसलाही पूर्वग्रह नव्हता. ते राग आल्यावर रागवायचे आणि लगेच सहजतेने बोलायचे. त्यांच्यात सर्व सहसाधकांविषयी पुष्कळ प्रेमभाव होता.\nकाकांचे आजारपण गंभीर असूनही ते मनाने स्थिर रहात. ते प.पू. गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून निश्‍चिंत असत. प.पू. गुरुदेवांनी सर्वकाही दिले आहे. त्यांच्यामुळे आज मी स्थिर राहू शकतो, असे ते नेहमी सांगत.\nसाधकांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम देणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अतिशय भक्तीभाव असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे महर्लोकवासी रंजन देसाईकाका \n१. एका आस्थापनाचे मालक असूनही सर्वसामान्यांसारखे वागणे\nदेसाईकाकांचे घरचे राहणीमान सुखवस्तू आहे. त्यांना स्वत:ला घरातील कुठलीच कामे करण्याची कधी वेळ आली नाही. काही अडचण आली, तरी त्यांच्या आस्थापनातील (कंपनीतील) कामगारही त्यांच्या हाताशी असत. पंचक्रोशीतही ते देसाईसाहेब म्हणून प्रसिद्ध होते. तरीही स्वत:चे स्वत:च सर्व करणे, सर्वसामान्यांसारखे रहाणे, आश्रमजीवन स्वीकारणे अशा सर्वच गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण होत्या. - श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल आणि सर्व साधक, सनातन सेवाकेंद्र, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (२१.११.२०१६)\nदेव भक्ताला काळाच्या दाढेतून कसे वाचवतो, याची कु. दीपाली हिच्याविषयी तिच्या सेवेतील साधिका सौ. उल्का जठार यांनी घेतलेली अनुभूती\n१. २०.१०.२०१६ च्या रात्री दीपालीला पुष्कळ ताप येणे आणि तिचे डोके दुखत असल्याने लेप लावून डोके चेपून दिल्यावर तिला आराम मिळणे : २०.१०.२०१६ च्या रात्री ३ वाजता दीपालीचे डोके दुखू लागले आणि तिला पुष्कळ तापही आला. तेव्हा मी तिच्या डोक्याला लेप लावला आणि डोके चेपून दिले. त्यामुळे तिला आराम मिळाला.\n२. दुसर्‍या दिवशीही रात्री ताप येणे : २१.१०.२०१६ या दिवशी दीपालीला रुग्णालयात नेले. त्या दिवशी नंतर ती थोडी बरी होती. संध्याकाळी माझ्या मनात विचार आला, ही आता बरी आहे; पण रात्री तिला ताप आला, तर काय करायचे कृष्णाने साधिका आधुनिक वैद्या (सौ.) काटोटेताईंना विचारून घ्यायला सुचवले. त्यांनी रात्री ताप आला, तर क्रोसिनची गोळी द्यायला सांगितले. त्याही रात्री ३ वाजता दीपालीला ताप येऊन तिचे डोके दुखू लागले. मी तिचे डोके चेपून दिले आणि तिच्या कपाळाला लेप लावला.\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...\nसर्वत्र तू व्यापून आहेस गुरुराया \nजळी, स्थळी, काष्ठी अन् पाषाणी आहेस तू व्यापून \nगुरुविना होईना ही जाणीव जीवनी ॥ १ ॥\nदुःख-क्लेश, आशा-अपेक्षा अजून ना सुटती \nमान-अपमानाच्या कोड्यांची गणिते भ्रमित करती ॥ २ ॥\nमंदिर मंदिर धुंडून काढले तुझ्याशी नाते जोडायला \nगुरुविना जमेना एकरूप व्हावयाला ॥ ३ ॥\nसमंजस, लाघवी आणि प.पू. गुरुदेवांप्रती भाव असणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जळगाव येथील कु. कृष्णा संदीप चौधरी (वय ९ वर्षे) \nउच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र\n या पिढीतील कु. कृष्णा संदीप चौधरी एक दैवी बालक आहे \nमार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वितीया (१.१२.२०१६) या दिवशी कु. कृष्णा संदीप चौधरी याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.\nपालकांनो, हे लक्षात घ्या \nतुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nयासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर यूट्यूबच्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.\nकु. कृष्णा संदीप चौधरी याला वाढदिवसानिमित्त\nसनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद \nकु. दीपाली मतकर हिच्या गंभीर आजारासाठी भृगु महर्षींनी श्री. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून सांगितलेले उपाय\nकु. दीपाली मतकर या साधिकेला डेंग्यू झाल्यामुळे रुग्णालयाच्या अतीदक्षता कक्षात हालवण्यात आले होते. तिच्या प्लेटलेट्सची संख्या ८ सहस्र एवढी खाली आली होती. (सर्वसाधारण व्यक्तीत ती १.५ लक्ष ते ४ लक्ष असते.) दीपालीताईंच्या श्‍वसन प्रक्रियेमध्ये बिघाड झाल्याने तिच्या विविध अवयवांवर विपरीत परिणाम झाला होता. खोकला, लघवी आणि शौच यांमधून रक्तस्राव होत होता. डेंग्यूमुळे तिच्या हृदयाच्या एका बाजूवर परिणाम झाला होता. तिला ताप आला होता. तिची स्थिती अतिशय गंभीर असल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले होते. या वेळी भृगु महर्षींनी होशियारपूरच्या श्री. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून तिला खालील प्रतिबंधक समुपदेश दिले.\n१. भृगु महर्षींना प्रार्थना केल्यावर त्यांनी उपाय आणि औषधे सांगणे\nकु. दीपालीताईंचा आजार दूर व्हावा, यासाठी श्री. विशालजी यांनी भृगु महर्षींना प्रार्थना केली. त्या वेळी भृगु महर्षींनी सांगितले, कु. दीपालीताई बरी होईल. एका आठवड्यात तिचा धोका टळेल.\nश्री. विशालजी यांच्याकडून हे कळले आणि भृगु महर्षींकडून मिळालेल्या प्रेरणेनुसार त्यांनी दीपालीताईंना खालील औषधे द्यावी आणि त्याच्या जोडीला उपाय करण्यास सांगितले.\nसगुणातील ईश्‍वराची अनुभूती देणारे एकमेवाद्वितीय संत प.पू. परशराम पांडे महाराज (वय ८९ वर्षे) \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या या साधनेच्या विश्‍वातील एक उच्च विभूती म्हणजे प.पू. परशराम माधव पांडे महाराज (प.पू. बाबा) ३० नोव्हेंबर २०१६, म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी त्यांनी ९० व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने त्यांचे चरणी उतराई होण्यासाठी देवद आश्रमातील साधकांनी ही शब्द सुमनांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे लिखाण म्हणजे देवद आश्रमातील सर्व साधकांचे मनोगत आहे. त्यातील काही सूत्रे आपण ३० नोव्हेंबर या दिवशी पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.\nकु. दीपाली मतकर गंभीर आजारातून बरी होण्यासाठी सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून महर्षींनी सांगितलेले उपाय\n२४.१०.२०१६ या दिवशी प.पू. डॉक्टरांनी कु. दीपाली मतकर हिला झालेल्या डेंग्यू या गंभीर आजाराविषयी सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना कळवायला सांगितले. तसे कळवल्यावर महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना त्या त्या दिवशी पुढील उपाय सांगितले. ते ते उपाय त्यांनी स्वतः, तसेच इतरांनी करून महर्षींचे आज्ञापालन केले.\nप्रार्थना आणि नामजप करायला सांगणे\n१. दीपालीसाठी कार्तिकपुत्री सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि उत्तरापुत्री सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी जास्तीत जास्त प्रार्थना कराव्यात. (त्याप्रमाणे त्या दोघी करत होत्या.)\n२. रात्री ९ ते १२ पर्यंत पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् हे स्वतः नामजपाला बसले.\nदीपालीसाठी काही विधी रामनाथी आश्रमात करायला हवेत का , असे प.पू. डॉक्टरांनी महर्षींना विचारायला सांगितले. तेव्हा महर्षि म्हणाले, गुरूंच्या मनात असा विचार आला आहे, तर आम्ही तुम्हाला याविषयी निश्‍चित कळवू. लक्ष्मीपूजनापर्यंत (३०.१०.२०१६ पर्यंत) दीपाली जगली, तर ती पुढे जगेल. नाहीतर, तिच्या जगण्याविषयी काही सांगू शकत नाही.\nपौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.\nदोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.\nदुखावणारे शरद यादव यांचा निषेध \nभारतातील काही लोकांनी देवतांनाही जाती-जातींमध्ये विभागले आहे. भारतातील ३३ कोटी देवता भंंगारासारख्या फेकून देण्यायोग्य आहेत, असे हिंदुद्वेषी वक्तव्य जनता दल (संयुक्त)चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांनी केले.\nहिंदू तेजा जाग रे \n : भारत के ३३ करोड देवता भंगार समान हैं, उन्हें फेंक देना चाहिए - शरद यादव, अध्यक्ष, जनता दल\nदूसरे धर्म पर ऐसा बोलने का साहस यादव करेंगे \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nकुठे प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च स्तराचे ज्ञान देणारा हिंदु धर्म, तर कुठे बालवाडीप्रमाणे शिक्षण देणारे पाश्‍चात्त्य देश \nविज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का \nसर्वच क्षेत्रांत अशी स्थिती आहे. त्याचे एक उदाहरण येथे दिले आहे.\nप्रारब्ध आणि देवाण-घेवाण हिशोब\nप्रारब्ध आणि देवाण-घेवाण हिशोब, असे काही असते, हेही पोलीस, वकील आणि न्यायाधीश यांना ज्ञात नसल्यामुळे त्यांच्याकडून न्याय नाही, तर अन्याय होतो, उदा. एखाद्या (पहिल्या) व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीचा गेल्या जन्मी खून केला असला, तर कधी या जन्मी दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीचा खून करते. अशा रितीने त्यांचा देवाण-घेवाण हिशोब पूर्ण होतो; मात्र हे ज्ञात नसल्यामुळे हल्लीची (अ)न्यायप्रणाली दुसर्‍या व्यक्तीला शिक्षा करते. अध्यात्मात प्रगती केलेल्यांना देवाण-घेवाण हिशोब कळत असल्यामुळे त्यांच्याकडून अन्याय होत नाही.\n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nजिसने पायो उसने छिपायो \nवो नर सच्चा, वोही गुरुका बच्चा \nभावार्थ : पायो म्हणजे आत्मानुभूती झाली. छिपायो म्हणजे आत्मानुभूती झाल्याचे कोणाला सांगितले नाही. (अर्थात ती शब्दांत सांगताही येत नाही.) गुरुका बच्चा म्हणजे गुरूचा खरा शिष्य. एखाद्याकडे अनमोल हिरा असला, तर तो काही सर्वांना त्याविषयी सांगत नाही. तसेच अनमोल आत्मानुभूती आलेला त्याविषयी कोणाला काही सांगत नाही. अहंभाव नसल्यामुळेच त्याला ती अनुभूती आलेली असते व म्हणूनच तो तिच्याविषयी बोलत नाही.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.\n- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nद्वेष, मत्सर आणि अहंकार हे साधकाचे प्रमुख शत्रू आहेत.\nत्यांच्यावर विजय मिळवला की, प्रगती झालीच \nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nआणखी किती सैनिक हुतात्मा होणार \nअलीकडे सीमेवर आपले शूर सैनिक हुतात्मा झाल्याचे वृत्त आले नाही, असा दिवस नाही. ही वृत्ते प्रत्येक राष्ट्रभक्ताचे मन अस्वस्थ करतात. भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या दिवसापासून पाक चांगलाच चेकाळला आहे. २९ नोव्हेंबरला जम्मूतील नगरोटा येथील सैनिकी छावणीवर पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यात २ सैन्याधिकार्‍यांसह ५ सैनिक हुतात्मा झाले. पाकने गेल्या ७ दिवसांत केलेले हे ७ वे आक्रमण होते. नगरोटा येथील छावणी ही सैन्याच्या १६ व्या कोअरचे मुख्यालय आहे. या मुख्यालयावर झालेले आक्रमण हे पठाणकोट आणि उरी येथील आक्रमणांइतकेच मोठे होते. म्हणूनच ते तितकेच गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nपरेच्छेने वागणे, अनुसंधानात रहाणे, प्रेमभाव आणि ईश...\nनागरोटा येथील आक्रमण महंमद अफझल याच्या फाशीचा सूड ...\n(म्हणे) भारतातील ३३ कोटी देवता भंगारासमान \nचित्रपट चालू होण्यापूर्वी देशभरातील चित्रपटगृहांत ...\nधर्म वाचवण्यासाठी प्रत्येक घरात धर्मशिक्षण दिले पा...\nसैनिकांच्या पत्नींच्या धाडसामुळे आतंकवाद्यांचा कट ...\nसनातननिर्मित मनोविकारोंके लिए स्वसम्मोहन उपचार या ...\nप्रत्येक आईने तिच्या मुलांना धर्मशिक्षण दिले पाहिज...\nजनधन खात्यातून महिन्याला केवळ १० सहस्र रुपयेच काढत...\nपद्मनाभस्वामी मंदिरात प्रवेश करणार्‍या महिला भाविक...\nगोपालन करा आणि सरकारी लाभ मिळवा \nसनातनच्या उपक्रमात सक्रियपणे सहभागी होणार \nनेहरूंनीच प्राथमिक शिक्षणाचे वाटोळे केले \nराजस्थानमध्ये देवळातील देवतांच्या नावाने शिधा खाणा...\nजगप्रसिद्ध पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराच्या शर्यतीत...\nतेलंगण येथे हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात मुख...\nआयएएस् अधिकारी टिना डाबी आणि अतहर आमिर यांचा विवाह...\nचेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीकडून ताणतणाव या वि...\nचौसा (बंगाल) येथील हिंदु जनजागृती समितीच्या ग्रामस...\n(म्हणे) ख्रिस्त्यांवर अन्याय झाला असल्याने भाजपच्य...\nअंनिसच्या भ्रष्टाचाराची सूत्रे हिवाळी अधिवेशनात घे...\nबंगालमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून ३ अधिकार्‍या...\nतमिळनाडूत भाजपच्या नेत्याकडून बेहिशोबी २० लाख ५० स...\nचेंबूर (मुंबई) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळा...\nमहिला आयोगाकडे पाच लक्ष खटले प्रलंबित \nयवतमाळ येथे धर्मसेवा प्रतिष्ठानच्या वतीने वृद्धाश्...\nसंभाजी ब्रिगेडचे अनधिकृत फलक महापालिका कर्मचार्‍या...\nशिक्षणसंस्थांविषयी तक्रार करण्यासाठी 'अ‍ॅप'ची निर्...\n८ मास राज्यातील महाअधिवक्ता हे पद रिक्त ठेवल्याने ...\nधर्मादाय संस्थांनी रहित नोटा स्वीकारू नयेत \nधर्मप्रचार सभा न्यासाच्या वतीने सुसंस्कारित पिढी घ...\nसंसदेतील गदारोळामुळे लोकसभा दिवसभरासाठी स्थगित \nनिमकर्दा (अकोला) येथे हिंदु धर्मजागृती सभा\n३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा \nसदस्यपदी भाजपचे सुभाष वोरा आणि शिवसेनेचे शिवाजी ज...\nशिवसेनेचे हरिदास पडळकर यांची तुळजापूर यात्रा आज मा...\nडॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ९ डिसेंबरला न्यायालय...\nऔंढा नागनाथ (जिल्हा हिंगोली) येथील एका अधिकोषात का...\nशासकीय आश्रमशाळेतील मुलांना अन्न नाही \nमुंबई येथील फोर्ट, काळा घोडा मार्ग येथील डीएजी मॉड...\nहद्दपारी नको, समूळ उच्चाटन हवे \nसर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी \nसंस्काराने राष्ट्र तेजस्वी होणे\nजग दुर्जनांच्या दुष्कृत्यांनी इतके पीडित नाह...\nस्वतःच्या घरापासून आश्रमजीवनाचा आरंभ करून साधकांना...\nरुग्णालयात प्रकृती अस्वस्थ असतांनाही मृत्यूच्या दि...\nगंभीर आजारपणात अखंड अनुसंधानात आणि आनंदी राहून परि...\nदेवद आश्रमातील साधक श्री. कृष्णा आय्या यांना ६१ टक...\nसाधकांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम देणारे आण...\nदेव भक्ताला काळाच्या दाढेतून कसे वाचवतो, याची कु. ...\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी ...\nसमंजस, लाघवी आणि प.पू. गुरुदेवांप्रती भाव असणारा ५...\nकु. दीपाली मतकर हिच्या गंभीर आजारासाठी भृगु महर्षी...\nसगुणातील ईश्‍वराची अनुभूती देणारे एकमेवाद्वितीय स...\nकु. दीपाली मतकर गंभीर आजारातून बरी होण्यासाठी सप्त...\nहिंदू तेजा जाग रे \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय ज...\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nआणखी किती सैनिक हुतात्मा होणार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2018-04-27T04:32:06Z", "digest": "sha1:G4VNUMTS4ZY5TPZ5FOSV2Q3AE7XQ75RJ", "length": 3450, "nlines": 75, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "वर्ग:इंग्रजी-मराठी भाषांतर हवे - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\n\"इंग्रजी-मराठी भाषांतर हवे\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nविकिस्रोत:ध्येय, धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे\nभारतीय प्रताधिकार कायदा १९५७\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०१२ रोजी १०:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/watch-video-with-slow-internet-connection-117113000008_1.html", "date_download": "2018-04-27T04:57:38Z", "digest": "sha1:PNCNTINVSQX6BJN6IA7WD2P4EOPMQ4RA", "length": 10035, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "इंटरनेट स्लो असले तरी व्हिडिओ बघता येणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nइंटरनेट स्लो असले तरी व्हिडिओ बघता येणार\nयूट्यूबने काही महिन्यांपूर्वीच यूट्यूब गो या अॅपचे बीटा व्हर्जन जारी केले होते. मात्र आता हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.\nइंटरनेट नसेल किंवा वेग कमी असला तरी या अॅपवर दर्जेदार व्हिडिओ पाहता येणार आहेत. हे अॅप 2016 मध्ये आयोजित केलेल्या मेड फॉर इंडिया कार्यक्रमात लाँच करण्यात आले होते. या अॅपवर दर्जेदार व्हिडिओ सेव्ह करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यावर व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी कमी डेटा खर्च होतो.\nव्हिडिओ ऑफलाइन बघण्यासाठी त्याचं पूर्वावलोकनही करता येणार आहे. तसेच डाउनलोड केलेले व्हिडिओ इंटरनल मेमरी किंवा एसडी कार्डमध्येही सेव्ह करता येतील.\nतसेच ब्लूटूथनेद्वारे शेअरही करणे शक्य होणार आहे. वाय-फाय तंत्रज्ञानद्वारेही ते शेअर करता येतील. या अॅपची साइज 10 एमबीपेक्षा कमी असून ते अँड्रॉइडवर 4.2 किटकॅट किंवा त्याहून अधिक असलेल्या व्हर्जनवर सुरु होते.\nपूजा करताना आपण तर नाही करत या चुका\nहे 3 काम करताना लाजू नये\n9 गुप्त गोष्टी ज्या कोणालाही सांगू नये... (व्हिडिओ)\nमराठीत श्री हनुमान चालिसा (पाहा व्हिडिओ)\nबुधवारी करा हे उपाय (व्हिडिओ)\nयावर अधिक वाचा :\nयूट्यूब गो अॅप बीटा व्हर्जन\nजियो तर्फे लवकरच मेगा भरती\nरिलायन्स जिओकडून चालू आर्थिक वर्षात 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ...\nनाणार प्रकल्पाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी: सुनिल तटकरे\nसध्या नाणार प्रकल्पाबाबत संपूर्ण राज्य संभ्रमावस्थेत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ...\nसध्याच्या सरकारात अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही ...\nशिवसेनेने सामना वृत्तपत्रातून रेणुका चौधरी यांच्या कास्टिंग काऊच आरोपावर टीका केली असून ...\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nरेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी\nशाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन ...\nनोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा\nनोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/rangoli-pradarshan-dharmik-118011100017_1.html", "date_download": "2018-04-27T05:03:45Z", "digest": "sha1:ATMZBULM2LG62VR3I56BF3YU2P2URKS3", "length": 16197, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रांगोळी प्रदर्शनातून जात-पात, धार्मिक तेढ मिटविण्यासाठी प्रबोधन | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरांगोळी प्रदर्शनातून जात-पात, धार्मिक तेढ मिटविण्यासाठी प्रबोधन\nभीमा-कोरेगाव येथील संघर्षामुळे झालेला उद्रेक पाहून मन हेलावून गेलं. स्वातंत्र्यानंतर दोन धर्मांमध्ये पेटलेला वणवा आता जाती-पातींमध्ये पसरतोय. जात-पात, धर्म, विषमता आणि इतिहासाच्या नावाने निर्माण झालेली सामाजिक दरी अधिक रूंद होत चाललीय. वर्चस्ववादाच्या ह्या झगड्यात आता लहान मुलही हिंसक होत आहेत. हे पाहून मनं अस्वस्थ झाली. जे चाललंय ते अत्यंत दुर्दैवी आहे. हाच का तो संत-महंत-विद्वान-कतृत्ववानांची परंपरा जपलेला महाराष्ट्र या प्रश्नांने मनात काहूर माजलं, पण करणार काय\nभगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि अनेक संत-महंतांच्या विचारधारेवर चालणाऱ्या महाराष्ट्राला हे अशोभनीय आहे. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, याच युगपुरूषांचे तथाकथित अनुयायी केवळ वर्चस्व सिद्ध करण्यासाठी किंवा सत्ता मिळविण्यासाठी तुम्हा-आम्हाला एकमेकाशी झुंजवत आहेत. आणि आपणही, सहजपणे त्या युगपुरूषांचे विचार आणि बलिदान विसरून आपसात लढतोय. हे कुठेतरी थांबायला हवं\n तुम्हालाही हे थांबावं, असं वाटत असेल तर चला या देशाचे सुशिक्षित आणि सुसंस्कारी नागरीक म्हणून कांजूर-भांडुपच्या चाळकऱ्यांसोबत रांगोळीच्या माध्यमातून त्या महान व्यक्तिमत्वांच्या विचारांची कास धरूया. कांजुर-भांडुप पूर्व येथील श्रीगणेश सेवा मंडळाने जात-पात, धर्म आणि सामाजिक वर्चस्ववादाच्या संघर्षात हरवलेल्या माणुसपणाची जाणीव करून देण्यासाठी भव्य रंगावली प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शनिवार दि. 13 जानेवारी 2018 रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.\nरांगोळी प्रदर्शन बहुदा बंदिस्त सभागृहात आयोजित केले जाते. पण, कांजूर-भांडुपसारख्या कामगार बहुल वस्तीतील श्री गणेश सेवा मंडळ गेली अठरा वर्षे दोन बैठ्या चाळींतील मधल्या मोकळ्या जागेत कलेच्या माध्यमातून सांस्कृतिक-सामाजिक भान जपत आहे. आजवर अच्युत पालव, गोपाळ बोधे, प्रकाश लहाने, विशाल शिंदे, सौरभ महाडीक, राहूल आगासकर, अभिषेक सुन्का आदी कलाकारांची कलाप्रदर्शन इथे आयोजित करण्यात आली आहेत. पेंटींग्ज, पोर्ट्रंट, छायाचित्र किंवा मूर्ती, हस्तकला आणि प्राचीन वस्तूंचे, शस्त्रांचे प्रदर्शन तसेच स्वत: तयार केलेल्या माहितीपटांचे आणि लघुपटांचे आयोजन करून तेथील सामान्य नागरिकांचे प्रबोधन हे मंडळ करीत आहे.\nया रांगोळी प्रदर्शनात रांगोळी रेखाटण्यासाठी दीपक गोळवणकर, वेदांती शिंदे, निकीता राणे, विकास नांदिवडेकर, ओंकार नलावडे, प्रतिक्षा राणे, जोत्स्ना चव्हाण आणि प्रियंका साळवी आदी मुंबईतील उदयोन्मुख रांगोळी कलावंत सहभागी झाले आहेत.\n“बैठी चाळ असल्याने हे प्रदर्शन केवळ एका संध्याकाळी मांडण्यात येते. परंतु, ते पाहाण्यासाठी संध्याकाळच्या वेळेत हजारो रसिकप्रेक्षक येतात. इथल्या स्थानिकांना वर्षभर आमच्या कार्यक्रमाची उत्सुकता असते. कलारसिकांचा मिळणारा प्रतिसाद आमचा उत्साह आणि कल्पकता वाढवतो. त्यामुळे दरवर्षी एक नवीन कला आणि त्यातून सामाजिक संदेश देण्याला आम्ही प्राधान्य देतो.”असे मंडळाचे खजिनदार निलेश गळंगे यांनी सांगितले.\nश्री गणेश सेवा मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवार दि. 13 जानेवारी रोजी जगदगुरू श्री साईनाथ महोत्सवाचे (साईभंडारा) आयोजन भगवती निवास, शिवकृपा नगर, कांजुरगांव, भांडुप पूर्व येथे केले आहे. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाभान जपावे या हेतूने प्रदर्शनाची सुरूवात झाली.\nमुंबईकर सापडलाय आगीच्या विळख्यात ... प्रशासन करतंय काय\nसर्व आमदार बिनकामाचे, शिवरायांचा नावाचा राजकीय वापर- भिडे\nही माहिती पोलिसांनी लपवली, आंबेडकरांचा आरोप\nमाझ्या व्यंगचित्रातून तडाखे बसणारच -राज ठाकरे\n75 वर्षांच्या प्रियकराचा खून; 65 वर्षांची प्रेयसी निर्दोष\nयावर अधिक वाचा :\nधार्मिक तेढ मिटविण्यासाठी प्रबोधन\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/book/export/html/947", "date_download": "2018-04-27T04:56:03Z", "digest": "sha1:Q37PRT55CDHVWGMBKK3Q6DQPK5MDSMBI", "length": 20720, "nlines": 15, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) प्रकरण १- फलज्योतिष:- एक प्राथमिक चिकित्सक दृष्टीकोण", "raw_content": "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) प्रकरण १- फलज्योतिष:- एक प्राथमिक चिकित्सक दृष्टीकोण\nफलज्योतिष:- एक प्राथमिक चिकित्सक दृष्टीकोण\nफलज्योतिषातला वैज्ञानिक मुलामा असलेला भाग लोकांच्यासमोर आला की मती कुंठीत होते. म्हणूनच हा विषय समजून घेण्यास सुलभ व्हावे यासाठी आपण चार टप्प्यात त्याची चिकित्सा करू.\nफलज्योतिषाची मूळ संकल्पना काय आहे:- ग्रह व तारे यांच्या अंगी काहीतरी गूढ असे गुणधर्म आहेत. त्या गुणधर्मांचे प्रभाव पृथ्वीवर येतात, जन्माला येत असलेल्या बालकावर पडतात, आणि त्यामुळे बालकाच्या एकूण आयुष्याची रूपरेखा ठरते, अशी या शास्त्राची संकल्पना आहे. म्हणजे भावी आयुष्यातील घटना या एखाद्या चित्रपटाच्या रीळाप्रमाणे अगोदरच चित्रित झालेल्या असतात. ही संकल्पनाच ज्यांना मान्य नसेल त्यांनी पुढचे विवेचन वाचायची जरूर नाही, कारण त्यांच्या दृष्टीने हे शास्त्र भ्रामक आहे असे इथेच ठरते. पण आपण ही संकल्पना वादापुरती का होईना मान्य करून पुढे जायचे आहे.\nआता पुढचा प्रश्न असा की ग्रहांचे गूढ प्रभाव पृथ्वीपर्यंतचा प्रवास कोणत्या स्वरूपात करतात प्रकाशकिरणांच्या ( म्हणजेच उर्जा-लहरींच्या ) स्वरूपात, की गुरुत्वाकर्षणाच्या स्वरूपात, की चुंबकीय आकर्षणाच्या स्वरूपात प्रकाशकिरणांच्या ( म्हणजेच उर्जा-लहरींच्या ) स्वरूपात, की गुरुत्वाकर्षणाच्या स्वरूपात, की चुंबकीय आकर्षणाच्या स्वरूपात वाचकांचा काय तर्क चालतो वाचकांचा काय तर्क चालतो इथे एक गोष्ट वाचकांनी ध्यानात ठेवावी ती ही की, या शास्त्रात राहू व केतू या काल्पनिक बिंदूंना ग्रह मानलेले आहे व त्यांना इतर ग्रहाएवढेच महत्व दिलेले आहे. त्यांच्या अंगीसुद्धा गूढ गुणधर्म आहेत असे हे शास्त्र मानते. पण त्यांच्या बाबतीत अडचण अशी आहे की काल्पनिक बिंदूमध्ये उर्जालहरी, गुरुत्वाकर्षण, किंवा चुंबकीय आकर्षण यापैकी कोणतेही तत्व असणे अशक्य आहे, आणि या तीन तत्वाव्यतिरिक्त चौथे तत्व ( जे दूर अंतरावर प्रभाव टाकू शकेल असे ) भौतिक शास्त्राला ठाउक नाही. मग राहू-केतूंचे प्रभाव पृथ्वीवर कोणत्या स्वरूपात येतात इथे एक गोष्ट वाचकांनी ध्यानात ठेवावी ती ही की, या शास्त्रात राहू व केतू या काल्पनिक बिंदूंना ग्रह मानलेले आहे व त्यांना इतर ग्रहाएवढेच महत्व दिलेले आहे. त्यांच्या अंगीसुद्धा गूढ गुणधर्म आहेत असे हे शास्त्र मानते. पण त्यांच्या बाबतीत अडचण अशी आहे की काल्पनिक बिंदूमध्ये उर्जालहरी, गुरुत्वाकर्षण, किंवा चुंबकीय आकर्षण यापैकी कोणतेही तत्व असणे अशक्य आहे, आणि या तीन तत्वाव्यतिरिक्त चौथे तत्व ( जे दूर अंतरावर प्रभाव टाकू शकेल असे ) भौतिक शास्त्राला ठाउक नाही. मग राहू-केतूंचे प्रभाव पृथ्वीवर कोणत्या स्वरूपात येतात त्यांच्यासाठी कोणते तत्व लागू करायचे त्यांच्यासाठी कोणते तत्व लागू करायचे या राहू-केतूंना वगळून तर बिलकुल चालणार नाही. मग काय करायचे या राहू-केतूंना वगळून तर बिलकुल चालणार नाही. मग काय करायचे राहू-केतूसह सर्व नवग्रहांसाठी एकच असे काही तरी समान तत्व लागू असले पाहिजे, हे तर कोणीही मान्य करील. इथे भौतिक विज्ञानातले कुठलेही तत्व कामी येणार नाही ही महत्वाची गोष्ट वाचकांनी ध्यानात घ्यावी. म्हणून शेवटी अपरिहार्यपणे असे गृहीत धरावे लागते की विज्ञानाला ठाउक नसलेल्या अशा काही गूढ प्रकारच्या तरंग-लहरींच्या द्वारे ग्रहांचे प्रभाव पृथ्वीवर येतात राहू-केतूसह सर्व नवग्रहांसाठी एकच असे काही तरी समान तत्व लागू असले पाहिजे, हे तर कोणीही मान्य करील. इथे भौतिक विज्ञानातले कुठलेही तत्व कामी येणार नाही ही महत्वाची गोष्ट वाचकांनी ध्यानात घ्यावी. म्हणून शेवटी अपरिहार्यपणे असे गृहीत धरावे लागते की विज्ञानाला ठाउक नसलेल्या अशा काही गूढ प्रकारच्या तरंग-लहरींच्या द्वारे ग्रहांचे प्रभाव पृथ्वीवर येतात राहू-केतूंनाही हे तत्व लागू करण्यात काही प्रत्यवाय येत नाही राहू-केतूंनाही हे तत्व लागू करण्यात काही प्रत्यवाय येत नाही ज्यांना या गृहीतकृत्यावर विश्वास ठेवायचा नसेल त्यांनी इथेच थांबावे, पुढचे विवेचन त्यांच्यासाठी नाही ज्यांना या गृहीतकृत्यावर विश्वास ठेवायचा नसेल त्यांनी इथेच थांबावे, पुढचे विवेचन त्यांच्यासाठी नाही ज्यांची या गृहीतावर विश्वास ठेवायची तयारी असेल त्यांनी एक खूणगाठ मनाशी बांधावी की, इथे फलज्योतिषाने भौतिक विज्ञानाशी फारकत घेतली आहे. तरीपण आपण असा विचार करू की भौतिक विज्ञानाच्या कक्षेत न येणारी अशी काही रहस्ये या दुनियेत असू शकतील ज्यांची या गृहीतावर विश्वास ठेवायची तयारी असेल त्यांनी एक खूणगाठ मनाशी बांधावी की, इथे फलज्योतिषाने भौतिक विज्ञानाशी फारकत घेतली आहे. तरीपण आपण असा विचार करू की भौतिक विज्ञानाच्या कक्षेत न येणारी अशी काही रहस्ये या दुनियेत असू शकतील म्हणून 'जे विज्ञानास मान्य नाही ते सगळे खोटे,` अशी अतिरेकी भूमिका न घेता वादापुरते का होईना, 'ग्रहांच्यापासून गूढ अशा ज्योतिषीय प्रभाव-लहरी इतर उर्जालहरींच्या प्रमाणेच सरळ रेषेत पृथ्वीकडे येत असतात`, असे गृहीत धरून आपण पुढे जायचे आहे. जाता जाता इथे एका गोष्टीचा उल्लेख करतो. अंतरिक्षातून येणारे कॉस्मिक किरण, विद्युच्चुंबकीय लहरी, गुरुत्वाकर्षण, चुंबकीय आकर्षण, इत्यादि वैज्ञानिक शब्दांचा वापर लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी ज्योतिष-समर्थकांनी केला आहे. फलज्योतिषाशी त्यांचा काहीही संबंध नाही. पुढच्या टप्प्यात ही गोष्ट आणखी स्पष्ट होईल.\nफलज्योतिषाचे यापुढील गृहीतकृत्य मान्य करणे मात्र फार अवघड आहे. हे शास्त्र असे गृहीत धरते की, मुलाच्या जन्मवेळी ग्रह आकाशात कुठेही असोत, त्या सर्वांच्या प्रभावलहरी एकाच क्षणी मुलावर पडतात व आपापले परिणाम त्याच्यावर करतात. जे ग्रह त्यावेळी डोक्यावरच्या आकाशात म्हणजे उदित गोलार्धात असतील त्यांच्या प्रभावलहरी मुलावर पडतात हे सहज समजण्यासारखे आहे, पण जे ग्रह त्यावेळी मावळून जाउन पृथ्वीच्या आड गेलेले असतात म्हणजे अनुदित गोलार्धात असतात त्यांच्या प्रभावलहरी त्या मुलापर्यंत कोणत्या मार्गाने जाउन पाहोचतात त्यांना पृथ्वीच्या पोटातून आरपार जाउनच मुलापर्यंत पोहोचणे त्यांना भाग आहे, दुसरा मार्ग नाही, ही गोष्ट ध्यानात घ्यावी. पृथ्वीचा गर्भ प्रचंड आकाराचा आणि धगधगत्या लाव्हा रसाने भरलेला असतो, त्यातून हजारो मैलांचा प्रवास निर्वेधपणे करू शकणाऱ्या गूढ लहरी खरोखरीच अस्तित्वात असतील का त्यांना पृथ्वीच्या पोटातून आरपार जाउनच मुलापर्यंत पोहोचणे त्यांना भाग आहे, दुसरा मार्ग नाही, ही गोष्ट ध्यानात घ्यावी. पृथ्वीचा गर्भ प्रचंड आकाराचा आणि धगधगत्या लाव्हा रसाने भरलेला असतो, त्यातून हजारो मैलांचा प्रवास निर्वेधपणे करू शकणाऱ्या गूढ लहरी खरोखरीच अस्तित्वात असतील का ( भौतिक शास्त्राला अशा कोणत्याही लहरी माहीत नाहीत.) या प्रभावलहरींचे स्वरूप गूढ आहे, त्यांना भौतिक शास्त्राचे नियम लागू नाहीत, असे एकदा मान्य केल्यावर मग त्या प्रभावलहरी पृथ्वीच्या पोटातून आरपार कशा जातात हा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही ( भौतिक शास्त्राला अशा कोणत्याही लहरी माहीत नाहीत.) या प्रभावलहरींचे स्वरूप गूढ आहे, त्यांना भौतिक शास्त्राचे नियम लागू नाहीत, असे एकदा मान्य केल्यावर मग त्या प्रभावलहरी पृथ्वीच्या पोटातून आरपार कशा जातात हा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही अर्थात् ज्यांना ही भन्नाट कल्पना पटणार नाही त्यांनी इथेच थांबावे हे बरे, कारण फलज्योतिषाचा भ्रामकपणा शोधायला त्यांना आणखी पुढे यायची जरुरी नाही.\nवरील गृहीतकृत्याची अपरिहार्य परिणती काय होते ते सांगतो: पृथ्वीच्या पोटातून आरपार जाउ शकणाऱ्या या प्रभावलहरी पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर एकाच वेळी कुठेही पोहोचू शकतात, असे हे शास्त्र मानते. याचाच अर्थ असा होतो की प्रत्येक ग्रह एकाच वेळी पृथ्वीच्या पाठीवरील सर्व ठिकाणी, कुठेही, आपला प्रभाव टाकू शकतो. वाचकांनी ही वस्तुस्थिति खास करून ध्यानात घ्यावी. 'एकाच वेळी जगात निरनिराळया ठिकाणी जेवढी म्हणून मुले जन्माला येतात तेवढया सर्व मुलांच्या कुंडल्यात कोणत्यातरी एका स्थानात-म्हणजे घरात- तो ग्रह हजर असतो, आणि त्याच्या प्रभावाचे परिणाम प्रत्येक मुलावर होतात,` हा या वस्तुस्थितीचा अर्थ आहे. हे परिणाम अर्थातच प्रत्येक ठिकाणी निराळे असतात अशी या शास्त्रावी धारणा आहे, आणि ही धारणाच या शास्त्राचे 'वर्मस्थान` आहे. त्याच्यावर आजपर्यंत कोणी घाव घातलेला नाही. हे शास्त्र खोटे आहे असे का म्हणावे लागते ते या वर्माचे विश्लेषण केले म्हणजे कळते, म्हणून त्याचे विश्लेषण आपण पुढे केले आहे.\nआधीच्या तीन टप्प्यात जी गृहीते आपण वादापुरती का होईना पण मान्य केली पण आता इथे जे गृहीतकृत्य ज्योतिष-प्रवक्त्यांना अभिप्रेत आहे ते वेगळ्या प्रकारचे आहे: 'अचेतन जडवस्तूंनी बनलेल्या ग्रहांच्या अंगी इच्छाशक्ति आणि दैवी कार्यशक्ति असते (कारकत्व), तिच्यामुळे ते वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळे परिणाम करू शकतात ( फलित) ` असे ते गृहीतकृत्य आहे. ज्यांची श्रद्धा आंधळी आहे त्यांना ते मान्य होईल पण ज्यांची श्रद्धा 'डोळस` आहे त्यांनाही ते मान्य होणार नाही, आणि बुद्धीवादी लोकांना तर ते गृहीतकृत्य हास्यास्पदच वाटेल.\nवरील प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी काही ज्योतिष-प्रवक्ते पृथ्वीच्या गोल आकाराचा आधार घेउ पहातात. फलज्योतिषाला भौतिक विज्ञानाचा आधार आहे असे सांगण्याची त्यांना फार हौस असते. पण पृथ्वीचा गोल आकार हा एक भौतिक घटक आहे, तो काही गूढ किंवा दैवी घटक नव्हे, त्याचे परिणाम भौतिक नियमांना अनुसरूनच होणार, तिथे गूढ परिणामांना थारा नाही ह्या गोष्टीकडे ते डोळेझाक करतात. ते कसा युक्तिवाद करतात ते पहा. ते म्हणतात, ''पृथ्वीचा आकार गोल असल्यामुळे सूर्याचे किरण जसे कुठे सौम्य तर कुठे तीव्र असतात, सर्व ठिकाणी ते सारखे नसतात, तसेच या गोल आकारामुळे त्याचे फलज्योतिषीय प्रभावही सर्व ठिकाणी सारखे पडत नाहीत, वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांचे पडतात.`` हा युक्तिवाद कसा फसवा आहे ते पहा:- पृथ्वीच्या गोल आकाराच्या अडथळ्यामुळे सूर्याच्या प्रकाशलहरी तिच्या अर्ध्या भागावर पोहोचूच शकत नाहीत हे आपल्याला माहीत आहे, पण त्याच्या ज्योतिषीय प्रभावलहरी मात्र या गोल आकाराच्या अडथळ्याला न जुमानता एकाच वेळी पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर पोहोचू शकतात असे हे ज्योतिष-प्रवक्ते मानतात. याचा सरळ अर्थ असा होतो की ज्योतिषीय प्रभावलहरींवर पृथ्वीच्या गोल आकाराचा भौतिक परिणाम काहीही होत नाही. अर्थातच ज्योतिष-प्रवक्त्यांचा वरील युक्तिवाद खोटा ठरतो.\nसांगायचा मुद्दा असा आहे की, ग्रह-प्रभावांचे फलज्योतिषीय परिणाम प्रत्येक ठिकाणावर वेगळे होण्याला निसर्गातले कोणतेही कारण जबाबदार असल्याचे दिसत नाही. ग्रहांच्या गूढ गुणधर्मांचाही इथे काही संबंध दिसत नाही कारण ग्रहांच्या प्रभावलहरी एकदा पृथ्वीकडे जायला निघाल्यानंतर त्यांच्या परिणामात फेरफार करणे हे ग्रहांना अशक्य आहे. साधी तर्कबुद्धी वापरणारा कोणीही मनुष्य असेच म्हणेल की ''ग्रहांचे परिणाम स्थानानुसार वेगवेगळे होतात``, ही समजूतच मुळी खोटी असली पाहिजे. ग्रहांच्या प्रभावांचे परिणाम एकाच वेळी निरनिराळ्या ठिकाणावर निरनिराळे कसे होतात या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर असे आहे की असे काहीही घडत नसते, आणि घडणे शक्यही नसते हे केवळ एक भ्रामक कल्पनारंजन आहे..या खोट्या समजुतीवर पुढचे सगळे शास्त्र आधारलेले असल्यामुळे ते शास्त्र खरे असणे अशक्य आहे म्हणजेच ते खोटे आहे.\nअर्थात् ज्योतिषांच्या चरितार्थासाठी आणि लोकांच्या भविष्य जाणण्याच्या उत्कंठेपायी हे शास्त्र () असेच चालू राहील, पण जे वाचक आपली कॉमनसेन्स वापरू शकतात त्यांना हे शास्त्र खोटे का आहे याची कल्पना हे चार टप्पे वाचल्यावर यावी.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/indian-team-v-morca-3-after-76-12904", "date_download": "2018-04-27T04:19:45Z", "digest": "sha1:F3H54ROCLRAN2RVM57NSXMCO3J3SKIJM", "length": 11794, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indian team 'V' morca 3 after 76 भारतीय संघाचा 'विराट' मोर्चा- 3 बाद 76 | eSakal", "raw_content": "\nभारतीय संघाचा 'विराट' मोर्चा- 3 बाद 76\nशुक्रवार, 30 सप्टेंबर 2016\nकोलकता- प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला समाधानकारक सुरवात करता आली नाही. सकाळच्या सत्रामध्ये 35 षटकांमध्ये 3 बाद 76 अशी भारताची अवस्था झाली.\nविराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिेकेट संघाने किवींच्या विरुद्ध सलग दुसरा विजय मिळविल्यास कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडिया प्रथम क्रमांकावर पोचणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारताने नाणेफेक जिंकली असून, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय विराटने घेतला.\nकोलकता- प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला समाधानकारक सुरवात करता आली नाही. सकाळच्या सत्रामध्ये 35 षटकांमध्ये 3 बाद 76 अशी भारताची अवस्था झाली.\nविराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिेकेट संघाने किवींच्या विरुद्ध सलग दुसरा विजय मिळविल्यास कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडिया प्रथम क्रमांकावर पोचणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारताने नाणेफेक जिंकली असून, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय विराटने घेतला.\nआजपासून (शुक्रवार) सुरू झालेला भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना कोलकताच्या ईडन गार्डन्सवर दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. पहिला कसोटी सामना जिंकून भारताने 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा नवरात्र उत्सवही सुरू होत असल्याने प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. सामन्यापूर्वी बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुलीने ईडनच्या खेळपट्टीची पाहणी केली.\nके एल राहुलच्या जागी शिखर धवन खेळणार आहे. तसेच, उमेश यादवच्या जागी भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे.\nहैदराबादचा आणखी एक सनसनाटी विजय\nहैदराबाद - मुंबईविरुद्धच्या सामन्यात ११८ ही धावसंख्या निर्णायक ठरवणाऱ्या हैदराबादने आज १३२ धावा करूनही विजय मिळवला. आपल्या भेदक गोलंदाजीच्या...\nप्रॅक्टिस फुटबॉल क्‍लबने (अ) केला अंतिम फेरीत प्रवेश\nकोल्हापूर: महापौर चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्‍लबने (अ) बालगोपाल तालीम मंडळावर १-०ने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला....\nअनेरचे पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको\nचोपडा : तालुक्‍यातील सतरा गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर अनेर धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी...\nमूकबधिर तरुणीशी हुंडा न घेता केला आदर्श विवाह\nजळगाव : पाच बहिणी आणि त्यांची विधवा निराधार आई.. प्रतिकूल स्थितीत मुलींचे संगोपन करत त्यांना मोठं केलं.. पण, विवाह लावून देण्याइतपत आर्थिक स्थिती...\nसंग्रामपूरमधील अतिक्रमित जमीन घेणार मोकळा श्वास\nसंग्रामपूर (बुलढाणा) : तालुक्यातील मारोड ग्रामस्थांना शासनाचे पाठबळ मिळाल्याने या गावातील अतिक्रमित अकरा एकर जमीन मोकळा श्वास घेणार आहे. याच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/sirala-nagpanchami-follow-orders-11588", "date_download": "2018-04-27T04:43:54Z", "digest": "sha1:FAD77TNVDEDIJ3T62T4BHNEO3U7I2GSW", "length": 10631, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sirala Nagpanchami follow orders शिराळ्यात आदेशाचे पालन करत नागपंचमी | eSakal", "raw_content": "\nशिराळ्यात आदेशाचे पालन करत नागपंचमी\nसोमवार, 8 ऑगस्ट 2016\nशिराळा - जिवंत नाग पूजेची परंपरा अनेक वर्षे जोपासणाऱ्या शिराळकरांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सलग तिसऱ्या वर्षी उत्साहाला मुरड घालत नागप्रतिमांची पूजा केली.\nशिराळा - जिवंत नाग पूजेची परंपरा अनेक वर्षे जोपासणाऱ्या शिराळकरांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सलग तिसऱ्या वर्षी उत्साहाला मुरड घालत नागप्रतिमांची पूजा केली.\nजिवंत नागांची पूजा करणारे शिराळकर यंदा कशी पूजा करणार, याबद्दल पर्यटक व प्रशासकीय यंत्रणेला उत्सुकता होती. परंतु अंगावर पावसाच्या सरी झेलत हजारो भाविकांच्या उपस्थितीत संयमाने नागपंचमी साजरी झाली. मिरवणूक मार्गावर स्वागत फलकांऐवजी काळे झेंडे लावले होते. सकाळी सहापासून नागमंडळे अंबामाता मंदिरात पूजेसाठी येत होती. त्यानंतर मिरवणुकीला सुरवात झाली. महिलांनी अंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी केली. 10 कॅमेऱ्यांद्वारे यंत्रणेने मिरवणुकीवर लक्ष ठेवले. मंडळांनी पारंपरिक वाद्यांवर भर दिला होता. दुपारी अडीच वाजता महाजन यांच्या घरी नागप्रतिमेची पूजा करून मानाची पालखी अंबामाता मंदिराकडे रवाना झाली. पालखीचा मान भोई समाजाकडे आहे. 63 नाग मंडळांवर लक्ष ठेवण्यासाठी 90 कर्मचाऱ्यांची पाच पथके नियुक्त केली होती. आरोग्य विभागाने सात ठिकाणी पथके नेमून सर्पदंशाच्या लसींचा पुरेसा साठा ठेवला.\nतावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्य सरकार तोंडघशी\nकोल्हापूर - गेले काही दिवस गाजत असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्य सरकार तोंडघशी पडले. या परिसरातील ‘नो डेव्हलपमेंट झोन...\nविषनाशक म्हणून शिरीष वृक्ष आठवावा, तर तारुण्यरक्षणासाठी आवळा सर्वश्रेष्ठ समजावा. सर्वांना अनुकूल, पथ्यकर औषधांमध्ये हिरडा उत्तम मानावा. सेनापती...\nअकरावी, बारावीचीही पुस्तके बदलणार\nमुंबई - पहिली ते दहावीची पुस्तके बदलण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना 2019-20 साठी अकरावी आणि...\nनुसत्या शारीरिक आरोग्यासाठीच नाही, तर मानसिक संतुलनासाठी आणि एकंदर प्रभावी व्यक्‍तिमत्त्वासाठीच शुक्रधातू संपन्न असणे अत्यावश्‍यक असते. आहाराचे सार...\nदिनेश जैन मुख्य सचिवपदी निश्‍चित\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना राज्यातील नोकरशाहीत व्यापक बदल होणार आहेत. मलिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-needs-the-metro-bombay-hc-raps-activists-opposing-it-262468.html", "date_download": "2018-04-27T04:49:52Z", "digest": "sha1:446CQ4N2GP6FK2U3LYMLYNSERMYOKWZ3", "length": 12470, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मेट्रो ही मुंबईच्या गरजेचीच, हायकोर्टाने पर्यावरणवाद्यांना फटकारलं", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nमेट्रो ही मुंबईच्या गरजेचीच, हायकोर्टाने पर्यावरणवाद्यांना फटकारलं\nमुंबईतील मेट्रो सेवा ही मुंबईची गरज आहे असं म्हणत मेट्रो ३ करता होणाऱ्या तिवरांच्या कत्तलीला विरोध करत याचिका करणाऱ्यांनी वस्तुतिथीचा विचार करावा अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारून काढलं आहे.\n08 जून : मुंबईतील मेट्रो सेवा ही मुंबईची गरज आहे असं म्हणत मेट्रो ३ करता होणाऱ्या तिवरांच्या कत्तलीला विरोध करत याचिका करणाऱ्यांनी वस्तुतिथीचा विचार करावा अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारून काढलं आहे.\nमुंबई मेट्रो रेल काॅर्पेरेशननं मेट्रो ३ प्रकल्पासाठी १०८ तिवरांच्या झाडांची कत्तल करण्यासाठी मुंबई हायकोर्टात परवानगी मागितली होती. बाॅम्बे एनव्हायरनमेंटल अॅक्शन ग्रुपनं यापूर्वी तिवरांसंदर्भात केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने तिवारींची कत्तल करायची असल्यास आपली परवानगी घेणं बंधनकारक असल्याचा आदेश दिला होता.\nअॅक्शन ग्रुपच्या म्हणण्यानुसार मेट्रो ३ ची बीकेसी आणि धारावी ही स्टेशन्स सीआरझेड ३ च्या अंतर्गत येतात आणि अशा ठिकाणी भुयारी कामं करता येत नाही असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. पण आपण तिवरांचं पुनर्रोपण करण्यास तयार असल्याचं MMRC च्या वतीनं कोर्टाला सांगण्यात आलं.\nयाचवेळी हायकोर्टानं मुंबईत मेट्रो सेवा ही तीस वर्षांपूर्वीच यायला हवी होती असं म्हणत मुंबईच्या वाहतुकीची समस्य पाहता मुंबईत मेट्रो सेवा आवश्यक आहे असं म्हटलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/six-dps-school-children-reportedly-killed-in-bus-accident-at-indore-118010500021_1.html", "date_download": "2018-04-27T05:02:10Z", "digest": "sha1:74A6IDS4DAZD6ORTUVE6KJLDMLASGKSQ", "length": 9317, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डीपीएस इंदूर स्कूल बस दुर्घटना: 6 विद्यार्थी मृत | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडीपीएस इंदूर स्कूल बस दुर्घटना: 6 विद्यार्थी मृत\nशुक्रवारी दुपारी मध्यप्रदेशातील इंदूर येथील एक खासगी शाळेची बस आणि ट्रकमध्ये भिंडत झाली, ज्यात 6 विद्यार्थी मृत झाले असून अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची बातमी आहे. यातून अनेक विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.\nया दुर्घटनेत ड्राइवर मृत्यूमुखी पडला. जखमी विद्यार्थ्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही दुर्घटना बिचौली हप्सी पुलाजवळ झाली जिथे विद्यार्थ्यांनी भरलेली बस ट्रकला धडकली.\nतीन तलाक विधेयक: काँग्रेसचा विरोध, राज्यसभेत मंजूरी नाही\nगोवा : सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे दंडनीय अपराध\nचारा घोटाळा सुनावणी : शिक्षेची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली\nगोळीबारात पाकिस्तानचे आठ ते दहा सैनिक ठार\nताज महाल पहायचा मग फक्त तीन तास\nयावर अधिक वाचा :\nडीपीएस इंदूर स्कूल बस दुर्घटना: 6 विद्यार्थी मृत\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/internet-services-suspended-in-kolhapur-118010400005_1.html", "date_download": "2018-04-27T05:03:29Z", "digest": "sha1:6Z4C772B6CL5HRWJGZULIBR57P7SD2HN", "length": 10162, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोल्हापूरात मोबाईल इंटरनेट सेवा आज बंद | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोल्हापूरात मोबाईल इंटरनेट सेवा आज बंद\nकोल्हापूर जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा आज बंद करण्यात आली आहे. कोल्हापूरचे जिल्हादंडाधिकारी नंदकुमार काटकर यांनी हे आदेश दिले आहेत.\nसमाजामध्ये तणाव निर्माण करणाऱ्या मेसेज आणि व्हिडीओंचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार होऊन, जातीय तेढ निर्माण होईल. त्याद्वारे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा बिघडेल. यामुळे 3 जानेवारी 2018 रोजी रात्री 8 वाजल्यापासून 4 जानेवारी 2018 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, असं प्रशासनामार्फत सांगण्यात आलं आहे. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मोबाईल कंपन्यांवर भारतीय दंड संहिता आणि इतर संबंधित कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे.\nभीमा कोरेगाव दगडफेकीचे कोल्हापुरात मोठे पडसाद उमटले आहेत. यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हिंदुत्ववादी आणि दलित कार्यकर्ते समोरासमोर येऊ नये, यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.\n'ही' बहुप्रतीक्षित मुलाखत पुन्हा एकदा रद्द\nभीमा कोरेगाव - लोकसभेत सरकारला कॉंग्रेसने घेरले\nसंघ व भाजप दलितविरोधी असल्याचे ठळक उदाहरण\nमहाराष्ट्र बंद LIVE UPDATE\nयावर अधिक वाचा :\nकोल्हापूरात मोबाईल इंटरनेट सेवा आज बंद\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/srujanrang/", "date_download": "2018-04-27T04:46:05Z", "digest": "sha1:T35ATTORFXDHV77O2EJV3QEI7VYWB5O7", "length": 13326, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सृजनरंग | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nआपला पाल्य हुशार असावा, त्याच्यामध्ये दुसऱ्यांना समजून घेण्याची क्षमता असावी\nखेळ यशस्वी होण्याची गुरुकिल्ली\nएक दिवस अभ्यास केला नाहीस तरी चालेल\nया मुलांच्या नक्की गरजा तरी काय असतात\nकेदार अतिशय चळवळ्या मुलगा आहे.\nनृत्य ही अशी एक कला आहे की ती एक व्यक्तीही सादर करू शकते\nमना सज्जना, नृत्य पंथेची जावे..\nया कल्पक व जरा हटके पद्धतीमुळे अनेक चांगले बदल कंपनीमध्ये पाहायला मिळत आहेत.\nनृत्यकलेचे शारीरिक आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत, याचा आढावा..\nनृत्यकला – सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली\nनृत्यातील स्टेप्स शिकणं, योग्य त्या क्रमात लक्षात ठेवणं यातून स्मरणशक्तीसुद्धा तल्लख होते.\nअनेक शास्त्रीय गायक आपला ठसा उमटवतात, तर काही जण वादक होऊन संगीताची साधना चालू ठेवतात.\nमागच्याच महिन्यात मी बाजारहाट करत असताना माझ्या ओळखीचा एक फळवाला भेटला.\nसंगीत एक भावनिक भेट\nसंगीत अन् भावनांचा थेट संबंध आहे.\nआपल्याला संगीताचा परिचय होतो तो अगदी लहानपणापासूनच.\nशाळेचं गॅदरिंग असो वा बालनाटय़ स्पर्धा अनेक मुलं त्यातून घडत असतात.\n‘आजोबाऽऽऽऽ आपण घोडा घोडा खेळू या\nगेल्या अंकात (२९ एप्रिल) प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलांच्या नाटकाचा विचार केला.\nनाटक घडणं आणि मुलं घडवणं..\nनाटक या कलाप्रकाराची आणि त्याच्या प्रक्रियेची तोंडओळख करून घेउ\nनाटक नावाचा खेळ आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपल्या समाजात अगदी वेगळा आहे.\nमुलांच्या विकासातलं महत्त्व समजावून सांगणारी सहा लेखांची ही मालिका.\nस्वत: चित्र काढणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच चित्रकार समजून घेणंही अत्यावश्यक आहे.\nमुलांसाठी म्हणून चित्र काढताना त्यांना नवा विचार करायला भाग पाडणारी चित्रं हवीत.\nकलाशिक्षणाचा गाभा केवळ वरून तात्पुरता सौंदर्याचा मुलामा चढवून नाही साध्य होणार.\nनियोजित ते वास्तववादी चित्र\nया वयात मुलांना चित्र कसं काढावं याच्या मार्गदर्शनाची गरज नसते. खरं तर क्लासला पाठवायचं हे वयच नाही.\nप्रत्येक मुलाची चित्रकला वेगळ्या प्रकारे फुलणार असते आणि तेच नैसर्गिक आहे\nलहान मूल आणि चित्र यांचं नातं फारच खास आहे\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/sattabajar/", "date_download": "2018-04-27T04:46:24Z", "digest": "sha1:2DYAFXJFX2622R3BSECULGO5OF6XXZQW", "length": 20774, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सत्ताबाजार | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nकलम ३७०, एफडीआय बंदीची हवा\nभारतीय पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप होते न होते तोवर राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी कलम ३७० रद्द करण्याविषयी आजवर सहमत न झालेल्यांना ‘सहमत करण्यासाठी’ सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,\nमुंडे, गोयल यांनी पदभार स्वीकारला\n‘बर्थ डे बॉय’ नितीन गडकरी, अनंत गीते व रावसाहेब दानवे यांचा अपवाद वगळता प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, गोपीनाथ मुंडे यांनी आपापल्या खात्याचा पदभार आज स्वीकारला.\nमहाराष्ट्राच्या वाटय़ालाच ‘अवजड’ उद्योग\nकेंद्रीय मंत्रिमंडळात अवजड उद्योग हे तुलनेत कमी महत्त्वाचे खाते आणि महाराष्ट्र हे जणू काही समीकरणच तयार झाले आहे.\nप्रफुल्ल पटेल यांच्या खासदारकीचा मार्ग मोकळा ; १९ जूनला पोटनिवडणूक\nबिहारमधून लोकसभेवर निवडून आलेल्या तारिक अन्वर यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने या जागेसाठी १९ जूनला पोटनिवडणूक होणार आहे.\nमोदी यांचा सेनेला दणका\nलोकसभेत १६ खासदार निवडून आलेल्या तेलुगू देसमला हवाई वाहतूक हे महत्त्वाचे आणि चांगले खाते सोपविण्यात आले असतानाच, १८ खासदार निवडून आलेल्या\nसात राष्ट्रांचे प्रमुख, अनेक राष्ट्रांचे दुतावासाचे अधिकारी, बडे उद्योगपती, बॉलिवूड कलाकार यांच्यासह तब्बल साडेतीन हजार निमंत्रितांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारताचे १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.\n‘मोदी विजयानंतर’ची आखणी संघ शाखेत सुरू\nनिवडणुका आटोपल्या, ‘संघप्रचारक’ नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. या निवडणुकीमध्ये मतदारांनी अधिकाधिक सहभागी व्हावे यासाठी आपण भरपूर परिश्रम घेतले.\nमोदींचे महाराष्ट्राला झुकते माप\nआगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आणि महाराष्ट्राने घवघवीत यश पदरी दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात महाराष्ट्राला झुकते माप दिले आहे.\nराज्य भाजपमध्ये पुन्हा ब्राह्मण नेत्यांचे महत्त्व वाढले\nपक्षाचा पाया अधिक विस्तारण्यासाठी भाजपने राज्यात ब्राह्मणेतर नेतृत्व पद्धतशीरपणे पुढे आणले. बहुजन समाजाला संधी दिली होती.\nमहाराष्ट्राच्या वाट्याला ३ कॅबिनेट, २ राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि १ राज्यमंत्रीपद\n’गोपीनाथ मुंडे - राज्य भाजपचा महत्त्वाचा चेहरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेला इतर मागासवर्गीयांमधील महत्त्वाचा नेता.\nBLOG : बेगडी धर्मनिरपेक्षता आणि सत्तापालट\nपंतप्रधान होऊ घातलेल्या मोदींचे व्यक्तिमत्त्वच असे आहे की लोक एक तर त्यांचे खंदे प्रशंसक असतात किंवा त्यांचा तिरस्कार करणारे कट्टर विरोधक तरी असतात.\nBLOG: यूपीएच्या चिखलातून उमलले कमळ\nलाट असते तेव्हा बाकी सारे गौण ठरते, हे पुन्हा एकवार सिद्ध झाले\nजबाबदारी अपेक्षा पूर्ण करण्याची\nलोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा वारसा सांगणारे नरेंद्र मोदी यांच्याही डोळ्यात आज अश्रू आले. भारतीय जनता पक्षाच्या पहिल्यावहिल्या विजयाचा जणू आंनदसोहळाच सेंट्रल हॉलमध्ये आज रंगला होता.\nमहाराष्ट्राच्या राजकारणात रिपब्लिकन गट बेदखल\nमहाराष्ट्राच्या राजकारणात रिपब्लिकन पक्ष किंवा त्याचे विविध गट या वेळी पाहिल्यांदाच बेदखल ठरावेत इतकी लोकसभा निवडणुकीत रया घालवणारी कामगिरी ठरली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या ज्या गटांनी भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याशी\nपराभवाचे खापर मुख्यमंत्र्यांनी केंद्रावर फोडले \nकेंद्रातील काँग्रेस सरकारच्या विरोधातील राग, महागाई आणि भ्रष्टाचार हे मुद्दे राज्यात काँग्रेसच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पराभवाचे खापर थेट केंद्रावर फोडले.\nपराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महत्त्वाचे निर्णय तात्काळ घ्या\nविधानसभा निवडणुकीत राजकीय परिस्थिती बदलू शकते, पण त्यासाठी लोकोपयोगी महत्त्वाचे निर्णय तात्काळ घेतले जावेत, असा सल्ला राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला.\nपवार आता कोणती भूमिका घेणार \nकाँग्रेसबरोबर आघाडी असतानाच नरेंद्र मोदी यांच्याबाबत प्रचाराच्या काळात मवाळ भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आता मोदी यांच्याबाबत कोणती भूमिका घेतात हा राजकीय वर्तुळात उत्सुकतेचा विषय ठरला आहे.\nसंक्षिप्त : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती अधिवेशनापूर्वी\nविधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची विधिमंडळाचे २ जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनापूर्वी नियुक्ती केली जाईल,\nसार्वत्रिक निवडणुकीत एकहाती घवघवीत विजय मिळविणारे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय मंत्रीमंडळाची निवडही एकहातीच करणार असून सर्व सूत्रे त्यांच्या हाती एकवटली आहेत.\nसोनिया, राहुल यांचा राजीनामा एकमताने नामंजूर\nसार्वत्रिक निवडणुकीतील दारूण पराभवानंतर सोमवारी दिल्लीत झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली.\nमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांचे भवितव्य दिल्लीच्या हाती\nलोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर राज्य काँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहू लागले असले तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष\nराष्ट्रवादीनेही मुख्यमंत्र्यांवर अपयशाचे खापर फोडले\nस्वपक्षीयांबरोबरच मित्रपक्ष राष्ट्रवादीनेही राज्यातील आघाडीच्या पराभवाचे खापर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर फोडले आहे.\nपंजाबच्या राज्यपालपदाचा चाकूरकर राजीनामा देणार\nकेंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर येत असताना पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर आपला कार्यकाळ पूर्ण करणार की राजीनामा देणार, या चच्रेला लातुरात जोर चढला आहे.\nखासदारकी नाहीच,पण आमदारकीही गेली\nलोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देण्याची खेळी राष्ट्रवादीचे मनीष जैन यांच्या अंगलट आली.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/dal-prices-silinga-girish-bapat-10965", "date_download": "2018-04-27T04:22:56Z", "digest": "sha1:E2EMV2CK77ZUTYNHSUHI45FNZFJFZBRK", "length": 10053, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dal prices' silinga Girish Bapat तूरडाळ किमतीवर ‘सिलिंग’- गिरीश बापट | eSakal", "raw_content": "\nतूरडाळ किमतीवर ‘सिलिंग’- गिरीश बापट\nशुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016\nनागपूर - राज्यात तूरडाळ १२० रुपये प्रतिकिलो दरात राज्यात उपलब्ध होईल. तूरडाळीच्या कमाल किमतीवर सिलिंग लावण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nनागपूर - राज्यात तूरडाळ १२० रुपये प्रतिकिलो दरात राज्यात उपलब्ध होईल. तूरडाळीच्या कमाल किमतीवर सिलिंग लावण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nगिरीश बापट यांनी नागपूर विभागातील तूरडाळीच्या पुरवठ्याचा आढावा घेतला. त्यांनी नागपुरात व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ते म्हणाले, राज्यात तूरडाळीच्या पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक असल्याने नेहमीच तुटवडा राहतो. यासाठी केंद्र सरकारने वाढीव पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्याला ७५० मेट्रिक टन तूरडाळ मिळाली असून, अजून २ हजार मेट्रिक टन डाळ उपलब्ध होणार आहे. राज्यात तूरडाळ विक्रीच्या किमतीवर सिलिंग लावण्यात आली आहे. राज्यात १२० रुपये प्रतिकिलो दरापेक्षा अधिक दराने कोणत्याही दुकानदाराला तूरडाळ विकता येणार नाही. राज्य सरकारचा प्रयत्न त्यापेक्षा कमी दराने तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा राहणार आहे. त्यापेक्षा अधिक दराने तूरडाळ विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.\nराज्यात तूरडाळीचा पेरा वाढविण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलल्याचे सांगून ते म्हणाले, शेतकऱ्यांना तूरडाळ पेरा करण्यासाठी प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे. विदर्भ, मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने तूरडाळीचे उत्पादन घेतले जाते. राज्याच्या मागणीपेक्षा राज्यात डाळीचे उत्पादन बरेच कमी आहे. ही तूट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना हा प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे. यात बी-बियाणे व खते कमी किमतीत उपलब्ध करून दिल्या जाईल, असेही ते म्हणाले. अंत्योदय व दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानांमधून तूर व चणा डाळ उपलब्ध करून दिली जाईल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.cz/2016_09_14_archive.html", "date_download": "2018-04-27T04:47:07Z", "digest": "sha1:3465X5IMWS7754LTXIX7SNVP5JNEU3TY", "length": 236717, "nlines": 3167, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.cz", "title": "Dainik Sanatan Prabhat: 09/14/16", "raw_content": "\nआज हिंदी राजभाषा दिन\nकाश्मीरमध्ये ईदच्या नमाजपठणानंतर धर्मांध दंगलखोरांकडून हिंसाचार \nकाश्मीरमध्ये चालू असलेला हिंसाचार धार्मिक\nस्वरूपाचा आहे; त्याला सरकारने मोडून काढले पाहिजे \nश्रीनगर - बकरी ईदच्या नमाजपठणानंतर काश्मीरमध्ये विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात एका दंगलखोराचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले आहेत. आतंकवादी बुरहान मारला गेल्यापासून चालू असलेल्या हिंसाचारात मरणार्‍यांची संख्या आता ८० झाली आहे. नमाजपठणानंतर ऐतिहासिक मशिदींबाहेर एकत्र जमण्यावर प्रशासनाने बंदी घातली असून १० जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उत्तरकाश्मीरात बांदीपोरामध्ये सुरक्षा पथकांबरोबर झालेल्या चकमकीत एक दंगलखोर युवक ठार झाला. अनंतनागमध्ये अशाच प्रकारच्या हिंसाचारात अनेक जण घायाळ झाले.\nकाश्मीरमध्ये ईदच्या दिवशी मशिदी बंद ठेवल्याचे गंभीर पडसाद उमटतील \nस्वतः निधर्मी असल्याचे सांगणारे मुसलमान नेते त्यांच्या धार्मिक\nस्थळांचा विषय आल्यावर आवाज उठवतात, तर स्वतःला निधर्मी\nम्हणणारे जन्महिंदू नेते त्यांच्या धार्मिक स्थळांच्या संदर्भात विरोधी भूमिकाच घेतात \nश्रीनगर - ईदच्या दिवशी काश्मीरमधील मशिदी आणि पवित्र धार्मिक स्थळे बंद ठेवल्याच्या सूत्रावरून माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.\nओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले की, काश्मीरच्या आजपर्यंतच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. ईदगाह, हजरतबल, मकदूम, साहिब, जामा मशीद आणि सय्यद साहिब ही काश्मिरी मुसलमानांंसाठी अत्यंत पवित्र धार्मिक स्थळे आहेत; मात्र सरकारने ईदच्या निमित्ताने मशिदी आणि दर्ग्याच्या ठिकाणी आलेल्या लोकांना आत जाऊ दिले नाही. मलाही ईदचे नमाज पठण करता आले नाही. याचे गंभीर परिणाम होतील, अशी चेतावणी त्यांनी दिली.\n(म्हणे) काश्मिरींच्या असीम त्यागास ईद समर्पित - पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ\nकाश्मीरचा पांढरा हत्ती पोसणारे भारतीय शासन असा अपमान किती वर्षे सहन करणार \nलाहोर - काश्मिरींच्या त्यागाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांच्या या त्यागाचे फळ त्यांना नक्कीच मिळेल. काश्मिरी नागरिकांच्या प्रचंड त्यागास आम्ही ईदचा हा सण समर्पित करतो. काश्मीरची समस्या सुटत नाही, तोपर्यंत पाक काश्मिरींसाठी हा सण समर्पित करत राहील, असे पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे.\nशरीफ पुढे म्हणाले की, आता काश्मीरमधील तिसर्‍या पिढीने भारतापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान देण्यास प्रारंभ केला आहे. ते स्वयंनिर्णयाच्या अधिकारासाठी संघर्ष करत आहेत आणि भारताच्या अत्याचाराचा सामना करत आहेत. काश्मिरींचा आवाज अशी दडपशाही करून दाबता येणार नाही. (बलुचिस्तान, पाव्याप्त काश्मीर, गिलगिट आणि बाल्टीस्थान येथे दडपशाही करून पाकला त्यांचा आवाज दाबता येणार नाही \nराऊरकेला (ओडिशा) येथे गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांची दगडफेक\nहिंदू सहिष्णु आणि असंघटित असल्यामुळे त्यांच्या सणांच्या वेळी\nधर्मांधांकडून जाणीवपूर्वक दंगल घडवण्याचा प्रयत्न केला जातो, हे लक्षात घ्या \nगणपतीची मूर्ती भंग पावली वाहनांना आग लावली\nघरांवर दगडफेक, हिंदूंच्या दुकानांची तोडफोड\nराऊरकेला (ओडिशा) - येथे गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक करून गणपतीची मूर्ती फोेडली, अनेक वाहनांना आग लावली, तसेच हिंदूंच्या दुकानांनाही लक्ष्य केले. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. येथील मुख्य मार्गावरील विविध गणेशोत्सव मंडळांनी १२ सप्टेंबरच्या रात्री श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक काढली होती. मिरवणूक नाला रोडजवळ पोचताच भाविकांनी जयघोष केला. त्यानंतर धर्मांधांनी मिरवणुकीवर दगडफेक केली, या दगडफेकीमुळे गणपतीच्या मूर्तींना हानी पोचली. त्यानंतर त्यांनी भाविकांच्या गाड्या पेटवल्या आणि दुकानांची मोडतोड केली.\nउत्तर कोरियावर आक्रमण शक्य \nवॉशिंग्टन - अणुचाचणी घेणार्‍या उत्तर कोरियावर आक्रमण करण्याच्या दुसर्‍या योजना अमेरिका आखत आहे. त्यामध्ये अमेरिका जपान आणि दक्षिण कोरिया यांचे साहाय्य घेऊ शकते, असे म्हटले जात आहे.\nकावेरी पाणी वाटपाच्या वादातून उसळलेल्या हिंसाचारामुळे बेंगळुरूमध्ये संचारबंदी \nनवी देहली - कर्नाटकने २० सप्टेंबरपर्यंत तमिळनाडूला कावेरी नदीचे प्रतिदिन १२ सहस्र क्युसेक पाणी द्यावे, असा आदेश १२ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने दिला; मात्र यानंतर निर्णय न मानणार्‍या कर्नाटकात हिंसाचार झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून तमिळनाडूतही हिंसाचार उसळला. दोन्ही राज्यांत असंख्य वाहनांची तोडफोड, जाळपोळीच्या आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. कर्नाटकातील तमिळ भाषिकांवर आणि तमिळनाडूतील कानडी भाषिकांवर आक्रमणे करण्याचे सत्र चालू झाले आहे. बेंगळुरूमध्ये हिंसाचार चालूच असल्यामुळे तिथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.\nखुनात सनातनचाच हात असल्याचे तपास यंत्रणा आणि सरकार यांनी सिद्ध करावे, यासाठी संपादकियाच्या माध्यमातून दबाव आणण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न \nमुंबई - खुनात सनातनचाच हात असल्याचे अन्वेषण यंत्रणा आणि सरकार यांनी सिद्ध करावे, यासाठी संपादकियाच्या माध्यमातून दबाव आणण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न लोकमत या दैनिकात १३ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या संपादकियातून करण्यात आला आहे.\nयामध्ये मांडण्यात आलेली सूत्रे...\n१. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या गेल्या तीन वर्षांत झालेल्या हत्या व्यक्तीगत कारणांखातर वा कौटुंबिक वैरासाठी झाल्या नाहीत. (हे लोकमतला कसे कळले या हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाल्या आहेत, याचा शोध चालू आहे आणि तो पूर्ण झालेला नाही. लोकमतच्या संपादकांना कारण ठाऊक असेल, तर अन्वेषण यंत्रणांनी त्यांचीच चौकशी करावी. - संपादक) या आरोपींनी ज्यांचे खून केले, त्या तिघांशीही त्यांचे खाजगी भांडण नव्हते. त्यांच्यातील वैराचे कारण वैचारिक व श्रद्धाविषयक आहे. सरकार चालवणार्‍यांना ते कळत नसेल, तर त्यांनी डोळ्याएवढेच डोक्यावरही कातडे ओढून घेतले आहे, असे म्हटले पाहिजे. (आरोपींनी खून केले असे म्हणणेच चुकीचे आहे. आरोपी हा आरोपी असतो, तो खुनी आहे कि नाही, हे सिद्ध व्हावे लागते. एवढे साधे लॉजिकही ज्यांना कळत नाही, त्यांनी सरकारवर टीका करावी, हे आश्‍चर्यच या हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाल्या आहेत, याचा शोध चालू आहे आणि तो पूर्ण झालेला नाही. लोकमतच्या संपादकांना कारण ठाऊक असेल, तर अन्वेषण यंत्रणांनी त्यांचीच चौकशी करावी. - संपादक) या आरोपींनी ज्यांचे खून केले, त्या तिघांशीही त्यांचे खाजगी भांडण नव्हते. त्यांच्यातील वैराचे कारण वैचारिक व श्रद्धाविषयक आहे. सरकार चालवणार्‍यांना ते कळत नसेल, तर त्यांनी डोळ्याएवढेच डोक्यावरही कातडे ओढून घेतले आहे, असे म्हटले पाहिजे. (आरोपींनी खून केले असे म्हणणेच चुकीचे आहे. आरोपी हा आरोपी असतो, तो खुनी आहे कि नाही, हे सिद्ध व्हावे लागते. एवढे साधे लॉजिकही ज्यांना कळत नाही, त्यांनी सरकारवर टीका करावी, हे आश्‍चर्यच \nकोइम्बत्तूर (तमिळनाडू) येथे हिंदु मुन्नानी नेत्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याने तणाव \nहिंदुत्वनिष्ठांवर होणार्‍या आक्रमणाच्या विषयी एकही पुरोगामी कधी\nआवाज उठवत नाही कि एकही प्रसारमाध्यम त्याचे वृत्त प्रसिद्ध करत नाही \nकोइम्बत्तूूर - तिरुपूर येथे हिंदु मुन्नानी नेत्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याच्या निषेधार्थ १३ सप्टेंबरला पुकारलेल्या तिरुपूर बंदमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. १२ सप्टेंबरच्या रात्री २ च्या सुमारास अज्ञातांनी फेकलेल्या पेट्रोल बॉम्बमुळे हिंदु मुन्नानी नेत्याच्या घराची बरीच हानी झाली होती. हिंदु मुन्नानीचे तिरुपूर शाखेचे कोषाध्यक्ष आणि तिरुपूर उद्योग सुरक्षा समितीचे सदस्य षण्मुगम् यांच्या घरावर हे आक्रमण झाले होते. या आक्रमणाच्या निषेधार्थ हिंदु मुन्नानी आणि तरुपूर उद्योग सुरक्षा समिती यांनी तिरुपूर बंदचे आवाहन केले होते. २ दिवसांपूर्वीच वेळ्ळुर जिल्ह्यात हिंदु मुन्नानी नेत्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला होता. ३ दिवसांपूर्वी वेळ्ळुर जिल्ह्यात एका संशयिताच्या घरात ३ पेट्रोल बाँब सापडले होते. (पोलिसांनी या संशयिताच्या विरोधात कारवाई करणे अपेक्षित आहे \nहिंदुराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांना कारागृहात एकांतवासात ठेवून छळ होत असल्याची तक्रार \nहिंदूंचा छळ आणि जिहादी आतंकवाद्यांना सूट अशीच सध्याची लोकशाही झाली आहे \nपुणे - वर्ष २०१४ मध्ये फेसबूकवर छत्रपती शिवाजी महाराज आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या अवमानाचा मजकूर प्रकाशित झाल्यानंतर उसळलेल्या दंगलीत शेख नावाच्या व्यक्तीची २ जून या दिवशी हत्या झाल्याच्या प्रकरणी हिंदूराष्ट्र सेनेचे प्रमुख श्री. धनंजय देसाई यांना ९ जून २०१४ या दिवशी अटक करण्यात आली. तेव्हापासून ते येरवडा कारागृहात बंदिस्त आहेत. या काळात त्यांना अंडा सेलमध्ये एकटे ठेवून त्यांचा छळ करण्यात आला, अशी तक्रार श्री. देसाई यांनी मोक्का न्यायालयाला केली आहे. तसेच कारागृहाचे कर्मचारी त्यांना शिवीगाळ करतात, असेही या तक्रारीत म्हटले आहे. मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश उत्पात यांनी या अर्जाची दखल घेऊन २२ सप्टेंबर २०१६ या दिवशी सुनावणी ठेवली आहे.\nराजीव गांधी यांच्या मारेकर्‍यावर कारागृहात आक्रमण \nसनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनीही स्वतंत्र\nकोठडीची मागणी का केली होती हे येथे लक्षात येते \nचेन्नई - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांपैकी ४४ वर्षीय ए.जी. पेरारिवलन् याच्यावर १३ सप्टेंबरला कारागृहात आक्रमण करण्यात आले. पेरारिवलन् याच्यासमवेत असलेला आरोपी राजेश याच्याकडून आक्रमण करण्यात आलेे. पेरारिवलनला दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nराजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी नलिनी, मुरुगन्, पेरारिवलन्, रॉबर्ट पायस, जयकुमार, संथन् आणि रवीचंद्रन् या ७ जणांना दोषी ठरवण्यात आलेले आहे. या सातही जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.\nगडहिंग्लज येथे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्याकडून गणेशमूर्ती विसर्जनाची कौतुकास्पद कृती \nहिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांची 'आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहीम '\nविसर्जनासाठी सिद्ध केलेले प्लॅटफॉर्म\nगडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर), १३ सप्टेंबर (वार्ता.) - १० सप्टेंबर या दिवशी येथील नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री. राजेश बोरगावे आणि नगरसेवक श्री. नरेंद्र भद्रापूर यांनी कौतुकास्पद कृती केली. भाविकांना मूर्ती विसर्जन करायला सोपे व्हावे यासाठी नगरपालिकेने प्लास्टिकच्या टाक्यांवर (बॅरलवर) फळी बसवून (होडीसारखे) प्लॅटफॉर्म बनवले होते. यावर स्वतः जाऊन या दोघांनी भाविकांनी दिलेल्या श्री गणेशमूर्तींचे हिरण्यकेशी नदीमध्ये विसर्जन केले. (शास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची कृती करणारे श्री. राजेश बोरगावे आणि श्री. नरेंद्र भद्रापूर यांचे अभिनंदन \nबेळगाव महापालिकेकडून फिरते कृत्रिम हौद निर्माण करून धर्मद्रोह \nबेळगावच्या महापौर सरिता पाटील\n(मध्यभागी निवेदन वाचतांना) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ\nबेळगाव (कर्नाटक), १३ सप्टेंबर (वार्ता.) - बेळगाव महापालिकेने यंदा भाविकांनी मूर्तीविसर्जन करावे म्हणून फिरते कृत्रिम हौद वाहनांमध्ये निर्माण करून आणि ते विविध भागांमध्ये फिरवून श्री गणेशमूर्ती गोळा करून त्यांची घोर विटंबना केली. (धर्माभिमान्यांनी वरील गोष्टीचा महापालिकेला जाब विचारून अनंतचतुर्दशीला असे होऊ नये यासाठी संघटित प्रयत्न करावेत \nगणेशमूर्ती कृत्रिम हौदातील अमोनियम बायकार्बोनेटमिश्रित पाण्यात विरघळवणार असल्याचा पुणे महापालिकेचा दावा फोल \nधर्मद्रोही स्वयंसेवी संस्थांच्या नादी लागून पुणे महानगरपालिचे कुकृत्य \nकृत्रिम हौदातील गणेशमूर्ती ट्रकमध्ये अस्ताव्यस्त टाकून नेल्या खाणीत विसर्जनासाठी \nपुणे, १३ सप्टेंबर (वार्ता.) - गणेशमूर्ती विसर्जनाने जलप्रदूषण होते, या धर्मद्रोह्यांच्या कांगाव्याला बळी पडून काही भाविकांनी गणेशमूर्तींचे महानगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन केले. या भाविकांची मात्र पुणे महानगरपालिकेने मागील वर्षीप्रमाणेच घोर फसवणूक केली असल्याचे गौरी विसर्जनाच्या दुसर्‍या दिवशीच उघड झाले \n११ सप्टेंबर या दिवशी पुणे महानगरपालिकेने कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती काढून एका ट्रकमध्ये भरल्याचे आढळून आले. या ट्रकमध्ये पालिकेचे काही कर्मचारी उभे होते, तसेच वेड्यावाकड्या पद्धतीने या गणेशमूर्ती ट्रकमध्ये भरल्या जात असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे हे कुकृत्य झाकण्यासाठी ट्रकवर काळे कापड टाकण्यात आले होते. त्या ठिकाणी नागरिकांना थांबण्यासही पोलीस मज्जाव करत होते. या गणेशमूर्ती पुढे वाघोली येथील खाणीत टाकण्यात येणार असल्याची महिती घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली.\nहिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ता श्री. नागेश ताकभाते यांना पितृशोक\nफोंडा - हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ता श्री. नागेश ताकभाते यांचे वडील श्री. चंद्रकांत दिगंबर ताकभाते (वय ७५ वर्षे) यांचे १२ सप्टेंबर या दिवशी दुपारी दोन वाजता निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे, एक विवाहित कन्या, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. अधिवक्ता नागेश ताकभाते आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. साक्षी ताकभाते सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करतात. सनातन परिवार ताकभाते कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.\nअंनिसकडून श्री गणेशमूर्तींचे विडंबन झाल्याने भाविक संतप्त \nप्रदूषणाच्या नावाखाली अंनिसने असे खोटा प्रचार करून भाविकांना मूर्तीदान करण्यास सांगितले; मात्र त्या मूर्ती परत नदीत विसर्जित करण्याविषयी त्यांच्याकडून प्रत्यक्षात कोणतीच कृती झाली नाही. भाविकांनी विश्‍वासाने दिलेल्या मूर्ती अनेक घंटे उघड्यावरच ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी श्री गणेशमूर्तीचे एकप्रकारे विडंबनच केले. अंनिसचे दोन-तीन कार्यकर्ते काही वेळेपुरते यायचे आणि दान केलेल्या मूर्तीसमोर उभे राहून छायाचित्र काढण्याव्यतिरिक्त त्यांनी काहीच केले नाही. हे सर्व पाहून नगरपालिकेचे पदाधिकारी, काही अधिकारी, कर्मचारी आणि भाविक यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या, \"अंनिसवाले नगरपालिकेला निवेदन द्यायचे आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर मूर्तीदानासाठी दबाव आणायचा, असे करतात; मात्र स्वतःहून काही कृती करत नाहीत.\" उघड्यावर ठेवलेल्या मूर्ती पाहून श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी येणार्‍या भाविकांना पुष्कळ वाईट वाटत होते.\nकुरुंदवाड नगरपरिषदेकडून दान घेतलेल्या श्री गणेशमूर्तींचे अत्यंत खराब पाण्यात पुनर्विसर्जन \nभाविकांनो, तुम्ही भक्तीभावाने पूजा केलेल्या\nश्री गणेशमूर्तींची अशा विटंबना करणार्‍या नगरपरिषदेस जाब विचारा \nखंदकातील पाण्यात अत्यंत अयोग्य पद्धतीने\nश्री गणेशमूर्ती विसर्जन करतांना नगरपरिषदेचे कर्मचारी\nकुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर), १३ सप्टेंबर (वार्ता.) - कुरुंदवाड येथे १० सप्टेंबर या दिवशी भाविकांकडून एका राजकीय पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांकडून श्री गणेशमूर्तींचे दान घेण्यात येत होते. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते डॉ. उमेश लंबे यांनी ही गोष्ट त्या पक्षाच्या प्रमुखांना लक्षात आणून दिली. त्या वेळी त्या पक्षाच्या प्रमुखांनी त्यांना \"असा काही प्रकार चालू आहे, हे माहितीच नाही\", असे सांगितले. यानंतर त्या प्रमुखांनी त्या महिला कार्यकर्त्यांना दूरभाष करेपर्यंत त्या निघून गेल्या होत्या.\nआळंदी, पुणे येथील इंद्रायणी घाट अडवून नगरपरिषदेकडून भाविकांना कृत्रिम तळ्यात गणेशमूर्ती विसर्जन करण्याची सक्ती \nहिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या\nप्रबोधनानंतर नदीकडे जाणारा मार्ग मोकळा करण्यात आला \nआळंदी (जिल्हा पुणे), १३ सप्टेंबर (वार्ता.) - येथे आळंदी नगरपरिषदेकडून इंद्रायणी घाट अडवून भाविकांना कृत्रिम तळ्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची सक्ती करण्यात आली. एका खड्ड्यामध्ये प्लास्टिक टाकून त्यामध्ये पाणी टाकून हे कृत्रिम तळे निर्माण केले होते. काही कर्मचारी नदीकडे जाणार्‍या मार्गावर उभे राहून भाविकांना कृत्रिम तळ्यातच विसर्जन करण्यास भाग पाडत होते.\nमुलींवरील वाढत्या अत्याचारात मुलींचे अयोग्य वागणे हाही एक प्रमुख घटक - अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर\nगणेशवाडी (जिल्हा कोल्हापूर) - पूर्वीच्या काळी महिला धर्माचरण करत होत्या; मात्र सध्याच्या काळात मुलींचा धर्माचरण न करण्याकडेच कल आहे. आजच्या मुली जीन्स पँट घालणे, केस मोकळे सोडणे, कुंकू न लावणे अशा कृतीच अधिक करत आहेत. त्यामुळे मुलींवरील वाढत्या अत्याचारात मुलींचे अयोग्य वागणे हाही एक प्रमुख घटक आहे, असे मत सोलापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर यांनी व्यक्त केले. शेतकरी मित्र गणेशोत्सव मंडळ, गावभाग यांच्या वतीने गणेशवाडी येथील वाचनालयात घेण्यात आलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. याचा लाभ २५० हून अधिक तरुणी आणि महिला यांनी घेतला. या वेळी अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर यांनी धर्माचरण न केल्याने होणारे तोटे सांगून धर्माचरण केल्याने लाभ कसा होतो, हे उदाहरणासहित स्पष्ट केले. मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र मल्लाप्पा हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीनिर्मिती लव्ह जिहाद ही ध्वनीचित्र चकती दाखवण्यात आली. तसेच सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि वस्तू यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.\nश्री गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याचा तुळजापुरातील मंडळांचा निर्णय\nनवरात्रोत्सवात भाविकांना महाद्वारातून प्रवेश न दिल्याचे प्रकरण\nतुळजापूर, १३ सप्टेंबर - नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांना महाद्वारातून प्रवेश करण्यास बंदी घालण्याचा निर्णय तुळजापूर मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि धाराशिवचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी सलग दुसर्‍या वर्षी कायदा सुव्यस्थेचे कारण देत घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ तुळजापुरातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. (अशा प्रकारे देवतेच्या मूर्तीला वेठीस धरून श्री गणेशाची अवकृपा ओढवण्यापेक्षा गणेशोत्सव मंडळांनी जिल्हाधिकार्‍यांचा आदेश पालटण्यासाठी इतर सनदशीर मार्गांचा अवलंब करायला हवा. - संपादक)\nमनसेने स्वतंत्र विदर्भवाद्यांची पत्रकार परिषद उधळली \nमहाराष्ट्राची एकात्मता अबाधित रहाण्यासाठी अन्य पक्ष पुढाकार का घेत नाहीत \nमुंबई - येथे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांकडून घेण्यात आलेली पत्रकार परिषद मनसेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांच्या नेतृत्वाने कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. यामुळे पत्रकार परिषद बंद करण्यात आली. काही वेळाने विदर्भवादी नेत्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली.\nगणेशोत्सवात विजेचा खंड खपवून घेणार नाही - शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे\nबहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंचे सण सुरळीत पार\nपडावेत, यासाठी संघर्ष करावा लागतो, हे लज्जास्पद \nपालटण्यासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापण्याला पर्याय नाही \nसंभाजीनगर, १३ सप्टेंबर - उत्सवात शेवटचे ४ दिवस विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी महावितरणाने घ्यावी. हिंदूंच्या सण-उत्सवातच विद्युत पुरवठा खंडित कसा होतो गणेशोत्सवात विजेचा खंड खपवून घेणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी महावितरण आस्थापनांच्या पदाधिकार्‍यांना तातडीची बैठक घेऊन सुनावले. (गणेशोत्सवात मूलभूत सोयी सुविधा मिळण्यासाठी तत्परतेने कृती करणार्‍या श्री. खैरे यांचे अभिनंदन गणेशोत्सवात विजेचा खंड खपवून घेणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी महावितरण आस्थापनांच्या पदाधिकार्‍यांना तातडीची बैठक घेऊन सुनावले. (गणेशोत्सवात मूलभूत सोयी सुविधा मिळण्यासाठी तत्परतेने कृती करणार्‍या श्री. खैरे यांचे अभिनंदन शिवसेनेच्या एका लोकप्रतिनिधीला जे वाटते, ते अन्य लोकप्रतिनिधींना का वाटत नाही शिवसेनेच्या एका लोकप्रतिनिधीला जे वाटते, ते अन्य लोकप्रतिनिधींना का वाटत नाही \nवाजपेयी सरकारने डॉ. झाकीर नाईक यांच्या काश्मीर दौर्‍याची व्यवस्था केली होती \nनवी देहली - सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टने डॉ. झाकीर नाईक यांच्या ट्रस्टकडून देणगी घेतल्याची घटना समोर आली असतांना आता काँग्रेसने भाजपवर आरोप केला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने वर्ष २००३ मध्ये डॉ. झाकीर नाईक यांच्या जम्मू-काश्मीर यात्रेचे आयोजन आणि व्यवस्था केली होती. त्या वेळी झाकीर नाईक यांना राजभवनात बोलावण्यात आले होते, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तत्कालीन सरकारने डॉ. झाकीर यांचा काश्मीरचा ३ दिवसांचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे भाजपने दुसर्‍यांकडे बोट करण्यापेक्षा स्वत: आत्मपरीक्षण करावे. जर डॉ. झाकीर नाईक आता आतंकवाद्यांशी संबंधित वाटत असतील, तर २००३ मध्ये त्यांचे संबंध नव्हते का , असा प्रश्‍न काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केला आहे. भाजपनेही काँग्रेसच्या या आरोपांना उत्तर दिले. काँग्रेसचे हे नेहमीचेच आहे. जेव्हा ते रंगेहात सापडतात, तेव्हा ते पूर्वीच्या सरकारला दोष देतात, अशी टीका भाजपचे श्रीकांत शर्मा यांनी केली.\nआता या धर्मांधतेविषयी सगळे गप्प का \nईदच्या दिवशी काश्मीरमधील मशिदी आणि पवित्र धार्मिक स्थळे बंद ठेवल्याच्या सूत्रावरून माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला चेतावणी दिली की, काश्मीरच्या आजपर्यंतच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. याचे गंभीर परिणाम होतील.\nहिंदू तेजा जाग रे \n : सरकार द्वारा ईद के दिन बंद रखी गई कश्मीरी मस्जिदों के परिणाम गंभीर होंगे - जम्मू-कश्मीर के पूर्व सीएम् ओमर अब्दुल्ला\nइस धर्मांधता पर अब पूरा देश चुप क्यों \nबोरिवलीमध्ये विसर्जनाच्या वेळी पोलिसांवर दगडफेक\nमुंबई, १३ सप्टेंबर - येथील बोरिवली भागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये ११ सप्टेंबरला ७ दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी एका मंडळातील कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली. या दगडफेकीत एक महिला पोलीस आणि एक भाविक घायाळ झाला. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून २ युवक पसार झाले आहेत.\nकेरळमधील २२ मुसलमान इसिसमध्ये सहभागी झाले \nआतंकवाद्यांना धर्म असतो, हे पुन्हा एकदा उघड करणारी घटना \nनवी देहली - केरळमधील कासरगोड आणि पल्लकड येथून जुलैमध्ये बेपत्ता झालेल्या २२ मुसलमान व्यक्ती अफगाणिस्तानमधील इसिसच्या केंद्रात सहभागी झाल्या आहेत. येथे त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 'द पायोनिअर' वृत्तपत्राने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या ('एन्आयए'च्या) सूत्रानुसार हे वृत्त दिले आहे. यात १३ पुरुष, ६ महिला आणि ३ मुले यांंचा समावेश असल्याचे वृत्तात म्हटले आहे.\nमी 'काय खावे' हे सांगणारे गोरक्षक कोण लागतात \nदेशात 'गोमांस' हे सूत्र अतीसंवेदनशील झालेले असतांना\nजनतेच्या भावनेचा आदर न करणार्‍या बंगालच्या मुख्यमंत्री \nकोलकाता - एखादी शाकाहारी व्यक्ती शाकाहारी भोजन करील, तर मांसाहारी व्यक्ती मांसाहार करील. गोरक्षक कोण लागतात की, मी काय खावे, हे त्यांनी सांगावे , असा प्रतीप्रश्‍न बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर केला. ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, सर्वांना स्वतःच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. युरोपमध्ये गोमांस खाल्ले जाते, आदिवासीही गोमांस खातात.\nऑपरेशन टोपॅक : काश्मिरी हिंदूंना विस्थापित करणारी धर्मांधांची विखारी योजना \nकाश्मिरी हिंदू बलीदान दिनाच्या निमित्ताने...\nधर्मांधांनी ऑपरेशन टोपॅक या विखारी अन् हिंदुद्वेषी योजनेद्वारे काश्मिरी हिंदूंना काश्मीर खोर्‍यातून पद्धतशीरपणे विस्थापित केले. हे ऑपरेशन म्हणजे काश्मिरी हिंदूंचा कर्दनकाळच ठरली. मुसलमानबहुल भागात हिंदूंचे कसे हाल केले जातात, याचा मागोवा घेणारा हा लेख.\n१. काश्मिरी हिंदूंना हाकलून लावण्याची\n८० च्या दशकात काश्मीर खोर्‍यात पंडितोंके बगैर, पंडिताईनों के साथ मिलकर बनाए पाकिस्तान, अशा घोषणा देऊन गावागावांतील काश्मिरी हिंदूंना (पंडितांना) घाबरवून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न चालू झाला. ऑपरेशन टोपॅकच्या अंतर्गत येणारी ही योजना होती. या ऑपरेशनला झिया आणि आयएस्आय यांचे सहकार्य होते. वर्ष १९८३-१९८४ पासून गावागावांत अल्लावाले येऊन फिरू लागले. यात बहुतांशी मुल्ला-मौलवी उत्तरप्रदेश आणि बिहार येथील होते (देशात मौलवींना सरकार पगार देते; पण पुजार्‍यांना नाही, ही माहिती जाता जाता सांगून टाकतो.) वर्ष १९८७-१९८८ पासून या लोकांनी पेरलेल्या विषबीजाची रोपे अंकुरित होऊ लागली.\nजनहो, हिंदी भाषेवरील अन्याय वेळीच न रोखल्यास सामान्यजनांच्या मनातून देशभक्तांच्या स्मृतींचे अवशेष पूर्णतः नष्ट होतील \nहिंदी राजभाषा दिनाच्या निमित्ताने...\n१. हिंदी भाषा सोपी होण्यासाठी एखाद्या शब्दाला पर्याय म्हणून\nविदेशी शब्द वापरण्याचा आदेश देणारे (तत्कालीन) पंतप्रधान मनमोहन सिंह\nआणि ग्रामीण क्षेत्रांचे इंग्रजीकरण करण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या ६ सहस्र शाळा\nचालू करण्याची घोषणा करणारे काँग्रेसचे केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय \nकाही कालावधीपूर्वी केंद्रीय हिंदी परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवतांना (तत्कालीन) पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी हिंदी भाषा सोपी करण्याच्या नावावर भोजन (जेवण) या शब्दाला पर्याय म्हणून लंच, डिनर या शब्दांचा उपयोग करण्याचा आदेश दिला. मागील ६६ वर्षांत कार्यरत असलेल्या शासनाला अशा प्रकारच्या अनावश्यक विदेशी शब्दांचा उपयोग हिंदी भाषेत करण्याची आवश्यकता भासली नाही. काँग्रेसच्या शासनकाळात केंद्रीय मानव संशोधन विकास मंत्रालयाने देशातील ग्रामीण क्षेत्रांचे इंग्रजीकरण करण्याच्या पहिल्या टप्प्यात इंग्रजी माध्यमाच्या ६ सहस्र शाळा चालू करण्याची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त अन्य शासकीय शाळांतून इंग्रजी भाषेला प्राधान्य देण्याचा आग्रह केला आहे.\nदिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे एक युरोपियन प्रोफेसर जीन ड्रेझ सांगतात, काश्मिरातून हिंदूंची हद्दपारी आणि कत्तल यांत काहीच दोष नाही \n१. काश्मीरमध्ये हिंदु-मुसलमान संबंध अत्यंत सलोख्याचे असतांना जिहादचे\nआदेश मिळताच मुसलमान हिंदु बांधवांची निर्घृण हत्या करतात \nहिंदु शरणार्थींची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट पहा काश्मीरमधील पंडित अभिमानाने सांगायचे की, काश्मिरी मुसलमान त्यांचे बांधव आहेत. तिथे शेकडो वर्षांपासून हिंदु-मुसलमान यांच्यातील संबंध अत्यंत सलोख्याचे आहेत. त्याचा त्यांना अभिमान आहे. तेच शेजारी मुसलमान उर्दू वार्तापत्रांंतून आणि मशिदीच्या ध्वनीक्षेपकातून जिहादचा आदेश मिळताच त्या हिंदु बांधवांची निर्घृणपणे हत्या करतात \nश्री गणेशाने कथन केलेला मौनाचा (वाक्-संयमाचा) महिमा \nसध्या चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने...\nश्री गणेश हे महर्षि वेदव्यासांच्या काव्यांचे लेखनिक म्हणून कार्यरत होते. श्री गणेशाने शेवटच्या दिवशी भोजपत्रावर इति असे लिहून लेखनकार्याला विराम दिला. काव्य पूर्ण झाले होते. त्यामुळे दोघांच्याही मुखकमलावर समाधानाचे तेज झळकत होते.\n१. महर्षि वेदव्यासांनी श्री गणेशाच्या वाक्-संयमाची\nया प्रसंगी महर्षि वेदव्यासांनी श्री गणेशाला (लंबोदराला) साष्टांग नमस्कार करून त्यांच्या परिश्रमाची वाहवा केली आणि म्हणाले, तुझ्या बळावरच माझ्या चिंतनाला मूर्त रूप प्राप्त होऊ शकले. हे सर्व संभाषण चालू असतांनाही श्री गणेश काहीच बोलत नव्हते; म्हणून व्यासांनी त्याच्या वाक्-संयमाची (मौनाची) प्रशंसा करून पुन्हा गणेशाला वंदन केले.\nश्रीगणेशा, तुझ्याच कृपेने राहू दे आम्हावरी सद्बुद्धीचे बंधन ॥\nपुजूनी तुला करितो आम्ही वंदन \nतुझ्याच कृपेने राहू दे \nआम्हावरी सद्बुद्धीचे बंधन ॥ १ ॥\nतूच वदविलेस विद्या विनयेन शोभते \nप्रयत्नांती परमेश्‍वर हे सुविचार ॥ २ ॥\nघट भरूनी दिलास तू अध्यात्मज्ञानाचा \n नाश करू षड्रिपूंचा ॥ ३ ॥\nतुझ्या नामाचे सत्त्वगुणी वस्त्र लाभू दे \n तुझ्या चरणी निर्माल्य होऊ दे ॥ ४ ॥\nसौ. अनिता आनंद पाटणकर, राजापूर, जि. रत्नागिरी (१६.६.२०१४)\nसमाजातील सर्वच स्तरांतील नागरिकांकडून सनातन संस्थेला मिळत आहे ठाम पाठिंबा \nपुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणात गोवण्याचे कारस्थान चालू आहे. पोलीस आणि अन्वेषण यंत्रणा यांच्याकडून अटकेतील साधक, तसेच अन्य साधक यांचाही अतोनात छळ होत आहे. हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांकडूनही सनातनची अपकीर्ती केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सनातन प्रभातने पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव, हा विशेषांक ६ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध केला. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. या अनुषंगाने समाजातील मान्यवर आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.\nसार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रेय वाद कशासाठी \nसार्वजनिक गणेशोत्सव कोणी चालू केला हा श्रेयवाद राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये चालू झाला आहे. पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने चालू केलेला गणेशोत्सव सवाशे वर्षे जुना असला, तरी हाच भारतातील पहिला गणेशोत्सव असल्याचा ट्रस्टचा दावा आहे. यावरून चालू असलेला वाद प्रसारमाध्यमांतून समोर आला आहे. भाऊसाहेबांनी त्या वेळी बसवलेला गणपति आपल्या स्वतःच्या वाड्यात बसवला होता. त्या काळी भारतात इंग्रजांचे शासन होते.\nपुरोगामित्वाचा आणि आधुनिकतेचा सोस मिरवण्याच्या नावाखाली गणेशोत्सवात अनेक जन्महिंदूंकडून धर्मशास्त्राचे उल्लंघन \nआपण आजारी पडल्यावर वैद्यांच्या सल्ल्याने औषधोपचार करतो. आधुनिकतेच्या नावाखाली मनाला वाटेल ती गोळी घेत नाही. मग धार्मिक विधी करतांना ते धर्मशास्त्राला धरून का करत नाही त्यात मनाने पालट करणारे, स्वतःला धर्मशास्त्रापेक्षा शहाणे समजणारे हिंदू कलियुगातील धर्माच्या र्‍हासाला कारणीभूत झाले आहेत \nस्वतःच्या अहंकारापोटी समाजाची दिशाभूल करणार्‍या कृती करणार्‍यांवर देवतांची कृपा कधीतरी होईल का \nमुंबई - गणपतीच्या मूर्तींचे नदी, तलाव येथे विसर्जन केल्याने जलप्रदूषण होते, हिंदु धर्मशास्त्रात स्त्रियांना पूजेचा अधिकार नाही इत्यादी कारणे पुढे करत हिंदूच धर्मपरंपरांचे उल्लंघन करत असल्याचे अनेक घटनांमधून दिसून येत आहे. धर्मपरंपरांचे उल्लंघन करणार्‍या हिंदूंसह चुकीच्या गोष्टींचे उदात्तीकरण करणारी माध्यमेही तितकीच उत्तरदायी आहेत; कारण त्यामुळेच या चुकीच्या कृतींचा वेगाने प्रसार होऊन अन्य हिंदूही त्याचे अनुकरण करत आहेत. एखादी कृती विशिष्ट पद्धतीने करण्याविषयी धर्मशास्त्रात काय सांगितले आहे, हे समजून न घेता पराचा कावळा करण्याच्या पद्धतीमुळे हिंदु धर्म अपकीर्त होत आहे, तसेच हिंदूंचा बुद्धीभेदही होत आहे. माध्यमांकडून उदात्तीकरण होत असलेल्या धर्मशास्त्राच्या विरोधात केल्या जाणार्‍या काही अयोग्य कृती आणि त्या संदर्भातील धर्मशास्त्रीय योग्य दृष्टीकोन प्रसिद्ध करत आहोत.\nराष्ट्रधर्म सर्वश्रेष्ठ राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. जर भारताची एकता, अखंडता, धर्म आणि संस्कृती धोक्यात असेल, तर आपल्या सर्वस्वाचे बलीदान करून देश वाचवणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्य कर्तव्य आहे. हाच सनातन धर्म आहे. - समर्थ रामदास स्वामी (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)\nपुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निषेध करावा तेवढा थोडाच - सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती\nपुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कृत्रिम हौदातील गणेशमूर्ती ट्रकमध्ये भरून त्या खाणीत टाकणार्‍या, तसेच कृत्रिम हौदातील पाणी पुन्हा नदीतच सोडून भाविकांची घोर फसवणूक केली आहे. गणेशमूर्तींचे पावित्र्य न राखणार्‍या महानगरपालिकांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. आता भाविकांनीच जागृत होऊन कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींचे पुढे काय होते हे जाणून घेऊन गणेशमूर्ती विसर्जन धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यातच करावे.\nश्री गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दैनिकांत विज्ञापने देऊन व्यक्त करणारे श्री गणेश आणि इतर देवता यांचे विडंबन होत असतांना कुठे असतात \nहिंदी भाषेचा विश्‍वभरात होत असलेला प्रसार\nरशियातील मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग येथे तेथील शासनाने एक हिंदी विश्‍वविद्यालय स्थापन केले आहे. संपूर्ण विश्‍वातील हिंदी शिकण्याच्या सर्वोत्तम सुविधा रशियामध्ये उपलब्ध आहेत. हिंदी संयुक्त राष्ट्रांच्या भाषांमध्ये सामील होण्याची दाट शक्यता आहे. विश्‍वातील ३३ देशांतील १२७ विश्‍वविद्यालये आज स्वेच्छेने हिंदी भाषेला जवळ करत आहेत. हिंदी भाषेतील शब्दसंख्या ७ लक्ष आहे. इंग्रजी भाषेत मात्र केवळ अडीच लाख शब्द आहेत.\n(साप्ताहिक हिन्दू सभा वार्ता, २६ नोव्हेंबर से २ डिसेंबर २०१४ )\nतक्रारदारावरच आक्रमण करणारे गुंड पोलीस \nकुर्ला (मुंंबई) येथील मसरानी गल्ली येथे फटाके वाजवण्यावरून २ गटांमध्येे वादावादी झाली. या प्रकरणी गार्‍हाणे (तक्रार) करण्यास गेलेले गुलाब विश्‍वकर्मा यांच्यावर पोलिसांनीच काही तरुणांच्या साहाय्याने आक्रमण केल्याचे उघडकीस आले. व्ही.बी. नगर पोलिसांनी या प्रकरणी ३ पोलिसांसह ५ जणांना अटक केली. आक्रमणकर्त्यांमध्ये काही पोलीसही होते, असा जबाब विश्‍वकर्मा यांनी दिल्यामुळे व्ही.बी. नगर पोलिसांनी सशस्त्र दलाचेे २ हवालदार आणि व्ही.बी. नगर पोलीस ठाण्याचे शेळके यांना अटक केली. (संदर्भ : दैनिक लोकसत्ता, ३१.१०.२०११)\nहिंदूंचे धर्मरक्षणाचे प्रयत्न अराष्ट्रीय नाहीत \nस्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुस्थान सरकारच्या मंत्रीमंडळात असलेल्या सर फजली हुसेन यांनी उत्तर हिंदुस्थानातील मुसलमानांत गुप्त पत्रक मोठ्या प्रमाणावर प्रसृत केले होते. त्यात म्हटले होते, सांभाळा या हिंदु-मुसलमानांच्या एकीच्या जाळ्यात सापडू नका या हिंदु-मुसलमानांच्या एकीच्या जाळ्यात सापडू नका आपणाला भिकारड्या हिंदूंशी एकी करून काय लाभ आपणाला भिकारड्या हिंदूंशी एकी करून काय लाभ आपण इंग्रजांशी एकी करून आपला लाभ करून घेतला पाहिजे. त्यामुळेच हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणाकरता हिंदुस्थानातील हिंदूंनी केलेले प्रयत्न हे जातीय आणि अराष्ट्रीय असूच शकत नाहीत.\n(लोकजागर, वर्ष २ रे, अंक ४०, १२ एप्रिल २०१३)\nपोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव \nसध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी साधक, समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वीही पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे क्रमशः प्रसिद्ध करत आहोत.\nमंदिराच्या बैलाची क्रूरपणे हत्या करणार्‍या हिंदुद्वेष्ट्यांना\nपकडण्याऐवजी प्रकरण मिटवू पहाणारे हिंदुद्रोही आणि कर्तव्यचुकार पोलीस \n२७.१२.२०१३ या दिवशी कर्नाटकातील कोट्टायम् येथील कांज्ञीरापळ्ळी देवस्वम् मंडळाच्या श्री गणपति देवालयाच्या अंगणातच अज्ञातांनी मंदिराच्या गणेश नावाच्या बैलाचा गळा दोरीने आवळून त्याची क्रूरपणे हत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यावर तेथे आलेल्या पोलिसांनी मृत बैलावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केल्यावर लोकांचा संताप अनावर झाला. भक्तांच्या मागणीमुळे फॉरेन्सिक तज्ञ, श्‍वानपथक घटनास्थळी आले आणि त्यांनी परीक्षण केले. त्या ठिकाणी एक लहान हिरवी मूठ असलेली तलवार सापडली.\nचांगल्या पोलिसांविषयी अनुभव असल्यास वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात पाठवावेत \nसद्गुरु पदावर असूनही सतत शिकण्याच्या वृत्तीत असणारे सद्गुरु (श्री.) सत्यवान कदम \nप्रत्येक विचार आणि कृती यांमध्ये सनातनचे संत हेच आदर्श \n११.७.२०१६ या दिवशी मला सद्गुरु (श्री.) सत्यवानदादांशी भ्रमणभाषवर बोलण्याचे भाग्य लाभले. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.\nमी : पू. दादा, साष्टांग नमस्कार.\nसद्गुरु सत्यवानदादा : मला तुमचा दैनिकातील लेख वाचून पुष्कळ काही शिकायला मिळाले.\nसद्गुरु (श्री.) सत्यवानदादांचा केवळ आवाज ऐकूनच माझा भाव जागृत झाला. जेव्हा मी त्यांचे पूर्ण वाक्य ऐकले, तेव्हा मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली आणि प्रार्थना केली, प.पू. गुरुदेव, तुम्ही मलाही सतत शिकण्याच्या स्थितीत ठेवा.\nशिकवण्याची वृत्ती, हा माझ्यातील पुष्कळ मोठा दोष आहे. मी नेहमी शिकवण्याच्या भूमिकेतच असतो. वरील प्रसंगात मला त्याची जाणीव झाली आणि मनात विचार आला, प्रत्येक विचार आणि कृती यांमध्ये सनातनचे संत हेच आदर्श आहेत.\nप.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच हा विचार आला. तो त्यांच्याच चरणी अर्पण करतो.\n- श्री. वेंकटेश अय्यंगार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.७.२०१६)\nनैसर्गिक आपत्तीच्या वेळी मारुतिराय रक्षण करतील, असे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सांगणे आणि धर्मरथावर बसलेल्या दोन माकडांच्या रूपात मारुतिरायांनी दर्शन दिल्याची अनुभूती साधकांना येणे\nकन्यागत महापर्वाच्या निमित्ताने नृसिंहवाडी येथे ग्रंथप्रदर्शन लावले होते. ज्या ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते, त्या ठिकाणी प्रदर्शनानजीक धर्मरथामध्येही प्रदर्शन लावण्यात आले होते. या धर्मरथावर सेवा करणार्‍या साधकांच्या मनात विचार आला की, आपण एवढा मोठा धर्मरथ घेऊन बर्‍याच ठिकाणी जातो. काही ठिकाणी पुलावरूनही प्रवास करावा लागतो. या पुलाच्या खालून नदी वहात असते. अशा वेळी महाड (जिल्हा रायगड) येथे पूल कोसळून घडलेली दुर्घटना आठवते आणि भीती वाटते. (२.८.२०१६ या दिवशी महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून त्यात दोन बसगाड्या आणि अन्य काही चारचाकी गाड्या वाहून गेल्या अन् त्यात ४० हून अधिक जण मृत्यूमुखी पडले होते - संकलक) त्या वेळी मी साधकांना सांगितले, कशाला घाबरायचे - संकलक) त्या वेळी मी साधकांना सांगितले, कशाला घाबरायचे आपण जेव्हा पुलावरून प्रवास करत असू, तेव्हा मारुतिरायांनाच प्रार्थना करूया. तेच आपल्याला झेलतील आणि रक्षण करतील. त्याच दिवशी साधक धर्मरथ घेऊन एका पुलावरून दुसर्‍या गावात प्रदर्शन लावण्यासाठी गेले. धर्मरथ गावात थांबवल्यावर दोन माकडे धर्मरथाच्या छतावर येऊन बसली. थोड्या वेळाने आणखी माकडे आली. त्या वेळी एका साधकाने त्यांना खाऊ दिला. त्याच क्षणी माकड खायला जवळ आले आणि शांतपणे खाऊन काहीवेळ थांबून गेले. या माकडांच्या माध्यमातून प्रत्यक्षात मारुतिरायच दर्शन देऊन गेले, याची अनुभूतीच साधकांना आली.\n- (सद्गुरु) कु. स्वाती खाडये\nभारतभरातील सर्व राज्यांत कर्नाटक राज्य घेत आहे गरुडभरारी \n१. कर्नाटकातील शेकडो साधक जीवन्मुक्त झाले \nभाव तेथे देव या वचनानुसार भाव असणार्‍या साधकांवर भगवंत कृपेचा सदोदित वर्षाव करतच असतो. श्री गुरूंप्रती भोळा भाव आणि साधकांप्रती प्रेमभाव असणारे कर्नाटकातील साधक श्री गुरूंची कृपा संपादन करण्यासाठी धडपडत असल्याने भगवंतही त्यांची जलद आध्यात्मिक उन्नती करून घेत आहे.\nकर्नाटकातील २८५ हून अधिक साधकांनी ६० आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठली आहे, तसेच ४ साधकांनी संतपद प्राप्त केले आहे. कर्नाटक राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे साधकांनी जोडलेले समाजातील वाचक, हितचिंतक, तसेच धर्मप्रेमी यांच्यावरही भावाचे प्रतिबिंब पडत आहे. साधनेत नवीन असूनही त्यांच्यात मुळातच साधकत्व असल्याने त्यांना भेटल्यावर साधकांनाच भेटल्याचे अनुभवायला येते. त्यामुळेच २० हून अधिक वाचक, हितचिंतक आदींनी जन्म-मृत्यूचा फेरा ओलांडून सनातनची शिकवण किती अनमोल आहे, ते सिद्ध केले आहे.\n गुरुदेवा, केवळ तूच रहाशी प्रतिदिन \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले\nयांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...\nतुझी कृपा हेच माझे अंतिम ध्येय \nतुझे मन जिंकण्याचे प्रयत्न करणे, हीच माझी साधना ॥ १ ॥\nतुझ्या चरणी लीन होणे, हीच शरणागती \nतुझ्या कृपेची जाणीव अखंड ठेवणे, हीच कृतज्ञता ॥ २ ॥\nतूच माझे सर्वस्व, हाच माझा ध्यास \nतूच ईश्‍वर, हाच माझा भाव ॥ ३ ॥\nप्रतिवर्षी केवळ २ किंवा ३ फुले येणारे मोगर्‍याचे झाड पाहून ते उपयोगाचे नाही, असे वाटणे आणि गुरुपौर्णिमेच्या आधी कळ्यांनी बहरलेले झाड पाहून स्वतःविषयी चिंतन होणे\nमागील ३ - ४ वर्षांपासून आमच्याकडील मोगर्‍याच्या झाडाला प्रतिवर्षी केवळ २ किंवा ३ फुले येत असत; परंतु या वर्षी गुरुपौर्णिमेच्या आधी दोन दिवस मोगर्‍याचे संपूर्ण झाड कळ्यांनी बहरले होते आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याला ३ मोठी फुले आली. त्या झाडाकडे पहातच रहावे, असे वाटून पुष्कळ आनंद जाणवत होता.\nआतापर्यंत या झाडाला पाने-फुले व्यवस्थित येत नसल्यामुळे हे झाड उपयोगाचे नाही, असे मला वाटायचे; पण या प्रसंगानंतर लक्षात आले की, माझेही स्वभावदोष तीव्र आहेत; परंतु गुरुदेव ते दूर करून एक दिवस मला त्यांच्या चरणांजवळ घेतील. त्यासाठी मला मात्र संयम ठेवून साधनेसाठी प्रयत्न करत रहायला हवेत.\nगुरुदेव, तुमच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता \n- सौ. भारती बागवे, कॅनडा (२१.७.२०१६)\nहसतमुख आणि समजूतदार असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला विलेपार्ले, मुंबई येथील चि. नंदन विश्‍वजित दांडेकर (वय २ वर्षे) \nभाद्रपद शुक्ल पक्ष त्रयोदशी (१४.९.२०१६) या दिवशी चि. नंदन विश्‍वजित दांडेकर याचा तिथीनुसार दुसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आत्याला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.\nचि. नंदन याला वाढदिवसानिमित्त सनातन\n१. चि. नंदनची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये\n१ अ. नंदन हसतमुख असतो. त्याला भूक लागल्यावरच तो रडतो.\nपंचकर्माच्या उपचारांसाठी चिपळूणला परशुराम रुग्णालयात गेल्यावर एका साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न \n१. पंचकर्म उपचारांसाठी आपले नाव असल्याचे कळल्यावर हे शरिराचे पंचकर्म नसून मनाचे आहे, असे वाटून कृतज्ञता व्यक्त होणे : चिपळूण येथील परशुराम रुग्णालयात पंचकर्म उपचारांसाठी माझे नाव आहे, हे कळल्यावर माझी भगवंताप्रती (गुरुमाऊलींप्रती) कृतज्ञता व्यक्त झाली. तसेच माझ्याकडून देवा, हे माझ्या शरिराचे पंचकर्म नसून मनाचे आहे आणि ते करण्याची संधी तू मला दिली आहेस, असा माझा भाव राहू दे अन् तसा प्रयत्न करण्याचा दृढ निश्‍चयही तूच करवून घे, अशी प्रार्थना होत होती.\n२. रुग्णालयात सनातनच्या साधकांना भेटल्यावर रामनाथी आश्रमात आल्याचे जाणवणे आणि भाव जागृत होणे : रुग्णालयात गेल्यावर तिथे उपचारांसाठी आलेले सनातनचे एक एक साधक मला भेटत होते. तेव्हा आपण रुग्णालयात आलो नसून सनातनच्या रामनाथी आश्रमात आहोत, असे वाटून माझा भाव जागृत झाला.\nदेवा, कशी होऊ उतराई \n देवा, तूच दिले सर्वकाही ॥ १ ॥\nया स्वभावदोषांमुळे केले काही \nत्याने निघाले मन डबघाईस ॥ २ ॥\nधाव धाव रे देवा काढ या चक्रातून बाहेर ॥ ३ ॥\n करण्या भवसागर पार ॥ ४ ॥\n या फुलांना तुझ्या चरणी ॥ ५ ॥\n- सौ. सुप्रिया पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.८.२०१६)\nधर्माभिमानी आणि इतरांनीही साधना करावी, अशी तळमळ असणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. पार्थ पाटील (वय ७ वर्षे) \nभाद्रपद शुक्ल पक्ष द्वादशी (१४.९.२०१६) या दिवशी कु. पार्थ पाटील याचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.\nकु. पार्थ पाटील याला वाढदिवसाप्रीत्यर्थ सनातन\nमला पार्थशी जुळवून घ्यायला प्रयत्न करावे लागतात. माझी त्याच्यावर सतत चिडचिड होते. मी कधी कधी त्याला ओरडते; पण तो कधीही गार्‍हाणे करत नाही. पार्थला ओरडले, तरी तो तेवढ्याच प्रेमाने माझ्याजवळ येतो. त्याला मी तुझ्यामुळे माझा वेळ जातो. तुझ्यामुळे मला त्रास होतो, असे म्हटले, तरी त्याला कधीच निराशा येत नाही.\nप.पू. गुरुदेव साक्षात् श्रीमत् नारायण आहेत, याची साधिकेने घेतलेली अनुभूती \nकु. सोनम फणसेकर यांचा भाद्रपद शुक्ल पक्ष त्रयोदशी (१४ सप्टेंबर २०१६) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना आलेली अनुभूती आणि कु. रूपाली कुलकर्णी यांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्ये येथे देत आहोत.\nसनातन परिवाराच्या वतीने कु. सोनम\nफणसेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \n१. मनात नकारात्मक विचार येत असतांना प.पू. गुरुदेवांना आत्मनिवेदन केल्यावर एका संतांच्या खोलीबाहेर ठेवलेल्या तुपाच्या दिव्यांकडे लक्ष ठेवण्याची सेवा मिळणे आणि आनंद होऊन प.पू. गुरुदेवांनी जवळ घेतले, या विचाराने रडू येणे : २९.८.२०१६ या दिवशी सायंकाळी माझ्या मनात नकारात्मक विचार येत होते. मी अस्वस्थ मनाने परात्पर गुरुदेवांना आत्मनिवेदन केले, हे गुरुदेवा, माझ्या मनातील नकारात्मक विचार तुम्हीच नष्ट करा. मला या विचारांचा त्रास होत आहे. मला आनंद हवा आहे. तुम्हीच मला आनंद द्या. मला तुमचे अस्तित्व अनुभवायचे आहे. मला तुमचीच ओढ लागू दे. तुमच्या भक्तीत मला रमता येऊ दे. त्यानंतर मी एका सेवेसाठी गेले. तेव्हा एका साधकाने मला सांगितले, एका संतांच्या खोलीबाहेर दाराला लागून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे तुपाचे दोन दिवे लावले आहेत. तू प्रत्येकी एक घंट्याने दिवा तेवत आहे ना दिव्यात तूप आहे ना दिव्यात तूप आहे ना , ते बघ. हे ऐकून मला पुष्कळ आनंद झाला आणि प.पू. गुरुदेवांनी मला जवळ घेतले, या विचाराने रडूही आले.\nदेवाप्रती भोळा भाव असणारी आणि देवाशी बोलण्यातील आनंद घेणारी कु. सोनम फणसेकर \n३.९.२०१६ या दिवशी मी आणि कु. सोनम फणसेकर एका आजारी साधिकेसाठी उकड (तांदुळाच्या पिठाचा एक पदार्थ) बनवत होतो. सोनम हा पदार्थ प्रथमच करत असल्याने तिला थोडा ताण आला होता. मी तिला शेजारी उभी राहून सांगत होते. त्या वेळी ती उत्साहाने ही सेवा करत होती. तिने मला सांगितले, आपण कृष्णासाठी करत आहोत, असा भाव ठेवूया. तिने भावपूर्ण प्रार्थना केली. माझ्याकडून उकडीत साखर अधिक घातली गेली. त्या वेळी सोनम म्हणाली, आता त्या साधिकेला आवडेल का त्यावर मी म्हणाले, तू आधीच त्यांना रूपालीकडून अधिक साखर घातली गेली आहे. अजून काही सुधारणा असेल, तर सांगा. पुढच्या वेळी तसे करून देईन, असे सांग.\nतिने तसे त्या आजारी साधिकेला सांगितले. थोड्या वेळाने त्या आजारी साधिकेने दूरभाष करून उकड चांगली झाली असल्याचे सांगितले. ते ऐकल्यावर सोनम म्हणाली, उकड झाल्यावर मी ती श्रीकृष्णाला भरवली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, उकड चांगली झाली. श्रीकृष्णाने आधी उकड खाल्ल्याने साधिकेला ती चांगली लागली.\nसोनमचा भोळा भाव आहे. ती देवाशी बोलते आणि त्यातून आनंदही घेते. तिच्या सहवासात चांगले वाटते.\n- कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.९.२०१६)\nपणजी, गोवा येथील सनातनच्या साधिका आधुनिक वैद्या (सौ.) मंगला प्रभाकर वेरेकर यांचे निधन\nपणजी, गोवा येथील सनातनच्या साधिका आधुनिक वैद्या (सौ.) मंगला प्रभाकर वेरेकर (वय ७२ वर्षे) यांचे १२ सप्टेंबर २०१६ या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात साधक पती श्री. प्रभाकर (भाई) वेरेकर, मुलगा श्री. संदीप वेरेकर, सून सौ. सोनाली वेरेकर, कन्या सौ. शिल्पा राजीव कुडतरकर, जावई श्री. राजीव कुडतरकर आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांची कन्या सौ. शिल्पा कुडतरकर याही सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहेत. वर्ष २०१५ मध्ये आधुनिक वैद्या (सौ.) मंगला वेरेकर यांची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के होती. तसेच श्री. प्रभाकर वेरेकर यांची पातळी ६२ टक्के आणि सौ. शिल्पा कुडतरकर यांची पातळी ६५ टक्के आहे. आधुनिक वैद्या (सौ.) मंगला प्रभाकर वेरेकर या बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथोलॉजी विभागाच्या प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या होत्या. सनातन परिवार वेरेकर आणि कुडतरकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.\nतळमळीने सेवा करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या आधुनिक वैद्या (सौ.) मंगला वेरेकर \nआधुनिक वैद्या (सौ.) मंगला प्रभाकर वेरेकर या गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक होत्या. तेथून निवृत्ती घेऊन त्यांनी पूर्णवेळ साधनेला आरंभ केला. त्या अतिशय हुशार, वैद्यकीय शिक्षणात प्रथम आलेल्या आणि नावाजलेल्या असल्याने त्यांच्या शब्दाला वैद्यकीय महाविद्यालयात मान होता. त्यांना सर्व वेरेकर मॅडम या नावाने हाक मारत असत. त्यांचे मराठी चांगले असल्याने त्यांनी अनेक वर्षे दैनिक सनातन प्रभातसाठी वृत्त संकलनाची सेवा केली. सनातन प्रभातची सेवा करणारे श्री. भूषण केरकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आज येथे पाहूया. ही गुणवैशिष्ट्ये सौ. मंगला वेरेकर यांचे निधन होण्यापूर्वी लिहिलेली आहेत.\n१. गावातील एका मंदिराच्या अस्वच्छतेविषयी जाणीव करून देणे\nसौ. वेरेकर यांच्याशी ख्रिस्ताब्द १९९७ मध्ये प्रथम संपर्क आला. त्या वेळी सौ. वेरेकर, त्यांचे पती श्री. प्रभाकर (भाई) वेरेकर आणि अन्य कुटुंबिय देवदर्शनासाठी आमच्या गावी (रेडी, जिल्हा सिंधुदुर्ग) येथे आले होते. तेव्हा त्यांनी आणलेल्या वाहनावर सनातन संस्थेचे नाव पाहून मी त्यांची भेट घेतली. त्या वेळी सौ. वेरेकर यांनी गावातील एका मंदिराच्या अस्वच्छतेविषयी मला जाणीव करून दिली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मी सत्संगात येणार्‍या साधकांना एकत्र करून मंदिराची स्वच्छता केली. सौ. वेरेकर यांच्यातील तळमळीपोटीच देवाने सर्व करवून घेतले. या एका प्रसंगानंतर त्यांच्याशी जवळीक वाढली. नंतर सौ. वेरेकर यांची ज्या ज्या वेळी भेट होत असे, त्या वेळी त्या या प्रसंगाचा आवर्जून उल्लेख करत. कोणतीही सेवा चांगली आणि परिपूर्ण करण्याची त्यांची तळमळ असते.\nसौ. मंगला वेरेकर यांनी केलेल्या काही कविता\nसाधकांचे आवडते प.पूू. डॉक्टर \nउंच, गोरेपान अन् शांत प्रवृत्तीचे \nधीरोदात्त अन् आवडते साधकांचे ॥ १ ॥\nसर्वांसाठी अखंड तळमळणारे ॥ २ ॥\nचुकलो आम्ही तरी न रागावणारे \nसर्वांवर सारखेच प्रेम करणारे ॥ ३ ॥\nअसे आमचे प.पूू. डॉ. आठवले \nप.पू. डॉक्टर आठवले असे दिसतात \nजणू सूर्याचे सहस्र नेत्र सुवर्णापरी असे त्यांचे वस्त्र ॥\nअसेच दिसती प.पू. डॉक्टर सज्जनांनाही असती सुखकर ॥\n- आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. मंगला वेरेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.\nब्राह्मतेज प्रदान करणार्‍या सेवेत सहभागी होण्याची सर्वत्रच्या पुरोहितांना सुवर्णसंधी \nयोग्य दक्षिणा घेऊन किंवा दक्षिणा न घेता\nशास्त्रोक्त पद्धतीने धार्मिक विधी करण्यास इच्छुक\nपुरोहितांनी पौरोहित्याच्या सेवेत सहभागी व्हावे \n१. यज्ञ हे एक वरदानच \nश्रीमद् भगवद्गीतेत श्रीकृष्णाने यज्ञाला कामधेनू म्हटले आहे. पुरोहितांनी एकाग्रतेने केलेल्या शास्त्रोक्त मंत्रपठणामुळे वायूमंडलाची शुद्धी तर होतेच; पण व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या सर्वांनाही त्या मंत्रशक्तीचा लाभ होतो. अवर्षणादी नैसर्गिक प्रकोपांना रोखून पर्जन्यवृष्टी करण्याचे सामर्थ्य यज्ञयागात आहे. यज्ञ हे भारतीय संस्कृतीला लाभलेेले फार मोठे वरदानच आहे.\nपाठशाळेच्या स्थापनेचा व्यापक उद्देश \nयज्ञसाधनेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन सनातन संस्थेने वर्ष २००९ मध्ये सनातन साधक-पुरोहित पाठशाळेची स्थापना केली. विविध विधींच्या माध्यमातून समाजाला साधनेकडे वळवणे आणि आदर्श अन् सात्त्विक पुरोहितांना घडवून त्यांची संतपदाकडे वाटचाल करून घेणे, हा या स्थापनेमागील उद्देश होता.\nपौरोहित्याचे शिक्षण घेण्यास इच्छुक साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती \nशास्त्रशुद्ध पद्धतीने पौरोहित्य करण्यासह\nआध्यात्मिक प्रगतीसाठी मार्गदर्शन करणार्‍या सनातन\nसाधक-पुरोहित पाठशाळेत पूर्णवेळ प्रवेश घेण्यासाठी संपर्क करावा \n१. साधना म्हणून वेदाध्ययन करण्यास\nधर्माचरणी समाज घडवण्यासाठी सनातन संस्थेने आरंभलेला शुद्धीयज्ञ म्हणजे सनातन साधक-पुरोहित पाठशाळा बहुमूल्य सांस्कृतिक ठेवा असणारे वेदशिक्षण घेता घेता पुरोहितांची सर्वांगीण आध्यात्मिक उन्नतीही व्हावी, यासाठी या पाठशाळेत प्रामुख्याने प्रयत्न केले जातात. अर्थार्जनासाठी नव्हे, तर साधना म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीने पौरोहित्य करण्यास शिकवणारी ही एकमेव पाठशाळा आहे.\n२. साधक-पुरोहितांमधील मंत्रसामर्थ्य आणि साधनेचे\nबळ यांमुळे विधीनंतर यजमानांची उद्देशपूर्ती होणे\nप.पू. डॉक्टरांचा वेदपाठशाळेच्या स्थापनेमागील संकल्प फलद्रूप होण्यासाठी सर्व साधक-पुरोहित निष्काम भावाने आणि सेवाभावी वृत्तीने विधी अन् अनुष्ठाने करत आहेत. साधना बळामुळे त्यांनी केलेल्या धार्मिक विधींनंतर त्यामागील उद्देश सफल होत असल्याची अनुभूतीही आतापर्यंत अनेकांनी घेतलेली आहे. विधीनंतर उद्देशपूर्ती होणे, ही साधक-पुरोहितांनी भावपूर्णरित्या केलेल्या पौरोहित्य कर्माची पोचपावतीच आहे \nसनातनच्या सात्त्विक उत्पादनांमध्ये गळ्यात देवतेचे पदक घालण्यासाठी किंवा हाताला अन् पायाला बांधण्याचा लाल धागा उपलब्ध असतो. १४ ऑगस्ट २०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये पृष्ठ ९ वर आध्यात्मिक उपाय म्हणून हाताला (किंवा पायाला) बांधायचा धागा कुठून आणला किंवा तो कुणी दिला यानुसार तो हाताला (किंवा पायाला) बांधण्याचा कालावधी या मथळ्याखाली चौकट प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार सनातनच्या वितरण कक्षांवर वितरित केला जाणारा लाल धागा मंदिरातून आणलेल्या धाग्याप्रमाणे ८ दिवस बांधावा. त्यानंतर तो विसर्जन करून त्याच दिवशी प्रसिद्ध झालेल्या हाता-पायांना दोरा बांधण्याची पद्धत या सूचनेतील सूत्रांनुसार दुसरा धागा बांधावा.\n- पू. डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.\nपौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.\nप्रारंभ - भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्दशी (१५.९.२०१६) उ.रात्री ३.१६ वाजता\nसमाप्ती - भाद्रपद पौर्णिमा (१६.९.२०१६) उ.रात्री १२.३५ वाजता\nदोन दिवसांनी पौर्णिमा आहे.\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nविषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये \nभावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, एक साधै सब साधै सब साधै सब जाय ॥ म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nकुठे आरक्षण मागणारे आणि स्वतंत्र विदर्भ मागणारे विदर्भवादी, तर कुठे कोणत्याही प्रसंगी एक होणारे जगभरचे मुसलमान - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nव्यक्तीचा मित्रपरिवार कसा आहे, यावरून त्याची ओळख ठरते; म्हणूनच आपल्याभोवती\nसात्त्विक वृत्तीच्या व्यक्तींचा वावर असेल, याची दक्षता कटाक्षाने घ्यावी.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\n(परात्पर गुरु) डॉ. आठवले यांच्या शिकवणीमुळे प्रतिकूल परिस्थितीतही संयत मार्गापासून तसूभरही न ढळणारी सनातन संस्था \n१. धर्मद्रोही आणि नास्तिक मंडळी करत असलेल्या टीकेच्या निषेधासाठी हिंसेद्वारे नव्हे, तर सनदशीर मार्ग अवलंबणारी सनातन संस्था : राजकीय पक्षाचा प्रमुख नेता एखाद्या प्रकरणात अडकल्यास त्या पक्षातील कार्यकर्त्यांचा भावनिक उद्रेक होतो. मग ते जिकडे तिकडे तोडफोड आणि जाळपोळ करण्यास प्रारंभ करतात. तसे करण्यासाठी संबंधित नेत्याची कार्यकर्त्यांना फूस असते. आतापर्यंत सनातन संस्थेवर धर्मद्रोही आणि नास्तिक मंडळींनी टीकेद्वारे बरीच चिखलफेक केली; परंतु सनातन संस्थेच्या साधकांचा भावनिक उद्रेक झाला आणि त्यांनी टीका करणार्‍यांना झोडपले, अशी बातमी कधीच वाचनात येत नाही; कारण सनातनचा मार्ग हिंसेचा नसून प्रबोधनाद्वारे कार्य करण्याचा आहे.\nLabels: प.पू. डॉक्टर, साधना\nकावेरी नदीतून तमिळनाडूसाठी पाणी सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक शासनाला दिले. त्याचे तीव्र पडसाद कर्नाटकात उमटत आहेत. १३ सप्टेंबरला या उद्रेकाचे जाळपोळीत रूपांतर झाले आणि बेंगळुरूमध्ये १४४ कलम लावावे लागले आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या कार्यकाळात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद, काश्मीर प्रश्‍न हे जसे न सुटलेले जटील प्रश्‍न बनले आहेत, तशाच प्रकारे कर्नाटक-तामिळनाडू राज्यातील कावेरी पाणी तंटाहाही सध्या न सुटलेला प्रश्‍न आहे.\nअ‍ॅट्रॉसिटी कायदा आणि मराठा समाज \nकोपर्डी बलात्कार घटनेनंतर देहलीप्रमाणे महाराष्ट्रातील वातावरणही ढवळून निघाले आहे. विशेषकरून मराठा समाजाचे कोणत्याही राजकीय नेतृत्वाशिवाय जवळपास प्रत्येक जिल्ह्यात लक्षावधींच्या संख्येने मराठा क्रांती मूक मोर्चे निघत आहेत. आजपर्यंत ज्या समाजाला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपली मतपेढी समजत होते, त्या समाजाचा संघटित आविष्कार पाहून दोन्ही काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत. हातातून गेलेली सत्ता या निमित्ताने परत मिळावी यासाठी दोन्ही काँग्रेसने या मोर्च्यांच्या निमित्ताने प्रयत्न चालू आहेत. आजपर्यंत जातीय राजकारण करणार्‍या शरद पवार यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायदा तपासून बघण्याची आवश्यकता आहे, असे तोंड उघडले आहे. अर्थात् शरद पवार यांच्या पोटात एक आणि ओठात दुसरेच असते, एवढे समजायला महाराष्ट्रातील जनता दूधखुळी नक्कीच नाही.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nआज हिंदी राजभाषा दिन\nकाश्मीरमध्ये ईदच्या नमाजपठणानंतर धर्मांध दंगलखोरां...\nकाश्मीरमध्ये ईदच्या दिवशी मशिदी बंद ठेवल्याचे गंभी...\n(म्हणे) काश्मिरींच्या असीम त्यागास ईद समर्पित \nराऊरकेला (ओडिशा) येथे गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीव...\nउत्तर कोरियावर आक्रमण शक्य \nकावेरी पाणी वाटपाच्या वादातून उसळलेल्या हिंसाचाराम...\nखुनात सनातनचाच हात असल्याचे तपास यंत्रणा आणि सरकार...\nकोइम्बत्तूर (तमिळनाडू) येथे हिंदु मुन्नानी नेत्याच...\nहिंदुराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांना काराग...\nराजीव गांधी यांच्या मारेकर्‍यावर कारागृहात आक्रमण ...\nगडहिंग्लज येथे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्याकडून ...\nबेळगाव महापालिकेकडून फिरते कृत्रिम हौद निर्माण करू...\nगणेशमूर्ती कृत्रिम हौदातील अमोनियम बायकार्बोनेटमिश...\nहिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ता श्...\nअंनिसकडून श्री गणेशमूर्तींचे विडंबन झाल्याने भाविक...\nकुरुंदवाड नगरपरिषदेकडून दान घेतलेल्या श्री गणेशमूर...\nआळंदी, पुणे येथील इंद्रायणी घाट अडवून नगरपरिषदेकडू...\nमुलींवरील वाढत्या अत्याचारात मुलींचे अयोग्य वागणे ...\nश्री गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याचा तुळजापुरातील...\nमनसेने स्वतंत्र विदर्भवाद्यांची पत्रकार परिषद उधळल...\nगणेशोत्सवात विजेचा खंड खपवून घेणार नाही \nवाजपेयी सरकारने डॉ. झाकीर नाईक यांच्या काश्मीर दौर...\nहिंदू तेजा जाग रे \nबोरिवलीमध्ये विसर्जनाच्या वेळी पोलिसांवर दगडफेक\nकेरळमधील २२ मुसलमान इसिसमध्ये सहभागी झाले \nमी 'काय खावे' हे सांगणारे गोरक्षक कोण लागतात \nऑपरेशन टोपॅक : काश्मिरी हिंदूंना विस्थापित करणारी ...\nजनहो, हिंदी भाषेवरील अन्याय वेळीच न रोखल्यास सामान...\nदिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे एक युरोपियन प्रोफेसर ...\nश्री गणेशाने कथन केलेला मौनाचा (वाक्-संयमाचा) महिम...\nसमाजातील सर्वच स्तरांतील नागरिकांकडून सनातन संस्थे...\nसार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रेय वाद कशासाठी \nपुरोगामित्वाचा आणि आधुनिकतेचा सोस मिरवण्याच्या नाव...\nराष्ट्रधर्म सर्वश्रेष्ठ राष्ट्रापेक्षा श्रेष्...\nपुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निषेध करावा ...\nश्री गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दैनिकांत विज्ञा...\nहिंदी भाषेचा विश्‍वभरात होत असलेला प्रसार\nतक्रारदारावरच आक्रमण करणारे गुंड पोलीस \nहिंदूंचे धर्मरक्षणाचे प्रयत्न अराष्ट्रीय नाहीत \nपोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव \nसद्गुरु पदावर असूनही सतत शिकण्याच्या वृत्तीत असणार...\nनैसर्गिक आपत्तीच्या वेळी मारुतिराय रक्षण करतील, अस...\nभारतभरातील सर्व राज्यांत कर्नाटक राज्य घेत आहे गरु...\n गुरुदेवा, केवळ तूच रहाशी...\nप्रतिवर्षी केवळ २ किंवा ३ फुले येणारे मोगर्‍याचे झ...\nहसतमुख आणि समजूतदार असलेला ५१ टक्के आध्यात्मिक पात...\nपंचकर्माच्या उपचारांसाठी चिपळूणला परशुराम रुग्णालय...\nदेवा, कशी होऊ उतराई \nधर्माभिमानी आणि इतरांनीही साधना करावी, अशी तळमळ अस...\nप.पू. गुरुदेव साक्षात् श्रीमत् नारायण आहेत, याची स...\nदेवाप्रती भोळा भाव असणारी आणि देवाशी बोलण्यातील आन...\nपणजी, गोवा येथील सनातनच्या साधिका आधुनिक वैद्या (स...\nतळमळीने सेवा करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले ...\nसौ. मंगला वेरेकर यांनी केलेल्या काही कविता\nब्राह्मतेज प्रदान करणार्‍या सेवेत सहभागी होण्याची ...\nपौरोहित्याचे शिक्षण घेण्यास इच्छुक साधकांना सूचना ...\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय जय ...\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \n(परात्पर गुरु) डॉ. आठवले यांच्या शिकवणीमुळे प्रतिक...\nअ‍ॅट्रॉसिटी कायदा आणि मराठा समाज \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.cz/2016_08_22_archive.html", "date_download": "2018-04-27T04:58:52Z", "digest": "sha1:PFQP7DS425TUWTV7TJJPAJHE2T7U5KDQ", "length": 227152, "nlines": 3663, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.cz", "title": "Dainik Sanatan Prabhat: 08/22/16", "raw_content": "\nसनातनवरील बंदीच्या विरोधात महाराष्ट्रातील हिंदू रस्त्यावर येतील - नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन\n१२५ हून अधिक धर्माभिमानी सहभागी \nसांगली, २१ ऑगस्ट (वार्ता.) - सनातन संस्थेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली निवडून आलेले शासन सनातन संस्थेवर बंदी घालणार नाही अथवा आम्ही घालू देणार नाही. जे शासन ओवैसी यांच्या एम्आयएम् संघटनेवर बंदी घालू शकले नाही, ते शासन देशप्रेमी सनातन संस्थेवर काय बंदी घालणार सनातन संस्थेवर बंदीचा विचारही करू नका. शासनाने सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रयत्न केल्यास या बंदीच्या विरोधात महाराष्ट्रातील हिंदू रस्त्यावर येतील, अशी चेतावणी शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी दिली.\nसनातनवरील बंदी पूर्ण ताकदीने झुगारून देऊ - डॉ. अनिल पाटील, उपतालुका प्रमुख, युवा सेना\nकोल्हापूर येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन\nकोल्हापूर, २१ ऑगस्ट (वार्ता.) - सनातनवर बंदी घालू नका अन्यथा शिवसैनिक पेटून उठतील. कॉ. पानसरे यांना हुतात्मा समजून देशाच्या सीमेवर लढणार्‍या आणि देशासाठी प्राण देणार्‍या सैनिकांचा अवमान केला जात आहे. सनातनवरील बंदी पूर्ण ताकदीने झुगारून देऊ, असे प्रतिपादन युवा सेनेचे करवीर उपतालुका प्रमुख डॉ. अनिल पाटील यांनी केले.\nसनातन संस्थेवरील अन्याय्य कारवाईच्या विरोधात २० ऑगस्ट या दिवशी दुपारी ४ वाजता येथील शिवाजी चौकात समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या आंदोलनात ८० धर्माभिमानी सहभागी झाले होते. यामध्ये १० हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग होता. आंदोलनकर्त्यांनी सनातन संस्थेवरील बंदीच्या विरोधातील वचनांचे फलक आणि भगवे झेंडे हाती घेतले होते.\nडॉ. दाभोलकर यांना संत बनवण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही - अधिवक्ता संजीव पुनाळेकर, हिंदु विधीज्ञ परिषद\nमोर्च्याच्या अखेरीस हिंदुत्वनिष्ठांना संबोधित करतांना अधिवक्ता पुनाळेकर\nमुंबई येथील भव्य मोर्चा\nसनातन संस्थेवरील अन्याय्य कारवाईच्या विरोधात मुंबई येथील भव्य निषेध मोर्च्यात हिंदुुत्वनिष्ठ संघटनांचा हुंकार \nमोर्च्यात गोरक्षक सतीशकुमार प्रधान यांच्या अटकेचा निषेध \n१८ संघटनांचे ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी आणि सनातनप्रेमी उपस्थित\nमुंबई, २१ ऑगस्ट (वार्ता.) - आमच्याकडे अंनिससारखा विदेशातून येणारा पैसा नाही, तर हिंदु धर्माभिमान्यांची शक्ती आहे. घोटाळेबाज डॉ. दाभोलकर यांना संत बनवण्याचा प्रयत्न सध्या चालू असून तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. तसेच घोटाळेबाज असलेल्या दाभोलकर कुटुंबियांना १ वर्षाच्या आत कारागृहात टाकू, अशी चेतावणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी दिली. त्याचसमवेत आतापर्यंत जेवढ्या निरपराध हिंदुत्ववाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्या सर्वांना आम्ही निर्दोष सोडवून आणू आणि येथेच शिवाजी पार्क मैदानावर त्यांची सभा घेऊ. निरपराध हिंदूंना अटक केल्यास हिंदु विधीज्ञ परिषद त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना सोडवण्यास प्रयत्नरत राहील, अशी ग्वाही अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी दिली. सनातनच्या समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आयोजित केलेल्या मोर्च्याच्या अखेरीस झालेल्या सभेत ते मार्गदर्शन करत होते. या मोर्च्यात विविध १८ संघटनांचे ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.\nपंजाब गोरक्षक दलाचे प्रमुख सतीशकुमार प्रधान यांना अटक \nअमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना सोडून गोरक्षकांवर कारवाई करणारे अकाली दल-भाजप सरकारचे भ्रष्ट आणि हिंदुद्वेषी पंजाब पोलीस \nशासनकर्त्यांकडून अत्याचार चालूच आहेत. यावरून हिंदूंना ६९ वर्षांनंतरही योग्य शासनकर्ता निवडता आला नाही, असेच म्हणावे लागेल ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही \nकसाई आणि गोतस्कर यांना नव्हे, तर गोरक्षकांना कारागृहात टाकले जाते, ही पोलिसांची मोगलाई नव्हे का \nपटियाला (पंजाब) - पंजाब गोरक्षक दलाचे प्रमुख श्री. सतीशकुमार प्रधान यांना २१ ऑगस्ट या दिवशी पटियाला पोलिसांनी अटक केली. (पंजाबमध्ये अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात चालू आहे. तेथील नागरिक या तस्करांवर कारवाई करण्याची मागणी करत असतांना निष्क्रीय रहाणारे भ्रष्ट पंजाब पोलीस गोरक्षकांवर मात्र तातडीने कारवाई करत आहेत. पंजाबमधील आगामी निवडणुकीत हिंदूंनी आणि गोरक्षकांनी याचा निषेध मतपेटीद्वारे व्यक्त केला पाहिजे - संपादक) सामाजिक संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या व्हिडीओमध्ये श्री. सतीशकुमार यांच्या संघटनेचे सदस्य काही गोतस्करांना मारहाण करतांना दिसत असल्याने त्यांच्यावर अपहरण आणि लोकांना त्रास देणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत.\nसातारा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये समस्त हिंदुत्ववादी संघटनांचा सनातनला जाहीर पाठिंबा \nआम्ही सारे सनातनचा जयघोष \nराष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी धर्माभिमानी हिंदू\nसातारा, २१ ऑगस्ट (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने येथील राजवाडा परीसरातील गोलबाग येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी हिंदुत्ववाद्यांनी आम्ही सारे सनातन-सनातन सनातनच्या घोषणा देऊन राजवाडा परिसर दणाणून सोडला.\nया वेळी वारकरी संप्रदाय, सनातन संस्था, हिंदु महासभा, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती आदी हिंदुत्ववादी संघटनांचे ७० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी शाहुपुरी पोलीस ठाणे, गोपनीय शाखा आणि केंद्रीय गुप्तचर विभाग यांचे पदाधिकारी उपस्थित होते.\nपोर्ट ब्लेअर येथील कॉन्व्हेंट शाळेत विद्यार्थ्यांच्या राख्या काढून टाकल्या \nकेंद्र सरकारने हिंदूंच्या धार्मिक सणांना विरोध करणार्‍या शाळांवर कारवाई करण्याचा आदेश काढावा, अशी हिंदूंची मागणी आहे \nदादरी प्रकरणावरून हिंदूंना असहिष्णु ठरवणारे निधर्मीवादी कॉन्व्हेंट शाळांच्या धर्मांधतेविषयी कधीच बोलत नाहीत \nपोर्ट ब्लेअर - अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअर शहरातील कारामेल कॉन्व्हेंट शाळेत रक्षाबंधन सणानिमित्त हिंदु विद्यार्थ्यांनी बांधलेल्या राख्या शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या आदेशाने काढून टाकण्यात आल्या. तसेच त्यांची दप्तरे तपासून त्यांना रक्षाबंधन निमित्ताने मिळालेल्या भेटवस्तूही जप्त करण्यात आल्या. त्यामुळे पालक संतप्त झाले असून त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाला जाब विचारला आहे. (अमेरिका, ब्रिटन आदी देशांत हिंदूंचे सण साजरे केले जात असतांना भारतातील ख्रिस्ती शाळांची ही धर्मांधता सामाजिक शांतता आणि सलोखा बिघडवत असल्याने अशा शाळांवर कठोर कारवाई सरकारने करावी \nसनातन संस्थेला केंद्रस्थानी ठेवून अन्वेषण यंत्रणांचा तपास का चालू आहे - श्री. बापू ढगे, माजी नगरसेवक\nसोलापूर, २१ ऑगस्ट (वार्ता.) - पुरोगाम्यांच्या दबावापोटी सनातनच्या साधकांना नाहक अडकवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात येत आहे. कॉ. पानसरे हत्या प्रकरणात अटकेत असलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्यावरील खटला चालू करावा, अशी मागणी करूनही तो खटला चालूच केला जात नाही. सनातनला नाहक आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जात आहे. अन्वेषण यंत्रणांनी निष्पक्ष अन्वेषण करावे. पुरागाम्यांच्या दबावाला बळी पडू नये अन्यथा सर्व हिंदुत्ववादी संघटना तीव्र आंदोलन छेडतील, अशी चेतावणी या वेळी माजी नगरसेवक श्री. बापू ढगे यांनी दिली.\nपुरोगाम्यांच्या दबावापोटी डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणात सनातन संस्थेच्या निष्पाप साधकांना गोवण्यात आले असून सनातनचे हिंदुत्वरक्षणाचे कार्य पचनी पडत नसल्यामुळेच सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली जात आहे. सनातनवर होत असलेल्या या अन्यायाच्या विरोधात २१ ऑगस्ट या दिवशी सोलापूर येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीन निषेध मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. सनातनचे संत पू. महादेव नकाते यांची वंदनीय उपस्थिती या आंदोलनाला लाभली.\nछर्र्‍याच्या बंदुकांचा वापर न केल्यास बंदुकीच्या गोळ्या घालाव्या लागतील \nआतंकवाद्यांच्या समर्थनार्थ हिंसाचार माजवणार्‍यांना वेळीच रोखले नाही,\nतर उद्या तेही आतंकवादी बनतील \nपॅलेट गनच्या वापराच्या विरोधात न्यायालयात याचिका\nकेंद्रीय राखीव पोलीस दलाचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर\nश्रीनगर - हिंसक जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी छर्र्‍याच्या बंदुकांचा वापर न केल्यास अतिहिंसक परिस्थितीत जमावावर बंदुकीच्या गोळ्या चालवाव्या लागतील, असे केंद्रीय राखीव पोलीस दलाने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.\nतुम्ही एकवेळ मला कुत्रा म्हणा; पण पाकिस्तानी म्हणू नका...\nजगभरात आपल्याच धर्मियांवर अत्याचार करणारे मुसलमान \nपाकिस्तानच्या अत्याचारांमुळे देश सोडावा लागलेल्या मजदक दिलशान बलूच यांचा संताप\nनवी देहली - पाकिस्तानकडून बलुचिस्तान आणि गिलगिट प्रांतातील नागरिकांवर होणार्‍या अत्याचारावर पुन्हा एकदा प्रकाश पडला. या अत्याचारांमुळे देश सोडावा लागलेले बलुची नेते मजदक दिलशान बलूच यांनी तुम्ही एकवेळ मला कुत्रा म्हणा; पण पाकिस्तानी म्हणू नका..., अशा शब्दांत संताप व्यक्त केला.\nकॅनडाच्या पासपोर्टवर पाकिस्तान क्वेटा हे शहर आढळल्याने देहली विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्‍यांनी मजदक यांची चौकशी केली. इकॉनॉमिक टाइम्सशी बोलतांना मजदक यांनी पाकिस्तानकडून बलुचिस्तानमध्ये होणार्‍या अत्याचाराची माहिती दिली. पाकिस्तानमुळे संपूर्ण आयुष्य अडचणीत गेल्याचेही त्याने सांगितले. ते म्हणाले, पाकिस्तानी सैन्याकडून होणार्‍या अत्याचारांमुळे माझ्यासारख्या सहस्रो लोकांनी स्वतःची जन्मभूमी सोडली आणि जगभरातील विविध देशांमध्ये आसरा घेतला. पाकिस्तानी सैन्याने चित्रपट निर्माते असलेल्या माझ्या वडिलांचे अपहरण केले आणि आईवर अत्याचार केले. या अत्याचाराला कंटाळून वर्ष २००८ मध्ये आमचे कुटुंब कॅनडाला गेले. आता मजदक आणि त्यांची पत्नी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत आहेत.\nतेलंगण राज्य मुसलमानांना १२ टक्के आरक्षण देणार \nमुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठी त्यांना १२ टक्के आरक्षण देणारे\nमुसलमानधार्जिणे तेलंगण राष्ट्र समितीचे शासन \nभाग्यनगर - तेलंगण राज्यात रोजगार आणि शिक्षण क्षेत्रांत मुसलमानांना १२ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आरक्षणाविषयी तमिळनाडू मॉडेल तेलंगण राज्यात राबवण्याचा विचार चालवला आहे. गेल्या २ वर्षांत राज्यसरकारने घेतलेले निर्णय कायद्याच्या कचाट्यात सापडले असतांना मुसलमानांना १२ टक्के आरक्षण देण्याचे प्रयत्न सरकारने चालवले आहेत. तसेच अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षणही ६ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर नेण्याचा विचार राज्यसरकारने चालवला आहे. राज्यात मुसलमान समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी माजी सनदी अधिकारी जी. सुधीर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच राज्यातील अनुसूचित जमातीचा अभ्यास करण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी एस्. चेल्लप्पा यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले आहे.\n२००४ मध्ये त्यावेळचे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस्. राजशेखर रेड्डी यांनी मुसलमानांना ५ टक्के आरक्षण घोषित केले होते; मात्र एकूण आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याला आक्षेप घेतला होता.\nगेल्या १० वर्षांत प्रथमच अमरनाथ यात्रेकरूंच्या संख्येत घट \nपीडीपी-भाजप सरकारच्या काळात हिंदूंच्या धार्मिक यात्रेची झालेली दूरवस्था \nनवी देहली - काश्मीरमधील अमरनाथ यात्रा १८ ऑगस्टला पूर्ण झाली. गेला दीड महिना काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे प्रथमच अमरनाथ यात्रेकरूंच्या संख्येत घट झाली. यावर्षी एकूण २ लक्ष २० सहस्र ३९९ भाविकांनी दर्शन घेतले. गेल्या वर्षी ही संख्या ३ लक्ष ५२ सहस्र ७७१ इतकी होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत १ लक्ष ३१ सहस्र भाविकांची घट झाली आहे. २००४ पासून सरासरी ३ लक्ष भाविक दर्शनासाठी येत होते. या वर्षी ४७ व्या दिवशी केवळ १०४ भाविकच दर्शनासाठी आलेे. वर्ष २००८ मध्ये या यात्रेकरूंच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. ती ५ लक्षापर्यंत पोचली होती.\nअमरनाथ श्राइन बोर्डच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, हिजबूल मुजाहिद्दीनचा आतंकवादी बुरहान वानी याला सैनिकांनी ठार केल्यानंतर झालेल्या हिंसाचारामुळे ही घट झाली आहे. २ ऑगस्टच्या पूर्वी प्रतिदिन एक सहस्र भाविक येत होते, ही संख्या यात्रेच्या शेवटच्या आठवड्यात ५०० इतकी झाली होती.\nआतंकवादाला प्रोत्साहन देणारी अडीच लक्ष ट्विटर खाती बंद \nआतंकवादाच्या विरोधात ट्विटरसारखी सामाजिक संकेतस्थळे सतर्क\n भारत शासन अशी कृती करेल का \nनवी देहली - मागील काही वर्षांपासून आतंकवादी त्यांचे जाळे वाढवण्यासाठी फेसबूकपासून ट्विटरपर्यंतच्या सामाजिक प्रसारमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. त्यामुळे आतंकवादाला प्रोत्साहन देणारी अशी अडीच लक्ष संदिग्ध ट्विटर खाती ट्विटर आस्थापनाने बंद केली आहेत.\n१. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार ट्विटरच्या अधिकार्‍यांच्या मते, या सर्व खात्यांवर आतंकवादाला प्रोत्साहन देणारे मजकूर ट्विट करण्यात येत होते, तसेच भडक चित्रे, ध्वनीचित्रफिती आणि आतंकवादाशी संबंधित वृत्ते ठेवण्यात येत होती.\nऊर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर \nनवी देहली - सध्याचे रिझर्व्ह बँकेचे उप गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची पदोन्नती होऊन त्यांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपष्टात येणार आहे.\nपॅरिस आणि ब्रुसेल्स यांवरील आक्रमणांसाठी आतंकवाद्यांकडून मुंबईवरील आक्रमणाचा अभ्यास \nसंयुक्त राष्ट्र - संयुक्त राष्ट्रसंघाने केलेल्या एका अभ्यासानंतर असा दावा केला आहे की, इसिसने पॅरिस आणि ब्रुसेल्स यांवर केलेली आतंकवादी आक्रमणे ही मुंबईवरील आक्रमणाच्या धर्तीवरच होती. या आतंकवाद्यांनी मुंबईवरील आक्रमणाचा आणि या प्रकारच्या अन्य आक्रमणांचा अभ्यास केला होता. या माध्यमातून अधिकाधिक लोकांना लक्ष्य करण्याचाही त्यांचा हेतू होता. या आक्रमणांच्या विरुद्ध कारवाई करणे अवघड होऊन जावे, अशीच या आतंकवाद्यांची व्यूहरचना होती.\nपॅरिसमध्ये १३ नोव्हेंबर २०१५ या दिवशी एका क्रीडा संकुलात, रेस्टॉरंटमध्ये आणि एका सभागृहात आक्रमण करण्यात आले होते. मुंबईवरील आक्रमणासारखीच पद्धत येथे वापरण्यात आली होती. पॅरिसमध्ये १३० जणांचा मृत्यू झाला होता, तर मुंबईवरील आक्रमणात १६० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.\nआंध्रप्रदेशमध्ये कृष्णा नदीच्या पुष्कर पर्वामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून धर्मप्रसार \nपुष्कर पर्वातील ग्रंथप्रदर्शन केंद्राचा\nविजयवाडा - १२ वर्षांतून एकदा येणारा कृष्णा नदीचा पुष्कर पर्वाला यावर्षी १२ ऑगस्ट या दिवशी आरंभ झाला असून तो २३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. कृष्णा नदी ज्या ज्या ठिकाणी वहाते, त्या ठिकाणी हे पर्व साजरे केले जाते. या पर्वकाळात कृष्णा नदीमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. हा मेळा आंध्रप्रदेशात कृष्णेच्या तिरावर वसलेल्या विजयवाडा येथील पवित्र संगम घाटावर (कृष्णा आणि गोदावरी नदी यांचा संगम) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने या ठिकाणी भव्य ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीकेंद्र उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.\nइंग्लंडमधील युनिव्हर्सिटी अकादमी केहलीकडून हिंदु धर्मदिन साजरा \nनिधर्मी भारतातील महाविद्यालयांमध्ये कधी असा कार्यक्रम होऊ शकतो का \nलंडन - हिंदु धर्मातील प्रथा आणि परंपरा जाणून घेण्याच्या उद्देशाने इंग्लंडच्या अटले येथील युनिव्हर्सिटी अकादमी केहली या माध्यमिक शाळेत नुकताच हिंदु धर्मदिन साजरा करण्यात आला. युनिव्हर्सिटी अकादमी केहलीमध्ये भारतीय पद्धतीच्या पोषाखात करण्यात आलेले दांडिया नृत्य हिंदु धर्मदिनाचे वैशिष्ट्य ठरले.\nया वेळी धर्मावर आधारित एक प्रश्‍नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. हिंदु धर्माविषयी माहिती करून घेण्याच्या उद्देशाने हिंदु धर्मावर आधारित प्रश्‍नोत्तराचे सत्र आयोजित करण्यात आले होते. या वेळी विविध अभिनयाच्या माध्यमातून हिंदु धर्म समजून घेण्याचा प्रयत्न झाला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना हिंदु श्रद्धा आणि संस्कृती यांविषयी बरेच शिकायला मिळाले, असे इंडिया लाईव्ह टुडेच्या प्रवक्त्यांनी सांगितले.\nजर्मनीमध्येही बुरखा वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी \nपाश्‍चात्त्य देशांचे अंधानुकरण करणारे पाश्‍चात्त्यांच्या या मागणीकडे लक्ष देतील का \nबर्लिन - युरोपमधील स्वित्झर्लण्ड आणि फ्रान्सप्रमाणे जर्मनीतही सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी आणण्याची मागणी होऊ लागली आहे.\nजर्मनीचे गृहमंत्री थॉमस डि मजिएरे यांनीही बुरख्यावर बंदी घालण्याच्या मागणीचे समर्थन केले आहे. एका दूरचित्रवाहिनीवरील चर्चासत्रात ते म्हणाले की, तोंडवळा झाकण्याची प्रथा आमच्या देशात चालू शकत नाही. येथे आम्ही एकमेकांचा तोंडवळा दाखवणे पसंत करतो.\nसनातन संस्थेला केंद्रस्थानी ठेवून अन्वेषण यंत्रणांचा तपास का चालू आहे - श्री. बापू ढगे, माजी नगरसेवक\nसोलापूर येथे सनातनवरील अन्यायाच्या निषेधार्थ मोर्चा\nसोलापूर येथे निषेध मोर्च्यात सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ\nकबुतरखान्याजवळील मशिदीच्या येथून मोर्चा आला असता मोच्यार्र्तील घोषणा ऐकून मुसलमान मोर्चा पहाण्यासाठी बाहेर आले.\nमोर्च्याच्या येथून जाणार्‍या गोविंदा पथकांनी थांबून मोर्च्यात देण्यात येत असलेल्या घोषणा देत मोर्च्याला पाठिंबा दिला.\nमोर्च्याच्या वेळी सनातनला पाठिंबा दर्शवण्यासाठी चालवलेल्या स्वाक्षरी मोहिमेमध्ये १ सहस्र ५०० हिंदूंनी स्वाक्षर्‍या करून पाठिंबा दिला.\nमंदिरात प्रवेश करतांना भारतीय पोषाखाची अटकळ, या विषयावर जनश्री वाहिनीवर चर्चासत्र\nचर्चासत्रात बोलतांना सौ. सुमा मंजेश\n(डावीकडे) आणि उजवीकडे सूत्रसंचालक\nबेंगळुरू - कर्नाटकमधील जनश्री या प्रसिद्ध कन्नड दूरचित्रवाहिनीवरून मंदिरात प्रवेश करतांना भारतीय पोषाखाची अटकळ या विषयावर चर्चासत्र नुकतेच आयोजित करण्यात आले होते. बेंगळुरू येथील हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्यांनी सर्व मंदिरांना याविषयी निवेदन दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही चर्चा आयोजित करण्यात आली होती.\nसैनिकांवर दगड फेकणारे सत्याग्रही नाहीत \nजम्मू - काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर दगड फेकणारे सत्याग्रही नाहीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशविरोधी घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत, अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काश्मीरमधील देशद्रोह्यांवर टीका केली. हिरानगर येथे तिरंगा यात्रेत ते बोलत होते. जेटली यांनी काश्मीर खोर्‍यातील अस्थिरतेला पाकिस्तानच उत्तरदायी असल्याचे सांगितले. (हे जगजाहीर आहे. पाकला रोखण्यासाठी आतापर्यंत काय केले आणि पुढे काय करणार आहात, ते सांगितले पाहिजे - संपादक) राज्यात जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत होता, तेव्हा नागरिकांच्या हिताचा विचारच केला गेला नाही. काश्मिरी जनतेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असेल, असे जेटली म्हणाले.\nपंजाब पोलिसांनी संपूर्ण हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या - राजासिंह ठाकूर, आमदार, भाजप\nभाग्यनगर (हैद्राबाद) - सतीशकुमार प्रधान यांच्या अटकेसंदर्भात भाग्यनगर (हैद्राबाद) येथील भाजपचे आमदार आणि श्रीराम युवा सेना या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे अध्यक्ष राजासिंह ठाकूर यांच्याशी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने चर्चा केली. या प्रकरणासंदर्भात राजासिंह म्हणाले, आज भारतात सर्वात मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहेत. भारत जागतिक स्तरावर सर्वाधिक प्रमाणात गोमांस निर्यात करणारा देश झाला आहे. पंजाब गोरक्षा दल त्यांच्या स्तरावर गोरक्षणाचे कार्य करत आहे. विविध शहरांमध्ये त्यांच्या शाखाही आहेत. पंजाब पोलिसांनी सतीश कुमार यांना अटक करून संपूर्ण हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. जर गोमातेला राष्ट्रीय प्राणी घोषित करून कायद्याने तिला संरक्षण दिले असते, तर गोरक्षणाच्या संदर्भात आज अशी दुस्थिती दिसली नसती. कोणताही सनातनी हिंदु गोहत्या होतांना पाहू शकत नाही. मी सतीश कुमार प्रधान आणि सर्व गोरक्षक यांच्या पाठीशी आहे. प्रधान यांना माझा पाठिंबा आहे.\nअमरावती येथे राष्ट्रध्वजाचा मान राखा या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद \nअमरावती - येथे १५ ऑगस्ट या दिवशी पंचवटी चौकात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचा मान राखा या मोहिमेला धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी अनेकांचे प्रबोधन करण्यात येऊन राष्ट्रध्वज सन्मानपेटीमध्ये ठेवण्यात आले. एका वाहतूक पोलिसाने प्रबोधनानंतर नाल्यात फेकलेला राष्ट्रध्वज परत घेतला आणि या कृत्यासाठी क्षमा मागितली. भगवा वादळ संघटनेचे श्री. अतुल खोंड यांनी केलेल्या प्रबोधनानंतर एका वाहनचालकाने वाहनावरील १५ राष्ट्रध्वज काढले. श्री. खोंड यांनी त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनाही मोहिमेत सहभागी केले होते. सिटी न्यूज वृत्तवाहिनीने मोहिमेला प्रसिद्धी दिली.\nधडाडीचे गोरक्षक श्री. सतीश प्रधान यांच्या अटकेच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील गोसेवकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया\nगोरक्षकांना नाहक त्रास देण्याची किंमत शासनाला\n - पंडितकाका मोडक, संचालक,\nसरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळा, वडकी\nहिंदुत्वाच्या प्रेमापोटी लोकांनी पंतप्रधानांना बहुमताने निवडून दिले. मोदी यांनी गोरक्षकांना समाजकंटक संबोधून त्यांच्या भावनांना ठेच पोहोचवली आहे. गोरक्षकांवर गुन्हे प्रविष्ट करण्याऐवजी त्यांनी प्राणीसंरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. पोलिसांकडून गोरक्षणाचे कार्य होत नसल्याने गोरक्षकांना हे कार्य करावे लागते. महाराष्ट्रात गोरक्षणाच्या संदर्भात ९५ टक्क्यांहून अधिक प्रथमदर्शी अहवाल हे गोरक्षकांचे आहेत. पोलीस आपणहून कोणतीही अवैधरित्या गोवंशियांची वाहतूक करणारी गाडी पकडत नाहीत. मोदी सरकारने हिंदूंच्या भावनांचा विचार करावा. गोरक्षकांच्या दृष्टीने गाय हा जिवंत देव आहे. सतीश कुमारांसारख्या गोरक्षकांना अटक करून सरकारने वेडेपणा केला आहे. त्यांची किंमत सरकारला चुकवावी लागेल. हिंदुत्वाच्या भावनेने गोरक्षक पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत राहिले. मोदी शासन सत्तारूढ होण्यात गोरक्षकांचा मोठा वाटा आहे. पंतप्रधान मोदी यांनी गोरक्षकांच्या संदर्भात असंवेदनशील वक्तव्य करायलाच नको होते; कारण गोरक्षण करणारा कार्यकर्ता स्वतःचा जीव धोक्यात घालून धन अर्पण करून गोरक्षणाचे कार्य करत असतो.\nजनतेला खड्डेमुक्त रस्ते कधी मिळणार \nमुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे\nमुंबई-गोवा महामार्ग प्रतिवर्षी पावसाळ्यात पडणार्‍या खड्ड्यांमुळे चर्चेत असतो. हा महामार्ग मुंबईपासून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह गोवा आणि कर्नाटक या राज्यांतून केरळ राज्यातील एडापल्लीपर्यंत जाणारा देशातील ७ वा महामार्ग आहे. भेद इतकाच की, महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत केरळ, कर्नाटक आणि गोवा ही राज्ये या महामार्गाविषयी तुलनेत थोडी अधिक सजग आहेत, असे वाटते. मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे, तर नुकत्याच घडलेल्या महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेने मार्गाच्या एकंदरित सुरक्षेविषयी प्रश्‍नचिन्ह उभे झाले आहे. लवकरच गणेशोत्सवानिमित्त गणेशभक्त मोठ्या प्रमाणात याच मार्गावरून कोकणात येेणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर एकूणच महामार्गाच्या झालेल्या दुर्दशेमुळे होणारे अपघात आणि नागरिकांचे मृत्यू टाळण्यासाठी काही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना केली जाणार आहे का हा खरा प्रश्‍न आहे.\nसंकलक : श्री. संजय जोशी, कुडाळ, सिंधुदुर्ग.\nसाम्यवाद्यांच्या पोकळ धमक्यांनी सनातन संस्था संपणार नाही - डॉ. उदय धुरी, मुंबई समन्वयक, हिंदु जनजागृती समिती\nदाभोलकर हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या नागोरी, खंडेलवाल आणि सनातनचे श्री. समीर गायकवाड यांना २५ लक्ष रुपयांची लाच देऊ केली होती. हा अपप्रकार पोलीस खात्यातील चांगल्या पोलिसांनी बाहेर आणावा. अंनिस, काँग्रेस, साम्यवादी हे सनातनला गाडण्याचे स्वप्न पहात आहेत. हे पाखंडी साम्यवादी अभय वर्तक यांना गोळ्या घालण्याची भाषा करतात, यावरून त्यांचे अंत:करण विकृत आहे, हे दिसून येते. साम्यवाद्यांनी लक्षात ठेवावे की, सनातन चिरंतन असून साम्यवाद्यांच्या पोकळ धमक्यांनी सनातन संपणार नाही.\n१. श्री. विनोद ठावरे, विश्‍व हिंदु परिषद : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितलेल्या धर्मकार्यात आपण सहभागी होऊया.\n२. श्री. बळवंतराव दळवी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान : कोणत्याही परिस्थितीत आम्ही सनातनवर बंदी आणू देणार नाही. सनातन ही हिंदु धर्मासाठी कायदेशीर लढा देणारी संस्था आहे. आम्ही सर्व धारकरी सनातनच्या मागे ठामपणे उभे आहोत.\nकोकणातील वाहतूक मार्गाच्या बदलामुळे वाढीव तिकिटाचा लक्षावधी गणेशभक्तांना भुर्दंड बसणार \nमुंबई-गोवा महामार्गावर प्रतिदिन मोठ्या प्रमाणात वाहतूक असतेच. त्यातही गणेशोत्सवाच्या काळात त्यामध्ये अनेक पटीने वाढ होते. प्रतिवर्षी महामार्गावर खड्डे पडल्याने प्रवासाला विलंब होत असतोच; मात्र या वर्षी महाडमधील पूल दुर्घटना आणि मुंबई-गोवा महामार्गाची झालेली दुर्दशा, या पार्श्‍वभूमीवर येत्या गणेशोत्सवात एस्.टी. गाड्यांचा मार्ग पालटण्यात आला आहे. आता पनवेल मार्गाऐवजी सातारा-चिपळूणमार्गे गाड्या कोकणात येणार आहेत. त्यामुळे कोकणात पोहोचण्यास अधिक वेळ लागणार आहे. वाढीव तिकीटाचा अधिक भुर्दंड लक्षावधी गणेशभक्तांना सोसावा लागणार आहे. याला उत्तरदायी कोण, असा संतप्त प्रश्‍न कोकणवासीयांतून विचारला जात आहे.\nगोरक्षकांवर कारवाई आणि कसायांना मोकळे रान, हा हिंदूंवर अन्याय - हिंदु जनजागृती समिती\nपंजाब गोरक्षा दलाचे प्रमुख श्री. सतीशकुमार प्रधान\nयांच्या अटकेचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निषेध \nहिंदूंसाठी पूजनीय असणार्‍या गोमातेची हत्या करणार्‍या कसायांना मोकळे रान आणि स्वतःच्या धार्मिक श्रद्धांचे रक्षण करणार्‍या गोरक्षकांवर अन्यायकारक कारवाई हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे. पंजाब गोरक्षा दलाचे प्रमुख श्री. सतिशकुमार प्रधान यांना झालेली अटक हा त्यातीलच एक प्रकार आहे. हिंदुबहुल भारतात हिंदूंच्या धर्मश्रद्धांचा हा अपमान आहे. त्यामुळे शासनाने या भूमिकेचा पुनर्विचार करावा आणि गोरक्षकांविषयीची आकसाची भूमिका सोडून द्यावी अन्यथा देशभरात गोरक्षकांच्या समर्थनार्थ जनआंदोलन उभे राहील, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.\nया प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,\n१. देशात हिंदुत्ववादी विचारांचे शासन आले असले, तरी अनधिकृत पशूवधगृहे, गोमातेची अवैध वाहतूक, गोहत्या, गोमांस निर्यात यांपैकी कशावरही बंदी नाही.\nजिहादी विळख्यात सापडलेला पाक आणि बलुचिवासियांचे बंड \n१. ज्या बुद्धीवादी वर्गाने पाकिस्तानी जिहादी\nमानसिकतेला खतपाणी घातले, तीच\nमनोवृत्ती आता तिथल्या अभिजनांवर उलटली \nपाकिस्तानात आता तिथल्या जाणत्या वा अभिजनांना जिहादचे चटके जाणवू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी क्वेट्टा येथे झालेली भीषण बॉम्बस्फोटाची घटना त्याचीच ग्वाही देते; कारण या स्फोटात सर्वाधिक मारले गेले आहेत, ते अधिवक्ते आहेत. एका सन्मान्य अधिवक्त्यावर दोन दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडल्या. तो अधिवक्ता संघटनेचा पदाधिकारी होता. साहजिकच वकीलवर्गात त्यावरून संतापाची लाट येणार हे उघड होते. त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणले गेले आणि त्याचा तिथेच मृत्यू झाला. पुढल्या घटना अपेक्षित होत्या. विनाविलंब तिथे वकिलांनी गर्दी केली आणि त्या गर्दीतच कोणीतरी भयंकर स्फोट घडवून पाऊणशे लोकांचा झटक्यात बळी घेतला. यामागे कोणाचा हात आहे, त्याचा शोध घेण्याच्या आधीच बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय गुप्तचर खात्यावर घातपाताचा आरोप करून टाकला. पाक सेनेच्या स्थानिक अधिकारी वर्गानेही त्याला दुजोरा देऊन टाकला. आता ही पाकिस्तानी शैली झालेली आहे. पाकिस्तानात कुठेही असंतोष वा हिंसक घटना घडली की, त्यासाठी भारतीय गुप्तचर संस्थेला उत्तरदायी धरणे ही जणू फॅशन झाली आहे. आरंभीच्या काळात त्याचा गवगवा पाकिस्तानी माध्यमे आणि पत्रकारही करत असत; मात्र त्याचे चटके बसू लागले, तेव्हा अनेकांना जाग येऊ लागली. भारताला हिणवण्याची संधी म्हणून ज्या बुद्धीवादी वर्गाने पाकिस्तानी जिहादी मानसिकतेला खतपाणी घातले, तीच मनोवृत्ती आता तिथल्या अभिजनांवर उलटू लागली. पाकमध्ये शेकड्यांनी लहानमोठे जिहादी गट तयार झाले असून, ते आपापल्या हेतूसाठी कोणालाही लक्ष्य करू लागले आहेत. त्या मानसिकतेचा भीषण आविष्कार म्हणजे क्वेट्टा येथील घटना म्हणता येईल; पण त्यातला भारतावर झालेला आरोप नुसता झटकून टाकता येणार नाही. त्यामागे किती तथ्य आहे, त्याकडेही बारकाईने बघावेच लागेल.\nराष्ट्ररक्षणाचा वसा घराघरातून मिळायला हवा \nसातारा जिल्ह्यातील अपशिंगे हे लहान गाव; पण या गावाने देशभक्तीचा मोठा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. विविध सामाजिक संकेतस्थळांवर (सोशल मीडिया) देशभक्तीच्या गप्पा मारणार्‍यांनी कृतीच्या स्तरावर देशभक्ती काय असते, हे अपशिंगेकरवासियांकडून शिकायला हवे. लष्करी सेवेतील योगदानामुळे या गावाला अपशिंगे मिलिटरी असेही म्हणतात; कारण या गावाचे देशसेवेतील योगदान हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. गावातील लोकांचे पूर्वज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते. तेव्हापासून ते आतापर्यंत या गावातील लोकांनी देशसेवेसाठी हौतात्म्य पत्करले आहे. गावातील प्रत्येक कुटुंबामधील एक व्यक्ती ही देशसेवेसाठी सीमेवर जाते. राजांच्या मावळ्यांकडून त्यांना मिळालेला राष्ट्ररक्षण कार्याचा वसा गावातील व्यक्ती खंबीरपणे पुढे नेत आहेत.\nपहिल्या महायुद्धापासून ते वर्ष १९७१ च्या पाकिस्तानविरोधी युद्धापर्यंत या गावातील अनेक सैनिक भारतासाठी हुतात्मा झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेसाठीही ग्रामस्थांनी सहभाग घेतल्याची नोंद आहे. नुकतेच सातारा जिल्ह्यातील कर्नल संतोष महाडिक यांना आतंकवाद्यांशी हौतात्म्य पत्करल्यावर त्यांच्या वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी स्वतःसह मुलांना देशसेवेसाठी झोकून देण्याची शपथ घेतली. प्रत्यक्षातही त्या लष्करी प्रशिक्षण घेण्यासाठी पुढे गेल्या आहेत. या सर्व उदाहरणांवरून लक्षात येईल की, त्यांना देशसेवेची प्रेरणा ही कोठून मिळाली, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांकडून. देशाची आजची स्थिती ही विदारक आणि भयावह असून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अपशिंगेकरवासियांप्रमाणे प्रत्येक घराने तसा वसा घ्यायला हवा आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे.\nज्ञानाचे बीज धर्मात आहे. या ज्ञानरूपी वृक्षाला गीता, वेद, पुराणेरूपी फळे लागतात आणि त्यावर संतांनी रचलेले अभंग आणि श्‍लोकरूपी पुष्पे बहरलेली असतात.\n- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.३.२०१६)\nराष्ट्रापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. जर भारताची एकता, अखंडता, धर्म आणि संस्कृती धोक्यात असेल, तर आपल्या सर्वस्वाचा त्याग करून देश वाचवणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्य कर्तव्य आहे. हाच सनातन धर्म आहे.\n- समर्थ रामदास स्वामी (छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु)\nचीन, जर्मनी, रशिया यांच्यासह अरब राष्ट्र यांची संस्कृती भारतीय होती \nअफगाणिस्तान, तुर्कस्तान, कजाकिस्तान, उजबेकिस्तान आदी देशांतील भूमीमध्ये उत्खननानंतर सहस्रो संस्कृत ग्रंथ सापडले. येथे ब्रह्मा, विष्णु, महेश यांसह सर्व देवता आणि गंगानदीची पूजा होत होती. जर्मनी आणि रशिया येथे मिळालेल्या मूर्ती या भारतीय संस्कृतीशी मिळत्याजुळत्या आहेत. चीन हा भरतवंशियांचा देश आहे. हिंदूंच्या रामायण आणि महाभारत या ग्रंथांमध्येही भारताचे चीन आणि अन्य देशांशी असलेल्या संबंधाचे विस्तृत वर्णन आहे.\n- प्रा. कुसुमलता केडिया, संचालिका, धर्मपाल शोधपीठ, भोपाळ\nप.पू. पांडे महाराज यांनी स्वयंपाकसेवेतील साधिकांना केलेले मार्गदर्शन\n१. अन्नपदार्थ बनवतांना कसा अभ्यास करावा \nअ. स्वयंपाक घरात अन्नपदार्थ बनवतांना अन्न पाचक कसे होईल, स्वादिष्ट कसे होईल आणि त्याचे लवकर पचन कसे होईल , या दृष्टीने अभ्यास करून पदार्थ बनवले पाहिजेत.\nआ. प्रत्येक पदार्थाचा शेवटपर्यंत उपयोग झाला पाहिजे : प्रत्येक पदार्थाचा शेवटपर्यंत उपयोग झाला पाहिजे. जसे भाजीचे देठ आणि पाने यांचाही उपयोग झाला पाहिजे. शेवटी आपण खाऊ शकणार नाही, असे देठ उरतात, ते कुणाची गाय असेल किंवा कुणाकडे ढोरं असतील, त्यांना द्यायला पाहिजे. त्यांना ते न्यायला सांगू शकतो. ते सर्व कचर्‍यात टाकले की, वाया जाते.\nकठीण प्रसंगांवर गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर मात करणार्‍या सौ. गौरी आफळे \nसौ. गौरी वैभव आफळे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करतात. श्रावण कृष्ण पक्ष पंचमी (२२.८.२०१६) या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे पती श्री. वैभव आफळे यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवणारे पालट पुढे देत आहोत.\nसौ. गौरी आफळे यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा \nस्वतः भावावस्थेत राहून इतरांकडून भावजागृतीचे प्रयत्न करवून घेणार्‍या पू. (सौ.) सुमन नाईक \nपू. (सौ.) सुमन नाईक\nपंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या काळात सौ. सुमनमावशी (सौ. सुमन नाईक) या संतसेवेसाठी आमच्यासमवेत होत्या. सौ. सुमनमावशी यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत.\n१. वयाने मोठ्या असूनही सौ. सुमनमावशी प्रत्येक गोष्ट विचारून करतात.\n२. रामनाथीला सेवेसाठी येतांना सांगितलेल्या वेळेत त्या आवरून तयार असत.\nत्यांना सेवेतून शिकायला मिळालेली सूत्रे सांगून त्यांनी ती टंकलिखित करून द्यायला सांगितली.\nपत्नीला साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे आणि प.पू. डॉक्टरांवर श्रद्धा असणारे पुणे येथील श्री. ऋषिकेश कुलकर्णी \nश्रावण कृष्ण पक्ष पंचमी (२२.८.२०१६) या दिवशी पुणे येथील श्री. ऋषिकेश भारत कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.\nश्री. ऋषिकेश कुलकर्णी यांना सनातन परिवाराकडून वाढदिवसाच्या\nदिखाऊ, बाह्य सौंदर्यापासून दूर असलेली, इतरांचा विचार करणारी ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली आणि महर्लोेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील कु. नेहा प्रवीण कर्वे (वय १५ वर्षे) \n(कु. नेहा हिची २०१४ मध्ये आध्यात्मिक पातळी ६४ टक्के होती.)\n१ अ. साधी रहाणी\n१ अ १. मैत्रिणी पाश्‍चात्त्य पद्धतीचा पोषाख वापरत असूनही नेहाला सात्त्विक पद्धतीने रहायला आवडणे : नेहाच्या शाळेतील आणि शिकवणी वर्गातील सर्व मुली प्रतिदिन पाश्‍चात्त्य पद्धतीचे कपडे परिधान करतात. त्याचप्रमाणे केस मोकळे सोडणे, कुंकू-टिकली न लावणे, नियमित सौंदर्य वर्धनालयात जाणे आदी कृती करतात; परंतु नेहा त्यांच्यासमवेत राहूनही पंजाबी पोषाखच वापरते. ती नियमितपणे कुंकू लावून बाहेर पडते. तिला पावडर लावायलाही मुळीच आवडत नाही. मैत्रिणींमध्ये नेहा अत्यंत साधी दिसते; पण तिच्या मनात याविषयी विचारही येत नाही.\nआला अमृत महोत्सव परात्पर गुरुमाऊलीचा \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...\nआला अमृतमहोत्सव परात्पर गुरुमाऊलीचा \nभाग्यवान आम्ही बघणार सोहळा\nगुरुमाऊलीचा ॥ १ ॥\nकाय वर्णू कौतुक परात्पर गुरुमाऊलीचे \nकरती कौतुक देव, ऋषि अन् महर्षि\nमाऊलीचे ॥ २ ॥\nअक्षय्य तृतीयेच्या सुमुहूर्तावर दिले सूक्ष्मातून दर्शन गुरुमाऊलीने \nन अडकवले साधकांना स्वतःच्या स्थूल रूपात माऊलीने ॥ ४ ॥\nभारत हीच आमुची भगिनी, हीच माता भारत हीच आमुची भगिनी, हीच माता \nशील तिचे रक्षण करण्या \nकटीबद्ध आम्ही धर्मरक्षक आता ॥ १ ॥\nसोडवून तुझ्या अधर्मी बेड्या \nगाऊ धर्माची पवित्र गाथा ॥ २ ॥\nरक्ताचा टिळा मस्तकी लावून \nनमन करतो हे भगिनी तुजला ॥ ३ ॥\nसर्वस्व अर्पून देऊ झुंज \nतव चरणांशी करूनी वंदन \nहातात घेऊन नाम, संघशक्ती, गुरुवचन ॥ ४ ॥\nमायेमुळेच आपण ब्रह्माला शोधण्यातील आनंद अनुभवू शकतो \nचित्राचा भावार्थ : आपल्याला मायेतील ब्रह्म शोधायचे आहे. या चित्रात ढग म्हणजे माया, तर इंद्रधनुष्यामागे श्रीकृष्ण, म्हणजेच ब्रह्म लपला आहे. पावसाचे ढग हे काही क्षणांपुरतेच येतात आणि पाऊस पडून गेल्यावर पुन्हा आकाश निरभ्र होते. मायाही अशीच काही क्षणांपुरती सुख देणारी असते; परंतु हे पावसाळ्यातील ढगच नसतील, तर इंद्रधनुष्याचा आनंद आपल्याला अनुभवता येणार नाही, म्हणजेच मायाच नष्ट झाली, तर ब्रह्माला शोधण्यातील आनंद आपण अनुभवू शकणार नाही, असे या चित्रातून सुचवायचे आहे.\n२४ ऑगस्टला असणार्‍या श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने....\nहे मुरलीधरा कान्हा, येण्या तुझ्या चरणी \nअज्ञानी जीव हा, व्याकुळ झाला रे \nतुझी राधा-मीरा होण्यासी, मी एकरूप तुझ्याशी रे \nकरशील ना मला तुझी दासी, त्यासाठी मी आतुरलेले रे ॥\n- कु. चैताली बाळासाहेब पोटे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०१४)\nहे वर्ष सर्व साधकांच्या विजयाचे \n३०.५.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ८० मध्ये महर्षि म्हणतात, आजच्या दिवसापासून विजययोग आहे. हे वर्ष सर्व साधकांच्या विजयाचे वर्ष आहे. (२० आणि २१ ऑगस्ट २०१६ या दिवशी पुणे, मुंबई, सातारा, सोलापूर यांसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी सनातनला पाठिंबा दर्शवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ मोर्चे आणि आंदोलने यांच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात संघटित झाले. यातून साधकांची विजयाच्या दिशेने चाललेली वाटचाल लक्षात येते. यावरून महर्षींनी केलेले भाष्य तंतोतंत आहे, याची साक्ष पटते \nस्वातंत्र्यापासून आतापर्यंत ६९ वर्षे झाली, तरी सुराज्य स्थापता आले नाही, हे सर्व राजकीय पक्षांना लांच्छनास्पद \nस्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या प्राणाच्या बलीदानामुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. आता या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची वेळ आलेली आहे आणि यासाठी सर्वाच्या संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे.\n- केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक\nराग-द्वेष यांपासून विमुक्त असलेल्या ऋषिमुनींनी दिव्य दृष्टीने पुराण वेदांची रचना केली असल्याने ही शास्त्रे शाश्‍वत आहेत.\n- शिवनारायण सेन, सचिव, राष्ट्र-धर्म प्रचार सभा, बंगाल\nपुणे येथे २० ऑगस्टला सकाळी अंनिसच्या वतीने काढलेल्या मोर्च्यात २०० पुरोगाम्यांनी सहभाग दर्शवला होता; मात्र त्याच वेळी सनातनच्या समर्थनार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी काढलेल्या पुण्यातील मोर्च्यात ३०० हून अधिक आणि मुंबईतील मोर्च्यात ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. दोन्ही मोर्च्यांमधील संख्याबळ पहाता पुरो(अधो)गाम्यांपेक्षा सनातनच पुढे राहिले.\nहिंदूंच्या देशात गोरक्षकांनाच अटक \nगोरक्षणासाठी प्राणपणाने लढणार्‍या पंजाब गोरक्षा दलाचे प्रमुख श्री. सतीशकुमार प्रधान यांना २१ ऑगस्ट या दिवशी पटियाला पोलिसांनी अटक केली. त्यांच्या संघटनेचे सदस्य काही गो-तस्करांना मारहाण करतांनाचा एक व्हिडिओ समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.\nहिंदू तेजा जाग रे \nपंजाब गोरक्षा दल के सतीशकुमार प्रधान के विरोध में गोतस्करों की शिकायत, पुलिस ने बंदी बनाया.\nगाय को माता माननेवाले हिन्दुआें का क्या यह अपमान नहीं \nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nकोणतीही कृती करण्यापूर्वी थोडा वेळ थांबून ती खरोखरंच हितावह आहे का याचा विचार करण्याची स्वतःला सवय लावावी.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nस्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या भक्तीची गोडी निर्माण केली असती, तर कोणी दारू आणि सिगारेट यांच्या नशेला बळी पडला नसता \n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.\n- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nआनेवालेको कहना नहीं, जानेवालेको\nरोकना नहीं और पूछे बिगर रहना नहीं \nभावार्थ : आनेवालेको कहना नहीं मधे कहना हे विचारणे या अर्थी आहे. येणार्‍याला, म्हणजे जन्माला आलेल्याला तू जन्माला का आलास असे आपण विचारू शकत नाही. सृष्टीचे निर्माण बंद होऊ शकत नाही. जानेवालेको, म्हणजे मृत्यू पावणार्‍याला रोकना नहीं, म्हणजे आपण थांबवू शकत नाही. पूछे बिगर रहना नहीं, म्हणजे तू खरोखर कोण आहेस असे आपण विचारू शकत नाही. सृष्टीचे निर्माण बंद होऊ शकत नाही. जानेवालेको, म्हणजे मृत्यू पावणार्‍याला रोकना नहीं, म्हणजे आपण थांबवू शकत नाही. पूछे बिगर रहना नहीं, म्हणजे तू खरोखर कोण आहेस हे स्वतःला विचारल्याविना राहू नये. या प्रश्‍नाने तरी तो स्वतःच्या खर्‍या रूपाची ओळख करून घ्यायचा प्रयत्न करील.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nवानी यांची अभद्र वाणी \nशुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी , ही प्रचलित असलेली म्हण आपल्या सर्वांना ठाऊक आहे. माता-पिता हे सुसंस्कारित, नीतीवान असले, तर त्यांचे अपत्यही सुसंस्कारित आणि नीतीवान निपजते, हा या म्हणीचा अर्थ , ही प्रचलित असलेली म्हण आपल्या सर्वांना ठाऊक आहे. माता-पिता हे सुसंस्कारित, नीतीवान असले, तर त्यांचे अपत्यही सुसंस्कारित आणि नीतीवान निपजते, हा या म्हणीचा अर्थ जर बीजच नासके आणि किडके असेल तर जर बीजच नासके आणि किडके असेल तर त्याचे फळही नासके, किडके म्हणजे थोडक्यात बुरहान वानी याच्यासारखे निपजते त्याचे फळही नासके, किडके म्हणजे थोडक्यात बुरहान वानी याच्यासारखे निपजते हे जिहादी कार्टे ज्यांनी जन्माला घातले, त्यांचे नाव मुझफ्फर वानी हे जिहादी कार्टे ज्यांनी जन्माला घातले, त्यांचे नाव मुझफ्फर वानी बुरहान हा त्यांच्यासाठी अल्लाचा बंदा आहे. जिहाद करणे, हे प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्य आहे, असे मुझफ्फर वानी यांचे म्हणणे आहे. भविष्यात कधीतरी मुझफ्फर वानी पैगंबरवासी होतील. तेव्हा त्यांना म्हणे अल्लाने जर विचारले, माझ्यासाठी काय केले बुरहान हा त्यांच्यासाठी अल्लाचा बंदा आहे. जिहाद करणे, हे प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्य आहे, असे मुझफ्फर वानी यांचे म्हणणे आहे. भविष्यात कधीतरी मुझफ्फर वानी पैगंबरवासी होतील. तेव्हा त्यांना म्हणे अल्लाने जर विचारले, माझ्यासाठी काय केले , तर त्याचे उत्तर देता यावे म्हणून त्यांनी बुरहानला अल्लाच्या मार्गावर जाऊ दिले. हे मुझफ्फर महाशय एका शाळेचे मुख्याध्यापक आहेत. आता अशा विचारसरणीच्या मुख्याध्यापकांच्या शाळेत बुरहानच निपजत असतील, हे वेगळे सांगायला नको. काश्मीरमधील आतंकवाद निपटण्याविषयी बरीच चर्चा होते. जोपर्यंत मुझफ्फर वानी यांच्यासारख्या मानसिकतेचे मुसलमान काश्मीरमध्ये आहेत, तोपर्यंत बुरहानसारखी पिलावळ जन्माला येतच रहाणार. सध्या बुरहान वानी याच्यापेक्षा सर्वांत मोठे आव्हान हे अशा जिहादी मानसिकतेच्या विरोधात लढणे हे आहे.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nसनातनवरील बंदीच्या विरोधात महाराष्ट्रातील हिंदू रस...\nसनातनवरील बंदी पूर्ण ताकदीने झुगारून देऊ \nडॉ. दाभोलकर यांना संत बनवण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ...\nपंजाब गोरक्षक दलाचे प्रमुख सतीशकुमार प्रधान यांना ...\nसातारा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये समस्त हि...\nपोर्ट ब्लेअर येथील कॉन्व्हेंट शाळेत विद्यार्थ्यांच...\nसनातन संस्थेला केंद्रस्थानी ठेवून अन्वेषण यंत्रणां...\nछर्र्‍याच्या बंदुकांचा वापर न केल्यास बंदुकीच्या ग...\nतुम्ही एकवेळ मला कुत्रा म्हणा; पण पाकिस्तानी म्हणू...\nतेलंगण राज्य मुसलमानांना १२ टक्के आरक्षण देणार \nगेल्या १० वर्षांत प्रथमच अमरनाथ यात्रेकरूंच्या संख...\nआतंकवादाला प्रोत्साहन देणारी अडीच लक्ष ट्विटर खाती...\nऊर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर \nपॅरिस आणि ब्रुसेल्स यांवरील आक्रमणांसाठी आतंकवाद्य...\nआंध्रप्रदेशमध्ये कृष्णा नदीच्या पुष्कर पर्वामध्ये ...\nइंग्लंडमधील युनिव्हर्सिटी अकादमी केहलीकडून हिंदु ध...\nजर्मनीमध्येही बुरखा वापरण्यावर बंदी घालण्याची मागण...\nसनातन संस्थेला केंद्रस्थानी ठेवून अन्वेषण यंत्रणां...\nमंदिरात प्रवेश करतांना भारतीय पोषाखाची अटकळ, या वि...\nसैनिकांवर दगड फेकणारे सत्याग्रही नाहीत \nपंजाब पोलिसांनी संपूर्ण हिंदु समाजाच्या धार्मिक भा...\nअमरावती येथे राष्ट्रध्वजाचा मान राखा या मोहिमेला उ...\nधडाडीचे गोरक्षक श्री. सतीश प्रधान यांच्या अटकेच्या...\nजनतेला खड्डेमुक्त रस्ते कधी मिळणार \nसाम्यवाद्यांच्या पोकळ धमक्यांनी सनातन संस्था संपणा...\nकोकणातील वाहतूक मार्गाच्या बदलामुळे वाढीव तिकिटाचा...\nगोरक्षकांवर कारवाई आणि कसायांना मोकळे रान, हा हिंद...\nजिहादी विळख्यात सापडलेला पाक आणि बलुचिवासियांचे बं...\nराष्ट्ररक्षणाचा वसा घराघरातून मिळायला हवा \nज्ञानाचे बीज धर्मात आहे. या ज्ञानरूपी वृक्षाल...\nराष्ट्रापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. जर भारता...\nचीन, जर्मनी, रशिया यांच्यासह अरब राष्ट्र यांची संस...\nप.पू. पांडे महाराज यांनी स्वयंपाकसेवेतील साधिकांना...\nकठीण प्रसंगांवर गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर मात कर...\nस्वतः भावावस्थेत राहून इतरांकडून भावजागृतीचे प्रयत...\nपत्नीला साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे आणि प.पू. ...\nदिखाऊ, बाह्य सौंदर्यापासून दूर असलेली, इतरांचा विच...\nआला अमृत महोत्सव परात्पर गुरुमाऊलीचा \nभारत हीच आमुची भगिनी, हीच माता भारत हीच आमुची भग...\nमायेमुळेच आपण ब्रह्माला शोधण्यातील आनंद अनुभवू शकत...\n२४ ऑगस्टला असणार्‍या श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्तान...\nहे वर्ष सर्व साधकांच्या विजयाचे \nस्वातंत्र्यापासून आतापर्यंत ६९ वर्षे झाली, तरी सुर...\nराग-द्वेष यांपासून विमुक्त असलेल्या ऋषिमुनी...\nहिंदू तेजा जाग रे \nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥॥ ॐ श्री जय जय रघ...\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nवानी यांची अभद्र वाणी \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/10?page=12", "date_download": "2018-04-27T05:03:18Z", "digest": "sha1:URQAK4NATBCHGM7DJ5DUC6JKSITQ462R", "length": 7171, "nlines": 142, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रवास | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमहाराष्ट्रात थंड हवेची ठिकाणे तशी मोजकीच आहेत. त्यातलेच चिखलदरा हे एक ठिकाण.\nवाळवंटातील हिरवळ - लास वेगास\nलास वेगासला विमान उतरायला लागले तत्क्षणी समोर दिसणार्‍या सुप्रसिद्ध वेगास स्ट्रिपने मनाला भुरळ घातली. स्पॅनिश भाषेत लास वेगासचा अर्थ वाळवंटातील हिरवळ (कुरण) असा सांगितला जातो.\nनाणेघाटातल्या पावसात प्रस्तरावरोहण करण्याची इच्छा होती. कँप फायर इंडिया ने तसा एक कार्यक्रम आयोजित केला आहे हे कळाल्यावर लगेचच तयार झालो. नेहमी सोबत असणारे आदित्य, विशाल, सागर यांनीही नोंदणी केली होती.\nअतर्क्य घटना - काही अनुभव\nअतर्क्य घटना - काही अनुभव\nदोन वर्षांपूर्वी झालेल्या प्रलयात् मुंबईत अनेक जण वाहनात बंदिस्त अवस्थेत आतल्या आंत् घुसमटुन् मृत्युमुखी पडल्याचे सर्वांना माहित आहे.\nडेन्मार्क बद्दल माहिती हवी आहे\nमाझा एक स्नेही सहकुटुंब, एक वर्षे वयाच्या मुलासहित डेन्मार्क येथे दोन वर्षांसाठी जाण्याचे ठरवत आहे.\nआपणाला त्या देशातील काही माहिती असल्यास कॄपया सांगावी ही नम्र विनंती.\n१. तेथे राहण्याचा खर्च साधारण काय येतो.\nवाहने: आपली व बाजारातली\nवाहनप्रेमींनो, वाहन समुदायात आपले स्वागत आहे.\nअमकी गाडी बाजारात नवीन आली. ती कशी आहे\nअमुक वाहनाची निगा तुम्ही कशी राखली/राखाल\nतमुक वाहनाच्या कोणत्या त्रुटी तुम्हाला जाणवतात\nअमुक वाहन तुम्हाला का आवडते\nओळख न दाखवणारे भारतीय\nपरदेशात फिरताना मला नेहमीच एक अनुभव येतो, समोरुन येणारा भारतीय दुसर्‍या भारतीयाला ओळख दाखवत नाही. असे का असे का असा प्रश्न मला अनेकदा पडतो.\nमाझ्या एका सहकारी स्त्री इंजिनिअरला नायजेरियाच्या एका सरकारी कंपनीकडून व्य. नि.च्या माध्यमातून तिथल्या एका मध्यस्थामार्फत नोकरी मिळाली आहे. तिच्या नवर्‍यासाठीही (तो वाणिज्य पदवीधर आहे) तिथल्या सिटीकॉर्पमधे नोकरी मिळते आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/41?page=5", "date_download": "2018-04-27T05:03:29Z", "digest": "sha1:VCGJ3AUBNUYWZLMMIOGCAVQV2LSMAELG", "length": 9204, "nlines": 157, "source_domain": "mr.upakram.org", "title": "साहित्य व साहित्यिक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमाझ्या संग्रहातील पुस्तके १२- सआदत हसन मंटो\nविविध भाषांमधील श्रेष्ठ लेखकांचा परिचय करुन देणारी छोटेखानी पुस्तके साहित्य अकादमी अगदी नाममात्र किंमतीत उपलब्ध करुन देत असते.\n'चाळेगत' ही प्रवीण बांदेकर यांची कादंबरी वाचली. तिच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिले आहे की,\"ह्या सगळ्याला कुणी कादंबरी नाह्य म्हटलं तरी चालण्यासारखं आहे; पण ह्याला माझं आत्मचरित्र म्हणण्याचा अडाणीपणा मात्र कुणी करू नये\n हे काय हो तुकोबा\nअहो हे काय हो तुकोबा\nमी तर तुम्हाला संत तुकाराम म्हणुन ओळखतो. तुमचे विठ्ठल भक्तीचे ( क्वचित राम- कृष्ण ह्यांचा उल्लेख असलेले) आणि बर्‍याच वेळेस सामाजिक अंधश्रद्धेवर कोरडे ओढणारे , रोखठोक अभंग मी ऐकत आलोय.\nमाझ्या संग्रहातील पुस्तके ११ 'समुद्र'\n' स्त्रीला नेमके हवे तरी काय असते' 'व्हॉट डझ अ वुमन वॉन्ट' 'व्हॉट डझ अ वुमन वॉन्ट' हा प्रत्येक पुरुषाला पडलेला सनातन प्रश्न आहे. स्त्रीपुरुषामधील कोणतेही नाते घ्या, त्या नात्याकडे बघण्याचा पुरुषाचा आणि स्त्रीचा दृष्टीकोन भिन्न असतो.\nमी आठवीत असताना संस्कृत पाठ्यपुस्तकात असलेली एक गोष्ट आठवतेय. संस्कृतमधे असल्याने ती प्राचीन असावी बहुतेक. ती अशी- तीन भाउ प्रवासाला निघालेले असतात. पुर्वी प्रवास चालात चलत करत. कस कय बुवा ते मात्र कळत नाही.\n'पानिपत' पुस्तकाच्या आठवणी आणि श्री. विश्वास पाटील यांची मुलाखत\n'रामायण'कार वाल्मिकी ऋषी आणि 'महाभारत'कार व्यास मुनी यांचे भारताच्या इतिहासामध्ये जे स्थान आहे तेच स्थान महाराष्ट्रीय इतिहासाच्या संदर्भात श्री. विश्वास पाटील यांना दिले पाहिजे.\nपानिपताची मराठी भाषेला देणगी\nपानिपत आणि तिथं झालेला पराभव ही मराठी माणसाला सलणारी आणि सहज विसर न पडणारी अशी गोष्ट आहे. पण त्यामुळे 'पानिपत होणे' असा एक वाक्प्रचार मराठीला मिळाला.\nमहाभारतातील सर्वात मोठा दानवीर..\nमहाभारतातील सर्वात मोठा दानवीर..\nया विषयावर ठामपणे उत्तर म्हणजे कर्ण असे बरेचजण म्हणतील. पण\nज्याच्यामुळे त्याचा स्वभाव तसा बनला तो दुर्योधन मोठा दानवीर नाही काय \nअशोक केळकर यांना 'रुजुवात'साठी साहित्य अकादमी पुरस्कार\nभाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांना 'रुजुवात' या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकवाड्मय गृहानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.\nइ.स. २१००....एका दूरच्या ग्रहावर प्रगत प्राण्यांची वस्ती आहे अन त्यांना नासाच्या व्हॉयेजर यानावरील यंत्रे सापडतात. त्यात असते एक सुवर्ण तबकडी अन ती वाजवण्याची कृती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-04-27T04:52:40Z", "digest": "sha1:QOPSYFAIT7ZSFZKRJNDD545G572DO32S", "length": 6678, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉन स्टाइनबेक - विकिपीडिया", "raw_content": "\n(जॉन स्टाइनबेक तिसरा या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n२७ फेब्रुवारी, १९०२ (1902-02-27)\n२० डिसेंबर, १९६८ (वय ६६)\nजॉन स्टाइनबेक (William Faulkner; २७ फेब्रुवारी १९०२ - २० डिसेंबर १९६८) हा एक अमेरिकन लेखक होता. स्टाइनबेकला १९४० सालचा ललित कादंबरी लेखनासाठीचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. कल्पनारम्य आणि त्याचवेळी वास्तवतावादी लेखनासाठी त्याला १९६२ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. विसाव्या शतकातील प्रसिद्ध लेखकांपैकी एक असलेल्या स्टाइनबेकच्या १६ कादंबर्‍या, सहा ललितलेखसंग्रह व ५ लघुकथासंग्रह आहेत.. त्याने लिहिलेल्या टॉर्टिया फ्लॅट (१९३५), द ग्रेप्स ऑफ व्रॅथ (१९३९), कॅनरी रो (१९४५) इत्यादी अनेक कादंबर्‍या लोकप्रिय झाल्या होत्या.\nइव्हो आंद्रिच साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते\nइ.स. १९०२ मधील जन्म\nइ.स. १९६८ मधील मृत्यू\nप्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विजेते\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जुलै २०१७ रोजी १०:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-04-27T04:56:12Z", "digest": "sha1:PNFDKCINW6MPGLYV6UAMA4BQKITHID6N", "length": 4814, "nlines": 177, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अंतराळयात्री - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► अमेरिकेचे अंतराळवीर‎ (९ प)\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR580", "date_download": "2018-04-27T04:44:23Z", "digest": "sha1:PAKKH5I5RQOWRTAJA5SMO3VNO4HYREUV", "length": 15172, "nlines": 80, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nमलेशियाच्या पंतप्रधानानसोबतच्या संयुक्त वार्ताहर परिषदेतील पंतप्रधानांचे भाषण\nमहामहीम पंतप्रधान दातो श्री मोहम्मद नजीब बिन तून अब्दुल रझाक, प्रसारमाध्यमातील सदस्य,\nमलेशियाच्या पंतप्रधानांचे भारतात स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. महामहीम नजीब जी, नोव्हेंबर २०१५ मध्ये माझ्या मलेशिया दौऱ्या दरम्यान जो स्नेह आणि सदिच्छा मी अनुभवली तुमच्या या भारत भेटीमुळे मला आणि भारताच्या जनतेला तुमचे त्याच प्रकारे आदरातिथ्य करण्याची संधी लाभली आहे. आपल्या संबंधांच्या दृष्टीने तुमच्या या दौऱ्याला ऐतिहासिक महत्व देखील प्राप्त झाले आहे. आपण आपल्या राजकीय संबंध स्थापनेची ६० वर्ष साजरी करत आहोत. आणि तुमचे वैयक्तिक लक्ष आणि नेतृत्वामुळे या संबंधांना अधिक स्थिर दिशा, बळकटी आणि लवचिकता प्राप्त झाली आहे.\nमलेशिया सोबत आपली सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नाळ जोडली गेली आहे. आपले संबंध समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहेत. आपले समाज विविध पातळ्यांवर एकमेकांशी जोडले गेले आहेत. सांस्कृतिक आणि धार्मिक बंधांमुळे आपली जनता एकमेकांशी घट्ट जोडली गेली आहेत. मलेशियामध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करणाऱ्या भारतीय समाजाच्या योगदानाला विशेष महत्व आहे. त्यांनी केवळ आपला वारसा जतन केला नाही तर अर्थव्यवस्थेला बळकटी देखील प्रदान केली आणि उभय देशामधील लोकांना एकमेकांसोबत जोडून देखील ठेवले. माझ्या मागील दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नजीब आणि मी कोलाल्मवूर मधील तोरणा गेटचे संयुक्तपणे उद्‌घाटन केले होते. तोरणा गेटवरील सांची स्तूपाचे चिन्ह हे आपल्या अतूट मैत्रीचे प्रतिक आहे.\nआजच्या आमच्या व्यापक चर्चेमध्ये, पंतप्रधान नजीब आणि मी मिळून आपल्या सांस्कृतिक, आर्थिक आणि धोरणात्मक प्रतिबद्धतेंचा आढावा घेतला. नोव्हेंबर २०१५ मधील माझ्या मलेशिया दौऱ्या दरम्यान घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणी मधील प्रगतीचा आम्ही आढावा घेतला आणि आपली धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी वैचारिक दृष्टिकोनाचे आदान-प्रदान करण्यावर सहमती दर्शवली. दृष्टीकोन जो क्रियाभिमुखतेला प्राधान्य देईल. या प्रयत्नांमध्ये, सहकार्याच्या विद्यमान क्षेत्रांना अधिक मजबूत करणे आणि प्रतीबद्धतेचे नवीन क्षेत्र शोधणे ही आपली महत्वपूर्ण उदिष्टे आहेत.\nभारत आणि मलेशियाने जोमदार आर्थिक भागीदारी उभारली आहे. जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून हि भागीदारी अधिक वृद्धिंगत करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये भारत अनेक संधी उपलब्ध करून देत आहे. आणि, आपल्या समाजामध्ये समृद्धीचे नवीन मार्ग उभारण्यासाठी आम्ही उभय अर्थव्यवस्थांमधील व्यापार आणि भांडवली प्रवाह वाढविण्यासाठी आम्ही तयार आहोत. पायाभूत सुविधा हे आपल्या भागीदारीतील फलदायी क्षेत्र आहे परंतु आपण यामध्ये अजून प्रगती करू शकतो. भारतीय पायाभूत सुविधांची गरज आणि स्मार्ट शहर विकसित करण्याचे आपले महत्वाकांक्षी स्वप्न आणि मलेशियाची क्षमता हे एकमेकांना पूरक आहेत. भारतातील विविध राज्यांमधील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये मलेशियन कंपन्यांचा सहभाग आहे. भारतीय कंपन्या देखील मलेशियामध्ये कार्यरत असून त्यांनी मलेशियन अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक केली आहे. आम्हाला आनंद आहे की, पंतप्रधान नजीब यांच्यासोबत उच्च स्तरीय व्यापारी प्रतिनिधी मंडळ आहे. इतरांना मागे टाकत उभय देशांनी जी व्यावसायिक भागीदारी उभारली आहे ती अधिक मजबूत होईल आणि आपल्या व्यावसायिक प्रतिबद्धतेला गती प्राप्त होईल याबद्दल मला विश्वास आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या कल्याणाशी निगडीत असलेले अन्न सुरक्षेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. मलेशियामधील खत कारखान्याचा प्रस्तावित विकास सामंजस्य करार आणि मलेशिया मधील अतिरिक्त युरिया भारतात आणणे हे स्वागतार्ह विकासकार्य आहे.\nमलेशियाच्या यु.टी.ए.आर. विद्यापीठाने मलेशियामध्ये प्रथमच आयुर्वेद पदवी अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा स्वागतार्ह उपक्रम आहे. आणि त्याच विद्यापीठात आयुर्वेद प्राध्यापक पद स्थापन करण्याचे कार्य सुरु आहे. आपल्या शैक्षणिक देवाण-घेवाणीमुळे उभय देशातील लोकांचे बंध अधिक दृढ झाले आहेत. पदवीच्या परस्पर मान्यतेवरील सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या झाल्या यामुळे उभय देशातील विध्यार्थ्यांना याचा लाभ होईल.\nआपण अशा काळात आणि प्रदेशात रहात आहोत जिथे पारंपारिक आणि अपारंपरिक सुरक्षेचे धोके निरंतर उद्‌भवत राहतात. या आव्हानांमुळे आपल्या देशाचे तसेच प्रदेशाचे स्थैर्य आणि आर्थिक समृद्धीला धोका निर्माण होतो यावर पंतप्रधान नजीब आणि मी सहमती दर्शवली आहे, आणि याकरिता आपल्या प्रदेशातील देशांनी एकत्रितपणे या आव्हानांचा सामना करण्याची आवशक्यता आहे. या अनुषंगाने, आपल्या संयुक्त दहशतवाद विरोधी प्रयत्नांमध्ये मलेशियन सरकार सोबतच्या निरंतर सहकार्याची मी प्रशंसा करतो.\nमहामहीम, मुलवाद आणि दहशतवादा विरूद्धचे तुमचे स्वतःचे नेतृत्व हे संपूर्ण प्रदेशासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या विस्तृत संरक्षण भागीदारीमुळे उभय देशाच्या सैन्याला जवळ आणले आहे.\nआपण सहकार्य करत आहोत:\n• प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी;\n• अवजारांची देखभाल आणि लष्करी हार्डवेअर;\n• सागरी सुरक्षा; आणि\nआर्थिक समृद्धीला चालना देणे, जलपर्यटनाचे स्वातंत्र्य आणि आशिया प्रशांत प्रदेशात आणि विशेषतः त्याच्या समुद्रात स्थैर्य निर्माण करण्यामधील आमच्या भूमिकेबद्दल आणि जबाबदारीबद्दल पंतप्रधान नजीब आणि मी सजग आहोत. आपल्या समाजाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि अधिक चांगल्या प्रदेशासाठी, आमच्या सामायिक चिंता आणि आव्हानांना परिणामकारकरीत्या हाताळण्यासाठी आपल्या धोरणात्मक भागीदारीला अधिक बळकट करण्यावर आम्ही सहमती दर्शवली आहे.\nमी तुमचे पुन्हा एकदा भारतात स्वागत करतो. आपल्यामधील फलदायी चर्चेबद्दल मी आभारी आहे. मला विश्वास आहे की, आज आपल्यामध्ये झालेल्या चर्चेमुळे आपली धोरणात्मक भागीदारी पुढील स्तरावर जाईल. भारतामध्ये तुमच्या आनंददायक आणि फलदायी मुक्कामाची मी कामना करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR581", "date_download": "2018-04-27T04:49:27Z", "digest": "sha1:SBXPXBEBTPQ5Q4EDAZB6M5EN5DL3JIKX", "length": 2566, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nबाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची श्रध्दांजली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, माजी केंद्रीय मंत्री बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.\n“बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांचे स्मरण करुन आदरांजली वाहतो. देशासाठी आणि विशेषत: वंचित लोकांसाठी त्यांनी केलेले कार्य, कायमच प्रेरणादायी असेल”, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-04-27T04:42:49Z", "digest": "sha1:35J2ORECMJQTETJJAKPBFLT5YNPPOZWJ", "length": 11681, "nlines": 66, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "मदालसोपाख्यान/अध्याय पहिला - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nश्रीशंभुच्या प्रसादें झाली त्रिजगीं मदालसा मान्या, बुध हो या साध्वीतें, सेवुनि सुयश, न वदाल सामान्या ॥१॥ मार्कंडेयपुराणीं या देवीचें चरित्र सन्महित, ज्याच्या गानें - पानें होतें, व्हावें तसेंचि, जन्महित ॥२॥ पूर्वीं होता राजा, नाम जया शत्रुजित् सदाधारा, यत्कीर्तिसकृति सेव्या, अमृतरसाची जसी सदा धारी ॥३॥ त्याचा पुत्र ऋतुध्वज वरगुण, जैसा जयंत शक्राचा; मदहर गजयूथाचा सिंह, तसा जो स्वशत्रुचक्राचा ॥४॥ ऋषिनृपकुमार भजति प्रेमें त्या सुगुणकेलिसद्मातें, द्विजरूप अश्वतरफ़णिपतिपुत्रहि, मधुप जेंवि पद्मातें ॥५॥ एका समयीं ऐसें अश्वतर पुसे, ‘ कुमार हो या साध्वीतें, सेवुनि सुयश, न वदाल सामान्या ॥१॥ मार्कंडेयपुराणीं या देवीचें चरित्र सन्महित, ज्याच्या गानें - पानें होतें, व्हावें तसेंचि, जन्महित ॥२॥ पूर्वीं होता राजा, नाम जया शत्रुजित् सदाधारा, यत्कीर्तिसकृति सेव्या, अमृतरसाची जसी सदा धारी ॥३॥ त्याचा पुत्र ऋतुध्वज वरगुण, जैसा जयंत शक्राचा; मदहर गजयूथाचा सिंह, तसा जो स्वशत्रुचक्राचा ॥४॥ ऋषिनृपकुमार भजति प्रेमें त्या सुगुणकेलिसद्मातें, द्विजरूप अश्वतरफ़णिपतिपुत्रहि, मधुप जेंवि पद्मातें ॥५॥ एका समयीं ऐसें अश्वतर पुसे, ‘ कुमार हो असतां, रात्रौ मात्र स्वगृहीं, दिवसा कोठें सुबुद्धि हो असतां, रात्रौ मात्र स्वगृहीं, दिवसा कोठें सुबुद्धि हो वसतां ॥६॥ ते वदले, ‘ नृप आहे शत्रुजिदाख्य प्रसिद्ध, अनयातें जो स्वप्नींहि न साहे, त्याच्या भुललों गुणाढ्य तनयातें. ॥७॥ सुगुणनिधि तसा तोचि, ज्ञाते बहुतचि तयास मानवती, जी साधुता तयाची, वांछिति वर्णूनि देवमानव ती. ’ ॥८॥ अश्वतर म्हणे, ‘ सुत हो तो धन्य, यदीय सुगुण हे मागें घेतां मज सुख देतां; वंदावा साधु पुरुष हेमागें. ॥९॥ सत्कार करा प्रेमें, जो तुमचा साधु नरसखा, याचा; मित्रातें न समर्पुनि, तो स्वर्गींचाहि न रस खायाचा. ॥१०॥ तो मृतचि पुरुष, मित्रीं प्रत्युपकृतितें न जो करी यत्नें, स्वसख्यातें सुखवाया द्या मत्सदनांत असति जीं रत्नें. ’ ॥११॥ ते दोघेहि कुमार प्रांजलु वदती असें, ‘ अहो तो धन्य, यदीय सुगुण हे मागें घेतां मज सुख देतां; वंदावा साधु पुरुष हेमागें. ॥९॥ सत्कार करा प्रेमें, जो तुमचा साधु नरसखा, याचा; मित्रातें न समर्पुनि, तो स्वर्गींचाहि न रस खायाचा. ॥१०॥ तो मृतचि पुरुष, मित्रीं प्रत्युपकृतितें न जो करी यत्नें, स्वसख्यातें सुखवाया द्या मत्सदनांत असति जीं रत्नें. ’ ॥११॥ ते दोघेहि कुमार प्रांजलु वदती असें, ‘ अहो तात साधु गुणज्ञ गुरु जसे, न स्वस्तरुहि प्रसन्न होतात. ॥१२॥ रत्नें ऋतुध्वजगृहीं; त्या द्याया योग्य नव नसे कांहीं; शशिकांता बालनगा अन्यांहीं तृप्ति न वनसेकांहीं. ॥१३॥ बा दिव्य बाहनासनयानांबरभूषणादि जें कांहीं त्याचें, अस्मत्सदनीं या पाताळांत वस्तु तें नाहीं. ॥१४॥ कर्तव्य एक आहे, स्मरतां खिन्न क्षणक्षणीं करितें, विधिहरिहर - दत्त - वरावांचूनि असाधु सर्वथा परितें ’. ॥१५॥ तात म्हणे, \" इछितसें ऐकाया मीं तथापि तें कार्य; म्हणति, ‘ असाध्य न कांहीं, कृतनिश्चय जो, तया, ’ असें आर्य \". ॥१६॥ पुत्र म्हणति, ‘ परिसें, जें निजवृत्त पित्या दिव्य बाहनासनयानांबरभूषणादि जें कांहीं त्याचें, अस्मत्सदनीं या पाताळांत वस्तु तें नाहीं. ॥१४॥ कर्तव्य एक आहे, स्मरतां खिन्न क्षणक्षणीं करितें, विधिहरिहर - दत्त - वरावांचूनि असाधु सर्वथा परितें ’. ॥१५॥ तात म्हणे, \" इछितसें ऐकाया मीं तथापि तें कार्य; म्हणति, ‘ असाध्य न कांहीं, कृतनिश्चय जो, तया, ’ असें आर्य \". ॥१६॥ पुत्र म्हणति, ‘ परिसें, जें निजवृत्त पित्या ऋतुध्वजें कथित, कथितों ज्याच्या श्रवणें सर्वांचें हृदय होतसे व्यथित. ॥१७॥ ज्या शुद्धपोनिधितें सानंद सदा सुरेशपुर गातें, गालव शत्रुजितातें भेटे, आणूनि दिव्य तुरगातें. ॥१८॥ पूजेतें स्वीकारुनि गालव बोले असें, \" आगा ऋतुध्वजें कथित, कथितों ज्याच्या श्रवणें सर्वांचें हृदय होतसे व्यथित. ॥१७॥ ज्या शुद्धपोनिधितें सानंद सदा सुरेशपुर गातें, गालव शत्रुजितातें भेटे, आणूनि दिव्य तुरगातें. ॥१८॥ पूजेतें स्वीकारुनि गालव बोले असें, \" आगा राया आलों तुज कळवाया दु:सह निजताप मीं अगारा या. ॥१९॥ कोणी दैत्य करितसे नित्य उपद्रव मदश्रमीं बापा तापा साहों, न शकें द्याया सुतप:क्षयावहा शापा. ॥२०॥ आश्रमपदास माझ्या तापद तो, मोह जेंवि विश्वास; म्यां सोडिला, विलोकुनि अंबर, होऊनि खिन्न, निश्वास. ॥२१॥ तों दिव्याश्व उतरला व्योमांतुनि, जाहली गगनवाणी - ‘ हा शत्रुजितातें दे, तुझिया सुयशा सुखा मग न वाणी. ॥२२॥ पृथ्वीवलयाक्रमणीं अश्व अतिसमर्थ, म्हणुनि हा नावें ‘ कुवलय ’ विख्यात यशें होयिल, विश्वेंहि यासि वानावें. ॥२३॥ यावरि बसुनि, ऋतुध्वज होयिल हरिसाचि मान्य विश्वास. कवि ‘ कुवलयाश्व ’ म्हणतिल, तूं उष्ण न सोडिसील निश्वास. ॥२४॥ अप्रतिअहतगति वाजी पर्वतपाताळगगनजळधींत, हा रविदत्त मद उरों देयिल न निशाचरादिखळधींत ’. ॥२५॥ आज्ञा आतांचि करीं, सनया तनया स्वधर्मदक्षा या, चढुनि कुवलयीं तेजें निजविप्रादिप्रजांसि रक्षाया \". ॥२६॥ राजा म्हणे, ‘ अवश्य; ’ स्वसुतासि बसावयासि दे वाजी; सेवा जीवहिता तो वरि, रुचली फ़ार वासुदेवा जी. ॥२७॥ ‘ जा, जोडीं यश; ’ ऐसें नृप तनया, फ़ुल्ल करुनि गाल, वदे ’. गाधिज जेंवि दशरथा, आशी राज्या तसाचि गालव दे. ॥२८॥ राजकुमारा पावुनि, न म्हणे गाधिज तसाचि गालव ‘ हा ’; व्यासमुनि म्हणे, ‘ भवभयशमना सत्कीर्तिचाचि गा लव हा ’ ॥२९॥\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २४ सप्टेंबर २०१६ रोजी ००:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/print/navimumbai/", "date_download": "2018-04-27T05:04:31Z", "digest": "sha1:TW3GCPLEYNHVLANK2SMX7YZQFCN35VKG", "length": 14985, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nआंबे पूर्णपणे नैसर्गिक आणि खाण्यास सुरक्षित आहेत का, हा प्रश्न निर्माण झाला आहे\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\nदेशाच्या विविध भागांतून कच्चे हापूस आंबे तुर्भे येथील एपीएमसीच्या घाऊक फळबाजारात विक्रीसाठी आले आहेत.\nनवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा यासाठी राज्य शासनाने प्रकल्पग्रस्तांना सर्वात्तम पॅकेज दिलेले आहे.\nउरणमधील रस्त्यांवर मद्यपींचे अड्डे\nउरणच्या अनेक भागांत रस्त्यांचे काम वेगाने सुरू आहे. यातील अनेक रस्ते बांधून तयार आहेत, मात्र तिथे वाहतूक सुरू झालेली नाही.\nदेशात बंगळुरु येथील परिवहन सेवेव्यतिरिक्त कोणतीही सार्वजनिक परिवहन सेवा फायद्यात नाही.\nसुधाकर शिंदे यांच्या पाठीराख्यांना धमकी\nभिसे यांना पोलीस बंदोबस्त देण्यात येणार होता, मात्र त्यांनी नंतर नाकारल्याची माहिती दिली.\nशहरबात उरण : बेकायदा फलकांचा विळखा\nशहरी आणि निमशहरी भागांत तसेच गावांतीलही गल्लीबोळांत फलकबाजी केली जात आहे.\nकरावेत अनधिकृत बांधकामांवर कारवाई\nया कारवाईसाठी पोकलेन, जेसीबी व ब्रेकरचा वापर करण्यात आला.\nपारसिक डोंगरातून सुमारे दोन किमीचा बोगदा; महिनाभरात काम सुरू होण्याची चिन्हे\nसीवूड्समध्ये विजेच्या धक्क्याने मुलीचा मृत्यू\nशाहिणी कंपेश भोसले (वय पाच वर्षे) असे मृत मुलीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली.\nपनवेलकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या देहरंग धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे.\nअक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर कोकणातील हापूस आंब्याचे भाव वाढले आहेत\nआवक वाढल्यामुळे उडीद डाळ स्वस्त\nवाशी येथील कृषी उत्पन्न बाजारात उडीद डाळ, हरभरा आणि तूरडाळीची आवक वाढली आहे.\nनिमित्त : साहित्य, संस्कृतीचे जतन\nमहाराष्ट्र सेवा संघामध्ये विविध विभाग असून ‘मैत्री’ हा महिलांचा विभाग आहे.\nशासनाने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा पनवेलमध्ये सुरू आहे.\nपालिका मुख्यालयाच्या सौंदर्याला उड्डाणपुलाचे ग्रहण\nहरच्या बऱ्याच मोठय़ा परिसरातून दिसणारी ही इमारत काही महिन्यांत या उड्डाणपुलाआड जाणार आहे.\nसिडको महाटुरिझम मंडळ गुंडाळणार\nआरक्षणाव्यतिरिक्त या कंपनीने गेल्या सहा वर्षांत काहीच प्रगती केली नाही\nशहरबात पनवेल : पनवेलमध्ये सत्तेपुढे शहाणपणाचा बळी\nपनवेल पालिकेचे कार्यक्षम आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची अखेर तडकाफडकी बदली झाली आहे.\nबेलापूरच्या किनाऱ्यावर डेब्रिजचा भराव; पालिका अधिकारी, लोकप्रतिनिधींशी संगनमत\nसुधाकर शिंदे यांच्यावरील अविश्वास ठराव निलंबित झाल्याने नाराजी\nउरणच्या १३ गावांतील ६०० हेक्टर जमीन खाऱ्या पाण्यामुळे नापीक\n३० हजारांत ‘पारसिक’वर झोपी\nमजूर वर्गातील व्यक्ती या झोपडय़ांसाठी आपली पुंजी खर्च करत असून त्यात त्यांची फसवणूक होत आहे.\nविमान उड्डाणाला आणखी दोन वर्षे\nपर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळविताना सिडकोने सुमारे ३२ अटी पूर्ण करण्याची तयारी दर्शवली होती.\nरस्ता अडवणारी वाहने हटवणार\n७२ लाख रुपये दंडाच्या नोटिशीला स्थगितीसंदर्भातील याचिका फेटाळली\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2018-04-27T04:50:12Z", "digest": "sha1:KFZL6HC2KS3XLA6WIJQEPM6OEMJFLOWZ", "length": 5177, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तेजपूर - विकिपीडिया", "raw_content": "\n(तेझपूर या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nतेजपूर येथील ब्रह्मपुत्रा नदीवरील कोलिया भोमोरा सेतू\nसमुद्रसपाटीपासुन उंची १५७ फूट (४८ मी)\nतेजपूर (आसामी: তেজপুৰ) हे भारत देशाच्या आसाम राज्यातील सोणितपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. तेजपूर शहर आसामच्या उत्तर भागात ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून ते आसामचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते.\nतेजपूर विमानतळ तेजपूर शहरापासून ८ किमी अंतरावर स्थित असून येथून कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रवासी वाहतूकसेवा उपलब्ध आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑगस्ट २०१७ रोजी २०:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://atakmatak.blogspot.com/2007/09/blog-post_29.html", "date_download": "2018-04-27T04:30:16Z", "digest": "sha1:5H32LC4SBGPD6AOG7Z5M2GDLCWXAZ2IU", "length": 21692, "nlines": 146, "source_domain": "atakmatak.blogspot.com", "title": "अटकमटक: बित्तंबातमी", "raw_content": "\nमराठी मैत्रं… यत्र, तत्र, सर्वत्र\n तो जाणावा येक ’मऱ्हाठी’ \nआमची महाराष्ट्रीय मंडळ शाळा सकाळी ६.५५ ते दुपारी १२.१० अशी असायची. (तेव्हा प्रश्न पडायचा की सकाळी ७ ते दुपारी १२ अशी का नाही करत) साधारण ६:३०च्या सुमारास आमचे रिक्षावाले पायगुडेकाका यायचे. त्यांच्या आधी ५-१० मिनिटे पेपरवालेकाका ‘सकाळ’ आणायचे. वसंत ऋतुची सुगंधित पहाट असो, दात वाजवणारी थंडी असो किंवा झिमझिमता पाऊस; पेपरवालेकाका आणि डोक्याला मुंडासं बांधलेले, दुधाची चरवी आणणारे उंचपुरे ‘गवळीबाबा’ वेळ चुकवायाचे नाहीत. अगदीच मुसळधार पाऊस असला तर मात्र त्यांचाही नाइलाज असणार. पेपर हातात आल्यापासून रिक्षा येईपर्यंत पटापट पहिल्या आणि शेवटच्या पानावरच्या बातम्यांच्या ‘हेड लाइन्स’ वाचून काढायच्या, अनुक्रमे मुख्य आणि क्रीडा विषयक बातम्यांसाठी. ‘पेज थ्री’ एकतर नव्हतं किंवा ते कळायचं वय नव्हतं. काही वर्षांनंतर सायकलने शाळेत जायला लागल्यावर ‘हेड लाइन्स’ वाचूनच घरून निघायचं. मग शाळेची वेळ गाठायला सायकल जोरजोरात हापसायला लागली तरी चालायचं.\nदुपारी घरी आल्यावर दप्तर टाकायचं आणि हात-पाय धुवून पेपर उचलायचा. दुपारभर मी आणि आजीच घरी असायचो. देवासमोर वेगवेगळी स्तोत्रं, आरत्या म्हणणारी किंवा कहाण्या वाचणारी आजी आणि ’शेषशायी’ विष्णूसारखा कॉटवर लवंडून ‘सकाळ’ वाचणारा मी आधी सगळ्या पानांवरच्या नुसत्या ‘हेड लाइन्स’ वाचून काढायच्या. नंतर मनात नोंदवलेल्या बातम्या पूर्ण वाचायच्या. तासभर मनासारखा पेपर वाचून झाल्यावरच शाळेचा युनिफ़ॉर्म बदलून जेवायचो. ‘रविवार सकाळ’ म्हणजे तर मेजवानीच असायची. ‘सकाळ’ मधली ‘वाचकांची पत्रे’ हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. क्रिकेटच्या बातम्या वाचाताना खूप एक्साइट्मेंट असायची. ‘मुदस्सर नझर त्रिo कपिल देव ५’ किंवा ‘प्रतिकूल स्थितीत सुनीलचं जिद्दी शतक’ वगैरे वाचताना आपलीच छाती वीतभर वाढायची. साध्या-सोप्या पण छान छान गोष्टींचं मासिक ‘चांदोबा’ आणि संदीप पाटीलचं पाक्षिक ‘एकच षटकार’ ह्याची तर चातकासारखी वाट पहायचो. मुळात आवड होतीच पण द्वारकानाथ संझगिरी, शिरीष कणेकर, मकरंद वायंगणकर ह्यांच्यामुळे क्रिकेटची ‘नजर’ यायला लागली. मग ‘चंदेरी’ मिळायला लागलं. चित्रपट विषयक दर्जेदार लेखन वाचायची सवय लागली. कॉलेजला असताना ‘सवाई गंधर्व’साठी रात्रभर जागून आलं की, कार्यक्रमांची नशा डोक्यात असतानाच, ‘सकाळ’च्या वृत्तांतातून मनात पुन्हा आदल्या रात्रीचं चांदणं फुलायचं.\nनववी-दहावीत एकदम साक्षात्कार झाला की ‘केसरी’ आणि ‘तरूण भारत’ मध्ये दहावीच्या अभ्यासाबद्दल बरंच काही चांगलं येतं. नमुना प्रश्नपत्रिका वगैरे सोडवायच्या. त्यातही, लोकमान्यांचा ‘केसरी’ हातात घेताना प्रत्येक वेळी मनात आदरभाव असायचा.\nते वय बरेच मानसिक आणि शारीरिक साक्षात्कार व्हायचं असतं. कॉलेजमधे असताना हिंदी चित्रपट बघायचं वेड लागलं. (ते अजूनही आहे म्हणा.) ताजे चित्रपट कुठल्या टॉकीजला लागले आहेत ते शोधायला शुक्रवारच्या ‘प्रभात’ सारखा दुसरा पेपर नव्हता. पुण्यात बऱ्याच ठिकाणी ‘सार्वजनिक वाचनालयं’ आहेत. म्हणजे रस्त्याच्या कडेला भिंतीवर लाकडी फळ्यांचे कप्पे ठोकून त्यात मराठी पेपर फुकटात वाचायला ठेवलेले असतात आणि बसायला एखादा बाक. काही ठिकाणी बाजूलाच १-२ उभे रांजण आणि साखळीनं बांधून ठेवलेले स्टीलचे ग्लास अशी पाणपोई. एकाच पेपरची पानं चार-पाच वेगवेगळ्या लोकांकडे. आपलं पान वाचून झालं की दुसऱ्याला द्यायचं. ’प्रभात’ नक्की वाचायला मिळणारी दुसरी ठिकाणं म्हणजे ’अमृततुल्य’ चहा, क्रीम रोल आणि ’प्रभात’ साठी ’अमृततुल्य’चा कट्टा बेस्ट. वीस-एक वर्षांपूर्वी तरी ‘प्रभात’चे वाचक तीन प्रकारचे होते. एक म्हणजे “हे…आपलं जरा टाईमपास” म्हणणारे ’रिकामटेकाडचे किल्लेदार’. दुसरे म्हणजे ’कल्याण बाजार’ वगैरेचे सांकेतिक आकडे समजणारे ‘मटकाबहाद्दर’ आणि तिसरे आमच्या सारखे ’सिनेदार’. कुठला सिनेमा कुठे लागला आहे ते बघून ठेवायचं. टॉकीज शोधण्यासाठी पुण्याचे गल्ली-बोळ आणि कँप ते पार खडकी-दापोडी पर्यंतचे रस्ते पालथे घातले. रस्ता चुकलो किंवा माहिती नाही असं वाटलं तर जवळपासच्या रिक्षावाल्यांना विचारायचं; एकदम perfect directions मिळायच्या. ‘प्रभात’ मध्ये तर चित्रपटाचं नाव आणि फोटोबरोबर १-२ ओळींत जाहिरातही असायची. म्हणजे काहीतरी असं --\n“संपूर्ण कुटुंबाने पहावा असा -- हम आपके हैं कौन” \n“अभिनयाच्या ’शहेनशाह’चा आता ‘अग्निपथ’ \n विनोद खन्ना, फिरोज खान आणि ’चिकणी झीन्नी’ झीनत अमान”\nकाही वर्षांनंतर रोज संध्याकाळी बातम्या आणि गावगप्पा (gossips) कळायला लागल्या; पुण्यात ‘संध्यानंद’ मिळायला लागला. (जाहिरात असायची -- आज का आनंद ‘संध्यानंद’). आता माहिती नाही पण ‘तीन डोक्यांच्या कुत्र्याचा अमेरिकेत जन्म’ किंवा ‘बर्म्युडा ट्रॅंगलचा अजून एक रहस्यमय बळी’ वगैरे अशा प्रकारच्या (बीबीसीलाही न मिळणाऱ्या) बातम्या असायच्या \nसुट्टीत मुंबईला गेलो की ‘महाराष्ट्र टाइम्स’ (जाहिरात -- ‘पत्र’ नव्हे, ‘मित्र’), ‘लोकसत्ता’, ‘नवा काळ’ किंवा ‘सामना’ (हिंदूह्रुदयसम्राटांचा) असे पेपर्स वाचायला मिळायचे. तीन घड्या घातलेले ह्या पेपर्सपैकी एक किंवा Indian Express / Times of India मुंबईकरांच्या काखोटीला हमखास असायचे. मुंबईतल्या पेपर्सचे fonts पुण्यातल्या पेपर्सच्या फॉंट्सपेक्षा वेगळे असायचे. (मुंबईतला कुत्रासुध्दा जागेअभावी शेपटी उभीच हलवतो ना, तसंच काहीसं Just kidding J ) खरं सांगायचं तर मुंबईचे पेपर्स तेव्हा कधीही ‘आपले’ वाटले नाहीत. अर्थात मुंबईच्या आत्या, मामा, मावशी ह्यांपैकी कोणीही पुण्याला आले की त्यांना ‘लोकसत्तेत’ किंवा ‘मटा’मधे काय आलंय ते वाचल्याशिवाय चैन पडायचं नाही \nEnligsh वर्तमानपत्रांशी आपला संबंध म्हणजे ‘दुरून डोंगर साजरे’ नाही म्हणायला मधेच कधीतरी हुक्की यायची आणि ‘Times of India’ किंवा ‘Indian Express’चं दर्शन घ्यायचो. जुन्या मॅट्रिकपर्यंतच शिकूनही अप्पांचं English खूप छान होतं; विशेषत: English grammer. त्यांना कुठलाही शब्द विचारला की नक्की म्हणायचे, “पूर्णं वाक्य काय आहे नाही म्हणायला मधेच कधीतरी हुक्की यायची आणि ‘Times of India’ किंवा ‘Indian Express’चं दर्शन घ्यायचो. जुन्या मॅट्रिकपर्यंतच शिकूनही अप्पांचं English खूप छान होतं; विशेषत: English grammer. त्यांना कुठलाही शब्द विचारला की नक्की म्हणायचे, “पूर्णं वाक्य काय आहे” शब्दांपेक्षा वाक्य आणि वाक्यांपेक्षा अर्थ पाहायला त्यांनी नकळत शिकवलं” शब्दांपेक्षा वाक्य आणि वाक्यांपेक्षा अर्थ पाहायला त्यांनी नकळत शिकवलं मला किंवा मंदारला शब्द अडला की त्यांचा आधी भर असायचा dictionary उघडून आम्हीच अर्थ शोधण्यावर. कधी कधी कळायचंच नाही, आपण पेपर वाचतोय की डिक्शनरी मला किंवा मंदारला शब्द अडला की त्यांचा आधी भर असायचा dictionary उघडून आम्हीच अर्थ शोधण्यावर. कधी कधी कळायचंच नाही, आपण पेपर वाचतोय की डिक्शनरी नवीन शब्द अडला की त्याचा अर्थ साधारणपणे कुठल्या पानावर सापडेल ते मात्र पक्कं समजायला लागलं. ‘Practice makes a man perfect’, दुसरं काय\nअमेरिकेत आल्यावर तर गेल्या काही वर्षांत electronic media ने जणू ‘अलिबाबाची गुहा’ उघडून दिली. ‘तिळा तिळा, दार उघड’ च्या चालीवर नुसतं ‘गुगल गुगल, साईट उघड’ म्हणायचं सकाळ, लोकसत्ता, मटा, सामना सकाळ, लोकसत्ता, मटा, सामना सगळ्यांच्या वेब साईट्स आहेत. नागपूरच्या मित्रांची ‘येतो नं बे तू सगळ्यांच्या वेब साईट्स आहेत. नागपूरच्या मित्रांची ‘येतो नं बे तू’ अशी प्रेमळ धमकी ऐकतानाच त्यांचा ‘लोकमत’ सापडला. दर आठवड्याला ‘लोकप्रभा’ मिळायला लागला. Rediff, BBC, CNN वगैरे तर मिळालंच पण फक्त क्रिकेटसाठी ‘क्रिक इन्फो’ किंवा ‘क्रिक बझ’ मिळाले. You Tube’ ही तर जणू ‘अलिबाबाची दुसरी गुहा’ सापडली.\nमध्यंतरी कुठेतरी एक फार छान लेख वाचला होता. वृत्तपत्रच काय पण जगभर सगळ्यांचं एकंदर वाचन कमी झालं आहे असा ओरडा आपण नेहमीच ऐकतो. त्या लेखात होतं की वाचन कमी झालं नाहीये तर वाचनाचं माध्यम बदलत चाललंय. छापील वृत्तपत्र नाही वाचलं तरी लोक web sites बघतातच. पुस्तक ‘वाचायला’ वेळ मिळत नसेल तर आपण अट्टल लोक ‘audio book’ ऐकतो ना तसंच अमेरिकेतून भारतातल्या बातम्या वाचणं म्हणजे तर जणू ‘उद्याची बातमी आजच मिळणं’ \nसंदीप ’आवडता उतारा’ हा tag तुझ्याकडे पास केलाय. लिही.\nमी आत्ता आत्ताच गुगलचा हा नविन फ़ाँर्मयाट डाउनलोड केला व सहजच बित्तंबातमी वर क्लिक केल तर मला हा ब्लाँग वाचायल मिळाला.\nमला देखील हा ब्लाँग काही वर्ष मागे घेउन गेला.\nछानच लिहला आहे हा लेख मी आता नेहमी वाचत जाईन तुमच लिखाण\nइदं न मम (1)\nभावले मना…सांगावे जना (24)\nस्टँड अप कॉमेडी झलक \nब्लॉग माझा स्पर्धेचे विजेते\nसंपर्क : थेट भेट\nनवीन लेखनाची सूचना :\nसर्व हक्क सुरक्षित © -- http://www.atakmatak.blogspot.com ह्या ब्लॉगवरील, संदीप चित्रे ह्यांनी लिहिलेल्या साहित्याचे, सर्व हक्क सौ. दीपश्री संदीप चित्रे ह्यांजकडे सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://chandwadtaluka.blogspot.in/2016/06/blog-post_7.html", "date_download": "2018-04-27T04:20:30Z", "digest": "sha1:B6KD2VZBPC5TDCISO4JYXGKY6CZ4ZVEX", "length": 5006, "nlines": 34, "source_domain": "chandwadtaluka.blogspot.in", "title": "ChandwadTaluka.com: रंगमहाल", "raw_content": "\nरंगमहाल रंगमहालाचे वैशिष्ट्य म्हणजे हा वाडा अतिशय भव्यदिव्य, भक्कम,सुबक भुईकोट प्रकारातील आहे.कोरीव नक्षीकाम आणि काष्ठशिल्पातील अजोड व अवर्णनीय कलाकुसरीने नटलेला आहे.अशा प्रकाराची कलाकुसरीची जगात मोजकी ठिकाणे आहेत त्यापैकी रंगमहाल एक आहे.सोबतच मजबूत दरवाजा,विशाल सभागृह,उंच मनोरे,आणि खास करून त्याचा राजेशाही रुबाब.\nचांदवडचा आणि अहिल्यबाई होळकरांचा संबंध तसा जुनाच.मल्हारराव होळकरांची सून म्हणुन वाड्यातला अधिकार, आणि राज्यकर्ती स्त्री म्हणून रंगमहालाची स्वामिनी, असा दुहेरी संबंध.\nमल्हाररावांनी नाशिक मुक्कामास असलेल्या भाऊसाहेब पेशव्याकडे २५००० होन रोखीने चांदवडची सरदेशमुखी खरेदी केली. ‘त्या अंतर्गत होळकरांना चांदवड परगणा तसेच चांदवडचा देशमुखी वाडा मिळाला.’(संदर्भ -१७४० मराठ्यांचा इतिहास).म्हणजे होळकरांनी चांदवडचा “रंगमहाल” बांधलेला नसून मात्र त्यात काही बदल केलेत. कदाचित येथील भित्तीचित्रे होळकरांच्या अगोदरची असतील\nपण त्याकाळी असलेली ‘रंगमहालाची’ ओळख ऐषरामाचे ठिकाण अशी होती.होळकरांनी ती बदलून इथल्या दरबारातील भित्तिचित्रांचा मान राखत ‘रंगमहालाला’ एक कलाकेंद्र,न्यायासन, आणि राजकीय धोरणामुळे प्रसिद्ध असे एक महत्त्वपूर्ण स्थान बनवले. इथल्या दरबारातील पौराणिक भित्तीचीत्रांमुळे हा देशमुखी वाडा “रंगमहाल” झाला असेल असे तज्ञ सांगतात.\nरंगमहालात अहिल्याबाई होळकरांची राजगादी,होळकरांची वंश परंपरा दाखविणारी छायाचित्रे, तत्कालीन काही शस्त्रे,तसेच अहिल्याबाई व रेणुकादेवीची प्रतिकृती वाहणारी पालखी,उपलब्ध आहेत.सध्या पुरातत्त्व विभागातर्फे रंगमहालाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.लवकरच होळकरांचीओळख असणारा हा “रंगमहाल” मान उंचावून पुन्हा एकदा उभा ठाकतोय,येणाऱ्या पिढ्यांना होळकरांची आणि मराठ्यांची शौर्यगाथा सांगण्यासाठी.\n येणारना आमच्या चांदवडला हा अद्वितीय असा रंगमहाल बघायला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/ajay-devgan-doing-tanaji-malusare-role-265530.html", "date_download": "2018-04-27T04:49:09Z", "digest": "sha1:ZFPW2NE236NP4XV3CVCY4A4TH54J5QT7", "length": 12503, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अजय देवगण साकारतोय तानाजी मालुसरे", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअजय देवगण साकारतोय तानाजी मालुसरे\nअभिनेता अजय देवगणने नुकताच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.\n20 जुलै : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यगाथा आजही सगळे आवडीने ऐकतात. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या या पराक्रमांबद्दल अनेक पुस्तकांमधून तसंच सिनेमांमधून आपल्याला माहिती मिळाली आहे. मराठीमध्ये आपण बरेच सिनेमे पाहिले आहेत. पण आता शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यकथांची दखल बॉलिवूडनेही घेतल्याचं दिसतं आहे. अभिनेता अजय देवगणने नुकताच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमात अभिनेता अजय देवगण तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत झळकणार आहे.\n‘तो लढला… त्याच्या माणसांसाठी, त्याच्या मातीसाठी आणि त्याच्या राजासाठी छत्रपती शिवाजींसाठी. भारताच्या दैदीप्यमान इतिहासातील शूर मावळा तानाजी मालुसरे’, अशी कॅप्शन देत अजयने सिनेमाचा फर्स्ट लूक ट्विटरवर शेअर केला आहे.\n‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये एका हातात ढाल, दुसऱ्या हातात तलवार आणि आपल्याकडे येणाऱ्या शत्रूच्या हल्ल्याचा विरोध करणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या रुपात अजय देवगण पाहायला मिळत आहे.\nओम राऊत सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. अजय देवगणसोबत नितीन वैद्य या सिनेमाची निर्मिती करतायत. सिनेमा 2019मध्ये रिलीज होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/pm-modi-with-president-elect-ramnath-kovind-old-photo-265593.html", "date_download": "2018-04-27T04:44:02Z", "digest": "sha1:FY35KRNGZTA7UB7RI6PG3HATYBITFVGU", "length": 11457, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "20 वर्षांपूर्वीचा फोटो टि्वट करत मोदींनी केलं कोविंद यांचं अभिनंदन", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\n20 वर्षांपूर्वीचा फोटो टि्वट करत मोदींनी केलं कोविंद यांचं अभिनंदन\n20 जुलै : पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी कोविंद यांच्या कुटुंबियासोबत असलेला 20 वर्षांपूर्वीचा फोटो टि्वट केलाय.\nराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांनी सहज विजय मिळवला. या विजयाबद्दल त्यांचं सर्वच स्तरातून अभिनंदन होतंय. पण, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वटकरून खास अभिनंदन केलंय. पहिल्या टि्वटमध्ये त्यांनी कोविंद यांना मिळालेल्या पाठिंब्याबद्दल समाधान व्यक्त केलं. तसंच त्यांनी मीरा कुमार यांनी लोकशाही तत्वांचा मान राखत निवडणूक लढवली याबद्दल अभिनंदन केलं.\nदुसऱ्या टि्वटमध्ये त्यांनी कोविंद यांच्या कुटुंबियासोबतचा 20 वर्षांपूर्वीचा फोटो टि्वट केला. 20 वर्षांपूर्वी आणि आज असं म्हणत त्यांनी टि्वट केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: नरेंद्र मोदीपंतप्रधान मोदीरामनाथ कोविंद\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआपल्या खास लोकांना न्यायव्यस्थेत आणण्याचा केंद्राचा डाव - कपिल सिब्बल\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-256019.html", "date_download": "2018-04-27T04:50:35Z", "digest": "sha1:GQOYMLWEB3J3QMAG37W354JLHZI3L7BL", "length": 18962, "nlines": 176, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "LIVE : जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nLIVE : जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती\nकोल्हापूर - झेडपीत कमळ फुलले\nअध्यक्षपदी भाजपच्या शौमिका महाडिक\nउपाध्यक्षपदी सेनेचे सर्जेराव पाटील\nकोल्हापूर शिवसेनेत उभी फूट\nमहादेवराव महाडिक ठरले किंगमेकर\nसांगली - झेडपीत भाजपची सत्ता\nअध्यक्षपदी भाजपचे संग्रामसिंह देशमुख\nसांगली झेडपीत पहिल्यांदाच भाजपची सत्ता\nउस्मानाबाद - झेडपीत राष्ट्रवादीची सत्ता\nअध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेताजी पाटील\nभाजपही सत्तेत सामील होणार\nयवतमाळ - झेडपीत काँग्रेस-भाजपची युती\nअध्यक्षपदी काँग्रेसच्या माधुरी आडे\nउपाध्यक्षपदी भाजपचे श्याम जयस्वाल\nगडचिरोली - झेडपीत भाजपचं कमळ फुललं\nअध्यक्षपदी भाजपच्या योगिता भांडेकर\nनाशिक : गिरीष महाजनला धक्का, जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा\nशिवसेनेच्या शीतल सांगळे अध्यक्ष तर काँग्रेसच्या नयना गावित उपाध्यक्ष\nपरभणी - जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्वला राठोड, तर उपाध्यक्षपदी भावना नखाते बिनविरोध निवड\nलातूर - जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे मिलिंद लातुरे तर उपाध्यक्ष पदी रामचंद्र तिरुके यांची निवड\nअहमदनगर : जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत विखे-थोरात मनोमिलन\nअध्यक्षपदी भाजपचे शालिनी विखे तर उपाध्यक्षपदी राजश्री चंद्रशेखर घुले यांची निवड\n21 मार्च : राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आज, मंगळवारी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडी होणार आहेत. भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेत नव्या आघाडीचा अध्याय सुरू झाला आहे. सिंधुदुर्गात वगळता बाकी कुठेही शिवसेना आणि भाजप युती होणार नाही आहे. या उलट या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार हे जवळपास निश्चित आहे.\nऔरंगाबाद आणि जालनामध्ये नवीन राजकीय आघाडी उदयास आली आहे. औरंगाबादेत शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आली आहे. शिवसेनेकडे 18 तर काँग्रेसकडे 16 सदस्य असून सत्ता स्थापनेसाठी 31 सदस्यांची गरज आहे. ही आघाडी झाल्यामुळे आता शिवसेनेचा अध्यक्ष तर काँग्रेसला उपाध्यक्ष मिळणार आहे. तर जालनामध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. पण उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्तेसाठी विचित्र युती होण्याची चिन्हं आहेत. अनेक पक्ष ऐनवेळी खेळी करून अध्यक्षपद खिशात घालणार, हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.\nसत्तेसाठी कशी जुळली समिकरणे\nऔरंगाबादमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र\nजालनामध्ये शिवसेना - राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र\nबीडमध्ये सुरेश धस गटाचे 7 सदस्य भाजपला पाठिंबा\nसांगलीमध्ये भाजपने 60 पैकी 25 जागांवर विजय मिळवला असला तरी मॅजिक फीगर गाठण्यासाठी आणखी सहा जागांची आवश्यकता\n17 जागांवर विजय मिळवलेल्या राष्ट्रवादीचं आव्हान भाजपसमोर\nभाजप - 25 शिवसेना - 3 रयत विकास आघाडी - 2 = 30\nकोल्हापुरात शिवसेनेने भाजपसोबत जाण्यास नकार\n67 सदस्यसंख्या असलेल्या कोल्हापूरात कोणत्याही स्पष्ट बहुमत नाही\nशिवसेना 10, काँग्रेस 14 आणि राष्ट्रवादी 11 जागा असं समीकरण जुळण्याची शक्यता\nशिवसेना काँग्रेसला साथ देणार\nदोघांकडे मिळून ३४ सदस्य आहेत\nतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे ३५ सदस्य\nत्यामुळे मार्क्सवादी कम्युनिसट पक्षाचे चार सदस्य ज्याला पाठिंबा देतील, त्या आघाडीचा अध्यक्ष होईल.\nअमरावतीमध्ये भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागण्याची शक्यता\nकॉग्रेस आणि शिवसेना एकत्र काँग्रेस 26 सेना 03\nआर पी आय 1 बंडखोर राष्ट्रवादी 2 अपक्ष 2\nयवतमाळ जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही.\nशिवसेना 20 राष्ट्रवादी 11 एका अपक्षाची सोबत = 32\nभाजपा 18 काँग्रेस 11 दोघांची गरज एक अपक्ष\nविदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये भाजपचं वर्चस्व आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा आणि गडचिरोली याठिकाणी सर्वात मोठा पक्ष भाजप\nरत्नागिरीमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nelectionZPZP ची दंगलजिल्हा परिषदमतदान\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/raj-kapoors-23-films-prints-handed-over-to-the-government-279568.html", "date_download": "2018-04-27T04:55:56Z", "digest": "sha1:LFSVABHOSFZOICGPKE4P4HI6UQ5GOSO2", "length": 9700, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज कपूर यांच्या 23 चित्रपटांच्या प्रिंट्स सरकारकडे सुपूर्द", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nराज कपूर यांच्या 23 चित्रपटांच्या प्रिंट्स सरकारकडे सुपूर्द\nराज कपूर यांच्या 23 चित्रपटांच्या प्रिंट्स सरकारकडे सुपूर्द\nवाॅटर कपसाठी पॅडमॅनचं साताऱ्यात श्रमदान\nविशेष कार्यक्रम -सिनेमाचं गाव\nअमृता फडणवीसांच्या हस्ते 'अबक' चित्रपटाचं टिझर लाँच\nजिओ मामी फेस्टीव्हलची घोषणा\n'मुंबई, तुला बीएमसीवर भरसो नाय का\n'सफर का ही था मैं...' अन् शाहरुखची धमाल\n'बादशाहो'चा अॅक्शन पॅक टिजर रिलीज\nविवेकने शहिदांच्या कुटुंबियांना दिले 25 फ्लॅट्स\nकटप्पानं बाहुबलीला का मारलं\n'बाहुबली द बिगिनिंग'मधल्या तांत्रिक करामती\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-04-27T04:42:49Z", "digest": "sha1:O25SAE3FHSI5RXBNNYZYLEH7PDPUF35M", "length": 3048, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पती माझे सौभाग्यवती - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपती माझे सौभाग्यवती ही मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे. यात वैभव मांगलेकर यांनी अभिनय केला आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१६ रोजी २३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/nsg-pakistan-entry-india-china-10131", "date_download": "2018-04-27T04:39:39Z", "digest": "sha1:PTHJWKLHMMY4KYYTU4MV2HQGXH3WGPLK", "length": 9867, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "NSG pakistan entry India : china ...तर एनएसजीत पाकलाही प्रवेश हवाच: चीन | eSakal", "raw_content": "\n...तर एनएसजीत पाकलाही प्रवेश हवाच: चीन\nमंगळवार, 21 जून 2016\nबीजिंग - आण्विक इंधन पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व भारतास देण्यात आले; तर त्याच न्यायाने पाकिस्तानलाही एनएसजीमध्ये प्रवेश दिला जावा, अशी भूमिका चीनमधील कमुनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सच्या माध्यमामधून आज (मंगळवार) व्यक्‍त करण्यात आली.\nबीजिंग - आण्विक इंधन पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व भारतास देण्यात आले; तर त्याच न्यायाने पाकिस्तानलाही एनएसजीमध्ये प्रवेश दिला जावा, अशी भूमिका चीनमधील कमुनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सच्या माध्यमामधून आज (मंगळवार) व्यक्‍त करण्यात आली.\n\"एसएसजीचे सदस्यत्व मिळविण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे; मात्र त्याचवेळी भारत पाकिस्तानला या गटामध्ये प्रवेश न देण्यासंदर्भात प्रयत्न करत आहे. आण्विक तंत्रज्ञानाच्या प्रसारासंदर्भात पाकिस्तानची कामगिरी खराब असल्याचे भारताकडून सांगण्यात य्येत आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा प्रसार पाकिस्तानचे तत्कालीन मुख्य आण्विक शास्त्रज्ञ अब्दुल कादीर खान यांनी केला होता. आण्विक तंत्रज्ञानाचा प्रसार हे काही पाकिस्तानचे अधिकृत धोरण नाही,‘‘ असे ग्लोबल टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये म्हटले आहे.\n\"\"खान यांना काही वर्षांच्या नजरकैदेनंतर येथील सरकारकडून शिक्षा करण्यात आली. तेव्हा एनपीटी (अण्वस्त्र प्रसारबंदी कायदा) आणि एनएसजीमधून भारतास सूट देण्यात येत असेल; तर अशी सूट पाकिस्तानलाही देण्यात यावी. एनएसजीमध्ये पाकिस्तानला वगळून भारतास प्रवेश देण्यास चीन व इतर काही देशांचा विरोध आहे. कारण यामुळे भारताच्या समस्येचे निराकरण होईल; मात्र त्यापेक्षाही मोठी समस्या उभी राहिल. तेव्हा भारताने पाकिस्तानबरोबरच एनएसजीचे सदस्यत्व मिळविण्याची तयारी दर्शविणे हे समंजसपणाचे आहे,‘‘ असे मत या लेखामध्ये व्यक्त करण्यात आले आहे. या लेखाचे शीर्षक \"चायना नो बॅरियर टू इंडिया जॉईनिंग एनएसजी‘ असे आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/trackblog/", "date_download": "2018-04-27T05:02:26Z", "digest": "sha1:W77KTT3NWRFGHKUH4EJZXOHFSD3OOOHD", "length": 14293, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ट्रॅव्हलॉग | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nमाझी एक मैत्रीण मला सतत तिच्याकडे टोरान्टोमध्ये येण्यासाठी आग्रह करीत असे.\n‘बोतस्वाना देशात वर्षभराच्या वास्तव्यात मला वारंवार ‘डय़ुमेला’ हा शब्द ऐकू येतो, बोलावा लागतो.\nगडमाथ्याला गेल्यावर जो नजारा समोर सादर होत होता त्याला कशाचीच सर नव्हती.\nदोन चाकांवरची स्वप्न सफर\nअचानक त्यांचा मेल आला की प्लॅन रेडी आहे. तयारी असल्यास कळवणे.\nकथा एका दुर्लक्षित साम्राज्याची\nहम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी.\nइंडोनेशियात जावाच्या पूर्वेला असलेला माउंट ब्रोमो हा एक जिवंत ज्वालामुखी.\nराजस्थान म्हणजे रखरखीत वाळवंट अशीच आपल्या सगळ्यांची समजूत असते.\nट्रेनिंगनंतर स्कुबा डायव्हिंगचा प्लान ठरला होता.\nकिल्ल्यांची प्रवेशद्वारं ही त्यांच्या अभेद्येतची द्योतक असतात.\nअमेरिकेतला हा एकमेव बोटॅनिकल फ्रूट आणि स्पाइस पार्क.\nझुरिच लेक बघून एंजलबर्ग येथे आम्ही मुक्कामासाठी टेरेस या हॉटेलवर गेलो.\nएक मुलगी एक दिवस उठते आणि पनवेल ते कन्याकुमारी असा सायकलप्रवास करते\nदीनदयाळ संशोधन संस्था (डीआरआय) ही स्वप्नवत वाटणारी नानाजींची कर्मभूमी चित्रकूट गावातच आहे.\nप्रवेशद्वारातून आत येताच आपले लक्ष चबुतऱ्यावर कडक शिस्तीत उभ्या असलेल्या रायफलमॅन जसवंतसिंग रावत यांच्या पुतळ्याकडे जाते.\nकैलास पर्वताची आयुष्यात एकदा तरी यात्रा करण्याची इच्छा नसलेला हिंदू शोधूनही सापडणार नाही.\nस्टेशनवर फक्त २५-३० लोक, अत्यंत स्वच्छता, शांतता. इथे सिटी अंडर सिटी अशी मेट्रो स्टेशन्स आहेत.\nमग गर्दी टाळण्याचा उपाय सुचला तो म्हणजे हिमालयात पदभ्रमणाला (ट्रेकिंग) जाऊ या.\nअगदी माझ्या गावची बरीच मंडळी व नातेवाईक सिंगापूर- मलेशिया- युरोपला जाऊन फिरून आली.\nटय़ुलिपची फुलं आणि त्यांच्या नयनरम्य गार्डन्सची हिंदी सिनेमातून दिसणारी झलक नेहमीच भुरळ घालते.\nआमची ब्रॅन्सनची ट्रिप मिझुरीमधल्या सेंट लुईसपासून सुरू झाली.\nभारताच्या पूर्व ईशान्येकडील भाग पर्यटनाच्या दृष्टीने नटलेला, निसर्गदेवतेचे लावण्य लाभलेला आहे.\nपरदेशपर्यटन करू इच्छिणाऱ्यांचं थायलंड हे त्यातल्या त्यात स्वस्त आणि मस्त असं अगदी आवडतं ठिकाण.\nजर्मनीतलं साल्झबर्ग प्राचीन काळात प्रसिद्ध होतं ते तिथे असलेल्या सॉल्टमाइन म्हणजेच मिठाच्या खाणीसाठी.\nभूतान हा आनंदी लोकांचा देश. परंपरा जपणारा, नवतेची ओढ असणारा. धार्मिक पगडा असला तरी त्याचे अवडंबर न करणारा.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/book/export/html/955", "date_download": "2018-04-27T05:03:08Z", "digest": "sha1:WDY2W22F3YN4JK3EOUGA64MV3NYRGN3P", "length": 33865, "nlines": 25, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) प्रकरण २ - नाडी ज्योतिष आणि फलज्योतिष", "raw_content": "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग २) प्रकरण २ - नाडी ज्योतिष आणि फलज्योतिष\nनाडी ज्योतिष हे नेमके काय शास्त्र आहे याचा ओझरता उल्लेख सुद्धा जुन्या ज्योतिषग्रंथात आढळत नाही. आम्ही नाडी ज्योतिषाकडे या बाबत विचारणा केली असता त्याला काहीही सांगता आले नाही. प्रत्यक्षात असे दिसते की ताडपट्टीवर कोरुन ठेवलेल्या भाकितांचा संग्रह म्हणजेच नाडी ज्योतिष\nतुमची जन्म-तारीख, वेळ व ठिकाण इतक्या गोष्टी घेऊन पारंपारिक ज्योतिषी कुंडली बनवतो आणि तिच्यावरून फलज्योतिषशास्त्राच्या आधारे तुमचे भविष्य सांगतो. नाडी-ज्योतिषी सुद्धा अगदी हेच करीत असतो, पण आव मात्र असा आणतो की तुमचे भविष्य पाच हजार वर्षापूर्वी कुणा एका त्रिकालज्ञानी महर्षींनी नाडी-पट्टीवर कोरून ठेवलेले आहे आणि तो ते फक्त वाचून दाखवत आहे. तो प्रथम तुमची नाडी-पट्टी शोधण्याचे नाटक करतो आणि नंतर पट्टीवरील भाकीत वाचण्याचे नाटक करतो. ही या नाडी-ज्योतिषाची खासीयत व वेगळेपण आहे. दुसरा फरक असा आहे की जन्मकुंडलीवरून तुमचे नाव, तुमच्या आईबापांची नावे, तुमच्या मुलांची संख्या, त्यांची नावे, असली माहिती पारंपारिक ज्योतिष्याला सांगता येत नाही पण नाडी-ज्योतिषी मात्र असा दावा करतो की अशा प्रकारची माहिती नाडी-पट्टीत पूर्वीच लिहून ठेवलेली असते, इतकेच नव्हे तर तुमच्या जन्मकुंडलीचा तपशील सुद्धा तुमच्या पट्टीत लिहिलेला असतो असेही तो सांगतो. नाडीज्योतिषाचे हे दावे कसे खोटे आहेत ते आम्ही पुढील विवेचनात दाखवणार आहोत.\nनाडी-ज्योतिषाच्या बाबतीत वस्तुस्थिती अशी आहे की, तामीळ भाषेच्या प्राचीन गुप्त किंवा कूट लिपीत पट्ट्या लिहिलेल्या असतात असे नाडीवाले लोक म्हणतात. मराठी माणसाच्या दृष्टीने हे म्हणजे आवाळूवर गळू व्हावे तसे आहे. तो मजकूर खुद्द तामिळी लोकांना सुद्धा जिथे वाचता येत नाही तिथे मराठी लोकांना तो काय कळणार त्यामुळे नाडीवाले जे काय सांगतात ते प्रमाण समजून चालावे लागते. नाडी-पट्टीवरील मजकूर नाडी-ज्योतिषी सांगतो तसा खरोखरी आहे की नाही याची डायरेक्ट शहानिशा करणे या कूटलिपीच्या अडथळ्यामुळे अशक्य आहे. नाडी-पट्टीत तुमच्या आईचे नाव लिहिलेले आहे, किंवा तुमची जन्मरास आणि लग्न-रास पट्टीत लिहिलेली आहे असे नाडीज्योतिष्याने म्हटले तरी त्याच्या म्हणण्याची खात्री कशी करून घ्यायची त्यामुळे नाडीवाले जे काय सांगतात ते प्रमाण समजून चालावे लागते. नाडी-पट्टीवरील मजकूर नाडी-ज्योतिषी सांगतो तसा खरोखरी आहे की नाही याची डायरेक्ट शहानिशा करणे या कूटलिपीच्या अडथळ्यामुळे अशक्य आहे. नाडी-पट्टीत तुमच्या आईचे नाव लिहिलेले आहे, किंवा तुमची जन्मरास आणि लग्न-रास पट्टीत लिहिलेली आहे असे नाडीज्योतिष्याने म्हटले तरी त्याच्या म्हणण्याची खात्री कशी करून घ्यायची जर काही मार्गाने तुम्हाला तशी खात्री करून घेता आली तर मग तुम्ही नाडी-भविष्यावर खुशाल विश्वास ठेवा असे आम्ही म्हणतो.\nतुमची पट्टी शोधत असल्याचे नाटक करतांना नाडीज्योतिषी तुम्हाला अनेक सूचक प्रश्न विचारत जातो व भराभर पट्ट्या उलटत जातो. उदाहरणार्थ, तुम्हाला दोन मुले आहेत ना पहिली मुलगी आहे, दुसरा मुलगा आहे ना पहिली मुलगी आहे, दुसरा मुलगा आहे ना तुम्हाला आश्चर्य वाटते की हे त्याने कसे बरोबर ओळखले असेल तुम्हाला आश्चर्य वाटते की हे त्याने कसे बरोबर ओळखले असेल पण हे लक्षात घ्या की हे प्रश्न जेव्हा तो विचारत असतो तेव्हा तुमची पट्टी अजून त्याला सापडायचीच असते. तो हे जे सूचक प्रश्न विचारत असतो ते केवळ त्याच्या व्यवहार-चातुर्यामुळे विचारत असतो,--तुमची पट्टी वाचून विचारत नसतो ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या पट्टीत हे तपशील खरोखरीच आहेत की नाहीत ते तुम्हाला कधीच समजणार नाही.\nनाडीकेंद्रात तुमच्या अंगठयाचा ठसा घेतल्यावर तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि मुख्य म्हणजे तुमची जन्मतारीख-वेळ-ठिकाण इतक्या गोष्टी नाडीज्योतिषी तुम्हाला सुरुवातीलाच विचारून घेतो. संबंधित वर्षाचे पंचांग त्याच्या हाताशी असतेच. जन्मतारखेवरून तुमची रास व नक्षत्र आणि जन्मवेळेवरून तुमची लग्नरास त्याला लगेच कळते. आता असे पहा की, या इतक्या सर्व गोष्टी जर तुमच्या नाडी-पट्टीत पूर्वीच लिहून ठेवलेल्या असतील तर अमुक एक पट्टी तुमचीच आहे किंवा नाही हे सांगणे त्याला अगदीच सोपे नाही का तुमची पट्टी ओळखण्यासाठी आणखी खाणाखुणांची खरे तर त्याला काहीही आवश्यकता नाही. अगदी एकसारखी संपूर्ण नावे असलेली अनेक माणसे असू शकतात हे जरी खरे असले तरी जन्मतारीख-वेळ-ठिकाण एकच असलेली व नावेही सारखीच असलेली माणसे सापडणे अशक्यप्राय आहे. शिवाय, अंगठयाच्या ठशाचे शास्त्रीय वर्णन पट्टीत लिहिलेले असते असेही नाडीवाले लोक सांगतात, म्हणजे तीही आणखी एक व्यवच्छेदक खूण त्याला उपलब्ध असते. सांगायचा मुद्दा हा की एवंगुणविशिष्ट अशा त्या व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती अस्तित्वात असणे अशक्य आहे, म्हणून तिची पट्टीही एकमेवाद्वितीय असणार. पण, गंमत अशी की, इतक्या सगळया खाणाखुणा हाताशी असूनही तुमची पट्टी शोधत असल्याचे नाटक करीत असलेला नाडी-ज्योतिषी पट्टी शोधण्याच्या मिषाने तुम्हाला अनेक प्रश्न विचारतो व त्यातून तुमच्या तोंडूनच तुमच्याबद्दलची पुष्कळशी माहिती काढून घेतो. किंबहुना तोच त्याचा खरा उद्देश असतो. पुरेशी माहिती हातात आली की तुमची पट्टी सापडली असे तो म्हणतो, नाहीतर पट्टी सापडत नाही असे म्हणतो. वास्तविक, त्याच्या दृष्टीने कुठलीही पट्टी तुमची पट्टी ठरू शकते. म्हणून तर अगदी मोजक्या पट्ट्यांच्या भांडवलावर हा धंदा वर्षानुवर्षे चालू शकतो. या धंद्यातली खरी मख्खी हीच आहे.\nतुमच्या आईचे नाव काय असा सरळ प्रश्न तुम्हाला विचारायच्या ऐवजी ते नाव किती अक्षरी आहे, त्याचे आद्याक्षर य र ल व यापैकी आहे का, ते नाव देवीचे आहे का, असे प्रश्न नाडीज्योतिषी भाबडेपणाचा आव आणून धूर्तपणे विचारतो. भोंडल्याची आजची खिरापत काय आहे ते ओळखण्यासाठी मुली असेच प्रश्न पूर्वीच्य काळी विचारत असत असा सरळ प्रश्न तुम्हाला विचारायच्या ऐवजी ते नाव किती अक्षरी आहे, त्याचे आद्याक्षर य र ल व यापैकी आहे का, ते नाव देवीचे आहे का, असे प्रश्न नाडीज्योतिषी भाबडेपणाचा आव आणून धूर्तपणे विचारतो. भोंडल्याची आजची खिरापत काय आहे ते ओळखण्यासाठी मुली असेच प्रश्न पूर्वीच्य काळी विचारत असत जर पट्टीत नावे खरोखरीच लिहिलेली असती तर असे चाचपडत प्रश्न त्याने कशाला विचारले असते जर पट्टीत नावे खरोखरीच लिहिलेली असती तर असे चाचपडत प्रश्न त्याने कशाला विचारले असते सरळ नावे वाचली नसती का सरळ नावे वाचली नसती का तुम्ही दिलेल्या उत्तरावरून ते नाव काय असावे हे ओळखण्याइतका तो चाणाक्ष असतो. हा चाणाक्षपणा हे त्याच्या धंद्याचे भांडवल आहे. ते नाव लक्षात ठेवून नंतर तो ते नाव वाचून दाखवतो तुम्ही दिलेल्या उत्तरावरून ते नाव काय असावे हे ओळखण्याइतका तो चाणाक्ष असतो. हा चाणाक्षपणा हे त्याच्या धंद्याचे भांडवल आहे. ते नाव लक्षात ठेवून नंतर तो ते नाव वाचून दाखवतो पट्टीत नावे असणे अशक्य का आहे ते पुढील चर्चेवरून कळेल :-\nव्यक्ती-गणिक तयार भाकित-पट्ट्या -- एक थोतांड.\nव्यक्तीचे पूर्ण नाव व तिच्या जन्मकुंडलीची माहिती जिच्यावर लिहिलेली आहे अशी एखादी नाडीपट्टी जर खरोखरीच अस्तित्वात असेल तर ती पट्टी त्या व्यक्तीच्या मृत्यूबरोबरच निरुपयोगी होईल कारण तिचा पुन: उपयोग कुणालाही होणार नसतो. आमच्या विवेचनातला हा मुद्दा फार महत्वाचा आहे, का ते सांगतो. नाडीज्योतिषाचा उगम किमान ५००० वर्षांपूर्वी झाला असे नाडीवाले लोक सांगतात म्हणून गेल्या पाच हजार वर्षात निकामी झालेल्या पट्ट्यांची संख्या किती होते याचा जरा अंदाज करून पाहू. सन १९०१ या वर्षात अगस्त्य नाडीच्या सर्व ठिकाणच्या शाखात मिळून दररोज सुमारे ५० लोक आपापल्या पट्ट्यांचे वाचन करून घेऊन गेले असे समजू. म्हणजे त्या एका वर्षात सुमारे १८००० लोक त्यांच्या पट्ट्या पाहून गेले. आज त्यांच्यापैकी कुणीही माणूस हयात नसेल. म्हणजे इतक्या पट्ट्या आता निकामी झाल्या आहेत. हाच हिशोब सन १९०० च्या आधीच्या प्रत्येक वर्षाला लावला तर ५००० वर्षांच्या काळात पाच हजार गुणिले १८००० म्हणजे ९ कोटी पट्टया आजवर निकामी झाल्या आहेत. आणि शिवाय, आजपासून पुढे जेवढ्या पट्ट्या लागणार आहेत त्यांचा हिशोब वेगळाच केला पाहिजे म्हणजे पट्ट्यांचा सुरुवातीचा स्टॉक कमीत कमी ९ कोटी एवढा होता हे तर मान्य केलेच पाहिजे. आता यापुढची गंमत पहा. प्रत्येक मूळ पट्टीच्या सोबत आणखी अकरा पुरवणी-पट्ट्या असतात व एकेका पट्टीवर एकेका स्थानाचे भाकित लिहून ठेवलेले असते, याशिवाय आणखी चार प्रकारच्या पुरवणी-पट्ट्या असतात, अशा एकूण १६ पट्ट्या दरएक व्यक्तीसाठी लिहिलेल्या असतात असे या नाडीकेंद्राच्या माहिती-पत्रकावरून दिसते. ते खरे असेल तर, ९ कोटी गुणिले १६ म्हणजे १ अब्ज ४४ कोटी इतक्या पट्ट्यांची भाकिते वर्तवून महर्षींनी त्या पट्ट्या आपल्या शिष्यांच्याकडून लिहवून घेतल्या, आणि आता त्या सर्व पट्ट्या निकामी झाल्या आहेत हे मान्य केलेच पाहिजे. आणि असे असूनही आज प्रत्येक नाडीकेंद्रात भरपूर पट्ट्या आगामी काळासाठी शिल्लक आहेत असे नाडीवाले लोक सांगतात म्हणजे पट्ट्यांचा सुरुवातीचा स्टॉक कमीत कमी ९ कोटी एवढा होता हे तर मान्य केलेच पाहिजे. आता यापुढची गंमत पहा. प्रत्येक मूळ पट्टीच्या सोबत आणखी अकरा पुरवणी-पट्ट्या असतात व एकेका पट्टीवर एकेका स्थानाचे भाकित लिहून ठेवलेले असते, याशिवाय आणखी चार प्रकारच्या पुरवणी-पट्ट्या असतात, अशा एकूण १६ पट्ट्या दरएक व्यक्तीसाठी लिहिलेल्या असतात असे या नाडीकेंद्राच्या माहिती-पत्रकावरून दिसते. ते खरे असेल तर, ९ कोटी गुणिले १६ म्हणजे १ अब्ज ४४ कोटी इतक्या पट्ट्यांची भाकिते वर्तवून महर्षींनी त्या पट्ट्या आपल्या शिष्यांच्याकडून लिहवून घेतल्या, आणि आता त्या सर्व पट्ट्या निकामी झाल्या आहेत हे मान्य केलेच पाहिजे. आणि असे असूनही आज प्रत्येक नाडीकेंद्रात भरपूर पट्ट्या आगामी काळासाठी शिल्लक आहेत असे नाडीवाले लोक सांगतात म्हणजे, त्या महर्षींनी पट्ट्या लिहिल्या तरी किती म्हणजे, त्या महर्षींनी पट्ट्या लिहिल्या तरी किती दीड अब्ज पट्ट्या लिहायच्या हेच आधी केवढे प्रचंड काम दीड अब्ज पट्ट्या लिहायच्या हेच आधी केवढे प्रचंड काम स्वत: महर्षी दररोज ५००० भाकिते वर्तवत होते व त्यांचे पन्नास-एक शिष्य दररोज प्रत्येकी शंभर पट्ट्या लिहीत होते असे मानले तरी एवढे प्रचंड काम पुरे करायला त्या सर्वांना ७५ वर्षे सतत राबावे लागले असले पाहिजे. धन्य ते महर्षी आणि धन्य तो त्यांचा शिष्यगण, ज्यांनी वेदाध्ययन व यज्ञयागादि आपली विहित कर्मे बाजूला ठेवून आख्खी हयात फक्त नाडीपट्ट्या कोरून लिहिण्यातच घालवली स्वत: महर्षी दररोज ५००० भाकिते वर्तवत होते व त्यांचे पन्नास-एक शिष्य दररोज प्रत्येकी शंभर पट्ट्या लिहीत होते असे मानले तरी एवढे प्रचंड काम पुरे करायला त्या सर्वांना ७५ वर्षे सतत राबावे लागले असले पाहिजे. धन्य ते महर्षी आणि धन्य तो त्यांचा शिष्यगण, ज्यांनी वेदाध्ययन व यज्ञयागादि आपली विहित कर्मे बाजूला ठेवून आख्खी हयात फक्त नाडीपट्ट्या कोरून लिहिण्यातच घालवली याचा इत्यर्थ इतकाच की व्यक्तीचा नामनिर्देश व जन्मकुंडलीचा निर्देश केलेल्या भाकित-पट्ट्या हे एक थोतांड आहे. त्यावर विश्वास ठेवणारे एकतर भोळसट आहेत किंवा चलाख आहेत.\nविंग कमांडर ओक म्हणतात की नाडीभविष्याचा आवाका मानवी विचारांच्या कुवतीपलीकडे जाणारा आहे. ( आम्ही म्हणतो की, असेलही कदाचित् ) पण एखाद्या नाडीकेंद्राच्या खोलीत जास्तीत जास्त किती बंडले मावू शकतील याचा अंदाज करणे हे तर मानवी कुवतीच्या पलीकडचे नाही ना एवढया पट्ट्या खरोखरीच पूर्वी कुणी लिहिल्या असतील का, एकेका केंद्राच्या एवढयाशा जागेत एवढया पट्ट्या मावलेल्या असतील का, त्यांचे सॉर्टिंग कसे झाले असेल, आयत्या वेळी हवे ते बंडल कसे सापडत असेल, असल्या फालतू शंका अश्रद्ध लोकांनी घ्याव्यात, ओकांना असल्या शंका येतच नाहीत. येणार कशा एवढया पट्ट्या खरोखरीच पूर्वी कुणी लिहिल्या असतील का, एकेका केंद्राच्या एवढयाशा जागेत एवढया पट्ट्या मावलेल्या असतील का, त्यांचे सॉर्टिंग कसे झाले असेल, आयत्या वेळी हवे ते बंडल कसे सापडत असेल, असल्या फालतू शंका अश्रद्ध लोकांनी घ्याव्यात, ओकांना असल्या शंका येतच नाहीत. येणार कशा अंधश्रद्धा एकदा मानगुटीस बसली की शहाणासुर्ता माणूससुद्धा कसा मॅड होतो त्याचे हे उदाहरण पहा: बोध अंधश्रद्धेचा पृष्ठ १२१ वर ते म्हणतात \"या पट्ट्यातील मजकूर दर वेळी बदलत असल्याने .... पट्ट्या संख्येने कमी वाटल्या तरी यापुढेही असंख्य वर्षे मानवतेला मार्गदर्शन होत राहील यात शंका नाही. \"\n( म्हणजे मग मजकुराबरोबर नावेही बदलत असली पाहिजेत ) आम्हीसुद्धा तेच म्हणतो: पट्ट्या मोजक्याच असतात, त्या पुन्हा-पुन्हा वापरल्या जातात, तथाकथित कूट लिपीमुळे ही लबाडी कुणाच्या ध्यानात येत नाही. हे उघड सत्य खुद्द ओकांनीच इथे सांगितले आहे ) आम्हीसुद्धा तेच म्हणतो: पट्ट्या मोजक्याच असतात, त्या पुन्हा-पुन्हा वापरल्या जातात, तथाकथित कूट लिपीमुळे ही लबाडी कुणाच्या ध्यानात येत नाही. हे उघड सत्य खुद्द ओकांनीच इथे सांगितले आहे आता आणखी काय पाहिजे \nनाडी-पट्टीत जन्मकुंडलीचा निर्देश असणे अशक्य.\nजन्मकुंडलीचा निर्देश का अशक्य आहे ते आम्ही आकडेवारीच्या मदतीने वर दाखवले. आमच्या या म्हणण्याची शहानिशा अप्रत्यक्ष मार्गानेही करता येते. तो मार्ग असा : तुमची जन्मतारीख-वेळ-ठिकाण या बाबी नाडी-ज्योतिष्याला तुमच्या तोंडून काढून घेता येत नाहीत. जर तुम्ही म्हणालात की बाकी सगळी माहिती मी देतो पण जन्मवेळ सांगत नाही, तर तो उघडपणे म्हणू शकत नाही की जन्मवेळ दिली नाहीत तर तुमची पट्टी सापडणार नाही. कारण, त्याचा दावा असा असतो की अंगठ्याच्या ठशाच्या मदतीने किंवा कुंडलीच्या मदतीने तो तुमची नाडीपट्टी शोधणार आहे. जन्मवेळ नाही म्हटल्यावर नाडीवाल्याची गाडी अडते, कारण जन्मवेळेशिवाय त्याला तुमची कुंडली बनवता येत नाही, आणि कुंडलीशिवाय भाकिते सांगता येत नाहीत. म्हणून अशा वेळी तो थोडेफार प्रश्न विचारल्याचे नाटक करून सन्माननीय माघार घेतो - म्हणजेच पट्टी सापडत नाही असे सांगतो. इथे काय घडते ते पहा. तुमच्या अंगठ्याचा ठसा तुम्ही दिलेला असतोच, आणि शिवाय तुमचे नाव, वडलांचे नाव व जन्मतारीख हेही सांगितलेले असते, फक्त जन्मवेळ लपवलेली असते. तुम्हाला अनेक प्रश्न विचारून तुमच्याकडून तुमचे वैयक्तिक तपशील त्याने मिळवलेले असतात. तेवढ्या माहितीवरून त्याला खरे तर पट्टी सापडायला हवी. पण ती सापडत नाही असे तो म्हणतो त्याचे खरे कारण हेच की जन्मवेळ माहीत नसल्यामुळे त्याला कुंडली बनवता येत नाही व भाकीत वर्तवता येत नाही. पट्टी सापडत नाही असे सांगण्यात त्याचा दुसराही एक हेतु असतो तो असा की तुमच्या पट्टीतला कुंडलीचा तपशील सांगण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही, व त्यामुळे पट्टीत कुंडलीचा काहीही तपशील नसतो हे त्याचे बिंग फुटणार नाही. परंतु ही युक्ती जर तो अशा प्रत्येक प्रसंगी वापरील तर अप्रत्यक्षपणे हेच सिद्ध होईल की पट्टीत कुंडलीचा तपशील नसतो. आम्ही अनेकदा हा प्रयोग केला आहे व अनुभव घेतला आहे. ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनीही हा प्रयोग करून पहावा. वस्तुस्थिती अशी आहे की, नाडी-ज्योतिषी स्वत:च कुंडली बनवतो व भाकिते वर्तवून ती महर्षींच्या नावावर खपवतो. ज्यांना नावाबाबत प्रयोग करायचा असेल त्यांनी जन्मवेळ सुद्धा सांगावी. तुमच्याा आईचे नांव पट्टीत लिहिलेले आहे असा दावा नाडी ज्योतिषी करतो. म्हणून जेव्हा तो तुमच्या आईचे नांव किती अक्षरी आहे, वगैरे प्रश्न विचारु लागेल तेव्हा त्याला सांगावे की, मी या प्रश्नांची उत्तरे देणार नाही. ते नांव पट्टीत असेल तर त्याने ते वाचून दाखवावे.\nपट्टीत कुंडलीचा तपशील नसतो असे आम्ही म्हणण्याचे दुसरे कारण असे आहे की, नाडीपट्टीतली भाकिते महर्षींनी अंतर्ज्ञानाने लिहिली असे जर नाडीवाले म्हणतात तर भाकिते वर्तवण्यासाठी जन्मकुंडल्यांची महर्षींना काहीच गरज नव्हती हे ओघानेच आले. म्हणजे, नाडीपट्टीत कुंडल्यांची माहिती असण्याचे काहीच सबळ कारण दिसत नाही.\nतिसरे कारण असे की, नाडीवाल्यांची भाकिते कुंडलीतल्या १२ स्थानानुसार वर्तवलेली असतात असे त्यांच्या माहिती-पत्रकातच म्हटलेले आहे. अशा पद्धतीचे फलज्योतिष महर्षींच्या काळात म्हणजे ५००० वर्षांपूर्वी अस्तित्वातच नव्हते, मेषादि १२ राशीही तेव्हा प्रचारात नव्हत्या हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यामुळे सध्या प्रचलित असलेल्या कुंडलीचा तपशील पट्टीत असणे शक्य नाही. या तीन कारणांमुळे पट्टीत कुंडलीचा तपशील असतो हा नाडी-ज्योतिष्यांचा दावा खोटा ठरतो.\nइथे एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे: तुम्ही जन्मतारीख बिनचूक सांगून जन्मवेळ अंदाजे सांगितलीत तरी ढोबळ मानाची कुंडली नाडी-ज्योतिषी बनवील व तिच्यावर वेळ भागवून नेईल. जन्मठिकाण ही बाब ढोबळ कुंडलीत कमी महत्वाची असते.\nमग लोक खोटे बोलतात काय\nनाडीकेन्द्रात आपल्याला काय काय अनुभव आले याचे रसभरीत वर्णन करताना लोक नकळत खोटे बोलतात व अतिशयोक्ती करतात असे अनुभव आम्हाला आले आहेत. ''आम्ही नुसता अंगठा दिला, बाकी काही माहिती दिली नाही. तरी सुद्धा ही माहिती पट्टीत आली`` असे कौतुकाने सांगतात. परंतु नाडीवाल्याच्या प्रश्नांची उत्तरे देताना या बाबतची पुष्कळशी माहिती त्यांनी दिलेली असते हे त्यांना आठवतही नाही. परंतु त्यांच्या सोबत गेलेल्या माणसांना आम्ही खोदून प्रश्न विचारले असता आम्हाला असे आढळून आले की तशी माहिती नाडीवाल्याने आडवळणाने प्रश्न विचारून त्यांच्याकडून काढून घेतलेली होती.\nनाडीज्योतिष हा एक चमत्कार आहे असा प्रचार काही लोक करीत असतात. लोकांच्या मनातल्या अंधश्रद्धा हे नगदी पीक आहे हे त्यांच्या लक्षात आले आहे. ते पीक जोपासणे व वाढवणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. अशा प्रचारावर सूज्ञ वाचकांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत.\nसारांश :- नाडी-पट्टीत व्यक्तींची नावे व जन्मकुंडलीचा तपशील असणे शक्य नाही हे आम्ही दाखवले. नाडी-ज्योतिषी स्वत:च भाकिते वर्तवतात व ती महर्षींच्या नावावर खपवतात हेही आम्ही दाखवले. अर्थात्, या सर्व गोष्टी अप्रत्यक्ष रितीने परिस्थितीजन्य पुराव्यावरून व तर्काचा उपयोग करून सिद्ध होतात. नाडीज्योतिषाला कूट लिपीची तटबंदी आणि 'नाडी पट्टी सापडत नाही` ही पळवाट उपलब्ध असल्यामुळे त्याच्याविरुद्ध थेट पुरावे देणे शक्य होत नाही. नाडी-ज्योतिषाची भाकिते किती खरी ठरतात व किती खोटी ठरतात, हा मुद्दा इथे अप्रस्तुत आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/narendra-modi-fair-taiwan-mushroom-117121300016_1.html", "date_download": "2018-04-27T05:03:25Z", "digest": "sha1:SFPO63JXSE6IRXRRQ7YNU4GVZ72UWGLY", "length": 11248, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "काय खरंच गोरं बनवतं तैवानी मशरूम | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाय खरंच गोरं बनवतं तैवानी मशरूम\nगुजरातमध्ये निवडणूक प्रचार दरम्यान काँग्रेस नेता अल्पेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खाजगी हल्ला केला आहे. अल्पेश यांनी म्हटले की मोदी यांच्या त्वचेचा रंग आधी डार्क होता परंतू आता असे नाही. पंतप्रधान यांचे गाल आता लाल झाले आहेत. गुजरात निवडणूकीमध्ये तैवानी मशरूम देखील प्रचाराचा भाग झाला आहे. ट्विटमध्ये येऊ लागले की गोरं होण्याचा दावा करणार्‍या कंपन्या क्रीममध्ये मशरूम मिळवतात. त्यांनी म्हटले की मोदी दररोज चार लाख रुपये किमतीचे मशरूम खात आहे. यामुळे त्यांचे गाल लाल होत आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक मजेशीर ट्विट केले गेले.\n#MashroomEffect, #MashroomMania, #Mashroom हॅशटॅग ट्विटर वर ट्रेड होऊ लागले. लोकं प्रसिद्ध लोकांचे फोटोसोबत मशरुमचे इफेक्ट सांगू लागले. यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि रजनीकांत यांचे फोटो लावले गेले. बघा मजेदार ट्विट्स-\nभाजपने व्हिडिओद्वारे दिले उत्तर:\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेता अल्पेश ठाकोर यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेता तेजिंदर बग्गा यांनी ट्विट करून अल्पेश यांच्या हल्ल्याचे उत्तर दिले आहे. बग्गा यांनी तैवान येथील एका मुलीचा व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यात ती म्हणत आहे की येथे गोरं करणारे मशरूम मिळत नाही तसेच यात मुलीने तिच्या देशाला राजनीतीमध्ये न आणण्याची अपील देखील केली आहे.\nबैलगाडा शर्यती, याचिका घटनापीठाकडे\nहॉटेलमध्ये मिनरल वॉटर एमआरपीपेक्षा जास्त दराने विकणे शक्य\nगुजरातमधील विधानसभेच्या निवडणूकांसाठीचा प्रचार समाप्त…\nगुजरात निवडणूक : सी प्लेनने धरोई डॅम पोहोचले पीएम मोदी\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/sangli-aniket-kothale-117112800016_1.html", "date_download": "2018-04-27T04:59:41Z", "digest": "sha1:NLTESVAL6GZ2ICEEIGCVDBLA4IVVVUPP", "length": 11795, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "न्याय मिळत नसल्याने भर चौकात ओतले अंगावर रॉकेल | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nन्याय मिळत नसल्याने भर चौकात ओतले अंगावर रॉकेल\nसांगली येथे अनिकेत कोथले हत्याकांड झाले आहे. हे सर्व होऊन पंधरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र या प्रकरणाचा\nसीआयडी सुरु असून अजूनतरी\nतपासातून काहीही निष्पन्न होत नसल्याचा आरोप करत अनिकेत कोथळेच्या दोन्ही भावांनी केला आहे. त्यामुळे मंगळवारी दोघांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. हा सर्व प्रकार पोलीस स्टेशनच्या आवारात घडला आहे.\nताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची चौकशी\nमागणीसाठी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. आशिष कोथळेआणि अमित कोथळे अशी या दोघांची नाव.\nदोन्ही भाऊ भावाच्या खुनाच्या तपासाबद्दल विचारणा करायला गेले होते. मात्र पोलिसांनी योग्य उत्तर दिलेच नाही त्यामुळे यांचा संताप अनावर झाला. त्याच ठिकाणी स्टेशन समोर चौकात\nअंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं आहे. दि. ६ रोजी पोलिसांच्या मारहाणीत लूटमारीच्या गुन्ह्यातील अनिकेत कोथळे या संशयिताचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्यास नग्न करुन उलटे टांगले व मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता. इतके भयानक प्रकरण असून सुद्धा प्रशासन मात्र ढिम्म आहे. कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करतांना दिसत नाही त्यामुळे सर्वत्र पोलीस यंत्रणा आणि सरकारवर जोरदार टीका होत आहे.\nभाजपाला सासो की जरुरत है जैसे\nकोपर्डी बलात्कार : शिक्षेची सुनावणी २२ नोव्हेंबरला\nशरद पवार धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला\nसर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस\nदिल्ली प्रदूषण : अखेर वाहनांसाठी सम-विषम अर्थात ऑड-ईव्हन योजना लागू\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/narendra-modi-salute-arvind-kejariwal-13158", "date_download": "2018-04-27T04:32:00Z", "digest": "sha1:Q733STOW5JIQGVTFGQ5OOP2BHW6NZT5A", "length": 12804, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "narendra modi salute by arvind kejariwal नरेंद्र मोदींना केजरीवालांचा ‘सलाम’ | eSakal", "raw_content": "\nनरेंद्र मोदींना केजरीवालांचा ‘सलाम’\nमंगळवार, 4 ऑक्टोबर 2016\nनवी दिल्ली - पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये जाऊन लष्कराने केलेल्या लक्ष्यवेधी हल्ल्याद्वारे (सर्जिकल स्ट्राइक) पाकिस्तानला दिलेल्या उत्तराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘सलाम’ केला आहे. तसेच पाकिस्तानला नामोहरम करण्याची योजना भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर राबवावी, असे आवाहन केजरीवाल यांनी केंद्राला केले.\nनवी दिल्ली - पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये जाऊन लष्कराने केलेल्या लक्ष्यवेधी हल्ल्याद्वारे (सर्जिकल स्ट्राइक) पाकिस्तानला दिलेल्या उत्तराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘सलाम’ केला आहे. तसेच पाकिस्तानला नामोहरम करण्याची योजना भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर राबवावी, असे आवाहन केजरीवाल यांनी केंद्राला केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर विविध मुद्यांवर मतभेद असले तरी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये जाऊन दहशतवाद्यांविरोधात केलेल्या या कारवाईबद्दल मी मोदींना ‘सलाम’ करतो, त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे, असे केजरीवाल यांनी आज म्हटले आहे. मोदी सरकार आणि पाकिस्तानबाबतची भूमिका यांच्यावर नेहमीच टीका करणाऱ्या केजरीवालांनी मोदींचे कौतुक केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे; परंतु माझे त्यांच्याशी १०० मुद्यांवर दुमत असले तरी त्यांनी दाखविलेल्या इच्छाशक्तीला मी सलाम करतो, असे त्यांनी म्हटले.\nमोदींबाबत काहीच न बोललेले केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत बोलताना मात्र केंद्रासोबत उभे राहण्याची हीच वेळ असल्याचे म्हटले होते. आज त्यांनी त्यादृष्टीने पावले टाकत मोदींना सलाम करत असल्याचे म्हटले आहे.\nपाकिस्तान सध्या आंतरराष्ट्रीय पत्रकारांना सीमारेषेची सैर करून लक्ष्यवेधी हल्ले झालेच नसल्याचा बनाव रचत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून, याचा मला संताप होत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.\nज्या प्रकारे तुम्ही आणि लष्कराने मिळून पाकिस्तानला धडा शिकवलात, त्याचप्रमाणे त्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला बदनाम करण्याचा प्रयत्नही हाणून पाडा, अशी माझी पंतप्रधानांना विनंती आहे. कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, अशीही मी विनंती करतो.\n- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली\nशारीरिक संबंध नाकारण्याचा अल्पवयीन मुलींनाही अधिकार\nमुंबई - अल्पवयीन मुलींनाही शारीरिक संबंध नाकारण्याचा अधिकार असून, त्यांना मुलांप्रमाणेच समान वागणूक...\nसाखर कारखान्यांचे डोळे केंद्राकडे\nभवानीनगर - देशभरात साखर कारखान्यांची ऊसदर देण्यासाठी थकलेली २० हजार कोटींची देणी व घसरतच चाललेले साखरेचे दर, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने सुचविलेले...\n'आदर्श गाव'द्वारे आर्थिक सक्षमीकरण\nपोखरी (जि. औरंगाबाद) - येथील मोफत पिठाची गिरणी नगर - महाराष्ट्रातील 91 गावे आदर्श गावांचा...\nअकोला - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रणसंग्रामात भारिप बहुजन महासंघाने उडी घेतली आहे....\nदिनेश जैन मुख्य सचिवपदी निश्‍चित\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना राज्यातील नोकरशाहीत व्यापक बदल होणार आहेत. मलिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-247121.html", "date_download": "2018-04-27T04:45:01Z", "digest": "sha1:KKRLOISAM3TGL5DFD4FOCBBMPBTNMPSE", "length": 11556, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आज भाजपचं शक्तीप्रदर्शन, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युउत्तर", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nआज भाजपचं शक्तीप्रदर्शन, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युउत्तर\n28 जानेवारी : युती तुटल्यानंतर आज भाजप निवडणुकीचे रणशिंग फुकणार आहे. मुंबईत भाजपचा विजय संकल्प मेळावा होतोय. या मेळाव्यात मुख्यमंत्री काय आणि कसं उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा केल्यावर फडणवीसांनी फक्त एक ट्विट केलं होतं. मीडियाला त्यांनी अजूनही प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपच्या कोणत्या इतर नेत्यानंही सेनेला थेट उत्तर दिलं नाहीय. आज भाजपचा विजय संकल्प मेळावा मुंबईत गोरेगावला एनएसई ग्राऊंडवर संध्याकाळी होणार आहे. त्यामुळे आजच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दुसरीकडे, आरपीआय, रासप आणि शिवसंग्राम पक्ष यांच्याशी जागावाटपाचा फॉर्म्युला अजूनही ठरला नाहीय. काल या सगळ्यांची बैठक झाली पण ती निष्फळ ठरली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचा#युतीतुटलीBJPmumbai election 2016shivsenaउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसभाजपमुंबईशिवसेना\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-249189.html", "date_download": "2018-04-27T04:50:14Z", "digest": "sha1:JNFESNEGBRSJ4AY5W4W6XBFBIEE7J2YA", "length": 11215, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "7 एप्रिलला तिसरं 'सरकार'", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\n7 एप्रिलला तिसरं 'सरकार'\n१० फेब्रुवारी: सरकार चित्रपटाचा तिसरा सीक्वल 'सरकार ३' या ७ एप्रिलला रिलीज होतोय. चित्रपटाचं शूटिंग संपलं असून पोस्ट प्रॉडक्शनचं काही काम बाकी आहे. निर्माते इरॉसने आपल्या ट्विटरवरून ही रिलीज डेट जाहीर केली.\n'सरकार'च्या २००५ आणि २००८मध्ये आलेल्या दोन भागांप्रमाणेच या तिसऱ्या भागाची उत्सुकता लोकांमध्ये आहे. या चित्रपटात बिग बी अमिताभसोबत रोनित रॉय, जॅकी श्रॉफ, मनोज वाजपेयी, रोहिणी हट्टंगडी आणि यामी गौतमसुध्दा दिसणारेत.\nही तारीख जाहीर करायला थोडा उशीर झाला असला तरी चित्रपट अपेक्षेपेक्षा उशिरा येतोय. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन राम गोपाल वर्माचं आहे. हा नवीन भागही तितकंच यश मिळवतो का, हे पाहायला हवं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: ram gopal varmaSarkar 3अमिताभ बच्चनराम गोपाल वर्मासरकार 3\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/girish-mahajan-taunts-khadse-278039.html", "date_download": "2018-04-27T04:45:22Z", "digest": "sha1:WTSZYEML4CTGQWTBV4PNA5JPQFGTA6BP", "length": 13204, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राजकारणात जास्त बोलणाऱ्यांचं काय होतं ते आपण पाहतोय-महाजनांचा खडसेंना टोला", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nराजकारणात जास्त बोलणाऱ्यांचं काय होतं ते आपण पाहतोय-महाजनांचा खडसेंना टोला\nधुळ्यात येऊन महाजन यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधणारे खडसे आणि गोटे यांच्यावर मार्मिक भाष्य करून आक्रमक नेत्यांना इशारा वजा समाज दिली आहे.\nजळगाव,26 डिसेंबर: भाजपच्या वाचाळ नेत्यांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी सणसणीत टोला लगावला आहे. सोमवारी धुळ्यात बोलताना, राजकारणात जास्त बोलणाऱ्यांचं काय होतं, ते सर्वांनाच माहीत आहे, असं महाजन म्हणाले. त्यांचा रोख एकनाथ खडसे आणि अनिल गोटेंकडे होता, असंच दिसलं. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंचं महाजन कौतुक करत होते.. भामरे नम्र आहेत, आणि कमी बोलतात. त्यांच्या यशामागे हेही एक कारण आहे. नाहीतर जास्त बोलणाऱ्यांचं काय होतं, ते आपण पाहतोच, असं ते म्हणाले. प्रेक्षकांनाही त्यांचं हे वाक्य आवडलं, आणि त्यावर हशा आणि टाळ्या पडल्या.\nजास्त बोलणाऱ्याचे करणाऱ्यांचे राजकारणात काय होते, हे आपल्याला माहित आहे , कमी बोलणारे फायद्यात राहतात, असा चिमटा घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी एका तिरात माजी मंत्री एकनाथ खडसे आणि आमदार अनिल गोटे यांच्यावर निशाणा साधला. धुळ्यात संरक्षण राज्य मंत्री डॉ सुभाष भामरे यांचे उदाहरण देत महाजन यांनी नम्रतेने काम करताना निश्चित यश मिळते असे सांगितले.\nयावेळी महाजन यांनी कोणाचेही नाव न घेता जास्त बोलणारी माणसाची अवस्था कशी होते याची आपल्याला कल्पना आहे. असे सांगताच समारंभात हशा पिकाला. महाजन यांचा रोख कोणाकडे आहे हे उपस्थितीने लागलीच हेरले. धुळ्यात येऊन महाजन यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधणारे खडसे आणि गोटे यांच्यावर मार्मिक भाष्य करून आक्रमक नेत्यांना इशारा वजा समाज दिली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/pratisadh/", "date_download": "2018-04-27T05:00:50Z", "digest": "sha1:ZYO3XRUJ47UZKSXFW2VROKRWDXH5FYOC", "length": 19145, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रतिसाद | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\n‘दुर्गाबाईंचा विठोबा’ (२५ जुलै) या प्रभाकर बोकील यांच्या लेखाच्या निमित्ताने त्यांना घडलेल्या परमेश्वरानुभुतीचे वर्णन वाचून ती परंपरा खंडित झालेली नाही याची खात्री पटली.\nमाँ ही नव्हे माही..\nडॉ. अरुणा ढेरे यांच्या ‘संतसंग’ या सदरातील ‘तेरा साहब है घर माँ ही’ (२५ एप्रिल) या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला, यातील ‘.माँ ही’ या शब्दामुळे थोडा अर्थदोष निर्माण झाला\nमाहितीपूर्ण व प्रेरणादायी लेख\nस्त्री-सक्षमीकरणासाठी सेबीने उचललेले पाऊ ल निश्चितपणे कौतुकास्पद आहे. पण त्यापूर्वीच अनेक समर्थ महिलांनी निरनिराळ्या कंपन्यांमध्ये उच्च पदे भूषविली आहेत हे विशेष.\n‘गृहिणीचे श्रममूल्य आणि मानसिकता’ हा महिलादिनाच्या निमित्ताने काढलेल्या विशेषांक आवडला. पूर्ण वेळ गृहिणी आजही समाजात नोकरी/व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांपेक्षा जास्त प्रमाणात आहेत.\nचतुरंगमध्ये(२९ नोव्हेंबर) प्रसिद्ध झालेल्या ‘जिणे वैधव्याचे’ या लेखावरच्या या प्रतिक्रिया कडवट अनुभव सुसह्य़\nपतीनिधनानंतर एखाद्या स्त्रीला काय विदारक अनुभव येतात त्याची मीही साक्षीदार आहे.\n'आला मेसेज, केला फॉरवर्ड' हा सावनी गोडबोले यांचा समुपदेशनवजा लेख ( ८ नोव्हेंबर) फारच भावला. 'या हृदयातले त्या हृदयात पोचविण्याची खरी ताकद मुखावाटे बाहेर पडणाऱ्या शब्दात असते' हे आजच्या\n‘पोस्टमनकाका-डाकिया-पोस्टमन’ हा (१ नोव्हेंबर) शशिकला लेले यांचा लेख आवडला. माझ्या लहानपणी ठाण्यात, नौपाडा येथे ग्रामपंचायत होती व माझे\nलहान मुलांना अभ्यासाचा ताण फार येतो. विषय खूप असतात. लहान मुले त्यांचे बालपण हरवून बसतात इत्यादी, इत्यादी. परंतु दर वेळेस मी त्यांना सांगत असे शाळा खूप चांगली असते.\n‘मला खात्री आहे म्हणून..’\n'मला वाटलं म्हणून' हा नीलिमा किराणे यांचा १८ ऑक्टोबरचा लेख नराश्यवादी जीवनाचे कोडे उलगडणारा होता. 'मला वाटलं..' असा विचार करून स्वत:ला कधीही गौण लेखू नये. उलट स्वत:च्या मर्यादांचा स्वीकार\nदु:खद स्मृती जाग्या झाल्या\n४ ऑक्टोबरच्या पुरवणीतील डॉ. लिली जोशी यांचा ‘कबुतर जा जा जा’ हा अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण आणि तपशीलवार लेख वाचला आणि माझ्या दु:खद स्मृती जाग्या झाल्या.\nआदर हा उपचार नसावा\n‘आदरपूर्वक पुनर्विचार’ हा मुक्ता गुंडी यांचा लेख वाचकांच्या मनातील जपलेल्या आदरयुक्त भावनेला साद घालणारा होता. केवळ शिष्टाचार म्हणून गरजेपोटी दर्शविलेला आदर क्षणिक असतो.\nप्रा. मुक्ता आंभोरे यांचा ‘झाकू कशी. चांदणं गोंदणी’ हा २६ जुलैच्या अंकातील ‘ब्लॉग माझा’ खूप आवडला. वाचून बालपणची एक आठवण झाली.\n‘वयाला वळसा’ या सदरातील इतिहासाचा शोध घेणाऱ्या संस्कृत पंडित डॉ. प्र. पां. आपटे आणि त्यांना साथ देणाऱ्या संजीवनी आपटे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मांडणारा ‘इतिहासाचा शोध’ हा संपदा वागळे यांचा\nआशेचा किरण देणारा ‘नैराश्य कृष्णमेघी’\n'फिटे.. नैराश्य कृष्णमेघी' या १४ जूनच्या 'फादर्स डे'निमित्ताने आलेल्या लेखामुळे एका वेगळ्या विषयाला हात घातल्यामुळे आमच्याही दु:खाला वाचा फोडली गेली. हा लेख वाचल्यानंतर आम्हालाही मुंबई, पुणे, नाशिक अशा अनेक\n७ जूनच्या 'चतुरंग' पुरवणीतील पर्यावरण दिनानिमित्त सर्व लेख समयोचित आणि माहितीपर आहेत. वीणा करंदीकरांची स्वानुभवाधारित छोटी गोष्ट खरोखरच 'मोलाची' आहे. त्यांनी निभावलेली जबाबदार नागरिकाची भूमिका अभिनंदनीय आहे. अर्थात अशी\n‘वैद्यकीय इच्छापत्र’ ( १० मे) हा लेख आवडला. डॉ. रोहिणी पटवर्धन व लेखिका माधुरी ताम्हणे यांचे अभिनंदन या कल्पनेचे जनजागरण होणे जरुरी आहे.\nमातृदिनाच्या पाश्र्वभूमीवरील ‘चतुरंग’मध्ये (१० मे) छापून आलेला कवयित्री नीरजा यांचा ‘सीतामाई ते जशोदाबेन’ हा लेख अतिशय उत्तम. स्त्री ही क्षणाची पत्नी असते\n‘आवाज उठवायलाच हवा’ या अ‍ॅड. उज्ज्वला कद्रेकर यांच्या लेखात (१२ एप्रिल) विवाहपूर्व शरीरसंबंधांबाबत सोदाहरण, सविस्तर व समर्पक उहापोह लेखिकेने केला आहे.\n‘एकटीचा घरोबा’ हा रजनी भागवत (१ मार्च) यांचा लेख फार एकांगी वाटतो. एक तर तो ‘टर्निग पॉइंट’ वाटत नाही, तुम्ही खूप सोसलय...\n‘एक अटळ शोकांतिका..’ आरती कदम यांचा (१ फेब्रुवारी) लेख वाचून मन सैरभैर झाले. लैंगिक शोषणाच्या बातम्या रोज वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळतात.\n‘पणती तेवत ठेवा’ या अनुराधा गोरे यांच्या ( ९ नोव्हेंबर) लेखात बालगोपाळांच्या गंभीर समस्या समाजासमोर आणल्या आहेत.\n‘एकला चालो रे स्वेच्छा पर्यटनाला’ (२३ नोव्हेंबर) या पायल भोसेकर तिडके यांच्या लेखाने सुरू झालेली संपूर्ण चतुरंग पुरवणी वाचनीय होती.\n‘जोगांची मैफल उत्तम सजली’\n‘चतुरंग मैफल’मधील ‘स्वराधीन होताना’ (१९ ऑक्टोबर) हा सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांच्यावरील लेख मनाला अतिशय भावला.\nआकाशी झेप घे रे पाखरा\n१२ ऑक्टोबरच्या पुरवणीतील ‘प्रश्नांकित उत्तरायण’ हा लेख व पुढील पुरवणीतील ‘ऐसे असावे संसारी..’\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/mahatma-gandhi-murder-118010800017_1.html", "date_download": "2018-04-27T05:02:53Z", "digest": "sha1:6EPUYTN5UA4Q4IFZXIBXXYZAF2RHK4WU", "length": 11159, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महात्मा गांधी हत्या : पुन्हा नव्याने तपास नाही | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहात्मा गांधी हत्या : पुन्हा नव्याने तपास नाही\nमहात्मा गांधी यांची हत्या झाली त्याचा तपास पुन्हा होणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे. यामध्ये सरकार तर्फे\nन्यायमित्रांनी (एमीकस क्युरी) यांनी\nसर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या आपल्या अहवालात असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणासाठी\nसर्वोच्च न्यायालयाने माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमरेंद्र शरण यांची न्यायमित्र म्हणून नेमणूक केली होती. यामध्ये न्यायमित्र यांनी गांधी हत्येशी\nनिगडीत विविध दस्तऐवजांचा पुन्हा\nतपास केला होता. हा तपास पूर्ण करत त्यांनी गांधीच्या हत्येचा पुन्हा एकदा तपास करण्याची गरज नसल्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाला केली आहे . शरण हवालात असे सांगतात की महात्मा गांधीची हत्या नथुराम गोडसेनेच केली असून यात अज्ञात व्यक्तीचा हात नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने ‘अभिनव भारत’चे पंकज फडणीस यांच्या याचिकेवर शरण यांना तपासाचे\nयासंबंधीचे निर्देश दिले होते. यामध्ये\nमहात्मा गांधी यांची हत्या एका अज्ञात व्यक्तीने केली असवी आणि\nत्या अज्ञात व्यक्तीनेच ‘चौथी गोळी’ झाडली होती. या चौथ्या गोळीचे रहस्य कधी सुटलेच नाही, असा दावा करण्यात आला होता. त्यावर पुन्हा नव्याने याचा तपास व्हावा अशी मागणी फडणीस यांनी याचिका दाखल केली होती.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शरण यांनी आपला अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवला आहे. त्यामुळे आता पुन्हा कोणताही तपास होणार असून नथुराम गोडसेच गांधी यांचा हत्यारा आहे हे स्पष्ट झाले आहे.\nजिओ ग्राहकांसाठी धक्का ; 31 मार्चपासून फ्री सेवा बंद\n मुस्लिमांनी कोळंबी खाऊ नये\nत्रिपुरात मार्चमध्ये भाजप सत्तेत असेल : शहा\n'त्या' नोटांच्या बनल्या फाईली\nपेटीएम देणार एफडीसारखा फायदा\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/priyanka-chopra-producing-new-marathi-film-firebrand-279538.html", "date_download": "2018-04-27T04:51:30Z", "digest": "sha1:2RFGKMHR4LJ4EI6ZBSXP5CNCH2DL33W2", "length": 11273, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रियांकाचा तिसरा मराठी सिनेमा 'फायरब्रँड'", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nप्रियांकाचा तिसरा मराठी सिनेमा 'फायरब्रँड'\nफायरब्रँड असं या सिनेमाचं नाव असून अरूणा राजे या सिनेमाचं दिग्दर्शन करणारेत. या सिनेमात उषा जाधव, गिरिश कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि राजेश्वरी सचदेव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.\n11 जानेवारी : 'व्हेंटिलेटर' आणि 'काय रे रास्कला' या सिनेमांची यशस्वी निर्मिती केल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या तिसऱ्या मराठी सिनेमाची घोषणा केलीय. फायरब्रँड असं या सिनेमाचं नाव असून अरूणा राजे या सिनेमाचं दिग्दर्शन करणारेत. या सिनेमात उषा जाधव, गिरिश कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि राजेश्वरी सचदेव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.\nप्रियांकाच्या व्हेंटिलेटर या सिनेमावर पुरस्कारांचा पाऊस पडला, पण काय रे रास्कला या सिनेमाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आता फायरब्रँड या सिनेमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.\nबाॅलिवूडपेक्षा हाॅलिवूडमध्येच जास्त काम करणारी प्रियांका चोप्रा मराठी सिनेमाकडे वळते, ही कौतुकास्पद गोष्ट आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: firebrandpriyanka chopraप्रियांका चोप्राफायरब्रँड\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-04-27T04:49:22Z", "digest": "sha1:VPC6N4SQIQ7SRJIZEJBVA6XCNANGQNOW", "length": 9917, "nlines": 67, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "निर्झरास - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\n गिरिशिखरे, वनमालाही दरीदरी घुमवित येई कड्यावरुनि घेऊन उड्या खेळ लतावलयी फुगड्या घे लोळण खडकावरती फिर गरगर अंगाभवती, जा हळूहळू वळसे घेत लपत-छपत हिरवाळीत, पाचूंची हिरवी राने झुलव गडे, झुळझुळ गाणे वसंतमंडप - वनराई आंब्याची पुढती येई. श्रमलासी खेळून खेळ नीज सुखे क्षणभर बाळ वसंतमंडप - वनराई आंब्याची पुढती येई. श्रमलासी खेळून खेळ नीज सुखे क्षणभर बाळ हीं पुढची पिवळी शेतें सळसळती - गाती गीतें, झोप कोठुनि तुला तरी, हास लाडक्या हीं पुढची पिवळी शेतें सळसळती - गाती गीतें, झोप कोठुनि तुला तरी, हास लाडक्या नाच करी बालझरा तूं बालगुणी, बाल्यचि रे नाच करी बालझरा तूं बालगुणी, बाल्यचि रे \nबालतरू हे चोहिकडे प्रेमभरे त्यावर तूहि बुदबुद-लहरी फुलवेली सौंदर्ये हृदयामधली गर्द सावल्या सुखदायी इवलाली गवतावरती झुलवित अपुले तुरे-तुरे जादूनेच तुझ्या बा रे सौंदर्याचा दिव्य झरा या लहरीलहरीमधुनी ताल तुला देतात गडे सौंदर्याचा दिव्य झरा या लहरीलहरीमधुनी ताल तुला देतात गडे मुक्त-मणि उधळून देई फुलव सारख्या भवताली. हे विश्वी उधळून खुली वेलीची फुगडी होई रानफुले फुलती हसती निळी लव्हाळी दाट भरे. वन नंदन बनले सारे रानफुले फुलती हसती निळी लव्हाळी दाट भरे. वन नंदन बनले सारे बालसंतचि तू चतुरा; स्फूर्ती दिव्य भरिसी विपिनी\nआकाशामधुनी जाती इंद्रधनूची कमान ती रम्य तारका लुकलुकती शुभ्र चंद्रिका नाच करी ही दिव्ये येती तुजला वेधुनि त्यांच्या तेजाने धुंद हृदय तव परोपरी त्या लहरीमधुनी झरती नवल न, त्या प्राशायाला गंधर्वा तव गायन रे मेघांच्या सुंदर पंक्ति; ती संध्या खुलते वरती; नीलारुण फलकावरती; स्वर्गधरेवर एकपरी; रात्रंदिन भेटायाला विसरुनिया अवघी भाने मग उसळे लहरीलहरी दिव्य तुझ्या संगीततति विसरुनिया अवघी भाने मग उसळे लहरीलहरी दिव्य तुझ्या संगीततति स्वर्गहि जर भूवर आला स्वर्गहि जर भूवर आला वेड लाविना कुणा बरे\nपर्वत हा, ही दरीदरी गाण्याने भरली राने, गीतमय स्थिरचर झाले व्यक्त तसे अव्यक्तहि ते मुरलीच्या काढित ताना धुंद करुनि तो नादगुणे दिव्य तयाच्या वेणुपरी गाउनि गे झुळझुळ गान गोपि तुझ्या हिरव्या वेली तुझ्या वेणुचा सूर तरी तव गीते भरली सारी. वर-खाली गाणे गाणे व्यक्त तसे अव्यक्तहि ते मुरलीच्या काढित ताना धुंद करुनि तो नादगुणे दिव्य तयाच्या वेणुपरी गाउनि गे झुळझुळ गान गोपि तुझ्या हिरव्या वेली तुझ्या वेणुचा सूर तरी तव गीते भरली सारी. वर-खाली गाणे गाणे गीतमय ब्रम्हांड झुले तव गीते डुलते झुलते वृंदावनि खेळे कान्हा; जडताहि हसवी गाने; तूहि निर्झरा वृंदावनि खेळे कान्हा; जडताहि हसवी गाने; तूहि निर्झरा नवलपरी विश्वाचे हरिसी भान नवलपरी विश्वाचे हरिसी भान रास खेळती भवताली\nकाव्यदेविचा प्राण खरा या दिव्याच्या धुंदिगुणे मी कवितेचा दास, मला परि न झरे माझ्या गानी जडतेला खिळुनी राही दिव्यरसी विरणे जीव ते जीवित न मिळे माते दिव्यांची सुंदर माला तूच खरा कविराज गुणी अक्षय तव गायन वाहे तूच निर्झरा कविश्वरा दिव्याला गासी गाणे. कवी बोलती जगांतला, दिव्यांची असली श्रेणी हृदयबंध उकलत नाही जीवित हे याचे नाव; मग कुठुनि असली गीते ओवाळी अक्षय तुजला सरस्वतीचा कंठमणी अक्षयात नांदत राहे\nशिकवी रे, शिकवी माते फुलवेली-लहरी असल्या वृत्तिलता ठायी ठायी प्रेमझरी-काव्यस्फूर्ति प्रगटवुनि चौदा भुवनी अद्वैताचे रज्य गडे प्रेमशांतिसौंदर्याही मम हृदयी गाईल गाणी आणि असे सगळे रान तेवि सृष्टीची सतार ही दिव्य तुझी असली गीते प्रेमशांतिसौंदर्याही मम हृदयी गाईल गाणी आणि असे सगळे रान तेवि सृष्टीची सतार ही दिव्य तुझी असली गीते मम हृदयी उसळोत खुल्या मम हृदयी उसळोत खुल्या विकसू दे सौंदर्याही ती आत्मज्योती चित्ती दिव्य तिचे पसरी पाणी अविच्छिन्न मग चोहिकडे वेडावुनि वसुधामाई रम्य तुझ्या झुळझुळ वाणी गाते तव मंजुळ गान, गाईल मम गाणी काही\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १५ मार्च २०१२ रोजी २३:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/atms-to-dispense-new-rs-200-notes-118010500005_1.html", "date_download": "2018-04-27T05:03:08Z", "digest": "sha1:TDDWVYEX4H6H6QYYJT3TO2URNUMMZPI2", "length": 9270, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लवकरच सर्वच एटीएममध्ये मिळणार 200 च्या नोटा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलवकरच सर्वच एटीएममध्ये मिळणार 200 च्या नोटा\nरिझर्व्ह बँक 200 रुपयांच्या नोटांच्या वितरणात वाढ करणार आहे. त्यासाठी सर्व एटीएममध्ये बदल करण्यात यावेत, असे आदेश बँकांना दिले आहेत. त्यामुळे काही दिवसांत सगळ्याच बँकांच्या एटीएममधून 200 च्या नोटा मिळतील.\nरिझर्व्ह बँकेने 200 रुपयांच्या नोटांचे वितरण वाढवल्याने बँकांनी एटीएममध्ये बदल करावेत, असे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीवर बँकिंग क्षेत्राला 1000 कोटी रुपये खर्च करावा लागू शकतो. 200 रुपयांच्या नोटांच्या वितरणासाठी बँका आणि एटीएमची निर्मिती करणार्‍या कंपन्यांनी लवकरात लवकर एटीएममध्ये बदल करावेत, असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.\nआता दहा रुपयाची नवी नोट येणार\nही तर फक्त अफवा, आरबीआयचे स्पष्टीकरण\nआरबीआयकडून बँक ऑफ इंडियावर निर्बंध\nग्राहक सुरक्षेसाठी आरबीआयची नवी सेवा\n'त्या' नोटा बँकांनी स्वीकारणं बंधनकारक\nयावर अधिक वाचा :\nएटीएममध्ये मिळणार 200 च्या नोटा\nजियो तर्फे लवकरच मेगा भरती\nरिलायन्स जिओकडून चालू आर्थिक वर्षात 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ...\nनाणार प्रकल्पाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी: सुनिल तटकरे\nसध्या नाणार प्रकल्पाबाबत संपूर्ण राज्य संभ्रमावस्थेत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ...\nसध्याच्या सरकारात अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही ...\nशिवसेनेने सामना वृत्तपत्रातून रेणुका चौधरी यांच्या कास्टिंग काऊच आरोपावर टीका केली असून ...\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nरेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी\nशाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन ...\nनोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा\nनोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/waste-likely-pass-house-communicable-famous-12581", "date_download": "2018-04-27T04:30:37Z", "digest": "sha1:2VFIXM6BV4NSSRMBYJ42AIRHNTPC5UL4", "length": 9333, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "Waste, likely to pass the House of communicable famous कचरा, साथीचे थैमान यावर सभा गाजण्याची शक्‍यता | eSakal", "raw_content": "\nकचरा, साथीचे थैमान यावर सभा गाजण्याची शक्‍यता\nसोमवार, 26 सप्टेंबर 2016\nडोंबिवली - डोंबिवलीत पहिल्यांदाच होणारी प्रभाग समित्यांची सभा कचरा, साथीच्या आजारांचे थैमान व रस्त्यावरील खड्डे या प्रश्‍नांवर गाजण्याची शक्‍यता आहे.\nडोंबिवली - डोंबिवलीत पहिल्यांदाच होणारी प्रभाग समित्यांची सभा कचरा, साथीच्या आजारांचे थैमान व रस्त्यावरील खड्डे या प्रश्‍नांवर गाजण्याची शक्‍यता आहे.\nमहापालिकेच्या हद्दीत कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोणत्याही महापालिकेला डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा मिळणार नाही, असे सांगितले होते. त्यामुळे शहरांतील कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी केडीएमसीला जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र प्रभागा-प्रभागात भरत असलेल्या बाजारांमुळे कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. त्यातूनच मंगळवारी (ता. 27) डोंबिवलीत होणाऱ्या प्रभाग समितीच्या सभेत हा प्रश्‍न गाजण्याची शक्‍यता आहे.\nडोंबिवली विभागीय कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मंगळवारी (ता. 27) सकाळी 11 वाजता \"फ‘ प्रभाग क्षेत्र समिती आणि दुपारी दोन वाजता \"ग‘ प्रभाग क्षेत्र समितीची सभा होणार आहे. \"फ‘ प्रभाग क्षेत्र समितीत 12, तर \"ग‘ प्रभाग क्षेत्र समितीत नऊ नगरसेवक आहेत. आयरे प्रभागातील आशीदेवी मंदिर ते मच्छी मार्केटपर्यंतच्या बाजारामुळे कचऱ्याचा प्रश्‍न वाढला आहे. येथील विजयनगर व ज्योतीनगर परिसरात मोकाट जणावरांची संख्या यावर प्रस्ताव सूचना \"ग‘ प्रभाग क्षेत्र समितीच्या सभेत मांडला जाणार आहे. पालिकेने सर्व बाजार बंद केले असले, तरी आयरे येथील बाजार सुरू असल्याने कचऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%A4%E0%A4%A1%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1", "date_download": "2018-04-27T04:50:38Z", "digest": "sha1:67GPHZCIFXTAE5UZFYNB6535Z7R4IO5O", "length": 4250, "nlines": 64, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "वाग्वैजयंती/तडजोड - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\n एका एक कधी जसे दिसतसे स्वांती विकारांतरे, अन्या तें न दिसे तसेंच; असते ज्याचे तयातें खरे; चित्तैक्यास्तव सर्वथा फुकट का हेका धरावा मग एका शून्य जगीं दिसे, तरि दिसे शून्यांत अन्या जग एका शून्य जगीं दिसे, तरि दिसे शून्यांत अन्या जग\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nराम गणेश गडकरी साहित्य\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१२ रोजी १८:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/safar-khadyagranthanchi/", "date_download": "2018-04-27T05:03:21Z", "digest": "sha1:TMTLISUAP2DVFQZZSO57YYOLFY3R6I6Z", "length": 14374, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सफर खाद्यग्रंथांची – | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nपाककलेच्या विविध पुस्तकांचा विचार केल्यावर ती पुस्तकं कशी लिहावीत या पुस्तकांचा आढावा घेणं आवश्यक ठरते.\nक काळ असा होता की, बाहेर म्हणजे रेस्टॉरंटमध्ये खाणे म्हणजे जातभ्रष्ट होणं होतं\nपॉकेटबुक्सपासून ते कॉफी टेबलबुक्सपर्यंत भलीमोठी, वेगवेगळ्या आकाराची पुस्तकं मनात भरतात.\nदर बारा कोसांवर भाषा, भेस आणि भूस बदलते.\nखाद्य संस्मरणे लिहिणारा लेखकवर्ग समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील आहे.\nनिसर्गोपचार आणि आहारतज्ज्ञांची पाककृती सांगणारी पुस्तके.\nअमेरिकेत पाककृतींविषयक जाहिरातींचा एक नावीन्यपूर्ण प्रयोग १९२१ मध्ये चालू झाला\nदुसऱ्या महायुद्धाची चाहूल लागताच अन्न तुटवडय़ावर मात करण्यासाठी युरोपीय राष्ट्रांनी कंबर कसली.\nमध्ययुगीन काळातील राजा-महाराजांनी लिहिलेली पाककलेची हस्तलिखिते फक्त त्यांच्या आनंदासाठी होती.\nखाणाऱ्याला अचंबित करणे हे श्रीमंतांच्या खाद्यसंस्कृतीचे वैशिष्टय़ असावे.\nपाककृती साहित्यात पुस्तकांचं योगदान काय, त्याचा हा आढावा..\nसर्वसामान्यांचे खाद्यविश्व जसजसे विस्तारू लागले तेव्हाच विविध प्रकारच्या मेनूंची तोंडओळख झाली.\nआधुनिक काळातील पाककलेच्या पुस्तकांमागील प्रेरणा ही पाश्चिमात्य पुस्तके होती हे आपण पाहिले आहे.\nशास्त्र नि कलेचा सर्वंकष अभ्यास\nलक्ष्मीबाई वैद्य लिखित ‘पाकसिद्धी’ या पुस्तकाची १९६९ मध्ये पहिली आवृत्ती निघाली.\nखाद्यसंस्कृतीच्या दस्तऐवजीकरण करण्यात राजघराण्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.\nशिक्षित व आर्थिकदृष्टय़ा संपन्न ज्ञातींनी आपला खाद्येतिहास प्रथम लिखित स्वरूपात मांडलेला दिसतो.\nपारसी समाज आनंदी आणि चांगल्या पदार्थाचा मनापासून आस्वाद घेणारा.\nलक्ष्मीबाई धुरंधर लिखित ‘गृहिणी-मित्र अथवा एक हजार पाकक्रिया’ हे ते १९१० मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक.\nएकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस या पुस्तकांनी रुळवलेली वाट चोखाळत स्त्रिया पाककलेची पुस्तकं लिहू लागल्या.\nकाय खायचे आणि कसे\nआपण सर्वानीच केव्हाना केव्हा इंग्रज राजवटीचे काय परिणाम झाले या प्रश्नाचे उत्तर दिलेले असते. त्या\nनिमतनामा ते नुस्का ए शहाजहानी\n‘नुस्का ए शहाजहानी’ हे फारसी भाषेतील हस्तलिखित शहाजहानच्या काळातील आहे.\n‘सूपशास्त्र’ या पुस्तकाचे महत्त्व ते मराठीत प्रकाशित झालेले पहिले पाककलेचे पुस्तक एवढेच नाही.\nभोजनकुतूहलात एकापेक्षा एक सरस आणि सुरस पाककृतींचा खजिना आपल्याला सापडतो.\nपाककृतीची आणि खाद्यसंस्कृतीची परंपरा यांचं खरं म्हणजे अतूट नातं आहे.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/elections/uttar-pradesh-assembly-elections-2017/", "date_download": "2018-04-27T04:47:02Z", "digest": "sha1:OCKA6PAO3EOX475ZXHTDAYDVVG2DZORS", "length": 14973, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Uttar Pradesh Assembly Elections 2017 | उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१७ | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nUttar Pradesh Assembly Elections 2017: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१७\nदेशातील मुस्लिमांविषयी राग असेल तर मग त्यांना मतदानाचा हक्क का दिला\nमुस्लिमांनी कुठे जायचे असा प्रश्न आझम खान यांनी विचाारला आहे.\n…निवडणूक अधिकारीच देत होते ‘कमळा’ला मत, महिलेचा गंभीर आरोप\nमायावतींची समर्थक असल्याचा दावा\nउत्तर प्रदेश मुख्यमंत्रिपदासाठी ‘या’ नवीन चेहऱ्याची चर्चा\nचुकीच्या धोरणांमुळे तुमचा पराभव; अरुण जेटलींनी मायावतींना सुनावले\nमतदान यंत्रात घोटाळा केल्याचा आरोप मायावतींनी केला होता.\nजातीच्या गणितातून बाकी शून्य\nउत्तर प्रदेशातील राजकारण हे विकासाच्या मुद्दय़ांपेक्षा जातींच्या अस्मितेभोवती फिरणारे आहे.\n‘मोदी तेरे नाम उत्तर प्रदेश..’\nमुस्लीमबहुल मतदारसंघांमध्येही भाजपने मिळविलेले यश भुवया उंचावणारे आहे.\nउत्तर प्रदेशातील मोदीविजयामागील १० कारणे..\nउत्तर प्रदेशातील विजय हा मोदींचाच विजय आहे, भाजपचा नाही असे मानले जात आहे.\nदलित, मुस्लीम पाया ध्वस्त\nउत्तर प्रदेशात साठच्या दशकात दलित आणि मुस्लिमांची धोरणात्मक आघाडी होती.\nमोदी यांच्या प्रतिमानिर्मितीपासून ‘चाय पे चर्चा’पर्यंत विविध उपक्रम आखण्यात त्यांची भूमिका मोठी होती.\n२०१७चे ‘छोटे अमित शहा..’\nबन्सल हे मूळचे राजस्थानचे. अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ते.\nया ‘चाणक्या’मुळे उत्तरप्रदेशात भाजपला विजयश्री\nराजस्थानमधील नेता ठरला उत्तरप्रदेशातील विजयाचा शिल्पकार\nलोकशाहीत भूलथापा देऊन मते मिळतात; अखिलेश यादव यांचा भाजपला टोला\nमतदान यंत्रातील घोटाळ्याची चौकशी करा, अखिलेश यादव यांची मागणी\nUttar Pradesh Assembly Election Results 2017: नोटाबंदीनंतरही उत्तरप्रदेशमध्ये ‘हर हर मोदी’\nभाजपने उत्तर प्रदेशात ३२५ जागा जिंकल्या आहेत.\nहिंमत असेल तर भाजपने व्होटींग मशिनऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे: मायावतींचे खुले आव्हान\nनिवडणुकीतील निकाल धक्कादायक असल्याचे मत\nPunjab Election Results 2017: पंजाबमधील यश हा काँग्रेससाठी पुनर्जन्म- नवज्योत सिंग सिद्धू\nयेथून पुढे काँग्रेसचा पुन्हा विस्तार होत जाईल\n‘ही’ मोदीलाट… प्रस्थापितांना दाखवला ‘गंगेचा घाट’\nUttar Pradesh Election Results 2017 : निवडणूक जिंकण्याचा पॅटर्न भाजपला सापडलाय का\nमुख्यमंत्रिपदाचा चेहरा न देण्याची भाजपची रणनीती पुन्हा एकदा यशस्वी ठरली आहे.\nUttar Pradesh Election Results 2017 प्रशांत किशोर फॅक्टर निष्प्रभ\nप्रचाराच्या स्ट्रॅटेजीचा काँग्रेसला फायदा नाही...\nUttar Pradesh Assembly Election Results 2017: यूपीत भाजपकडून ‘हे’ असतील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार\nकेंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, भाजपचे उत्तरप्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांचे नाव आघाडीवर.\nउत्तर प्रदेशात कमळ बहरले, अखिलेश यांच्या सायकलला लागला ब्रेक\nमतदानोत्तर चाचण्या खोटय़ा ठरतील\nउत्तर प्रदेश जिंकण्याचा राहुल गांधींचा दावा\nउत्तर प्रदेश आणि पंजाबसह पाच राज्यांच्या मतकौलाबाबत उत्सुकता\nExit Polls: उत्तर प्रदेशात भाजपने फोडले फटाके, समाजवादी पक्ष-काँग्रेसने केला यज्ञ\nकिमान एक्झिट पोलमध्ये तरी जिंकू द्या; ट्विटरवर राहुल गांधींची खेचाखेची\nसोशल मीडियावरील अनोखा अंदाज\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-category/marathvada/", "date_download": "2018-04-27T04:46:42Z", "digest": "sha1:P3DOTN2OSDCKIYPF472V5R5JWR2ZCIEK", "length": 21397, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मराठवाडा | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना मानसोपचाराची गरज\nमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना मानसोपचाराची गरज असल्याने त्यांना आधी मानसोपचार केंद्रात दाखल करा.\n‘दुष्काळ कायमस्वरूपी मिटावा, अशी शरद पवारांची इच्छाच नाही’\nमहाराष्ट्रातील दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा, अशी शरद पवारांची कधीच इच्छा नव्हती\nदुष्काळाचे हलाहल पचवण्याची शक्ती समाजाला मिळो : मुख्यमंत्री\nसमाजाला दुष्काळाचे हलाहल पचवण्याची शक्ती मिळो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.\nअपंगांना साडेतीन कोटीचे साहित्य वाटप होणार\nपात्र अपंग लाभार्थीना ३ कोटी ५० लाखांचे साहित्य वाटप होणार आहे.\nजिल्हा परिषदेच्या १९ शिक्षकांचा गौरव\nशिक्षकदिनी १९ शिक्षकांना जिल्हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.\nप्रदीर्घ प्रतीक्षेनंतर उस्मानाबादेत पाऊस\nजिल्ह्यात शनिवारी रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा परतीचा पाऊस झाला.\nघनघन माला नभी दाटल्या कोसळती धारा.. या गाण्याचा प्रत्यय बुधवारी संध्याकाळी घडला. एकाच वेळी कोसळणाऱ्या जलधारा, मध्येच टपोऱ्या गारा व चक्क ऊनही, असा त्रिवेणी सुखद अनुभव औरंगाबादकरांनी घेतला.\nभाजपचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार\nअर्थसंकल्पापूर्वी राज्य सरकारने वैधानिक विकास मंडळाच्या खर्चाचा अहवालही दिला नसल्याचे पत्र खुद्द राज्यपालांनीच सरकारला पाठविले आहे. समतोल विकास करणे दूरच, पण त्यावरील खर्चाची आकडेवारीही सरकार राज्यपालांना देत नसेल, तर\nहिंगोलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही – माणिकराव ठाकरे\nजागांची अदलाबदल करताना हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा, या साठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार बैठकीत दिली.\nकर्मचाऱ्यांचे लेखणीबंद, उद्या बाजार समित्यांचा ‘बंद’\nजिल्हा उपनिबंधक सतीश क्षीरसागर व पणन अधिकारी आर. व्ही. चव्हाण यांना चाबकाने मारहाण केल्याप्रकरणी ‘आप’च्या दोन कार्यकर्त्यांना कोतवाली पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली.\nकापूस व्यापारी लूटप्रकरणातील गणेश अॅग्रोचा मुकादम अटकेत\nकापूस व्यापाऱ्याकडील १९ लाखांच्या लूट प्रकरणात दोन बालगुन्हेगारांसह एकास अटक करण्यात आली. हा आरोपी श्री गणेश अॅग्रो गणेश इंडस्ट्रीजचा मुकादम असल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nअडीच तास उशिराने धावल्या सर्वच रेल्वेगाडय़ा\nयेथील नागरिकांनी एकजूट दाखवून अडीच तास रेलेरोको आंदोलन केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने नमते घेत आंदोलनकर्त्यांंना येथील क्रु बुकिंग कार्यालय हलविण्यात येणार नाही, असे लेखी आश्वासन दिले.\nअॅट्रॉसिटी गुन्हय़ांसाठी जलदगती न्यायालये सुरू करणार- थूल\nदलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) दाखल होणाऱ्या गुन्हय़ांच्या सुनावणीसाठी राज्यात फास्टट्रॅक कोर्ट, अर्थात जलदगती न्यायालये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष तथा माजी न्यायमूर्ती सी.\nदोन चिमुकल्यांच्या मृत्यूचा रहस्यभेद\nरोजीरोटी करून चरितार्थ चालविणाऱ्या दाम्पत्याचा पुणे येथे जाताना सोबत पाच मुलांना कसे न्यायचे, यावरून वाद झाला आणि या वादाचे शांत्यर्पण या दाम्पत्याने अत्यंत निर्दयतेने स्वत:च्या दोन चिमुरडय़ांचे जीव घेऊन\nमुख्याध्यापकांची दमछाक, शिक्षक-विद्यार्थ्यांत संताप\nदहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा मंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रवेशपत्रात या वर्षी प्रचंड चुका झाल्या आहेत. या चुका दुरुस्त करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर टाकली गेल्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे.\nइरळदचा लाचखोर तलाठी सापळ्यात\nशेती खरेदीचा फेरफार न लावण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना मानवत तालुक्यातील इरळद येथील तलाठी रमेश त्र्यंबक लटपटे यास लाचलुचपत विभागाने पकडले.\nआधीची भरपाई लटकली, नव्याने सर्वेक्षणाचे आदेश\nरविवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, केळी व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. या आधी पावसानेच झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नसताना ताज्या गारपिटीने पिकांची पुरती वाट\nपरभणीत आजपासून पारायण सोहळा\nपारायण सोहळय़ाचा कळसाध्याय म्हणून अमेरिकेच्या नन्सी व पं. उद्धवबापू आपेगावकर यांची सोलो-पखवाज जुगलबंदी असा भव्यदिव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उद्या (बुधवारी) येथे सुरू होत आहे.\nनेमबाज तेजस्विनी मुळेला बालेवाडीत मोफत सुविधा\nऔरंगाबादची आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी मुळे हिला पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुलातील सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातील, असे क्रीडा राज्यमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी रोजी विधान परिषदेत जाहीर केले.\nस्वातंत्र्योत्तर काळात जनतेच्या देशभक्तीचे मापदंड बघणे आवश्यक ठरले आहे, असे प्रतिपादन न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी केले. मराठवाडा लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या मुक्तांगण स्मरणिकेचे प्रकाशन न्या. जोशी यांच्या हस्ते झाले,\nमालमोटारीने पोलिसांच्या दुचाकीस चिरडले\nभरधाव मालमोटारीने मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील एका पोलिसाचा मृत्यू झाला, तर दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. मंगळवारी सकाळी सव्वानऊच्या दरम्यान नगर रस्त्यावर वाळूजजवळ हा अपघात घडला.\nपरभणीतील १९ लाख लूटप्रकरणी दोघांना अटक\nमध्य प्रदेशच्या कापूस व्यापाऱ्याकडील १९ लाखांच्या लूट प्रकरणातील दोघा संशयितांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. त्यांनी चोरीची कबुली दिली. अन्य दोन आरोपी फरारी आहेत.\n‘बारावीच्या उत्तरपत्रिका तपासता येणे अशक्यच’\nबारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक तपासूच शकत नाहीत. कारण पेपर झाल्यानंतर त्या विषयाच्या मुख्य नियामकांची बैठक पुणे बोर्डात होऊन पेपरमधील चुका व त्रुटींवर या बैठकीत चर्चा होते.\nहिंगोलीतून आमदार नाईकही शर्यतीत\nहिंगोली लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात इच्छुक, तसेच संभाव्य उमेदवारांची चर्चा सूर्यकांता पाटील, अॅड. शिवाजीराव जाधव, आमदार राजीव सातव या नावांभोवती फिरत असतानाच आता या चर्चेत किनवटचे आमदार\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://swamisamarthmath.com/marathi/festivals.php", "date_download": "2018-04-27T04:26:23Z", "digest": "sha1:ZIB7DZV6ML5H422BULNOWOY4632IHY7N", "length": 2723, "nlines": 57, "source_domain": "swamisamarthmath.com", "title": "Swami Samarth Math", "raw_content": "\nमंदिर आणि पर्यटन स्थळे\nश्री स्वामी समर्थ मठात साजरे केले जाणारे विविध उत्सव.\n1.माघ शुद्ध द्वादशी (फेब्रुवारी). श्री स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिन सोहळा.\n2.चैत्र शुद्ध द्वितीया (एप्रिल). श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन सोहळा.\n3.चैत्र कृष्ण त्रयोदशी (मे). श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी कार्यक्रम.\n4.आषाढ पौर्णिमा (जुलै). गुरुपौर्णिमा उत्सव.\n5.मार्गशीर्ष पौर्णिमा. (डिसेंबर). दत्त जयंती उत्सव.\nसंदीप यशवंत म्हात्रे संस्थापक अध्यक्ष\nश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ\nश्री संदीप यशवंत म्हात्रे\nश्री स्वामी समर्थ सेवा परिवार\nभुईगाव - वसई पश्चिम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/use-yes-bank-atm-without-card-and-pin-118010600006_1.html", "date_download": "2018-04-27T05:03:51Z", "digest": "sha1:OEMESVFOCJUXSCCPVGRRVHZPRKP3DRMD", "length": 9521, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नाविन्यपूर्ण एटीएम, पिनची किंवा कार्डची गरज नाही | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनाविन्यपूर्ण एटीएम, पिनची किंवा कार्डची गरज नाही\nयेस बँक आता नाविन्यपूर्ण एटीएम आणत आहे. जे वापरण्यासाठी पिनची किंवा कार्डची या दोघांची गरज असरणार नाही. यासाठी येस बँकेने फिनटेक क्षेत्रातील कंपनी नियरबाय टेकसोबत करार केला आहे. ग्राहक रिटेलर्सकडेच पैसे जमा करु शकतील आणि तिथूनच पैसे काढूही शकतील. नियरबायने ही सेवा सुरु करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी मिळूनही काम केलं आहे.\nयासाठी पे नियरबाय अॅपचा वापर स्मार्टफोनवरही करता येईल. यामुळे काही रिटेलर्स ग्राहकांसाठी आधार-एटीएम आणि आधार बँक शाखेच्या रुपात काम करु शकतील. यातूनच कॅश जमा करणं किंवा काढण्याची सुविधा मिळेल, असं येस बँकेने म्हटलं आहे. ग्राहक आधार नंबर आणि फिंगरप्रिंटचा वापर करुन पैसे काढू शकतील किंवा इतर व्यवहार करता येतील.\n1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार\nएसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलणार\nलवकरच सर्वच एटीएममध्ये मिळणार 200 च्या नोटा\nआता दहा रुपयाची नवी नोट येणार\nयावर अधिक वाचा :\nजियो तर्फे लवकरच मेगा भरती\nरिलायन्स जिओकडून चालू आर्थिक वर्षात 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ...\nनाणार प्रकल्पाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी: सुनिल तटकरे\nसध्या नाणार प्रकल्पाबाबत संपूर्ण राज्य संभ्रमावस्थेत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ...\nसध्याच्या सरकारात अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही ...\nशिवसेनेने सामना वृत्तपत्रातून रेणुका चौधरी यांच्या कास्टिंग काऊच आरोपावर टीका केली असून ...\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nरेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी\nशाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन ...\nनोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा\nनोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/colourfull-hut-at-asalfa-279612.html", "date_download": "2018-04-27T04:56:21Z", "digest": "sha1:W3ORWXZTGSFAVHQLCU7ACYGFY6JKXXM3", "length": 12077, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "असल्फाच्या झोपड्या झाल्या रंगीबेरंगी!", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअसल्फाच्या झोपड्या झाल्या रंगीबेरंगी\nया झोपड्यांसुद्धा चांगल्या दिसाव्यात म्हणून \" चल रंग दे \" या संस्थेच्या स्वयंसेवकांनी असल्फा इथल्या टेकड्यांवरील घराच्या भिंती रंगवल्या. या रंगरंगोटीमुळे या ठिकाणचा नूर बदलला.\nमनोज कुलकर्णी, 12 जानेवारी : मुंबईत एकबाजूला गगनचुंबी इमारती आहेत तर दुसऱ्या बाजूला झोपड्या, यामुळे अनेक ठिकाणी मुंबई बकाल दिसते. या झोपड्यांसुद्धा चांगल्या दिसाव्यात म्हणून \" चल रंग दे \" या संस्थेच्या स्वयंसेवकांनी असल्फा इथल्या टेकड्यांवरील घराच्या भिंती रंगवल्या. या रंगरंगोटीमुळे या ठिकाणचा नूर बदलला.\nझोपड्या म्हटलं की गचाळपणा आणि अस्वच्छता पण काही रंगांनी अशी जादू केली की झोपड्यामधलं सौंदर्य समोर आलंय. मुंबईतील असल्फा इथला रंगवलेला हा प्रदेश मेट्रोतून प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाश्यांचं लक्ष वेधून घेतो आहे.\n175 जणांनी या 175 भिंती 2 आठवड्यात रंगवल्या. यासाठी 425 लिटर रंग वापरण्यात आला. या भिंतींवर आहेत. मुंबईची संस्कृती सांगणारी चित्र. या झोपड्यांचं रुपडं बदलण्यासाठी स्थानिकांनीही पुढाकार घेतला होता\nअसल्फा इथल्या टेकड्यावरील घरं आता फडकं फिरवावं तश्या बदलल्यात. असा रंगीत बदल मुंबईत प्रत्येक भागात व्हावा असंच या रंगीत दुनियेकडे पाहून वाटतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: asalfacolourfullअसल्फाचल रंग देझोपड्या\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/gallerypress/", "date_download": "2018-04-27T04:16:52Z", "digest": "sha1:DYEA2G7IFJ5T2MCYPVCB2MSR3MLDKPLO", "length": 7696, "nlines": 195, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nही BasePress ची बालक थीम आहे.\nशेवटचे अद्यावत: ऑगस्ट 23, 2017\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, डावा साइडबार, एक कॉलम, उजवा साइडबार, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, तीन कॉलम, अनुवाद सहीत, दोन कॉलम\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/ward-structure-reservation-result-municipal-election-13225", "date_download": "2018-04-27T04:30:20Z", "digest": "sha1:O6AASMPJKRJA5WEWBKAPB3NWBX4ACYJL", "length": 14185, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "ward structure reservation result for municipal election प्रभाग रचनेच्या आरक्षणाचा शुक्रवारी होणार फैसला | eSakal", "raw_content": "\nप्रभाग रचनेच्या आरक्षणाचा शुक्रवारी होणार फैसला\nबुधवार, 5 ऑक्टोबर 2016\nनाशिक - पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेची आरक्षण सोडत येत्या शुक्रवारी (ता. ७) काढली जाणार आहे. चारसदस्यीय ३१ प्रभागांत आरक्षण टाकले जाणार असल्याने कुठला भाग राखीव राहील, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. १२२ सदस्यांच्या प्रभागांत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १८ जागा राखीव राहणार आहेत. त्यात नऊ जागा महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी नऊ जागा राखीव राहणार असून, त्यातील पाच जागा महिलांसाठी राखीव राहतील.\nनाशिक - पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेची आरक्षण सोडत येत्या शुक्रवारी (ता. ७) काढली जाणार आहे. चारसदस्यीय ३१ प्रभागांत आरक्षण टाकले जाणार असल्याने कुठला भाग राखीव राहील, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. १२२ सदस्यांच्या प्रभागांत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १८ जागा राखीव राहणार आहेत. त्यात नऊ जागा महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी नऊ जागा राखीव राहणार असून, त्यातील पाच जागा महिलांसाठी राखीव राहतील. इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी २७ टक्के आरक्षणानुसार ३३ जागा निश्‍चित करण्यात आल्या असून, त्यातील १७ जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. सर्वसाधारण गटासाठी ६२ जागा राहणार आहेत. त्यातील ३० जागा महिलांसाठी राखीव असतील.\nसात ऑक्‍टोबरला सकाळी अकराला महाकवी कालिदास कलामंदिरात राखीव जागांची सोडत काढली जाईल. येथेच प्रभागांचा नकाशा नागरिकांना पाहण्यासाठी ठेवला जाणार असल्याने याचदिवशी प्रभागांच्या हद्दीही स्पष्ट होतील. सोडतीत निघालेला जागा क्रमांक सर्व उपस्थित नागरिकांना सहज दिसावा म्हणून प्रोजेक्‍टरद्वारे पडद्यावर दाखविला जाईल. ध्वनिक्षेपकावरूनही माहिती दिली जाणार आहे.\nअनुसूचित जातीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार १८ जागा, तर अनुसूचित जमात प्रवर्गासाठी नऊ निश्‍चित झाल्या आहेत. इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ३३ जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने जागा निश्‍चित करण्यात येतील. त्यानंतर उर्वरित दोन जागा या ज्या प्रभागात तीन जागा बिनराखीव आहेत, त्या प्रभागाच्या चिठ्ठ्या टाकून त्यातील दोन जागा सोडतीद्वारे आरक्षित करण्यात येतील. तीन जागा असलेल्या प्रभागांपैकी कोणत्या प्रभागात दोन जागा निश्‍चित होतील, ते ठरविले जाईल. महापालिकेत तीन सदस्यांचे दोन प्रभाग निवडणुकीसाठी ठेवले आहेत. त्यांपैकी कोणत्या प्रभागात महिलांसाठी दोन जागा राखीव ठेवण्यात येतील ते सोडतीद्वारे निश्‍चित होईल. आरक्षण सोडतीच्या टप्प्यांचे व्हिडिओ चित्रिकरण केले जाईल.\nअमेरिकेला ७७ मेट्रिक टन हापूस निर्यात\nरत्नागिरी - दर्जेदार आंबा उपलब्ध नसल्याने मार्चअखेरपर्यंत हापूसची निर्यात सुरू झाली नव्हती. परंतु आठवडाभरापूर्वी अमेरिकेला हापूसची निर्यात सुरू झाली...\nपैठणीचे माहेरघर बस्त्यांसाठी चार जिल्ह्यात झाले फेमस\nयेवला : पैठणी येवला म्हणजे असे समीकरण सर्वश्रुत आहे...अर्थात येथे येणारा ग्राहकही पैठणीच्या प्रेमापोटीच खरेदीला येतो. मात्र यासोबतच मागील तीन-चार...\nविदर्भाच्या विकासासाठी नाशिक भकास - राऊत\nनाशिक - विदर्भ महाराष्ट्राचाच एक भाग आहे. त्यामुळे तेथील विकासाला विरोध करण्याचे कारण नाही; परंतु...\nविधान परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेत बंडखोरी\nनाशिक : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेला आज मोठा राजकीय झटका बसला. परिषदेच्या निवडणुकीची चर्चा करण्यासाठी आज उत्तर महाराष्ट्र संपर्क...\nविदर्भाच्या विकासासाठी नाशिक भकास,खासदार राऊत यांची टिका\nनाशिक विदर्भ महाराष्ट्राचाचं एक भाग आहे, त्यामुळे तेथील विकासाला विरोध करण्याचे कारण नाही. दत्तक घेतलेले नाशिक भकास करून विदर्भाचा विकास होत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/drought-over-3500-villages-in-marathwada-this-year-279200.html", "date_download": "2018-04-27T04:56:06Z", "digest": "sha1:YGMWTIL23QNAV6UB7QLELAINIMOYRB77", "length": 16156, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "यावर्षी मराठवाड्यातील 3,500 गावांवर दुष्काळाचं सावट ?", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nयावर्षी मराठवाड्यातील 3,500 गावांवर दुष्काळाचं सावट \nविभागातील आठ हजार 525 पैकी तब्बल तीन हजार 577 गावांची अंतिम पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली आहे. या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.\n08 जानेवारी : मराठवाड्यातील तब्बल साडेतीन हजार गावांना यावर्षी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. विभागातील आठ हजार 525 पैकी तब्बल तीन हजार 577 गावांची अंतिम पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली आहे. या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.\nयंदा मराठवाड्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत ८६ टक्के पाऊस झाला. बीड, लातूर, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला. त्यामुळे या जिल्ह्यांतील बहुतांश गावांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली आहे.\nऔरंगाबाद (१३५४), परभणी (८४९) जिल्ह्यातील संपूर्ण गावांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली असल्याने या दोन जिल्ह्यात चिंता अधिक आहे. या शिवाय नांदेड जिल्ह्यातही कमी पाऊस असल्यामुळे येथेही पिकांचे मोठे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यातील १५६२पैकी ११६८ गावांमध्ये उन्हाळ्यापूर्वीचं टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जालना तालुक्यात ३५ गावांमध्ये कमी पाऊस झाल्यामुळे पिकांची उगवण झाली नाही. पिकांची वाढ न झाल्यामुळे ३५ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. पैसेवारी कमी आलेल्यांमध्ये लातूर जिल्ह्यातील १७१ गावांचा समावेश आहे.\nमराठवाड्यात यंदा पावसाळ्यात १५३ दिवसांपैकी विभागात केवळ ५९ दिवस वरुणाराजने कृपादृष्टी केली. विभागात पावसाळ्यातील तब्बल ९४ दिवस कोरडे गेल्याने अशी स्थिती निर्माण झाली. जून महिन्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ११८ टक्के पाऊस झाला, मात्र जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. जुलै महिन्यात केवळ ३६ टक्के पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात १०७, सप्टेबरमध्ये ७७ आणि ऑक्टोबर महिन्यात १२९ टक्के झालेल्या पावसाची टक्केवारी ८६पर्यंत पोचली.\nपावसातील मोठ्या खंडामुळे मूग, उडीद, सोयाबीन यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. काही भागांमध्ये कापसाचे पीक चांगले आले, मात्र पहिल्या काढणीनंतर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांवर यंदा मोठे संकट कोसळले.\nदरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयाने आठ हजार ५२५ गावांच्या जाहीर केलेल्या खरीप पिकांच्या हंगामी पैसेवारीत तीन हजार ५७७ गावांची पैसेवारी ही ५०पेक्षा कमी आहे. यात बहुतांश गावे औरंगाबाद, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतील आहेत. त्यामुळे येत्या काळात येथील ग्रामस्थांना दुष्काळच्या झळा सोसाव्या लागतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.\n- मराठवाड्यात एकूण गावं - 8525\n- किती गावांना दुष्काळाचा धोका \n- 3577 गावांची पैसेवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी\n- बहुतांश गावं औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातली\n- गेल्या पावसाळ्यात 153 पैकी 94 दिवस कोरडे\n- सप्टेंबर - 77%\n- ऑक्टोबर - 129%\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.khapre.org/2009/08/blog-post_23.aspx", "date_download": "2018-04-27T04:26:02Z", "digest": "sha1:WGEPGKK7OI3FZ3USHVQNYGLQSG3IIXIT", "length": 14605, "nlines": 120, "source_domain": "blog.khapre.org", "title": "काय मजा आहे | मी मराठी माणूस", "raw_content": "\nनिवडणुकांचे वातावरण जसे तापायला लागेल, तसे राजकीय नेत्यांच्या कामगिरीबाबतही जनतेत चर्चा व्हायला सुरुवात होईल. जनतेच्या पैशावर आपल्या लोकप्रतिनिधींची कशी मौज चालते, त्याचा एक आढावा.\nआपण अगदी सकाळी उठल्यानंतर पहिला चहा घेतो तेव्हापासून सरकारला कर देऊन सरकारी तिजोरी भरत असतो. कारण चहाची पावडर आणि साखर खरेदी करताना आपण १२.५ टक्के सेवा कर भरलेला असतो. ऑफीसला जाण्याआधी तुम्ही दात साफ करणे आणि अगदी स्नान करण्यानेही सरकारी तिजोरीत भर पडत असते. तुम्ही जर दुचाकी किंवा चारचाकीतून ऑफीसला जात असाल तर ते वाहन खरेदी करतानाही अनेक प्रकारचे कर तुम्ही भरले आहेत. रोड टॅक्स म्हणजे रस्ता कर हा आणखी एक वेगळा प्रकार आहे. याचा अर्थ आपण चालत असलेल्या पावलागणिक आपल्याला कोणत्या ना कोणत्या कराने वेढलेले आहे. सेवा कर, विक्री कर, अबकारी कर आणि पै पै करुन संपत्ती जमा केली असेल तर आयक ही आपल्याला भरावा लागतो. या शिवाय घरफाळा, पाणीपट्टी, वीजबिल हे वेगळे कर आहेत.\nपण आपल्या यंत्रणेचा एक भाग असा आहे की, त्यांना या कराशी काही देणेघेणेच नाही. म्हणजे त्यांना कराची काही चिंताच नाही. कारण त्यांच्यावर सवलतींचा वर्षाव करण्यात आला आहे. जसा आपल्याभोवती प्रत्येक पावलागणिक कराचा विळखा पडतो, तसा त्यांच्या प्रत्येक पावलावर जणू गालिचा पांघरला आहे. ज्या देशातील ७० टक्के जनता गरीब आहे, त्या जनतेचे प्रतिनिधींचा हा थाट आहे. या लोकांना त्यांच्या प्रत्येक कामात सरकार सवलत देते.\nआपण खात असलेल्या एका चपातीवर आपण तीन प्रकारचे कर भरतो. एक तर गहू बाजारात आल्यावर त्यावर बाजारशुल्क वसूल केले जाते. जेव्हा हा गहू किरकोळ बाजारात विकला जातो तेव्हा त्यावर १२.५ टक्के सेवा कर लागू होता. जर तुम्ही हॉटेलमध्ये खात असाल तर तुम्हाला साडेबारा टक्के वॅट करही द्यावा लागतो. याआधी गव्हाच्या आट्यावरही सेवा कर लागू केला जात होता. आता राज्यांनी तो रद्द केला आहे.\nआपल्या देशातील खासदारांना त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाथी आठ रुपये प्रति किलोमीटर या दराने प्रवासाचा भत्ता दिला जातो. त्याचबरोबर देशात कुठेही येण्या - जाण्यासाठी मोफत फर्स्टक्लास एसी ट्रेनची सवलत दिलेली आहे. विमान प्रवासासाठी बिझनेस क्लासची वर्षात ४० तिकिटे मोफत मिळतात. दिल्लीत मोफत होस्टेलची सुविधाही त्यांना दिली जाते. खासदारांना देण्यात येणार्‍या मोफत सुविधांची यादी बघितली की डोळे फिरतात. त्यांना ५० हजार युनिटपर्यंत वीज मोफत वापरता येते. १ लाख ७० हजार लोकल फोन कॉल त्यांना मोफत आहेत. या सगळ्याचा हिशेब केल्यावर एका खासदारावर वर्षाला होणारा खर्च आहे बत्तीस लाख रुपये आणि एका खासदारावर पाच वर्षे होणारा खर्च आहे १ कोटी ६० लाख रुपये. या हिशेबाने सर्व ५३४ खासदारांवरील पाच वर्षांचा खर्च सुमारे ८५५ कोटी रुपये होतो. आणि हा सगळा पैसा तुम्ही आम्ही भरत असलेल्या कराचा आहे. या मोबदल्यात हे लोकप्रतिनिधी जनतेला काय देतात याचा आता जनतेने अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. आपण कष्ट करुन पैसा मिळवतो, आणि करांच्या रुपाने प्रामाणिकपणे सरकारला देतो. लोकप्रतिनिधींना सवलती मिळायला हव्यात. कारण त्यांच्यावर देश चालवण्याची जबाबदारी आहे; पण ही जबाबदारी ते नीट पार पाडतात का, हा प्रश्न आहे. आपण दिलेल्या पैशांतून त्यांना सवलती मिळतात. मग त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली तर त्यांना जाब आपण नाही विचारणार तर कोण \nदैनिक पुढारीतील एका वाचकाचा संताप..............\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/book-review-marathi/balkadambari-gaon-shivaratil-finix-117011300026_1.html", "date_download": "2018-04-27T04:53:17Z", "digest": "sha1:AY67I5YNRKJHHZ2ZFGFNZL25BDW7YDIZ", "length": 12443, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बालकादंबरी - गांव शिवारातील फिनिक्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबालकादंबरी - गांव शिवारातील फिनिक्स\nसाहित्य प्रसव वेदना सहन करून निर्माण झालेली बालकादंबरी - गांव शिवारातील फिनिक्स\nजयसिंगपूर येथील कवितासागर प्रकाशन संस्थेचे प्रकाशक गुरूतुल्य मित्र डॉ. सुनिल दादा पाटील यांनी ‘गांव शिवारातील फिनिक्स’ ही बालकादंबरी मोठ्या\nआपुलकीने पाठवली. पुस्तकातील टापटिपपणा, मजबूत बांधणी या प्रकाशककाकडील विशेष गुणांमुळे ही कादंबरी अधिक खुलली आहे. सदर पुस्तकांला बालकुमार साहित्य संमेलनचे माजी अध्यक्ष आणि जेष्ठ साहित्यिक गोविंद गोडबोले यांनी पाठराख केली असून बालविश्वात रममानं होऊन लिहिण्यात डॉ. श्रीकांत पाटील ही यशस्वी झाले आहेत.\nवास्तवाकडे डोळसपणे पाहता अनेक भल्या बु-या गोष्टी नजरेस पडतात. ज्यावेळी लेखन\nकौशल्य अवगत नव्हतं त्यावेळी मौखिक वाङमयाद्वारे लहानग्यांच मनोरंजन केल जात असे. त्याचाच एक भाग म्हणून आपण आजीच्या गोष्टींकडे पाहतो. त्यानंतर लेखन कलेचा उदय झाला आणि मौखिक वाङमयांने लेखणीचे रूप घेतले.\nत्यानंतरच्या काळात अनेकांनी साहित्याच्या वेगवेगळ्या प्रकारात लिखाण केले त्यातील एक थोडासा अवघड समजला जाणार प्रकार म्हणजे बालसाहित्य होय. बालसाहित्यात मुलांची आकलन क्षमता, त्यांचं जगणं समजून घेऊन केलेली साहित्य निर्मिती अव्वल ठरते याचाच प्रत्यय ‘गांव शिवारातील फिनिक्स’ वाचताना येतो.\nकथेतील नायक हा ‘पक्या’ असून स्मशानातील झोपडी, पक्याची हुशारी, प्रेतांची भिती नसून भूकेसाठी जगण्याची भिती आणि समर्पक शेवटात कथन केल्याप्रमाणे प्रकाशची पोलिस अधिकारी पदापर्यतची झेप हे अगदी सारचं मनात रूंजी घालून जातं. साहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील यांचा व्यासंग दांडगा असल्या कारणाने बालांच्या मनावर संस्काराची बीजे त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे रोवली आहेत.\nसर्रास बालसाहित्यात मुलांच्या मनोरंजनाबरोबर योग्य संस्कार देऊन त्यांच्या आयुष्याला वळण दिले जाते. ते काम ही डॉ. श्रीकांत पाटील यांनी चोख पार पाडले आहे. ‘गांव शिवारातील फिनिक्स’ ही कादंबरी ग्रामीण भागाचा विचार करता मुलांच्या मनाचा ठाव घेणारी ठरेल पण शहरी मुलांच्या दृष्टीने विचार केल्यास\nलेखकाच्या बोलीभाषेतील काही शब्द तेथील मुलांना लवकर उमगतील असे वाटतं नाही. त्यासाठी प्रमाणभाषेतील उच्चार मागे नमुद केल्यास वावगं ठरणार नाही.\nसंकट कितीही मोठी असली तरी ती झेलणा-यांच्या ठिकाणी जिद्द, चिकाटी आणि पराक्रम असेल तर तो त्याच्या संकटाचीच राख करतो आणि यशाला गवसणी घालण्यासाठी आकाशात झेप घेतो. असा मौलिक सल्ला देऊन जीवन हरण्यासाठी नसून जीवन जिंकण्यासाठी आहे असे सांगणा-या व बालसाहित्यात एका चांगल्या साहित्य कृतीचा समावेश करणा-या डॉ. श्रीकांत पाटील यांना प्रदिर्घ साहित्य लिखाणांस शुभेच्छा तसेच कवितासागर प्रकाशन संस्थेचे प्रकाशक डॉ. सुनिल दादा पाटील यांचेही मनोमन आभार.\n- प्रमोद जा.चांदेकर, चंदगड (कोल्हापूर)\nस्पर्धा परीक्षार्थींच्या जीवनाला कलाटणी देणारे पुस्तक - स्पर्धा परीक्षांचे अभ्यासतंत्र\nपुस्तक परिचय : घुसमट\nबालकुमारांसाठी एक सर्वोत्तम कादंबरी\nअजरामर शिल्पकलेच्या निर्माणाची कहाणी\nयावर अधिक वाचा :\nजियो तर्फे लवकरच मेगा भरती\nरिलायन्स जिओकडून चालू आर्थिक वर्षात 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ...\nनाणार प्रकल्पाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी: सुनिल तटकरे\nसध्या नाणार प्रकल्पाबाबत संपूर्ण राज्य संभ्रमावस्थेत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ...\nसध्याच्या सरकारात अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही ...\nशिवसेनेने सामना वृत्तपत्रातून रेणुका चौधरी यांच्या कास्टिंग काऊच आरोपावर टीका केली असून ...\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-tips/love-111061700013_1.html", "date_download": "2018-04-27T04:54:20Z", "digest": "sha1:TFM637SERD7BAJN7MTAE7QTW2MS3W6B5", "length": 11121, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "फ्लर्टिंगचे अंतिम लक्ष सेक्स! | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफ्लर्टिंगचे अंतिम लक्ष सेक्स\nअमेरिकेतील कॅनसास विश्वविद्यालयातील संज्ञापन विषयाच्या प्राध्यापक ज्योफ्री हॉल यांनी फ्लर्टिंगबाबत संशोधन केले असून त्यांनी पाच प्रकारचे फ्लर्टिंग नमूद केले आहे. त्यांच्यामते पुरूष आणि महिलांमध्ये पाच प्रकारची रोमँटिक देवाणघेवाण होते आणि यालाच फ्लर्टिंग म्हणतात.\nज्योफ्री यांनी या संवेदनशील विषयाच्या संशोधनासाठी ५१०० लोकांचा अभ्यास करून रोमँटिक इंटरेस्टसाठी संज्ञापन करणार्‍यांचा व्यवहारांच्या नोंदी घेतल्या. त्यांच्यामते फ्लर्टिंगचे ट्रॅडिशनल, पोलाइट, सिनसरयर, फिजिकल आणि प्लेफुल हे पाच प्रकार आहेत.\nट्रॅडिशनल फ्लर्टिंग पारंपारिक प्रकारे होते. यामध्ये होणार्‍या संज्ञापनात महिलांपेक्षा पुरूष अधिक सहभागी असतात. याची सुरूवात पुरूषच करतात आणि तेच महिलांच्या मागे पडतात. याप्रकारच्या फ्लर्टिंगमध्ये नाते उशीरा बनतात आणि सुरूवातीस महिलांची भूमिका अगदी नगण्य असते.\nपोलाइट फ्लर्टिंग मध्ये सर्व प्रकारच्या मॅनर्स पाळल्या जातात. यामधील संज्ञापनाचे लक्ष हे सेक्स नसते. पुरूष आणि महिला दोघेही यामध्ये नियमांचे पालन करतात. यामध्ये सेक्स्युअल नात्याअगोदर अर्थपूर्ण नात्यावर भर दिला जातो.\nसिनसीयर फ्लर्टिंग मध्ये पुरूष आणि महिला दोघांमध्यें भावनात्मक ओढ असते. त्यांच्या भावना एकदुसर्‍यांशी जुडतात. दोघेही एकदुसर्‍यात प्रदिर्घ काळासाठी इंटरेस्ट दाखवतात आणि एका मजबूत नात्याची पायाभरणी करतात. यासारख्या फ्लर्टिंगमध्ये महिलांचा इटरेस्ट जास्त असतो.\nफिजिकल फ्लर्टिंग मध्ये दोघेही आपल्या पार्टनरला सेक्स्युअल एक्सप्रेशन देतात. याप्रकारच्या फ्लर्टिंगमध्ये ते आपल्या पार्टनरच्या शरीरास कोणत्याही बहाण्याने स्पर्श करून सेक्ससाठी तयार असल्याचे संकेत देत असतात. याप्रकारची फ्लर्टिंग लवकरच सेक्स नातेसंबधाचे स्वरूप घेते.\nफ्लेफुल फ्लर्टिंग मध्ये दोघेही खूप कमी काळासाठी एकदुसर्‍यांशी जुळतात आणि भावनात्मक संबंधापेक्षा मौज-मस्तीसाठी एकदुसर्‍यांसोबत वेळ घालवतात. फ्लेफुल फ्लर्टिंगचे लक्ष सेक्स असते. सेक्स झाल्यानंतर दोघेही एकदुसर्‍यात कोणताही इंटरेस्ट दाखवत नाही. याप्रकारची फ्लर्टिंग आपणास पार्ट्यांमध्ये बघावयास मिळते, याचे लक्ष फक्त सेक्स असते.\nसनी लिओनला पसंत आहे असे पुरूष\nफ्लर्ट करताना ब्यॉज करतात या चुका\nस्त्रियांना रात्रीच सेक्स करणे का आवडते\nबँड एडच्या निर्मितीमागील रोमँटिक गोष्ट\nमार्डन रिलेशनशिपचे 4 डर्टी ट्रूथ\nयावर अधिक वाचा :\nजियो तर्फे लवकरच मेगा भरती\nरिलायन्स जिओकडून चालू आर्थिक वर्षात 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ...\nनाणार प्रकल्पाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी: सुनिल तटकरे\nसध्या नाणार प्रकल्पाबाबत संपूर्ण राज्य संभ्रमावस्थेत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ...\nसध्याच्या सरकारात अनेक मंत्र्यांचे, खासदारांचे व जनतेचेही ...\nशिवसेनेने सामना वृत्तपत्रातून रेणुका चौधरी यांच्या कास्टिंग काऊच आरोपावर टीका केली असून ...\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR593", "date_download": "2018-04-27T04:47:21Z", "digest": "sha1:F5LDIWHOPFWRRVAVAZBFG5G7PU6OJ5C5", "length": 3461, "nlines": 58, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nभारत आणि बांगलादेश यांच्यात किनारपट्टीवर आणि शिष्टाचार मार्गांवर प्रवासी क्रूझ सेवाविषयक सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nभारत आणि बांगलादेश यांच्यातील किनारपट्टी व शिष्टाचार मार्गांवर प्रवासी क्रूझ सेवा सुरू करण्यासंदर्भातील सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. दोन्ही देशांदरम्यान प्रवासी आणि पर्यटक यांची नियमित जलवाहतूक करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. हा सामंजस्य करार कार्यान्वित झाल्यावर दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संपर्क वाढीला लागेल आणि आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक जवळीक निर्माण होऊन सहकार्य वृद्धिंगत होईल. तसेच दोन्ही देशांच्या नागरिकांना रोजगारसंधीही उपलब्ध होतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/sanitary-napkins-118011000018_1.html", "date_download": "2018-04-27T05:02:03Z", "digest": "sha1:42BKP7ZZOSSIHYD5S7SOAZFQM2SJHZ46", "length": 10110, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सॅनिटरी नॅपकिनला टॅक्स फ्री करण्यासाठी नवे अभियान | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसॅनिटरी नॅपकिनला टॅक्स फ्री करण्यासाठी नवे अभियान\nग्वालियरमध्ये राहणाऱ्या प्रिती देवेंद्र जोशी यांनी\nसॅनिटरी नॅपकिनला टॅक्स फ्री करण्यासाठी नवे अभियान सुरु केलेय. एक हजार नॅपकिन्स आणि पोस्टकार्डवर स्वाक्षरी करुन पंतप्रधान मोदींना पाठवले जाणार आहेत.\nप्रिती यांच्या मते १५ ते ४० वयोगटातील प्रत्येक महिलेला महिन्यातील कमीत कमी ४ ते ५ दिवसांसाठी सॅनिटरी नॅपकिन्सची गरज पडते. आधीच महागाईमुळे अनेक महिला सॅनिटरी नॅपकिन्स खरेदी करु शकत नाहीयेत. त्यात त्यावर जीएसटी लावल्यास त्याचा खिशावर अधिकच ताण होईल. त्यामुळे वापरण्याचे प्रमाणही कमी होऊ शकते. ग्वालियरमधील महिलांद्वारे सुरु करण्यात आलेल्या या अभियानात मुली आणि महिला नॅपकिनवर त्यांचे नाव आणि मेसेज लिहितायत. हे अभियान ५ मार्चपर्यंत सुरु ठेवण्याची योजना आहे. हे मेसेज मोदींना पाठवून सॅनिटरी नॅपकिनवरील १२ टक्के जीएसटी रद्द करण्यासाठी या महिला प्रयत्न करणार आहेत.\nमाझ्या व्यंगचित्रातून तडाखे बसणारच -राज ठाकरे\nथंडीमुळे एटीएमला गुंडाळली चादर\n75 वर्षांच्या प्रियकराचा खून; 65 वर्षांची प्रेयसी निर्दोष\nझाकीर नाईक प्रकरणी न्यायिक लवादाने ईडीला फटकारले\nसुप्रिया सुळे यांचा गिरीश बापट यांना टोला\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR598", "date_download": "2018-04-27T04:45:01Z", "digest": "sha1:CXBS7UIFJLWWFIBABSECSEPLWMKBZQ3D", "length": 2961, "nlines": 58, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nमहात्मा गांधी प्रवासी सुरक्षा योजना बंद करायला केंद्रीय मंत्रिमडळाची मंजुरी\nमहात्मा गांधी प्रवासी सुरक्षा योजना बंद करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परदेशात रोजगार मिळवण्यासाठी जाणा-या ईसीआर श्रेणीतील कामगारांसाठी 2012 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, या योजनेंतर्गत अत्यल्प नोंदणी होत असल्याने तसेच वर्षभराहून अधिक काळ यात एकही नवी नोंदणी न झाल्याने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR599", "date_download": "2018-04-27T04:42:00Z", "digest": "sha1:DDRXNLVNIZRWPPPQHFZNYRJQQWA5U54X", "length": 3152, "nlines": 58, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nरेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्यासाठी इटलीच्या कंपनीबरोबर सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nरेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याबाबत 31 जानेवारी 2017 रोजी इटलीतील फेरोवो डेलो स्टॅटो इटालियन या कंपनीबरोबर झालेल्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या सामंजस्य करारामुळे रेल्वे क्षेत्रात सुरक्षा, कार्यक्षमता आणि शाश्वत प्रक्रिया यांना चालना मिळणार आहे. तसेच तज्ज्ञांच्या बैठकी, चर्चासत्रे यांच्या माध्यमातून या क्षेत्रातील अत्याधुनिक ज्ञानाची देवाणघेवाण करणे या करारामुळे शक्य होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/kareena-kapoor-117121800015_1.html", "date_download": "2018-04-27T05:03:21Z", "digest": "sha1:3ED7WWYZU5ZJULVFNBTDZTISI55ZB3AX", "length": 8770, "nlines": 105, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "करिनाचा बोल्ड अवतार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबॉलिवूडची बेबो म्हणजेच करिना कपूर-खान सध्या 'वीरे दी वेडिंग' या आगामी चित्रपटाच्या कार्यक्रमात व्यस्त आहे. त्याचसोबत ती कुटुंबातील महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा हजेरी लावताना दिसते. अलीकडेच तिने नणंद, अभिनेत्री सोहा अली खानच्या पहिल्या पुस्तक प्रकाशनला हजेरी लावली होती. त्यावेळी करिनासोबत पती सैफ अली खान, सासू शर्मिला टागोर आणि नणंद सोहा अली खान आणि तिचा पती कुणाल खेमू दिसले. 'द पेरिल्स ऑफ बीईंग मॉडरेटली' असे तिच्या पुस्तकाचे नाव आहे. या कार्यक्रमात सर्वांच्या नजरा करिनावर खिळल्या होत्या. कारण कार्यक्रमात करिनाने बिभू मोहमात्रा यांनी डिझाईन केलेला फ्रंट\nकट ड्रेस परिधान केला होता त्यावर तिने ब्लॅक हिल्स घातले असून, लाल रंगाच्या या वनपीसमध्ये करिना कमालीची सुंदर दिसत होती. या कार्यक्रमात करिनाने सोहाची प्रशंसा केली. करिना म्हणाली की, मी खान कुटुंबातील कुणामुळे सर्वाधिक प्रभावित झाली असेल तर ती सोहा आहे. शर्मिला टागोर यांच्या अनुपस्थित केवळ सोहा ही एकटीच संपूर्ण घर सांभाळू शकते. मी सोहासोबत केवळ शॉपिंगसंदर्भात बोलू शकते किंवा गॉसिप करू शकते; परंतु यातही मी सोहापेक्षा बरीच मागे आहे याची मला जाणीव आहे, असेही तिने सांगितले.\nपहिल्याच दिवशी‘टायगर जिंदा है’चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग हाऊसफुल्ल\n'पॅडमॅन' चा ट्रेलर रिलीज\nअर्पिताचा नवरा 'लव्हरात्री'मधून बॉलिवूडमध्ये, सलमान करणार 'लाँच'\nदिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते नीरज व्होरा यांचे निधन\n'सेक्सिएस्ट एशियन मॅन 2017': 'शाहिद कपूर'\nयावर अधिक वाचा :\nजगातील जातीभेद न होणारे जगातील एकमेव ठिकाण ते म्हणजे,, वाईन शाॅप, बिचारे सर्व जाती ...\nवीरे दी वेडींग सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित\nकरिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तख्तानी स्टारर वीरे दी वेडींग सिनेमाचा ...\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन\nटेलिव्हिजनच्या विविध मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता ...\nरीना चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nनिसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2018-04-27T04:48:41Z", "digest": "sha1:J22A6NX23CZJ4ULNAIWX2GURFTWEMOKY", "length": 6514, "nlines": 69, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "रुद्र सूक्त - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nअ-इषवे नमः ॥ बाहुभ्यामुत ते नमः ॥ १ ॥\nया ते रुद्र शिवा तनूरघोराऽपापकाशिनी ॥ तया नस्स्तन्न्वा शन्तमया गिरिशन्ताभिचाकशीहि ॥ २ ॥\nयामिषुङ्गिरिशन्त हस्ते बिभर्ष्यस्तवे ॥ प्. ४४८)शिवाङ्गिरित्र ताङ्कुरु मा हिंसीः पुरुषञ्जगत् ॥ ३ ॥\nशिवेन व्वचसा त्वा गिरिशाऽच्छाव्वदामसि यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मं सुमना यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मं सुमना अ-असत् ॥ ४ ॥\nअद्ध्यवोचदधिवक्ता प्रथमो दैव्यो भिषक् अहींश्च सर्वाञ्जम्भयन्त्सर्वाश्च यातुधान्न्योऽधराचीः परासुव ॥५ ॥\nअ-अभितो दिक्षु श्रिताः सहस्रशोऽवैषां हेड \nअसौ योऽवसर्पति नीलग्रीवो विलोहितः उतैनङ्गोपा आदृश्रन्नदृश्रन्नुदहार्यः स दृष्टो मृडयाति नः ॥ ७ ॥\nनमोऽस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीढुषे अथो ये अ-अस्य सत्वानोऽहन्तेभ्योऽकरन्नमः ॥ ८ ॥\n याश्च ते हस्त इषवः परा ता भगवो व्वप ॥ ९ ॥\nविज्ज्यन्धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवा२ ॥ ' उत ॥\nअ-आभुरस्य निषङ्गधिः ॥ १० ॥\nया ते हेतिर्म्मीढुष्टम हस्ते बभूव ते धनुः तयास्मान्न्विश्वतस्त्वमयक्ष्मया परिभुज ॥ ११ ॥\nपरि ते धन्वनो हेतिरस्मान्वृणक्तु विश्वतः अथो य अ-अस्मन्निधेहि तम् ॥ १२ ॥\nअवतत्य धनुष्ट्वं सहस्राक्ष शतेषुधे निशीर्य शल्यानाम्मुखा शिवो नः सुमना भव ॥ १३ ॥\n उभाभ्यामुत ते नमो बाहुभ्यान्तव धन्वने ॥ १४ ॥\nमा नो महान्तमुत मा नो अ-अर्ब्भकम्मा न अ- उक्षितम् ॥ मा नो व्वधीः पितरम्मोत मातरम्मा नः प्प्रियास्तन्न्वो रुद्र रीरिषः ॥१५ ॥\nमा नस्तोके तनये मा न अ-आयुषि मा नो गोषु मा नो अ-आयुषि मा नो गोषु मा नो अ-अश्वेषु रीरिषः मा नो व्वीरान् रुद्रभामिनो व्वधीर्हविष्मन्तः सदमित्त्वा हवामहे ॥ १६ ॥\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑगस्ट २०१५ रोजी २३:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%82", "date_download": "2018-04-27T04:45:18Z", "digest": "sha1:VHC2ZBJGO2U6H2VOGL4QDGTTTXPCW6XS", "length": 3669, "nlines": 126, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "वर्ग:तेलुगू - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जुलै २०१७ रोजी १३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.cz/2016_11_03_archive.html", "date_download": "2018-04-27T04:37:57Z", "digest": "sha1:GQOTN7YD7GSMKSTSGLULIAADDARNEPSA", "length": 243977, "nlines": 2984, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.cz", "title": "Dainik Sanatan Prabhat: 11/03/16", "raw_content": "\nआपला शत्रू ठरवण्याची वेळ आली आहे \nभाजप सरकारने असे आवाहन करण्यापेक्षा स्वत: कृती करून जनतेला मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे \nआसाममधील भाजपच्या मंत्र्याचे स्थलांतरितांवरून नागरिकांना आवाहन \nगुवाहाटी (आसाम) - आपला शत्रू कोण आहे, हे ठरवण्याची वेळ आली आहे. स्थलांतरित एक-दीड लाख कि ५५ लाख लोक, यांपैकी आपले शत्रू कोण आहेत आसामी जनतेसाठी हे निर्णायक वळण येऊन ठेपले आहे. आपल्या हातातून ११ जिल्हे गेले आहेत. हे असेच चालू राहिले, तर २०२१ च्या जनगणनेत आणखी ६ जिल्हे आपल्या हातातून जातील, त्यानंतर २०३१ मध्ये आपण आणखी जिल्हे गमावून बसू, असे भीतीयुक्त आवाहन आसाममधील भाजपचे मंत्री हेमंतविश्‍व सर्मा यांनी आसामधील जनतेला केले आहे. आसाममधील नागरी सुधारणा विधेयकाविषयी बोलतांना त्यांनी हे आवाहन केले आहे. स्थलांतरितांची आकडेवारी हिंदू आणि मुसलमान यांना अनुसरून होती का, याविषयी अधिक बोलण्यास हेमंतविश्‍व सर्मा यांनी नकार दिला; मात्र आसाममध्ये हिंदू आणि मुसलमान स्थलांतरितांमध्ये भेद करणे हे भाजपचे अधिकृत धोरण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.\nगोवंश हत्या बंदी कायद्यामुळे अन्य पशू मांसविक्री व्यवसायात वाढ - पशूसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के\nराज्यात लागू झालेल्या गोवंश हत्या बंदी कायद्याचा परिणाम \nरत्नागिरी, २ नोव्हेंबर - महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर जिह्यात अन्य पशू मांसविक्री व्यवसायात २० टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती येथील जिल्हा परिषदेचे पशूसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष म्हस्के यांनी दिली.\nपाककडून सातत्याने होत असलेल्या गोळीबारांच्या संदर्भात पंतप्रधानांनी घेतली बैठक \nबैठकांतून काही ठोस पावले उचलली जाऊन देशाचे सैनिक\nआणि नागरिक सुरक्षित रहावेत, अशीच जनतेची अपेक्षा आहे \nनवी देहली - सीमेवर शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत पाककडून होत असलेल्या गोळीबारात भारतीय सैनिक आणि नागरिक ठार होत आहेत. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ नोव्हेंबरला एक बैठक आयोजित केली होती. यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्र्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि सरंक्षण मंत्री मनोहर पर्रिकर उपस्थित होते. आतंकवाद्यांकडून होणार्‍या घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी अधिक प्रभावी उपाय योजना करणे आणि पाककडून होणार्‍या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्याच्या संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.\nकाश्मिरी मुसलमान युवकांमध्ये इसिससारखी कट्टरता निर्माण करण्याची आय.एस्.आय.ची योजना \nनवी देहली, २ नोव्हेंबर - गुप्तचर विभागाने गृहमंत्रालयाकडे एक महत्त्वाचा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय. ही इसिसच्या कट्टर विचारधारेप्रमाणे काश्मिरी युवकांमध्ये कट्टरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.\n१. आय.एस्.आय.ने यासाठी एक मोठी योजना बनवली आहे. यामध्ये काश्मीरमधील इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्याचा विशेष प्रयत्न आहे. या युवकांनी आतंकवादी घटनांमध्ये सामील व्हावे, तसेच दगडफेक करावी, यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.\n२. आय.एस्.आय. ही फुटीरतावादी नेत्यांची नवी फळी सिद्ध करत आहे. जुन्या फुटीरतावादी नेत्यांवर खर्च करण्यात येत असलेल्या रकमेत कपात करण्यात येणार आहे. या रकमेतील मोठा भाग नव्या फुटीरतावादी नेत्यांवर खर्च करण्याची योजना आहे.\nकाश्मिरी पंडितांव्यतिरिक्त काश्मीरवर तोडगा काढणे अशक्य - केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह\nकाश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी ठोस कोणतीही गोष्ट न\nकरता केवळ तोंडाच्या वाफा दवडणारे केंद्रीय मंत्री \nजम्मू - काश्मीरसंदर्भात काश्मिरी पंडितांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या सहभागाव्यतिरिक्त कोणताही तोडगा काढता येणार नाही, असे केंद्रीय मंत्री राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.\nदेहलीतील पाक उच्चायुक्तालयात आणखी १६ गुप्तहेर \nपाक उच्चायुक्तालय कि हेरगिरीयुक्तालय अशा उच्चायुक्तालयाला भारताने टाळे ठोकले पाहिजे \nपाकप्रेमी भारतीय यावर काहीही बोलणार नाहीत \nइस्लामाबाद - देहलीतील पाक उच्चायुक्तालयातील आणखी १६ कर्मचारी पाकची गुप्तचर संस्था आयएस्आयसाठी हेरगिरी करत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी अटक करून देशातून हाकलून लावण्यात आलेला पाक उच्चायुक्तालयातील कर्मचारी मेहमूद अख्तर याच्या चौकशीतून ही माहिती उघडकीस आली आहे. मेहमूद अख्तर याने पाक उच्चायुक्तालयातून बनावट आधारकार्ड बनवून आयएस्आयसाठी हेरगिरी केल्याचे उघड झाले आहे. उच्चायुक्तालयातील आणखी ४ अधिकार्‍यांची चौकशी होण्याची शक्यता असल्याने पाकने त्यांना मायदेशी बोलावण्याच्या हालचाली चालू केल्या आहेत.\nसिमीच्या ठार करण्यात आलेल्या आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रांना साडेतीन सहस्र मुसलमानांचा सहभाग \nआतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेस उपस्थित रहाणार्‍यांच्या देशभक्तीविषयी कोणी प्रश्‍न उपस्थित केला, तर त्यात चुकीचे काय आतंकवाद्यांच्या अंत्ययात्रेस उपस्थित रहाणारे कधी देशासाठी हुतात्मा होणार्‍या सैनिकांच्या अंत्ययात्रेत सहभागी होतात का \nकारागृहातून पळून जाण्यास अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांनीच साहाय्य केले असण्याचा संशय कोणी व्यक्त केल्यास ते चुकीचे कसे ठरेल \nउज्जैन/खांडवा/इंदूर - भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेल्या ८ आतंकवाद्यांना पोलिसांनी ठार केले होते. त्यातील ६ आतंकवादी मध्यप्रदेशातील मालवा प्रांतातील आहेत. त्यापैकी ५ खांडवा आणि १ महिदपूर येथील आहे. १ नोव्हेंबरला त्यांची अंत्ययात्रा काढली असतात खांडवा येथे दीड सहस्र मुसलमान सहभागी झाल्याचे उघड झाले. या वेळी येथे दगडफेकीची घटनाही घडली. महिदपूर येथे २ सहस्र मुसलमान सहभागी झाले होते. तसेच येथील काही भागात बंदही पुकारण्यात आला होता.\nकुत्रे मारा आणि सोने जिंका - विद्यार्थी संघटनेची घोषणा\nभटक्या कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे\nसाम्यवादी सरकार आतंकवादी आणि पाकिस्तान यांच्या आक्रमणांपासून जनेतेचे\n यामुळे आता जनतेलाच स्वरक्षणासाठी पाऊल उचलावे लागत आहे \nकेरळमध्ये भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचा परिणाम \nथिरुवनंतपुरम् - केरळ राज्यात ४ महिन्यांत कुत्र्यांच्या आक्रमणामध्ये सुमारे ७०० नागरिक घायाळ झाले आहेत. (एवढ्या मोठ्या संख्येने जनतेवर आक्रमण होत असतांना त्यावर कोणतीही उपाययोजना न काढणारे केरळमधील कम्युनिस्ट सरकार राज्य करण्याच्या लायकीचे आहे का - संपादक) त्यामुळे राज्यातील सेंट थॉमस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सर्वाधिक कुत्रे मारणार्‍या पंचायती किंवा महानगरपालिका यांमधील अधिकारी यांना भेटवस्तू देण्याची योजना आखली आहे. १० डिसेंबरपर्यंत सर्वाधिक कुत्र्यांना ठार करणार्‍या अधिकार्‍यांना या संघटनेने सोन्याचे नाणे देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वीही या संघटनेने कुत्र्यांना मारण्यासाठी विनामूल्य बंदुका वाटल्यामुळेही मोठा वाद निर्माण झाला होता.\n‘आमचा उद्देश केवळ नागरिकांचे संरक्षण करणे हाच आहे’, असे संघटनेचे महासचिव जेम्स पमबायकल यांनी सांगितले. संघटनेच्या सदस्यांनी दिलेल्या देणगीतून ही नाणी खरेदी केली जाणार आहेत. जे अधिकारी सोन्याच्या नाण्यासाठी अर्ज करतील, त्यांना प्रत्येक दिवसाचा अहवाल सादर करावा लागणार आहे.\nहिजाब नाकारणार्‍या भारतीय नेमबाज हिना सिद्धू यांना इराणच्या नागरिकांचे समर्थन \nनवी देहली - भारताची महिला नेमबाज हिना सिद्धू यांनी हिजाब घालून खेळणे अनिवार्य असल्याचे समजताच इराणमधील आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. हिनाच्या या कृतीला इराणच्या नागरिकांचे समर्थन मिळत आहे. हिनाच्या या कृतीची इराणच्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे. हिजाबच्या पक्षपाती कायद्यावर देखील टीका होत आहे. अनेक जण हिनाचे आभार मानत आहेत. फेसबूक पानावर हिनाचे कौतुक होत असून या पानावर तिचे हिजाब न घातलेले छायाचित्र प्रकाशित केले आहे. शेजारीच भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे हसन रुहानी यांच्याशी झालेल्या भेटीच्या वेळेचे छायाचित्र आहे. त्यात सुषमा स्वराज स्वराज डोक्यापासून पायापर्यंत झाकलेल्या आहेत.\nया पानावर लिहिण्यात आले, ‘आम्ही इराणी नागरिक नसलेल्या अनेकांना इराणमध्ये आमंत्रित करतो; पण कुठल्याही परिस्थितीत हिजाब घालणे ही आमची संस्कृती नाही. महिलांविरुद्ध पक्षपात करणारा हा नियम आहे. सर्व महिलांना याविरुद्ध आवाज उठविण्याचे स्वातंत्र्य आहे.’\nफिरोज माहवी यांनी लिहिले, ‘परमेश्‍वराने या मुलीला आणखी शक्ती द्यावी. हे परमेश्‍वरा, गेल्या ३७ वर्षांपासून थोपण्यात आलेल्या हिजाब सक्तीविरुद्ध आवाज उठवणार्‍या सर्वच मुलींना तशी शक्ती दे.’\nसंघ स्वयंसेवक रुद्रेशचे मारेकरी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि ‘सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडिया’ यांचे कार्यकर्ते \nखोट्या गुन्ह्याखाली सनातनच्या निरपराध साधकांना अटक केल्यावरून सनातनवर बंदीची मागणी करणारे पुरो(अधो)गामी हे जिहादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी का करत नाहीत कि त्या संघटना त्यांना गांधीवादी वाटतात \nपुरोगामी आणि निधर्मीवादी संघटना हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करतात, आता हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जिहादी संघटनांवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे \nबेंगळुरू - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते रुद्रेश यांच्या १६ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेले आरोपी महंमद सादिक, महंमद मुजीबुल्ला, वासिम अहमद आणि इरफान पाशा हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडिया या जिहादी आतंकवादी संघटनांचे कार्यकर्ते असल्याचे पोलिसांना आढळून आले आहेत. पोलीस रुद्रेश हत्या प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांच्या पदाधिकार्‍यांची चौकशी करणार आहेत. या संघटनांना केरळ आणि सागर तटावरील कर्नाटक भागातून काही हिंदुत्वनिष्ठ नेत्यांवर आक्रमण करण्यासाठी निधीचा पुरवठा करण्यात येतो. अशा नेत्यांची नावे पोलिसांना ठाऊक असूनही त्यांनी ती घोषित करण्यास नकार दिला.\n३० दिवस उलटूनही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे संकेतस्थळ बंदच\nअशा कूर्मगतीने देश जलद प्रगती करेल का \nपुणे - राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) संकेतस्थळावर ३ ऑक्टोबर या दिवशी ‘हॅकर्स’ने आक्रमण केले होते. त्या वेळी हे संकेतस्थळ उघडल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजत होते. त्यानंतर सदर संकेतस्थळ पूर्णपणे बंद करण्यात आले. हे संकेतस्थळ २ नोव्हेंबर या दिवशी ३० दिवस उलटून गेले, तरी शासनाकडून चालू करण्यात आलेले नाही. संकेतस्थळ केव्हा चालू होणार, याविषयी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी असमर्थता दर्शवली. संकेतस्थळ बंद असल्यामुळे नागरिकांना न्यायाधिकरणाचे कामकाज आणि खटल्यांचे निर्णय यांच्या माहितीसाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याविना गत्यंतर नाही, अशी स्थिती आहे. तसेच २१ व्या शतकात देश महासत्ता वल्गना करणार्‍या आणि ‘डिजिटल इंडिया’ करू पहाणार्‍या सरकारकडून इतक्या दिवसांत दुसरे संकेतस्थळ चालू न होण्याविषयीही नागरिकांमध्ये आश्‍चर्य व्यक्त होत आहे.\nचैतन्य जप प्रकल्पाच्या वतीने ५ आणि ६ नोव्हेंबर या दिवशी मिरज येथे १७ वे राज्यस्तरीय शिबीर \nमिरज, २ नोव्हेंबर (वार्ता.) - श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने चैतन्य जप प्रकल्पाचे १७ वे राज्यस्तराय शिबीर ५ आणि ६ नोव्हेंबर या दिवशी पटवर्धन हॉल येथे होत आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजन मिरज येथील अंबाबाई मंदिर उपासना केंद्र, विठ्ठल उपासना केंद्र, समर्थ शिष्या वेण्णास्वामी मठ, दासबोध अभ्यास मंडळ, सुधर्म केटरर्स, महाबळ नामस्मरण मंडळ आणि विश्रामबाग-सांगली केंद्र यांच्या सहकार्याने केले आहे. याचे उद्घाटन ५ नोव्हेंबर या दिवशी सकाळी १०.३० वाजता नृसिंहवाडी येथील श्री गोकुलेंद्र सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. तरी या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्थानिक शिबीरप्रमुख डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी केले आहे.\nअंधेरी येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रस्तावित चाचणी भूखंडावर ४०० झोपड्या \nसरकारी जागेवर झोपड्या उभ्या रहाणे, हे कायद्याचा धाक\nसंपल्याचे आणि प्रशासनाच्या निष्क्रीयतेचे लक्षण \nमुंबई, २ नोव्हेंबर - अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियोजित चाचणी मार्गाच्या भूखंडावर (टेस्टिंग ट्रॅक) ४०० झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. त्या झोपड्या पाडण्याऐवजी अधिकृत करण्यासाठी राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्याची बैठक झाली. एकीकडे मुंबई उच्च न्यायालयाने चाचणी मार्गाच्या निर्मितीविषयी येत्या ६ मासांत कृती करा, असे आदेश दिलेले असतांनाच मोकळ्या केलेल्या भूखंडाचे संरक्षण करण्यात परिवहन विभाग अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या झोपड्या पाडून टाकण्यासाठी अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागाकडून पोलीस तक्रार केली जाणार आहे.\n१. अंधेरी पश्‍चिमेकडील परिवहन विभागाच्या, तसेच काही प्रमाणात खाजगी भूखंडावर अण्णानगर आणि कासमनगर झोपडपट्टी होती. ती विकसित करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना विभागाने (झोपु) मे. चमणकर इंटरप्रायझेस या विकासकाची नियुक्ती केली; परंतु यासाठी परिवहन विभागाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक होते. ते घेण्याऐवजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी काही अटी घालून चमणकर इंटरप्रायझेसला काम करण्यास सांगितले. तसा प्रस्ताव मंत्रिमंडळ पायाभूत समितीपुढे संमत झाला.\nभारतात इसिसकडून आक्रमण होण्याच्या शक्यतेने सतर्क रहा - अमेरिकेची भारतात जाणार्‍या अमेरिकी नागरिकांना चेतावणी\nभारत सरकार कधी देशातील नागरिकांची काळजी घेण्यासाठी अशी चेतावणी देते का \nदेशातील नागरिकांची काळजी घेऊ न शकणारे सरकार परदेशातील भारतियांची कशी काळजी घेणार आणि अशी संवेदनशीलता नसल्यानेच देशातील नागरिक आतंकवाद, नक्षलवाद, जिहाद्यांची आक्रमणे यांत ठार होतात \nनवी देहली - अमेरिकेच्या दुतावासाने भारतात पर्यटनासाठी येणार्‍या अमेरिकी नागरिकांसाठी एक सूचनापत्रक प्रसारित केले आहे. यामध्ये भारतात पाश्‍चिमात्य देशांमधून आलेल्या पर्यटकांना जिहादी आतंकवादी लक्ष्य करू शकतात, अशी चेतावणी दिली आहे.\nधार्मिक स्थळ, बाजारपेठ आणि उत्सव चालू असलेली ठिकाणे येथे परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात जातात. तेथे त्यांच्यावर आक्रमण केले जाऊ शकते. त्यामुळे अधिक सतर्क रहावे, असे निर्देश या पत्रकात देण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी नागरिकांनी सप्टेंबरमध्ये काढलेले पत्रक पहावे, असेही या पत्रकात म्हटले आहे.\nसिमीचे आतंकवादी रहात असलेल्या बराकीमध्ये काजू, बदाम, भांडी आणि शेगडी सापडली \nआतंकवाद्यांना पोसणारे मध्यप्रदेशातील शासनाचे कारागृहातील पोलीस \nभोपाळ - येथील मध्यवर्ती कारागृहातून पळून गेल्यानंतर पोलिसांच्या चकमकीत ठार झालेले सिमीचे ८ आतंकवादी ज्या बराकीत रहात होते, तेथे काजू, बदाम, मनुका, खजूर यांसह स्वयंपाक बनवायची शेगडी आणि काही भांडी पोलिसांच्या तपासणीत सापडली आहेत. येथील मटके फोडून ते त्यामध्ये पदार्थ शिजवत होते. पोलीस या वस्तू येथे कशा पोचल्या याचा शोध घेत आहेत. (वराती मागून घोडे नाचवणारे मध्यप्रदेशातील पोलीस वरील साहित्य पोलिसांच्या भ्रष्टाचाराव्यतिरिक्त आतमध्ये पोचणे केवळ अशक्य आहे. देशातील बहुतेक सर्वच कारागृहांमध्ये हीच स्थिती आहे. यातून देशातील लोकशाहीची निरर्थकता लक्षात येते. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) आवश्यकता आहे वरील साहित्य पोलिसांच्या भ्रष्टाचाराव्यतिरिक्त आतमध्ये पोचणे केवळ अशक्य आहे. देशातील बहुतेक सर्वच कारागृहांमध्ये हीच स्थिती आहे. यातून देशातील लोकशाहीची निरर्थकता लक्षात येते. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) आवश्यकता आहे \nगेल्या २ वर्षांत कारागृहातून १८५ कैद्यांचे पलायन \nभारतातील कारागृहांची दयनीय स्थिती \nभोपाळ - मध्यप्रदेशातील मध्यवर्ती कारागृहातून सिमीच्या ८ आतंकवाद्यांनी पलायन केल्यानंतर देशातील कारागृहातील सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या २ वर्षांत देशातील कारागृहातून १८५ कैद्यांनी पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल क्राईम ब्युरोच्या नोंदीनुसार वर्ष २०१४ मध्ये १६ प्रकरणांत ९६, तर वर्ष २०१५ मध्ये २६ प्रकरणांत ८९ कैदी कारागृहातून पळून गेले होते. तसेच वर्ष २०१४ मध्ये २५१, तर वर्ष २०१५ मध्ये १६१ कैदी पोलिसांच्या कह्यातून पळून केले होते.\nआजारी दाऊद इब्राहिम याची भारतात परतण्याची इच्छा \nनवी देहली - आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याने येत्या डिसेंबरमध्ये भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी त्याने भारताचे साहाय्य मागितले आहे, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार दाऊद गंभीररित्या आजारी आहे. आजारी दाऊदला अकाली मृत्यूची भीती भेडसावत आहे. त्यामुळे किमान आपल्या मृतदेहाचे दफन भारतात व्हावे, असे दाऊदने म्हटले आहे. दाऊदच्या या इच्छेला पाकची गुप्तचर संस्था ‘आयएस्आय’ आणि पाकचे सैन्यदल यांचा विरोध आहे. दाऊद भारतात परतल्यास आपली सर्व गोपनीय माहिती तो उघड करील, अशी भीती पाकला वाटते. संयुक्त राष्ट्रांनी दाऊद इब्राहिमला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित केल्यानंतर पाकिस्तानवर त्याला अटक करण्याविषयी दबाव वाढला आहे. १९९३ च्या मुंबईतील साखळी बाँबस्फोटांनंतर दाऊद दुबईला पळून गेला होता. त्यानंतर त्याने पाकमध्ये आश्रय घेतला होता. दाऊदच्या विरोधात भारतात खंडणी गोळा करणे, आतंकवादी कारवाया घडवून आणणे, कट रचणे, सामूहिक हत्या घडवून आणणे यांविषयी अनेक खटले प्रलंबित आहेत.\nमंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी संघटितपणे मंदिर समित्यांचे प्रबोधन करणार\nम्हापसा येथे धर्माभिमानी हिंदूंच्या बैठकीत निर्णय\nबैठकीत समोरील बाजूला डावीकडून सौ. शुभा सावंत,\nश्री. जयेश थळी आणि बैठकीत विचार\nम्हापसा, २ नोव्हेंबर (वार्ता.) - मंदिरांमधील पावित्र्य राखण्यासाठी चळवळ राबवण्याचे म्हापसा येथील हिदु धर्माभिमान्यांनी नुकत्याच घेतलेल्या एका बैठकीत ठरवले. त्याचसमवेत युवकांचे संघटन करण्याचा निर्णय हिंदु धर्माभिमान्यांकडून घेण्यात आला.\nम्हापसा येथे झालेल्या ‘एक भारत अभियान - कश्मीर की ओर’ या सभेनंतर कृतीप्रवण झालेल्या हिंदूंनी संघटितपणे कार्य करण्याचे ठरवले आहे. या दृष्टीने तृतीय आढावा बैठक नुकतीच झाली. मंदिरांचे पावित्र्य राखण्याच्या संदर्भात बार्देश तालुक्यातील देवस्थान समित्यांना भेटून प्रबोधन करण्याचे या वेळी ठरले. मंदिरात येणार्‍या पर्यटकांना नियमावली घालून देण्याचे आवाहन सर्व मंदिर समिती सदस्यांना करण्यात येणार आहे. या बैठकीत अनेकांनी त्यांचे विचार व्यक्त केले. बैठकीला उपस्थित धर्माभिमानी श्री. उदय मुंज यांनी या दृष्टीने पुढाकार घेऊन कृती करणार असल्याचे सांगितले. श्री. जयेश थळी यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. या वेळी सौ. शुभा सावंत उपस्थित होत्या.\nइंग्लंडमध्ये मशिदीत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून इमामाला कारावास \nहिंदूंच्या संतांविषयीच्या कथित लैंगिक शोषणाच्या वृत्तांना\nवारेमाप प्रसिद्धी देणारी प्रसारमाध्यमे अशा वृत्तांना मात्र दडपतात \nलंडन - इंग्लंडच्या पश्‍चिम मिडलॅण्डमधील क्रॅडली हिथ येथील क्वीन्स क्रॉस मशिदीचा इमाम हाफिज रहमान (वय ५८ वर्षे) याला मशिदीत कुराण शिकवण्याच्या नावाखाली बोलावून २ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून न्यायालयाने दोषी ठरवले आहे. रहमान याला कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.\nहाफिज रहमान हा अनेक वर्षांपासून मशिदीत कार्यरत होता. वर्ष १९८६ ते ऑगस्ट १९८७ च्या कालावधीत तो काही मुसलमान मुलींना मशिदीत कुराण शिकवण्याच्या नावाखाली बोलावत असे. त्यापैकी एक मुलगी केवळ ६ वर्षांची होती. ती कुराण वाचत असतांनाच रहमान तिच्याबरोबर लैंगिक चाळे करत असे; मात्र मुलीने भयापोटी ही गोष्ट कुणाला सांगितली नाही. वर्ष २०१२ मध्ये तिने या लैंगिक अत्याचारांची माहिती पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी रहमानला अटक केली आणि त्याच्यावर न्यायालयात खटला भरला. रहमानने २ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप न्यायालयात सिद्ध झाले आणि त्याला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. रहमान याला ७ मुले असून १० नातवंडे आहेत.\nकुमटा (कर्नाटक) येथील ‘श्रीमंजुनाथ दूरचित्रवाहिनी’च्या माध्यमातून सनातनचा दिवाळीच्या वेळी धर्मप्रसार \nवाहिनीवरून मार्गदर्शन करतांना श्री. विनायक\nशानभाग (डावीकडे) आणि श्री. रवि गावडी\nकुमटा (कर्नाटक) - येथील ‘श्रीमंजुनाथ दूरचित्रवाहिनी’चे मालक श्री. रवि गावडी गेल्या काही महिन्यांपासून सनातन धर्मशिक्षणा विषयीच्या ध्वनीचित्र-चकत्या त्यांच्या वाहिनीच्या माध्यमातून प्रसारित करत आहेत. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील ४ लाख लोकांपर्यंत श्रीमंजुनाथ दूरचित्रवाहिनी पोचते. या वेळी दिवाळीला ‘धर्मशास्त्रानुसार दिवाळी कशी साजरी करावी’ तसेच ‘सांप्रत काळात धर्मशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमंजुनाथ वाहिनीने सनातन संस्थेला आवाहन केले होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सनातन संस्थेचे साधक श्री. विनायक शानभाग यांनी ‘धर्मशास्त्रानुसार दिवाळी कशी साजरी करावी’ याविषयावर, तर सनातन संस्थेच्या साधिका सौ. विद्या विनायक शानभाग यांनी पाडव्याच्या दिवशी ‘सांप्रत काळात धर्मशिक्षणाचे महत्त्व’या विषयावर मार्गदर्शन केले.\nडोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीत रशियाकडून साहाय्य - डेमोक्रॅटिक पक्षाचा आरोप\nवॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना रशियाकडून साहाय्य मिळत असल्याचा आरोप डेमोक्रेटिक पक्षाने केला आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे खासदार रीड यांनी म्हटले की, एफ्बीआयच्या एका गुप्तहेराने ट्रम्प आणि रशिया यांच्यात संबंध असल्याची माहिती यापूर्वीच दिली आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी यापूर्वीच घोषित केले आहे की, जर ते राष्ट्राध्यक्ष झाले, तर ते शपथ ग्रहण करण्यापूर्वी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांची भेट घेणार आहेत.\nमुसलमान आणि हिलरी क्लिंटन यांच्या समर्थकांना शस्त्र विकणार नाही - अमेरिकेतील शस्त्रविक्रेत्याचे विज्ञापन\nजिहादी आतंकवादाचा विरोध करणारा अमेरिकेतील शस्त्रविक्रेता \n जिहादी आतंकवाद्यांना पोसणार्‍या अमेरिकेकडून असे होईल तो सुदिन \nन्यूयॉर्क - मुसलमान आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या समर्थकांना शस्त्रविक्री केली जाणार नाही, असे विज्ञापन एका शस्त्रविक्रेत्याने केले आहे. पेनिसिल्वानियामधील जॅक्सन सेंटर भागात अल्ट्रा फायरआर्म्स नावाचे दुकान चालवणार्‍या पॉल चांडलर या शस्त्रविक्रेत्याने हे विज्ञापन प्रसिद्ध केले आहे. आम्ही आतंकवाद्यांना शस्त्रे विकणे सुरक्षित समजत नाही, असे यात म्हटले आहे. या विक्रेत्याने अशा आशयाचा फलकच स्वतःच्या दुकानासमोर लावला आहे. तसेच स्थानिक वृत्तपत्रातील विज्ञापनामध्येही असेच प्रसिद्ध केले आहे.\nआमच्या दुकानात शस्त्र खरेदीसाठी येणार्‍या मुसलमान ग्राहकांना आम्ही माघारी पाठवतो, तसेच हिलरी यांच्या समर्थकांनाही अशाच प्रकारे माघारी पाठवले जाते, असे पॉल चांडलर याने म्हटले आहे.\nतपासाची माहिती देण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने पुढील सुनावणीला उपस्थित रहावे - मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे\nआध्यात्मिक गुरु ओशो यांच्या मृत्यूपत्राचा तपास\nपुणे पोलिसांकडून धीम्या गतीने केला जात असल्याचे प्रकरण\nउच्च न्यायालयाचे ताशेरे हे पुणे पोलिसांच्या कूर्मगती कारभाराचे निदर्शक \nमुंबई - आध्यात्मिक गुरु ओशो यांच्या मृत्यूपत्राचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेकडे देण्याचा विचार आम्ही करत नाही किंवा तसे संकेतही देत नाही. पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास धीम्या गतीने करत आहेत. तपासाची माहिती देण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने पुढील सुनावणीला उपस्थित रहावे, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. आध्यात्मिक गुरु ओशो यांच्या मृत्यूपत्रावर त्यांची खोटी स्वाक्षरी असून त्याविषयीची तक्रार पुणे पोलिसांकडे करण्यात आली आहे. पुणे पोलीस याचा तपास योग्य पद्धतीने करत नाहीत. त्यामुळे तो तपास अन्वेषण यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका आध्यात्मिक गुरु ओशो यांचे अनुयायी योगेश ठक्कर यांनी अधिवक्ता प्रदीप हवनुर यांच्या माध्यमातून केली आहे. त्यावर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने हे आदेश दिले.\nदेहलीतील जंतरमंतर येथे ओआर्ओपी साठी सैनिकाची आत्महत्या \nनवी देहली - ‘वन रँक वन पेन्शन’(ओआर्ओपी)च्या प्रकरणी येथील जंतर-मंतरवर आंदोलन करत असलेल्या रामकिशन ग्रेवाल या माजी सैनिकाने विष पिऊन आत्महत्या केली.\nकेंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या ओआर्ओपी (समान श्रेणी समान निवृत्तीवेतन) योजनेच्या प्रकरणी रामकिशन ग्रेवाल समाधानी नव्हते. ते १ नोव्हेंबरपासून काही सहकार्‍यांबरोबर येथे आंदोलन करत होते. रामकिशन यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती. यामध्ये त्यांनी लिहिले होते की, मी माझा देश, मातृभूमी आणि सैनिक यांच्यासाठी बलीदान देत आहे. या आत्महत्येवरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.\nसंजय साडविलकर यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करून तात्काळ अटक करा - पलूस (जिल्हा सांगली) पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट\nअवैधरित्या शस्त्रविक्री करणारे संजय साडविलकर यांच्या विरोधात तिसरी तक्रार प्रविष्ट\nसंजय साडविलकर यांच्या जबाबाच्या आधारे सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक करणारे पोलीस अवैध शस्त्रविक्रीच्या गुन्ह्याखाली साडविलकर यांच्या विरोधात सातत्याने प्रविष्ट होणार्‍या तक्रारींची नोंद घेऊन त्यांना तात्काळ अटक करणार का \nपलूस (जिल्हा सांगली), २ नोव्हेंबर (वार्ता.) - संजय साडविलकर हे गुन्हेगार असून त्यांनी अवैधरित्या रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुल बनवणे, हाताळणे, खरेदी-विक्री करणे, त्याची दुरुस्ती करणे इत्यादी गुन्हे केलेले आहेत. साडविलकर यांनी असे गुन्हे केल्याचा न्यायाधिशांसमोर कबुलीजबाब दिला आहे. त्यामुळे या कबुलीजबाबाच्या आधारे संजय साडविलकर यांना, तसेच त्यांचे सहकारी बापू इंदुलकर आणि संगनमत करून विकणारे सर्व यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करून त्यांना अटक करावी, अशी तक्रार पलूस येथील राष्ट्रप्रेमी नागरिक श्री. संतोष संपत पाटील यांनी पलूस पोलीस ठाण्यात केली आहे.\nराष्ट्राचा उत्कर्ष साधणार्‍या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत होऊया \nवरळी (मुंबई) येथील ‘स्टार बॉईज ग्रुप च्या कार्यक्रमात\nसनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचे आवाहन\nमध्यभागी मार्गदर्शन करतांना श्री. अभय वर्तक, त्यांच्या डाव्या बाजूला\nहिंदू राष्ट्रसेनेचे मुंबई अध्यक्ष श्री. नागेश मढवी आणि समवेत पदाधिकारी\nमुंबई, २ नोव्हेंबर (वार्ता.) - स्वातंत्र्यानंतर आपण लोकशाही स्वीकारली; मात्र लोकशाहीने आपल्याला काय दिले, यावर चिंतन होणे आवश्यक आहे. लोकशाहीत निवडून येण्यासाठी भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबला जात आहे. आतंकवाद, गुंडगिरी, महिलांवर अत्याचार वाढले आहेत. लोकशाही पूर्णत: अपयशी ठरली आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना हाच राष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमात्र उपाय आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित असलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्वांनी कार्यरत होऊया, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. स्टार बॉईज गु्रप च्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात धर्मविषयी मार्गदर्शन करण्यासाठी श्री. वर्तक यांना निमंत्रित करण्यात आले होते. (सांस्कृतिक कार्यक्रमाच्या व्यासपिठाचा धर्मप्रसारासाठी उपयोग करणार्‍या स्टार बॉईज ग्रुप चा आदर्श समस्त हिंदु बांधवांनी घ्यावा - संपादक) या वेळी हिंदू राष्ट्रसेनेचे मुंबई अध्यक्ष श्री. नागेश मढवी, स्टार बॉईज ग्रुपचे सर्वश्री भूषण कांबळे, रूपेश महाडिक, रोहन पाटील यांसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला सहस्रोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.\nदेशातील सर्वांत मोठ्या कारवाईतून ३ सहस्र कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त \nपकडण्यात आलेला साठा इतका आहे, तर न पकडण्यात\nआलेला साठा किती असू शकतो याची कल्पना करता येत नाही \nउदयपूर (राजस्थान) - महसूल गुप्तवार्ता महासंचालनालयाकडून २३.५ मेट्रिक टन इतका मँड्रेक्स या अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. अमली पदार्थ जप्तीची ही कारवाई जगातील सर्वांत मोठी कारवाई असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजारभावानुसार जप्त करण्यात आलेल्या मँड्रेक्सची किंमत ३ सहस्र कोटी रुपये इतकी आहे. मँड्रेक्स या अंमली पदार्थाचा वापर मेजवान्यांमध्ये केला जातो. मँड्रेक्स या पदार्थावर कायदेशीर बंदी आहे. या प्रकरणी सुभाष दुधानी याला अटक केली आहे. सौदी अरेबिया, दुबई आणि दक्षिण आफ्रिकेसह आफ्रिका खंडातील इतर काही देशांमध्ये हे अमली पदार्थ पाठवले जाणार होते.\nमहाराष्ट्रात मुलींचा जन्मदर १ सहस्र मुलांमागे केवळ ९०७\nतथाकथित पुरोगामित्वाचा डंका बडवणारे\nआणि महिलांच्या समानतेसाठी लढणारे आता कुठे आहेत \nनागपूर, २ नोव्हेंबर - केंद्र शासनाकडून ‘'बेटी बचाओ, बेटी पढाओ'’, ही मोहीम काही वर्षांपासून राबवण्यात येत आहे. राज्य शासनाकडूनही मोहिमेच्या यशस्वितेसाठी विविध विज्ञापने देऊन मुलींचा जन्मदर वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. राज्य शासनाने अनेक उपाययोजना करून यासंदर्भात जनजागृती केली. असे असले, तरी राज्यात १ सहस्र मुलांच्या मागे केवळ ९०७ मुली असा जन्मदर असून वर्षागणिक मुलींच्या जन्मदरात घट होत आहे, असेे सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकारात मिळालेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ‘'बेटी बचाओ, बेटी पढाओ'’, या मोहिमेत राज्यात अनेक संस्था, संघटना, नागरिक सहभागी होऊनही कितपत यश मिळाले, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nपुण्यामध्ये फटाक्यांचा आवाज न्यून झाला असला, तरी हवेच्या प्रदूषणात मात्र वाढच \nफटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याचे लक्षात येऊनही सरकार त्यावर बंदी का घालत नाही \nपुणे, २ नोव्हेंबर - कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांचा आवाज न्यून झाला असला, तरी अतिसूक्ष्म कणांमुळे होणार्‍या कणीय प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले. पाडव्याच्या दिवशी या अतिसूक्ष्म कणीय प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली होती, असे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजीच्या (आयआयटीएम) सफर या प्रदूषण मापन यंत्रणेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. गुफरान बेग, नेहा पारखी आणि वृंदा आनंद यांनी सिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nअहवालात म्हटले आहे की,...\n१. यंदा फटाक्यांची विक्री जवळपास ५० टक्क्यांनी घटल्याचे फटाका व्यापारी सांगत आहेत. असे असले, तरी यंदाच्या दिवाळीत हवेतील कणीय प्रदूषणातील ‘पीएम २.५ अर्थात २.५ मायक्रॉनपेक्षा अल्प व्यासाच्या कणीय प्रदूषणाची पातळी पाडव्याच्या दिवशी ३३७ मायक्रोग्रॅम पर क्यूबिक मीटर झाली. हवेची ही पातळी अत्यंत वाईट गुणवत्ता आणि हेल्थ अलर्टची परिस्थिती दर्शवते. गेल्या वर्षी पाडव्याला हीच प्रदूषण पातळी २०५ मायक्रोग्रॅम पर क्यूबिक मीटर इतकी होती.\nखेड (जिल्हा सातारा) येथे मानवता प्रतिष्ठानच्या वतीने चिनी वस्तूंचे दहन \nचीन आणि पाकिस्तान यांच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणला\nसातारा, २ नोव्हेंबर (वार्ता.) - कोरेगाव तालुक्यातील खेड (नांदगिरी) येथील मानवता प्रतिष्ठानच्या वतीने प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्यात आली. या वेळी प्रतिष्ठानच्या वतीने सुंदर किल्ला स्पर्धा, फटाके विरहीत दीपावली आदी उपक्रम राबवण्यात आले. याचसह भारताचे भावी आधारस्तंभ असणारे आजचे बालगोपाल यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे, यासाठी बाजारपेठेत असणारे चिनी बनावटीचे फटाके, आकाशकंदिल आदी वस्तूंचे दहन करण्यात आले.\nनांदेड येथे अज्ञात व्यक्तीकडून एका पोलीस कर्मचार्‍यास जीवे मारण्याचा प्रयत्न \nराज्यात पोलिसांवरील वाढती आक्रमणे म्हणजे पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण \nनांदेड, २ नोव्हेंबर - येथील बिग बाजार समोरील चौकात रामराव किशनराव केंद्रे या पोलीस कर्मचार्‍यांना एकाने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रामराव केंद्रे हे ३१ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजता बिग बाजार विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर नाकाबंदीचे कर्तव्य बजावत होते. तेथे अज्ञात ३ जण आपापसांत भांडत होते. केंद्रे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण त्यातील एकाने केंद्रे यांचा डावा हात आणि डोके या भागांवर तलवारीने वार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (यावरून राज्यातील कायदा-सुव्यवस्था किती रसातळाला गेली आहे, हेच दिसून येते. - संपादक) केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी त्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे.\nवाहतुकीचे नियम ठाऊक नाहीत आणि वाहन अनुज्ञप्ती (परवाना) हवी, अशी पुणेकरांची स्थिती \nविद्येचे माहेरघर म्हणवणार्‍या पुणे शहराला ही गोष्ट लज्जास्पदच \nपुणे - वाहतूक नियम ठाऊक नाहीत; परंतु वाहन चालवण्याची अनुज्ञप्ती (परवाना) हवी आहे, अशी स्थिती सध्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात अनुज्ञप्ती काढण्यासाठी येणार्‍या नागरिकांची दिसून येते; कारण गेल्या १० मासांमध्ये ३ सहस्र ३४२ नागरिक शिकाऊ वाहन अनुज्ञप्तीसाठी (लर्निंग लायसन्स) घेतलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.\nनिवासी इमारतीत फटाक्यांचा साठा ठेवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून ५४ फटाके विक्रेत्यांना नोटिसा\nनागरिकांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था धाब्यावर बसवणारे फटाके विक्रेते \nमुंबई, २ नोव्हेंबर - निवासी इमारतीत फटाक्यांचा साठा ठेवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ५४ फटाके विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत. फटाक्यांची साठवणूक करणार्‍यांकडून सुरक्षेची काळजी घेतली जात आहे का, याची राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी काटेकोरपणे पाहणी करावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांनी लालबाग, परळ, शीव आणि मशीद बंदर या भागातील फटाके विक्रेत्यांना नोटिसा दिल्या. (न्यायालयाच्या निर्देशानंतर कृती करणारे पोलीस - संपादक) या पार्श्‍वभूमीवर मुंबई-ठाणे फटाके विक्रेते असोसिएशनची बैठक पार पडली असून पोलिसांच्या कारवाईविषयी मुंबई पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार आहे.\nदेशभरातील उच्च न्यायालयांतील न्यायाधिशांच्या ४३ टक्के जागा रिकाम्या \nदेशभरातील न्यायालयांमध्ये ३ कोटीहून अधिक खटले प्रलंबित\nअसतांना न्यायाधिशांच्या जागा रिकाम्या ठेवणारी व्यवस्था जनताद्रोहीच होय \nनवी देहली - देशातील २४ उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधिशांच्या ४३ टक्के जागा रिकाम्या आहेत. देशातील सर्व उच्च न्यायलयांमध्ये न्यायाधिशांची १०७९ पदे असतांना ४६४ पदांवर न्यायाधीशच नाहीत. राज्यानुसार पाहिले, तर आंध्रप्रदेशमध्ये ६३ टक्के जागा रिकाम्या आहेत. ४६४ मधील ३५५ जागा केवळ १० उच्च न्यायलयांमध्येच आहेत. यातील अलाहाबाद उच्च न्यायालयात ८३ जागा रिकाम्या आहेत. कर्नाटकात ३६, तर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात ३९ जागा रिकाम्या आहेत.\nनवी मुंबई येथील ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या कार्यक्रमाचे नाव मात्र संस्कृतमध्ये \nहिंदूंना आकृष्ट करण्याचा ख्रिस्त्यांचा छुपा डाव\nमुंबई, २ नोव्हेंबर (वार्ता.) - नुकताच नवी मुंबई येथील पटनी मैदानावर ख्रिस्त्यांचा धर्मप्रसाराचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे नाव ‘'कृपाभिषेकम्’', असे संस्कृत भाषेत ठेवण्यात आले होते. त्याखाली ‘'बायबल कर्न्व्हशन २०१६'’, असे लिहिण्यात आले होते. या परिसरात ठिकठिकाणी कार्यक्रमाचे फलक लावण्यात आले होते. ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे नाव मात्र संस्कृत भाषेत ठेवण्यात आले होते. यातून हिंदूंना आपल्या धर्माकडे आकर्षित करण्यासाठी ख्रिस्त्यांकडून ही कूटनीती वापरण्यात येत असल्याचे मत काही हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केले.\nअभ्यासक्रम पूर्ण न होताच मुंबई विद्यापिठाकडून पदव्युत्तर विज्ञान शाखेची परीक्षा \nमुंबई विद्यापिठाचा अजब आणि हलगर्जी कारभार \nमुंबई - मुंबई विद्यापिठाकडून पदव्युत्तर विज्ञान शाखेचा प्रथम सत्राचा कालावधी पूर्ण होण्याआधीच परीक्षेचा दिनांक जाहीर करण्यात आला आहे. प्रवेश प्रक्रियेनंतर महाविद्यालयात अभ्यासक्रम शिकवून झालेला नसतांनाच परीक्षा माथी मारली जात आहे, अशी तक्रार पदव्युत्तर विज्ञान शाखेच्या (एम्. एस्स्सी) पहिल्या वर्षाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी केली आहे. (या प्रकरणी विद्यापिठाच्या कुलगुरूंनी परीक्षा विभागातील संबंधितांवर कारवाई करावी आणि नियमाप्रमाणे परीक्षा घ्यावी - संपादक) विद्यापिठाच्या संलग्न महाविद्यालयांच्या अनेक प्राचार्यांनी विद्यापीठ प्रशासनाला पत्र लिहून विद्यार्थ्यांना परीक्षा देणे गैरसोयीचे ठरत असल्याची पत्रे दिली आहेत. तसेच या पत्रांसमवेत ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांनी निवेदनेही दिली आहेत. (विद्यार्थ्यांना निवेदने द्यावी लागणे, हे दुर्दैव - संपादक) विद्यापिठाच्या संलग्न महाविद्यालयांच्या अनेक प्राचार्यांनी विद्यापीठ प्रशासनाला पत्र लिहून विद्यार्थ्यांना परीक्षा देणे गैरसोयीचे ठरत असल्याची पत्रे दिली आहेत. तसेच या पत्रांसमवेत ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांनी निवेदनेही दिली आहेत. (विद्यार्थ्यांना निवेदने द्यावी लागणे, हे दुर्दैव \nमुंबई-नवी मुंबई परिसरात दुकानदार, शाळा, पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन\nहिंदु जनजागृती समितीची फटाकेविरोधी प्रबोधन मोहीम \nमुंबई, २ नोव्हेंबर (वार्ता.) - देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी आणावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई अन् नवी मुंबई परिसरातील ११४ दुकानदारांना निवेदन देण्यात आले. ५ शाळांमध्ये प्रबोधन करण्यात आले. तसेच ३३ पोलीस ठाणे आणि ३ प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.\nफटाके फोडण्यास विरोध करणार्‍या वृद्धाचा तरुणाच्या मारहाणीत मृत्यू\nस्वार्थापोटी हिंसक कृत्य करण्यास धजावणारी आजची युवा पिढी \nसोलापूर - फटाके फोडण्यास विरोध केल्याने एका तरुणाने केलेल्या मारहाणीत ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी राहुल जमादार (वय २० वर्षे) याला अटक केली आहे. दिवाळीनिमित्त राहुल फटाके फोडत असतांना वृद्धाने त्याला रोखले. त्यामुळे दोघांमध्ये वाद होऊन राहुलने त्यांना मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.\nनवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्धचा अविश्‍वास ठराव राज्य सरकारने फेटाळला\nमुंबई - नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्धचा अविश्‍वास ठराव राज्य सरकारने फेटाळला आहे. तसेच नवी मुंबई प्रशासनला बाजू मांडण्यासाठी शासनाने ३० दिवसांचा वेळ दिला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अविश्‍वास ठरावावर कायदेशीर प्रक्रिया होईल, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर अविश्‍वास ठराव फेटाळण्यात आला आहे. याप्रकरणी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी ‘मुख्यमंत्र्यांनी विश्‍वासघात केला आहे’, असे म्हटले.\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा सरचिटणीसाला अटक आणि पोलीस कोठडी \nवासनांध पदाधिकार्‍यांचा भरणा असलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया \nसातारा येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे प्रकरण\nसातारा, २ नोव्हेंबर (वार्ता.) - साहित्य देण्यासाठी घरी आलेल्या ६ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा सरचिटणीस मधूकर आठवले (वय ५८ वर्षे) यांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १ दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे.\nश्री साईबाबांच्या चरणी भक्ताकडून १८ लक्ष रुपये किंमतीचे सिंहासन अर्पण \nशिर्डी - श्री साईबाबांच्या चरणी बडोदा (गुजरात) येथील एका भक्ताने १८ लक्ष रुपये किंमतीचे चांदीचे सिंहासन अर्पण केले आहे. भक्ताने स्वतःची इच्छा पूर्ण झाल्यामुळे श्री साईबाबांच्या चरणी ३० किलो १९० ग्रॅम वजनाचे सिंहासन अर्पण केले आहे, असे श्री साईबाबा संस्थानच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. (याविषयी अंनिसवाले काही बोलतील का - संपादक) हे सिंहासन श्री साईबाबांच्या चावडी मंदिरात ठेवण्यात आले असून त्यावर श्री साईबाबांची मूर्ती ठेवली आहे.\n७० गुन्हे केलेल्या आरोपीला जळगाव पोलिसांनी केली अटक\nआरोपी इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हे करेपर्यंत पोलीस काय करत होते \nजळगाव - अनेक ठिकाणी घरफोड्या, अधिकोशांची लूट करणारा आरोपी सचिन इथापे याला पोलिसांनी पकडले. आरोपीने पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलिसांवर गोळीबार केला. यानंतर पोलिसांनीही त्याला गोळी मारली. आरोपीने ७० हून अधिक गुन्हे केले असून तो नाव पालटून चाळीसगाव येथे रहात होता.\nआतंकवाद्यांचे समर्थन हा राष्ट्रद्रोहच \nमध्यप्रदेशातील तुरुंगातून पळालेल्या सिमीच्या ८ जिहादी आतंकवाद्यांना ३१ ऑक्टोबरला पोलिसांनी चकमकीत ठार केले होते. मध्यप्रदेशातील मालवा प्रांतात झालेल्या त्यांच्या दफनविधीच्या वेळी ३ सहस्र ५०० लोक उपस्थित होते. चकमकीचा निषेध करत त्यांनी दगडफेक केली.\nहिंदू तेजा जाग रे \n : मुठभेड में मारे गए सीमी आतंकियों के जनाजे में ३५०० लोग जुटे. मुठभेड के निषेध हेतु उन्होंने पथराव भी किया.\nसेक्युलर जगत इन्हें राष्ट्रप्रेमी ही कहेगा.\nभारलेले वातावरण : विलायती कापडाची होळी नि बहिष्कार \nस्वदेशी वस्त्रांविषयी अशी आपुलकी आणि विदेशी\nवस्त्रांविषयी चीड आज किती राजकारण्यांमध्ये आहे \nया होळीचा आवाज देशभर उमटला. पुढे जागोजागी अशा होळ्या पेटू लागल्या. - व्याख्यान-प्रवचनकार, सच्चिदानंद शेवडे, पुणे.\n‘१४ ऑक्टोबर. वंगभंग अस्तित्वात यायला दोन दिवस होते. विलायती कापडाची देवघेव पूर्णपणे नष्ट झाली. जो ती करेल त्यांच्यावर बहिष्कार टाकायचे ठरवण्यात आले. त्या पंधरवड्यात एकट्या कोलकत्यातच १६७ लहान-मोठ्या सभा झाल्या. सगळीकडे मिळून सहा लाखांवर श्रोते होते.\nया सर्व आंदोलने आणि उद्रेकाची धास्ती लॉर्ड कर्झनने घेतली. त्याने ऑक्टोबर अखेरीस जम्मूला भेट दिली. त्या वेळी आज्ञाच काढली ‘छावणी आणि मिरवणुकीपासून २००० फूटांच्या परिघात एकही बंगाली अथवा मराठी माणूस येता कामा नये. त्याचप्रमाणे २०० फूट परिघात पंजाबी आणि अन्य स्थानिक नकोत.\nस्वैराचार आणि अनैतिकता यांना पूर्णत: निष्प्रभ करण्याचे सामर्थ्य केवळ अध्यात्मात असणे \n१. विज्ञानाने मानवजातीला बंदुका,\nतोफा नजराणे दिले; परंतु नीतीमत्ता न\nशिकवल्याने मनावर नैतिक संस्कार न होणे\n‘मानवजातीला बंदुका, तोफा हे नजराणे विज्ञानाने दिलेले आहेत ना विज्ञानामुळे झालेल्या लाभांचे योग्य अवधान ठेवून विचारावेसे वाटते, ‘उपरोक्त नजराणे हे मानवजातीचे कोणत्या प्रकारचे कल्याण करीत आहेत विज्ञानामुळे झालेल्या लाभांचे योग्य अवधान ठेवून विचारावेसे वाटते, ‘उपरोक्त नजराणे हे मानवजातीचे कोणत्या प्रकारचे कल्याण करीत आहेत ’ शालेय विद्यार्थी हातात पिस्तुल घेऊन काही कारण नसतांना आपल्या शालेय बंधुभगिनींचे धडाधड मुडदे पाडत आहेत. वैज्ञानिक शोधांच्या आधारे चोर्‍या, घरफोडी, दरोडे, लूटमार असले प्रकार सर्रास होत आहेत. विज्ञान मानवाला नीतीमत्ता शिकवत नाही, तसेच त्याच्या मनावर नैतिक संस्कार करीत नाही. त्यामुळे वैज्ञानिक शोधांचा दुरुपयोग होत आहे.\nपूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या विरोधातील खटला, हा हिंदु संतांना जाणीवपूर्वक अपकीर्त करण्याचा डाव \n१. खटल्याविषयी पूज्य बापूजी आणि\nप्रवक्त्या श्रीमती नीलम दुबे यांची प्रतिक्रिया\n१ अ. षड्यंत्रकर्त्यांचे हात पुष्कळ मोठे आहेत - पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू ‘पत्रकारांशी झालेल्या वार्तालापात पूज्यपाद संतश्री बापूजी म्हणाले की, ‘‘तो (कृपाल सिंह) तर १२ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) साक्ष देऊन गेला. जे आक्रमणे करवून घेतात, त्यांचे अन्वेषण केले जावे. सत्य उजेडात येईल. माझी बाहेर निघण्याची वेळ येते, तेव्हा ते असे (साक्षीदारांच्या हत्या) घडवून आणतात. मी का असे करणार - पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू ‘पत्रकारांशी झालेल्या वार्तालापात पूज्यपाद संतश्री बापूजी म्हणाले की, ‘‘तो (कृपाल सिंह) तर १२ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) साक्ष देऊन गेला. जे आक्रमणे करवून घेतात, त्यांचे अन्वेषण केले जावे. सत्य उजेडात येईल. माझी बाहेर निघण्याची वेळ येते, तेव्हा ते असे (साक्षीदारांच्या हत्या) घडवून आणतात. मी का असे करणार ज्यांनी मला येथे पाठवले आहे, तेच असे करवतात. त्यांचे हात लांब आहेत, मोठे षड्यंत्र आहे. देव सर्वांचे कल्याण करो.’’\nपालट परीक्षापद्धतीत नको, तर शिक्षणपद्धतीत हवा \nविद्यार्थ्यांना परिक्षांचा ताण नको, त्यांना मुक्तपणे शिक्षण घेता यावे या उद्देशांच्या नावाखाली काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीपर्यंत उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची लाभ-हानी यासंदर्भात बर्‍याच चर्चा झडल्या होत्या. अखेर निर्णय विद्यार्थीभिमुख () असल्याचे सरकारमधील तज्ञांचे मत पडल्याने या निर्णयाची अंमलबजावणी चालू झाली. आता यामध्ये थोडासा पालट करून विद्यार्थ्यांची ढकलमपट्टी इयत्ता चौथीपर्यंतच करण्याचे सरकारच्या विचाराधीन असल्याची चर्चा आहे. अर्थात् असा निर्णय झाला, तरी तो प्रत्यक्षात येईपर्यंत अजून २ वर्षे जातील.\nघरातील लादीची स्वच्छता (फरशीची साफसफाई)\n१. तेलकट पदार्थ पडल्यास\n‘लादीवर तेलकट पदार्थ पडला असेल, तर तो सर्वप्रथम कोरड्या कापडाने टिपून घ्या, म्हणजे लादीवर पडलेले तेल किंवा तूप अन्यत्र पसरणार नाही. त्यानंतर छोट्याशा भांड्यात थोडेसे पाणी घेऊन त्यात ‘डिटर्जण्ट पावडर’ टाका. हे पाणी उकळवा. त्यानंतर त्यात कापड भिजवून त्याने लादी पुसा. सर्व तेलकट आणि तूपकट डाग सहज निघून जातील. त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा लादी पुसा. लादी पूर्वीसारखी स्वच्छ आणि चकाकू लागेल.\n२. चहाच्या डागावर उपाय\n२ अ. एका भांड्यात पाणी घ्या. त्यात थोडे मीठ टाका आणि त्या पाण्याने लादी पुसा. डाग निघून जातील आणि लादी स्वच्छ होईल.\n२ आ. डाग सुकला असता काय कराल : स्वयंपाक खोलीतल्या लादीवर अनेकदा डाग आढळतात. भाजी चिरतांना भाजीचा रस लादीवर पडतो आणि तो डाग तसाच राहून जातो. तो डाग सुकल्यानंतर पाण्याने पुसला, तरीही निघत नाही. अशा वेळी ज्या भागावर डाग असेल, त्या भागावर थोडेसे स्पिरीट टाका आणि कापसाच्या बोळ्याने पुसा. डाग गेल्यावर तेवढा भाग पुन्हा पाण्याने पुसून घ्या.\nसनातन संस्थेच्या वतीने राबवण्यात आलेल्या नवरात्र मोहिमेचा सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि पुणे या जिल्ह्यांचा आढावा\n१ अ. संपर्क : ‘सोलापूर जिल्ह्यात एकूण ४८ नवरात्र मंडळांना संपर्क केले.\n१ आ. फ्लेक्स फलक आणि कापडी फलक यांद्वारे प्रबोधन\n१. जिल्ह्यात धर्मशिक्षणाची माहिती देणारे ४६ फ्लेक्स फलक लावण्यात आले. ७ मंडळांनी २४ फ्लेक्स फलक स्वतः विकत घेऊन लावले.\n२. तुळजापूर येथे श्री भवानीदेवीच्या मंदिराच्या मार्गात आणि गावात प्रबोधनपर कापडी फलक लावून भाविकांचे स्वागत करण्यात आले.\n३. सोलापूर येथे शिवप्रतिष्ठानच्या वतीने निघालेल्या दुर्गादौडीचे हिंदु जनजागृती समिती प्रणित ‘रणरागिणी’ शाखेच्या वतीने पारंपरिक पोशाखात ध्वजपूजन आणि औक्षण करून स्वागत केले. या वेळी कार्यकर्त्यांनी रणरागिणी शाखेचा फ्लेक्स फलक हातात घेतला होता.\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत देहली येथे झालेले प्रसारकार्य\n१ अ. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन : नोएडाच्या जिल्हाधिकार्‍यांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नवरात्रीच्या काळात होणार्‍या अपप्रकारांविरुद्ध निवेदन दिले. या वेळी जिल्हाधिकार्‍यांनी समितीच्या या कार्याचे कौतुक केले. नवरात्रीच्या काळात होणार्‍या अपप्रकारांच्या विरोधात एका नवरात्रोत्सव मंडळाला निवेदन देण्यात आले.’\n‘देहली येथील लाजपतनगर येथे ‘श्री लक्ष्मी-नारायण सनातन धर्म मंदिरा’च्या सभागृहात २.१०.२०१६ या दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हिंदूसंघटन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे फ्लेक्स, ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.\n- सौ. तृप्ती जोशी (ऑक्टोबर २०१६)\nसनातन संस्थेच्या वतीने २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत देहली येथे झालेले अध्यात्मप्रसाराचे कार्य\n१. समाजात श्राद्धाचे महत्त्व सांगण्यासाठी प्रवचनांचे आयोजन\n‘समाजातील श्राद्धाविषयीचे चुकीचे समज दूर व्हावेत आणि हिंदूंना श्राद्धाची अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोनातून माहिती व्हावी, यासाठी नोएडा येथील साधकांनी ११ ठिकाणी प्रवचने घेतली. या प्रवचनांचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला. यांमध्ये शाळेतील शिक्षक, मंदिरात येणारे भाविक आणि इतर यांचा समावेश होता. या प्रवचनांच्या माध्यमातून श्राद्धाविषयीचे शास्त्र सांगितले. यांमध्ये श्राद्धाविषयी जिज्ञासूंना असणार्‍या अनेक शंकांचेही निरसन करण्यात आले.\n१. नोएडा येथील साधिका कु. किरण महतो हिने कोंडली निवासी संकुल पार्क येथे प्रवचनापूर्वी १० मिनिटे आलेल्या लोकांना श्राद्धाविषयीच्या प्रवचनाविषयी माहिती दिली. त्यामुळे तेथे पुष्कळ लोक जमले. त्यांपैकी काही लोकांनी या प्रवचनाच्या माध्यमातून चांगली माहिती मिळाली असल्याचे सांगितले.\n२. नोएडा, उत्तर प्रदेश येथील एका शाळेत तेथील शिक्षकांसाठी श्राद्धाविषयीच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवचनामुळे या शाळेचे मुख्याध्यापक अतिशय प्रभावित झाले. त्यांनी साधकांना ७८ शाळांची सूची दिली, ज्यांमध्ये प्रवचनांचे आयोजन करता येऊ शकेल.\nसनातन धर्म बुडवणे कोणाच्या हातचे नाही \nसनातन धर्माविषयी वर्ष १९३० मधील एका लेखात स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ‘‘जुनी सर्व कर्मकांडे पालटली, तरी सनातन धर्म बुडणे शक्य नाही. सनातन धर्म बुडवणे मूठभर सुधारकांच्याच नव्हे, तर मनुष्यजातीच्याही हातचे नाही. जेव्हा आपण धर्म शब्दास ‘सनातन’ हे विशेषण लावतो, तेव्हा त्याचा अर्थ ईश्‍वर, जीव आणि जगत् यांच्या स्वरूपाविषयी अन् संबंधांविषयी विवरण करणारे शास्त्र आणि त्यांचे सिद्धांत अन् तत्त्वज्ञान असा असतो. आदिशक्तीचे स्वरूप, जगताचे आदिकारण आणि आदिनियम हे सनातन, शाश्‍वत आणि त्रिकालाबाधित आहेत. भगवद्गीतेत किंवा उपनिषदांत याविषयीचे जे सिद्धांत प्रकट केले आहेत, ते सनातन आहेत. ते पालटणे ही मनुष्यशक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे. ते सिद्धांत आहेत आणि तसेच कायम रहाणार.’’\nसनातनचे सर्व आश्रम आणि प्रसारसेवा यांमधील साधकांना भावविश्‍वात नेणारे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील भावसत्संग \n‘ भाव तेथे देव’ ही उक्ती आपण ऐकलेली आहे. भाव स्वतःमध्ये निर्माण करणे कठीण आहे. दुसर्‍यामध्ये तो निर्माण करणे त्याहून कठीण आहे; तरीही ही किमया रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात घेतल्या जाणार्‍या भावसत्संगात साध्य होते, याची अनुभूती आली. या भावसत्संगाचे वर्णन करणारा हा लेख.\n‘गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्याला भेटण्यासाठी येणार आहेत’, हे ऐकल्यावर सर्व साधक पुष्कळ उत्सुकतेने आणि कृतज्ञताभावाने गुरुमाऊलीच्या येण्याची वाट पहात आहेत. ‘आता गुरुमाऊलींचे दर्शन होणार; म्हणून साधक त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांची कृपाप्राप्त व्हावी; म्हणून प्रार्थना करत आहेत आणि एवढ्यात निरोप मिळतो की, ते आता काही कारणामुळे येऊ शकणार नाहीत. हे कळल्याबरोबर साधकांना थोडे वाईट वाटले आहे.\nपू. जयराम जोशी आणि पू. पद्माकर होनप यांचे वयस्कर साधकांना मौल्यवान अन् प्रेमळ मार्गदर्शन\n‘ १.११.२०१६ या दिवशी संध्याकाळी ६ ते ७ या कालावधीत पू. जोशीआजोबा आणि पू. होनपकाका यांनी वयस्कर साधकांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली. या सत्संगाचा ३० साधकांनी लाभ घेतला.\n१. पू. होनपकाका यांनी\nअ. साधकांनी मनाविरुद्ध वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे.\nआ. सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात राहिले पाहिजे.\nइ. भाव वाढवण्यासाठी भावजागृतीचे प्रयत्न करावेत. कृष्णाच्या लीला आठवल्याने भावजागृती होते.\nई. सेवा करतांना नामजप करावा. त्या वेळी मनात विचार येत असतील, तर ते लिहून काढावेत. विचार येण्यामागील मूळ कारण शोधल्यास त्यातून आपले दोष लक्षात येतील. त्यावर स्वयंसूचना घ्याव्यात. स्वयंसूचना बनवण्यात अडचण असेल, तर इतरांचे साहाय्य घ्यावे.\nगुरुदेवांचे महत्त्व, त्यांची कृपा होण्यासाठी करायच्या प्रयत्नांतील अडचणी आणि त्यांना सतत अनुभवता येण्यासाठी केलेली प्रार्थना यांविषयी साधकाने केलेले आत्मनिवेदन\n१. हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी भूतलावर अवतीर्ण\nझालेला श्रीहरि सर्वसामान्य जिवांचा उद्धारही करणार\nअसल्याने साधक, निर्जीव वस्तू, झाडे आणि पशू-पक्षी\nत्याच्या दर्शनासाठी आतूर होऊन त्याची कृपा अनुभवत असणे\n‘ हे प्रभो, आपण श्रीराम आणि श्रीकृष्ण होऊन जसे भूतलावर अवतरला, त्याचप्रमाणे आता हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी अवतीर्ण झाला आहात. श्रीहरीने या भूतलावर अवतार घेण्यामागे दैवी कार्यकारणभाव असतो. हा कार्यकारणभाव आम्हा साधकांना कळणे महाकठीणच आहे. मी जाणतो की, आपण हिंदु राष्ट्र स्थापन करणार असून सर्वसामान्य जिवांचा उद्धारही करणार आहात; म्हणूनच एवढे साधक आपल्या चरणी शरण येऊन आपल्या आश्रयाखाली साधना करत आहेत. हे भगवंता, निर्जीव वस्तू, झाडे आणि पशू-पक्षीही आपल्या दर्शनासाठी आतूर झाले असून आपली कृपा अनुभवत आहेत.\n‘कर्नाटकातील साधकांप्रमाणे अन्य राज्यांतील साधकांनी प्रयत्न केल्यास लवकरच सनातन धर्म राज्याची स्थापना होईल’, असे सूचित करणारी कु. सर्वमंगला मेदी यांनी रेखाटलेली भावचित्रे \nऋषिपंचमीच्या दिवशी प.पू. डॉक्टरांची आरती करतांना मिरज आश्रमातील साधकांना आलेल्या अनुभूती\n‘६.९.२०१६ या दिवशी ऋषिपंचमीनिमित्त महर्षींनी प.पू. डॉक्टरांची आरती करायला सांगितली होती. त्या दिवशी मिरज आश्रमात पू. जयराम जोशीआबांना एका संतांनी दिलेले प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र ध्यानमंदिरात ठेवले आणि त्याची आरती करण्यात केली. त्या दिवशी मिरज आश्रमातील साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.\n१. ऋषिपंचमीच्या दिवशी आश्रमात दिवसभर महर्षींचे अस्तित्व जाणवणे\n‘ऋषिपंचमीच्या दिवशी महर्षींची आठवण येऊन ‘आपण आज त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला हवी’, असा विचार आला. त्यांचे अस्तित्व आश्रमात दिवसभर जाणवत होते. त्याच दिवशी गुरुमाऊलीची आरती करण्याचा निरोप आला आणि सर्वांच्या आनंदात अधिकच वाढ झाली.’ - कु. वैदेही पिंगळे, सनातन आश्रम, मिरज.\nपाडव्याच्या शुभदिनी मिरज (सांगली) येथील श्री. रमेश वांडरे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी \nश्री. रमेश वांडरे (डावीकडे) यांचा श्रीकृष्णाची\nप्रतिमा देऊन सत्कार करतांना कु. वैदेही पिंगळे\nकुटुंबियांना आधार देणारे आणि विविध\nगुणांचा समुच्चय असलेले श्री. रमेश वांडरे \nमिरज, १ नोव्हेंबर (वार्ता.) - दिवाळी पाडव्याच्या आनंद द्विगुणित करत श्रीकृष्णाने मिरज केंद्राला आध्यात्मिक आनंद साजरा करण्याची पर्वणी उपलब्ध करून दिली. मिरज येथील फुलांच्या हारांचा व्यवसाय करणारे श्री. रमेश आण्णाप्पा वांडरे (वय ४४ वर्षे) यांनी पाडव्याच्या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या साधिका कु. वैदेही पिंगळे (वय २१ वर्षे) यांनी घोषित केले. कु. वैदेही पिंगळे यांच्या हस्ते श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. रमेश यांचा मुलगा कु. अजिंक्य हा सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात पूर्णवेळ सेवा करतो. या वेळी त्यांची पत्नी सौ. कांता, मुलगी कु. ऐश्‍वर्या, तसेच मिरज केंद्रातील साधक उपस्थित होते.\nगुरूंनी धर्मप्रसारासाठी दिलेल्या वस्तूविषयी अत्युच्च भाव असलेले श्री. शशिकांत टोणपे \n‘दादा (श्री. शशिकांत गजेंद्र टोणपे) सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतरच्या दिवाळीला त्याने घरी सनातन संस्थेचा आकाशकंदील लावला होता. तेव्हा मी त्याला म्हटले, ‘‘हा अजिबातच सजावट नसलेला आकाशकंदील आहे. यावर केवळ हिंदूंचे लिहिलेले आहे. लोक काय म्हणतील ’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘भविष्यात घरोघरी हेच आकाशकंदील लावले जातील. आता शेजारच्यांचे नक्षीदार आणि रंगीबेरंगी आकाशकंदील पाहू नको. पुढे तेही हाच आकाशकंदील लावतील.’’ खरंच आता असे चित्र दिसू लागले आहे.’\n- कु. सुप्रिया गजेंद्र टोणपे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.\nदेवाच्या अनुसंधानात २४ घंटे रहाता येण्यासाठी आत्मनिवेदन करणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. मानसी प्रभु (वय १५ वर्षे)\nउच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु\n या पिढीतील कु. मानसी प्रभु ही एक दैवी बालक आहे \nकु. मानसी प्रभु हिला वाढदिवसानिमित्त\nसनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा \n१. साधिकेने देवाला तिची प्रगती करवून घेण्याविषयी सांगितल्यावर त्याने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठीचे औषध दिले असल्याचे सांगणे\n‘एकदा माझे देवाशी पुढीलप्रमाणे बोलणे झाले.\nमी : देवा, तू आमच्यासाठी किती करतोस. मी काहीच करत नाही. देवा, मी अजून पहिल्याच टप्प्यात आहे. मला आता पुढे पुढे जायचे आहे. मी आता तुझ्या दारी आध्यात्मिक रुग्ण म्हणून उभी आहे. मला कर्तेपणा घेणे, बहिर्मुखता, स्वीकारण्याची वृत्ती नसणे, इतरांचा विचार न करणे आणि नकारात्मकता या रोगांसाठी (दोषांसाठी) औषध हवे आहे.\nशारीरिक सेवेनंतर पाय दुखत असतांना नामजपाला बसल्यावर बाळकृष्णाने हात धरून धावत एका संतांच्या खोलीत घेऊन जाणे आणि त्यांच्या चरणांवर नतमस्तक झाल्यावर आलेला सर्व थकवा निघून जाऊन पुष्कळ बरे वाटणे\n‘ शारीरिक सेवा झाल्यानंतर पाय पुष्कळ दुखत असतांना नामजपाला बसल्यावर मला पुढील दृश्य दिसते, ‘बाळकृष्णाने माझा हात धरला आहे. तो मला धावतच प.पू. डॉक्टरांच्या खोलीच्या दिशेने नेत आहे. (प्रत्यक्षात माझा एक पाय अधू असल्याने मला धावता येत नाही.) खोलीत गेल्यावर प.पू. डॉक्टरांकडे पहात असतांना समवेत असलेला बाळकृष्ण अंतर्धान पावतो. त्याच वेळी प.पू. डॉक्टर गोड स्मित करतात. त्यानंतर मी त्यांच्या चरणांवर नतमस्तक होते.’ हे दृश्य दिसल्यावर मला आलेला सर्व थकवा निघून जातो आणि मला पुष्कळ बरे वाटते. अशी अनुभूती देेेवाच्या कृपेने अनेकदा घेता आली.’\n- सौ. चारूलता नखाते, ठाणे (३०.१०.२०१६)\nसाधकाच्या दृष्टीने घड्याळाचा अर्थ\n१. अस्थिर (चंचल) मनाचे प्रतीक म्हणजे मिनिट काटा.\n२. या मनरूपी घड्याळाला सतत उत्साहित (चार्ज) ठेवणारा गुरुकृपायोगानुसार साधनारूपी ‘सेल’ हवा.\n३. प्रत्येक तासरूपी अंक म्हणजे वेगवेगळ्या रूपामध्ये उभा असलेला आणि दर्शन देण्यास वाट पहाणारा भगवंत.\n४. नामरूपी चैतन्याचे वलय २४ घंटे कार्यरत होईल, त्या वेळी खर्‍या अर्थाने दिवस आनंदी होईल.\n- कु. चित्रा महामुनी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.४.२०१६)\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nआश्रमाविषयीचा दृष्टीकोन आश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे.\nभावार्थ : आश्रम माझा नाही म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. मी आश्रमाचा आहे म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार आणि सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज, साधना\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\n‘जनतेला राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी न बनवता भारतात लोकशाही पद्धत राबवणार्‍या शासनकर्त्यांमुळे देश पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nसाधकांची क्षमता लक्षात घेऊन त्यांना सेवा आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न यांविषयी सांगावे \n‘प्रत्येक साधकाची क्षमता अल्प-अधिक असते. त्या क्षमतेचा अभ्यास करूनच उत्तरदायी साधकांनी सेवा आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न यांविषयी साधकांना सांगायला हवे. साधकाची क्षमता लक्षात न घेता अल्प क्षमतेच्या साधकांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त सूत्रे सांगितल्यास ताण येऊन ते नकारात्मक स्थितीत जातात. क्षमता लक्षात न घेता साधकांना सूत्रे सांगितल्यास साधक दुरावले जातात. ‘आनंदप्राप्ती’ हा सेवेचा मूळ उद्देश आहे’, हे लक्षात ठेवावे.\nवरील सूत्र लक्षात घेऊन क्षमता अधिक असलेल्या साधकांना सेवेविषयीची सर्व सूत्रे एकाच वेळी सांगावीत. ज्यांची क्षमता अल्प आहे, अशा साधकांना एकाच वेळी सर्व सूत्रे न सांगता ती टप्प्याटप्प्याने सांगावीत.’\n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nगुरुराया, अखंड प्रार्थना तव चरणासी \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले\n‘ प्रत्येक गोष्ट भगवंताच्याच हातात आहे, तर ‘आपल्या मनात त्याची सतत आठवण रहावी’, हेसुद्धा केवळ त्याची कृपा असल्यासच घडू शकते. ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यावर देवानेच मला पुढील काव्यपंक्ती सुचवल्या.\nमनी असू द्यावी अखंड आपली आठवण \nचित्ती असू द्यावी कृतज्ञता-पुष्पांची साठवण ॥ १ ॥\nचित्तामधील पुसले जावे भूतकाळातील चुकांचे व्रण \nचारही देहांची शुद्धी करून पवित्र करावे अंतःकरण ॥ २ ॥\nLabels: प.पू. डॉक्टर, साधना\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.\n- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nईश्‍वरावर श्रद्धा ठेवा. घरातील वातावरण आधुनिक असले,\nतरी देवघर असावे. कुळधर्म-कुळाचार यांचे पालन करा.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nराष्ट्र आणि विश्‍व यांच्या उत्कर्षाकरिता समर्पित व्हा \n‘साड्या, सोफासेट, टी.व्ही., गाडी यातच गुदमरून एक दिवस जीवनयात्रा संपवायची नाही. समाज आणि धर्म यांचे काही कर्तव्य आणि ऋण आहे. प्रत्येकानेच ते बजावले पाहिजे. उपेक्षिले तर सर्वनाश अटळ आहे. धर्माकरिता समर्पित झाले पाहिजे. सर्वस्व वाहिले पाहिजे. त्यातच त्याचा, तसेच राष्ट्र आणि विश्‍व यांचाही उत्कर्ष आहे. कल्याण आहे आणि मुक्तीही धर्माकरिता बाजी लावण्याचा आजचा प्रसंग आहे. धर्माकरिता जीवन वेचण्याचा हा काळ आहे.’\n- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी\nभारत देश ही एक धर्मशाळा झाली आहे, अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेकडून नेहमीच व्यक्त केली जाते. या देशात कोणीही कधी अवैधपणे येऊ शकतो आणि या देशातून अवैधपणे बाहेरही जाऊ शकतो. भारतातील घुसखोरीच्या संदर्भात आणि भारतात गुन्हे करून परदेशात पळून जाण्याच्या संदर्भात विशेष करून अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते; मात्र आता कारागृहांच्या संदर्भातपण अशीच काहीशी प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. त्यातही ३१ ऑक्टोबरला मध्यप्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळमधील मध्यवर्ती कारागृहातून सिमी या बंदी घालण्यात आलेल्या इस्लामी आतंकवादी संघटनेचे ८ आतंकवादी पळून गेल्याच्या घटनेवरून त्याला अधिक बळकटी मिळत आहे.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nआपला शत्रू ठरवण्याची वेळ आली आहे \nगोवंश हत्या बंदी कायद्यामुळे अन्य पशू मांसविक्री व...\nपाककडून सातत्याने होत असलेल्या गोळीबारांच्या संदर्...\nकाश्मिरी मुसलमान युवकांमध्ये इसिससारखी कट्टरता निर...\nकाश्मिरी पंडितांव्यतिरिक्त काश्मीरवर तोडगा काढणे अ...\nदेहलीतील पाक उच्चायुक्तालयात आणखी १६ गुप्तहेर \nसिमीच्या ठार करण्यात आलेल्या आतंकवाद्यांच्या अंत्य...\nकुत्रे मारा आणि सोने जिंका \nहिजाब नाकारणार्‍या भारतीय नेमबाज हिना सिद्धू यांना...\nसंघ स्वयंसेवक रुद्रेशचे मारेकरी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ...\n३० दिवस उलटूनही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे संके...\nचैतन्य जप प्रकल्पाच्या वतीने ५ आणि ६ नोव्हेंबर या ...\nअंधेरी येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रस्तावि...\nभारतात इसिसकडून आक्रमण होण्याच्या शक्यतेने सतर्क र...\nसिमीचे आतंकवादी रहात असलेल्या बराकीमध्ये काजू, बदा...\nगेल्या २ वर्षांत कारागृहातून १८५ कैद्यांचे पलायन \nआजारी दाऊद इब्राहिम याची भारतात परतण्याची इच्छा \nमंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी संघटितपणे मंदिर समि...\nइंग्लंडमध्ये मशिदीत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याच...\nकुमटा (कर्नाटक) येथील ‘श्रीमंजुनाथ दूरचित्रवाहिनी’...\nडोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीत रशियाकडून साहाय्य \nमुसलमान आणि हिलरी क्लिंटन यांच्या समर्थकांना शस्त्...\nतपासाची माहिती देण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यान...\nदेहलीतील जंतरमंतर येथे ओआर्ओपी साठी सैनिकाची आत्मह...\nसंजय साडविलकर यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करून तात्क...\nराष्ट्राचा उत्कर्ष साधणार्‍या आणि छत्रपती शिवाजी म...\nदेशातील सर्वांत मोठ्या कारवाईतून ३ सहस्र कोटी रुपय...\nमहाराष्ट्रात मुलींचा जन्मदर १ सहस्र मुलांमागे केवळ...\nपुण्यामध्ये फटाक्यांचा आवाज न्यून झाला असला, तरी ह...\nखेड (जिल्हा सातारा) येथे मानवता प्रतिष्ठानच्या वती...\nनांदेड येथे अज्ञात व्यक्तीकडून एका पोलीस कर्मचार्‍...\nवाहतुकीचे नियम ठाऊक नाहीत आणि वाहन अनुज्ञप्ती (परव...\nनिवासी इमारतीत फटाक्यांचा साठा ठेवल्याप्रकरणी मुंब...\nदेशभरातील उच्च न्यायालयांतील न्यायाधिशांच्या ४३ टक...\nनवी मुंबई येथील ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या कार्यक्रम...\nअभ्यासक्रम पूर्ण न होताच मुंबई विद्यापिठाकडून पदव्...\nमुंबई-नवी मुंबई परिसरात दुकानदार, शाळा, पोलीस आणि ...\nफटाके फोडण्यास विरोध करणार्‍या वृद्धाचा तरुणाच्या ...\nनवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावि...\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा सरचिटणीसाला ...\nश्री साईबाबांच्या चरणी भक्ताकडून १८ लक्ष रुपये किं...\n७० गुन्हे केलेल्या आरोपीला जळगाव पोलिसांनी केली अट...\nहिंदू तेजा जाग रे \nभारलेले वातावरण : विलायती कापडाची होळी नि बहिष्कार...\nस्वैराचार आणि अनैतिकता यांना पूर्णत: निष्प्रभ करण्...\nपूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या विरोधातील ख...\nपालट परीक्षापद्धतीत नको, तर शिक्षणपद्धतीत हवा \nघरातील लादीची स्वच्छता (फरशीची साफसफाई)\nसनातन संस्थेच्या वतीने राबवण्यात आलेल्या नवरात्र म...\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ सप्टेंबर ते ५ ऑक...\nसनातन संस्थेच्या वतीने २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या...\nसनातन धर्म बुडवणे कोणाच्या हातचे नाही \nसनातनचे सर्व आश्रम आणि प्रसारसेवा यांमधील साधकांना...\nपू. जयराम जोशी आणि पू. पद्माकर होनप यांचे वयस्कर स...\nगुरुदेवांचे महत्त्व, त्यांची कृपा होण्यासाठी करायच...\n‘कर्नाटकातील साधकांप्रमाणे अन्य राज्यांतील साधकांन...\nऋषिपंचमीच्या दिवशी प.पू. डॉक्टरांची आरती करतांना म...\nपाडव्याच्या शुभदिनी मिरज (सांगली) येथील श्री. रमेश...\nगुरूंनी धर्मप्रसारासाठी दिलेल्या वस्तूविषयी अत्युच...\nदेवाच्या अनुसंधानात २४ घंटे रहाता येण्यासाठी आत्मन...\nशारीरिक सेवेनंतर पाय दुखत असतांना नामजपाला बसल्याव...\nसाधकाच्या दृष्टीने घड्याळाचा अर्थ\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nसाधकांची क्षमता लक्षात घेऊन त्यांना सेवा आणि व्यष्...\nगुरुराया, अखंड प्रार्थना तव चरणासी \n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥॥ ॐ श्री जय जय रघ...\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nराष्ट्र आणि विश्‍व यांच्या उत्कर्षाकरिता समर्पित व...\nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bigthoughts.co/sani-peyarchi-2017-2020/", "date_download": "2018-04-27T04:41:30Z", "digest": "sha1:ET6KOOWGVE3CGQXY7UILG72Y6632LVY6", "length": 14100, "nlines": 175, "source_domain": "bigthoughts.co", "title": "Sani Peyarchi 2017 - २०१७, २०१८, २०१९, २०२० मधील १२ चंद्र राशींमधील शनी गोचर", "raw_content": "\nSani Peyarchi 2017 – २०१७, २०१८, २०१९, २०२० मधील १२ चंद्र राशींमधील शनी गोचर\nलोकांमध्ये शनी महाराजां बद्दल काही भ्रामक कल्पना आहेत कि ते खूप कडक आहेत,दंडप्रिय आहेत वगैरे वगैरे. वास्तविक पाहता शनी महाराज हे शिस्तप्रिय आणि न्यायप्रिय आहेत. जर तुम्ही न्यायाने आणि धर्माने जर योग्य वागलात तर शनी महाराज आपल्यावर खूप खुश होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद सुद्धा देतात. शनी महादशेत कित्येक लोकांची कधी नव्हे इतकी भरभराट झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. ते नीट पारख करून खात्री पटल्यानंतर योग्य व्यक्तीस भरभरून देतात. तेव्हा अश्या न्यायप्रिय, शिस्तप्रिय पण दयाळू शनी महाराजांच्या म्हणजेच शनी ग्रहाच्या १२ चंद्र राशींतील गोचरचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे आणि म्हणून आपण ह्या लेखात अगदी तसाच प्रयत्न करत आहोत.\nशनी ग्रह एका राशीमध्ये साधारण पणे अडीच वर्षे राहतो.क्वचितच शनी एखाद्या गोचर मध्ये अगोदरच्या राशीत प्रवेश करतो. उदारहर्णार्थ २०१७ ह्या वर्षी शनी ग्रहाने २६ जानेवारी रोजी धनु राशीत प्रवेश केला, परंतु २१ जून रोजी त्याने वृश्चिक राशीत पुनर्प्रवेश केला. २७ ऑक्टोबर रोजी शनी ग्रह पुनश्च धनु राशी मध्ये प्रवेश करत आहे. तिथून पुढे तो धनु राशीत २४ जानेवारी २०२० पर्यंत राहणार आहे. २०१८ मध्ये शनी ग्रह १९ एप्रिल २०१८ ते ६ सप्टेंबर २०१८ हया काळात वक्री होत आहे. ६ सप्टेंबर २०१८ पासून तो पुन्हा सरळ मार्गी होणार आहे. पुढे २५ जानेवारी २०२० रोजी तो मकर ह्या त्याच्या स्वराशीत प्रवेश करणार आहे.\nशनी ग्रहाचे हे धनु राशीतील गोचर तुला राशीच्या लोकांना शनी साडेसातीतून बाहेर काढत आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सडे सातीचे शेवटचे चरण असणार आहे. त्याच बरोबर धनु राशीच्या लोकांसाठी हा कडक सडे साती ठरणार आहे.\nशनी साडेसाती पासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि शनी महाराजांची अनुकृपा प्राप्त करण्यासाठी खालील काही सोपे उपाय खूप फायदेमंद ठरू शकतात:\nकोणालाही फसवू अथवा दुखावू नये\nदररोज मारुती रायाचे दर्शन घ्यावे.शक्यतो हनुमान चाळीस अथवा मारुती स्तोत्राचे नियमित पठाण करावे\nन चुकता शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांचे दर्शन घ्यावे\nकाळ्या रंगाचे समाजोपयोगी वस्तूचे दान करावे. जसे लोखंडाच्या वस्तू किंवा काळे घोंगडे\nएखाद्या गरजू व्यक्ती अथवा मंदिरातील पुजाऱ्यास अक्खी उरद डाळीचे दान द्यावे\nथोरामोठ्यांचा आदर करून त्यांचे आशीर्वाद घावेत\nहा लेख जर तुम्हाला आवडला असल्यास अथवा जर तुम्हाला आणखी शनी गोचर संबंधी माहिती वाचवायची असेल तर नक्की वाचा Saturn Transit 2017 – चंद्र राशींचे शनी गोचर २०१७ भाकीत.\nशनी महाराजांची तुम्हा सर्वांवर सदैव कृपा राहावी अशी ईश्वर चरणी BigThoughts.co च्या वतीने प्रार्थना.\nDattatreya Yag - दत्त याग भारतातील मुख्य दत्त स्थानात\nबोट यात्रा से झील किनारे डिनर तक, मोदी-जिनपिंग की पर्सनल केमिस्ट्री - आज तक\nराहुल के विमान में आई खराबी, कांग्रेस बोली साजिश की जांच कराओ, पीएम मोदी ने की राहुल गांधी से बात - नवभारत टाइम्स\nमध्य प्रदेश: दिग्विजय सिंह के समर्थन से कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष बने कमलनाथ, सिंधिया कैंप को झटका\nHealth Tips from Dr. Swagat Todkar - डॉ.स्वागत तोडकर, कोल्हापुर यांच्या व्याख्यानातील काही आरोग्यदायी टिप्स\nLove Poem for Wife - तू माझ्यासाठी काय आहेस\nभीमसेन कापूर - एक चमत्कारिक आयुर्वेदीक कापूर - Bhimsen Kapur\nGharguti Upchar in Marathi - नानाविध व्याधींवर घरगुती उपाय\nNavnath Katha on Garbhgiri Hills – गर्भगिरी डोंगर गुरु मत्स्येंद्रनाथांच्या वात्सव्याचे पवित्र ठिकाण\nPooja Mandir and Home Spiritual Daily To Do List – देवघरातले आणि धार्मिक महत्वाचे पाळावयाचे नियम\nKojagiri Purnima Importance – कोजागिरी पौर्णिमा महत्त्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra-kokan/come-pleasure-trips-ladaghar-beach-13527", "date_download": "2018-04-27T04:40:29Z", "digest": "sha1:LG5QTSJRL2L7EKUMUIKURMXG5CFBQUWD", "length": 13500, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Come on pleasure trips .... ladaghar beach β चला भटकंतीला....लाडघर समुद्रकिनारा (कोकण) | eSakal", "raw_content": "\nβ चला भटकंतीला....लाडघर समुद्रकिनारा (कोकण)\nबुधवार, 12 ऑक्टोबर 2016\nस्थळ : दापोली लाडघर समुद्र किनारा\nअंतर : पुण्यापासून 196 किमी, मुंबई पासून 227 किमी\nस्थळ : दापोली लाडघर समुद्र किनारा\nअंतर : पुण्यापासून 196 किमी, मुंबई पासून 227 किमी\nकोकणाला निसर्गाचा आशीर्वाद आहे. भोवताली अमाप सृष्टीसौंदर्य आहे.अनेक सागरकिनारे आहेत आणि प्रत्येक किनाऱ्याने त्याचे वेगळेपण जपले आहे.हेच वेगळेपण माणसाला आकर्षित करते असाच एक वेगळा व आकर्षित करणारा सागरकिनारा दापोलीपासून साधारण १० कि.मी आहे.कोकण कृषी विद्यापीठामुळे ओळखले जाणारे दापोली हे गाव. येथील हवा थंड व मानवणारी आहे. दापोलीपासून रिक्शा व खाजगी वाहनानेसुद्धा येथे जाता येते, जाताना जाणवत सुद्धा नाही की आपण समुद्रकिनाऱ्यावर जात आहोत कारण रस्ता हा गर्दझाडीतून व डोंगरातून वळणेवळणे घेत जातो मध्ये कच्चा रस्ता लागतो अशाच रस्त्यावरून जाताना एका वळणावर आपल्या डोळ्यासमोर आकस्मितपणे समुद्रकिनारा नजरेस येतो, त्याक्षणी मुखातून ‘व्वा’,’छान’,’मस्तच’असे उद्गार आल्यावाचून राहत नाही व नजरकिनाऱ्यावरून हटतच नाही. येथील समुद्रतट लालसर दिसतो. “तामस-तीर्थ” व “लाडघर बीच” या नावाने ओळखला जातो.\nअतिशय शांत ,सुंदर,स्वच्छ व लांबचलांब किनारा आणि विशेष म्हणजे लोकांची वर्दळ कमी, आजूबाजूला दाट झाडी यामुळे हा सागरकिनारा मनात घर करतो. लाडघरमध्ये उत्तम रिसोर्टस असल्यामुळे जेवणाची व राहण्याची सोय होते. रिसोर्टमधून बाहेर आले की समोरच दिसतो तो डचमळता समुद्र, सतत येणाऱ्या लाटा. येथून जवळच दत्तमंदीर पाहण्याजोगे आहे आणि समुद्रकिनाऱ्यावरून चालत चालत, शांततेत पण लाटांचा आवाज ऐकत श्री वेळेश्वर मंदीरात जाता येते. येथे जात असताना दृष्टीस पडतात ती डोळ्यांना शांत करणारी हिरवी झाडी, आंबा-फणसाची झाडे व कौलारु घरांची स्वच्छ अंगणे, दारातील फुलझाडे लक्ष वेधतात. वाटेत करवंदे, चिंच, जांभळाची झाडे असल्यामुळे हा रानमेवा पोट तृप्त करतो. लांबूनच दाट झाडीत लपलेले हे शिवमंदीर दृष्टीस पडते. आणि चालून आलेला थकवा क्षणात निघून जातो. येथील श्री सिद्धीविनायकाची मूर्ती देखणी आहे.\nपावसाळा सोडून इतर महिने इथे येण्यासाठी उत्तम. लाडघरकिनाऱ्यावर छोटे छोटे काळे खडक दिसतात एकीकडे खडकाळ रेती तर मऊ मऊ माती आहे, वाहत वाहत आलेले शंखशिंपले, दगड, लाल रेती सर्वत्र दिसतात. येथे तारामासे खूप असतात. खडकावर बसून समुद्र न्याहाळणे, भरती- ओहोटी पाहणे यात वेगळाच आनंद मिळतो. सूर्यास्ताच्या वेळी किनारा अप्रतिम सुंदर दिसतो. रात्रीच्यावेळी निरव शांततेत समुद्राची ऐकू येणारी गाज मनात घर करते.\nआपल्यापैकी बहुतांश जण सुटीच्या कालावधीत एखाद्या प्रवासाचे बेत आखतात. ते आखताना नवनव्या ठिकाणी जाण्याचा आणि तेथील अनुभव घेण्याचा आपला हेतू असतो. पण दरवेळी पर्यटनासाठी उत्तम ठिकाण सुचतंच, असंही नाही.. मग त्याच त्या ठिकाणी जाणं भाग पडतं.. पर्यटनासंदर्भातील आपण आपापले अनुभव शेअर केले, तर सर्वांनाच त्यातून काही ना काही माहिती नक्की मिळू शकेल. तुमच्या प्रवासाचे मस्त वर्णन लिहा, तिथे काय पाहायचे, कधी जायचे आणि कसे जायचे, ही माहितीही लिहा, त्या प्रवासाचे फोटो एकत्र करा आणि पाठवा ‘ई-सकाळ‘कडे..\n- यात तुमचे संपूर्ण नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक नमूद करा.\n- ई-मेलच्या सब्जेटमध्ये ‘भटकंती‘ असे नमूद करा.\n- पर्यटन स्थळाचे ठिकाण आणि राज्य ई-मेलमध्ये ठळकपणे नमूद करा.\n- या प्रवासासंदर्भातील काही छायाचित्रे किंवा व्हिडिओही तुम्ही पाठवू शकता.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.cz/2016_10_11_archive.html", "date_download": "2018-04-27T04:59:21Z", "digest": "sha1:2OHETB7FXVB2DDAGNEBDLX7THR2WG542", "length": 223422, "nlines": 4015, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.cz", "title": "Dainik Sanatan Prabhat: 10/11/16", "raw_content": "\nहे रामराया, हिंदु राष्ट्र (रामराज्य) स्थापन\nकरण्यासाठी आम्हाला भक्ती अन् संघटनशक्ती दे \nरामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १ लक्ष २५ सहस्र बगलामुखी ब्रह्मास्त्र मंत्र जपयज्ञाची हवनाने सांगता\nबगलामुखी यागाच्या वेळी श्री दुर्गादेवीचे पूजन\nकरतांना सद्गुरु (सौ.) बिंदाताई सिंगबाळ आणि\nसनातन साधक पुरोहित पाठशाळेेचे पुरोहित\nरामनाथी, १० ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि साधकांवरील संकटांचे निवारण व्हावे यांसाठी भृगू महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात बगलामुखी याग (ब्रह्मास्त्र याग) करण्यात आला. या निमित्ताने १ मासभर १ लक्ष २५ सहस्र एवढा बगलामुखी मंत्राचा जप करण्यात आला. त्यानंतर त्याच्या दशांश म्हणजे १२ सहस्र ५०० या संख्येने चाफ्याच्या फुलांचे हवन करण्यात आले. यागाच्या वेळी बगलामुखी देवी, नवग्रह आणि योगिनी देवता यांचे पूजन करण्यात आले.\nजैश-ए-महंमदकडून संसदेवर आक्रमणाची शक्यता \nभारताने बचावाचे धोरण राबवण्याऐवजी सीमोल्लंघन करून पाकमधील आतंकवाद्यांची सर्व केंद्रे नष्ट करावीत \nदेहलीतील अक्षरधाम मंदिर आणि लोटस टेम्पलही लक्ष्य \nएका सर्जिकल स्ट्राईकमुळे आतंकवाद नष्ट होणार नाही, हे लक्षात घ्या \nसर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणारे याविषयी काही बोलतील का \nनवी देहली - आतंकवाद्यांनी काश्मीरच्या उरी येथील मुख्यालयावर केलेल्या आक्रमणाचा सूड उगवण्यासाठी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले. यात जिहादी आतंकवाद्यांचे ८ तळ उद्ध्वस्त झाले. याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेने थेट भारताच्या संसदेवर आक्रमण करण्याचा कट रचला आहे. गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती दिली आहे. यामुळे देशातील सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे.\nसंसदेसह देशातील अन्य काही ठिकाणांवरही त्यांचा आक्रमण करण्याचा डाव आहे. यात मंत्रालय, अक्षरधाम मंदिर आणि लोटस टेम्पल यांचा समावेश आहे. गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करावे, असा आदेश जैशच्या आतंकवाद्यांना देण्यात आला आहे. जैशचा प्रमुख मौलाना मसूद अझर हा कट रचत आहे. उरी येथील आक्रमणातही मसूद अझरचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. १३ डिसेंबर २००१ या दिवशी भारतीय संसदेवर झालेल्या आक्रमणात मसूद अझर याचा हात होता. यापूर्वी गुप्तचर यंत्रणांना जैशचे आतंकवादी ट्रक किंवा तत्सम मालवाहू वाहनांमधून देहलीत येणार असल्याची माहिती मिळाली होती. काश्मीरच्या कुलगाम येथून हे आतंकवादी देहलीच्या दिशेने मार्गस्थ झाले असून त्यांच्याकडे एके-४७ रायफल्स आणि इतर शस्त्रे असल्याची माहिती होती.\nकाश्मीरला स्वयंनिर्णयाचा अधिकार देण्याची मागणी \nमाओवाद संपवण्यासाठी गेल्या ५० वर्षांत सर्वपक्षीय सरकारांनी ठोस प्रयत्न न केल्याचा हा परिणाम आहे आतापर्यंत केवळ शोषितांच्या नावाखाली हिंसाचार करणारे माओवादी देशद्रोही कृती करू लागले असल्याने त्यांना संपवणे क्रमप्राप्त झाले आहे \nमाओवाद्यांकडून जिहादी आतंकवाद्यांना साहाय्यकारक प्रयत्न \nनागपूर - पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएस्आयने सर्जिकल स्ट्राइकचा सूड उगवण्यासाठी आणि भारतात आतंकवाद पसरवण्यासाठी नवी व्यूहरचना केली आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या व्यूहरचनेतून पाकने माओवाद्यांना आणि अन्य फुटीरतावाद्यांना बळ पुरवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. त्याचा परिणाम विदर्भातील भामरागड येथे दिसून येत आहे. येथे माओवाद्यांनी लावलेल्या फलकांवर काश्मीरला स्वयंनिर्णयाचा अधिकार द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच काश्मीरसह देशातील आतंकवादी संघटनांच्या समर्थनार्थ देशव्यापी बंदचे आवाहनही केले आहे.\nसमान नागरी कायद्यासाठी नागरिकांकडून सूचना मागवल्या \nमुंबई - समान नागरी कायद्यात सुधारणा करण्यासाठी कायदा आयोगाने नागरिकांकडून थेट सूचना मागवल्या आहेत. देशातील वेगवेगळ्या कौटुंबिक कायद्यांमध्ये बरीच विसंगती आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आयोगाने सर्वेक्षण करण्यासाठी एक प्रश्‍नपत्रिका बनवली आहे. तोंडी तलाक पद्धतीला मान्यता हवी कि नको लग्नाच्या नोंदणीकरणाची प्रक्रिया कशी सुलभ करता येईल, आंतरजातीय विवाह करणार्‍यांना कशा प्रकारे संरक्षण देता येईल लग्नाच्या नोंदणीकरणाची प्रक्रिया कशी सुलभ करता येईल, आंतरजातीय विवाह करणार्‍यांना कशा प्रकारे संरक्षण देता येईल अशा अनेक प्रश्‍नांचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे. लोकांचा अभिप्राय जाणून घेतल्यानंतर कायद्यात सुधारणा करण्यासाठी कायदा आयोग केंद्र सरकारकडे शिफारस करणार आहे.\nनवीन बांधामुळे ब्रह्मपुत्रेच्या भारतातील प्रवाहावर परिणाम होणार नाही \nचीनकडून भारतियांच्या शंकांचे निरसन करण्याचा खटाटोप\nनवी देहली - बांध बांधण्यासाठी ब्रह्मपुत्रा नदीच्या साहाय्यक नदीचे पाणी अडवल्यामुळे भारतातील ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहावर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा चीनने केला आहे. ब्रह्मपुत्राची सहाय्यक शियाबुकु नदी ही तिबेटमध्ये आहे. तिबेटमधील अन्न आणि पूर संरक्षणासाठी या नदीवर लालहो बांध योजना राबवणे आवश्यक आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. ब्रह्मपुत्रा नदी तिबेट पासून भारतातील अरुणाचल प्रदेश आणि आसाम, तसेच बंागलादेशमधून वहाते. अलीकडे चीनकडून या सर्वांत खर्चिक बांध योजनेसाठी शियाबुकू नदीचा प्रवाह अडवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर भारतात याविषयी चिंता व्यक्त करण्यात येत होती.\nअमेरिकेत दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर टपाल तिकिटाचे प्रकाशन \nसातासमुद्रापलीकडे पोचलेले हिंदु संस्कृतीचे महत्त्व \nन्यूयॉर्क - अमेरिकेत प्रथमच दिवाळीच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. न्यूयॉर्क शहरातील भारतीय वकिलातीमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात नवीन टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्व्हिस आणि दिवाळी स्टँप प्रोजेक्ट कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या तिकिटावर पारंपरिक दीप आणि त्याच्या समोर गुलाबाच्या पाकळ्यांची जोडी दाखवण्यात आली आहे. न्यूयॉर्क शहराचे लेखा अधिकारी स्कॉट स्ट्रिन्जर यांनी दिवाळी टपाल तिकिटाची घोषणा केली. अमेरिकेतील भारतीय राजदूत रिवा गांगुली दास यांनी भारतीय समाजाची मागणी मान्य केल्याविषयी युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्व्हिसचे आभार मानले. दिवाळी पोस्टल स्टँप प्रोजेक्टच्या अध्यक्ष रंजु बत्रा यांनी सदर प्रकल्प तडीस नेण्यासाठी प्रयत्न केले.\nअ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा होऊ शकतात \nअमरावती - अ‍ॅट्रॉसिटी कायदा हा दलितांवरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी आहे. या कायद्याचा दुरुपयोग टाळण्याकरिता सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत सुधारणा सुचवल्या जाऊ शकतात, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. दोन दिवसांच्या अमरावती दौर्‍यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आठवले म्हणाले, \"दलित समाज हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा आपल्या मागण्यांसाठी अहिंसक मार्गाने रस्त्यावर उतरत आहे. हा क्रांती मोर्चा नव्हे, तर शांती मोर्चा आहे. एकेकाळी २००-३०० एकर भूमी असलेल्या या समाजाकडे आता केवळ २० ते २५ एकर शेती राहिलेली आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता उर्वरित ५० टक्क्यांमधून १६ टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावे. मोदी हेच विकासाचे जादूगार आहेत.\"\nसंभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चा समितीची स्थापना \n१४ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा\nसंभाजीनगर - संभाजीनगरमध्ये ८ ऑक्टोबर या दिवशी मराठा क्रांती मोर्चा समिती राज्यव्यापी स्थापना करण्यात आली. संपूर्ण राज्यातून समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या समितीने केलेल्या ठरावात काही मागण्या केल्या आहेत. १४ डिसेंबरला नागपूरचा मोर्चा अधिवेशनावर काढण्यात येईल. त्यानंतरही या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईच्या मोच्यार्र्ची तारीख ठरवली जाईल. मुंबईचा मोर्चा शेवटचे अस्त्र राहील, असे या वेळी घोषित करण्यात आले.\n१५ दिवसांत आरोपपत्र प्रविष्ट करू - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर\nतळेगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अतीप्रसंगाचे प्रकरण\nदोन ठिकाणी रस्ता बंद आंदोलन\nनाशिक - अल्पवयीन मुलीवरील अतीप्रसंग करण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणी १५ दिवसांत आरोपपत्र प्रविष्ट करू, असे आश्‍वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी १० ऑक्टोबरला दिले. त्यांनी घटनास्थळी जाऊन मुलीच्या पालकांची भेट घेतली.\nदादर येथे कबुतरखाना ते शिवाजी पार्क अशी श्री दुर्गामाता महादौड \nमुंबई - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुंबई विभागाच्या वतीने प्रतीवर्षीप्रमाणे या ही वर्षी श्री दुर्गामाता दौड संपूर्ण मुंबईत होणार आहे. दसर्‍याच्या दिवशी दादर येथील कबुतरखाना ते शिवाजी पार्क अशी श्री दुर्गामाता महादौड शेकडो धारकर्‍यांच्या उपस्थितीत सकाळी ७.३० वाजता काढली जाणार आहे. हिंदूंनी मोठ्या प्रमाणात या दौडीत सहभागी होण्याचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.\nभगवानगडावर मागणी केलेल्या जागेवर जिल्हा प्रशासनाने मेळाव्याला अनुमती नाकारली \nपाथर्डी (नगर) - दसरा मेळाव्यानिमित्त येथील भगवानगडावर मागणी केलेल्या जागेवर जिल्हा प्रशासनाने मेळाव्याला अनुमती नाकारली आहे. भगवानगडावर पंकजा मुंडे यांनी सभा घेणारच असे घोषित केल्याने नामदेवशास्त्री महाराज यांचा विरोध लक्षात घेता पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर १ सहस्र पोलिसांचा बंदोबस्त केला आहे. नामदेवशास्त्री महाराज यांना नोटीस पाठवण्यात आली आहे, तसेच या परिसरातील अनेक जणांनाही नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.\nदभारताने पाकमधील आतंकवाद्यांची सर्व केंद्रे नष्ट करावीत \nसर्‍याच्या शुभ मूहुर्तावर हिंदूंचे तेजस्वी राजे सिमोल्लंघन करून शत्रूवर स्वारी करत होते. त्याप्रमाणे भारताने पाकमधील आतंकवाद्यांची सर्व केंद्रे नष्ट करण्यासाठी सिमोल्लंघनाचाच पर्याय वापरावा.\nहिंदू तेजा जाग रे \nजैश-ए-महंमद के आतंककीआें ने भारत के\nसंसदपर आक्रमण करने का षड्यंत्र रचा है. - गुप्तचर संस्था\nसर्जिकल स्ट्राइक के सबूद मागनेवाले अब चूप क्यो \nविजयादशमीच्या दिवशी करावयाची कृत्ये आणि त्यामागील शास्त्र \nआश्‍विन शुक्ल पक्ष दशमी या दिवशी येणार्‍या दसरा या सणाच्या शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो.\n१. विजयादशमीचे ऐतिहासिक माहात्म्य \n१ अ. कौत्साच्या संदर्भातील उदाहरण या अंकात पृष्ठ ३ वर आलेलेच आहे.\n१ आ. प्रभु श्रीराम याने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे नाव मिळाले आहे.\n१ इ. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरवसैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी.\nविजयादशमी साजरी करण्याचे महत्त्व \nसाडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा या सणाचे अनेक गुणधर्म आहेत. विजयाची प्रेरणा देणारा हा सण परस्परांतील प्रेम वृद्धींगत करायलाही शिकवतो. या लेखाच्या माध्यमातून दसरा सण साजरा करण्यामागील काही महत्त्वाची कारणे समजून घेऊया.\n१. स्वतःसमवेत इतरांचाही विचार करण्यास शिकवणारा सण दसरा\nदसरा हा देवीचा सण आहे. देवी ही शक्तीची देवता आहे. यासाठी आश्‍विन शुक्ल पक्ष प्रतिपदेला देवीचे आवाहन करून रामनवमीप्रमाणे नऊ दिवस तिचे भजन, पूजन, कीर्तन करायचे असते. अष्टमीच्या दिवशी सरस्वतीस्वरूपी भगवतीचे पूजन, नवमीच्या दिवशी शस्त्रगर्भा देवीचे पूजन आणि दशमीच्या दिवशी शमीचे अन् शांततेचे पूजन करायचे असते. हे शांततेचे पूजन आपल्या गावाच्या शिवेबाहेर जाऊन करायचे असते. गावाप्रमाणेच गावाबाहेरही शांतता राखून जिकडे तिकडे सुखसमृद्धी आणू, असा यामागचा अर्थ आहे. बाहेर सर्वत्र शांतता राखण्यासाठी शस्त्रे, अस्त्रे, सैन्य इत्यादींचे प्रदर्शन करायचे असते आणि शत्रू असेल, तर त्याचे पारिपत्य करण्यासाठी या दिवशी निघायचे असते. शत्रूचे पारिपत्य करून शांतता प्रस्थापित केल्यानंतर सर्वांना सोने वाटावयाचे असते.\nहिंदूंनो, धर्मशिक्षणाचा अभाव किंवा धर्मद्रोह यांमुळे होणार्‍या अपप्रचाराला बळी पडू नका \nअंनिसवाले आणि धर्मद्रोही यांना हिंदूंचे सण आणि उत्सव आले की, पर्यावरण रक्षणाचा उमाळा येतो. गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करायची नाही, कारण प्रदूषण होते म्हणणारे मूर्ती मातीचीच करून नैसर्गिक रंग द्या, असा कधी प्रचार करत नाहीत. तसेच आता दसरा आल्यावर सोनं लुटण्याच्या प्रथेमुळे आपट्याचे झाड ओरबाडले जाते असे सांगून निसर्गाच्या रक्षणाचे ठेकेदार असल्याप्रमाणे हे धर्मद्रोही सरसावले आहेत. असाच एक संदेश गेल्या वर्षी दसर्‍याच्या आदल्या दिवशीपासून व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत होता.\nव्हॉट्स अ‍ॅपवरून फिरत असलेला धर्मद्रोही संदेश \nयेत्या विजयादशमीपासून सोनं लुटणे म्हणजेच आपट्याच्या पानांची देवाणघेवाण करायची नाही असं मी ठरवलंय. निसर्ग अक्षरशः ओरबाडला जातोय. पूर्वी माणसं कमी आणि झाडं मुबलक होती, तेव्हा ही प्रथा ठीक होती. आता मात्र परिस्थिती नेमकी उलटी झाली आहे; म्हणून निसर्गाचे रक्षण व्हायला हवे आणि त्याचा प्रारंभ आपल्यापासूनच करायला हवा. मला भेटायला येणार्‍यांनाही मी हे समजावून सांगणार आहे. हळूहळू निश्‍चितच जागृती होऊन झाडं ओरबाडणे थांबेल.\nलेखणी, पुस्तके आणि वह्या रूपी शस्त्रांचे पूजन करणे अन् आपल्या वर्तनातून त्यांचा अवमान होऊ न देणेे, हाच खरा दसरा \nविद्यार्थीमित्रांनो, आपण अनेक सण साजरे करतो आणि प्रत्येक सणातून आपल्याला जीवनाची अनेक नैतिक मूल्ये शिकायला मिळतात. आपण दसरा या सणाचे महत्त्व जाणून घेऊया.\nविद्यार्थ्यांमधील दहादुर्गुणांना हरवण्याचा निश्‍चय करण्याचा दिवस म्हणजे दसरा \nदसर्‍याच्या आधीचे नऊ दिवस देवीने असुरांशी युद्ध करून दहाही दिशांवर नियंत्रण मिळवले. मित्रांनो, तोच हा दिवस जसे देवीने असुरांचा नाश केला, म्हणजे वाईट गोष्टींचे निर्मूलन केले, तसे आपणसुद्धा या दिवशी आपल्यातील कोणत्याही दहा दोषांचे निर्मूलन करण्याचा निश्‍चय करायला पाहिजे. आपणसुद्धा आपल्यातील दहा दोषांचे निर्दालन करायचे आणि दहा दुर्गुणांना हरवायचे. तोच आपल्यासाठी खरा दसरा होय. मग मित्रांनो, आपण असे करूया ना \n१० हा अंक आणि विजयादशमी\n१. १० या अंकाच्या स्पष्टीकरणातून\nसंत एकनाथ महाराजांनी निजात्म पूजेचे केलेले विवेचन\nनवरात्रीच्या सणात प्रथम ९ दिवस महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची पूजा करण्यात येते. त्या वेळी आपल्यातील तमोगुणाचे प्राबल्य, म्हणजे विकार नाहीसे होण्यासाठी महाकालीची पूजा केली जाते. रजोगुण, म्हणजेच शक्ती वाढवण्यासाठी महालक्ष्मीची अन् सत्त्वगुण वाढवण्यासाठी महासरस्वतीची पूजा करतात. ज्ञानाद्वारे सत्य-असत्य जाणून सत्याशी संलग्न होण्यासाठी या देवींची पूजा करायची असते. अशा प्रकारे आत्मबलपूर्वक समर्थ होऊन विजयादशमी, म्हणजे दसरा साजरा केला जातो आणि मायेची सीमा पार करून (गुणातीत होऊन) समष्टीसाठी सर्वत्र चैतन्यरूप वातावरण निर्माण करण्यासाठी विजय प्राप्त करण्यासाठी) सीमोल्लंघन केले जाते. अशा प्रकारे साधकाची ती समष्टी साधनाच होते. वेदांमध्येसुद्धा कृण्वन्तो विश्‍वमार्यम् (ऋग्वेद, मण्डल ९, सूक्त ६३, ऋचा ५) म्हणजे संपूर्ण जगाला आर्य (सुसंस्कृत) करू, असे म्हटले आहे.\nकाश्मीर प्रश्‍नी राज्य आणि केंद्र यांत एकवाक्यता हवी - मोहन भागवत, सरसंघचालक\nनागपूर - भारतीय अध्यात्मात प्रचंड ताकद आहे. काश्मीरचे काश्मीरपण अभिनव गुप्ताशिवाय अधुरे आहे. पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण काश्मीर भारताचे अभिन्न अंग आहे. उपद्रवी लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि काश्मीरसाठी केंद्र आणि राज्य यांच्यात एकवाक्यता हवी. उपद्रवींना दृढतापूर्वक काढायला पाहिजे. भारताच्या सागरी आणि भूमीवरील सीमांच्या रक्षणासाठी सरकार, प्रशासन आणि समाज यांनी तत्पर रहाणे आवश्यक आहे. भारतीय सीमारेषेवर कोणतीही ढिलाई आणि कसूर राहू नये. सर्जिकल स्ट्राईकमुळे जगभरात भारतीय सैन्याची प्रतिष्ठा उंचावली. फूस लावणार्‍या काश्मीरमधील उपद्रवी शक्तींचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसर्‍या मेळाव्यात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी केले.\nश्री. भागवत यांच्या भाषणातील अन्य सूत्रे\n१. आम्ही युगांपासून एकसंघ देश आहोत. राज्यातील शासनांच्या स्वार्थीपणामुळे सनातन एकतेला खंड पडायला नको. त्यांनी मर्यादांचे पालन केले पाहिजे.\nदसरा या शब्दाची फोड दस + हरा. दसर्‍याला उत्तर हिंदुस्थानात दशहरा असे म्हणतात. हरणे म्हणजे घेऊन जाणे. दशहरा म्हणजे माझे दहा अवगुण घेऊन जा.\n२. दुर्गापूजा (नवरात्री) उत्सव साजरा करण्यासंबंधी कालिका पुराणात सांगितलेले पर्याय\nअ. भाद्रपद कृष्ण पक्ष नवमीपासून आश्‍विन शुद्ध पक्ष नवमीपर्यंत करावा.\nआ. आश्‍विन मासातील (महिन्यातील) शुद्ध पक्ष प्रतिपदेपासून नऊ दिवस करावा.\nइ. आश्‍विन मासातील शुद्ध पक्ष सप्तमीपासून तीन दिवस करावा.\nई. आश्‍विन मासातील शुद्ध पक्ष अष्टमीपासून दोन दिवस करावा.\nउ. न्यूनतम आश्‍विन शुद्ध पक्ष नवमी या दिवशी एक दिवस तरी करावा.\n३. दुर्गापूजा उत्सवाचा प्रचार आणि लोकप्रियता\nबंगाल, बिहार, ओरिसा, आसाम, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या प्रदेशांमध्ये दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यातल्या त्यात बंगालमध्ये त्याचा प्रचार आणि लोकप्रियता विशेष आहे. बंगाली लोकांचा तो वर्षातील प्रमुख सणच आहे.\n(मासिक मनशक्ती, ऑक्टोबर २००७)\nवाहतुकीच्या संदर्भातील नियम वा शिस्त मोडण्यामध्ये अनेक जण सराईत आहेत. शिस्त पाळणे म्हणजे जणू स्वतःचा पराभव आहे, अशी मानसिकता भारतियांमध्ये बर्‍याच अंशी आढळते. त्यामुळेच शिस्त मोडल्यावर त्याविषयी ते क्षमायाचना करत नाहीत. याउलट होणार्‍या गैरसोयीमुळे आम्हाला नाईलाजास्तव शिस्त मोडावी लागत आहे अन्यथा नियम मोडायची आम्हाला हौस का आहे वर असा निलाजरा प्रश्‍न विचारून स्वतःच्या अयोग्य वर्तणुकीचे समर्थनही करतात. वाहतुकीच्या नियमांच्या संदर्भात तर ही गोष्ट पदोपदी अनुभवायला येते. अशा निर्ढावलेल्यांना शिस्त लावण्यासाठी खरे तर कठोर उपाय अवलंबण्याची आवश्यकता आहे; मात्र पुण्याच्या वाहतूक पोलिसांनी यावर अजब उपाय शोधून काढला आहे.\nदसर्‍याच्या दिवशी आपट्याचे पान देण्यामागील कारणे\nमुळाशी आकृष्ट झालेल्या निर्गुण\nतेजोलहरी पानांमध्ये कार्यरत होत असणे\nब्रह्मांडातील निर्गुण तेजोलहरी आकृष्ट होऊन आपट्याच्या झाडाच्या मुळाशी सामावून रहातात. तेजतत्त्वाचे अधिष्ठान लाभल्यामुळे कालांतराने त्या लहरी झाडाच्या पानांमध्ये कार्यरत होतात. या तेजोलहरी इच्छा-क्रिया शक्तीशी संबंधित असतात.\nआपट्याच्या पानांमध्ये हरितद्रव्याचे प्रमाण\nअधिक असणे आणि सूर्यकिरणांचा प्रभाव पडल्यावर त्यांतील तेजतत्त्व कार्यान्वित होणे\nअन्य वृक्षांच्या तुलनेमध्ये आपट्याच्या पानांमध्ये हरितद्रव्याचे प्रमाण अधिक असते. ज्या वेळी या पानांवर सूर्यकिरण पडतात, त्या वेळी त्यांतील तेजतत्त्व कार्यान्वित होण्यास आरंभ होतो. ही पाने वाळली, तरी त्यांचा जो मूळ रंग असतो, त्यामध्ये अन्य वृक्षांच्या पानांच्या तुलनेत अधिक पालट होत नाही. पानांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजोलहरींचे वातावरणामध्ये दीर्घकाळ वास्तव्य असते.\nहिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सीमोल्लंघन करा \nसीमोल्लंघन करा आपल्या संकुचित वृत्तीचे\nआणि व्यापक व्हा कृण्वंतो विश्‍वं आर्यम् या ध्येयाने \nसीमोल्लंघन करा आपल्या स्वार्थी वृत्तीचे\nआणि त्याग करा तन-मनाचा राष्ट्रासाठी समर्पण भावाने \nसीमोल्लंघन करा मी आणि माझे कुटुंब या भावनेचे\nआणि संघटित व्हा हिंदू सारा एक या भावनेने \nकलका, हरियाणा येथील भृगु नाडीवाचनातून मिळालेल्या फलादेशानुसार रामनाथी आश्रमात झालेल्या ध्वजपूजनाचे सूक्ष्म-परीक्षण \n१६.९.२०१६ या दिवशी कलका, हरियाणा येथील भृगु नाडीवाचनातून मिळालेल्या फलादेशानुसार सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात लोह-निर्मित चार ध्वजप्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर हे ध्वज आश्रमात विविध ठिकाणी लावण्यात आले. ध्वजांच्या पूजनाचे सूक्ष्म-परीक्षण पुढीलप्रमाणे आहे.\n१. विविध कृती, सूक्ष्म-परीक्षण आणि त्यांचे विश्‍लेषण\nनवरात्रीच्या कालावधीत यज्ञकुंडाभोवती रांगोळी काढतांना आलेली अनुभूती\nसनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ७ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत बगलामुखी ब्रह्मास्त्र याग झाला. या यागाच्यावेळी ज्या यज्ञकुंडात हवन करण्यात आले. त्या यज्ञकुंडाभोवती आणि देवीच्या मूर्तीची स्थापना केलेल्या ठिकाणी साधिकांनी शस्त्रांच्या रांगोळ्या काढल्या होत्या. या रांगोळ्या आणि त्या संदर्भातील अनुभूती येथे देत आहोत.\nहिंदूंनो, रामराज्य स्थापनेसाठी प्रभु श्रीरामाची वैशिष्ट्ये अंगी बाणवा \nनित्य धर्माचरण आणि धर्माधिष्ठित राज्यकारभार यांद्वारे आदर्श राज्यकारभार करणारा मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभु श्रीराम प्रजेचे जीवन संपन्न करणारे; गुन्हेगारी, भ्रष्टाचार आदींना स्थान नसलेले अशी रामराज्याची ख्याती होती. असे आदर्श राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापण्याचा निर्धार करूया \n१. आदर्श पुत्र : रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे पालन केले; पण प्रसंगी वडीलधार्‍यांनाही उपदेश केला आहे, उदा. वनवासप्रसंगी आईवडिलांनाही त्याने दुःख करू नका असे सांगितले. ज्या कैकेयीमुळे रामाला चौदा वर्षे वनवास घडला, त्या कैकेयीमातेला वनवासाहून परतल्यावर राम नमस्कार करतो आणि पहिल्याप्रमाणेच तिच्याशी प्रेमाने बोलतो.\n२. आदर्श बंधू : अजूनही आदर्श अशा बंधूप्रेमाला राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात.\n३. आदर्श पती : श्रीराम एकपत्नीव्रती होता. सीतेचा त्याग केल्यावर श्रीराम विरक्तपणे राहिला. पुढे यज्ञासाठी पत्नीची आवश्यकता असतांना त्याने दुसरी पत्नी न करता सीतेची प्रतिकृती आपल्या शेजारी बसविली. यावरून श्रीरामाचा एकपत्नी बाणा दिसून येतो. त्या काळी राजाने अनेक राण्या करण्याची प्रथा होती. या पार्श्‍वभूमीवर श्रीरामाचे एकपत्नीव्रत प्रकर्षाने जाणवते.\n४. आदर्श मित्र : रामाने सुग्रीव, बिभीषण इत्यादींना त्यांच्या संकटकाळात साहाय्य केले.\n५. आदर्श राजा : प्रजेने सीतेविषयी संशय व्यक्त केल्यावर आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून श्रीरामाने आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला. याविषयी कालिदासाने कौलीनभीतेन गृहान्निरस्ता न तेन वैदेहसुता मनस्तः (अर्थ : लोकापवादाच्या भयाने श्रीरामाने सीतेला घरातून बाहेर घालवले, मनातून नाही.), असा मार्मिक श्‍लोक लिहिला आहे.\n६. आदर्श शत्रू : रावणाच्या मृत्यूनंतर अग्नीसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, मरणासह वैर संपते.\nश्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या अवतीभोवती काढलेल्या रांगोळ्या जिवंत भासणे आणि त्यांतून मारक स्पंदने बाहेर पडत असल्याचे जाणवणे\nसनातनच्या रामनाथी येथील आश्रमात नवरात्रीनिमित्त प्रतिदिन विविध याग करण्यात येत आहेत. त्यासाठी तेथे श्री दुर्गादेवीची मूर्ती ठेवून बाजूलाच नवग्रहांची स्थापना केली आहे. काही साधिकांनी होमकुंड आणि श्री दुर्गादेवीची मूर्ती ठेवलेले पटल यांभोवती देवीच्या विविध अस्त्रांच्या रांगोळ्या काढल्या. यांत धनुष्य-बाण, गदा, चक्र इत्यादींचा समावेश होता. मी ३ - ४ दिवसांपूर्वी दर्शनासाठी गेलो असता माझे लक्ष सहज त्या रांगोळ्यांकडे गेले. तेव्हा त्या जिवंत भासत होत्या. नंतर प्रतिदिनच दर्शनासाठी गेल्यावर मला त्या रांगोळ्यांमधून मारक स्पंदने बाहेर पडत असल्याचे जाणवत आहे, तसेच देवीकडून ती अस्त्रे बाहेर पडत असल्याचे जाणवत आहे. ६.१०.२०१६ या दिवशी तर मला देवीच्या मागे उष्मा जाणवत होता. प्रत्यक्षात होमकुंड तेथून जरा लांब आहे आणि होमकुंडाजवळ मात्र गारवा जाणवत होता.\n- अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१०.२०१६)\nअवतरला श्रीहरि, आनंदी आनंद झाला भूवरी \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...\nदेवाला भक्ताच्या भक्तीची भुरळ पडते \nम्हणून तर तो वैकुंठ सोडून येतो \nयेतो नव्हे आला अन् रमला (साधकांचे भक्त होवोत \nभक्तांना सनातन राष्ट्राचे भव्य-दिव्य स्वप्न दाखवलेस \nसाधना शिकवलीस अन् करून घेतलीस \nहात दिलास अन् वैतरणा पार झाली \nआणि आता भारतभूमी स्वर्गभूमी करणार, नव्हे झालीच \n६० टक्के पातळीच्या वर स्वर्गात जागा ना \nस्वर्ग - ग-र्व (अहं) गेला स्व कळला \nस्व-र्ग झाला ना देवा \nआणि नित्य तुझं सान्निध्य \nअवतरला हा स्वर्ग भूमीवरी \nसांग त्याची येईल कशास सरी \nश्रीजयंत नाम साधका हृदयी धरी \nमिळण्या देवप्रीती जरी खरी \nभाग्य भक्ताचे वर्णावे कोठवरी \nदेव सांगतो मी सदैव भक्ता घरी \nमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या आध्यात्मिक कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती\n१. श्री. अयाद अल्हिलो, इराक\n१ अ. एस्.एस्.आर्.एफ्.ने केलेल्या मार्गदर्शनानुसार दत्ताचा नामजप केल्यावर शारीरिक त्रासांच्या संदर्भात लाभ झाल्याचे लक्षात येणे : मला संधिवात आणि सोरायसिस (एक त्वचारोग) आहे. एक्झिमा (एक प्रकारचा त्वचारोग) विषयी गूगलवर माहिती शोधतांना मी एस्.एस्.आर्.एफ्.च्या संपर्कात आलो. एस्.एस्.आर्.एफ्.ने केलेल्या मार्गदर्शनानुसार मी श्री गुरुदेव दत्त हा नामजप चालू केला. या नामजपाने मला लाभ झाल्याचे लक्षात आले आणि आध्यात्मिक कार्यशाळेसाठी मी नोंदणी करून सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात आलो.\n१ आ. आश्रमात आल्यावर सांधेदुखीमुळे होणार्‍या वेदना अत्यल्प झाल्याचे जाणवणे : आश्रमात आल्यावर मला स्वतःमध्ये पुष्कळ सकारात्मक पालट जाणवले. सांधेदुखीमुळे मला नियमित औषधे घ्यावी लागतात. ती घेतली नाही, तर पुष्कळ वेदना होऊन मला चालता येत नाही. आश्रमात आल्यापासून आश्रमातील चैतन्य माझ्या शरिरात, विशेषत: तीव्र वेदना होत असलेल्या भागात झिरपत आहे, असे मला जाणवले. आश्रमात केवळ एका दिवसाच्या कालावधीतच माझ्या वेदना अत्यल्प झाल्याचे जाणवले.\n१ इ. भिंतीला स्पर्श केल्यावर शरिरात चांगली शक्ती प्रवेश करत असल्याचे जाणवणे : आश्रमाच्या भिंतीला स्पर्श केल्यावर काय जाणवते , याविषयी सूक्ष्मातील प्रयोग घेण्यात आले.\nश्रीरामतत्त्व आकृष्ट करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या\n११ ठिपके ११ ओळी\n१२ ठिपके १२ ओळी\nदेवघर, पाट आदींभोवती काढावयाच्या श्री दुर्गादेवीतत्त्व आकृष्ट करणार्‍या रांगोळ्या\n१७ ठिपके ३ ओळी\n१९ ते १६ ठिपके\n(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ देवतांची तत्त्वे आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या)\nमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आध्यात्मिक कार्यशाळेत सहभागी झालेले श्री. मणिकवसागम् यांना देव पदोपदी साहाय्य करत असल्याविषयी आलेल्या अनुभूती\n१. क्षयरोग होऊन फुफ्फुसाच्या अर्ध्या भागात पाणी झाल्याने\nशस्त्रकर्म करण्याची आवश्यकता असतांना देवाने केलेला चमत्कार \n१ अ. लष्करात सेवा करत असल्याने अनेक ठिकाणच्या दूषित पाण्यामुळे क्षयरोग होणे आणि तपासणी केल्यावर फुफ्फुसाच्या अर्ध्या भागात पाणी झाल्याने शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता असल्याचे आधुनिक वैद्यांकडून समजणे : मी सिंगापूर लष्करात सेवारत होतो. त्यामुळे मला विविध देशांमध्ये जावे लागत असे. त्या त्या ठिकाणची प्रतिकूल परिस्थिती आणि दूषित पाणी यांमुळे वर्ष २००५ मध्ये मला क्षयरोग झाला. सिंगापूरला आल्यानंतर आधुनिक वैद्यांकडून तपासणी केल्यावर माझ्या फुफ्फुसाच्या अर्ध्या भागात पाणी झाल्याने ते अकार्यक्षम झाल्याचे मला कळले. माझ्यावर शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता असून ते गुंतागुंतीचे असल्याचे आधुनिक वैद्यांनी मला सांगितले. त्या काळात श्‍वासोच्छ्वास करतांना त्रास होणे आणि जलद गतीने चालता न येणे, यांसारखे त्रास मला होत होते. माझ्या आरोग्याच्या तक्रारीही पुष्कळ वाढल्या होत्या.\n१ आ. ऋषिकेशला गंगातिरी ध्यानाला बसल्यावर छातीच्या ठिकाणी काहीतरी जोरात घासत असल्याचे जाणवणे; पण ध्यान पूर्ण करावे, असे वाटून डोळे न उघडणे : माझी भगवान शंकरावर दृढ श्रद्धा असून मी त्याच्या चरणी प्रार्थना करत असे. उत्तर भारतातील ऋषिकेश या ठिकाणी जावे, असे मला आतून वाटत होते. मी ऋषिकेशला गेलो आणि गंगातिरी राहिलो. एके दिवशी मी गंगेत ३ डुबक्या मारल्या आणि तेथेच ध्यानाला बसलो. ती अगदी पहाटेची वेळ होती आणि मला ध्यान लागले. त्या वेळी माझ्या सभोवती अनेक लोक आहेत, असे मला जाणवत होते.\nदसर्‍याच्या शुभदिनी प.पू. डॉक्टरांचा आशीर्वाद प्राप्त करूया \nसर्व साधक येती घरी (आश्रम) \nवाहती शमीची पत्री ॥ १ ॥\nशस्त्रांचे (टीप १) पूजन करोनी \nसाधक हातात विजयध्वज घेऊनी \nक्षात्रगीते गोड गाऊनी ॥ २ ॥\nLabels: प.पू. डॉक्टर, साधना\nआज (२२.१०.२०१५) सकाळी ५ व्या माळ्यावर गेलो होतो. तेव्हा सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पांढर्‍या रंगाची मान आणि उर्वरित शरिराचा भाग तांबूस असणारा गरुडासम पक्षी प.पू. डॉक्टर ज्या खोलीत रहातात, तेथे घिरट्या (प्रदक्षिणा) घालत आहे, असे श्री. चेतन एन्.एम्. यांना दिसले. त्यांनी ते दृश्य मला लगेच दाखवले. या दृश्यासंबंधी पुढील ओळी सुचल्या.\nपरम पूज्यांच्या धामी ॥ १ ॥\nवेळ सकाळी दशमीची ॥ २ ॥\nजिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना\nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती निर्मित धर्मसत्संगांचे\nकेबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून प्रसारण करण्याचे नियोजन करावे \n'२६.१०.२०१६ या दिवसापासून 'दिवाळी' चालू होत आहे. त्या निमित्ताने या संदर्भातील महत्त्व विशद करणारा हिंदी विशेष धर्मसत्संग सिद्ध करण्यात आला आहे. या धर्मसत्संगांतर्गत 'धार्मिक कृतियोंका शास्त्र' या विषयाचे ६ धर्मसत्संग आहेत आणि 'अध्यात्मशास्त्र' या विषयाचे ३ धर्मसत्संग आहेत. या सत्संगांचा कालावधी २८ मिनिटे आहे.\nया धर्मसत्संगांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार होण्यासाठी साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.\n१. स्थानिक केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून या धर्मसत्संगांचे प्रसारण करण्याचे नियोजन करावे.\n२. गावोगावी चालू असणार्‍या धर्मशिक्षणवर्गात आवश्यकतेनुसार हे धर्मसत्संग दाखवावेत.\n३. सध्या सर्वत्र चालू असलेल्या सभा, अधिवेशने यांमधून जोडल्या जाणार्‍या धर्माभिमान्यांना हे धर्मसत्संग आसपासच्या गावांत दाखवण्याची सेेवा द्यावी.\n४. समाजातील कार्यक्रमांमध्येही हे धर्मसत्संग दाखवण्याचे नियोजन करू शकतो.\nधर्मसत्संग एम्.पी.४ (MP4) फॉरमॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक जिल्ह्यांना पाठवण्यात आली आहे. वाचक, हिंदुत्ववादी किंवा हितचिंतक यांना हे धर्मसत्संग आपल्या गावात, संघटनेत, स्थानिक मंदिरात, तसेच इतरत्र दाखवायचे असल्यास त्यांनी केंद्रातील दायित्व साधकाकडून ती लिंक घ्यावी.'\nरामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशंभजे \nरामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मैनमः ॥\nअर्थ : राजांमध्ये सर्वश्रेष्ठ असणारे श्रीराम सदैव विजयी होतात. अशा रमापती (सीतापती) रामचंद्रांचे मी भजन करतो. ज्या रामचंद्रांनी राक्षसांचा विनाश केला, त्यांना मी प्रणाम करतो.\nभ्रष्टाचार, गोहत्या, धर्मांतर, आतंकवाद यांसारख्या समस्यांरूपी रावणावर हिंदूंच्या संघटनरूपी बाणांनी विजय मिळवणेे ही खरी विजयादशमी \nवाचक, विज्ञापनदाते आणि हितचिंतक\nयांना दसर्‍यानिमित्त हार्दिक शुभेच्छा \nदसर्‍यानिमित्त परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा संदेश\nहिंदूंनो, विजयोपासनेला आरंभ करा \nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nशुंभ, निशुंभ, महिषासुरादी प्रबल दैत्यांवर महादुर्गेने आणि अहंकारी रावणावर श्रीरामाने विजय मिळवला, तो दिवस म्हणजे विजयादशमी दसरा म्हणजे केवळ हिंदु देवतांच्या विजयाचे स्मरण करण्याचा सण नव्हे, तर विजिगीषू वृत्तीचे संवर्धन करण्याचा दिवस आहे; म्हणूनच या दिवशी राक्षसी प्रवृत्तींवर विजय मिळवण्यासाठी हिंदु धर्मात विजयोपासना सांगितली आहे. शत्रूंपासून अजिंक्य रहाण्यासाठी अपराजिता देवीचे पूजन, शस्त्रे शत्रूंचा संहार करतात म्हणून शस्त्रपूजन आणि नंतर प्रत्यक्ष शत्रूच्या पराभवासाठी सीमोल्लंघन करणे, या कृती दसर्‍याला केल्या जातात.\nआज या विजयोपासनेचे विस्मरण झाल्याने सर्वत्र हिंदू पराभूत होत आहेत. युद्धाचा एकच उद्देश असतो आणि तो म्हणजे विजय विश्‍वात पराभवासाठी एकही युद्ध होत नाही. हिंदूंनो, विजयाचे हे माहात्म्य आणि विजयादशमीच्या विजयोपासनेचे महत्त्व लक्षात घ्या विश्‍वात पराभवासाठी एकही युद्ध होत नाही. हिंदूंनो, विजयाचे हे माहात्म्य आणि विजयादशमीच्या विजयोपासनेचे महत्त्व लक्षात घ्या केवळ कर्मकांड म्हणून विजयादशमीला विजयोपासना करू नका, तर या वर्षीपासून सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रांतील भ्रष्टाचारादी दुष्प्रवृत्तींच्या निवारणार्थ खर्‍या विजयोपासनेला आरंभ करा \n- (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था (१०.९.२०१६)\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nआनेवालेको कहना नहीं, जानेवालेको\nरोकना नहीं और पूछे बिगर रहना नहीं \nभावार्थ : 'आनेवालेको कहना नहीं' मधे 'कहना' हे 'विचारणे' या अर्थी आहे. येणार्‍याला, म्हणजे जन्माला आलेल्याला 'तू जन्माला का आलास ' असे आपण विचारू शकत नाही. सृष्टीचे निर्माण बंद होऊ शकत नाही. 'जानेवालेको', म्हणजे मृत्यू पावणार्‍याला 'रोकना नहीं', म्हणजे आपण थांबवू शकत नाही. 'पूछे बिगर रहना नहीं', म्हणजे 'तू खरोखर कोण आहेस ' असे आपण विचारू शकत नाही. सृष्टीचे निर्माण बंद होऊ शकत नाही. 'जानेवालेको', म्हणजे मृत्यू पावणार्‍याला 'रोकना नहीं', म्हणजे आपण थांबवू शकत नाही. 'पूछे बिगर रहना नहीं', म्हणजे 'तू खरोखर कोण आहेस ' हे स्वतःला विचारल्याविना राहू नये. या प्रश्‍नाने तरी तो स्वतःच्या खर्‍या रूपाची ओळख करून घ्यायचा प्रयत्न करील.\n(संदर्भ : 'सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.')\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.\n- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nआयुष्यात यश, सुख आणि ईश यांची प्राप्ती होणे, या अतिशय कठीण गोष्टी आहेत,\nअसे न मानता प्रयत्न करीत राहिले की, या गोष्टी प्राप्त होतात.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nआज हिंदूंचा दसरा हा सण असून उद्या म्हणजे १२ ऑक्टोबर या दिवशी मोहरम हा मुसलमानांचा सण आहे. या पार्श्‍वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची भीती बंगालच्या तृणमूल काँग्रेसला वाटली आणि राज्यातील हिंदूंनी दुर्गामातेच्या मूर्तीचे विसर्जन करण्याविषयी बंधने घातली. एकूणच हिंदूंची गळचेपी झाली. राज्यात अगोदरच अनेक ठिकाणी नवरात्रोत्सव सार्वजनिक स्तरावर साजरा करण्यास प्रशासनाने अनुमती नाकारली आणि हिंदूंना घटनेने दिलेला धर्मपालनाचा अधिकारच हिरावून घेतला. न्यायालयात शासनाच्या विरोधात तीन याचिका गेल्यावर न्यायालयाने म्हटले, सरकारचा आदेश म्हणजे अल्पसंख्यांकांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न असून सरकारची ही मनमानी आहे.\n विजयोपासना करण्याचा हा दिवस अलीकडेच उरी येथे आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात आपले सैनिक हुतात्मा झाले. त्यानंतर भारतीय सैन्यानेही पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तेथील आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. यामुळे भारतियांमध्ये चैतन्य संचारले. गेली कित्येक दशके पाकचा उद्दामपणा आपण सहन केला. त्यानंतर या छोट्याशा विजयाने देश उल्हासित झाला नसता, तर नवल अलीकडेच उरी येथे आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात आपले सैनिक हुतात्मा झाले. त्यानंतर भारतीय सैन्यानेही पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तेथील आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. यामुळे भारतियांमध्ये चैतन्य संचारले. गेली कित्येक दशके पाकचा उद्दामपणा आपण सहन केला. त्यानंतर या छोट्याशा विजयाने देश उल्हासित झाला नसता, तर नवल मात्र हे पुरेसे आहे का मात्र हे पुरेसे आहे का विजयाची ही तृष्णा संपलेली नाही. हिंदूंना समाजातील दुष्प्रवृत्तींवर विजय हवा आहे विजयाची ही तृष्णा संपलेली नाही. हिंदूंना समाजातील दुष्प्रवृत्तींवर विजय हवा आहे हा विजय मिळवण्यासाठी प्रथम अंतरातील दुष्प्रवृत्ती नष्ट होणे आवश्यक आहे. हिंदूंना यासाठी आध्यात्मिक स्तरावर सिद्ध व्हावे लागेल.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nरामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १ लक्ष २५ सह...\nजैश-ए-महंमदकडून संसदेवर आक्रमणाची शक्यता \nकाश्मीरला स्वयंनिर्णयाचा अधिकार देण्याची मागणी \nसमान नागरी कायद्यासाठी नागरिकांकडून सूचना मागवल्या...\nनवीन बांधामुळे ब्रह्मपुत्रेच्या भारतातील प्रवाहावर...\nअमेरिकेत दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर टपाल तिकिटाचे प...\nअ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा होऊ शकतात \nसंभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चा समितीची स्थापन...\n१५ दिवसांत आरोपपत्र प्रविष्ट करू \nदादर येथे कबुतरखाना ते शिवाजी पार्क अशी श्री दुर्ग...\nभगवानगडावर मागणी केलेल्या जागेवर जिल्हा प्रशासनाने...\nहिंदू तेजा जाग रे \nविजयादशमीच्या दिवशी करावयाची कृत्ये आणि त्यामागील ...\nविजयादशमी साजरी करण्याचे महत्त्व \nहिंदूंनो, धर्मशिक्षणाचा अभाव किंवा धर्मद्रोह यांमु...\nलेखणी, पुस्तके आणि वह्या रूपी शस्त्रांचे पूजन करणे...\n१० हा अंक आणि विजयादशमी\nकाश्मीर प्रश्‍नी राज्य आणि केंद्र यांत एकवाक्यता ह...\nदसर्‍याच्या दिवशी आपट्याचे पान देण्यामागील कारणे\nहिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सीमोल्लंघ...\nकलका, हरियाणा येथील भृगु नाडीवाचनातून मिळालेल्या फ...\nनवरात्रीच्या कालावधीत यज्ञकुंडाभोवती रांगोळी काढता...\nहिंदूंनो, रामराज्य स्थापनेसाठी प्रभु श्रीरामाची वै...\nश्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या अवतीभोवती काढलेल्या...\nअवतरला श्रीहरि, आनंदी आनंद झाला भूवरी \nमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित क...\nश्रीरामतत्त्व आकृष्ट करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या...\nमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित क...\nदसर्‍याच्या शुभदिनी प.पू. डॉक्टरांचा आशीर्वाद प्रा...\nजिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना\nरामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशंभजे \nवाचक, विज्ञापनदाते आणि हितचिंतक यांना दसर्‍यानिम...\nदसर्‍यानिमित्त परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा स...\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय जय र...\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n२९ मार्च २०१७ ते\n२२ मार्च २०१७ ते\n१५ मार्च २०१७ ते\n८ मार्च २०१७ ते\n१ मार्च २०१७ ते\n२२ फेब्रुवारी २०१७ ते\n१५ फेब्रुवारी २०१७ ते\n८ फेब्रुवारी २०१७ ते\n१ फेब्रुवारी २०१७ ते\n२५ जानेवारी २०१७ ते\n१८ जानेवारी २०१७ ते\n११ जानेवारी २०१७ ते\n४ जानेवारी २०१७ ते\n२८ डिसेंबर २०१७ ते\n२१ डिसेंबर २०१७ ते\n१४ डिसेंबर २०१७ ते\n७ डिसेंबर २०१७ ते\n३० नोव्हेंबर २०१७ ते\n२३ नोव्हेंबर २०१७ ते\n१६ नोव्हेंबर २०१७ ते\n९ नोव्हेंबर २०१७ ते\n२ नोव्हेंबर २०१७ ते\n२६ ऑक्टोबर २०१७ ते\n१९ ऑक्टोबर २०१७ ते\n१२ ऑक्टोबर २०१७ ते\n५ ऑक्टोबर २०१७ ते\n२८ सप्टेंबर २०१७ ते\n२१ सप्टेंबर २०१७ ते\n१४ सप्टेंबर २०१७ ते\n७ सप्टेंबर २०१७ ते\n३१ ऑगस्ट २०१७ ते\n२४ ऑगस्ट २०१७ ते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/nashik-chandvad-toll-naka-117121500022_1.html", "date_download": "2018-04-27T05:02:33Z", "digest": "sha1:XFAXTC5YA5UMCHFTXPAFVCRMDFWEOTNK", "length": 12243, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चांदवड टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचांदवड टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त\n२५ रायफल्स, १९ गावठी कट्टे आणि ४००० जिवंत काडतुसे सापडली\nनाशिक जिल्ह्यातील चांदवड टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २५ रायफल्स, १९ गावठी कट्टे आणि ४००० जिवंत काडतुसे आढळली आहे. याप्रकरणी नागेश राजेंद्र बनसोडे (२३), सलमान अमानुल्ला खान (१९), आणि\nबद्रीनुजमान अकबर बादशाह उर्फ सुमीत (२७) यांना अटक करण्यात आली. याबाबत अधिक चौकशी केली असता उत्तर प्रदेशातील कानपुर येथील एका शस्त्रात्र गोदामातील चोरीचे शस्त्रास्त्र असल्याची माहिती दिली आहे.\nयाप्रकरणात गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता मालेगाव तालुक्यातील वाके फाट्यावरील शाई सुमन पेट्रोल पंप येथे बोलेरो जीप क्रमांक एमएच ०१ एस. ए.७४६० ही गाडी डिझेल भरण्यासाठी आली होती. पंप कामगाराने जीप मध्ये २७०० रुपयाचे डिझेल भरले. मात्र जीप चालकाने पैसे न देताच पोबारा केला. सदर घडलेल्या प्रकार तालुका पोलिसांना कळवताच तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतिश गावित यांनी सदर गाडीची माहिती चांदवड पोलीसांना बिनतारी संदेशाद्वारे दिली. त्यानंतर चांदवड टोलनाक्यावर जीप अडविण्यात आली असता जीप मधील प्रवाशाने पिस्तुलाचा धाक दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा सदरचा प्रयत्न हाणून पाडला. जीपमधील तिघांना गाडीसह थेट चांदवड पोलीस ठाण्यात आणले. यावेळी त्यांची व जीपची कसून तपासणी केली असता जीपच्या टपावर एक कप्पा बनविण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यात काही तरी असल्याची शंका बळावल्याने पोलिसांनी तपासणी केली असता त्यातुन १७ रिव्हॉल्व्हर, दोन विदेशी पिस्टल, २४ रायफल्स, १२ बोअरची चार हजार १३६ काडतुसे व ३२\nबोअरची १० काडतुसे हस्तगत करण्यात आली.गाडीत मोठ्या प्रमाणात लपविण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे खाचे करण्यात आले होते. ज्यामध्ये एवढ्या प्रमाणात शस्त्रं लपविण्यात आली होती.\n‘मी निवृत्त होणार आहे' : सोनिया गांधी\nआधार कार्डची ३१ मार्चची डेडलाइन कायम\nएकत्र निवडणुका व्हाव्यात : मोदी\nअमरनाथ गुहेत शांतता झोन केलेला नाही…\nनांदेड : नगराध्यक्षासह नगरसेवक पदाच्या ९ जागा जिंकून भाजपला स्पष्ट बहुमत\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/?p=98124", "date_download": "2018-04-27T04:53:28Z", "digest": "sha1:D47GOIDCOR4T6IWS23PTB4MBDIJ4T6UX", "length": 17607, "nlines": 223, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat: Marathi News, Breaking News in Marathi, Politics, Sports News Headlines", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nबातम्या Apr 27, 2018 मोदी-जिनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष\nदेश Apr 27, 2018 'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nमहाराष्ट्र Apr 27, 2018 युतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\n'पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करायला आवडेल'\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nशब्दकोशांची जागा घेतली इंटरनेटनं, डिक्शनरींचा खप झाला कमी\nडाॅक्टरांच्या नाड्या मांत्रिकाच्या हातात, नाशिकच्या रुग्णालयात 'राशींच्या' खड्यांचा बाजार\nनगरमधील 'या' गावाने दुष्काळाशी केले दोन हात, मोदींनीही केलं कौतुक\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अॅट्रोसिटी कायद्याचा हेतूच संपुष्टात-जस्टिस सावंत\n'ओए लकी...' पाहुन केल्या 11 ठिकाणी चोऱ्या, गोव्यात उडवले पैसे ; आता गजाआड \nझोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची जपानमधील कराटे स्पर्धेसाठी निवड पण...\nविशेष रिपोर्ट : गुरुजी झाला डाॅन \n हे उपाय करून पहा\nलाईफस्टाईल Apr 24, 2018\nकडुलिंबाची पानं खा आणि निरोगी रहा\nलाईफस्टाईल Apr 19, 2018\nउन्हाळ्यात 'अशी' घ्या त्वचेची काळजी \nलाईफस्टाईल Apr 10, 2018\n हे उपाय करून पहा\nटोयोटाची सिडेन कार 'यारिस' भारतात लॉन्च पहा काय आहे खासियत\nभारतात लाँच होतेय अॅपल वॉच सीरिज 3\nतरुणांसाठी गुगलची खास सेवा 'गुगल फॉर जॉब्स'\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n10 सामन्यांनंतर बदलला आहे आयपीएलमध्ये सामने जिंकायचा फॉर्म्यूला\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nदेशातल्या 'या' दहा कंपन्या देतायत हजारो नोकऱ्या\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nविशेष कार्यक्रम -सिनेमाचं गाव\n#News18RisingIndia Summit- नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nविशेष कार्यक्रम रिपोतार्ज : बिबट्यांची दुनिया\nविशेष कार्यक्रम : सुला फेस्ट 2018\nस्वानंद किरकिरेंसोबत वाचाल तर वाचाल\nमराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा स्पेशल शो - 'विजय उंबरखिंडीचा'\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nमोदी-जिनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nटोयोटाची सिडेन कार 'यारिस' भारतात लॉन्च पहा काय आहे खासियत\nभारतात लाँच होतेय अॅपल वॉच सीरिज 3\nतरुणांसाठी गुगलची खास सेवा 'गुगल फॉर जॉब्स'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://bestofmarathi.wordpress.com/2013/12/02/httpcooldeepak-blogspot-comfeedspostsdefault/", "date_download": "2018-04-27T04:47:36Z", "digest": "sha1:ZANYBQDH2CWBVDIRUUH5JZBV7L32ZV3U", "length": 7101, "nlines": 74, "source_domain": "bestofmarathi.wordpress.com", "title": "गुणाकार आणि भागाकार | वेचीव लिखाण", "raw_content": "\nमराठी भाषेतील वेचीव लिखाण\nमिरजमधल्या ‘मिरज विद्यार्थी संघा’चे एक धडपडे कार्यकर्ते वसंतराव आगाशे पुलंचे वर्गमित्र होते. एकदा एका समारंभाच्या निमित्ताने पुलं मिरजला गेले होते. त्यावेळी मिरज विद्यार्थी संघाने एक अद्ययावत सभागृह बांधायला घेतलं होतं. बांधकाम बरंच रखडलं होतं. पुलंनी वसंतरावांना विचारलं; ‘‘आतापर्यंत किती खर्च झालाय या बांधकामावर’’ ‘‘अडीच लाख रुपये.’’ वसंतराव म्हणाले. ‘‘शिवाय अजून गिलाबा करायचाय, साऊंड सिस्टिम बसवायचीये, वरचा मजला बांधायचाय, परिसराचं सुशोभन करायचंय’’ ‘‘अडीच लाख रुपये.’’ वसंतराव म्हणाले. ‘‘शिवाय अजून गिलाबा करायचाय, साऊंड सिस्टिम बसवायचीये, वरचा मजला बांधायचाय, परिसराचं सुशोभन करायचंय’’ वसंतरावांनी बर्‍याच कामांची यादी पुलंना ऐकवली. पुलं म्हणाले; ‘‘ठीक आहे, आता माझ्याकडून किती मदत हवीये तुला तेवढं सांग’’ वसंतरावांनी बर्‍याच कामांची यादी पुलंना ऐकवली. पुलं म्हणाले; ‘‘ठीक आहे, आता माझ्याकडून किती मदत हवीये तुला तेवढं सांग’’ पुलंच्या या जिव्हाळ्यानं वसंतराव पुरते भारावून गेले. ते म्हणाले; ‘‘भाई, एक रुपया दिलात तरी आम्ही धन्य धन्य होऊ’’ पुलंच्या या जिव्हाळ्यानं वसंतराव पुरते भारावून गेले. ते म्हणाले; ‘‘भाई, एक रुपया दिलात तरी आम्ही धन्य धन्य होऊ’’ वसंतराव आणि पुलंची ही भेट ज्या दिवशी झाली होती, तो दिवस विजयादशमीचा आदला दिवस होता. निरोप घेताना पुलं म्हणाले; ‘‘ठीक आहे वसंता; उद्या येतो शिलंगणाला’’ वसंतराव आणि पुलंची ही भेट ज्या दिवशी झाली होती, तो दिवस विजयादशमीचा आदला दिवस होता. निरोप घेताना पुलं म्हणाले; ‘‘ठीक आहे वसंता; उद्या येतो शिलंगणाला’’ दुसर्‍या दिवशी ते मिरज विद्यार्थी संघाच्या कार्यालयात पोहोचले. जाताना ते आपल्याबरोबर एक लाख रुपयांचा चेकच घेऊन गेले होते. तो चेक पाहून वसंतरावांच्या डोळ्यातून अक्षरशः आनंदाश्रू वाहू लागले होते.\nनंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा पुलंनी पन्नास हजार रुपये दिले. एक अद्ययावत, डौलदार सभागृह उभे राहिले. त्याचं उद्घाटन पुलंच्या हस्ते झालं. समारंभाला कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी उपस्थित होते. समारंभानंतर वाटवे नावाच्या एका सद्गृहस्थांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी सव्वा लाख रुपये मिरज विद्यार्थी संघाला दिली. चिंतामणराव गोरे नावाच्या आणखी एका गृहस्थाने वीस हजार रुपये दिले. ‘दिवा दिव्याने पेटतसे’ असं म्हणतात ते खरंच आहे. वसंतराव आगाशेंच्या चेहर्‍यावरून कृतज्ञता अक्षरशः ओसंडून वाहत होती.\nआपल्या भाषणात पुलं म्हणाले; ‘‘जगातला सर्वात सुंदर चेहरा म्हणजे कृतज्ञ चेहरा खरं तर माणसांनी एकत्र येऊन आनंदाचा गुणाकार करावा आणि दुःखाचा भागाकार करून त्याची बाकी शून्य करून टाकावी खरं तर माणसांनी एकत्र येऊन आनंदाचा गुणाकार करावा आणि दुःखाचा भागाकार करून त्याची बाकी शून्य करून टाकावी’’ आयुष्याचं जटिल गणित सोडवण्याची यापेक्षा अधिक सोपी अशी दुसरी कोणती पद्धत असेल’’ आयुष्याचं जटिल गणित सोडवण्याची यापेक्षा अधिक सोपी अशी दुसरी कोणती पद्धत असेल पुलंनी त्या विजयादशमीला जे आनंदाचं, सुखाचं, माणुसकीचं सोनं लुटलं, मिरजेत त्याचा सुगंध आजही त्या सभागृहाच्या रुपानं दरवळतो आहे.\nबुकमार्क : पेसोआचा पेटारा\nबुकमार्क : पेसोआचा पेटारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/jaitapur-creek-borders-giant-fish-life-12303", "date_download": "2018-04-27T04:28:15Z", "digest": "sha1:6ZRQ55FUNF45IJSQ3JFNDJBS5AOKVY77", "length": 10757, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jaitapur creek Borders giant fish life जैतापूर खाडीकिनारी महाकाय माशाला जीवदान | eSakal", "raw_content": "\nजैतापूर खाडीकिनारी महाकाय माशाला जीवदान\nसोमवार, 12 सप्टेंबर 2016\nराजापूर- तालुक्‍यातील जैतापूर-माडबनच्या खाडी किनाऱ्यावर सापडलेल्या ब्ल्यू व्हेल प्रजातीच्या महाकाय माशाला वनविभागाने स्थानिक मच्छीमार आणि रहिवाशांच्या साथीने आज दोन बोटींच्या साह्याने जीवदान दिले. हा महाकाय मासा सुमारे 47 फूट लांब होता. त्याचे वजन 15 टन असावे. सुमारे 24 तासांहून अधिक काळ या माशाला जीवदान देण्याची मोहीम सुरू होती.\nराजापूर- तालुक्‍यातील जैतापूर-माडबनच्या खाडी किनाऱ्यावर सापडलेल्या ब्ल्यू व्हेल प्रजातीच्या महाकाय माशाला वनविभागाने स्थानिक मच्छीमार आणि रहिवाशांच्या साथीने आज दोन बोटींच्या साह्याने जीवदान दिले. हा महाकाय मासा सुमारे 47 फूट लांब होता. त्याचे वजन 15 टन असावे. सुमारे 24 तासांहून अधिक काळ या माशाला जीवदान देण्याची मोहीम सुरू होती.\nसमुद्राच्या खोल पाण्यामध्ये वावरणारा हा मासा खाडीकिनारी कसा आला, याबाबत नेमके कारण समजू शकले नाही. रत्नागिरी जिल्ह्यात अशा तऱ्हेने महाकाय माशाला जीवदान देण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात पंचनदी किनारी असेच माशाला पुन्हा खोल समुद्रात लोटण्यात आले होते. मोठ्या जहाजाची धडक बसून जखमी झाल्याने किंवा भरतीच्या वेळी तो जैतापूर खाडीकिनारी आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र तपासणीमध्ये त्या माशाच्या अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या, अशी माहिती वनविभागाने दिली.\nतावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्य सरकार तोंडघशी\nकोल्हापूर - गेले काही दिवस गाजत असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्य सरकार तोंडघशी पडले. या परिसरातील ‘नो डेव्हलपमेंट झोन...\nमहापालिकेतील सत्तांतर सोलापूरकरांसाठी शाप\nसोलापूर : सर्वांगाने उपेक्षित राहिलेल्या सोलापूर शहराचा विकास होईल, या अपेक्षेने सोलापूरकरांनी महापालिकेत सत्तांतर केले. पण हे सत्तांतर शाप ठरतो...\nअकरावी, बारावीचीही पुस्तके बदलणार\nमुंबई - पहिली ते दहावीची पुस्तके बदलण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना 2019-20 साठी अकरावी आणि...\nहौदात पडून बालकाचा मृत्यू\nपांढुर्ली (जि. नाशिक) - खेळता खेळता घराबाहेरील हौदात पडल्याने स्वराज गाडे या एक वर्षाच्या बालकाचा बुडून...\nदिनेश जैन मुख्य सचिवपदी निश्‍चित\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना राज्यातील नोकरशाहीत व्यापक बदल होणार आहेत. मलिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/its-shiv-sena-versus-bjp-mumbai-municipal-corporation-elections-writes-prakash-patil-13329", "date_download": "2018-04-27T04:41:53Z", "digest": "sha1:MYWSYSLSTIIOZDKDK3FQVVGRMLJ7VMLC", "length": 17931, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Its Shiv Sena versus BJP in Mumbai Municipal Corporation elections, writes Prakash Patil β मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी | eSakal", "raw_content": "\nβ मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी\nशुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016\nमुंबई शहराचा आज विचार केला तर येथे दोन पक्षाची ताकद दिसून येते ती म्हणजे भाजप आणि शिवसेना. त्या खालोखाल कॉंग्रेस असली तरी ती गटातटात ती विखुरली आहे. जर युती झाली तर विजय कोणाचा याविषयी भविष्य वर्तविण्याचे कारण नाही.\nमुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत त्या युतीमध्येच. भ्रष्टाचाराविषयी तरुणांमध्ये प्रचंड चीड आहे. बलाढ्य शिवसेनेला सत्तेवरून खाली कोण खेचणार कोण ‘जायंट किलर‘ होणार कोण ‘जायंट किलर‘ होणार याचीच सध्या चर्चा आहे. जर युती झाली नाही तर खरा सामना रंगणार आहे तो भाजप विरुद्ध शिवसेनेत हे नक्की \nमहाराष्ट्रच काय तर देशातील प्रत्येक नागरिकाला जिवाची मुंबई करायला आवडतं. \"एक बार तो मुंबई जाना हेै यह शहर क्‍या है यह शहर क्‍या है इसमे क्‍या क्‍या भरा है इसमे क्‍या क्‍या भरा है\" ही सहज प्रतिक्रिया प्रत्येकाच्या मनात असते. आज एकट्या मुंबई शहराची लोकसंख्या 1 कोटी 30 लाखाच्या घरात गेली आहे. तसेच मुंबई महापालिकेचे बजेट 37 हजार कोटीच्या घरात आहे. एकटी मुंबई देशाचीही आर्थिक राजधानी आहे. हे शहर जसे गर्भश्रीमंतांचे, श्रीमंतांचे, मध्यमवर्गीयांचे आहे तसेच कष्टकऱ्यांचे आणि झोपडपट्टी धारकांचे आहे. देशाच्या प्रवेशद्वारापासून पंचतारिक हॉटेल्स, बॉलिवूड ते जगातील सर्वांत मोठी झोपडपट्टीचा उल्लेख या ना त्या कारणाने होतोच. मुंबईच्या झगमगाटाचा भल्या भल्यांना मोह पडतो. ही मायानगरी महाराष्ट्राची राजधानी. एकेकाळी कम्युनिस्टांनी, समाजवाद्यांनी आणि त्यानंतर शिवसेनेने या शहरावर वर्चस्व गाजविले.\nबंद सम्राटही याच नगरीत होऊन गेले. त्यापैकी जॉर्ज फर्नांडिस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तसे पाहिले जाते. मुंबईने \"चले जाव चळवळ‘ जशी पाहिली, अनुभवली तशी पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची झालेली \"न भूतो न भविष्यती सभा‘ही तिने पाहिली. शिवसेनेला तर तिने भरभरून दिले. महाराष्ट्राची लाइफलाइन असलेल्या या शहरामुळेच शिवसेनेचा राज्यभर विस्तार झाला. हे ही तितकेच खरे. तिने तसे सर्वांच्या पदरात काही ना काही दान टाकले. याच मुंबईसाठी 105 जण हुतात्मा गेले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रच झालाच पाहिजेची चळवळही तिने अनुभवली.\nवसंतदादा पाटील एकदा म्हणाले, \"महाराष्ट्रात मुंबई आहे. पण मुंबईत महाराष्ट्र आहे का‘‘ पुढे मराठीच्या मुद्यावरच शिवसेनेने राजकारण केले. \"बजाव पुंगी, हटाव लुंगी‘ ही दाक्षिणात्याविरोधातील घोषणा असेल किंवा उत्तर भारतीय असतील. मराठीच्या मुद्यावरच शिवसेनेने सत्ता मिळविली. गेल्या पंचवीसहून अधिक काळ मुंबईवर शिवसेनेचेच वर्चस्व आहे. या वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने अनेक वेळा केला. मात्र यश आले नाही. मध्यंतरी एकदा कॉंग्रेस आणि इतर पक्षांनी सत्ता मिळविली पण त्यानंतर पुन्हा शिवसेनाच सत्तेवर राहिली.\nलवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे पण यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नाहीत. त्यामुळे सर्व जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावरच आहे. यापूर्वी भाजप-शिवसेना युती एकत्र लढली होती. यावेळी युती होईल की नाही हे आताच सांगता येत नसले तरी शहरात भाजपची ताकदही पूर्वीच्या तुलनेत नक्कीच वाढली आहे. त्यामुळे विजयी होण्याचा आत्मविश्‍वास या पक्षाच्या नेत्यांमध्ये बळावला आहे. हे दोन पक्ष सोडून इतर सर्व पक्ष युती तुटावी म्हणून देव पाण्यात बुडवून बसले आहेत. मुंबई शहराचा आज विचार केला तर येथे दोन पक्षाची ताकद दिसून येते ती म्हणजे भाजप आणि शिवसेना. त्या खालोखाल कॉंग्रेस असली तरी ती गटातटात ती विखुरली आहे. जर युती झाली तर विजय कोणाचा याविषयी भविष्य वर्तविण्याचे कारण नाही.\nमुंबई शहर हे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. सोन्याचे अंड प्रत्येकाला हवे आहे. त्यामुळे या शहराची सत्ता स्वत:कडे खेचण्याचा जोरदार प्रयत्न प्रत्येक पक्ष करणार यात शंका घेण्याचे कारणही नाही. त्यामुळे मुंबईवरून युतीत कलगीतुरा सुरू आहे. तो आणखी सुरू राहणार की सर्वच पक्ष स्वबळावर लढणार याकडेही महाराष्ट्राचे लक्ष आहे. विधानसभेसारखी पुर्नरावृत्ती झाल्यास प्रत्येकाची कसोटी लागणार हे उघड आहे. निवडणुकीच्या रणांगणात रथीमहारथी योद्धे उतरणार हे नक्की. आज भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत त्या युतीमध्येच आणि भ्रष्टाचाराविषयी तरुणांमध्ये प्रचंड तिरस्कार निर्माण झाला आहे. बलाढ्य शिवसेनेला सत्तेवरून खाली कोण खेचणार कोण जायंट किलर होणार कोण जायंट किलर होणार याचीच सध्या चर्चा आहे. जर युती झाली नाही तर खरा सामना रंगणार आहे तो भाजप विरुद्ध शिवसेनेत \n'भाजपने मुंबई बिल्डरांना विकली'\nमुंबई - मुंबईचा विकास आराखडा हा मुंबईकरांचा विश्वासघात करणारा असून, भाजपने मुंबई बिल्डरांना विकण्यास काढली...\nशाहू मोडक पुरस्‍कार दिलीप प्रभावळकर यांना प्रदान\nपुणे - शाहू मोडक यांच्या अभिनय कारकिर्दीचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे त्यांना मिळालेल्या भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात अध्यात्म आणि...\nशारीरिक संबंध नाकारण्याचा अल्पवयीन मुलींनाही अधिकार\nमुंबई - अल्पवयीन मुलींनाही शारीरिक संबंध नाकारण्याचा अधिकार असून, त्यांना मुलांप्रमाणेच समान वागणूक...\n'हज'साठी राज्यातून 11 हजार भाविक\nऔरंगाबाद - महाराष्ट्र राज्य हज समितीतर्फे यंदा 11 हजार 527 भाविकांचा हज यात्रेसाठी जाणार आहेत. 29...\nपुसेगाव - वाढदिवसावर होणाऱ्या अनावश्‍यक खर्चाला फाटा देऊन येथील प्रताप जाधव मित्र समूहातर्फे स्मशानभूमी सुशोभीकरणाचा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9D_%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AB", "date_download": "2018-04-27T04:59:00Z", "digest": "sha1:QCQSVF6ADKXSMK7PGZVWOJC46LSAYSH5", "length": 8156, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राजा परवेझ अश्रफ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n२६ डिसेंबर, इ.स. १९५०\nराजा परवेझ अश्रफ (उर्दू, पंजाबी: راجہ پرویز اشرف ; रोमन लिपी: Raja Pervaiz Ashraf) (२६ डिसेंबर, इ.स. १९५०; संघर, सिंध, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी राजकारणी असून पाकिस्तानाचा १७वा व विद्यमान पंतप्रधान आहे. भूतपूर्व पंतप्रधान युसफ रझा गिलानी यास न्यायालय अवमानप्रकरणावरून विधिमंडळ सदस्यत्व व पंतप्रधानपद सोडावे लागल्यामुळे २२ जून, इ.स. २०१२ रोजी[१] याने पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. तत्पूर्वी याने गिलानी मंत्रिमंडळात मार्च, इ.स. २००९ ते फेब्रुवारी इ.स. २०११ या काळादरम्यान जल आणि ऊर्जा खात्याचे मंत्रिपद सांभाळले होते [२]. हा पाकिस्तान पीपल्स पार्टीचा सदस्य आहे.\n↑ \"राजा परवेझ अशरफ पाकचे नवे पंतप्रधान\" (मराठी मजकूर). आयबीएन लोकमत. २२ जून, इ.स. २०१२. २७ जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n↑ \"भ्रष्ट कारभाराच्या भोवऱ्यातील राजा परवेझ अश्रफ\" (मराठी मजकूर). सकाळ. २३ जून, इ.स. २०१२. २७ जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\n\"राजा परवेझ अश्रफ याचे प्रोफाइल\" (इंग्लिश मजकूर). इलेक्शन्स.कॉम.पीके. २७ जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nलियाकत अली खान · ख्वाजा नझीमुद्दीन · मुहम्मद अली बोग्रा · चौधरी मुहम्मद अली · हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी · इब्राहिम इस्माइल चुंदरीगर · फिरोजखान नून · नूरुल अमीन · झुल्फिकार अली भुट्टो · मुहम्मदखान जुनेजो · बेनझीर भुट्टो · गुलाम मुस्तफा जटोई · नवाझ शरीफ · बलखशेर मझारी (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · मोइनुद्दीन अहमद कुरेशी (काळजीवाहू) · बेनझीर भुट्टो · मलिक मेराज खालिद (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · झफरुल्लाखान जमाली · चौधरी शुजात हुसेन · शौकत अझीझ · मुहम्मदमियां सूम्रो (काळजीवाहू) · युसफ रझा गिलानी · राजा परवेझ अश्रफ · नवाझ शरीफ · शाहीद खकन अब्बासी (अंतरिम नियुक्ती)\nइ.स. १९५० मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी १३:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://swamisamarthmath.com/marathi/temple.php", "date_download": "2018-04-27T04:24:57Z", "digest": "sha1:W53ULINY7SQRIFOI5F25FBTOJOP2H2PL", "length": 15069, "nlines": 63, "source_domain": "swamisamarthmath.com", "title": "Swami Samarth Math", "raw_content": "\nमंदिर आणि पर्यटन स्थळे\nस्वामी समर्थ मठातील उत्सव आणि कार्यक्रम\nहिरव्या निसर्गाचे वरदान लाभलेल्या वसई तालुक्यात अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत. निर्मळ येथे आद्य श्री शंकराचार्यांची समाधी असून तेथे मंदिर आहे. तेथून जवळच अंदाजे २ कि.मी.वर श्री दत्तडोंगरी हे जागृत देवस्थान आहे. निर्मळजवळील वाघोली येथे अगदी अलीकडेच बांधण्यात आलेले आणि प्रति शनिशिंगणापूर म्हणून नावारूपाला आलेले शनिमंदिर आहे. याच पुण्यपावन परिसरातील भुईगाव या गावी श्री स्वामी समर्थ मठ आहे. निर्मळजवळील भुईगाव या अगदी छोटयाशा गावात श्री. संदीप म्हात्रे यांच्या घरी श्रावणातल्या पहिल्या गुरुवारी म्हणजे दि. ३१ जुलै २००२ रोजी \"श्री स्वामी समर्थ\" उपासना सुरु झाली. नंतर दर गुरुवारी हि उपासना नियमित होत राहिली. सुरवातीच्या काळात या उपासनेला जमलेल्या १०-१२ भक्तांची संख्या हळूहळू १०० च्या वर पोहचली. उपासनेसाठी घरची जागा कमी पडू लागली. यावर श्री. संदीप म्हात्रे यांनी उपासनेसाठी एक कायमस्वरूपी जागा असावी असा विचार सर्वासमोर मांडला. आपल्या घराशेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत हि वास्तू बांधावी असा विचार संदीपदादानी सर्वाना सांगितला. दादांच्याच संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली सर्व सेवेकऱ्यांच्या सहकार्याने आज उभ्या असलेल्या मठाची उभारणी करण्यात आली. मठाची स्थापना आणि \"श्री\" ची प्राणप्रतिष्ठा माघ शु. १२ अर्थात १२ फेब्रुवारी २००८ या शुभदिनी झाली. मठात येण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या वसई आणि नालासोपारा या स्टेशनपासून एसटी बसची सोय आहे. मठात केवळ केवळ वसई तालुक्यातीलच नव्हे तर ठाणे, मुंबई, डहाणू, पालघर, कल्याण, अंबरनाथ, शहापूर अशा विविध ठिकाणाहून भक्तगण दर्शनासाठी येत असतात.\nसात्विक विचारांच्या पायावर उभारलेले हे देवस्थान हळूहळू वाटचाल करीत प्रगतीपथावर गेले. आजपर्यंतच्या ९ वर्षाच्या काळात मठाने अध्यात्मिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम घेऊन संतसेवेचा आदर्श घालून दिलेला आहे.\nअध्यात्मा पलीकडे जाऊन सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक विचारांची बैठक समाजात रुजावी आणि एक चांगला समाज घडावा हे मठाचे उद्दिष्ट आहे. जे जे उत्तम आणि उदात्त आहे ते सर्व उपक्रम सुरु करण्याचा या मठाचा मानस आहे.\nप. पु. श्री जनार्दनस्वामी, करवीरपीठाधीश शंकराचार्य, वेदमुनी धनंजयशास्त्री वैद्य, चोळाप्पा महाराजांचे वंशज प.पू मोहनमहाराज,प.पू अण्णू महाराज, वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यासारख्या महानुभवांनी मठाला आशीर्वाद दिले. समर्थभक्त मोहनबुवा रामदासी, नर्मदा परिक्रमाकार जगन्नाथ कुंटे, पंचांगकर्ते मोहनबुवा दाते, निरुपणकार सुनील चिंचोलकर, डॉ. हेरंबराज पाठक यांसारख्या विद्यासंपन्न आणि पूजनीय प्रभुतींनी मठात संत साहित्यातील विविध पैलूंवर भाष्य करून वेळोवेळी उपस्तिथ अमठातील उत्सवाऱ्या भक्तगणांना मार्गदर्शन केले.\nसर्वश्री विवेक घळसासी, भुमकार सर, धनराज वंजारी, प्रा. धनंजय चितळे, डॉ. यशवंत पाठक, अपर्णाताई रामतीर्थकर यांसारख्या व्याख्यातांनी आपल्या ओघवत्या शैलीतून श्रोत्यांना अध्यात्मिक साहित्य आणि विज्ञान यांचा असलेला परस्पर संबंध सांगून प्रबोधन केले. अनाथांची आई झालेल्या सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या अनुभवातून श्रोत्यांशी हितगुज केले. अजित कडकडे, पदमजा फेणाणी, राजा रामसिंग, दत्तात्रय मेस्त्री, स्मिता जोशी, संबळवादिका सुलभा सावंत यासारख्या संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांनी आपली संगीतसेवा \"श्री\" चरणी अर्पण केली. नारदीय कीर्तनशैलीचा समाजाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे आणि हे महत्त्व ओळखून मठात दर महिन्याच्या पौर्णिमेला नामवंत किर्तनकारांची किर्तन आयोजित केली जातात. आजवर अनेक मान्यवर किर्तनकारांनी आपली सेवा मठाला दिली आहे.\nप्राथमिक वैद्यकीय चिकित्सा, नेत्र चिकित्सा, रक्तदान, सुवर्ण प्राशन संस्कार यांसारखी शिबिरे मठात आयोजित केली गेली. याकरिता भक्तिवेदांत रुग्णालय, मिरारोड आणि हायटेक ब्लड बँक, मालाड यांसारख्या संस्थांनी सहकार्य केले. या सर्व वैद्यकीय शिबिरांना भरपूर प्रतिसाद मिळाला. प्रत्येक सोहळ्याच्यावेळी \"श्री\" वर रुद्राभिषेक, दर शनिवारी ज्ञानेश्वर माउलींचा हरिपाठ यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांसोबत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड नामस्मरण सप्ताह असे वैशिष्टयपूर्ण कार्यक्रम मठात होत असतात. मठात वर्धापनदिन (माघ शु. १२), श्री स्वामी समर्थ प्रकटदिन (चैञ शु. २), श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी (चैत्र व. १३), गुरुपौर्णिमा (आषाढ पौर्णिमा) आणि श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधीमठातील स्वयंभू पादुकांचा दर्शन सोहळा असे सहा उत्सव आयोजित करण्यात येतात. प्रत्येक उत्सवाला हजारो भाविक दर्शनाचा आणि महाप्रसाद (भंडारा) चा लाभ घेतात. समर्थ महाप्रसादलयाचे बांधकाम पूर्ण होऊन दर गुरुवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन केले जाते.\n“श्रीस्वामी समर्थ साधक निवास” - आध्यात्मिक गुरु,संतगण,प्रवचनकार,कीर्तनकार व परगावातील भक्तगणांसाठी राहण्यासाठी दोन प्रशस्त खोल्याची व्यवस्था करण्यात आली आहे.\nत्रैमासिक “स्वामीचरणतीर्थ” - श्री स्वामी समर्थ सेवा परिवार संचालित, सिद्धहस्त व नामवंत लेखकाच्या लेखणीतून प्रकट झालेले संतांचे विचार,ज्ञानप्रबोधनास वाहिलेले व अल्पावधीत प्रसिद्ध झालेले त्रैमासिक \"स्वामीचरणतीर्थ\" प्रकाशित करण्यात येत आहे. ज्ञानयत्नच्या या ज्ञान दिंडीत आपणही सहभागी व्हावे हि अपेक्षा.\nआगामी काळात भुईगाव ते अक्कलकोट पदयात्रा, गोमाता प्रकल्प, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि वाचनालय, मान्यवरांच्या व्याख्यानमाला या आणि अशा प्रकारच्या अनेक योजना प्रत्यक्षात साकार करावयाच्या आहेत. सतत सहकार्य करणारे सेवेकरी, भक्तमंडळींचे प्रेम आणि पंचकोशीतील समस्त ग्रामस्थांच्या आशीर्वादाने हे कार्य करणे शक्य होत आहे. \"अशक्यही शक्य करतील स्वामी\" व \"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे\" या स्वामी वचनावर मठाचा पूर्ण विश्वास आहे.\n श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ \nअधिक माहितीसाठी संपर्क : ९९३०६०७५५०\nसंदीप यशवंत म्हात्रे संस्थापक अध्यक्ष\nश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ\nश्री संदीप यशवंत म्हात्रे\nश्री स्वामी समर्थ सेवा परिवार\nभुईगाव - वसई पश्चिम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/11371", "date_download": "2018-04-27T04:35:58Z", "digest": "sha1:45HH4SAPUNL3IF2MU7PEX6JS4ZMH6LWV", "length": 9040, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "'चेस'च्या खेळीने विंडीजने टाळला पराभव | eSakal", "raw_content": "\n'चेस'च्या खेळीने विंडीजने टाळला पराभव\n'चेस'च्या खेळीने विंडीजने टाळला पराभव\nगुरुवार, 4 ऑगस्ट 2016\nकिंग्स्टन (जमैका) - रॉस्टन चेसचे शतक आणि ब्लॅकवूड, डॉवरीच, होल्डर यांच्या अर्धशतकी खेळीमुळे वेस्ट इंडिजला भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळाले. चार सामन्यांच्या मालिकेत भारताचा संघ 1-0 असा आघाडीवर आहे.\nकिंग्स्टन (जमैका) - रॉस्टन चेसचे शतक आणि ब्लॅकवूड, डॉवरीच, होल्डर यांच्या अर्धशतकी खेळीमुळे वेस्ट इंडिजला भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळाले. चार सामन्यांच्या मालिकेत भारताचा संघ 1-0 असा आघाडीवर आहे.\nबुधवारी अखेरच्या दिवशी सामन्यात पावसाचा व्यत्यय आला नाही. पण, चेसने एका बाजूने दिवसभर फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. सुरवातीला त्याने ब्लॅकवूडसह 93 धावांची भागिदारी केली. ब्लॅकवूड 63 धावांवर अश्विनचा शिकार ठरल्यानंतर चेसने डॉवरीच्या साथीने 144 धावांची शतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना निष्प्रभ ठरविले. अखेर कर्णधार होल्डरला साथीला घेत चेसने दिवसअखेरपर्यंत फलंदाजी करत सामना अनिर्णित राखला. चेस 137 धावांवर आणि होल्डर 64 धावांवर नाबाद राहिले.\nपाचव्या दिवशी सकाळच्या अडीच तासांच्या सत्रात वेस्ट इंडीजनी एकच फलंदाजाला गमावताना चांगली लढत दिली. रोस्टन चेसने भारताच्या पाच फलंदाजांना बाद करण्याची कमाल केली होती, त्या पाठोपाठ सुंदर फलंदाजी करत त्याने नाबाद अर्धशतकही झळकावले. उपहाराला खेळ थांबला तेव्हा धावफलक 5 बाद 215 असा होता. थोडक्‍यात सलग दुसऱ्या कसोटीतील विजयापासून भारतीय संघ पाच पावलेच दूर होता. अखेर भारतीय संघ विजयापासून दूरच राहिला.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/caste-certificate-check-being-extended-administration-satara-10389", "date_download": "2018-04-27T04:24:45Z", "digest": "sha1:UTKTVZXHJ3YKPROZ5OCNJAWV7BN34RYS", "length": 9863, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "caste certificate Check being extended administration in satara जात प्रमाणपत्र तपासणीस प्रशासनाकडून मुदतवाढ | eSakal", "raw_content": "\nजात प्रमाणपत्र तपासणीस प्रशासनाकडून मुदतवाढ\nसोमवार, 4 जुलै 2016\nसातारा - इयत्ता अकरावी व बारावीत असलेल्या मागासवर्गीय (अनुसूचित जमाती वगळून) विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्र तपासणीसाठी शासनाने मुदत वाढ दिली आहे.\nसातारा - इयत्ता अकरावी व बारावीत असलेल्या मागासवर्गीय (अनुसूचित जमाती वगळून) विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्र तपासणीसाठी शासनाने मुदत वाढ दिली आहे.\nराज्यातील काही मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शासनाने निर्धारित केलेल्या मुदतीत अपरिहार्य कारणामुळे अर्ज सादर केले नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्रांची तपासणी होऊ शकली नाही. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी ही मुदत वाढ दिली आहे. त्यानुसार 2015- 16 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी 25 जानेवारी 2000 मध्ये विहित मुदतीत जाती प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी अर्ज सादर केले नाहीत व 2015- 16 या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र व औषध निर्माणशास्त्र या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांना आपल्या जाती प्रमाणपत्राची पडताळणी करून घेण्यासाठी वाढीव मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार जे विद्यार्थी 2015- 16 या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेच्या इयत्ता 12 वीमध्ये शिकत आहेत, त्यांनी संबंधित महाविद्यालयामार्फत आपले अर्ज संस्थेच्या प्राचार्यांकडे 20 जुलैपर्यंत द्यावेत. शैक्षणिक संस्थांनी असे प्रस्ताव संबंधित सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडे 27 जुलैपर्यंत पाठवावेत. सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी संबंधित विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे 31 जुलैपर्यंत पाठवावेत. हे अर्ज समितीने 30 सप्टेंबरपर्यंत तपासून द्यावेत, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology-2/whats-app-will-not-be-availabl-in-some-mobile-278059.html", "date_download": "2018-04-27T04:41:51Z", "digest": "sha1:EEHE6UWCDDI5LPUNR2L52KUIWLPA6PKY", "length": 11699, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नव्या वर्षी 'या' मोबाईलमध्ये होणार व्हाॅट्सअॅप बंद!", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nनव्या वर्षी 'या' मोबाईलमध्ये होणार व्हाॅट्सअॅप बंद\n३१ डिसेंबरनंतर व्हॉट्सअॅप काही फोनवर काम करणं बंद करणाराय. आऊटडेटेज व्हर्जनला व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही, असं कंपनीकडून सांगण्यात आलंय.\n26 डिसेंबर : व्हॉट्सअॅप आज आपल्या आयुष्यातील एक भाग झालाय.सकाळी उठल्या उठल्या आपण सगळेच पहिलं दर्शन घेतो ते व्हाॅटसअपचं. व्हाॅट्सअॅप थोड्या वेळ बंद पडलं, तरी राहवत नाही. पण आता कदाचित तुमच्या फोनवरचं व्हाॅट्सअप बंद कायमचं बंद पडू शकतं.\nही बातमी व्हॉट्सअॅपशिवाय न जगू शकणाऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. ३१ डिसेंबरनंतर व्हॉट्सअॅप काही फोनवर काम करणं बंद करणाराय. आऊटडेटेज व्हर्जनला व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही, असं कंपनीकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे 31 डिसेंबरनंतर म्हणजे नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरायचं असेल, तर कंपनीने लिस्ट केलेले फोन बदलावे लागणार आहेत.\nकुठल्या फोनवर बंद होणार व्हॉट्सअॅप\n- नोकिया सिम्बियन S60\n- ब्लॅकबेरी ओएस आणि ब्लॅकबेरी 10\n- विंडोज फोन 8.0 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स\n- अँड्रॉईड 2.3.7 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स\nआता तुम्ही लगेच तुमचा फोन कुठला आहे ते तपासा, आणि नव्या वर्षी फोनची खरेदी करून टाका.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nटोयोटाची सिडेन कार 'यारिस' भारतात लॉन्च पहा काय आहे खासियत\nभारतात लाँच होतेय अॅपल वॉच सीरिज 3\nतरुणांसाठी गुगलची खास सेवा 'गुगल फॉर जॉब्स'\nएक नव्हे दोन नव्हे, चक्क तीन रिअर कॅमेरे , हे आहेत फिचर आणि किंमत\nगुगल करणार नोकरी शोधण्यात मदत, हे आहे नवीन फिचर\nबजेटमध्ये मिळतोय विवोचा नवा स्मार्टफोन\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-04-27T04:47:45Z", "digest": "sha1:FWKTO6AVXDEGJU4TBWO33OQVKBISYSUF", "length": 6951, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युइन्नान - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयुइन्नानचे चीन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ३,९४,१०० चौ. किमी (१,५२,२०० चौ. मैल)\nघनता ११२ /चौ. किमी (२९० /चौ. मैल)\nयुइन्नान (देवनागरी लेखनभेद : युन्नान; ((सोपी चिनी लिपी: 云南; पारंपरिक चिनी लिपी: 雲南; पिन्यिन: Yúnnán; अर्थ: 'ढगांच्या दक्षिणेकडील प्रदेश') हा चीन देशाच्या नैऋत्येकडील एक प्रांत आहे. पश्चिम व दक्षिण दिशांना म्यानमार, लाओस व व्हिएतनाम या देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांशी त्याच्या सीमा भिडल्या आहेत. युइन्नानाची राजधानी कुन्मिंग येथे आहे.\nयुइन्नान शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (चिनी मजकूर)\nयुइन्नान पर्यटन माहिती विभागाचे संकेतस्थळ (चिनी मजकूर)\nचीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभाग\nनगरपालिका: बीजिंग | चोंगछिंग | त्यांजिन | शांघाय\nप्रांत: आंह्वी | कान्सू | क्वांगतोंग | क्वीचौ | च-च्यांग | च्यांग्सू | च्यांग्शी | चीलिन | छिंगहाय | फूच्यान | युइन्नान | ल्याओनिंग | स-च्वान | षांतोंग | षान्शी | षा'न्शी | हनान | हपै | हाइनान | हूनान | हूपै | हैलोंगच्यांग\nस्वायत्त प्रदेश: आंतरिक मंगोलिया | ग्वांग्शी | तिबेट स्वायत्त प्रदेश | निंग्स्या | शिंच्यांग\nविशेष प्रशासकीय क्षेत्र: मकाओ | हाँग काँग\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2018-04-27T04:43:04Z", "digest": "sha1:4C6WCBO6UTIS3GZHRPJWTT3BQLRYTCW4", "length": 2827, "nlines": 61, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "डायपोल - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:द्विध्रुव\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑक्टोबर २००९ रोजी ०७:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://atakmatak.blogspot.com/2013/04/blog-post.html", "date_download": "2018-04-27T04:35:58Z", "digest": "sha1:5VNRJVKGEL5QSP65Z2BUVJGV4ULNUJLH", "length": 32152, "nlines": 119, "source_domain": "atakmatak.blogspot.com", "title": "अटकमटक: खेळ नुसता…. टक टक्काक टक!", "raw_content": "\nमराठी मैत्रं… यत्र, तत्र, सर्वत्र\nखेळ नुसता…. टक टक्काक टक\n\"अरे टोण्या, जागचा हाल ना... मूव्ह लेका मूव्ह.. एका जागी उभा काय राहतोस\nटक टक..टक टक....टक टक्काक टक… हा आवाज ध्यानीमनी असायचा….कित्येक वर्षं खेळतानाही मनातल्या मनात स्वत:शीच बोलणं चाललेलं असायचं. कधी कधी मात्र मनातले बोल तोंडातून उमटायचे, \"अरे टोण्या, जागचा हाल ना..\". जेमतेम ९ X ५ फूट टेबल ते, पण आजूबाजूचं भान सुटून सगळं जग जणू त्या टेबलावर असायचं\nटेबल टेनिसची गोडी लहानपणीच कधी लागली सांगता येत नाही. काहीतरी आठवतंय ते असं की मी साधारण पाच-सहा वर्षांचा असताना कॉलनीतल्या श्यामकाकाकडे टेबल टेनिसची पहिली रॅकेट पाहिली होती. पांढर्‍या शुभ्र कव्हरमधे ठेवलेली, हिरव्या रंगाचं गुळगुळीत रबर लावलेली ती रॅकेट अजूनही जश्शीच्या तश्शी आठवतेय. त्या गुळगुळीत रबरावरून हात फिरवताना वाटायचं हा काहीतरी खूप छानच खेळ असणार... आपल्याला खेळता यायला हवा. लहानपणीची एक गंमत असते की खेळांमधला सगळ्यात चांगला भाग म्हणजे आपल्याला पाहिजे ते कल्पनाविश्व हाताशीच असतं लहान मुलांना कुठल्याही साधनांतून कुठलाही खेळ मन लावून खेळता येतो. आम्ही पेरूच्या फांदीला क्रिकेटची बॅट म्हणूनही वापरलंय आणि बॅट्समनच्या मागे स्टंप्स म्हणून पाट/लाकूड/विटांची चवड/भिंत ह्यापैकी काहीही चालवून घेतलंय. ह्यातलं काहीच नसेल तर बॅट्समनच्या कंबरेइतक्या उंचीखालून बॅट आणि बॅट्समनच्यामधून बॉल मागे गेला की बॅट्समन आउट हे ही मान्य करून खेळायचो. आम्ही त्या वयात मग मित्रांबरोबर घराच्या व्हरांड्यात चक्क जमिनीवर बसून टेबल टेनिस खेळायचो लहान मुलांना कुठल्याही साधनांतून कुठलाही खेळ मन लावून खेळता येतो. आम्ही पेरूच्या फांदीला क्रिकेटची बॅट म्हणूनही वापरलंय आणि बॅट्समनच्या मागे स्टंप्स म्हणून पाट/लाकूड/विटांची चवड/भिंत ह्यापैकी काहीही चालवून घेतलंय. ह्यातलं काहीच नसेल तर बॅट्समनच्या कंबरेइतक्या उंचीखालून बॅट आणि बॅट्समनच्यामधून बॉल मागे गेला की बॅट्समन आउट हे ही मान्य करून खेळायचो. आम्ही त्या वयात मग मित्रांबरोबर घराच्या व्हरांड्यात चक्क जमिनीवर बसून टेबल टेनिस खेळायचो हो, बरोबर लिहिलंय ... 'जमिनीवर' बसून 'टेबल' टेनिस खेळायचो. आमच्यासाठी व्हरांड्याची जमीनच टेबल असायची आणि घरातल्या कंपास बॉक्स किंवा चपटे डब्बे म्हणजे टेबलाच्या दोन बाजू करणारे नेट हो, बरोबर लिहिलंय ... 'जमिनीवर' बसून 'टेबल' टेनिस खेळायचो. आमच्यासाठी व्हरांड्याची जमीनच टेबल असायची आणि घरातल्या कंपास बॉक्स किंवा चपटे डब्बे म्हणजे टेबलाच्या दोन बाजू करणारे नेट एखाद्या वहीचा पुठ्ठा ही आमची रॅकेट असायची पण टेबल टेनिसचा बॉल मात्र खरा असायचा.. त्यात तडजोड नाही\nथोडा मोठा व्हायला लागलो तसा मग टेबल टेनिसच्या खर्‍या टेबलासमोर उभा राहिलो की चक्क साक्षात्कार व्हायचा -- अरे व्वा टेबलाच्या लेव्हलपेक्षा आपली उंची थोडी जास्त आहे आणि त्यामुळे आपल्याला मधल्या जाळीतून समोरचा खेळाडू दिसतोयसुद्धा टेबलाच्या लेव्हलपेक्षा आपली उंची थोडी जास्त आहे आणि त्यामुळे आपल्याला मधल्या जाळीतून समोरचा खेळाडू दिसतोयसुद्धा अशातच एक दिवस माझ्या काकाने खास माझ्यासाठी टेबल टेनिसची रॅकेट विकत आणली. माझ्या आठवणीतली ती माझी पहिली सरप्राइज गिफ्ट अशातच एक दिवस माझ्या काकाने खास माझ्यासाठी टेबल टेनिसची रॅकेट विकत आणली. माझ्या आठवणीतली ती माझी पहिली सरप्राइज गिफ्ट काका ऑफिसमधून येताना रॅकेट घेऊन आला पण त्याने आमच्या घराआधी एक घर सोडून अलीकडच्या घराच्या खिडकीवर रॅकेट ठेवून दिली होती. सायकलची घंटी 'ट्रिंग ट्रिंग' वाजवत घरी आलेला तरुण काका आज तीस-पस्तीस वर्षांनंतरही नीट आठवतोय. मग माझ्या छोट्या हाताला धरून तो त्या खिडकीकडे घेऊन गेला जिथे रॅकेट लपवून ठेवली होती. मास्टर कार्डची जाहिरात करणार्‍यांनी तो प्रसंग पाहिला असता तर त्यांनी तो जाहिरातीत नक्की वापरला असता आणि लिहिलं असतं, \"जॉय इन नेफ्यूज आइज.. प्राइसलेस काका ऑफिसमधून येताना रॅकेट घेऊन आला पण त्याने आमच्या घराआधी एक घर सोडून अलीकडच्या घराच्या खिडकीवर रॅकेट ठेवून दिली होती. सायकलची घंटी 'ट्रिंग ट्रिंग' वाजवत घरी आलेला तरुण काका आज तीस-पस्तीस वर्षांनंतरही नीट आठवतोय. मग माझ्या छोट्या हाताला धरून तो त्या खिडकीकडे घेऊन गेला जिथे रॅकेट लपवून ठेवली होती. मास्टर कार्डची जाहिरात करणार्‍यांनी तो प्रसंग पाहिला असता तर त्यांनी तो जाहिरातीत नक्की वापरला असता आणि लिहिलं असतं, \"जॉय इन नेफ्यूज आइज.. प्राइसलेस\nमाझी आई पुण्याला महाराष्ट्रीय मंडळाच्या कटारिया हायस्कूलमधे शिक्षिका होती. कधी कधी तिच्याबरोबर तिच्या शाळेत थोडा वेळ थांबायला लागायचं. मग आठवी-नववीतली मुलं टेबल टेनिसच्या खोलीत खेळत असली की मी तिथे नक्की पडीक असायचो. तसंच आमचे आप्पा बँक ऑफ इंडियात होते. ते अलका टॉकीजच्या शेजारच्या ब्रँचमधे होते तेव्हा शनिवारी दुपारी बँकेच्या वेळेनंतर तिथे जायला मिळायचं. बँकेतले काही काका टेबल टेनिस खेळत असायचे. त्यांना खेळताना बघतच रहायचो. संध्याकाळी समोरच्या 'दरबार' रेस्टॉरंटमधे 'दरबार स्पेशल' भेळ खायचो आणि मगच घरी यायचो.\nसातवी- आठवीच्या सुमारास खर्‍या अर्थाने टेबल टेनिस खेळायला सुरूवात केली. आंतरशालेय स्पर्धांतून आणि मग आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांतून खेळायची मजा भन्नाटच असते. माणूस जसा पहिलं प्रेम जन्मभर विसरत नाही तसाच आंतरशालेय स्पर्धांमधला पहिला प्रतिस्पर्धीही जन्मभर विसरत नसावा. तसं म्हटलं तर पहिल्यांदा केलेल्या बर्‍याच गोष्टी माणूस विसरत नाही पण नाही त्या तपशीलात कशाला शिरा ह्या आंतरशालेय स्पर्धा म्हणजे माहोल असायचा एकदम ह्या आंतरशालेय स्पर्धा म्हणजे माहोल असायचा एकदम स्पर्धेच्या ठिकाणी पोचलो की मोठ्या हॉलमधे सात-आठ टेबल्स मांडलेली असायची. वेगवेगळ्या टेबलवरच्या गेम्सचा स्कोअर वेगळा असायचा. ज्या टेबलवर जो स्कोअर असेल त्या स्कोअरप्रमाणे त्या टेबलसमोरच्या प्रेक्षकांमधून 'बक अप स्पर्धेच्या ठिकाणी पोचलो की मोठ्या हॉलमधे सात-आठ टेबल्स मांडलेली असायची. वेगवेगळ्या टेबलवरच्या गेम्सचा स्कोअर वेगळा असायचा. ज्या टेबलवर जो स्कोअर असेल त्या स्कोअरप्रमाणे त्या टेबलसमोरच्या प्रेक्षकांमधून 'बक अप', 'चिअर अप', 'कमॉन फाईट, फाईट' असे असंख्य उद्गार ऐकू यायचे. त्या सगळ्या कोलाहलातून खेळाडू आपापला खेळ खेळत असायचे. आतासुद्धा कुठलीही टेबल टेनिस स्पर्धा बघायला जाल तर हेच दृश्य दिसेल.\n त्यातूनही एखादा खेळ खेळण्याचा छंद तर असावाच असावा. नुसता खेळ मन लावून खेळल्याने कित्येक वेगवेगळ्या अनुभवांनी मन समृद्ध होत जातं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजते ती म्हणजे हरलो तरी पुन्हा प्रयत्न करायचा. पराभव खुल्या दिलाने पचवायला शिकणं हे तर आयुष्यात ठायीठायी उपयोगी पडतं. जिंकण्याची जिद्द असते पण त्यासाठी शॉर्टकट नसतो हे समजायला लागतं. टेबल टेनिस काय सोप्पं आहे असा सर्वसाधारण गैरसमज असतो. मला तरी वाटतं की एकंदरच मनाची एकाग्रता वाढवायला टेबल टेनिसची खूप मदत होते. एकतर टेबल तसं छोटं असतं आणि खेळण्यात जम बसायला लागल्यावर फटक्यांचा वेगही वाढायला लागतो. मग आपल्याकडून चूक होऊ न देण्याचा प्रयत्न करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे चेंडूचा टप्पा बघणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजते ती म्हणजे हरलो तरी पुन्हा प्रयत्न करायचा. पराभव खुल्या दिलाने पचवायला शिकणं हे तर आयुष्यात ठायीठायी उपयोगी पडतं. जिंकण्याची जिद्द असते पण त्यासाठी शॉर्टकट नसतो हे समजायला लागतं. टेबल टेनिस काय सोप्पं आहे असा सर्वसाधारण गैरसमज असतो. मला तरी वाटतं की एकंदरच मनाची एकाग्रता वाढवायला टेबल टेनिसची खूप मदत होते. एकतर टेबल तसं छोटं असतं आणि खेळण्यात जम बसायला लागल्यावर फटक्यांचा वेगही वाढायला लागतो. मग आपल्याकडून चूक होऊ न देण्याचा प्रयत्न करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे चेंडूचा टप्पा बघणं \"टप्पा बघ रे, टप्पा बघ \"टप्पा बघ रे, टप्पा बघ\" असं म्हणणं खूप सोपं असतं पण तो टप्पा खरंच बघणं ... खरंतर प्रत्येक फटक्याला बघत राहणं अवघड असतं. टप्पा बघायचा म्हणजे पर्यायाने चेंडू सतत बघत रहावा लागतो आणि एकाग्रता ढळली की काम तमाम.. फटका चुकतोच\" असं म्हणणं खूप सोपं असतं पण तो टप्पा खरंच बघणं ... खरंतर प्रत्येक फटक्याला बघत राहणं अवघड असतं. टप्पा बघायचा म्हणजे पर्यायाने चेंडू सतत बघत रहावा लागतो आणि एकाग्रता ढळली की काम तमाम.. फटका चुकतोच कुठल्याही खेळात खेळाडूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची असते ती म्हणजे स्वतःचं डोकं शांत ठेवणं. त्याशिवाय खर्‍या अर्थाने खेळाची मजाच घेता येत नाही.\n) ह्या मस्त प्रकाराची नकळत ओळख होत जाते. आपलं शरीर म्हणजे एक फँटास्टिक प्रकार आहे. आता काही दिवसांपूर्वी आमच्या कंपनीत एक टेबल टेनिसची स्पर्धा होती. न्यू यॉर्कमध्ये 'स्पिन न्यू यॉर्क’' नावाची जागा आहे. एकदम अमेरिकन स्टाईलप्रमाणे खेळाला मनोरंजनाची फोडणी दिलेली जागा आहे. बेसमेंटच्या मोठ्या हॉलमधे दहा-बारा टेबल्स, मधूनमधून ठेवलेले सोफा सेट, खायची-प्यायची सोय असं बरंच काही. खायची-प्यायची सोय म्हणजे बार हवाच आणि तो आहेच बियर/वाईन वगैरे घेत, काहीतरी खात-पीत टेबल टेनिस खेळणारे लोक मी पहिल्यांदा ह्या 'स्पिन न्यू यॉर्क'मधे पाहिले बियर/वाईन वगैरे घेत, काहीतरी खात-पीत टेबल टेनिस खेळणारे लोक मी पहिल्यांदा ह्या 'स्पिन न्यू यॉर्क'मधे पाहिले तर ह्याच ठिकाणी आमच्या कंपनीचाही एक इवेंट होता. मी जवळपास दोन वर्षांनी वगैरे खेळत होतो. काय आहे ना .. लहानपणी खे़ळताना त्रास असा होता की पुढे वाकूनही नेटपर्यंत हात पोचायचा नाही कारण उंची पुरायची नाही. आता मोठेपणी वेगळाच त्रास आहे तर ह्याच ठिकाणी आमच्या कंपनीचाही एक इवेंट होता. मी जवळपास दोन वर्षांनी वगैरे खेळत होतो. काय आहे ना .. लहानपणी खे़ळताना त्रास असा होता की पुढे वाकूनही नेटपर्यंत हात पोचायचा नाही कारण उंची पुरायची नाही. आता मोठेपणी वेगळाच त्रास आहे नेटपर्यंत हात पोचवायला जावं तर आताही हात पोचत नाही कारण नेमकं पोट मधे येतं आणि टेबलला अडतं नेटपर्यंत हात पोचवायला जावं तर आताही हात पोचत नाही कारण नेमकं पोट मधे येतं आणि टेबलला अडतं कंपनीच्या स्पर्धेत मला एक फटका मारायचा होता आणि मला कळत होतं की फटका मारण्याआधी आपला डावा पाय टेबलच्या डाव्या बाजूला चेंडूच्या आडव्या रेषेत यायला हवा. आता काय इतक्या पटकन आपल्या हालचाली होणार नाहीत असं वाटत असतानाच माझ्याही नकळत माझा डावा पाय चेंडूच्या आडव्या रेषेत पोचलाही होता. शाळाकॉलेजच्या वयात पायात बसलेल्या हालचाली आता कित्येक वर्षांनंतरही पायाला आठवत होत्या. दॅट्स 'मसल मेमरी' माय फ्रेंड्स... मसल मेमरी\nटेबल टेनिसचं एक बरं असतं रॅकेट आणि चेंडू दोन्ही छोटे असल्याने सहज बॅगेत वगैरे टाकून कुठेही नेता येतात. शिवाय इनडोअर खेळ असल्याने पावसाची वगैरे फिकीर नॉट रॅकेट आणि चेंडू दोन्ही छोटे असल्याने सहज बॅगेत वगैरे टाकून कुठेही नेता येतात. शिवाय इनडोअर खेळ असल्याने पावसाची वगैरे फिकीर नॉट बाहेर बदाबदा पाऊस कोसळत असला तरी टेबल टेनिस खेळणार्‍याला काही फरक पडत नाही. ऐन तारूण्यात ह्या खेळाची नशा चढली ना तर -- बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडतोय, प्रेयसीला बाईकवर घेऊन लोणावळ्याला जायचं, पावसात भिजत एकमेकांच्या हातात हात गुंफून धुंदपणे चालत जायचं -- हे सगळं करण्याआधी टे टे वीर म्हणेल, \"थांब जरा बाहेर बदाबदा पाऊस कोसळत असला तरी टेबल टेनिस खेळणार्‍याला काही फरक पडत नाही. ऐन तारूण्यात ह्या खेळाची नशा चढली ना तर -- बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडतोय, प्रेयसीला बाईकवर घेऊन लोणावळ्याला जायचं, पावसात भिजत एकमेकांच्या हातात हात गुंफून धुंदपणे चालत जायचं -- हे सगळं करण्याआधी टे टे वीर म्हणेल, \"थांब जरा तासभर खेळून येतो\" अगदी श्रीदेवीचं 'काटें नहीं कटतें ये दिन ये रात...' वगैरे गाणं बघतानाही पैलेछूट त्याच्या मनात येईल - ह्या साडीच्या कापडाचे नेट चांगले होईल मला तर वाटतं आजकाल बिपाशा, मल्लिका, मलायका वगैरे ललना टेबल टेनिसच्या नेटचीच लांबी-रूंदी (थोडीथोडीच) वाढवून मग त्यालाच आपले कपडे म्हणत असाव्यात.\nखेळण्याचा निखळ आनंद ह्याशिवाय टेबल टेनिसने मला दिलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्र परिवार टेबल टेनिस खेळताना वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटत गेले आणि मैत्र वाढत गेलं. एकेका खेळाडूची तर्‍हा निरनिराळी. कुणी स्वतःला जॉन मॅकेन्रोचा अवतार समजत असे आणि तो जो तापटपणा टेनिस कोर्टवर दाखवायचा तसाच तापटपणा काहीजण टे. टे. खेळताना दाखवायचे. शिव्यांच्या शब्दकोशात आपसूकपणे छान वाढ व्हायची. काहीजण त्याच्या अगदी उलटे टेबल टेनिस खेळताना वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटत गेले आणि मैत्र वाढत गेलं. एकेका खेळाडूची तर्‍हा निरनिराळी. कुणी स्वतःला जॉन मॅकेन्रोचा अवतार समजत असे आणि तो जो तापटपणा टेनिस कोर्टवर दाखवायचा तसाच तापटपणा काहीजण टे. टे. खेळताना दाखवायचे. शिव्यांच्या शब्दकोशात आपसूकपणे छान वाढ व्हायची. काहीजण त्याच्या अगदी उलटे ते जणू बियॉन बोर्गच्या डोक्यातल्या बर्फाचे तुकडे आपल्या डोक्यात फिट करवून यायचे. पॉईंट जिंको वा हरो, सामना जिंको वा हरो त्यांच्या चेहर्‍यावरचा शांतपणा बदलायचाच नाही. माझी खात्री आहे की टेबल टेनिस शांतपणे खेळणारा माणूस बायकोबरोबरच्या भांडणातही शांतच असेल. खरं म्हणजे भांडण फारसं होतच नसेल कारण भांडण होण्यासाठी दोन्ही बाजूंनी आवाज व्हायला हवा. इथे तर बायको शेवटी वैतागून म्हणत असेल, \"अरे ते जणू बियॉन बोर्गच्या डोक्यातल्या बर्फाचे तुकडे आपल्या डोक्यात फिट करवून यायचे. पॉईंट जिंको वा हरो, सामना जिंको वा हरो त्यांच्या चेहर्‍यावरचा शांतपणा बदलायचाच नाही. माझी खात्री आहे की टेबल टेनिस शांतपणे खेळणारा माणूस बायकोबरोबरच्या भांडणातही शांतच असेल. खरं म्हणजे भांडण फारसं होतच नसेल कारण भांडण होण्यासाठी दोन्ही बाजूंनी आवाज व्हायला हवा. इथे तर बायको शेवटी वैतागून म्हणत असेल, \"अरे मी तुझ्याशी बोलतेय, भिंतीशी नाही मी तुझ्याशी बोलतेय, भिंतीशी नाही\nखेळणार्‍यांमधे सगळ्यात बेष्ट प्रकार म्हणजे तावातावाने खेळणारे तुम्ही बघा -- बॅडमिंटनही इनडोअर खेळ आहे पण शर्ट खुंटीला टांगून, फक्त बनियनवर बॅडमिंटन खेळणारे सहसा कुणी दिसणार नाहीत तुम्ही बघा -- बॅडमिंटनही इनडोअर खेळ आहे पण शर्ट खुंटीला टांगून, फक्त बनियनवर बॅडमिंटन खेळणारे सहसा कुणी दिसणार नाहीत आपल्याकडे टेबल टेनिस खेळताना काही जण हा प्रकार फारच आवडीनं करतात. हरलेल्या प्रत्येक पॉइंटनंतर त्यांचे, \"थांब रे, आता बघतोच नक्की आपल्याकडे टेबल टेनिस खेळताना काही जण हा प्रकार फारच आवडीनं करतात. हरलेल्या प्रत्येक पॉइंटनंतर त्यांचे, \"थांब रे, आता बघतोच नक्की\" वगैरे उद्गार, रॅकेट धरलेल्या हाताच्या पंजावर फुंकर मारणं वगैरे प्रकार वाढतच जातात. अगदी पायात ठराविक प्रकारचे चांगले स्निकर्स असतील तरच टेबल टेनिस खेळणार्‍यांपासून ते हटकून अनवाणी पायाने खेळणारेही दिसतात\" वगैरे उद्गार, रॅकेट धरलेल्या हाताच्या पंजावर फुंकर मारणं वगैरे प्रकार वाढतच जातात. अगदी पायात ठराविक प्रकारचे चांगले स्निकर्स असतील तरच टेबल टेनिस खेळणार्‍यांपासून ते हटकून अनवाणी पायाने खेळणारेही दिसतात व्यक्ती तितक्या प्रकृती हे टेबल टेनिसबाबतीत पूर्ण सत्य आहे. त्याच्या अगदी उलटा प्रकार म्हणजे फारसे गिमिक्स न करता, ज्या हातात रॅकेट नाहीये त्या हाताची कमीत कमी हालचाल करत, सर्विस केल्यानंतर तिसर्‍या-चौथ्या फटक्यालाच 'ओपन' करणारा, प्रत्येक फटका मारताना चेंडूचा टप्पा बघणारा आणि त्याप्रमाणे पायांचीही योग्य ती हालचाल करणारा कुणी दिसला की विचारायचं -- पुण्याला अजेय सिधयेंकडे टेबल टेनिस शिकलास का व्यक्ती तितक्या प्रकृती हे टेबल टेनिसबाबतीत पूर्ण सत्य आहे. त्याच्या अगदी उलटा प्रकार म्हणजे फारसे गिमिक्स न करता, ज्या हातात रॅकेट नाहीये त्या हाताची कमीत कमी हालचाल करत, सर्विस केल्यानंतर तिसर्‍या-चौथ्या फटक्यालाच 'ओपन' करणारा, प्रत्येक फटका मारताना चेंडूचा टप्पा बघणारा आणि त्याप्रमाणे पायांचीही योग्य ती हालचाल करणारा कुणी दिसला की विचारायचं -- पुण्याला अजेय सिधयेंकडे टेबल टेनिस शिकलास का एका ओळीत आठपेक्षा जास्त शब्द न लिहू देणार्‍या ‘चितळे’ मास्तरांप्रमाणे मी आता सांगितली ती अजेय सिधयांची वैशिष्ट्ये\nटेबल टेनिसबद्दल इतकं लिहिल्यावरही आयुष्यातल्या पहिल्या सामन्याबद्दल काहीच बोललो नाही तर हा लेख अपुराच राहील ना मला आठवतंय आंतरशालेय स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतला तेव्हा मी सातवीत होतो. तो पर्यंत टेबल टेनिस म्हणजे अंदाज पंचे दाहोदरसेच होतं. शा़ळेच्या संघातून नाव दिल्यावर काही दिवसांतच समजलं की स्पर्धांमधे 'ड्रॉ' नावाची काहीतरी भानगड असते. एकूण माहितीत एवढी भर पडली होती की माझ्या आयुष्यातला पहिलावहिला सामना 'चौगुले' आडनाव असलेल्या खेळाडूशी होता. ही माहिती समजल्यानंतर रोज शाळेत प्रॅक्टिस करताना मनात 'चौगुले', 'चौगुले' असा जप चालायचा मला आठवतंय आंतरशालेय स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतला तेव्हा मी सातवीत होतो. तो पर्यंत टेबल टेनिस म्हणजे अंदाज पंचे दाहोदरसेच होतं. शा़ळेच्या संघातून नाव दिल्यावर काही दिवसांतच समजलं की स्पर्धांमधे 'ड्रॉ' नावाची काहीतरी भानगड असते. एकूण माहितीत एवढी भर पडली होती की माझ्या आयुष्यातला पहिलावहिला सामना 'चौगुले' आडनाव असलेल्या खेळाडूशी होता. ही माहिती समजल्यानंतर रोज शाळेत प्रॅक्टिस करताना मनात 'चौगुले', 'चौगुले' असा जप चालायचा जणू काही टेबल टेनिसची प्रॅक्टिस करताना मनातल्या मनात 'कबडडी'.. 'कबड्डी' म्हणायचो जणू काही टेबल टेनिसची प्रॅक्टिस करताना मनातल्या मनात 'कबडडी'.. 'कबड्डी' म्हणायचो असं म्हणतात की मुघलांच्या घोड्यांना तळ्यातलं पाणी पितानाही पाण्यात संताजी-धनाजी दिसायचे. तसाच मला कधीही न पाहिलेला 'चौगुले' दिसायचा\nशेवटी एकदाचा स्पर्धेचा दिवस उजाडला. टेबल टेनिसच्या स्पर्धेसाठी नक्की कसं तयार होऊन जायचं इथपासूनच सुरूवात होती थोडक्यात सगळा आनंदीआनंदच होता. बराच विचार करून मग मी एकदम शहाण्या बाळासारखा हाफ पँट आणि चक्क हाफ शर्ट घालून गेलो थोडक्यात सगळा आनंदीआनंदच होता. बराच विचार करून मग मी एकदम शहाण्या बाळासारखा हाफ पँट आणि चक्क हाफ शर्ट घालून गेलो तेही शर्ट व्यवस्थित खोचून बिचून गेलो होतो तेही शर्ट व्यवस्थित खोचून बिचून गेलो होतो तुमच्या डोळ्यांसमोर अजूनही चित्र पूर्ण स्पष्ट झालं नसेल तर 'गटणे' हातात टेबल टेनिसची रॅकेट घेऊन निघालाय इतकंच डोळ्यासमोर आणा तुमच्या डोळ्यांसमोर अजूनही चित्र पूर्ण स्पष्ट झालं नसेल तर 'गटणे' हातात टेबल टेनिसची रॅकेट घेऊन निघालाय इतकंच डोळ्यासमोर आणा आता बरोब्बर समजलं ना आता बरोब्बर समजलं ना द्या टाळी हातात टेबल टेनिसची जी रॅकेट होती ती ही ह्या बाळबोध वळणाला साजेशीच होती. फळकुटावर गोळ्या-गोळ्यांचं रबर चिकटवलेलं असल्याने त्याला रॅकेट म्हणायचो इतकंच अर्जुन रामपाल सिनेमात असतो म्हणून त्याला अ‍ॅक्टर म्हणतात तसंच अर्जुन रामपाल सिनेमात असतो म्हणून त्याला अ‍ॅक्टर म्हणतात तसंच आंतरशालेय स्पर्धांसाठी पेरूगेट भावे स्कूलमधे पोचल्यावर खर्‍या अर्थाने टेबल टेनिसचा माहोल दिसला आणि अगदी मनापर्यंत जाणवला. बस्स..तबियत खुश हो गई इतनाही कहना काफी है आंतरशालेय स्पर्धांसाठी पेरूगेट भावे स्कूलमधे पोचल्यावर खर्‍या अर्थाने टेबल टेनिसचा माहोल दिसला आणि अगदी मनापर्यंत जाणवला. बस्स..तबियत खुश हो गई इतनाही कहना काफी है पहिला झटका बसला तो 'चौगुले'बरोबर सामना सुरू करताना पहिले काही सरावासाठीचे फटके मारताना पहिला झटका बसला तो 'चौगुले'बरोबर सामना सुरू करताना पहिले काही सरावासाठीचे फटके मारताना सर्वात महत्त्वाची गोष्ट ही जाणवली की आपल्याकडे बॉल येताना खूप वेगाने येतो आहे. एकदोन फटक्यांतच नक्की काय फरक होता ते समजलं. क्रिकेटमधे आपल्याकडच्या 'पाटा' विकेट्सवर खोर्‍याने धावा काढणारे वीर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान विकेट्सवर धावपळ का करायचे ते एका झटक्यात समजलं सर्वात महत्त्वाची गोष्ट ही जाणवली की आपल्याकडे बॉल येताना खूप वेगाने येतो आहे. एकदोन फटक्यांतच नक्की काय फरक होता ते समजलं. क्रिकेटमधे आपल्याकडच्या 'पाटा' विकेट्सवर खोर्‍याने धावा काढणारे वीर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान विकेट्सवर धावपळ का करायचे ते एका झटक्यात समजलं एकूणच प्रॅक्टिस आणि मॅच ह्याच्यात काहीच साम्य नव्हतं एकूणच प्रॅक्टिस आणि मॅच ह्याच्यात काहीच साम्य नव्हतं एवढी कथा सांगितल्यावर 'चौगुले'ने सामन्यात मिटक्या मारत माझा फडशा पाडला हे वेगळं सांगायला हवं का एवढी कथा सांगितल्यावर 'चौगुले'ने सामन्यात मिटक्या मारत माझा फडशा पाडला हे वेगळं सांगायला हवं का हां, पण त्या दिवसापासून टेबल टेनिस म्हटल्यावर सुरू होणारी एक्साईटमेंट आजतागायत आहे. हा लेख वाचून तुम्हालाही टेबल टेनिस खे़ळायची इच्छा झाली तर जरूर कळवा. पुन्हा खेळायला मजा येईल, तुम्ही मॅकेन्रोचे अवतार आहात की बोर्गचे ते कळेल आणि मित्र परिवारात भरही पडेल\nखेळ नुसता…. टक टक्काक टक\nइदं न मम (1)\nभावले मना…सांगावे जना (24)\nस्टँड अप कॉमेडी झलक \nब्लॉग माझा स्पर्धेचे विजेते\nसंपर्क : थेट भेट\nनवीन लेखनाची सूचना :\nसर्व हक्क सुरक्षित © -- http://www.atakmatak.blogspot.com ह्या ब्लॉगवरील, संदीप चित्रे ह्यांनी लिहिलेल्या साहित्याचे, सर्व हक्क सौ. दीपश्री संदीप चित्रे ह्यांजकडे सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BF", "date_download": "2018-04-27T04:49:41Z", "digest": "sha1:SNGACXNXA7ZUXJQFYU5CE5CRE75EVUZR", "length": 5098, "nlines": 74, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "विठ्ठलपद्मस्तुति - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nउपदेशें उद्धरिले किति भक्त \n‘ कळिकाळीं विश्व तरो ’ म्हणसी ‘ निजपादपद्मरसपानें. ’ १\nपाय तुजे गतिकारण, जोडियले त्वां तयां वरूनि भले.\nपायचि जोडूनि तुजे प्रेमळ संसारसंकटीं निभले. २\nश्रीकरलालितकोमळपदकमळें, ज्यांत सुरनदी - उगम,\nतापोपशमनपटुतर दाविशि शरणागतांसि बहु सुगम. ३\nसमपदविलोकनें तूं जनास हें सूचविसि असें वाटे.\nसमपद यांचें देणें. लागावें चरणभक्तिच्या वाटे. ४\nश्रीचरणाची जोडी, पाहुनियां, भक्त जाणते जाले.\nजोडी हेचि सुखाची, जोडुनियां यांसि, बहु सुखें धाले. ५\nपंढरपुरांत आम्हीं इटेवरी नीट जोडिले पाय,\nहा अनुकार न केला उपदेशग्रहण रूसलां काय \nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल २८ सप्टेंबर २०१६ रोजी १३:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/h1b-visa-indian-techies-us-says-no-change-in-h-1b-visa-extension-policy-118011000001_1.html", "date_download": "2018-04-27T05:04:04Z", "digest": "sha1:KHWMNB2CRV4POG7ANMDFOIN7EM5CLUEA", "length": 9882, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "एच-1 बी व्हिसा नियमांमध्ये कोणताही बदल नाही | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएच-1 बी व्हिसा नियमांमध्ये कोणताही बदल नाही\nअमेरिकेत राहणार्‍या भारतीय नागरिकांना ट्रम्प सरकारने दिलासा दिला आहे. एच-1 बी व्हिसाधारकांवर ट्रम्प सरकारने अेनक निर्बंध लादले होते. त्यामुळे अनेक व्हिसाधारकांना अमेरिकेतून पुन्हा भारतात परतावे लागणार होते. परंतू अमेरिकेने भारतीय व्हिसाधारकांवर कडक निर्बंध लादण्याचा प्रस्ताव मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता एच-1 बी व्हिसाधारकांना अमेरिकेत सहा वर्षांहून अधिक काळ राहता येणार आहे.\nतसेच ग्रीन कार्डची प्रतीक्षा करणार्‍यांना अमेरिका सोडावी लागणार नाही. अमेरिकेने एच-1 बी व्हिसामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मागे घेतल्याने भारतीयांसह अनेक परदेशी नागरिकांना याचा फायदा पोहोचणार आहे.\nअमेरिका काँग्रेस सभागृहाच्या एका उच्चाधिकार समितीने एच-1 बी व्हिसाधारकांच्या किमान वेतनात 30 हजार डॉलरची वाढ केली आहे.\nH1B प्रभाव: इंफोसिस 10,000 अमेरिकांना देईल नोकरी\nइम्रानने केला तिसऱ्या विवाहाचा इन्कार\nजगी सर्व सुखी हा माणूस आहे \nपाकिस्तानची सुरक्षा मदत थांबवली, अमेरिकेचा निर्णय\nजगातली सर्वात महागडी व्होडकाची बाटली चोरीला\nयावर अधिक वाचा :\nएच-1 बी व्हिसा नियम\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra-mumbai/shiv-sena-will-not-beg-cabinet-says-uddhav-thackray-10434", "date_download": "2018-04-27T04:28:53Z", "digest": "sha1:C6CGANRYR4ULTH5ITBE5Q3EBTWCBVENP", "length": 9401, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shiv Sena will not beg for Cabinet, says Uddhav Thackray लाचार होऊन कोणाजवळ जाणार नाही - उद्धव | eSakal", "raw_content": "\nलाचार होऊन कोणाजवळ जाणार नाही - उद्धव\nसोमवार, 4 जुलै 2016\nमुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आमच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही लाचार होऊन कोणाजवळ जाणार नसल्याचे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.\nनरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार उद्या (मंगळवार) सकाळी 11 वाजता होणार आहे. या विस्तारात साधारणतः 10 ते 15 नवे मंत्री होऊ शकतात. नव्या मंत्र्यांमध्ये उत्तर प्रदेशाचा वरचष्माा राहणार असून महाराष्ट्रातून रामदास आठवले व विनय सहस्त्रबुध्दे यांची नावे आघाडीवर आहेत. शिवसेनेच्या एकाही मंत्र्याचा या विस्तारात समावेश नाही.\nमुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आमच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही लाचार होऊन कोणाजवळ जाणार नसल्याचे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.\nनरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार उद्या (मंगळवार) सकाळी 11 वाजता होणार आहे. या विस्तारात साधारणतः 10 ते 15 नवे मंत्री होऊ शकतात. नव्या मंत्र्यांमध्ये उत्तर प्रदेशाचा वरचष्माा राहणार असून महाराष्ट्रातून रामदास आठवले व विनय सहस्त्रबुध्दे यांची नावे आघाडीवर आहेत. शिवसेनेच्या एकाही मंत्र्याचा या विस्तारात समावेश नाही.\nयाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्या कामात मी व्यस्त आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. माझी याबाबत कोणाशी चर्चाही झाली नाही. आम्हाला काय पाहिजे काय नाही हा प्रश्नच नाही. आम्हाला जे काही मिळावे ते सन्मानाने मिळाले पाहिजे. लाचार होऊन आम्ही कोणाकडे जाणार नाही.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/491", "date_download": "2018-04-27T04:48:54Z", "digest": "sha1:OAJFX2JZNQFHZTGNEWC7YLLRJLXCZYJH", "length": 9348, "nlines": 55, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नावात काय आहे? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n असं आपण अनेक वेळा ऐकतो. पण ८० वर्षाच्या म्हातार्‍या आजोबांचं नाव किशोर, राहूल, चिन्मय, मानस, तेजस, आशूतोष, किंवा महिर कसं वाटेल किंवा ८० - ८५ वर्षाच्या आज्जीचं नाव प्रिया, पिंकी, तनीशा, अंजली, मीनल, सायली, संजना कसं वाटेल\nअजून यौवनात मी...असे वाटेल आणि ते एका अर्थी चांगले पण आहे. (जो पर्यंत त्यात म्हातारचळ वाटणार नाही तो पर्यंत\nजसे लहान मुलामुलींची नावे तात्याराव,आबासाहेब,गोदाअक्का,लक्षुमीबाई वगैरे ऐकताना कसे वाटते तसेच म्हातारपणी पिंकी आजी,प्रिया आजी किंवा मानस आजोबा,तेजस आजोबा असे ऐकताना वाटेल. मुलीचे नाव निदान लग्नानंतर बदलता येऊ शकते(बदललेच पाहिजे असा कायदा नसला तरीही) तसे मुलाचे नाव बदलले जात नाही. त्यामुळे लहानपणी/तरूणपणी एक नाव आणि म्हातारपणी दुसरे नाव(वयाला शोभतील अशी) ठेवण्याची नवी पद्धत सुरु करायला काहीच हरकत नाही. ह्या निमित्ताने लोकांना जन्मभर चिकटलेली(न आवडलेली) नावे बदलण्याची आयतीच संधी मिळेल. कशी आहे आयडियाची कल्पना\nपल्लवी आज्जी.... कसं वाटतं\nप्रकाश घाटपांडे [30 Jun 2007 रोजी 13:10 वा.]\nपण जेव्हा प्रांजल, किरण,सुहास,प्रितम,सविता, शिरिष ही नावे मुलांची आणि मुलींची पण असतात मग त्यांचे आजी आजोबाकरण करताना अगोदर लिंग माहित पाहिजे. हल्ली प्वॉर कंच आन् पोर कंची वळखायला लई औघाडे.\nही इतकी नाजुक नावे आपल्याकडे बंगाली कादंबर्‍यांमधून आली. सीकेपी सारस्वतांनी ती रूढ केली. फार पूर्वी चिं. वि. जोश्यांनी अशा नावांवर गर्भित टीका करणारे विनोदी लेखन केले होते. त्यांच्या पुस्तकात नाजुक नाव असलेल्या एका वृद्ध स्त्रीचे चित्रही होते. आपल्याकडे 'नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा ' अशी म्हण आहेच.\nमुळात महाराष्ट्रात सविता, रश्मी, सुमन असली नावे मुलग्यांना ठेवायची पद्धत नाहीच. प्रांजलसुद्धा अगदी गुजराथी वाटते. किरण, शिरीष मात्र फार आढळते.\nपुरुषांच्या नावापुढे राव ,काका, पंत, साहेब, आजोबा इत्यादी लावून काम भागेल. पुढील काळात पल्लवीआजींनाही चालवून घ्यावे लागेल. तसे म्हटले तर, आपल्याकडे हाक मारताना मोठ्या वयाच्या व्य़क्तीचे नाव घेणाची पद्धत मुळातच नाही. त्यांच्या गैरहजेरीतच नावापुढे आदरार्थी उपपद लावण्याचा प्रसंग येतो. त्यामुळे उपपदासकट नाव ऐकण्याचा प्रसंग क्वचितच येणार लता मंगेशकरांचे वय कितीही झाले तरी त्या जनतेसाठी लताच असतील. पण त्यांना तोंडावर नुसते लता कोणीही म्हणणार नाही.--वाचक्नवी\nआपल्याला ही नावे सहसा नव्या पिढीला दिलेली दिसतात. पण ही पिढी जेव्हा वृध्द होईल तेव्हा त्यापुढील पिढीला ह्या नावांना भारदस्त वलयाची सवय पडेल. स्नेहलमावशी किंवा पल्लवी आत्या आताच आहे. त्यापुढच्या पिढीला स्नेहलाआजी किंवा पल्लवीआजी म्हणायला काहीच हरकत नसनार आहे.\nखरं कारण असं आहे की ही नविन नावे आपण लहान मुलांची किंवा आताश्या तरूण असलेल्या पिढींची म्हणुन ओळखतो. 'केवळ आपल्या मते' त्यांना भारदास्तपणा नाहिये, जसा मनोहरराव , विलासराव, वासुदेवराव, लक्ष्मीबाई, अनुसया, देवकी या नावांना आहे.\nहे सगळं सापेक्ष आहे असं नाही वाटत\nलहान मुलं आपल्या सोईसाठी असं टोपण नाव शोधुन काढतात हे खरं आहे.\nमला मामा म्हणजे आजोळीच्या गोतावळ्यात जवळचे सहा मामा आहेत. लहान असतांना सलग त्यांचे लग्न झाले. दर उन्हाळ्याला घरी नविन लग्न असायचे. नविन मामी आणि त्यांचे नवे नाव. भलताच गोंधळ वाढायचा. मग आम्ही उपाय काढला. की मामाचं नाव घ्यायचं आणि समोर मामी लावयंचं. जसे गजाननमामी , चंदुमामी.\nआता हे आठवून आम्ही भरपुर हसतो. मात्र त्यावेळी आमच्या या उपायावर मामालोक का दचकायचे हे समजायचे नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/ha-mo-marathe-passed-away-271175.html", "date_download": "2018-04-27T04:57:59Z", "digest": "sha1:REE7OEXVBUYG2TIRPPDLRVHGR6CXIDKJ", "length": 17996, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ज्येष्ठ साहित्यिक ह.मो.मराठे यांचे निधन", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nज्येष्ठ साहित्यिक ह.मो.मराठे यांचे निधन\nमहाराष्ट्रातील एक अभ्यासू पत्रकार आणि व्यासंगी लेखक अशी श्री. ह. मो. मराठे यांची ओळख होती. कोकणातील दोडामार्ग तालुक्यातल्या झोळंबे इथे त्यांचा जन्म झाला.\nपुणे, 2 ऑक्टोबर: ज्येष्ठ साहित्यिक ह.मो.मराठे यांचं वयाच्या 77व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. काल रात्री 1.30च्या सुमारास त्यांनी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 9 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्रातील एक अभ्यासू पत्रकार आणि व्यासंगी लेखक अशी श्री. ह. मो. मराठे यांची ओळख होती. कोकणातील दोडामार्ग तालुक्यातल्या झोळंबे इथे त्यांचा जन्म झाला. एका अत्यंत गरीब घरात त्यांचा जन्म झाला होता. आईची आजारपण आणि वडलांना कालांतराने झालेला सिझोफ्रेनिया यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती फार बिकट होती. ह.मोंच्या शिक्षणासाठी त्यांच्या भावाने पुढाकार घेतला. त्याच्या टेलरिंगच्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून मालवणला त्यांचे शिक्षण त्याने पूर्ण केले.\nअशा बिकट परिस्थितीतून आलेल्या ह.मोंनी कॉलेज जीवनापासूनच लेखनात आपला ठसा उमटवला. कॉलेज जीवनापासून त्यांच्या कथा, कादंबऱ्या लेख, किर्लोस्कर, स्त्री, मनोहर, ललित आणि सत्यकथा या मासिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या. १९६९मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या लघु कादंबरीमुळे त्यांना लेखक म्हणून ओळख मिळवून दिली. तेव्हाच्या प्रत्येक तरूणाला ती त्याचीच कथा वाटली. प्रा. गांगुर्डे यांनी या कादंबरीचं इंग्रजीत भाषांतर केलं.तिचं नाव ‘द बर्निग ट्रेन’ असं ठेवलं.\nत्यांची ‘काळेशार पाणी’ ही दुसरी लघु कादंबरी होती. लीला बावडेकर यांनी तिचे इंग्रजीत भाषांतर केलं. ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ मधून ते प्रसिद्ध झाले आणि या कादंबरीचे प्रचंड कौतूक करण्यात आले.\nत्यानंतर हमोंनी औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यजीवनाचे चित्रण केलं. घोडा, न्यूजस्टोरी, युद्ध, ज्वालामुख, टार्गेट यामधून त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील माणसांची कथा आणि व्यथा मांडली. मार्केट व सॉफ्टवेअर या कादंबऱ्या ही विशेष गाजल्या.\nमहानगरीय माणसाचे दु:ख मांडणारं साहित्य त्यांनी मराठीत आणलं.नव्हे एक नवील शैलीचं तयार केली. त्यांचे लेख ,व्यंगलेख विशेष गाजले. त्यांचं 'बालकांड' ही लोकप्रिय झालं. त्यांच्या काळेशार पाणी या कादंबरी वर काही वर्षांपूर्वी डोह हा सिनेमा ही बनला. त्यांचे एक माणूस एक दिवस या लेख मालिकेतले लेखही प्रचंड गाजले.\nअशा प्रतिभावंत लेखकाने जगाचा निरोप घेतल्याने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.\nइतिहासातील एक अज्ञात दिवस (कथासंग्रह)\nएक माणूस एक दिवस (भाग १ ते ३)\nकाळेशार पाणी : संहिता आणि समीक्षा (वैचारिक)\nद बिग बॉस (व्यंगकथा)\nन लिहिलेले विषय (वैचारिक)\nनिष्पर्ण वृक्षावर भर दुपारी (१९७२)\nपहिला चहा (भाग १, २). : दैनिक पुढारीमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह.\nपोहरा (आत्मकथा; ’बालकांड’चा २रा भाग)\nबालकांड (आत्मकथेचा १ला भाग; दुसरा भाग - पोहरा)\nबालकाण्ड आणि पोहरा : समीक्षा आणि समांतर समीक्षा (संपादक आणि प्रकाशक - ह.मो. मराठे)\nमाधुरीच्या दारातील घोडा (व्यंगकथा)\nश्रीमंत श्यामची आई (व्यंगकथा)\nह.मो. मराठे यांच्या निवडक कथा (कथासंग्रह)\nआधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी\nगंध, शेंडी, जानवे आणि ब्राह्मण चळवळ\nब्राह्मणांना आणखी किती झोडपणार\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3017", "date_download": "2018-04-27T04:57:32Z", "digest": "sha1:NU6ZMHXSJGI43YRB7H3M26MFYX2DFEI7", "length": 38117, "nlines": 234, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कोडे: घड्याळे आणि इमारत | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकोडे: घड्याळे आणि इमारत\nसमजा आपल्याकडे एकाच प्रकारची अनेक घड्याळे आहेत. एका १०० मजली इमारतीच्या विशिष्ट क्ष व्या मजल्यावरून खाली पडले तर कोणतेही घड्याळ फुटेल, क्ष पेक्षा वरच्या कोणत्याही मजल्यावरून खाली पडले तरी कोणतेही घड्याळ फुटेल. क्ष पेक्षा खालच्या कोणत्याही मजल्यावरून खाली पडले तर मात्र कोणतेही घड्याळ फुटणार नाही. क्ष हा मजला कोणता ते शोधावयाचे आहे. त्यासाठी अर्थातच घड्याळे फेकून प्रयोग करावे लागतील. घड्याळ एका मजल्यावरून फेकणे या कृतीस 'एक प्रयत्न' म्हणू. घड्याळ फुटेपर्यंत पुन्हापुन्हा वापरता येते.\nदोनच घड्याळे फोडून किमान प्रयत्नांमध्ये क्ष हा मजला शोधण्यासाठी कमाल किती प्रयत्न लागतील (मिनिमाइज द वर्स्ट केस)\nत्यासाठी कोणत्या क्रमाने मजले तपासावे लागतील पहिला मजला, दुसरा मजला, .. या क्रमाने प्रयत्न करीत गेल्यास जर क्ष ची किंमत १०० असेल तर कमाल ९९ प्रयत्न लागतील. (९९ व्या मजल्यावरून घड्याळ फुटले नाही तर क्ष=१०० हे समजेलच.) या क्रमाने प्रयत्न केल्यास दुसरे घड्याळ जपले जाईल परंतु दोन्ही घड्याळे फोडून प्रयत्न कमी करता आले तर वेळेला प्राधान्य आहे.\nक मजली इमारत आणि ख घड्याळे फोडून क्ष शोधण्यासाठी काय सामान्यीकृत पद्धत वापरावी\nउत्तरे कृपया व्य.नि. ने द्यावीत. शंका येथे विचाराव्यात परंतु त्यांच्यात उत्तर उघड होण्याची शक्यता वाटल्यास तो भाग पांढर्‍या रंगात असावा. तीन व्य.नि. किंवा तीन दिवस यांपैकी आधी जे घडेल त्यानंतर उत्तर जाहीर करेन.\nअवांतरः वरील प्रयोगातील इमारतीची उंची कशी मोजाल आवश्यक असल्यास शिंप्याची मोजफीत (मेजरिंग टेप) त्या प्रयोगात उपलब्ध आहे. उत्तरे येथेच द्यावीत.\n\"क मजली इमारत आणि ख घड्याळे फोडून क्ष शोधण्यासाठी काय सामान्यीकृत पद्धत वापरावी\" हे विधान \"इमारत क मजली असल्यास ख घड्याळे फोडून क्ष शोधण्यासाठी काय सामान्यीकृत पद्धत वापरावी\" हे विधान \"इमारत क मजली असल्यास ख घड्याळे फोडून क्ष शोधण्यासाठी काय सामान्यीकृत पद्धत वापरावी\n'घड्याळ फेकणे' याऐवजी कोड्यात 'घड्याळ सोडणे/टाकणे/पडणे' असे वाचावे.\nतीन व्य.नि. आले तरी किमान दोन दिवस उत्तर प्रसिद्ध करणार नाही.\nअवांतर प्रश्नाला अनेक उत्तरे शक्य आहेत. त्यांत गांभीर्यापेक्षा कल्पकता महत्वाची आहे.\nप्रयोग करण्यापूर्वी \"प्रत्येक मजला फुटण्याची सीमा असण्याची संभवनीयता प्रयोगाशिवाय समसमान मानावी\" असे गृहीतक घेतले पाहिजे ना (गृहीत संभवनीयता काही विवक्षित घेतल्याशिवाय कोडे सोडवता येणार नाही, असे वाटते. आणि ती पूर्वगृहीत संभवनीयता प्रत्येक मजल्यासाठी समसमान आहे, अशी काहीशी कोड्याची भाषा वाटते आहे.\nस्पष्ट असावे, म्हणून प्रश्न विचारून घेतला.\n... (मिनिमाइज द वर्स्ट केस)\nअसे रिटेंनी म्हटले आहे .. बहुतेक त्याचाच अर्थ मी \"प्रत्येक मजला फुटण्याची सीमा असण्याची संभवनीयता प्रयोगाशिवाय समसमान असावी\" असा लावला. चु.भु.दे.घे.\nतरीही - एक प्रश्न :\nग्रहीत धरा की १० मजली इमारतीला जर पहिल्या ५ मजल्यांत घड्याळ फुटण्याची संभवनीयता जर बाकींच्या पेक्शा दुप्पटीने जास्त आहे.\nम्हणजेच ४थ्या मजल्यावर घड्याळ फूटण्याची संभवनीयता ही ६०% आहे व ८व्या मजल्या वर ती ३०% आहे.\nमाझे असे म्हणणे आहे की जोपर्यत कुठल्याही एका मजल्याची फुटण्याची संभवनीयता ०% किंवा १००% नाही तोपर्यंत गणिताचे उत्तर\nबदलत नाही. कारण \"मिनिमाइज द वर्स्ट केस\" च्या म्हणण्यानुसार फुटण्याची संभवनीयता जरी ०.००००००००००१ असेल तरीही \"तेथे शक्यता आहे\" आणि आप्ल्याला तो मजला ग्रहीत धरावाच लागेल.\nआपल्याला असे का वाटले की संभवनीयता ०% किंवा १००% नसताना सुद्धा कोड्याचे उत्तर बदलू शकेल \nवाद विवादात \"जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला\" असा समज is = गैरसमज\nकमाल प्रयोगसंख्येबद्दल - बरोबर\nप्रश्न कमाल प्रयोगसंख्येबद्दल आहे, बरोबर. कोडे घालणार्‍याने याबद्दल स्पष्टीकरण खरड/व्यनीमधून दिले.\nप्रश्न विचारायचे कारण असे - कमाल प्रयोगसंख्या (वर्स्ट केस सिनारियो) म्हणावी, तर गणित अतिशय सोपे होते. कोडे त्यापेक्षा कठिण असेल असे मला वाटले.\n\"अतिशय सोपे\" म्हणजे काय फक्त एकच घड्याळ फुटले तर चालणार असेल तर काय प्रक्रिया आहे फक्त एकच घड्याळ फुटले तर चालणार असेल तर काय प्रक्रिया आहे असा विचार करावा. (मूळ कोड्यात तो विचार केलाच आहे, म्हणजे माझे हे वाक्य रहस्यभेदक नाही. केला असेल, तर रहस्यभेद मूळ कोड्यातच केलेला आहे.)\nवाद विवादात \"जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला\" असा समज is = गैरसमज\nधनंजय, धक्का, विशाल.तेलंग्रे, स्मिता१, चंद्रशेखर, राजेशघासकडवी, का, यनावाला यांनी उत्तरे कळविली आहेत.\nधक्का, विशाल.तेलंग्रे, राजेशघासकडवी, का यांची उत्तरे मला अपेक्षित उत्तरासारखी आहेत.\nदोनच घड्याळे फोडून किमान प्रयत्नांमध्ये क्ष हा मजला शोधण्यासाठी कमाल किती प्रयत्न लागतील\n१३ (१४ हे उत्तरसुद्धा स्वीकारार्ह आहे कारण ते डायमेन्शली समानच (वर्गमूळसदृष) आहे.)\n१४, २७, ३९, ५०, ६०, ६९, ७७, ८४, ९०, ९५, ९९ या मजल्यांवरून पहिले घड्याळ टाकावे. ज्या मजल्यावरून टाकल्यावर ते फुटेल त्याच्या आधीच्या संख्येपेक्षा दोन अधिक क्रमांकाच्या मजल्यावरून दुसरे घड्याळ टाकण्यास सुरुवात करावी. म्हणजे, ५० व्या मजल्यावरून पहिले घड्याळ फुटले तर दुसरे ४१, ४२, ४३, ... , ४९ या मजल्यांवरून टाकावे.\nसहभागी झालेल्या सर्वांचे आभार. सर्वांना विनंती आहे की उत्तरांविषयी चर्चा सुरू करावी. विशेषतः, २ ऐवजी ख घड्याळे फोडण्याची अनुमती देणार्‍या सामान्यीकरणासाठीच्या नियमाचे नेमके स्वरूप मी तपासलेले नाही. कृपया सामान्यीकृत कोड्याच्या सूत्राविषयी मते मांडावीत.\nया प्रतिसादात पुन्हा बदल करण्याची आवश्यकता उद्भवणार नाही असे वाटते.\nया प्रतिसादात धनंजय यांनी दाखविलेल्या चुकीमुळे अचूक उत्तर १४ हेच आहे (सर्वांनी हेच उत्तर दिले होते :D). पद्धतीचे उदाहरण ४१-४९ असे नसून ४०-४९ असे आवश्यक आहे.\nप्रमोद सहस्रबुद्धे [17 Dec 2010 रोजी 04:55 वा.]\nघड्याळ फुटण्या ऐवजी बंद पडेल (नाहीतर घड्याळ कशाला हवे) आणि मेकॅनिकल घड्याळ असेल तर.\nया प्रयोगात सोडतानाची वेळ आणि बंद पडल्याची वेळ मोजली तर कितवा मजला हे पायर्‍या न मोजता काढता येते.\nतुम्ही दिलेले उत्तर हे एक अपेक्षित उत्तर आहे. परंतु, एकापेक्षा अधिक घड्याळे उपलब्ध आहेत त्यामुळे पहिले फुटले तरी चालेल, घड्याळे डिजिटल असली तरी चालेल.\n\"पायर्‍यांची संख्या*मोजफितीने मोजलेली एका पायरीची उंची\" हे तुम्ही दिलेले दुसरे उत्तरही ग्राह्य आहे. कितवा मजला ते तर नुसते मोजूनच समजेल. एका मजल्याची उंची मोजली की \"मजले*उंची\" या सूत्राने इमारतीची उंची शक्य आहे आणि एका मजल्याची उंची मोजफितीने थेटच मोजता येईल हे अजून एक अपेक्षित उत्तर असू शकते.\nपायर्‍या न मोजता इमारतीची उंची शोधण्यासाठी मोजफितीचे इतर काय काय प्रकारे उपयोग शक्य आहेत\nराजेशघासकडवी [17 Dec 2010 रोजी 09:10 वा.]\n- मोजफितीची व बिल्डिंगीची सावली मोजणे\n- मोजफीत पुरेशी लांब असेल (बिल्डिंगइतकी, किंवा एका मजल्याएवढी) तर घड्याळ बांधून लंबक म्हणून वापरणे\n- घड्याळ पडायला किती वेळ लागतो ते मोजणे\n- बिल्डिंगच्या आर्किटेक्टला घड्याळ भेट देऊन उंची विचारणे\n- आर्किटेक्टच्या गळ्याला मोजफितीने फास लावून धमकावून उंची विचारणे\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nविशाल.तेलंग्रे [17 Dec 2010 रोजी 09:16 वा.]\n- बिल्डिंगच्या आर्किटेक्टला घड्याळ भेट देऊन उंची विचारणे\n- आर्किटेक्टच्या गळ्याला मोजफितीने फास लावून धमकावून उंची विचारणे\nया दोन पद्धती इतर पद्धतींपेक्षा बर्‍याच सोप्या वाटतात.\nगच्चीतून किती दूरचे दिसते ते ठिकाण ठरवावे. रेखांशांसाठी घड्याळ आणि मोजफीत लागतील, अक्षांश मोजण्यासाठी मोजफीत लागेल. क्षितिजाचे अक्षांश, रेखांश मिळाले की त्यांची तुलना इमारतीच्या अक्षांश रेखांशांशी करून क्षितिजाचे अंतर समजेल आणि त्यावरून इमारतीची उंची समजू शकेल.\nतळमजल्यावरील घड्याळापेक्षा गच्चीतील घड्याळ वेगाने चालेल. या फरकाचे मापन करून उंची शोधता येईल.\nखात्री करुन घ्यावयाची आहे\nविशाल.तेलंग्रे [17 Dec 2010 रोजी 06:27 वा.]\n१. फेकण्यासाठी केवळ दोनच घड्याळे दिली आहेत काय, म्हणजे जर उत्तर शोधण्याआधीच ती दोन्ही फुटली तर मला आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अनेक घड्याळांपैकी आणखी घड्याळे प्रयोगासाठी मिळणार नाहीत का\n२. १०० मजल्यांपैकी 'क्ष'वा मजला शोधणे आहे का\n२. क्ष वा मजला शोधने आहे पण वर्स्ट केस मधे तो कुठलाही असू शकतो. किती मिनीमम प्रयत्न लागतील हे शोधणे महत्वाचे आहे.\n(हे माझे आकलन आहे :) )\nवाद विवादात \"जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला\" असा समज is = गैरसमज\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n(श्री. रिकामटेकडा यांची संमती गृहीत धरून)\n*दोनच घड्याळे घेऊन योग्य पद्धतीने क्ष मजला शोधताना केवळ एकच घड्याळ फुटले तर\n* वरील प्रमाणे शोध घेताना एकही घड्याळ फोडावे लागले नाही तर क्ष=\n*दोन घड्याळांची अट न मानता कितीही घड्याळे फोडून किमान प्रयत्नांमध्ये क्ष हा मजला शोधण्यासाठी कमाल किती प्रयत्न लागतील फुटणार्‍या घड्याळांची कमाल संख्या किती असेल\n( इमारतीचे वरचे चार मजले हे अवैध बांधकाम आहे.ते पाडून टाकल्यास कोडे सोपे व्हावे.)\nतपशील समजायचा प्रयत्न करत आहे :\n३९व्या मजल्यावर घड्याळ फुटले नाही, ५०व्या मजल्यावर फुटले, आणि ४१व्या मजल्यावर फुटले, तर \"क्ष\"वा मजला कुठला - ४०वा की ४१वा\n३९व्या मजल्यावर घड्याळ फुटले नाही, ५०व्या मजल्यावर फुटले, आणि ४१व्या मजल्यावर फुटले, तर \"क्ष\"वा मजला कुठला - ४०वा की ४१वा\n म्हणजे १४ हेच उत्तर अचूक आहे. ४०-४९ हाच क्रम आवश्यक आहे.\nप्रमोद सहस्रबुद्धे [21 Dec 2010 रोजी 17:06 वा.]\nदोन घड्याळांचे कोडे सोडवण्याची एक रीत दिसते. पहिल्या घडाळ्याचे टाकण्याचे प्रयोग ज्या मजल्यावरून सुरु करतो त्यानंतरच्या प्रयत्नात त्यापेक्षा एक कमीची वाढ करून पुढचा मजला गाठायचा (न, २न-१, ३न-३..) सध्या १४ उत्तरावरून ही चढण (फरकाच्या उतरंडीसकट) १०५ ला जाऊन ठेपते. उलटीकडून विचार केला तर न(न+१)/२ असा शेवटचा मजला होतो.\nसमजा ९१ मजले असते तर उत्तर १३ आले असते वगैरे.\nआता तीन घड्याळांकडे जाऊ.\nविचार असा की पहिले घड्याळ काही फोडण्यातून फुटले आहे. आता आपल्या समोर प्रश्न उरला आहे की क्ष मजल्यांची रांग शिल्लक आहे. तर दोन घड्याळांच्या मदतीन आपण पुढील उत्तर घेऊ शकतो.\nउरलेले प्रयत्न १३ असतील तर क्ष ९१ चालेल (एकाची चुकी द्या घ्या)\n१२ साठी ७८, ११ साठी ६६, १० साठी ५५, ९ साठी ४५\nआता मला पहिल्या घड्याळाच्या प्रयत्नात किती गट करता येतील. पहिले घड्याळ एकदाच प्रयत्न करायचा असेल ५०वर प्रयत्न केल्यास दोन गट पडतात. २ दा प्रयत्न केल्यास ३४,६७ असे गट पडतात. ३ प्रयत्वांसाठी २७,५३,७८ असे भाग पडतात (आणि पुढे).\nशेवटच्या ५५ मजल्यांसाठी दोन घड्याळांचे उत्तर १० + १ (पहिल्या घड्याळाचा एकच प्रयत्न)\nशेवटच्या ३६ मजल्यांसाठी दोन घड्याळांचे उत्तर ८ +२ (पहिल्या घड्याळाचे दोन प्रयत्न)\nशेवटच्या २८ मजल्यांसाठी दोन घड्याळांचे उत्तर ७ + ३\nशेवटच्या शेवटच्या २१ मजल्यांसाठी ६ +४\nशेवटच्या १५ मजल्यांसाठी ५ + ६ (हे बाद ठरते.)\nम्हणजे ३ घड्याळांसाठीचे उत्तर १० होते.\nयावरून ३ घड्याळांचे कोष्टक करून ४ घड्याळांचे गणित करता येईल.\nविशाल.तेलंग्रे [22 Dec 2010 रोजी 13:41 वा.]\nमला जास्तीत जास्त १४ प्रयत्न करावे लागतील, असे वाटते.\nमी खालील गृहीतके धरून चाललो आहे:\n१. माझ्याकडे दोन घड्याळे आहेत, अन् केवळ ती दोनच मी वापरु शकतो.\n२. घड्याळ जोपर्यंत फुटत नाही, तोपर्यंत मी ते वापरत राहीन. ते फुटले तरच मी दुसरे घड्याळ वापरायला सुरुवात करेन.\nसमजा—मी इमारतीच्या असलेल्या खालून १४ व्या मजल्यावरुन पहिले घड्याळ फेकले आणि ते नाही फुटले तर मी तेथून आता आणखी १३ मजले वर चढेन म्हणजेच २७ व्या (१४+१३) मजल्यावरुन तेच पहिले घड्याळ पुन्हा फेकेल. समज ते येथेही नाही फुटले, तर मी आता तेथून आणखी १२ मजले वर चढेन म्हणजेच ३९ व्या (१४+१३+१२) मजल्यावरुन तेच पहिले घड्याळ पुन्हा फेकेल. आत्ता समजा जर ते घड्याळ ३९ व्या मजल्यावरुन फेकल्यानंतर फुटले, तर माझ्याकडे आणखी दुसरे एक घड्याळ आहे. त्याचा वापर करुन मी २७ ते ३९ पर्यंत 'खालून-वर' यानुसार घड्याळ फेकत येईन, जेथे ते फुटेल तोपर्यंतचे (दोन्ही) चेंडू फेकण्याचे एकूण सर्व प्रयत्न हे ० < क्ष ≤ १४ या मर्यादेत राहतील. याचा अर्थ १४ किंवा १४ पेक्षा कमी अशी या सर्वांची बेरीज असेल.\nवरील पद्धत समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ. समजा '३८ व्या' मजल्यापासून सर्व वरच्या मजल्यांवरुन घड्याळ फेकले की ते फुटते. तर हा ३८ वा मजला शोधण्यासाठी आपण वरील पद्धतीचा अवलंब करुयात.\n१. मी १४ व्या मजल्यावरुन पहिले घड्याळ फेकले, ते नाही फुटले. (मजले १४=१४)\n२. मी २७व्या मजल्यावरुन तेच पहिले घड्याळ फेकले, ते नाही फुटले. (मजले १४+१३=२७)\n३. मी ३९ व्या मजल्यावरुन तेच पहिले घड्याळ फेकले, यावेळी ते फुटले. (मजले १४+१३+१२=३९)\n४. मी २८ व्या मजल्यावरुन आता दुसरे घड्याळ फेकले, ते नाही फुटले. (मजले १४+१३+१=२८)\n५. मी २९ व्या मजल्यावरुन आता तेच दुसरे घड्याळ फेकले, ते नाही फुटले. (मजले १४+१३+१+१=२९)\n६. मी ३० व्या मजल्यावरुन आता तेच दुसरे घड्याळ फेकले, ते नाही फुटले. (मजले १४+१३+१+१+१=३०)\n७. मी ३१ व्या मजल्यावरुन आता तेच दुसरे घड्याळ फेकले, ते नाही फुटले. (मजले १४+१३+१+१+१+१=३१)\n८. मी ३२ व्या मजल्यावरुन आता तेच दुसरे घड्याळ फेकले, ते नाही फुटले. (मजले १४+१३+१+१+१+१+१=३२)\n९. मी ३३ व्या मजल्यावरुन आता तेच दुसरे घड्याळ फेकले, ते नाही फुटले. (मजले १४+१३+१+१+१+१+१+१=३३)\n१०. मी ३४ व्या मजल्यावरुन आता तेच दुसरे घड्याळ फेकले, ते नाही फुटले. (मजले १४+१३+१+१+१+१+१+१+१=३४)\n११. मी ३५ व्या मजल्यावरुन आता तेच दुसरे घड्याळ फेकले, ते नाही फुटले. (मजले १४+१३+१+१+१+१+१+१+१+१=३५)\n१२. मी ३६ व्या मजल्यावरुन आता तेच दुसरे घड्याळ फेकले, ते नाही फुटले. (मजले १४+१३+१+१+१+१+१+१+१+१+१=३६)\n१३. मी ३७ व्या मजल्यावरुन आता तेच दुसरे घड्याळ फेकले, ते नाही फुटले. (मजले १४+१३+१+१+१+१+१+१+१+१+१+१=३७)\n१४. मी ३८ व्या मजल्यावरुन आता तेच दुसरे घड्याळ फेकले, ते नाही फुटले. (मजले १४+१३+१+१+१+१+१+१+१+१+१+१+१=३८)\nतर अशा प्रकारे ३८ वा मजला शोधण्यासाठी मला जास्तीत जास्त १४ वेळा घड्याळे फेकण्याची प्रक्रिया करावी लागेल. तसेच जर मला २ रा माळा हवा असेल तर ३ वेळा घड्याळे फेकावी लागतील. अशाच प्रकारे ९८ वा माळा शोधण्यासाठी १३ वेळा प्रयत्न करावे लागतील.\n२ घड्याळांऐवजी जर 'फ' घड्याळे असतील, तर काय सूत्र वापरावे, यासाठी प्रयत्न करीत आहे. इतरांची उत्तरे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे.\nप्रमोद सहस्रबुद्धे [23 Dec 2010 रोजी 12:35 वा.]\nसमजा न मजले असतील तर दोन घड्यळांचे उत्तर असा कमीत कमी द आहे की\nद(द+१)/२ > न हे आहे.\nयाला बदलले तर आणि ऍप्रॉक्सिमेट केले तर\nद = वर्गमूळ (२न) होईल. ...... १\nतिसर्‍या चौथ्या घड्याळाचे (वापरायचे मात्र दोघांच्या आधी) गणित हे साधारणपणे मोठ्या संख्येचे किती भाग करायचे असे असेल.\nम्हणजे मजले न असतील तर दा प्रयत्नात तिसरे (चौथे वगैरे घड्याळ वापरले) दा भाग पडतील (हे देखील ऍप्रॉक्सिमेशन झाले.) आणि मजल्यांचा गट शिल्लक राहील तो न/दा.\nअसे धरून चालू की जेवढी घड्याळे जास्त तेवढे जास्त भाग (दोन पलिकडली हे अजून ऍप्रॉक्सिमेशन झाले)\nम्हणजे न मजल्यासांठी २ घड्याळांना दि दी प्रयत्नात\nना (विभागलेले मजले) = न/(दिदी) ........ २\nना (विभागलेले मजले, ख घड्याळांसाठी) = न/(दिदी....)\nकाही कारणाने (हंच वरून) असे धरले की दि,दी ... इत्यादीत वस्तुत: फरक नाही\nतर हेच समी करण\nआता समीकरण १ मधे न ऐवजी वरील ना घातला तर\nद = वर्गमूळ (२न/(दि घात ख) ) ..... ४\nद (वरील उत्तरातील) + ख(दि-१) असे राहील. यात द ४ पासून घातला तर\nएकूण प्रयत्न = वर्गमूळ (२न/(दि घात ख) ) + ख(दि-१) ...... ५\n(५ मधील चूक सुधारली.)\nवरील समीकरणात दि सोडल्यास सर्व ज्ञात आहेत. म्हणजे मिनिमायजेशन सोपे आहे.\n(पुढील गणित मी करत नाही.)\nप्रमोद सहस्रबुद्धे [23 Dec 2010 रोजी 12:33 वा.]\nख ही संख्या खूप जास्त असेल तर काही मर्यादेनंतर लागणार्‍या प्रयत्नांची संख्या कमी होणार नाही.\nपूर्वीच्या प्रतिसादातून (३) वरून\nजर ना २ राहिले तर एकाच प्रयत्नात पुढचे उत्तर काढता येईल. म्हणजे ना = २ घेऊन पुढे जायला हरकत नाही. (ख खूप जास्त असले तर.)\nवरील समीकरण त्याप्रकारे मांडले आणि सुधारले तर.\nआणि एकंदर प्रयत्न = ख(दि-१).\nजर खदि कमीत कमी हवे असल्यास. दि २ हवा.\nअसे धरल्यास स ७ चा अर्थ असा होईल.\nन = २ घात (ख-१) (चु.भु.द्या.घ्या.)\nम्हणजे यावरचा ख निरुपयोगी आहे.\nन १०० साठी ख ६ येईल. आणि जास्तित जास्त प्रयत्न ७ येतील.\n(वरील प्रतिसादातील एक छोटी चूक सुधारून)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-category/ravivar-vruttant/", "date_download": "2018-04-27T04:56:09Z", "digest": "sha1:OGG67I574OS2AZSQT4WX2ERBRJAQBXRQ", "length": 18137, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "रविवार वृत्तांन्त | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nजावेद जाफरीचे सात अवतार\nएकाचवेळी छोटय़ा आणि मोठय़ा पडद्यावर धम्माल उडवूण देणारा अभिनेता जावेद जाफरी आपल्या आगामी चित्रपटात एक नव्हे, दोन\nमेरे मेहबूब : पन्नास वर्षांनंतरही गोडवा कायम\nनवे चांगले काही सुचत नाही म्हणून अथवा जुने चांगले ते पुन्हा ‘दाखवावे’ अशा ‘सोप्या चाली’ने म्हणा, पण ‘रिमेक’चा (अर्थात पुन:निर्मितीचा) मार्ग स्वीकारला जात\nयश चोप्रांच्या ‘दिल तो पागल है’ने माधुरीला तिच्या उतरत्या काळात नवी संजीवनी दिली आणि केवळ माधुरी चित्रपटात असल्याने आपल्याला दुय्यम\nसलमानने ‘जय हो’चे पोस्टरही रंगवले\nसलमानची चित्रकारिता आणि त्याने काढलेल्या चित्रांनी त्याच्या बॉलिवूडमधील मित्रांचे, सहकाऱ्यांचे सजलेले दिवाणखाने ही नवी गोष्ट नाही.\n‘हॅपी जर्नी’मध्ये अतुल कुलकर्णी-प्रिया बापट\n‘हॅपी जर्नी’ या आगामी मराठी चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कारविजेता कलावंत अतुल कुलकर्णी आणि ‘काकस्पर्श’मधील अभिनयाचे\nभरतचा ‘आता माझी हटली’\nश्रीमंत नायिका, एका गरीब माणसाच्या प्रेमात पडते. प्रेमात पडून त्याच्याशी लग्नही करते. आणि लग्न झाल्यानंतर मात्र हीच नायिका नवऱ्याकडून\nमानवी भावभावना, त्यातील गुंतागुंत आणि त्याची उलगड होणे हाच खऱ्या अर्थाने सिनेमांचा विषय असावा असे मत व्यक्त केले जाते. बाह्य़ परिप्रेक्ष्य कोणतेही असले\n‘आमिर खान’ एक यशस्वी अभिनेता, निर्माता, चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्धीपासून मार्केटिंगपर्यंतची सगळी गणितं जाणणारा जाणकार..\nपडद्यावर नवाब पतौडी रंगवायचाय..\n‘बुलेट राजा’च्या निमित्ताने चर्चेत असलेल्या सैफ अली खानने आपल्याला ‘मन्सूर अली खान पतौडीं’ची व्यक्तिरेखा पडद्यावर रंगवायची आहे\n‘सोबत संगत’ नात्यांतले तरल अनुबंध\nमाणसाच्या आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर कळत-नकळत अनेक नाती निर्माण होत असतात. रक्ताची तसंच विवाहानं निर्माण होणारी नाती या सीमित परीघातून माणसं आता बाहेर पडत आहेत.\n‘डूडल सोशल अ‍ॅड फेस्टिव्हल २०१४’\nडूडल महोत्सवाचा या वर्षी विस्तार वाढविण्यात आला आहे. विशेषत: िपट्र अ‍ॅड व अ‍ॅड फिल्म्स अशा दोन वर्गवारीत उमेदवारांनी आपल्या कलाकृती पाठवायच्या आहेत.\nएचआयव्ही विषयावरचा ‘सूर राहू दे’\nटीव्ही मालिकांमधून रमाबाई रानडे यांच्या भूमिकेत गाजलेली अभिनेत्री स्पृहा जोशी हिच्या ‘मोरया’मधील भूमिकेचे कौतुक झाले होते.\nतद्दन उत्तर भारतीय संस्कृती आणि तिथली बंदूक संस्कृती खिळवून ठेवणाऱ्या कथानकासह दाखविणारा तिग्मांशू धुलियासारख्या वेगळ्या पठडीतील दिग्दर्शकाचा तद्दन गल्लाभरू पण कथानकात असंख्य कच्चे दुवे राहिलेला सिनेमा म्हणजे ‘बुलेट राजा’.\nकलावंत आणि दिग्दर्शकांची नावे वाचून आणि प्रोमोज् पाहून प्रेक्षक अनेकदा चित्रपटगृहात चित्रपट पाहायला जातात.\nबॉलीवूडची नवीन ड्रीम गर्ल\nबॉलीवूडमधील तीन खानांच्याबरोबरीने कोणी काही केले की सहजच त्याला ‘खान’ नाव दिले जाते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी जेव्हा विद्या बालनने ‘\nप्रादेशिक चित्रपटांचा दर्जा उत्तमच..\nसुधा मूर्तीची क था, नितीश भारद्वाजसारख्या संवेदनशील अभिनेत्याचे दिग्दर्शन, सचिन खेडेकरसारखा कसलेला कलाकार आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा\n‘धूम ३’ची गाणी वाजणार नाहीत\nहिंदी असो वा मराठी चित्रपट.. चित्रपटातील गाणी हा त्यांच्या प्रसिध्दीचा एक मोठा भाग असतो. चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच त्यासाठी मोठमोठे\nकिंचित वेगळी, नेत्रसुखद प्रेमकथा\nलग्न, लग्नसंस्था, मराठी तरुण-तरुणींचा लग्नसंस्थेविषयीचा गोंधळ, प्रेम-करिअर या विषयांवर गेल्या काही काळात मराठीमध्ये लागोपाठ चित्रपट आले\n‘फिरसे जी उठूंगा मै उन्हीं बनारस की गलियोंमे..फिर किसी झोया का प्यार ढुंढते हुए’, असे म्हणत ‘रांझना’तील धनुष जेव्हा पुन्हा\nएक गाव, एक स्टुडिओ\nएकदा ‘प्रगतीची पावले’ पडायला लागली की ती सर्व दिशांना पडायला लागतात..मराठी चित्रपटसृष्टीत त्याचा बऱ्याच\n‘गेट वेल सून’चे अर्धशतक\nनाटककार प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी या जोडीचे बऱ्याच कोलावधीनंतर आलेले नाटक हे जसे ‘गेट वेल सून’चे आकर्षण आहे\nबडे कलावंत, पंजाबी मानसिकता आणि कधी कधी सगळ्या संस्कृतींचे मिश्रण, अर्थहीन शब्दांची गाणी आणि संधी मिळेल तेव्हा नृत्य-गाणी असा सगळा\nसनी देओलचा सिनेमा अशी त्याची एक प्रतिमा प्रेक्षकांमध्ये तयार झाली आहे. ‘ढाई किलो का हाथ’, ‘सच्चाई’ आणि सनी देओल स्टाईल हाणामारी हे त्याच्या\n‘दबंग’मध्ये ती ज्या अवतारात आणि रूपात प्रकटली तिचं नशीबच पालटलं. पहिल्याच चित्रपटात ती सलमानबरोबर उभी राहिली आणि तिने जिंकून घेतलं.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2018-04-27T04:33:52Z", "digest": "sha1:Z5F2O7E3KOLVANNFVREQJPJ2AN3XFBDJ", "length": 2806, "nlines": 61, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "नोटीस - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:सूचना\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑक्टोबर २००९ रोजी ०६:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/samorchyabakavrun-news/ignore-thiruvalluvar-at-your-peril-indian-economy-1577889/", "date_download": "2018-04-27T04:58:53Z", "digest": "sha1:6S3DJRVABHF4OSBPMLEI6FM4M4LSHQQD", "length": 27875, "nlines": 225, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ignore Thiruvalluvar at your peril Indian economy | तिरुवल्लरना स्वत:च्या जोखमीवर विसरा! | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nतिरुवल्लरना स्वत:च्या जोखमीवर विसरा\nतिरुवल्लरना स्वत:च्या जोखमीवर विसरा\n‘सन २०१४ ते २०१७ या तीन वर्षांत भारताची आर्थिक वाढ ७.५ टक्के अशा मोठय़ा सशक्त वेगाने झालेली आहे.’\nजीएसटी वा नोटाबंदीमुळे आलेला अशक्तपणा निवारणे दूरच, सरकारने अर्थव्यवस्थेवर उपचार केला तो बँकांचे पुनर्भाडवलीकरण बँका वा एलआयसी आदींच्याच पैशाने करण्याचा. जिथे निदानच नीट नव्हते, तिथे उपचार लागू कसा पडणार\nकृतीपेक्षा शब्दच कधी कधी अधिक मोठय़ाने बोलले जातात. अर्थमंत्र्यांनीही असेच मोठय़ांदा आणि स्पष्टपणे बोलून, फार दूर नसणाऱ्या गुजरातपर्यंत जो काही संदेश पोहोचवायचा तो पोहोचेल, असे पाहिले.\nते म्हणाले, ‘‘बँकांच्या पुनर्भाडवलीकरणासाठी आम्ही २,११,००० कोटी रुपये देत आहोत आणि ‘भारतमाला’ ही ३४, ८०० किलोमीटरचे रस्ते बांधण्याची नवी योजना राबवण्यासाठी एकंदर ५,३५,००० खर्चाची तजवीज करणार आहोत.’’ ते असेही म्हणाले की, आपली अर्थव्यवस्था ‘भक्कम समष्टी-अर्थशास्त्रात्मक पायावर’ आहे. मग हेच अर्थमंत्री काहीशा नरमाईच्या सुरात म्हणाले, ‘‘आणि जिथे आम्हाला शक्तिवर्धके देण्याची गरज भासली, ती ओळखून त्या संदर्भात आम्ही काही निर्णय घेतले आहेत.’’ त्याहीनंतर आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव किणकिणत्या सुरात बोलते झाले : ‘सन २०१४ ते २०१७ या तीन वर्षांत भारताची आर्थिक वाढ ७.५ टक्के अशा मोठय़ा सशक्त वेगाने झालेली आहे.’\nजर आपली अर्थव्यवस्था ‘भक्कम समष्टी- अर्थशास्त्रात्मक पायावर’ आहे (याचा एक अर्थ असा की, बँका- वित्तीय कंपन्या- उद्योगक्षेत्र या सर्व क्षेत्रांत मिळून आबादीआबाद आहे) आणि शिवाय ७.५ टक्के हाच अर्थव्यवस्थेचा वाढदर आहे, तर वास्तविक शक्तिवर्धके देण्याची गरजच उरू नये अर्थव्यवस्था भक्कम आणि समाधानकारकरीत्या वाढती असतानाही जर ‘शक्तिवर्धके’ दिली, तर त्यांचा परिणाम भाववाढातिरेक-चलनवाढ असा होतो, त्यामुळे राजकोषीय तूट वाढते, त्या तूट-वाढीमुळे चालू खात्यावरील तूटदेखील वाढते आणि दुष्परिणामांचीच मालिका सुरू होते. तेव्हा याचा सरळ अर्थ असा की, अर्थव्यवस्थेच्या (भक्कम पाया वगैरे) निदानातच काही तरी खोट आहे.\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील - उद्धव ठाकरे\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\nहे निदान दोषपूर्ण ठरते, कारण त्यातील निष्कर्ष आणि बहुतेक अर्थतज्ज्ञांचे निष्कर्ष जुळत नाहीत, तसेच ‘मुख्य सांख्यिकी अधिकारी’ या यंत्रणेने अत्यंत अधिकृतपणे प्रसृत केलेल्या आकडय़ांशीही विपरीत असे हे निदान आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनातील (सराउ किंवा इंग्रजी आद्याक्षरांनुसार ‘जीडीपी’) जानेवारी-मार्च २०१६ पासूनच्या सहा तिमाह्य़ांमधील वाढीची टक्केवारी ही अनुक्रमे ९.१, ७.९, ७.५, ७.०, ६.१ आणि ५.७ टक्के अशी आहे. याचाच अर्थ असा की, अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती ७.५ टक्के नाही. अर्थव्यवस्था बऱ्यापैकी वेगाने वाढत असतानाच ती रुळांवरून घसरली आणि एप्रिल २०१६ नंतर तिचा वेग मंदावत गेला, हे उघड आहे. ते विचारात न घेणे, हा या निदानातील पहिला दोष.\nअर्थव्यवस्थेचा वेग मंदावत असण्याची कारणेच न ओळखणे, हा दुसरा दोष. संत तिरुवल्लार यांनी (तामिळमध्ये) म्हटल्याप्रमाणे :\nनोइ नाडि नोइ मुथल नाडि अतु तनिक्कम\nवै नाडि वैपा चयल\n(अत्यंत काळजीपूर्वक निदान करा, खरी कारणे शोधून काढा, कोणते उपचार योग्य ठरतील याचा विचार करा आणि प्रभावीपणे ते उपचार द्या.)\nअर्थव्यवस्थेचे काळजीपूर्वक निदान केले असते तर खासगी गुंतवणूक, खासगी क्षेत्रातील मागणी आणि निर्यात ही तीन इंजिने धापा टाकत असल्याचे नजीकचे कारण दिसलेच असते. अर्थव्यवस्थेची वाढ ज्यावर अवलंबून असते, अशा या ‘इंजिनां’वर सरकारचे दोन्ही निर्णय फार कमी प्रभाव टाकू शकतील.\nवस्तुत: बँकांचे पुनर्भाडवलीकरण चांगलेच आहे आणि मी त्याचे स्वागतच करतो. कर्जे बुडीत खाती गेल्यामुळे बँकांचे भांडवल कमी झालेले आहे. आता आणखी १२ कंपन्यांच्या बुडीत कर्जाची प्रकरणे दिवाळखोरीच्या कार्यवाहीसाठी गेलेली असल्यामुळे आणि यातही आणखी काही कंपन्यांची भर येत्या काळात पडू शकते त्यामुळे, हे बुडीत खाते आणखी वाढेल. पुनर्भाडवलीकरणाने बँकांना त्यांचे भांडवल पूर्तता प्रमाण कायम राखता येईल. बँकांची कर्जे देण्याची क्षमता वाढेल. परंतु ही क्षमता वाढली म्हणून कर्जे घेण्याचेही प्रमाण वाढेलच, असे नाही.\nनवा उद्योगधंदा काढण्यासाठी वा उद्योगधंद्याचा विस्तार करण्यासाठी आजची स्थिती योग्य आहे, यावर कोणाही उद्योजकाचा विश्वास नाही (हे लक्षात घ्या की, आताशा सरकारदेखील ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ अर्थात उद्यमसुलभतेच्या किंवा कुठल्याशा जागतिक क्रमवारीत ५० क्रमांकांची आघाडी घेतल्याच्या बाता करीत नाही). खासगी गुंतवणूकदार जोवर त्यांच्या गुंतवणुकीच्या भुकेची ऊर्मी परत मिळवत नाहीत (या गुंतवणुकीत त्यांचा स्वत:चा पैसा आणि बँकांकडून घेतलेली कर्जे हे दोन्ही आले), तोवर निव्वळ बँकांच्या पुनर्भाडवलीकरणाने पुन्हा खासगी गुंतवणूक सुरू होईल असे मानणे व्यर्थ आहे. लघू आणि मध्यम उद्योगांमधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, ही परमोच्च गरज आहे. परंतु या लघू व मध्यम उद्योगांना बँकांकडून होणारा कर्जपुरवठा हा या उद्योगांच्या एकंदर पत-गरजेपैकी फक्त दहा टक्के आहे. लघू व मध्यम उद्योगांच्या या दु:स्थितीत बँकांच्या पुनर्भाडवलीकरणाने फरक समजा पडला तरी तो अत्यल्पच असेल.\nयाखेरीज, सरकारच्या प्रस्तावात काही उण्या बाजू आहेतच. सरकार रोखे काढणार, बँका या रोख्यांमध्ये पैसा घालणार आणि तोच पैसा सरकार बँकांना भांडवल म्हणून देणार ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ अशा प्रकारच्या या व्यवहाराच्या परिणामी, वित्तीय तुटीची मर्यादा ओलांडली जाण्याची शक्यता मोठी आहे आणि तसे झाल्यास कुपरिणाम दिसू शकतात.\nपुनर्भाडवलीकरण ही मुळात निम्मीच सुधारणा, तीही तीन वर्षे उशिराने केली जाते आहे, या तथ्यांकडे मुख्य आर्थिक सल्लागारांनीही २५ ऑक्टोबर २०१७ रोजी लक्ष वेधले होते. या सुधारणेसोबतच -मी तर असे म्हणेन की या सुधारणांच्या आधीच- बँकांमधील संस्थात्मक सुधारणा (/फेररचना) आणि प्रशासनाचे कठोर सुघटन करणे आवश्यक होते. हेच सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी त्यांच्या भाषणाच्या तिसऱ्या भागात मांडले आहे. सोबतच करण्याच्या या सुधारणांबद्दल सरकारने या घोषणेनंतरचे पाच दिवस मौनच पाळले होते.\nदुसरा प्रस्ताव होता तो ३४,८०० किलोमीटरचे रस्ते देशभरात बांधण्याचा. या आकडय़ात ‘राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पा’मधून साकार होणारे १०,००० कि.मी.चे रस्ते समाविष्ट आहेतच. योजनेचा उर्वरित भर हा या रस्त्यांचे जोडरस्ते बांधणे, रस्त्यांच्या जाळ्यातून आर्थिक ‘कॉरिडॉर’ तयार करणे, कार्यक्षमता वाढ, सीामावर्ती रस्ते आणि किनारी रस्ते यांवर असू शकतो. कोणत्याही नव्या रस्त्यांचे प्रकल्प प्रत्यक्षात येण्याआधी बरीच कामे करावी लागणार असतात- प्रत्येक प्रकल्पासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करणे, पर्यावरणीय मंजुऱ्या मिळवणे, जमीन संपादित करणे, प्रकल्पासाठी निविदा काढणे, अर्थपुरवठय़ाबाबतचे करार करणे, ‘टोल’ ठरविणे इत्यादी. तेव्हा या ३४८०० किलोमीटरपैकी मोठा भाग येत्या १८ महिन्यांत सुरू होईल किंवा पूर्ण होईल, याची शक्यता कमीच.\nसरकारला करता येण्याजोग्या इतर अनेक बाबी होत्या. निश्चलनीकरणासारखा आततायी धाडसवादी निर्णय घेण्याचा प्रकार यापुढे आम्ही कधी करणार नाही, ही घोषणा करता आली असती. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी घाईघाईने आणि दोषपूर्णरीत्या केली गेल्यामुळे जो काही गोंधळ माजला आहे, तो निस्तरण्यासाठी बिगरसरकारी तज्ज्ञांच्या गटाची नेमणूक करता आली असती. करविषयक कायद्यांत राक्षसी सुधारणा करणारे आणि कर-अधिकाऱ्यांना अमर्याद अधिकार देणारे बदल रद्द करू, असे अभिवचन हे सरकार देऊ शकले असते. व्यापारी-उद्योजकांवर दहशत माजविणाऱ्या ‘तपास यंत्रणां’ना आम्ही काबूत ठेवू, असे आश्वासन सरकारतर्फे देता आले असते.\nपण जणू यातले काहीच सरकारच्या हिताचे नव्हते, असे दिसते.\nलेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआकाशात विमानाचे हेलकावे, राहुल गांधी थोडक्यात बचावले; काँग्रेसने केली तक्रार\nमाझी अवस्था कठुआ बलात्कार पीडितेप्रमाणेच म्हणत ढसाढसा रडली हसीन जहाँ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nहनी ट्रॅप: महिलेसोबत नको त्या अवस्थेत फोटो काढून बिझनेसमॅनला केले ब्लॅकमेल\nऑक्सफर्डमधून पदवी घेऊनही बेघर असलेल्या वृद्धाला अखेर मिळाला आसरा\n धावत्या बसमध्ये क्लीनरने नऊ वर्षांच्या मुलीवर केला बलात्कार\n बॉर्डर ओलांडून किम जोंग दक्षिण कोरियात पोहोचला, दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा\nरेणुका चौधरी म्हणजे राखी सावंत नाही, त्याचे आरोप गांभीर्याने घ्यावे लागतील - उद्धव ठाकरे\n'कोहली, डिव्हिलियर्ससोबत खेळण्यासाठी आयपीएलमध्ये फुकटातही आलो असतो'\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/pawar-on-nda-268716.html", "date_download": "2018-04-27T04:49:31Z", "digest": "sha1:EJYSXNRDM743Z7IO3P4XREYOA46L2EMF", "length": 12892, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एनडीएत सामील होण्याचा प्रश्नच नाही- शरद पवार", "raw_content": "\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\n, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या\nदहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा काही भाग भारताच्या सीमेबाहेर-विखे पाटील\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nराज्य सरकारची घोडचूक, 'लोकराज्य'मध्ये आंबेडकरांऐवजी विलासरावांचा फोटो\nप्रदेशाध्यक्षांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा -सुनील तटकरे\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\nऋषी कपूरला काळजी रणबीरच्या लग्नाची\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nहैदराबादच्या गोलदाजांचा 'भांगडा', पंजाबला पराभवाचा धक्का\nमॅच जिंकल्यानंतर 'माही' घेतोय लेकीची काळजी\nविराट कोहलीला 12 लाखांचा दंड, हे आहे कारण\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\nभक्तांनी परत मागितली आसरामला दिलेली जमीन\nअकोल्यात गोदाम जळून खाक\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nएनडीएत सामील होण्याचा प्रश्नच नाही- शरद पवार\nराष्ट्रवादी एनडीएत सामिल होण्यासंबंधीचं वृत्तं आता स्वतः शरद पवारांनीच खोडून काढलंय. मी कदापिही एनडीएसोबत जाणार नाही त्यामुळे केंद्रात पुन्हा मंत्री होण्याचा प्रश्नच येत नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय. पवारांच्या या खुलाशामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधला संभ्रमही एकदाचा मिटलाय.\nबारामती, 31 ऑगस्ट : राष्ट्रवादी एनडीएत सामील होण्यासंबंधीचं वृत्तं आता स्वतः शरद पवारांनीच खोडून काढलंय. मी कदापिही एनडीएसोबत जाणार नाही त्यामुळे केंद्रात पुन्हा मंत्री होण्याचा प्रश्नच येत नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय. पवारांच्या या खुलाशामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधला संभ्रमही एकदाचा मिटलाय. मोदी आणि पवारांच्या मैत्रीमुळे गेल्या आठवड्यापासून यासंबंधीच्या बातम्या येत होत्या. स्वतः शरद पवार यावर काहीच बोलत नसल्याने कार्यकर्त्यांची खुलासे देताना मोठी पंचाईत होत होती.\nस्वाभिमानीचे बंडखोर मंत्री सदाभाऊ खोत यांनाही पवारांनी टोला लगावलायं. राजू शेट्टींनी एनडीए सोबतची युती तोडली तरी स्वाभिमानीच्या वाट्याचं मंत्रिपद सदाभाऊ खोत यांना सोडवत नाही, असा टोमणा पवारांनी हाणलाय. राजू शेट्टी एनडीएतून बाहेर पडल्यानंतर पवारांनी प्रथमच त्यांच्या भूमिकेचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलंय. आणि सदाभाऊंना पुन्हा टार्गेट केलंय.\nमुंबईतील पावसाच्या पूरस्थितीवरूनही शरद पवारांनी शिवसेनेला फटकारलंय. 26जुलैच्या पूरस्थितीतूनही मुंबई मनपाचा सत्ताधारी पक्षाने काहीच धडा घेतला त्यामुळेच मंगळवारी मुंबईतील सगळीकडे पाणी भरल्याचा आरोप पवारांनी केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: modi pawarNDAsharad pawarएनडीएएनडीएत जाणार नाहीनरेंद्र मोदीशरद पवार\nराहुल गांधींच्या विशेष विमानाशी छेडछाड, काँग्रेसचा आरोप\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nरेल्वेतील नोकरीसाठी तब्बल २ कोटी तरुण रांगेत \nपरराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल\nमोदी-जिनपींग यांच्या भेटीकडे जगाचं लक्ष\nफ्रान्सच्या अध्यक्षांनी 'राष्ट्रवादा'वर टोचले अमेरिकेचे कान\nआशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते\nआज 'या' मराठी आणि हिंदी सिनेमांचा फ्रायडे फिव्हर\n'मोबाईल नंबर आधार कार्डला जोडण्याचा आदेश दिलाच नाही' - सर्वोच्च न्यायालय\n4500 रू. पार्किंग चार्जेस प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरणार - मंदा म्हात्रे\nयुतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2017PR603", "date_download": "2018-04-27T04:48:32Z", "digest": "sha1:XKT372KSJUBYE6OYAQ772GNVPR6B3IOV", "length": 3867, "nlines": 59, "source_domain": "pibmumbai.gov.in", "title": "Press Information Bureau: Government of India news site, PIB Mumbai website, PIB Mumbai, Press Information Bureau, PIB, India’s Official media agency, Government of India press releases, PIB photographs, PIB photos, Press Conferences in Mumbai, Union Minister Press Conference, Marathi press releases, PIB features, Bharat Nirman Public Information Campaign, Public Information Campaign, Bharat Nirman Campaign, Public Information Campaign, Indian Government press releases, PIB Western Region New Page 1", "raw_content": "\nकॉल गळतीची समस्या अंतर्गत भागात अधिक - दूरसंचार विभाग\nमोबाईल नेटवर्कमधील कॉल गळतीची समस्या दूर करण्यासाठी दूरसंचार विभाग अनेक उपाययोजना करत आहे. जून 2016 ते फेब्रुवारी 2017 दरम्यान दूरसंचार सेवा पुरवठादारांनी देशभरात सुमारे 2,12,917 अतिरिक्त बीटीएस स्थापित केले.\nग्राहकांकडून थेट प्रतिसाद मिळवण्यासाठी दूरसंचार विभागाने दिल्ली, मुंबई, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि गोवा येथे 23 डिसेबर 2016 रोजी एकात्मिक ध्वनी प्रतिसाद प्रणाली सुरु केली. या प्रणालीच्या माध्यमातून, ग्राहकांना कॉल गळतीबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. 23 डिसेंबर 2016 ते 28 फेब्रुवारी 2017 या कालावधीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सुमारे 2,20,935 ग्राहकांनी भाग घेतला, त्यापैकी 62.5 टक्के ग्राहकांनी कॉल गळती होत असल्याचे सांगितले. मिळालेल्या प्रतिसादावरुन असे लक्षात येते की कॉल गळतीची समस्या अंतर्गत भागात अधिक आहे. निर्धारित वेळेत कारवाई करण्यासाठी दर आठवड्याला दूरसंचार सेवा पुरवठादारांकडे हा प्रतिसाद पाठवला जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2018-04-27T04:45:12Z", "digest": "sha1:H6H3FMMAZ3VKRAVEYTVDK2DTIOXFM2PN", "length": 12659, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संपर्क क्रांती एक्सप्रेस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहजरत निजामुद्दीन-मुंबई महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस\nसंपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री नितीश कुमार ह्यांनी २००४-०५ सालच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये ह्या गाड्यांची घोषणा केली होती. संपर्क क्रांती गाड्या अनेक राज्यांमधील महत्त्वाच्या शहरांना राष्ट्रीय राजधानी दिल्लीसोबत जोडतात. राजधानी एक्सप्रेसच्या धर्तीवर चालू करण्यात आलेल्या संपर्क क्रांती एक्सप्रेस गाड्या राजधानीपेक्षा कमी दरात प्रवासी सेवा पुरवतात. पहिली संपर्क क्रांती एक्सप्रेस दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन ते बंगळूरच्या यशवंतपूर स्थानकांदरम्यान ८ फेब्रुवारी २०००८ रोजी धावली.\nसध्या एकूण १९ संपर्क क्रांती एक्सप्रेस मार्ग कार्यरत आहेत.\nआंध्र प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन - तिरुपती २३०२\nउत्तर प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन - गढी माणिकपूर ६९५\nउत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस नवी दिल्ली - उधमपूर ६३०\nउत्तराखंड संपर्क क्रांती एक्सप्रेस जुनी दिल्ली - काठगोदाम व रामनगर २३९, २७८\nओडिशा संपर्क क्रांती एक्सप्रेस नवी दिल्ली - भुवनेश्वर १७९९\nकर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन - यशवंतपूर २६१०\nकेरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस चंदीगढ - कोचुवेली ३४१५\nगुजरात संपर्क क्रांती एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन - अहमदाबाद १०८५\nगोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस चंदीगढ - मडगांव २१६०\nछत्तीसगढ संपर्क क्रांती एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन - दुर्ग १२८१\nझारखंड संपर्क क्रांती एक्सप्रेस नवी दिल्ली - रांची १३०६\nतमिळनाडू संपर्क क्रांती एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन - मदुराई २६७६\nपश्चिम बंगाल संपर्क क्रांती एक्सप्रेस जुनी दिल्ली - सियालदाह १४४८\nपूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस नवी दिल्ली - गुवाहाटी १९०४\nबिहार संपर्क क्रांती एक्सप्रेस नवी दिल्ली - दरभंगा ११७२\nमध्य प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन - जबलपूर ९०९\nमहाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन - वांद्रे टर्मिनस १३६६\nराजस्थान संपर्क क्रांती एक्सप्रेस दिल्ली सराय रोहिला - जोधपूर ६८५\nसर्व संपर्क क्रांती गाड्यांचे वेळापत्रक व थांबे\nरेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड‎‎\nउत्तर • उत्तर पश्चिम • उत्तर पूर्व • उत्तर पूर्व सीमा • उत्तर मध्य • दक्षिण • दक्षिण पश्चिम • दक्षिण पूर्व • दक्षिण पूर्व मध्य • दक्षिण मध्य • पश्चिम • पश्चिम मध्य • पूर्व • पूर्व तटीय • पूर्व मध्य • मध्य • कोकण\nभारतीय कंटेनर निगम लिमिटेड • डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन • इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन • इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड • कोकण रेल्वे कॉर्पोरेशन • मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण • रेल विकास निगम लिमिटेड • रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • राइट्स लिमिटेड\nचित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा • डीझेल रेल्वे इंजिन कारखाना • डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना • इंटिग्रल कोच कारखाना • रेल डबा कारखाना • रेल चाक कारखाना • रेल स्प्रिंग कारखाना\nदिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग • दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग • दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग • दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग • मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग • अहमदाबाद–मुंबई रेल्वेमार्ग\nचेन्नई उपनगरी रेल्वे • दार्जिलिंग हिमालय रेल्वे • दिल्ली उपनगरी रेल्वे • हैदराबाद एम.एम.टी.एस. • जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग • कालका-सिमला रेल्वे • कोलकाता उपनगरी रेल्वे • कोलकाता मेट्रो • मुंबई उपनगरी रेल्वे • निलगिरी पर्वत रेल्वे\nडेक्कन ओडिसी • दुरंतो एक्सप्रेस • गरीब रथ एक्सप्रेस • गोल्डन चॅरियट • लाइफलाईन एक्सप्रेस • पॅलेस ऑन व्हील्स • राजधानी एक्सप्रेस • संपर्क क्रांती एक्सप्रेस • शताब्दी एक्सप्रेस • जन शताब्दी एक्सप्रेस • विवेक एक्सप्रेस • राज्यराणी एक्सप्रेस • हमसफर एक्सप्रेस • गतिमान एक्सप्रेस\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०१७ रोजी १०:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/potpooja/", "date_download": "2018-04-27T04:56:42Z", "digest": "sha1:KSYHSX3UPRZC4WVEFWNYRZHK4UKUFIO2", "length": 13092, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पोटपूजा | Loksatta", "raw_content": "\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\n‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांकडून सवरेत्कृष्ट सौरचुलीची निर्मिती\nफसवणुकप्रकरणी बिल्डर समीर भोजवानी यांना अटक\nनिवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\nकाहीजणांकडे हे पंचामृत रोजच्या रोज नैवेद्य दाखवलं जातं, तर काहीजणांकडे सत्यनारायणाच्या पूजेला.\nएके काळी थंडीत वेगवेगळ्या प्रकारच्या सारांचे भुरके मारतानाही मन कसं चविष्ट होऊन जायचं.\nपुऱ्या आणि रस्सा हा मेन्यूही पुरीच्या खमंगपणाला चार चाँद लावणारा.\nजेवणात रोज चमचाभर तरी गोड हवंच असं ज्यांचं असतं, त्यांना गोड म्हणजे अगदी तूपसाखरसुद्धा चालते.\nआजच्या डायबिटिसच्या जमान्यात गोडाची अ‍ॅलर्जी असणारेच खूप.\nभाकरी किंवा चपाती-भाजी, डाळ-भात हे आपलं म्हणजे मराठी घरातलं रोजचं जेवण तसं परिपूर्ण मानलं जातं.\nपोहे चाळून घेऊन भिजवायचे, कांदे- बटाटे-मिरच्या-कोिथबीर चिरायची.\nआटवलेल्या दुधात गोड बुंदी घातली की बुंदीची खीर झाली.\nतो जॅम लावून खाल्ला जाऊ शकतो, तसा चक्क तूपसाखर लावून खाल्ला जाऊ शकतो.\nमोठमोठय़ा हॉटेलांमध्ये लेफ्ट ओव्हर फूड फेस्टिव्हल असतं.\nपावसाळा नुकताच सुरू होतो ते दिवस वेगळेच असतात.\nमुंबई पुणे एक्स्प्रेस-वेवरची गर्दीची ठिकाणं म्हणजे फूड मॉल्स.\nचायनीज फ्राइड राईसपासून गुरगुटय़ा मेतकूट भातापर्यंतचा हा असा कॉन्टिनेन्टल प्रवास होतो.\nते जगाची चहा पिणारे आणि चहा न पिणारे अशीच विभागणी करून टाकतात.\nबटाटेवडे, नारळाची चटणी आणि शिरा हे मराठी समारंभांमधलं खास कॉम्बिनेशन होतं.\nसाबुदाण्याची खिचडी हा असा पदार्थ आहे, जो उपवास करणाऱ्याला सोडून बाकी सगळ्यांना खायचा असतो.\nएरवी उपवासाच्या खाद्यपदार्थामधली राणी म्हणजे साबुदाण्याची खिचडी.\n‘आलू तेरी टेस्ट कैसी, जिसमें मिलाओ वैसी’\nआंब्यापेक्षा कैरीवर स्त्रियांचा जरा जास्तच जीव जडतो.\nदमला-भागल्या, उन्हानं कावल्या जिवाची पावलं आपोआप रसवंतीगृहाकडे वळायची.\nकुछ ठंडा हो जाए…\nपूर्वी कुणी उन्हातून आलं की त्याला गुळाचा खडा आणि पाणी दिलं जायचं.\nगरमागरम खमंग भजी म्हटलं की कुणाच्याही डोळ्यासमोर उभी राहतात ती कांदाभजी.\nखमंग भजी खाल्ल्याचा आनंद तुम्हाला रस्त्यावरचा गाडीवालाच किंवा टपरीवालाच देणार.\nकर्रम कुर्रम – २\nबाहेर जेवायला गेल्यावर तर मसाला पापडाशिवाय अनेकांचं जेवण सुरूच होत नाही.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nमिठागरांची जमीन घरांसाठी मिळण्यात अनेक अडथळे\nकोरडवाहू आणि छोटय़ा शेतकऱ्यांच्या हिताची धोरणे आवश्यक\nकुपोषणमुक्तीसाठी ‘सिद्धिविनायका’चे पौष्टिक लाडू\nआयडीबीआयसह तीन बँकांच्या आजी-माजी उच्चाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा\nन्या. जोसेफ यांच्या ‘बढती’ला कात्रीच\nमुलकी कैद्याला सराईत गुन्हेगारांबरोबर ठेवणे सरकारला भोवले\nसीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद रेल्वेमार्गाला गती\nभीमा कोरेगाव दंगलीमागे संघाचे अतिरेकी कारणीभूत\nप्रेमविवाह झालेल्या पत्नीचा फाशी देऊन खून\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949036.99/wet/CC-MAIN-20180427041028-20180427061028-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action;jsessionid=4837D142B4A6FFB70F4BDC75A5B03DE0?langid=2&athid=30&bkid=108", "date_download": "2018-04-27T06:48:45Z", "digest": "sha1:EQDUR5E5UP4B6CHXRE7GOMP6ND4Y73DM", "length": 1831, "nlines": 41, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : शरद पवार आणि मी\nया पुस्तकात श्री. ना. धो. महानोर यांनी त्यांच्या व मा. शरद पवार यांच्या तीस- पस्तीस वर्षांच्या आत्मीय संबंधाबद्दल लिहीले आहे. इथे बऱ्यापैकी तटस्थता असूनही त्यांनी संबंधातील जीवनदायी ओलावाही शब्दबद्ध केलेला आहे. त्यांची भाषा मा. शरद पवार यांच्या व्यक्तीमत्वातील बारीक सारीक कंगोऱ्यांनाही ती समर्थपणे व्यक्त करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://mr.vipcasting.cz/otazky/otazka/jak-zbohatnout/", "date_download": "2018-04-27T06:27:13Z", "digest": "sha1:QKAEGBYA6MNBNRQCLGQEENQ5X7B2PZFV", "length": 6399, "nlines": 176, "source_domain": "mr.vipcasting.cz", "title": "श्रीमंत कसे मिळवायचे? - VipCasting.cz", "raw_content": "\nकृपया आपल्या पृष्ठाचे निवडा\nनोंदणी करा or लॉग इन\nहौशी वर्गीकरण ब्रिगेड निर्णायक castings निर्णायक 2017 सेलिब्रिटी सेलिब्रिटी डाउनलोड डाउनलोड मुलगी मुली फॅशन चित्रपट फुकट कलाकार अभिनय अभिनेत्री अभिनेत्री मुली संगीत कारकीर्द Lolita lolitku Lolita नाही मॉडेलिंग संगीत पैसे मिळणार साठी मुली महिला काम शो विद्यार्थी डाउनलोड प्रतिभा व्हिक्टोरिया गुपित व्हीआयपी मुक्त गायन गायन गायक गायक स्त्री महिला\nरोक्टीनास नेड जेजेरो, पर्वत आणि जायंट पर्वत, लिसा हॉरा\nअनेक शॉट्स ... पुढे वाचा\nटेलर एलिसन ... पुढे वाचा\nजॉनी हल्लीडे (* 15 .... पुढे वाचा\nअभूतपूर्व लोकप्रियता ... पुढे वाचा\nग्रेगरी स्टुअर्ट ... पुढे वाचा\nडोनाल्ड जॉन ... पुढे वाचा\nनवीन | सक्रिय | लोकप्रिय | अक्षरक्रमाने\n2 महिन्यात 3 आठवडे क्रियाकलाप\n3 महिन्यात 2 आठवडे क्रियाकलाप\nक्रियाकलाप 8 महिने पूर्वी\n1 वर्षांपूर्वीचे कार्य, 3 महिना\nअडोब फोटोशाॅप निर्णायक सेलिब्रिटी गॅलरी खेळ पर्वत Nezařazené सॉफ्टवेअर व्हिडिओ YouTube वर बातम्या\nघडवणे, मॉडेलिंग, अभिनय, चित्रपट, क्रिया, संगीत, गायन, व्हिडिओ\nआपल्या खात्यात प्रवेश करा\nआपले वापरकर्तानाव किंवा संकेतशब्द विसरलात\nAAH, प्रतीक्षा करा, मला आता लक्षात ठेवा\nजेणेकरून आम्ही सानुकूलित करू शकता आणि जाहिराती ट्रॅक आणि सुरक्षित वातावरण तयार आम्ही कुकीज वापरतो. काहीतरी रोजी या साइटला आपण स्क्रोल तेव्हा, आपण आपल्या करार आम्ही कुकीज वापरू शकतो सर्व्हर VipCasting.cz आणि पलीकडे माहिती गोळा करण्याची व्यक्त. अधिक इतर गोष्टींबरोबरच वाचा, आपले पर्याय काय आहेत: Okअधिक वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/cheap-max+shirts-price-list.html", "date_download": "2018-04-27T06:51:00Z", "digest": "sha1:SPMPZLES3KW255GRXXJPQ7HNXAJMKLGF", "length": 24291, "nlines": 771, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये मॅक्स शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nCheap मॅक्स शिर्ट्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त शिर्ट्स India मध्ये Rs.404 येथे सुरू म्हणून 27 Apr 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. मॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट SKUPDbefSb Rs. 449 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये मॅक्स शर्ट आहे.\nकिंमत श्रेणी मॅक्स शिर्ट्स < / strong>\n0 मॅक्स शिर्ट्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 249. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.404 येथे आपल्याला मॅक्स वूमन स फ्लोरल प्रिंट सासूल शर्ट SKUPDbnYqq उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 65 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस र 500 अँड बेलॉव\nमॅक्स वूमन स फ्लोरल प्रिंट सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s पोलका प्रिंट सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s पोलका प्रिंट सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nबृमॅक्स दफसबसि४११८ में स कॉटन चेकेरेड फुल्ल सलिव्ह फॉर्मल शर्ट ब्लू\nबृमॅक्स में s पलायन फॉर्मल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s स्त्रीपीडा सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.kanshiramjitv.com/?p=10096", "date_download": "2018-04-27T06:23:43Z", "digest": "sha1:UAMMC6NCWWNHOHSHAZERDMUGUZMPHN6P", "length": 14534, "nlines": 193, "source_domain": "www.kanshiramjitv.com", "title": "ओबीसी बुद्ध धम्माच्या वाटेवर.... घेतली शेकडो ओबीसींनी बुद्ध धम्माची दीक्षा - कांशीरामजी TV", "raw_content": "\nऑल इंडिया एससी/एसटी रेलवे एम्पलाइज असो.मध्य रेल, नागपुर मंडल द्वारा डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती समारोह का आयोजन कल\n१४ अप्रैल २०१८ : दीक्षाभूमि (नागपुर) का एक विहंगम दृष्य\nबाबासाहेबांना अनोखे अभिवादन : युवकांनी रक्तदानाने साजरी केली जयंती\nLIVE VIDEO : महामानव डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती के अवसरपर नागपुर में निकली झाकियां\nबाबासाहेब के बताये हुये रास्तों पर चलकर, अपने पैरोें पर खुद खडे़ हो, तभी फिर बाबा साहेब डा. भीमराव अम्बेडकर का अधूरा रहा कार्य व सपना भी पूरा हो सकता है – कु मायावती\nजयंतीचा जल्लोष (LIVE) : इंदोरा बौद्ध विहारातून निघाली भव्य मिरवणूक\nराष्ट्रपति ने डॉ. बी. आर. अम्बेडकर की जयंती के अवसर पर बधाई दी\nSc/St ACT पर सुप्रीमकोर्ट नही बदलेगा अपना फैसला, अगली सुनवाई १० दिन बाद होगी\nदीक्षाभूमि के विकास के लिए 100 करोड़ रुपए मंजूर\nHome Featured ओबीसी बुद्ध धम्माच्या वाटेवर…. घेतली शेकडो ओबीसींनी बुद्ध धम्माची दीक्षा\nओबीसी बुद्ध धम्माच्या वाटेवर…. घेतली शेकडो ओबीसींनी बुद्ध धम्माची दीक्षा\nनागपूर, (विजय तायडे) :\n“चलो बुद्ध की ओर…” असा संदेश देत नागपूरच्या दीक्षाभूमी येथे सोमवार दिनांक २५ डिसेंबर रोजी हजारो लोकांच्या उपस्थितीत शेकडो ओबीसी बांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.\nयावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी या ओबीसी बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. पंचशील, बुद्धवंदनेसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या २२ प्रतिज्ञाही दिल्या. हनुमंतराव उपरे यांनी ‘चलो बुद्ध की ओर’ हे ओबीसींकरिता धम्मदीक्षा अभियान सुरू केले.\nया अभियानांतर्गत गेल्या वर्षी मनुस्मृती दहन दिनीच दीक्षाभूमीवर शेकडो बौद्धबांधवांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. या अनुषंगाने सार्वजनिक धम्मदीक्षा समारोह समितीच्यावतीने पुन्हा दीक्षाभूमीवर ओबीसी धम्मदीक्षा समारोह आयोजित करण्यात आला होता. असाच कार्यक्रम मुंबई आणि उत्तर प्रदेशात एकाचवेळी आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.\nसंविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून ओबीसीबांधव हजारो लोकांसह रॅलीने दीक्षाभूमीवर पोहोचले. ही रॅली जेव्हा दीक्षाभूमीवर पोहचली तेव्हा गुलाब पुष्पांच्या कळ्यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. इंजिनिअर विजय मेश्राम (IRSS) यांनी यावेळी मंचकावर भंतेजींना चीवर दान केले.\nया वेळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई व भिक्खू संघाने ओबीसी बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या वेळी बंजारा, हलबा, मातंग, तेली, कुणबी, माळी, अग्रवाल इत्यादी अनेक जाती समूहातील लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या वेळी महाबोधी मेडिटेशन सेंटर लेह-लडाखचे प्रमुख भदंत संघसेना यांनी मार्गदर्शन केले. प्रा. भिकरीयाडीपुत्र रमेशभिया राठोड अध्यक्षस्थानी होते. प्रा. जैमिनी कडू, डॉ. रूपाताई कुलकर्णी, संतोष भालदार, हरीकिसनदादा हटवार व भिकरीयाडीपुत्र रमेशभीया राठोड इत्यादींची यावेळी भाषणे झाली. यावेळी एका विशेषांकाचे विमोचन देखील करण्यात आले. विशेष म्हणजे दीक्षा घेणा-यांमध्ये लहान बालकांचा देखील समावेश होता.\nडॉक्टरमुळे महिला पोलिसाला आले अपंगत्व\nBJP मंत्री का विवादित बयान : कहा, “बीजेपी संविधान बदलने के लिए ही सत्ता में आई है”\nऑल इंडिया एससी/एसटी रेलवे एम्पलाइज असो.मध्य रेल, नागपुर मंडल द्वारा डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती समारोह का आयोजन कल\n१४ अप्रैल २०१८ : दीक्षाभूमि (नागपुर) का एक विहंगम दृष्य\nबाबासाहेबांना अनोखे अभिवादन : युवकांनी रक्तदानाने साजरी केली जयंती\nऑल इंडिया एससी/एसटी रेलवे एम्पलाइज असो.मध्य रेल, नागपुर मंडल द्वारा डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती समारोह का आयोजन कल\n१४ अप्रैल २०१८ : दीक्षाभूमि (नागपुर) का एक विहंगम दृष्य\nबाबासाहेबांना अनोखे अभिवादन : युवकांनी रक्तदानाने साजरी केली जयंती\nसुनिये… राहुल अन्विकर इनका दमदार भीम गीत\nLIVE VIDEO : महामानव डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती के अवसरपर नागपुर में निकली झाकियां\nबाबासाहेब के बताये हुये रास्तों पर चलकर, अपने पैरोें पर खुद खडे़ हो, तभी फिर बाबा साहेब डा. भीमराव अम्बेडकर का अधूरा रहा कार्य व सपना भी पूरा हो सकता है – कु मायावती\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती की हार्दिक शुभकामनाएं\nजयंतीचा जल्लोष (LIVE) : इंदोरा बौद्ध विहारातून निघाली भव्य मिरवणूक\nराष्ट्रपति ने डॉ. बी. आर. अम्बेडकर की जयंती के अवसर पर बधाई दी\nअवैध यात्रा व हथियारबंद प्रदर्शन मामला : सरकार चाहे किसी भी पार्टी की हो उसे कानून से खिलवाड़ करने की इजाजत किसी को भी नहीं देनी चाहिये – सुश्री मायावती\nसोशल मिडीयावर इराणी समाजाची बदनामी करणा-या युवकांना पोलिसांनी अखेर केली अटक\nभूमाफियाने हडपली ‘कांशीरामजींची’ मालमत्ता\nडॉ. मदान यांच्या वाढल्या अडचणी\nडॉक्टरमुळे महिला पोलिसाला आले अपंगत्व\n२ जी स्पेक्ट्रम घोटाले में सभी आरोपी बरी : CBI साबित नही कर पाई आरोप\nअनुसुचितजाती प्रतिबंधक प्रकरणाचा तपास करुन निष्पक्षपणे कारवाई करावी -सी.एल.थुल\nरिपा नेते दिनेश गोडघाटेंच्या घरावर हल्ला\n नागपूर शहर पोलीस दलाने कोणते आवाहन केले\nशिरजगाव कसबा पोलिसांची सर्वात मोठी कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2018-04-27T06:53:12Z", "digest": "sha1:OVBNG65K4ZB4KO3XWMBSTJCQTGHKQYZL", "length": 4789, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्क्सवादी स्त्रीवाद - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअभिजात मार्क्सवाद आणि स्त्रीवाद् यांच्यातील परस्पर संबंधाबाबत विचारवंतांमध्ये मतभेद आहेत. अर्थात मार्क्सवादातील पुढील काही आशय सुत्रांनी स्त्रीवादी आकलनात भर पाडली आहे : १. ऐतिहासिक विकासक्रम समजून घेण्यासाठी विचारांवर वा संकल्पनांवर नव्हे, तर लोकांच्या भौतिक कृतीवर विशेषतः उत्पादनाच्या क्रियेवर भर दिला आहे. २. माणूस स्वतः आपला इतिहास घडवत असतो. या संकल्पनांचा स्त्रीवादी आकलनावर प्रभाव पडला आहे. प्रामुख्याने कुटुंबातील शोषण ऐतिहासिक संदर्भात समजून घेणे शक्य झाले. [१]\n↑ रेगे शर्मिला, मार्क्सवादी स्त्रीवाद् : एक संकल्पनात्मक् आढावा, वाटसरू१६ ते ३१ डिसेंबर २००४/वर्ष ४ थे अंक १६ वा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १४:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/pune-football-maharashtra-mission-1-million/", "date_download": "2018-04-27T06:43:45Z", "digest": "sha1:NZRVAFAOLLVH56JI4CDBHFKWGEYZFTDH", "length": 8354, "nlines": 105, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रंगला रिक्षावाले काकांचा अनोखा फुटबॉल सामना - Maha Sports", "raw_content": "\nरंगला रिक्षावाले काकांचा अनोखा फुटबॉल सामना\nमहाराष्ट्र शासन, क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे आणि रेणुका स्वरुप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूलच्या वतीने महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन या उपक्रमांतर्गत रिक्षावाले काकांचा अनोखा फुटबॉल सामना आयोजित करण्यात आला होता.\nरंगला रिक्षावाले काकांचा अनोखा फुटबॉल सामना\nमहाराष्ट्र शासन, क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे आणि रेणुका स्वरुप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूलतर्फे आयोजन\nपुणे : फुटबॉलच्या मैदानावर ते येताच विद्यार्थीनींनी एकच जल्लोष केला. आणि त्यांच्या प्रत्येक गोलला टाळ्यांच्या कडकडात दाद दिली…एरवी विद्यार्थ्यांना ने – आण करणाºया रिक्षावाले काकांना अतिशय चांगल्या पद्धतीने फुटबॉल खेळताना पाहून विद्यार्थीनी हरखून गेल्या…आणि महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलीयनच्या घोषणा देत रिक्षावाले काकांचा हा अनोखा फुटबॉल सामना रंगला.\nमहाराष्ट्र शासन, क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे आणि रेणुका स्वरुप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूलच्या वतीने आयोजित महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन या उपक्रमांतर्गत रिक्षावाले काकांचा फुटबॉल सामना आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री शिंदे, पर्यवेक्षिका विजयमाला घुमे, बी.डी. शिंदे आदी उपस्थित होते.\nएरवी टिव्ही आणि रेडिओच्या माध्यमातून आवडीने क्रिकेटची कॉमेन्ट्री ऐकणारे रिक्षावाले काका आज चक्क मैदानात उतरुन फुटबॉल खेळले. देशात क्रिकेट प्रमाणेच फुटबॉल देखील सर्व घटकांत लोकप्रिय व्हावा, यासाठी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.\nमुख्याध्यापिका जयश्री शिंदे म्हणाल्या, महाराष्ट्र शासनाच्या मिशन वन मिलीयन या बहुउद्देशीय उपक्रमाला प्रोत्साहन देत शाळेमध्ये फुटबॉलचे सामने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सर्व विद्यार्थी त्यासोबतच पालक आणि शिक्षकांचे फुटबॉल सामने देखील झाले. प्रत्येक शाळांमध्ये महत्त्वाचा भाग असलेले रिक्षावाले काकांचा फुटबॉल सामना देखील यावेळी भरविण्यात आला.\nअश्वारोहकांच्या फुटबॉल सामन्याने फुटबॉल दिनाला अनोखी रंगत\nलॉयला, सेंट पॅट्रिक्स, बिशप्स स्कूल उपांत्यपूर्व फेरीत\nकोपा डेलरेच्या विजेतेपदावर बार्सेलोनाचा सलग चौथ्यांदा शिक्कामोर्तब\nमॅनचेस्टर सिटीला मिळाले प्रिमियर लीगचे विजेतेपद\nबार्सेलोनाला पराभवाचा धक्का, रोमाचा पुढील फेरीत प्रवेश\nएफसी पुणे सिटी संघाचा दिल्ली डायनॅमोस एफसी संघावर विजय\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/cisf-recruitment/", "date_download": "2018-04-27T06:26:19Z", "digest": "sha1:AYR3XDRSAE7M7SL6IGF4PZGWEQ7ICY2R", "length": 10434, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Central Industrial Security Force - CISF Recruitment 2018- CISF Bharti", "raw_content": "\n(FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n(DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n(MPSC) लिपिक- टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 निकाल\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\nजिल्हा न्यायालयातील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2018 निकाल\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 447 जागांसाठी भरती [Reminder]\nड्राइव्हर/ड्राइव्हर-कम-पंप ऑपरेटर: 103 जागा\nशैक्षणिक पात्रता: (i)10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव\nST 160 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त\nवयाची अट: 19 मार्च 2018 रोजी 21 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मार्च 2018\nPrevious (FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळात विविध पदांची भरती\n(Mumbai Port Trust) मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 150 जागांसाठी भरती\n(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 526 जागांसाठी भरती\nUPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 398 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\nमुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 95 जागांसाठी भरती\n(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 308 जागांसाठी भरती\n(NALCO) नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 115 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगा भरती\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 8921 जागांसाठी मेगा भरती (स्थगिती)\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 178 जागांसाठी भरती\n• MHT-CET 2018 प्रवेशपत्र\n• (KVS) केंद्रीय विद्यालय संघटन भरती मुलाखत प्रवेशपत्र (1017 जागा)\n• (DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n• (MPSC) लघुलेखक व लघुटंकलेखक परीक्षा 2018 अंतिम उत्तरतालिका\n• (RBI) भारतीय रिझर्व्ह बँक असिस्टंट (अपंग व्यक्तींकरिता) विशेष भरती निकाल\n» आता पदवीसोबतच बीएड \n» जिल्हा न्यायालयातील लघुलेखक/ लिपिक/ शिपाई भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.\n» येत्या 02 वर्षात 72 हजार नोकऱ्या - मुख्यमंत्री\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://akck.in/capturegsddv-4/", "date_download": "2018-04-27T06:19:14Z", "digest": "sha1:VHAVRIEEZWPJU6AIATGKSIGXAKJO7XYA", "length": 3271, "nlines": 71, "source_domain": "akck.in", "title": "Capturegsddv - akck", "raw_content": "\nगाव नमुना म्हणजे काय नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.\nभारतातील पहिल्या महिला डॉक्टर-आनंदीबाई गोपाळराव जोशी\nसेन्सॉर बोर्ड काय आहे काम कसं करतं आणि सेन्सॉर बोर्डाची आवश्यकता आहे का\nजमीन /प्लॉट खरेदी करतायेत का मग आधी हे वाचा \nCategories Select Category akck अध्यात्मिक आयुर्वेद आरोग्य इतिहास कथा कविता कायदेशीर सल्ला चित्रपट जाहिरात टिप्स पर्यटन प्रेरणा बातमी मनोहरी महिला माहेरचा कट्टा लेटेस्ट वाचन व्यक्तिमत्व सामाजिक blog facts feature shopping\nगाव नमुना म्हणजे काय नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.\n१ हेक्टर = […]\nब्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा ,नाहीतर आवड आमच्याशी शेअर करा \nerror: आमचं काही चुकलं का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-22/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4", "date_download": "2018-04-27T06:43:31Z", "digest": "sha1:GAAZ5DC4VOEPOF3UNXJNVROLVYFTBUVP", "length": 2734, "nlines": 73, "source_domain": "vkrajwade.com", "title": "पुराण - मराठी", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nमराठी विभाग - पुराण - मराठी\nमराठी विभाग : पुराण\nभागवत वेदस्तुती - ४१० पु. ५७\nभागवतार्गत वेपूगीत - ४१० पु. ५८\nलिंगपुराणांतर्गत शैवागम - ४१० पु. ९३", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/news/shashank-ketkar-and-priyanka-dhaval-engagement/19832", "date_download": "2018-04-27T06:56:12Z", "digest": "sha1:XXSXPI3EUR264DD62SBTNZGW66JJPSFK", "length": 23479, "nlines": 233, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "shashank ketkar and priyanka dhaval engagement | see pic : ​शशांक केतकरने गुपचूप उरकला साखरपुडा! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\nsee pic : ​शशांक केतकरने गुपचूप उरकला साखरपुडा\nप्रियांका ढवळे या मैत्रिणीलाच शशांक केतकरने आयुष्याची जोडीदार म्हणून निवडले आहे. नुकताच शशांक व प्रियांकाचा साखरपुडा पार पडला.\nतुमचा आमचा लाडका अभिनेता शशांक केतकर याच्या आयुष्यात प्रेम परतल्याची चाहुल आपल्याला कधीचीच लागली होती. गत व्हॅलेन्टाईन डेला शशांकच्या फेसबुक प्रोफाईलवरचा फोटो बघून शशांक पुन्हा प्रेमात पडल्याचा अंदाज सगळ्यांनाच आला होता. आता हा अंदाज खरा ठरला आहे. होय, प्रोफाईल फोटोमध्ये असलेल्या प्रियांका ढवळे या मैत्रिणीलाच शशांकने आयुष्याची जोडीदार म्हणून निवडले आहे. नुकताच शशांक व प्रियांकाचा साखरपुडा पार पडला. प्रियांकाही शशांकची खास मैत्रिण आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शशांक व प्रियांकाच्या साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. शिवाय दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वीही शशांकने प्रियांकासोबतचा फोटो फेसबुक प्रोफाईलवर टाकला तेव्हा अमृताने त्यावर प्रतिक्रिया दिली होती. मात्र, त्यावेळी शशांकने प्रियांकावरील प्रेमाची कबुली देणे टाळले होते. प्रियांका केवळ माझी मैत्रिण असल्याचे त्याने म्हटले होते.\n‘होणार सून ह्या या घरची’ या मालिकेत शशांकने श्रीची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून तो घराघरापर्यंत पोहोचला होता. या मालिकेत त्याच्या पत्नीच्या रुपात जान्हवीची व्यक्तिरेखा तेजश्री प्रधानने साकारली होती. श्री आणि जान्हवीची जोडी तुफान लोकप्रीय झाली होती. विशेष म्हणजे, याच मालिकेच्या सेटवर शशांक आणि तेजश्री या दोघांतही रिअल लाईफ प्रेम फुलले होते. यानंतर पडद्यावरील हे नवरा-बायको वास्तवातही एकत्र आले होते. अर्थात त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. एका वर्षात शशांक आणि तेजश्री विभक्त झाले होते. आता शशांक आणि तेजश्री दोघेही भूतकाळ विसरून आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे निघालेत. शशांकने तर आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करण्याच्या दृष्टीने एक पाऊलही पुढे टाकले आहे. या नव्या वाटचालीसाठी शशांक व प्रियांकाला आपण शुभेच्छा देऊ यात\n​‘२४’ मध्ये अमृता खानविलकर\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत...\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रे...\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स...\nलँड १८५७ लवकरच प्रेक्षकांच्या भेटील...\nशिबू-अभिजीत ‘लगी तो छगी’साठी पुन्हा...\n​पुष्कर श्रोत्री आणि भार्गवी चिरमुल...\nअसा पार पडला मास्टर दीनानाथ मंगेशकर...\nबिर्याणी ते लव्हलफडे एका लेखक-दिग्द...\nद जर्नी कॉन्टीनुए उस्ताद अल्लारखाँ...\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरे...\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.kanshiramjitv.com/?p=10497", "date_download": "2018-04-27T06:32:36Z", "digest": "sha1:IEWCRUIB7CG6WFVBU2IE7SUI2RAEYCB6", "length": 15797, "nlines": 189, "source_domain": "www.kanshiramjitv.com", "title": "महाराष्ट्रातील प्रमुख शेतकरी नेते, पत्रकार आणि बुद्धिजीविंची नागपूरला उद्या बैठक - कांशीरामजी TV", "raw_content": "\nऑल इंडिया एससी/एसटी रेलवे एम्पलाइज असो.मध्य रेल, नागपुर मंडल द्वारा डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती समारोह का आयोजन कल\n१४ अप्रैल २०१८ : दीक्षाभूमि (नागपुर) का एक विहंगम दृष्य\nबाबासाहेबांना अनोखे अभिवादन : युवकांनी रक्तदानाने साजरी केली जयंती\nLIVE VIDEO : महामानव डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती के अवसरपर नागपुर में निकली झाकियां\nबाबासाहेब के बताये हुये रास्तों पर चलकर, अपने पैरोें पर खुद खडे़ हो, तभी फिर बाबा साहेब डा. भीमराव अम्बेडकर का अधूरा रहा कार्य व सपना भी पूरा हो सकता है – कु मायावती\nजयंतीचा जल्लोष (LIVE) : इंदोरा बौद्ध विहारातून निघाली भव्य मिरवणूक\nराष्ट्रपति ने डॉ. बी. आर. अम्बेडकर की जयंती के अवसर पर बधाई दी\nSc/St ACT पर सुप्रीमकोर्ट नही बदलेगा अपना फैसला, अगली सुनवाई १० दिन बाद होगी\nदीक्षाभूमि के विकास के लिए 100 करोड़ रुपए मंजूर\nHome Featured महाराष्ट्रातील प्रमुख शेतकरी नेते, पत्रकार आणि बुद्धिजीविंची नागपूरला उद्या बैठक\nमहाराष्ट्रातील प्रमुख शेतकरी नेते, पत्रकार आणि बुद्धिजीविंची नागपूरला उद्या बैठक\nशेतकऱ्यांचे ऐतिहासिक संपावर जाणे, देशपातळीवर शेतकऱ्यांच्या १९० संघटनांनी एकत्र येणे, दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये होणारी वाढ, त्याविरुद्ध शेतकरी आणि ग्रामीण जनतेमध्ये सरकारच्या विरोधात निर्माण झालेला आक्रोश, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सरकारची पोकळ जुमलेबाजी, सत्ताधाऱ्याकडून शेतकरी आंदोलकांची निंदा नालस्ती, वारंवार होणारा विश्वासघात आणि एकंदरीतच ६५/७०% मतदार असूनही शेतकऱ्यांना सत्ताधाऱ्याकडून नेहमीच भिकाऱ्यासारखी वागणूक देणे, ह्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी विधानसभा, लोकसभा यासारख्या सभागृहात जायला हवेत, त्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणे अशक्य आहे. हा विचार घेऊन त्याबद्दल पुढील दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्रातील निवडक मान्यवर नेत्यांची महत्वपूर्ण बैठक दि ३१ मार्च ला दुपारी १२ वाजता, संवाद कक्ष, राष्ट्रभाषा सभा, वोकहार्ट हॉस्पिटल च्या मागे, शंकर नगर चौक, ( मूकबधिर विद्यालयाच्या बाजूला) नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती लोकजागर अभियान तर्फे प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी एका पत्रकाद्वारे दिलेली आहे.\nयेत्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेत्यांनी एकत्र येऊन नवा पर्याय देण्याच्या दिशेने कश्याप्रकारे वाटचाल करता येईल, त्यातील अडथळे कोणते, जात, पात, धर्म बाजूला सारून शेतकऱ्यांनी ‘शेतकरी’ म्हणूनच मतदान केले पाहिजे. शेतकरी हीच आमची जात आणि तोच आमचा धर्म या निष्ठेने एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्रात किसान जागृतीच्या दृष्टीने पुढील दिशा ठरविण्याच्या उद्देशाने ही महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला शेतकरी नेते अमर हबीब, विजय जावंधिया, ऍड वामनराव चटप, श्रीकांत तराळ, प्रा शरद पाटील, अनिल घनवट, चंद्रकांत वानखडे, किशोर माथनकर, अनंत देशपांडे, राम नेवले, गजानन अमदाबादकर, संजय कोल्हे, गजू निकम, ललित बहाळे आदी मान्यवर शेतकरी नेत्यासोबतच काही विचारवंत, साहत्यिक, पत्रकार, माजी प्रशासकीय अधिकारी यांनाही निमंत्रित केलेले आहे. माजी जिल्हाधिकारी इ झेड खोब्रागडे, माजी जॉईंट कमिश्नर (सेलटॅक्स) पुरुषोत्तम गावंडे, संपादक अविनाश दुधे, डी के आरिकर, सुरेश रामगुंडे, संपादक देविदास लांजेवार, दगडू पडिले, पत्रकार प्रवीण गीते, डॉ सदानंद इंगळे, डॉ अनिल कुर्वे, मनीष नांदे, विशाल चौधरी, भरत पांडे, निकेश आमने,डॉ सुशांत पिसे, महादेव मिरगे यांच्यासोबतच विविध क्षेत्रातील निवडक मान्यवर या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी होणार आहेत.\nमोदी सरकार बाबा साहेब डा. भीमराव अम्बेडकर का नाम लेकर दलितों व पिछड़ों के वोट की ख़ातिर केवल सांकेतिक व दिखावटी काम करके सस्ती लोकप्रियता हासिल करना चाहती है- सुश्री मायावती\nदीक्षाभूमि के विकास के लिए 100 करोड़ रुपए मंजूर\nऑल इंडिया एससी/एसटी रेलवे एम्पलाइज असो.मध्य रेल, नागपुर मंडल द्वारा डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती समारोह का आयोजन कल\n१४ अप्रैल २०१८ : दीक्षाभूमि (नागपुर) का एक विहंगम दृष्य\nबाबासाहेबांना अनोखे अभिवादन : युवकांनी रक्तदानाने साजरी केली जयंती\nऑल इंडिया एससी/एसटी रेलवे एम्पलाइज असो.मध्य रेल, नागपुर मंडल द्वारा डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती समारोह का आयोजन कल\n१४ अप्रैल २०१८ : दीक्षाभूमि (नागपुर) का एक विहंगम दृष्य\nबाबासाहेबांना अनोखे अभिवादन : युवकांनी रक्तदानाने साजरी केली जयंती\nसुनिये… राहुल अन्विकर इनका दमदार भीम गीत\nLIVE VIDEO : महामानव डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती के अवसरपर नागपुर में निकली झाकियां\nबाबासाहेब के बताये हुये रास्तों पर चलकर, अपने पैरोें पर खुद खडे़ हो, तभी फिर बाबा साहेब डा. भीमराव अम्बेडकर का अधूरा रहा कार्य व सपना भी पूरा हो सकता है – कु मायावती\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती की हार्दिक शुभकामनाएं\nजयंतीचा जल्लोष (LIVE) : इंदोरा बौद्ध विहारातून निघाली भव्य मिरवणूक\nराष्ट्रपति ने डॉ. बी. आर. अम्बेडकर की जयंती के अवसर पर बधाई दी\nअवैध यात्रा व हथियारबंद प्रदर्शन मामला : सरकार चाहे किसी भी पार्टी की हो उसे कानून से खिलवाड़ करने की इजाजत किसी को भी नहीं देनी चाहिये – सुश्री मायावती\nसोशल मिडीयावर इराणी समाजाची बदनामी करणा-या युवकांना पोलिसांनी अखेर केली अटक\nभूमाफियाने हडपली ‘कांशीरामजींची’ मालमत्ता\nडॉ. मदान यांच्या वाढल्या अडचणी\nडॉक्टरमुळे महिला पोलिसाला आले अपंगत्व\n२ जी स्पेक्ट्रम घोटाले में सभी आरोपी बरी : CBI साबित नही कर पाई आरोप\nअनुसुचितजाती प्रतिबंधक प्रकरणाचा तपास करुन निष्पक्षपणे कारवाई करावी -सी.एल.थुल\nरिपा नेते दिनेश गोडघाटेंच्या घरावर हल्ला\n नागपूर शहर पोलीस दलाने कोणते आवाहन केले\nशिरजगाव कसबा पोलिसांची सर्वात मोठी कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/agralekh/page/5", "date_download": "2018-04-27T06:17:16Z", "digest": "sha1:AZ7KS66OVBVJPXY7EYROAKZGDGHFQBQJ", "length": 8870, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संपादकिय / अग्रलेख Archives - Page 5 of 201 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nकठुआ प्रकरण आहे तरी काय\nजम्मूतील कठुआ गावातील बलात्काराच्या घटनेने देशभर संतापाची व निषेधाची लाट उसळली असल्याचे चित्र उभे राहिले आहे. घटना घडली, ती 10 ते 16 जानेवारीच्या दरम्यान. असिफा या आठ वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले 10 जानेवारीला आणि तिचे शव मिळाले. 16 जानेवारीला. पण या घटनेची ‘राष्ट्रीय स्तरा’वर दखल घेतली गेली, ती उत्तर प्रदेशातील उन्नाओ येथील बलात्कार प्रकरण मीडियात गाजू लागल्यावर. त्यानंतर ...Full Article\nनागजंपी ऊर्फ नाग्या आणि मी भाजी घ्यायला गेलो होतो. नाग्यानं हे नवीन दुकान शोधून काढलेलं. त्याच्या मते इथं ताजी आणि स्वच्छ भाजी स्वस्तात मिळते. आम्ही दुकानात गेलो तेव्हा त्या ...Full Article\nश्रीमद्भागवतातील सुप्रसिद्ध कालिया मर्दन चरित्र कथा यापुढे नामदेवराय वर्णन करतात- कालिंदीचे डोहीं कालियाची वस्ती ऐक परीक्षिती चरित्र हें ऐक परीक्षिती चरित्र हें पक्षीश्वापदांनीं सोडियेलें स्थळा निघताती ज्वाळा तया डोहीं \nकोकणातील न.पं.निवडणुकीत प्रस्थापितांना झिडकारले\nआगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या गेलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ातील कणकवली, गुहागर व देवरुख या तीनही नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरून मतदारांनी प्रस्थापितांना झिडकारून ...Full Article\nसमुपदेशक म्हणून काम करत असताना अनेक व्यक्तींच्या माध्यमातून विविध प्रकारच्या समस्या, प्रश्न समोर येत असतात. काही वेळा एकच प्रश्न वा समस्या वेगवेगळय़ा पद्धतीने एकाच दिवशी समोर येते. त्या दिवशी ...Full Article\nकेवळ शेतकऱयांचेच नव्हे तर अवघ्या भारत वर्षाचे लक्ष ज्या मान्सूनच्या पावसाकडे असते तो पाऊस यंदा चांगला होणार. दुष्काळ आणि पाणी टंचाईची सूतराम शक्यता नाही असा आनंददायी अंदाज भारतीय हवामान ...Full Article\nहरिदास आणि मी आंबे आणायला गेलो होतो. खरे-खोटे सोने, चांगले-वाईट आंबे वगैरे गोष्टी मला पारखता येत नाहीत. त्यामुळे त्यांची खरेदी करायला जाणे मी टाळतो. मला कविता आवडतात किंवा नावडतात. ...Full Article\nभगवान श्रीकृष्ण व बलराम यांना धेनुकासुराबद्दल सांगताना गोपाळ बालके पुढे म्हणाली-हे रामा हे कृष्णा तो बलाढय़ दैत्य तेथे गाढवाच्या रूपात येऊन राहतो. त्याच्याबरोबर आणखीही पुष्कळसे त्याच्यासारखेच बलवान दैत्य त्याच ...Full Article\nमुंबई पालिकेचे वाहनतळाबाबत वरातीमागून घोडे \nमुंबईतील वाहतूक कोंडी व पार्किंग समस्येबाबत ‘जनहित मंच’ या सामाजिक संस्थेने दाखल केलेल्या याचिकेची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने वाहतूक कोंडी व वाहन पा†ि†िर्कंग या मुद्यावरून पालिका प्रशासन व ...Full Article\nवनस्पती स्वसंरक्षणासाठी अनेक दृश्य आणि अदृश्य उपाय योजतात. काटे तर आपल्याला ठाऊकच असतात. याशिवाय वनस्पती मॉर्फीन, टॅनिन, कॅफीन, निकोटीन, टेरारायड्रा कॅनाबिनॉल म्हणजे गांजातला प्रमुख घटक, टरसॅपोनीन, कॅनाव्हनाइन, लॅटेक्स फायटो ...Full Article\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nफक्त आठ तालुक्यांतच दुष्काळ कसा \nआजचे भविष्य शुक्रवार दि. 27 एप्रिल 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/team-india-members-arrive-for-the-1st-odi-vs-srilnka-at-dambulla/", "date_download": "2018-04-27T06:22:21Z", "digest": "sha1:AWZ56FCCQZXWLTV3KHRYEDEUYQ5KBYYM", "length": 6985, "nlines": 113, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ डांबूला येथे दाखल !!! - Maha Sports", "raw_content": "\nएकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ डांबूला येथे दाखल \nएकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ डांबूला येथे दाखल \nश्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचं आज डांबूला येथे आगमन झालं. यावेळी बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकॉऊंटवरून संघातील खेळाडूंची छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आली आहेत.\nयावेळी कर्णधार विराट कोहली, माजी कॅप्टन कूल एमएस धोनी, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांचे येथील हॉटेलमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी एमएस धोनी लाल रंगाच्या टीशर्ट मध्ये तर अन्य खेळाडू हे भारतीय संघाच्या अधिकृत लोगो असणाऱ्या टीशर्ट वर दिसले.\nपहिला एकदिवसीय सामना श्रीलंकेतील येथे २० ऑगस्ट रोजी तर शेवटचा सामना कोलंबो येथे होणार आहे.\nएकदिवसीय आणि टी२० मालिकेसाठी भारतीय संघ:\nविराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, अक्सर पटेल, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर\n२० ऑगस्ट – पहिली वनडे डम्बुला\n२४ ऑगस्ट – दुसरी वनडे कँडी\n२७ ऑगस्ट – तिसरी वनड कँडी\n३१ ऑगस्ट – चौथी वनडे कोलंबो\n३ सप्टेंबर – पाचवी वनडे कोलंबो\nएकदिवसीय मालिकेचे वेळापत्रककर्णधार विराट कोहलीडांबूलाभारतीय संघमाजी कॅप्टन कूल एमएस धोनीरोहित शर्माहार्दिक पंड्या\nधोनी होणार सचिन, सौरव, राहुल या दिग्गजांच्या यादीत सामील\nप्रो कबड्डी: अटातटीच्या सामन्यात दिल्ली ठरली दबंग\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://man-majhe.blogspot.com/2010/12/blog-post_9.html", "date_download": "2018-04-27T06:46:44Z", "digest": "sha1:AZI4YQTJHUU4NLDFHBAIPHZ2F6FILH6S", "length": 15018, "nlines": 264, "source_domain": "man-majhe.blogspot.com", "title": "पुणेकराकडून पुणेकरांसाठी सूचना :) | मन माझे", "raw_content": "\nHome » Marathi Jokes - मराठी विनोद » मराठी लेख / साहित्य - Marathi lekh / saahitya » पुणेकराकडून पुणेकरांसाठी सूचना :)\nपुणेकराकडून पुणेकरांसाठी सूचना :)\nपुणेरी माणसाला पुणेरी मराठीच समजते. म्हणून मानवीय स्रोत विभागाने (Human Resources Department) सर्व सूचना पुणेरी मराठीतून द्याव्यात अशी आमची विनंती आहे.काही उदाहरणे देत आहोत ..\n.............. रिसेप्शन हे सार्वजनिक वाचनालय नाही. कामाखेरीज तेथे बसू नये .\n.......... ह्या खोल्यांवर पैसा कामासाठी खर्च केला आहे. तुमच्या गप्पांसाठी नाही\n................ ही लिफ़्ट आहे. लोकल ट्रेन नाही. सुटली तरी चालेल ..\n............... ग्राहक देवो भव. तुमचा पगार ह्यांच्याकडून येतो. कंपनी खिशातून काही देत नाही.\n.............. गावच्या गप्पा घरी \n............... ही जागा तुम* तीर्थरूप येऊन साफ़ करत नाहीत. जर तुम्ही चैतन्य काडीचा वापर करत असाल तर तिचे बूड विझवायल विसरू नका. ते कोपऱ्यातले पॅन्स शोभेचे नाहीत .गुमान बूड त्याच्यातच विझवा. ऑफ़िसचा मालक तुमचा बाप नाही ..\n............. शांतता राखा. हे ऑफ़िस आहे. तमाशाचा फ़ड नाही.\n............ संयमाने आणि हळू बोला. आपले पूर्वज माकड असले तरी आपण आता माणसंआहोत.\nआंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी\nआंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी\nदीपावली रंगावली....सोप्या सोप्या रांगोळ्या फक्त तुमच्यासाठी... Raangolyaa \nफुलांची पानांची रांगोळी आणि बनवायची नवीन पद्धत- Rangoli of Flower and leaves\nफुलांची रांगोळी बनवण्याची हौस आणि त्यानंतरचे समाधान काही वेळा अल्पायुषी ठरते. फुलांच्या पाकळ्या वाळू लागतात. रांगो...\n मुलींची मराठी नावे Marathi Boys and Girls Names with Meanings ( आपल्या बाळाची बारश्यासाठी नावे )\n\" अस विख्यात आंग्ल नाटककार -कवि शेक्सपीअरनं म्हटल असल तरी नावातच सार काही आहे अस म्हणणारी एक पिढी आता तयार होऊ ला...\nहोळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा\nकित्येक वर्षे झाली होळी खेळलोच नाही तुझ लग्न झाल्यापासून............... तुझ्या शिवाय दुसरीला रंग लावावा अस वाटलच नाही कधी मनापासून ............\nपहिल्या सरीचा पहिला थेंब म्हणजे प्रेम मनात पेटलेला गारवा म्हणजे प्रेम सावरता आवरता येत नाही ते म्हणजे प्रेम एखाद्यच्या नावाच कपाळावरच कुंकू ...\nहनुमान जयंतीच्या भक्तिपूर्ण शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः हनुमान जयंतीच्या भक्तिपूर्ण शुभेच्छा…\nगुढी पाडवा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः गुढी पाडवा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…\nलागते अनाम ओढ श्वासाना - संदीप खरे\nतू आणि माझी कविता .........\nतुमचं आमचं अगदी सेम असतं...एक छान लेख ..नक्की वाचा...\nतू राहशील का माझी....\nवेड मला लावून तू शहाणी झालीस...... sad marathi kav...\nमराठी टायपिंगसाठी सर्वात सोपा पर्याय: गुगलवर\nसुनो ओनलाईन रेडियो ..बिलकुल फ्री \nतुजविन सख्या रे ... टायटल सॉंग ..Tujavin sakhya re...\nमॅकडोनाल्ड्स - पुणे ब्रांच - पुणेरी पाट्या - Mc'Do...\nब्रह्मकमळ - एक निसर्ग चमत्कार - Brahmkamal - Amazi...\nएका मुलीने ने देवाला विचारलं...... प्रेम काय असत \nमन माझे मराठी ग्रुपचे ५०० + सभासद झाल्याबद्दल आपल्...\nकधी कधी का रे तू असा वागतोस \nतेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.....\nपुणेकराकडून पुणेकरांसाठी सूचना :)\nपटकन \"सॉरी' म्हणायला शिका; \"इगो' सोडून द्या -- Say...\nसाग न तू .........विसरू शकतो मला.......\nकसं विसरू मी तुला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/puneri-paltan-wins-against-telgu-titans/", "date_download": "2018-04-27T06:46:40Z", "digest": "sha1:42GXUJQ732LDNOUVZDGY5H3IZ2DPJMST", "length": 6525, "nlines": 103, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रोमहर्षक सामन्यात गिरीश इर्नाकच्या हाय-फायच्या जोरावर पुणेरी पलटणचा विजय ! - Maha Sports", "raw_content": "\nरोमहर्षक सामन्यात गिरीश इर्नाकच्या हाय-फायच्या जोरावर पुणेरी पलटणचा विजय \nरोमहर्षक सामन्यात गिरीश इर्नाकच्या हाय-फायच्या जोरावर पुणेरी पलटणचा विजय \nकाल झालेल्या पुणेरी पलटण आणि तेलगू टायटन्स यांच्यातील रोमहर्षक सामन्यात पुणेरी पलटणने ४२-३७ असा विजय मिळवला. पुण्याकडून रेडमध्ये कर्णधार दीपक हुडाने ९ गुण मिळवले तर डिफेन्समध्ये महाराष्ट्राच्याच गिरीश इर्नाकने हाय फाय लगावत सामन्यात ६ गुण मिळवले.\nपहिल्या सत्रात पुण्याने तेलगू टायटन्सला सलग २ वेळा ऑल-आऊट केले. २ वेळा ऑल-आऊट होऊन देखील तेलगूकडे एकही गुण नव्हता. पहिल्या १० मिनिटामध्ये पुण्याकडे १८ गुण होते तर तेलगूकडे ० गुण होते. तेलुगूला ११व्या मिनिटात पहिला गुण मिळाला पण तो ही गिरीश स्वतःहून रेषेबाहेर गेला त्यामुळे. एलंगेश्वरन आर. च्या सुपर रेडमुळे पुणे १५व्या मिनिटाला ऑल-आऊट झाले.\nसामन्याच्या शेवटच्या १० मिनिटात तेलगूने आपला खेळ उंचावला, राहुल चौधरीने सुपर रेड करून संघाला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. पण शेवटचा एक मिनिट राहिला असताना राहुलला गिरीश आणि चिरलाथन यांनी सुपर टॅकल केले आणि सामन्याचा निकाल पुण्याच्या बाजूने लावला.\nसनी लिओनने विकत घेतला फुटबॉल संघ \nमुरली विजयने घेतल्या चक्क तीन विकेट्स\nआगरी कबड्डी स्पर्धेत दुर्गामाता, भवानीमाता उपांत्य फेरीत\nबीच कबड्डी कबड्डी स्पर्धेत अमर संदेश, विकास, साईराज, साईनाथ ट्रस्टची विजयी सलामी\nआजपासून प्रभादेवीकर अनुभवणार प्रो-कबड्डीतील स्टारचा थरार\nप्रभादेवीत आमदार चषक कबड्डीसाठी आंतरराष्ट्रीय थाट\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/news/again-sai-tamhankar-flaunts-her-hot-bikini-body-at-goa-beach/19440", "date_download": "2018-04-27T06:56:01Z", "digest": "sha1:YJQNQOJBLNLHOFXKVFEO7GZ4C5PX3L3P", "length": 23531, "nlines": 241, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Again Sai Tamhankar Flaunts Her Hot Bikini Body at Goa Beach | सई ताम्हणकरने बीचवर कोणाचा पकडला हात? | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\nसई ताम्हणकरने बीचवर कोणाचा पकडला हात\nबीचवर सईच्या या मादक घायाळ करणा-या अदा....रेड हॉट बिकीनी लूकची बरीच चर्चा होत आहे.\nमराठमोळ्या सई ताम्हणकरनं जेव्हा या बिकीनी अवतारात रुपेरी पडद्यावर एंट्री मारली तेव्हा रियलमध्येही सारेच म्हणू लागले जपून जपून जरा पुढे धोका आहे... कारण समोर होती हॉट बेब सई...मराठीची हॉट बेब सई ताम्हणकरने अशाच एका बेटावर बिकनी घालुन पुढे धोका म्हणत तरूणाईला वेड लावंले होते.गुलाबी रंगाची बिकनी घालत सईने अक्षरश: धुमाकुळ घातल्याचे पाहायला मिळाले.नेहमीच ती तिच्या वेगवेगळ्या स्टायलिश लूक असलेले फोटो इन्स्टाग्रामवर टाकत असते. या फोटोंवर तिचे चाहतेही भरभरून कौतुकाचा वर्षाव करत असतात. सा-यांची फेव्हरेट अभिनेत्री आणि मराठीतली बिकीनी गर्ल सई ताम्हणकर आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड करत असते. आता पुन्हा एकदा तिने एक फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. या फोटोत ती बिकनीत दिसतेय.मात्र फोटोत तिचा चेहरा दिसत नसून फक्त बॅकसाईड फोटो क्लिक करण्यात आला आहे.विशेष म्हणजे या फोटोत सई ताम्हणकरने या फोटोत कोणाचा हात पकडला असल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे फोटोत सईने कोणाचा हात पकडला आहे हा प्रश्न चाहत्यांना भेडसावत असल्याचे पाहायला मिळत आहे.सईने अपलोड केलेल्या फोटोत ''Meanwhile In Goa'' अशी कॅप्शनही टाकली आहे.यावरून तिने हा गोव्यातील नयनरम्य बीचवर व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचे समजतंय.नेहमीप्रमाणेच सईच्या इतर फोटोप्रमाणे हा बिकनी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून फोटोत दिसणारा हात नेमका कोणाचा हा प्रश्न चाहत्यांना भेडसावत असल्याचे पाहायला मिळत आहे.सईने अपलोड केलेल्या फोटोत ''Meanwhile In Goa'' अशी कॅप्शनही टाकली आहे.यावरून तिने हा गोव्यातील नयनरम्य बीचवर व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचे समजतंय.नेहमीप्रमाणेच सईच्या इतर फोटोप्रमाणे हा बिकनी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून फोटोत दिसणारा हात नेमका कोणाचा हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.एकूणच काय तर सईचा हा बोल्ड आणि सेक्सी अंदाज पाहून फॅन्स नक्कीच म्हणतील सई... सही रे सही.......\n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करण...\nया कारणामुळे झाला सई ताम्हणकरला आनं...\nमराठीमध्येही Hotness Alert पायांचे...\n​सई ताम्हणकर आणि शरद केळकरचा राक्षस...\nया कारणामुळे सई ठरली महाराष्ट्राची...\nरहस्यमय ‘राक्षस’चा टीजर लाँच,असा दि...\nम्हणून सई ताम्हणकर आणि अमृता खानविल...\nपतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सई ताम्...\n​सई ताम्हणकरचा फोटो सोशल मीडियावर व...\nसई ताम्हणकर सांगणार तिचा फॅशन मं...\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत...\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रे...\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स...\nलँड १८५७ लवकरच प्रेक्षकांच्या भेटील...\nशिबू-अभिजीत ‘लगी तो छगी’साठी पुन्हा...\n​पुष्कर श्रोत्री आणि भार्गवी चिरमुल...\nअसा पार पडला मास्टर दीनानाथ मंगेशकर...\nबिर्याणी ते लव्हलफडे एका लेखक-दिग्द...\nद जर्नी कॉन्टीनुए उस्ताद अल्लारखाँ...\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरे...\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://akck.in/2157-2/", "date_download": "2018-04-27T06:22:15Z", "digest": "sha1:HHGCLXW3HYD6DSNWH73AQCQ2WZSBOJSQ", "length": 7391, "nlines": 90, "source_domain": "akck.in", "title": "महाराष्ट्रात धावलेली पहिल्या एसटीची कहाणी! | akck", "raw_content": "\nगाव नमुना म्हणजे काय नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.\nभारतातील पहिल्या महिला डॉक्टर-आनंदीबाई गोपाळराव जोशी\nसेन्सॉर बोर्ड काय आहे काम कसं करतं आणि सेन्सॉर बोर्डाची आवश्यकता आहे का\nजमीन /प्लॉट खरेदी करतायेत का मग आधी हे वाचा \nमहाराष्ट्रात धावलेली पहिल्या एसटीची कहाणी\nमहाराष्ट्रात धावलेली पहिल्या एसटीची कहाणी\nइतिहास / लेटेस्ट / वाचन / सामाजिक\nमहाराष्ट्रात धावलेली पहिल्या एसटीची कहाणी वाहक लक्ष्मण केवटे यांच्या जुबानी\n१ जून १९४८ बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन ची पहिली एसटी बस पुणे-अहमदनगर मार्गावर धावली त्याचे वाहक होते लक्ष्मण केवटे. लाकडी बॉडी आणि आजूबाजूला कापडी कव्हर लावलेली ती बस होती.\nया एसटीच्या पहिल्या कहाणी विषयी सांगताना केवटे म्हणाले, जून १९४८ रोजी सकाळी आठ वाजता तीस आसनक्षमता असलेली बेडफोर्ड कंपनीची पहिली बस पुण्याकडे रवाना झाली.\nया मार्गाचे प्रवासी भाडे केवळ अडीच रुपये होते. या प्रवासात चास, सुपा, शिरुर, लोणीकंद या प्रत्येक ठिकाणी बसला थांबवून लोक प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करत होते.\nशिवाजीनगरला कार्पोरेशनजवळ बसचा शेवटचा थांबा होता. त्यावेळी अवैध वाहतूक होती, पण राज्य परिवहनची सेवा सुरू झाल्यानंतर खासगी वाहतुकीचा धंदा बसेल, या भीतीपोटी बसवर हल्ला होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही बस माळीवाडा वेशीपासून ते पुणेपर्यंत पोलिस बंदोबस्तात नेण्यात आली.\nत्यावेळी किसन राऊत हे बसचे चालक होते, असे केवटे यांनी सांगितले. पहिली बस रस्त्यावर धावत असल्याने नागरिकांमध्ये उत्साह होता. ठिकठिकाणी बसचे स्वागत करण्यात येत होते.\nसुवासिनींनी देखील नगर ते पुणे या मार्गावर विविध ठिकाणी एसटीचे पूजन केले. तो दिवस आजही माझ्या स्मरणात आहे, असेही केवटे यांनी सांगितले. आज श्री केवटे यांचे वय ९० हुन जास्त आहे.\nगाव नमुना म्हणजे काय नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.\nजुलै २०१८ पासून १३ अंकी मोबाईल नंबर \nमुंबईकरानो, तुम्हाला हे माहित नसणारच\nCategories Select Category akck अध्यात्मिक आयुर्वेद आरोग्य इतिहास कथा कविता कायदेशीर सल्ला चित्रपट जाहिरात टिप्स पर्यटन प्रेरणा बातमी मनोहरी महिला माहेरचा कट्टा लेटेस्ट वाचन व्यक्तिमत्व सामाजिक blog facts feature shopping\nगाव नमुना म्हणजे काय नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.\n१ हेक्टर = […]\nब्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा ,नाहीतर आवड आमच्याशी शेअर करा \nerror: आमचं काही चुकलं का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.vipcasting.cz/tag/anastasiya-kvitkovova/", "date_download": "2018-04-27T06:42:44Z", "digest": "sha1:I2NLWIGFA7VNGUB6PIBYDYYB2PT2TNIQ", "length": 7214, "nlines": 173, "source_domain": "mr.vipcasting.cz", "title": "Anastasiya Kvitkovová - VipCasting.cz", "raw_content": "\nकृपया आपल्या पृष्ठाचे निवडा\nAnastasiya Kvitkov (22) व्यावसायिक सेलिब्रिटी किम कार्दशियन पार्श्वभूमी अजूनही जगातील सर्वात सुंदर एक मानले आणि आदर आहे की आश्चर्यचकित होऊ शकत नाही. तिच्या नमुना मागे, पार्श्वभूमीत देखील अगणित महिला वाढतात. पण रशियन मॉडेल म्हणते की तिचा अत्युच्च बिल्ला आहे, आणि किम तिच्या गुडघ्यापर्यंत पोहोचत नाही. माझे शरीर निर्यात केले जात आहेत. दैनंदिन हार्ड काम, [...]\nहौशी वर्गीकरण ब्रिगेड निर्णायक castings निर्णायक 2017 सेलिब्रिटी सेलिब्रिटी डाउनलोड डाउनलोड मुलगी मुली फॅशन चित्रपट फुकट कलाकार अभिनय अभिनेत्री अभिनेत्री मुली संगीत कारकीर्द Lolita lolitku Lolita नाही मॉडेलिंग संगीत पैसे मिळणार साठी मुली महिला काम शो विद्यार्थी डाउनलोड प्रतिभा व्हिक्टोरिया गुपित व्हीआयपी मुक्त गायन गायन गायक गायक स्त्री महिला\nरोक्टीनास नेड जेजेरो, पर्वत आणि जायंट पर्वत, लिसा हॉरा\nअनेक शॉट्स ... पुढे वाचा\nटेलर एलिसन ... पुढे वाचा\nजॉनी हल्लीडे (* 15 .... पुढे वाचा\nअभूतपूर्व लोकप्रियता ... पुढे वाचा\nग्रेगरी स्टुअर्ट ... पुढे वाचा\nडोनाल्ड जॉन ... पुढे वाचा\nनवीन | सक्रिय | लोकप्रिय | अक्षरक्रमाने\n2 महिन्यात 3 आठवडे क्रियाकलाप\n3 महिन्यात 2 आठवडे क्रियाकलाप\nक्रियाकलाप 8 महिने पूर्वी\n1 वर्षांपूर्वीचे कार्य, 3 महिना\nअडोब फोटोशाॅप निर्णायक सेलिब्रिटी गॅलरी खेळ पर्वत Nezařazené सॉफ्टवेअर व्हिडिओ YouTube वर बातम्या\nघडवणे, मॉडेलिंग, अभिनय, चित्रपट, क्रिया, संगीत, गायन, व्हिडिओ\nआपल्या खात्यात प्रवेश करा\nआपले वापरकर्तानाव किंवा संकेतशब्द विसरलात\nAAH, प्रतीक्षा करा, मला आता लक्षात ठेवा\nजेणेकरून आम्ही सानुकूलित करू शकता आणि जाहिराती ट्रॅक आणि सुरक्षित वातावरण तयार आम्ही कुकीज वापरतो. काहीतरी रोजी या साइटला आपण स्क्रोल तेव्हा, आपण आपल्या करार आम्ही कुकीज वापरू शकतो सर्व्हर VipCasting.cz आणि पलीकडे माहिती गोळा करण्याची व्यक्त. अधिक इतर गोष्टींबरोबरच वाचा, आपले पर्याय काय आहेत: Okअधिक वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://man-majhe.blogspot.com/2011/06/when-you-leave-me-alone.html", "date_download": "2018-04-27T06:41:21Z", "digest": "sha1:RDTZRTEK5ML6RKOFS76AV5IOJ3GNCEKP", "length": 12483, "nlines": 259, "source_domain": "man-majhe.blogspot.com", "title": "तू सोडून गेल्यावर...When you leave me alone.. :( | मन माझे", "raw_content": "\nएक थेम्ब अश्रु काढ\nआणि एक दीर्घ श्वास घेउन टाक...\nमाझी आठवण काढू नकोस..\nमाझा विचार मनातून काढून टाक..\nत्या आठवणीना जालून टाक...\nमाझी स्वप्न ही मरून जातील..\nमाझ्या राखेसोबत नदिमधे वाहून टाक..\nतर \"एक वेडा\" होता अस सांगुन टाक..\nतर नजर झुकवुन \"प्रेम\" सांगुन टाक....\nआंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी\nआंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी\nदीपावली रंगावली....सोप्या सोप्या रांगोळ्या फक्त तुमच्यासाठी... Raangolyaa \nफुलांची पानांची रांगोळी आणि बनवायची नवीन पद्धत- Rangoli of Flower and leaves\nफुलांची रांगोळी बनवण्याची हौस आणि त्यानंतरचे समाधान काही वेळा अल्पायुषी ठरते. फुलांच्या पाकळ्या वाळू लागतात. रांगो...\n मुलींची मराठी नावे Marathi Boys and Girls Names with Meanings ( आपल्या बाळाची बारश्यासाठी नावे )\n\" अस विख्यात आंग्ल नाटककार -कवि शेक्सपीअरनं म्हटल असल तरी नावातच सार काही आहे अस म्हणणारी एक पिढी आता तयार होऊ ला...\nहोळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा\nकित्येक वर्षे झाली होळी खेळलोच नाही तुझ लग्न झाल्यापासून............... तुझ्या शिवाय दुसरीला रंग लावावा अस वाटलच नाही कधी मनापासून ............\nपहिल्या सरीचा पहिला थेंब म्हणजे प्रेम मनात पेटलेला गारवा म्हणजे प्रेम सावरता आवरता येत नाही ते म्हणजे प्रेम एखाद्यच्या नावाच कपाळावरच कुंकू ...\nहनुमान जयंतीच्या भक्तिपूर्ण शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः हनुमान जयंतीच्या भक्तिपूर्ण शुभेच्छा…\nगुढी पाडवा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः गुढी पाडवा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…\nभूलभुलैया - स्वर्गातील एच आर ( विनोदी कथा )\nगोरा गोरा पान, सुपाएवढे कान......दादा मला एक गणपती...\nप्रेम बिमसब झुट.. नाटकं आहेत.. प्रेमात पडायचं कश्य...\nजेव्हा तुम्ही आठवडाभर फेसबुक वर जात नाहीत \nदिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन...So Sweet ......\n बाबा कसे आहात तुम्ही - फादर्स डे स्पेशल ...\nदमलेल्या बाबाची ही कहाणी तुला…......संदीप - सलील (...\nएक छोटीशी प्रेम कहाणी - One Small Love Story\n - वड पोर्णिमा स्पेशल\nकरेल वटपौर्णिमा साजरी.. - वट पोर्णिमा स्पेशल - Vat...\nआली वट वट पौर्णिमा - Vat Pornima poem\nतू रोज रोज नाही बोललास तरी काही हरकत नाही..\nतू मलाच चुकीचं ठरवल...U Hurt me a Lot \nअरे काल रात्री, खूप छान स्वप्न पडल होत मला ...Love...\nमन माझे ग्रुप पुणे सहल - सारसबाग , दगडूशेठ गणपती आ...\nमाझ्या भावना ( चारोळ्या ) .........कवियेत्री : भाव...\nपावसाचे दोन थेंब...मराठी कथा - Two Rain Drops Mara...\nपहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/television/news/kya-kasoor-hai-amla-ka-fame-pankhuri-awasthy-shifted-her-house/19798", "date_download": "2018-04-27T06:56:32Z", "digest": "sha1:P4XC36LIAHKNPOEFZ3KHQJXHBEL7HTJV", "length": 24236, "nlines": 241, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "kya kasoor hai amla ka fame pankhuri awasthy shifted her house | ​क्या कसूर है अमला का फेम पंखुरी अवस्थीने सोडले तिचे घर | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\n​क्या कसूर है अमला का फेम पंखुरी अवस्थीने सोडले तिचे घर\nक्या कसूर है अमला का या मालिकेत अमला ही भूमिका साकारणाऱ्या ​पंखुरी अवस्थीने नुकतेच तिचे घर बदलले आहे. तिचा दिवसातील जास्तीत जास्त वेळ हा चित्रीकरणात जातो आणि त्यातही तिचे घर सेटपासून दूर असल्याने तिला अनेक तास प्रवास करावा लागत होता. त्यामुळे तिने घर बदलण्याचा निर्णय घेतला.\nक्या कसूर है अमला का या मालिकेत पंखुरी अवस्थी प्रमुख भूमिकेत साकारत आहे. ही मालिका फातमागुल या टर्किश शोवर आधारित आहे. या मालिकेत साध्याभोळ्या अमलाचे आयुष्य प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अनेक दिग्गज कलाकारदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत असल्याने तिचे कमीतकमी दहा-बारा तास चित्रीकरणात जातात. ही मालिका प्रेक्षकांना अधिकाधिक आवडावी यासाठी मालिकेची संपूर्ण टीम रात्रंदिवस प्रचंड मेहनत घेत आहे. पंखुरी तर भूमिका चांगली व्हावी यासाठी भूमिकेचा अभ्यासदेखील करत आहे. पंखुरी तिच्या आई वडिलांसोबत गेल्या कित्येक महिन्यांपासून वांद्रे येथे राहात आहे. तर तिच्या मालिकेचा सेट हा गोरेगाव परिसरात आहे. त्यामुळे तिला सेटवर पोहोचायला आणि सेटवरून घरी जायला खूपच वेळ लागत होता. तिचे अनेक तास प्रवासात जात असल्याने ती खूपच थकत असे. रोजच्या प्रवासाचा तिला कंटाळाच आला होता. त्यामुळे पंखुरीने आता कांदिवली परिसरात एक फ्लॅट घेतला असून तिथे ती एकटी राहात आहे. पंखुरी अनेक वर्षांपासून पालकांसोबतच राहात असल्याने तिने घर सोडल्यावर तिच्या पालकांना वाईट वाटले आहे का असा अनेकांना प्रश्न पडला आहे. तर यावर पंखुरी सांगते, \"क्या कसूर है अमला का या मालिकेत मी प्रमुख भूमिका साकारत असल्याने माझ्यावर कामाचा प्रचंड त्राण येतो आणि त्यात प्रवासालादेखील अनेक तास लागत असल्याने मी वांद्र्यावरून कांदिवलीला शिफ्ट व्हायचे ठरवले. या माझ्या नव्या घरापासून सेट जवळ असल्याने माझ्यासाठी प्रवास सोईस्कर झाला आहे.\"\nटीव्ही अभिनेता मुदित नायरनेही केले...\n​जाणून घ्या कसे दिसते सलमान खानचे ग...\n​सुहाना खान काय करत होती स्कीन क्लि...\n​जॉन अब्राहमच्या अलिशान घराचे फोटो...\n​सारा अली खानचे ताजे फोटो...तुम्हाल...\n​गौतम रोडे व पंखुरी अवस्थी अखेर ‘एन...\nवयानं 14 वर्षानं लहान अभिनेत्रीसह र...\nपंखुरी करते सीन्स आणि स्क्रिप्टचा अ...\n​-म्हणून गॅलेक्सी अपार्टमेंटसोडून स...\nमलाइका अरोराचा स्पोर्टी लुक बघून तु...\nअत्याचार पीडित स्त्रीचे पुर्नवसन गर...\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घराती...\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी...\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घ...\nराधाच्या पाठिंब्याने सावरणार नात्या...\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता उदगाता यांच...\nयह उन दिनो की बात है या मालिकेतील आ...\n​‘जिजाजी छत पर है’ या मालिकेत दिला...\n​कुल्फीकुमार बाजेवाला फेम अंजली आनं...\nशक्ती...अस्तित्व के एहसास की मध्ये...\nरेशम टीपणीस आणि मेघामध्ये 'या' कारण...\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार...\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मि...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/mithali-raj-becomes-first-to-captain-india-in-two-worldcup-finals/", "date_download": "2018-04-27T06:28:22Z", "digest": "sha1:3VERYYHOYW4HSCCYAIBJ7Z6MIWG7HBSN", "length": 8298, "nlines": 104, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मिताली राजने मोडला पुरुष क्रिकेटपटूंचा हा विक्रम ! - Maha Sports", "raw_content": "\nमिताली राजने मोडला पुरुष क्रिकेटपटूंचा हा विक्रम \nमिताली राजने मोडला पुरुष क्रिकेटपटूंचा हा विक्रम \nभारताच्या महिला क्रिकेट संघाने काल उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करून आयसीसी महिला विश्वचषक २०१७ च्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. पावसामुळे ४२ षटकांचा करण्यात आलेल्या या सामन्यात, भारताने प्रथम फलंदाजी करत हरमनप्रीत कौरच्या धडाकेबाज १७१ धावांच्या खेळीच्या जोरावर २८१ धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ २४५ धांवत गारद झाला. भारताने हा सामना ३६ धावांनी जिंकला.\nहा सामना जिंकून भारताने अंतिम सामन्यात धडाकेबाज प्रवेश केला. मिताली राजच्या या संघाबद्दल कोणत्याच क्रिकेट पंडिताला आत्मविश्वास नव्हता की हा संघ इतकी चांगली कामगिरी करेल. भारताचा महिला संघ दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे आणि विशेष म्हणजे दोन्ही वेळेस कर्णधार मितालीच होती. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय आहे.\nया आधी १९८३ मध्ये भारताच्या पुरुष संघाने कर्णधार कपिल देवाच्या नेतृत्वखाली विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एन्ट्री केली होती व विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २००३ ला भारताने गांगुलीच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरी गाठली होती. २०११ मध्ये कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला. पण आतापर्यंत कोणत्याच कर्णधाराने दोन वेळा भारतीय संघाला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेले नाही. पण काल हा विक्रम मितालीने मोडित काढत एक नवा विक्रम प्रस्थापित केला.\n२००५ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा ९८ धावांनी दारुण पराभव केला होता आणि आता त्याच ऑस्ट्रेलिया संघाला हरवून भारताने अंतिम फेरी गाठली आहे. आता भारतातील क्रिकेट प्रेमींना आशा लागली आहे की ज्या पद्धतीने भारताने २०१७ विश्वचषकामधील पहिल्या सामन्यात इंग्लंडला पराभूत केले तसेच अंतिम सामन्यातही करावे व पहिला वाहिला विश्वचषक जिंकावा.\nभारतीय महिला क्रिकेट संघाचा नवा विश्वविक्रम\nहरमनप्रीत कौरच्या जिद्दीपुढे ऑस्ट्रेलिया नतमस्तक\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\nटी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत शेलार ग्रुप,…\nआंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन ड, लॉ कॉलेज लायन्स,…\n पुढील ५ वर्षात होणार क्रिकेटचे ६ वर्ल्डकप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/purana/intro-purana.htm", "date_download": "2018-04-27T06:31:19Z", "digest": "sha1:SVAGMOJZTFRDAWITTGB5UYVGBL74BBD6", "length": 41831, "nlines": 127, "source_domain": "satsangdhara.net", "title": " आपली पुराणें", "raw_content": "\n॥ आपली पुराणें ॥\n'पुराण' या शब्दाचा मूळ अर्थ ''जुनी कथा'' हाच असावा. ब्राह्मणें, उपनिषदें व जुने बौद्धसंप्रदायी ग्रंथ अशा जुन्या वाङ्‌मयांत पुराण हा शब्द इतिहासासंबंधानें बहुतकरुन आलेला आढळतो. प्राचीन काळीं अनेक वेळां उल्लेख केलेल्या 'इतिहास व पुराण' किंवा 'इतिहासपुराण' या शब्दावरुन, तसे प्रत्यक्ष ग्रंथ होते किंवा आज आपणांस उपलब्ध असलेलीं पुराणें व महाकाव्यें हेच ते ग्रंथ असें मानतां येत नाहीं. उलट, अथर्ववेदांत चार वेदांखेरीज पुराणांचाही उल्लेख आला आहे त्यावरुन मात्र तसले ग्रंथ असावे असें वाटतें. 'सूत्र' ग्रंथावरुन मात्र खर्‍या पुराणांचें अस्तित्त्व नि:संशय सिद्ध होतें; कारण त्या ग्रंथांतील विषय व आपणांस उपलब्ध असलेल्या पुराणग्रंथांतील विषयांमध्यें बरेंच साम्य आहे. आज अस्तित्वांत असलेल्या कायदेग्रंथांपैकी सर्वांत जुना ग्रंथ जो 'गौतम धर्मसूत्र' त्यांत असें सांगितलें आहे की, वेद, धर्मशास्त्र, वेदांग व 'पुराणें' यांच्या आधारानें राजानें न्याय द्यावा. या वाक्यांत 'पुराण' शब्दानें, 'वेद' शब्दाप्रमाणें वाङ्‌मयाचा एक प्रकार दर्शविला जात असला पाहिजे. आणखी अधिक महत्त्वाची गोष्ट अशी कीं, इसवी सनापूर्वी ४ थ्या किंवा ५ व्या शतकांतील 'आपस्तंब धर्मसूत्र' या धर्मग्रंथांत पुराणंतील दोन उतारे दिले आहेत, इतकेच नव्हे तर त्यांत प्रत्यक्ष 'भविष्यत्' पुराणांतील एक उतारा दिलेला आहे. आतां हें खरें कीं हा तिसरा उतारा आजच्या उपलब्ध भविष्यपुराण नांवाच्या ग्रंथांत सांपडत नाहीं. व दुसरेही दोन्ही उतारे आजच्या कोणत्याही उपलब्ध पुराणांत शब्दश: सांपडत नाहींत. तथापि तत्सदृश वाक्यें पुराणांत आहेत. ज्यांत जगदुत्पत्तीबद्दलच्या जुन्या दंत्तकथा, देव, योद्धे, संत आणि मानवजातीचे प्राचीन पूर्वज यांचीं कृत्यें, प्रसिद्ध राजवंशाचे आरंभ इत्यादि माहिती भरलेली आहे असे जे जुने धर्मोपदेशपर ग्रंथ त्यांचेंच संशोधन व दुरुस्ती करुन केलेली अशीं हल्लींचीं पुराणें होत.\nतसेंच महाभारत आणि पुराणें यांच्या परस्पर संबंधावरुनही असें दिसतें कीं, पुराणें फार पूर्वकालीन असावीं आणि महाभारताच्या समाप्तीपूर्वी बराच काल ती अस्तित्वांत खास होती. महाभारताला पुराण असेंच म्हटलें आहे इतकेच नव्हें तर त्याचा आरंभही अगदीं पुराणाप्रमाणें म्हटजे सूत लोमहर्षणाचा पुत्र उग्रश्रवस् हाच तें सांगणारा असा केला आहे. या उग्रश्रवसला पुराणांचा पूर्ण माहितगार असें म्हटलें असून शौनकानें त्याला कथा सांगण्याकरितां बोलावतेवेळेस असें म्हटलें आहे कीं, ''तुझ्या पित्यानें एकदां सर्व पुराणांचें अध्ययन केलें. त्या पुराणांत देवांच्या गोष्टी व ॠषींच्या वंशावळी सांगितल्या आहेत, त्या तुझ्या पित्याच्या तोंडून फार पूर्वी एकदां आम्ही ऐकल्या होत्या''.\nअनेक वेळां महाभारतांतील दंतकथांचा आरंभ पुढील शब्दांनीं केलेला आहे; ''असें पुराणांत ऐकलेलें आहे.'' गाथा, श्लोक आणि विशेषत: पुराणज्ञात्यांच्या तोंडच्या वंशावळी विषयींचें श्लोक दिले आहेत; गद्यांत केलेल्या उत्पत्तीच्या वर्णनाला पुराण म्हटलें आहे; जनमेजयाचा सर्पयज्ञ पुराणांत सांगितला आहे, आणि पुराणज्ञात्यांनीं त्याची शिफारस केली आहे; वायूनें सांगितलेल्या पुराणाच्या स्मरणार्थ जगाच्या भूतभविष्य युगांचें वर्णन दिलें आहे आणि हरिवंशांत वायुपुराणाचा उल्लेख आहे, इतकेंच नव्हे तर आजच्या उपलब्ध वायुपुराणाशीं पुष्कळ ठिकाणीं शब्दश: साम्य आहे. पुराणें आणि महाकाव्यें यांतील पुष्कळ दंतकथा आणि बोधपर मजकूर सारखा आहे.\nमहाभारतांत असलेल्या जुन्या तर्‍हेवर ॠष्यश्रृंगाची दंतकथा पद्मपुराणांत आहे. महाभारतांत अगदीं अलीकडे घातलेल्या अशा एका श्लोकांत अठरा पुराणांचीं नावें दिलीं आहेत. या सर्व गोष्टीवरुन असें दिसतें कीं, पुराणांच्या जातीचें वाङ्‌मय हें महाभारत पुरें होण्याच्या बरेंच पूर्वी अस्तित्वांत होतें, व आजच्या उपलब्ध पुराणांतील पुष्कळसा भाग महाभारताहून जुना आहे.\nआतां पुराणांपेक्षां महाभारत जुनें आणि महाभारतापोक्षां पुराणें जुनीं, असें जें आपण म्हणतों त्यांत दिसावयास विरोध दिसतो, पण तो खरा नाहीं. कारण महाभारताप्रमाणेंच पुराणांचेंही एकीकरण थोडेंच झालेलें आहें; आणि पुराणांमध्येंही जुना आणि नवा भाग शेजारीं शेजारीं आढळतो, आणि ज्या पुष्कळ ठिकाणीं पुराणांचें एकमेकांशीं व महाभारताशीं साम्य आहे, त्या बाबतींत एक ग्रंथ दुसर्‍याच्या आधारानें लिहिला गेला असें म्हणण्यापेक्षां, सर्वच ग्रंथांनां निराळाच असा अत्यंत जुना एक मूळ आधार होतो असें मानणें जास्त सयुक्तिक होईल. परंतु आजचीं उपलब्ध पुराणें आणि याच नांवाचें प्राचीन ग्रंथ, ही दोन्ही एक नव्हत असेंही निश्चित ठरवितां येतें; याचें कारण असें कीं, पुराणांतील विषयांवरुन पाहतां, 'पुराण' शब्दाची व्याख्या म्हणून पुराणांतच जी दिली आहे त्या व्याख्येबरहुकूम लिहिलेलें एकही पुराण नाहीं. अत्यंत जुन्या अशा या व्याख्येप्रमाणें प्रत्येक पुराणांत पांच लक्षणें म्हणजे पांच मख्य विषय असावयास पाहिजेत, ते असे:- (१) सर्ग, (२) प्रतिसर्ग, (३) वंश, (४) मन्वन्तरें,व (५) वंशानुचरित (ज्या वंशाचा आरंभ सूर्यापासून (सूर्यवंश) आणि चंद्रापासून (सोमवंश) होतो तें). आजच्या उपलब्ध पुराणांत अंशत: या पांच गोष्टीचें वर्णन सांपडतें; कांही पुराणांत या पांच विषयांशिवाय इतर पुष्कळच हकीकत आहे; आणि इतर पुराणांत या पांच गोष्टींचा उल्लेख क्वचितच असून दुसरे निराळेच विषय दिलेले आहेत, परंतु बहुतेक सर्व पुराणांचें विशेष लक्षण असें आहे कीं, ती विशिष्ट पंथनिदर्शक आहेत. शिव किंवा विष्णु, यांपैकीं कोणत्या तरी देवाच्या पूजेला ती वाहिलेली आहेत. या बहुतेक ग्रंथांत आश्रम आणि जाती यांचे नियमधर्म सांगणारा बराच भाग आहे. शिवाय ब्राह्मणांचे सामान्य संस्कार, विशेषत: श्राद्धकर्मे, शिव किंवा विष्णूचीं व्रर्ते, समारंभ, आणि सांख्य व योगशास्त्रांविषयीं वगैरे माहिती दिलेली आढळते.\nआजच्या स्थितींतील पुराणांचा काल ठरविण्यास त्यांच्यामध्यें दिलेल्या राजांच्या नामावली फार उपयोगी आहेत. बहुतकरुन, जगाच्या आगामि युगांतील होणार्‍या गोष्टींची भविष्यरुपानें माहिती दिलेली असून सर्वांच्या शेवटीं अनर्थकाल जें कलियुग त्याचें वर्णन करुन त्या युगांत क्रूर रानटी लोक राज्य करतील, आणि सर्व धर्म व नीति लयास जाईल असें वर्णन असतें. तसेंच त्यांत इतिहासप्रसिद्ध नंद, मौर्य, आंध्र आणि गुप्त हीं घराणीं आपणांस आढळतात; आणि अगदीं अलीकडील संशोधनावरुन असें ठरतें कीं, दिलेल्या राजांच्या कारकीर्दीबद्दलची माहिती पूर्वी मानीत असत तितकी अविश्वसनीय खास नाहीं. व्ही. ए. स्मिथच्या मर्ते, मौर्यघराण्यासंबंधानें विष्णुपुराण, (इसवी सनापूर्वी ३२६- १८४) व आंध्रघराण्याला (शेवट इ.स. २३६) मत्स्यपुराण हा उत्तम आधार आहे. आणि गुप्तघराण्यांतील चंद्रगुप्ताच्या कारकीर्दीचें (इ.स.३२०- ३२६) वर्णन वायुपुराणांत आहे. कांही असलें तरी, हें लक्ष्यांत ठेवण्यासारखें आहे कीं, गुप्तघराण्यानंतर कोणत्याही घराण्याचा उल्लेख नसून निरनिराळ्या राजांची नांवेंच यादीवार दिलीं आहेत. इ.स.४८० च्या सुमारास स्कंदगुप्त मरण पावला; आणि जरी त्याच्याबरोबरच गुप्तघराणें लयास गेलें नाहीं, तरी श्वेत हूण लोकांच्या स्वार्‍यांमुळें गुप्तांचें राज्य नष्ट झालें.इ.स.५०० च्या सुमारास हूणांचा पुढारी तोरमाण हा मध्यहिंदुस्थानांत राज्य करीत होता. स.५१५ मध्यें त्याच्या मागून त्याचा मुलगा मिहिरकुल राजा झाला. कल्हण या इतिहासकारानें लिहिल्याप्रमाणें, या मिहिरकुलानें आपल्या रानटी लोकांनीं पूर्णपणें व्यापिलेल्या राज्यावर यमाप्रमाणें राज्य केलें; हजारों खुनी लोकांचा गराडा रात्रंदिवस त्याच्या भोंवतीं असे; आणि प्रत्यक्ष बायकामुलांबद्दलही त्याला दया येत नसे. आणि यावरुन अशी कल्पना होते कीं, पुराणांतील कलियुगाचीं वर्णनें हूण लोकांच्या या क्रूर अम्मलावरुनच दिलेलीं असावीं. यावरुन हेंही सिद्ध होतें कीं, आपलीं मुख्य पुराणें आजच्या स्वरुपाचीं इ. सनाच्या ६ व्या शतकांत बनलीं असावीं. पण यामुळें ६ व्या शतकापूर्वीच कांही शतके, पुराणें प्रथम रचिलीं असावीं, आणि त्यांतील चालीरीती आणखी कित्येक शतकांच्या जुन्या असाव्या या म्हणण्यास बाध येत नाहीं. उलट, कांही पुराणें अगदींच अलीकडील आहेत, व जुन्या पुराणांतही पुढील शतकांत कमजास्त फेरबदल केले आहेत हें नाकबूल करतां कामा नये.\nपरंतु कांहीं असलें तरी, आपलीं पुराणें हीं संस्कृत वाड्मयाचीं सर्वांत धाकटीं अपत्यें होत, व ती गेल्या हजार वर्षांत जन्मास आलीं, असें पूर्वी सार्वत्रिक असलेलें व आतांही बरेंच प्रचलित असलेलें मत मात्र मुळीच टिकण्यासारखें नाहीं. कारण बाण कवीस (इ.स.६२५ च्या सुमारास) हीं पुराणें चांगलीं अवगत होतीं, आणि त्यानें आपल्या 'हर्षचरित' नांवाच्या ऐतिहासिक अद्भुत गोष्टींत लिहिलें आहे कीं, मी आपल्या मूळच्या गांवांत वायुपुराण ऐकण्यास जात असे. कुमारिलभट्टानें (इ. स. ७५० च्या सुमारास) पुराणांनांच धर्मशास्त्रांचा- कायद्याचा- आधार म्हणून मानलें आहे. शंकराचार्य (९ व्या शतकांत) व रामानुज (१२ व्या शतकांत) यांनीं आपल्या तात्त्विक मतांनां पूज्य आधार म्हणून पुराणांचाच उल्लेख केला आहे. तसेंच अरबी प्रवासी अल्बेरूणी (इ.स.१०३० च्या सुमारास) यास पुराणांची बरीच माहिती होतीसें दिसतें. त्यानें अठरा पुराणांची यादी व आदित्य, वायु, मत्स्य आणि विष्णुपुराणांतील उतारे दिले असून, अगदीं अलीकडील विष्णु- धर्मोत्तर (विष्णुपुराणाचा उत्तरार्ध) पुराणाचा तर त्यानें अगदीं बारकाईनें अभ्यास केला आहे असें दिसतें. पुराणें अगदीं अलीकडचीं आहेत असें चुकीचें मत होण्यास आणखी असें कारण दिसतें कीं, शिव आणि विष्णु यांच्या उपासनांचे पुराणांतील धर्मपंथ हे अलीकडील नवे आहेत, असें पूर्वी एक मत होतें. परंतु नव्या संशोधनावरुन असें सिद्ध झालें आहे कीं, वैष्णव आणि शैव पंथ हे ख्रि.पूर्वी कदाचित् बुद्धाच्याही पूर्वी- पासून निघालेले आहेत.\nपुराणें अत्यंत जुनीं आहेत असें धर्मनिष्ठ हिंदू मानतात. ज्या व्यासानीं वेद व महाभारत लिहिलें त्यानींच चालू कलियुगाच्या आरंभीं अठरा पुराणें लिहिलीं. हे व्यास म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर विष्णूचाच अवतार होत; 'कारण महाभारत ग्रंथ दुसरा कोण करुं शकणार' असें विष्णुपुराणांत म्हटलें आहे. त्याचा शिष्य सूत लोमहर्षण; त्याला त्यानीं पुराणें सांगितलीं. याप्रमाणें पुराणांचा उगम दैवी आहे. आणि वेदान्तज्ञानी शंकराचार्य यानींहिं देवांचें व्यक्तिश: अस्तित्त्व सिद्ध करण्याकरितां जेव्हां इतिहास व पुराणें यांचा निर्देश केला, तेव्हां असें म्हटलें आहे कीं, पुराणांनां वेदांचा आधार आहे इतकेच नव्हे तर समक्ष ईश्वराजवळ बोलणार्‍या व्यासांसारख्या लोकांनीं आपल्या इंद्रियजन्य ज्ञानाच्या आधारानें पुराणें लिहिलीं आहेत. वेदांइतकीं पुराणें प्रमाण मानीत नाहींत खास.तरी इतिहास आणि पुराणें हीं वेदांनां कांहीं अंशी पुरवणीप्रमाणें आहेत. प्रत्यक्ष वेदांचा अभ्यास करण्याचा ज्यांनां अधिकार नाही असे शूद्र व स्त्रिया यांच्या उपयोगाकरतां विशेषत: ती आहेत. एका जुन्या श्लोकांत म्हटलें आहे कीं, ''इतिहास व पुराणांनीं वेदांनां बळकटी आणतां येते; कारण अज्ञानी माणसांची वेदांनां भीति असते कीं, ते अज्ञ लोक वेदांनां उपद्रव करतील.'' रामानुजांनीं म्हटलें आहे कीं, 'सर्वांत उच्च जें ब्राह्मणांचें ज्ञान तें फक्त वेदाभ्यासानें होतें; आणि इतिहास व पुराणें यांच्यांमुळें फक्त पापशुद्धि होते.' याप्रमाणें पुराणांचा पूज्य- ग्रंथांमध्यें दुसरा नंबर आहे, व याचा उलगडा सोपा आहे. कारण आरंभीं पुराणें हें हिंदु धर्माचार्यांचें वाङ्‌मय नव्हतें. महाकाव्याप्रमाणेंच, जुनें पुराण- काव्य हें सूतांनीं दंतकथांच्या आधारें तयार केलें व संभाळलें आहे. असें म्हणण्याचें कारण असें कीं, बहुतेक सर्व पुराणांत, सूत- लोमहर्षण किंवा त्याचा मुलगा उग्रश्रवस् सौति हा पुराण सांगणारा, असें वर्णन आहे. असें इतक्या वेळां आढळतें कीं, सूत व सौति हीं विशेषनामांप्रमाणें पुराणांत उपयोगांत आणलीं आहेत. पण सूत हा नि:संशय ब्राह्मण नव्हता आणि वेदांशीं त्याचा कांहीं संबंध नव्हता, पण जेव्हां ही पौराणिकांचीं जुनी परंपरा नष्ट झाली तेव्हां (त्याचा कालनिर्णय झाला नाही) हे पुराण- ग्रंथ वेदसंपन्न ब्राह्मणांच्या हातीं गेले नाहींत, तर कमी दर्जाच्या क्षेत्रांतील जो उपाध्यायवर्ग त्यानें पुराणें कबज्यांत घेतलीं; आणि हे अल्पशिक्षित देवळांतलें पूजारी आपापल्या देवळांतल्या देवांची महति गाण्याकडे त्यांचा उपयोग करुं लागले, आणि पुढें पुढें ज्या ठिकाणीं त्यांचा यावर उदरनिर्वाह चाले आणि पुष्कळ वेळां त्यावर ते श्रीमंत बनत अशा त्यांच्या क्षेत्रांची व देवालयांचीच विशेष शिफारस करण्याला या पुराणांचा उपयोग झाला. तरी सुद्धां अगदीं आजपर्यंत पुराणांबद्दल हिंदु लोकांची किती पूज्यबुद्धि आहे, याचें उत्तम उदाहरण म्हणजे मणिलाल एन्. द्विवेदी यानीं सन १८८९ मध्यें स्टॉकहोम येथें भरलेल्या पौरस्त्य विद्वानांच्या काँग्रेसमध्यें दिलेलें व्याख्यान होय. यूरोपीय ज्ञानसंपन्न या नात्यानें त्यांनीं डार्विन, हेकेल, स्पेन्सर आणि क्काटरफेगीज यांच्या भूस्तरशास्त्र आणि मानुषशास्त्र या विषयांवर भाषण केलें, पण तें असें सिद्ध करण्याकरितां कीं, पुराणांतील जीवाविषयींच्या कल्पना व सुष्टयुत्पत्तीविषयींचें विवेचन हीं शास्त्रीय तत्त्वें आहेत; त्यांत पूर्ण खरेपणा आणि अगाध बुद्धिमत्ता दिसून येते; फक्त मनुष्याला त्याचा बरोबर अर्थ समजला पाहिजे, म्हणजे त्याचा लाक्षणिक अर्थ घेतला पाहिजे.\nइतिहासाचीं, विशेषत: धर्माच्या इतिहासाची साधनें या दृष्टीनें आपणांस पुराणांचा अत्यंत उपयोग आहे; आणि तो आजपर्यंत झाला आहे त्यापेक्षां अधिक पूर्णपणें अभ्यास झाला पाहिजे. वाङ्‌मयाच्या दृष्टीनें, पुराणें हे मोठे आल्हाददायक ग्रंथ झालेले नाहींत. ते प्रत्येक बाबतींत बेडौल व बेशिस्त असे झाले आहेत. भाषेविषयीं अत्यंत निष्काळजीपणा आणि काव्य- कला- हीनता, तसेंच पद्यरचना साधण्याकरितां केलेले व्याकरण- दोष, हे पुराण- ग्रंथांतील ठळक ठळक दोष आहेत; त्याप्रमाणें असंख्य अतिशयोक्तीचीं वर्णनें व अव्यवस्थित सरमिसळ माहिती त्यांत आहे. अतिशयोक्तीची कांही उदाहरणें अशीं:- (१) पुरूरवसबरोबर उर्वशी चार वर्षे सुखविलासांत होती असें खरोखर असतां, विष्णुपुराणांत वर्णन आहे कीं, या प्रणयी जोडप्यानें सुखविलासांत ६१००० वर्षे घालविली. (२) जुन्या पुराणांतून फक्त (सातच) सप्तपाताळच दिलेले असतां, भागवत पुराणांत शेकडों हजारों पाताळ लोक आहेत असें दिलें आहेत; आणि गरुडपुराणांत चौर्‍यांशी लक्ष पातांळाची संख्या आहे. जितके पुराण मोठें,- बहुतेक पुराण म्हटलें कीं तें मोठें असणारच- तितक्या त्यांत अतिशयोक्तिपूर्ण गोष्टी अधिक असावयाच्या. यावरुन असेंच ठरतें कीं अशिक्षित भटभिक्षुक लोकांसारख्या हलक्या दर्ज्याच्या लेखकवर्गाच्या हातून ती लिहिली गेलीं असलीं पाहिजेत. तथापि राजांच्या जुन्या पुष्कळ दंतकथा आणि कांही फार जुने वंशावळींचे श्लोक आणि गाथा मूळच्या पुराणकाव्यांत न सांपडतां अलीकडच्या ग्रंथांतून आपणांस उपलब्ध झाल्या आहेत. आणि सुदैवानें पुराण- कारांनीं, मुळींच निवडानिवड करीत न बसतां कोठेंही चांगलें दिसेल त्याचा अनादर केला नाहीं आणि उपनिषदांतील पुष्कळ वाक्यें जशींच्या तशींच त्यांनीं पुराणांत घेतलीं आहेत; तसेंच जुन्या ॠषींच्या काव्यांतून महत्त्वाच्या काहीं दंतकथा घेतल्या आहेत. पुराणवाङ्‌मयाच्या या ओसाड मैदानांत सुद्धा जलमय विश्रांतिस्थानें नाहींत असें नाहीं. आज असलेल्या पुराणांत व्यासकृत पुराणांची एकंदर संख्या अठरा, असे एकमतानें सर्व पुराणांत उल्लेखिलें आहे; तसें त्यांच्या नांवाबद्दलही बहुतेक पूर्ण एकमत आहे. विशेष गोष्ट अशी कीं. प्रत्येक पुराणांत अठरा पुराणांची तीच तीच यादी दिलेली आहे; जणूं काय पहिलें व शेवटलें असें कोणतेंच नव्हे व प्रत्येक पुराण लिहिलें गेलें तेव्हां बाकीचीं सर्व अगोदर तयारच होतीं; तेव्हां यावरूनही असेंच सिद्ध होतें कीं, त्यांच्या मूळच्या स्वरुपांत आज आपणांस एकही पुराण उपलब्ध नाहीं, याशिवाय कांही पुराणांत ज्यांस उपपुराणें म्हणतात तींही उल्लेखिलीं असून त्यांचीं संख्या अठरा म्हणून कांही ठिकाणीं दिली आहे. पण पुराणांच्या नांवांच्या बाबतींत जशी बहुतेक पूर्ण एकवाक्यता आहे, तशी उपपुराणांच्या नांवांबद्दल मात्र नाहीं. अठरा मुख्य पुराणें असल्याबद्दल स्पष्ट परंपरा राहिली; परंतु अलीकडील एखाद्या धार्मिक ग्रंथाच्या लेखकास, त्याचा तो ग्रंथ जुन्या अठरा पुराणांपैकीं एखाद्या पुराणाचा भाग आहे असें म्हणणें पसंत वाटलें नाहीं, म्हणजे अशा त्याच्या ग्रंथाची उपपुराणांत गणना होण्यासारखी आहे. पवित्र तीर्थक्षेत्रांचीं माहात्म्यें म्हणून जे विशेषत: पुष्कळ ग्रंथ झालेले आहेत त्यांची अशीच गोष्ट आहे. याशिवाय शिव, विष्णु वगैरे देवतांची पुष्कळ स्तोत्रें, कल्प (धार्मिक विधी) , आख्यान, उपाख्यान (दन्तकथा) , हीं सर्व एखाद्या मुख्य किंवा उपपुराणांतीलच आहेत असें म्हणण्यास हरकत नाहीं. अठरा पुराणांतील विषयाचा थोडक्यांत सारांश त्या त्या पुराणांच्या नांवाखालीं दिला आहे; उदा. अग्निपुराण, गरुडपुराण इत्यादि.\nसंदर्भ : केतकर ज्ञानकोश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://man-majhe.blogspot.com/2011/03/someone-special-marathi-poem.html", "date_download": "2018-04-27T06:45:59Z", "digest": "sha1:6KCAZE36ZJP6IFLVKUOAPFK5ZMUBQ3GG", "length": 14867, "nlines": 284, "source_domain": "man-majhe.blogspot.com", "title": "असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास..........कवी : राहुल बाजी - Someone Special - Marathi Poem :) | मन माझे", "raw_content": "\nअसेल कोणीतरी माझ्याचसाठी खास..........कवी : राहुल बाजी - Someone Special - Marathi Poem :)\nअसेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...\nएखाद्या वळणावर माझी वाट पाहणारी\nअसेल कोणीतरी माझ्याचसाठी खास\nमाझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी\nमाझ्या सुखात सहभागी होणारी\nमाझे दुखः आपले मानणारी\nअसेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...\nमला मी आहे तसेच स्वीकारणारी\nअसेल कोणीतरी माझ्याचसाठी खास.......\nबऱ्याच वेळा भेटलोही असेनही कदाचित\nनजरेतूनच मनातील भावना ओळखणारी\nतरी सुद्धा द्विधा (confused) मनस्थितीत असणारी\nअसेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...\nअसेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...\nकदाचित आता ह्या क्षणी\nहि कविता वाचत देखील असेल\nअन हि कविता वाचून\nअरे वेड्या मीच मीच ती\nएका इशार्याची वाट पाहणारी\nअसेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...\nअसेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...\nअसेलच ना कुठेतरी कोणीतरी माझ्याचसाठी ती एक खास...\nसाभार - कवी : राहुल बाजी\nआंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी\nदीपावली रंगावली....सोप्या सोप्या रांगोळ्या फक्त तुमच्यासाठी... Raangolyaa \nफुलांची पानांची रांगोळी आणि बनवायची नवीन पद्धत- Rangoli of Flower and leaves\nफुलांची रांगोळी बनवण्याची हौस आणि त्यानंतरचे समाधान काही वेळा अल्पायुषी ठरते. फुलांच्या पाकळ्या वाळू लागतात. रांगो...\n मुलींची मराठी नावे Marathi Boys and Girls Names with Meanings ( आपल्या बाळाची बारश्यासाठी नावे )\n\" अस विख्यात आंग्ल नाटककार -कवि शेक्सपीअरनं म्हटल असल तरी नावातच सार काही आहे अस म्हणणारी एक पिढी आता तयार होऊ ला...\nहोळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा\nकित्येक वर्षे झाली होळी खेळलोच नाही तुझ लग्न झाल्यापासून............... तुझ्या शिवाय दुसरीला रंग लावावा अस वाटलच नाही कधी मनापासून ............\nपहिल्या सरीचा पहिला थेंब म्हणजे प्रेम मनात पेटलेला गारवा म्हणजे प्रेम सावरता आवरता येत नाही ते म्हणजे प्रेम एखाद्यच्या नावाच कपाळावरच कुंकू ...\nहनुमान जयंतीच्या भक्तिपूर्ण शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः हनुमान जयंतीच्या भक्तिपूर्ण शुभेच्छा…\nगुढी पाडवा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः गुढी पाडवा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…\nबाप बाप होता हैं, और बेटा बेटा होता हैं :)\nहर हर महादेव.............चक दे, चक दे इंडिया ........\nअशीच अवचित ..तू एकदा मला भेटावीस \nएक साधा प्रश्न ...प्लीस रिप्लाय \nघालीन लोटांगण .....वंदिन चरण ... :-) ( सचिन तेन्डू...\nशब्द आणि भावना................लेखक : राहुल बाजी\nमनातला देव ...........लेखिका : राजश्री (पुणे )\nएक प्रश्न तुम्हा सर्वांसाठी... Reply Must\nअसेल कोणीतरी माझ्याचसाठी खास..........कवी : राहुल ...\nगूगल ग्रुप जॉईन केला कि सगळे जन कविता कॉपी-पेस्ट क...\nअसा कोणी माझ्यापण आयुष्यात यावा ......कवियेत्री : ...\nपोट धरून हसा .....मराठी विनोद मस्तच \nतुझ्या वाढदिवसाला मात्र मी नक्की येईन..........कवी...\nती आपली खास मैत्रीण असते...My Special Friend :)\nकधी कळणार तुला मनात माझ्या फक्त तूच आहे......U onl...\nचांगला, जबाबदार माणूस .....हृदय हेलकावणारे ... असे...\nअसंच राहू दे ना आपलं नातं....त्याला उगाच प्रेमाचं ...\nश्री छत्रपती शिवरायांची आरती ( अर्थासहित) - स्वातं...\nहळदी कुंकू - पण राजकीय\nजन्मा येण्या कारण तू.......महिला दिनाच्या हार्दिक ...\nजागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Happy Int...\nएका खरया क्रिकेट वेड्याने आपल्या प्रेयसीला लिहिलेल...\nनिळ्या नभाखाली आज दोन जीव एक .....भाग्य लक्ष्मी सि...\nमी तुझ्यावर प्रेम करतो ...का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/529792", "date_download": "2018-04-27T06:19:52Z", "digest": "sha1:AUWF3DWNB5FF7NUNIUFEJWRZFPJIL7FD", "length": 6195, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबईतील हॉकी प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » मुंबईतील हॉकी प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ\nमुंबईतील हॉकी प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ\nभारतीय खेळाडू युवराज वाल्मिकी व त्याचा भाऊ देविंदर वाल्मिकी यांनी आयोजित केलेल्या हॉकी प्रशिक्षण शिबिराला बुधवारी येथील मुंबई हॉकी संघटनेत सुरुवात झाली. दि. 10 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱया या शिबिरात जर्मन प्रशिक्षक फॅबियन रोझवाडोस्की देखील स्वतः मार्गदर्शन देत आहेत. सध्या ते जर्मनीच्या पुरुष संघाला हॅम्बुर्गमध्ये ऍल्स्टर क्लबसाठी प्रशिक्षण देत आहेत. या प्रशिक्षण शिबिरानंतर प्रदर्शनीय लढत खेळवली जाणार असून त्यात भारताचे स्टार खेळाडू व शिबिरातील सहभागी युवा खेळाडूंमध्ये जुगलबंदी रंगेल, असे संकेत आहेत.स्वतः आक्रमक मिडफिल्डर म्हणून ओळखल्या जाणाऱया देविंदरने यावेळी फॅबियन यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण खेळात थोडीफार सुधारणा करु शकलो असल्याचे नमूद केले. या प्रशिक्षण शिबिराबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना तो म्हणाला, ‘मी जर्मन लीग बुंदेस्लिगामध्ये खेळलो. अगदी माझा भाऊ युवराज वाल्मिकी देखील तिथे खेळला आहे. आता महाराष्ट्रातील नव्या पिढीतील खेळाडूंना हॉकीचे उत्तम धडे घेता यावेत, यासाठी आम्ही फॅबियन यांना विनंती केली व ती त्यांनी स्वीकारली देखील आहे. माजी भारतीय हॉकीपटू धनंजय महाडिकने सर्वप्रथम जर्मन लीग खेळली व बुंदेस्लिगात कसे खेळावे, हे आम्ही त्याच्यापासूनच शिकलो. या प्रशिक्षण शिबिरात धनराज पिल्ले हे देखील मार्गर्शन करणार आहेत.’\nकट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड आज आमनेसामने\nरोनाल्डोला मैदानाबाहेर काढूनही रियल माद्रीदचा विजय\nभारतीय फुटबॉल संघाला सावधानतेचा इशारा\nराष्ट्रीय क्रीडा पर्यवेक्षकपदाचा सुशील कुमारचा राजीनामा\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nफक्त आठ तालुक्यांतच दुष्काळ कसा \nआजचे भविष्य शुक्रवार दि. 27 एप्रिल 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/solapur/page/8", "date_download": "2018-04-27T06:14:36Z", "digest": "sha1:7XYGUH4LRGNPSJZPFVKJERCHDIEM5AHF", "length": 9529, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पुणे Archives - Page 8 of 72 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\n‘व्हिजन’च्या शिक्षकांचा अभ्यास दौरा\nऑनलाईन टीम / पुणे : व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकांनी प्रथमच अहमदाबाद येथे एका नामांकित संस्थेच्या वतीने आयोजिलेल्या अभ्यास दौऱयाला उपस्थिती लावली. पुणे ते अहमदाबाद व अहमदाबाद ते पुणे विमान प्रवासाच्या माध्यमातून हा दौरा करण्यात आला. विशेष म्हणजे या संस्थेतील बराचसा स्टाफ हा बेळगाव परिसरातील आहे. तीन दिवसाच्या या अभ्यास दौऱयाच्या माध्यमातून गुजरात राज्यातील विक्रम साराभाई प्रक्षेपण केंद्र, सायन्स सीटी, ...Full Article\nओम उद्योग समूहाचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांची आत्महत्या\nनगर / वार्ताहर : ओम उद्योग समूहाचे अध्यक्ष, मढी देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब पवार यांनी कौटुंबिक कारणास्तव बंदुकीतून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी ही ...Full Article\nचिक्कीच्या गोदामात तीन सिलेंडरचा स्फोट\nऑनलाईन टीम / पुणे : पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी परिसरातील एका चिक्कीच्या गोदामात तीन सिलिंडरचा स्फोट झाला आहे. स्फोटाचे आवाज ऐकताच तातडीने अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. महाराष्ट्र कॉलनीत असलेल्या ...Full Article\nएकबोटेच्या परिवाराचा एन्काऊंटर करा, मिलींद एकबोटेच्या परिवाराला धमकीचे पत्र :पोलिसात तक्रार दाखल\nऑनलाईन टीम / पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले मिलींद एकबोटे यांना पोलिसांनी अटक केली असून सध्या येरवडा कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. मिलींद एकबोटेच्या परिवाराला धमकीचे ...Full Article\nडॉ. ढवळीकरांच्या ‘पद्मश्री’चा मुख्यमंत्र्यांना विसर\nऑनलाईन टीम / पुणे : भारतीय पुरातत्व शास्त्राचे गाढे अभ्यासक ‘पद्मश्री’ डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांचे बुधवारी रात्री खाजगी रूग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी ...Full Article\nमला क्रिकेटमध्ये इतिहास घडवायचा आहे : रोहित शर्मा\nऑनलाईन टीम / पुणे : रोहित शर्मा आपल्या वेळातून वेळ काढून पिंपरी चिंचवडमधील एसएनबी शाळेतील क्रीडांगणाच्या उद्घाटन सोहळय़ासाठी पोहोचला होता. यावेळी मैदानात फटकेबाजी करत विरोधी संघाला आपल्या बॉटने धुनारा ...Full Article\nराज ठाकरे २० एप्रिल पासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर-बाळा नांदगावकर\nऑनलाईन टीम / अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे येत्या २० एप्रिल पासून महाराष्ट्राचा जिल्हानिहाय दौरा करणार आहेत अशी माहिती देत मराठी माणसाचे हित हाच मनसेचा प्रमुख अजेंडा ...Full Article\nमराठा समाजाच्या मागण्यांबाबत 7 एप्रिलला कोल्हापुरात गोलमेज परिषद : सुरेशदादा पाटील\nऑनलाईन टीम / पिंपरी : मराठा समाजाला सरकारी नोकरी व शैक्षणिक आरक्षण मिळावे म्हणून 1982 सालापासुन पाठपुरावा सुरु आहे. मागील कालावधीत सरकारचे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत राज्यभर ...Full Article\nपिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोला आग\nऑनलाईन टीम / पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोला काल रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागली असुन, तब्बल बारा तास उलटुनही आग आटोक्यात आलेली नाही. अग्निशमन दलाच्या ...Full Article\nपुण्यातील धायरीत अज्ञात व्यक्तीने महागडय़ा जाळल्या\nऑनलाईन टीम / पुणे : पुण्यातील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन महागडय़ा अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे.ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पुण्यातील ...Full Article\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nफक्त आठ तालुक्यांतच दुष्काळ कसा \nआजचे भविष्य शुक्रवार दि. 27 एप्रिल 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-22/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2018-04-27T06:40:24Z", "digest": "sha1:LIYI6NV3MCBTNAIBJVVOLBIN7SGNIKUI", "length": 6157, "nlines": 128, "source_domain": "vkrajwade.com", "title": "स्तोत्र - स्तुती - भूपाळ्या", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nमराठी विभाग - स्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\n६१९ / १७ (६३६)\n६१९ / १७ (६३६) ३\n६१९ / १७ (६३६) १\n६१९ / १७ (६३६) ४\n६१९ / १७ (६३६) २\n६१९ / १७ (६३६) ५\nमराठी विभाग : स्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nअनेक स्तोत्रे संग्रह - ६१९ / १७ (६३६)\nबखूभैरव स्तवराज स्तोत्र - ६१९ / १७ (६३६) १\nगंगास्तूती स्तोत्र - ६१९ / १७ (६३६) २\nगणपती स्तोत्र - ६१९ / १७ (६३६) ३\nहनुमंतो दीपदान विधी - ६१९ / १७ (६३६) ४\nकार्तीविर्यार्जून स्तोत्र - ६१९ / १७ (६३६) ५\nमहानारायण स्तोत्र - ६१९ / १७ (६३६) ६\nप्रश्नोत्तर रत्न मालीका - ६१९ / १७ (६३६) ७\nशनैश्वर स्तोत्र - ६१९ / १७ (६३६) ८\nशनैश्वर स्तोत्र - ६१९ / १७ (६३६) ९\nशीतलादेवी स्तोत्र - ६१९ / १७ (६३६) १०\nवामनकृत सूर्यसूती - ६१९ / १७ (६३६) ११\nवांछ कल्पलता महामंत्र - ६१९ / १७ (६३६) १२\nवायू स्तोत्र - ६१९ / १७ (६३६) १३\nअंबेची स्तुती - ६१९ / १८ (६३७)\nकपिल स्तुती - ६१९ / १९ (६३८)\nकरूणामृत स्तोत्र - ६१९ / २० (६३९)\nगजानन स्तोत्र - ६१९ / २१ (६४०)\nगीता स्तोत्र - ६१९ / २२ (६४१)\nगुरु भुपाळी - ६१९ / २३ (६४२)\nगुरू स्तुती - ६१९ / २४ (६४३)\nजय विठ्ठल - ६१९ / २५ (६४४)\nज्योतीर्लिंग नमस्कार - ६१९ / २६ (६४५)\nदत्त लहरी - ६१९ / २७ (६४६)\nदशावतार स्तोत्र - ६१९ / २८ (६४७)\nदेवी श्लोक - ६१९ / २९ (६४८)\nव्दादश सूर्यनामावळी - ६१९ / ३० (६४९)\nराम तुलसी - ६१९ / ३२ (६५१)\nरामोपासना - ६१९ / ३३ (६५२)\nविठ्ठल स्तोत्र - ६१९ / ३४ (६५३)\nसप्तशती - ६१९ / ३५ (६५४)\nश्रीकृष्ण स्तोत्र - ६१९ / ३६ (६५५)\nव्यंकटेश स्तोत्र - ६१९ / ३७ (६५६)\nव्यंकटेश स्त्रोत्र - ६१९ / ३८ (६५७)\nव्यंकटेश स्तोत्र - ६१९ / ३९ (६५८)\nव्यंकटेश स्तोत्र - ६१९ / ४० (६५९)\nव्यंकटेश स्तोत्र - ६१९ / ४१ (६६०)\nव्यंकटेश स्तोत्र - ६१९ / ४२ (६६१)\nहरिनारायण स्त्रोत्र - ६१९ / ४३ (६६२)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2012/01/blog-post_4801.html", "date_download": "2018-04-27T06:49:01Z", "digest": "sha1:QKPQ456XFIMY3QBXD2XP3IQF7COWMYTO", "length": 8226, "nlines": 90, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "प्लीज कधी मला बोलू नकोस कायमचा अलविदा ... | MagOne 2016", "raw_content": "\nप्लीज कधी मला बोलू नकोस कायमचा अलविदा ...\nअचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी कोण जाणे ती परी दिसते तरी कशी आवाज तिचा आहे नाजुक परी सारखा पण हरकती अगदी लहान मुलीसारख्या बोलते तेव...\nअचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी\nकोण जाणे ती परी दिसते तरी कशी\nआवाज तिचा आहे नाजुक परी सारखा\nपण हरकती अगदी लहान मुलीसारख्या\nबोलते तेव्हा वाटतं एइकतच रहावं\nहसताना वाटतं की पाहतच रहावं\nका कोण जाणे काय जादू आहे तुज्यात...\nकसा मी सापडलो तुज्या फ्रेंडशिप च्या काचाटयात\nतुज्याशी बोललो की मन खुप सुखावतं\nदिवसभराचा टेंशन कुठच्या कुठं दुरावातं\nबोलतेस तू मला मी आहे खुप छान\nअग पण तू तर आहेस माज्या पेक्शाही खुप महान\nतुज्या वागण्या बोलन्यावर जालो आहे मी फ़िदा\nप्लीज कधी मला बोलू नकोस कायमचा अलविदा ...\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\nढापलेल्या कविता: प्लीज कधी मला बोलू नकोस कायमचा अलविदा ...\nप्लीज कधी मला बोलू नकोस कायमचा अलविदा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/mobile-app/", "date_download": "2018-04-27T06:26:56Z", "digest": "sha1:IMMWFY4AME4ZGH7KNNLSX7WAGNM6XKMM", "length": 6446, "nlines": 87, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Mobile App", "raw_content": "\n(FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n(DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n(MPSC) लिपिक- टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 निकाल\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\nजिल्हा न्यायालयातील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2018 निकाल\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nतुम्हाला आवडल्यास Play Store वर 5 ★★★★★ Rating द्यायला विसरू नका. 🙂\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगा भरती\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 8921 जागांसाठी मेगा भरती (स्थगिती)\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 178 जागांसाठी भरती\n• MHT-CET 2018 प्रवेशपत्र\n• (KVS) केंद्रीय विद्यालय संघटन भरती मुलाखत प्रवेशपत्र (1017 जागा)\n• (DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n• (MPSC) लघुलेखक व लघुटंकलेखक परीक्षा 2018 अंतिम उत्तरतालिका\n• (RBI) भारतीय रिझर्व्ह बँक असिस्टंट (अपंग व्यक्तींकरिता) विशेष भरती निकाल\n» आता पदवीसोबतच बीएड \n» जिल्हा न्यायालयातील लघुलेखक/ लिपिक/ शिपाई भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.\n» येत्या 02 वर्षात 72 हजार नोकऱ्या - मुख्यमंत्री\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/cheap-mark-anderson+shirts-price-list.html", "date_download": "2018-04-27T07:03:47Z", "digest": "sha1:4UAOVNABSJ4XT7SHUTSPAQSOP2TWEPAQ", "length": 22334, "nlines": 669, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये मार्क अँडरसन शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nCheap मार्क अँडरसन शिर्ट्स Indiaकिंमत\nस्वस्त मार्क अँडरसन शिर्ट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त शिर्ट्स India मध्ये Rs.1,210 येथे सुरू म्हणून 27 Apr 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. मार्क अँडरसन में s कॉटन ग्रीन कुर्ता Rs. 1,210 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये मार्क अँडरसन शर्ट आहे.\nकिंमत श्रेणी मार्क अँडरसन शिर्ट्स < / strong>\n0 मार्क अँडरसन शिर्ट्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 878. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,210 येथे आपल्याला मार्क अँडरसन में s कॉटन लीगत येल्लोव कुर्ता उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 21 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस 2000 2001 अँड दाबावे\nशीर्ष 10मार्क अँडरसन शिर्ट्स\nमार्क अँडरसन में s कॉटन ग्रीन कुर्ता\nमार्क अँडरसन में s कॉटन लीगत येल्लोव कुर्ता\nमार्क अँडरसन में s फॉर्मल सिल्क शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क ग्रीन शर्ट\nमार्क अँडरसन में s कॉटन मरून कुर्ता\nमार्क अँडरसन में s राव सिल्क डार्क Red शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क Gold शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क लीगत येल्लोव शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क क्रीम शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क White कुर्ता\nमार्क अँडरसन में s राव सिल्क क्रीम कुर्ता\nमार्क अँडरसन में s राव सिल्क Black शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क Grey शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क ब्राउन शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क Blue शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क डार्क पिंक शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क लीगत येल्लोव कुर्ता\nमार्क अँडरसन में s राव सिल्क पूरपले शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क मरून शर्ट\nमार्क अँडरसन में s राव सिल्क ग्रीन कुर्ता\nमार्क अँडरसन में s सासूल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-04-27T06:50:20Z", "digest": "sha1:ZPIOHJPTFNDFLAQTGQ2HNCEDERKFXMMO", "length": 3813, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nपश्चिम बंगाल राज्याच्या संवैधानिक व्यक्ती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१३ रोजी १४:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/cheap-cello+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-04-27T06:49:18Z", "digest": "sha1:DTNDBMCZVLJBQ3ZQAKMVCLNPFQEIIURZ", "length": 21045, "nlines": 597, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये केल्लो हॅन्ड ब्लेंडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nCheap केल्लो हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nस्वस्त केल्लो हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त हॅन्ड ब्लेंडर India मध्ये Rs.657 येथे सुरू म्हणून 27 Apr 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. केल्लो C १००या 135 W हॅन्ड ब्लेंडर Rs. 1,450 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये केल्लो हॅन्ड ब्लेंडर आहे.\nकिंमत श्रेणी केल्लो हॅन्ड ब्लेंडर < / strong>\n0 केल्लो हॅन्ड ब्लेंडर रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 408. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.657 येथे आपल्याला केल्लो रेगुलर हॅन्ड ब्लेंडर्स ग्रीन उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 24 उत्पादने\nशीर्ष 10केल्लो हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो रेगुलर हॅन्ड ब्लेंडर्स ग्रीन\nकेल्लो कर 101 200 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nकेल्लो रेगुलर हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 500 175 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 175 W\nकेल्लो 1301 चॅप्पेर्स व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 watt\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 300 175 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 175 W\nकेल्लो ब्लेंडनमिक्स 300 175 वॅट हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 175 watts\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 500 175 वॅट हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 175 Watts\nकेल्लो ब्लेंडनमिक्स 500 175 वॅट हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 175 watts\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 100 400 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 400 W\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 500 हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\nकेल्लो दिलूक्स हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 300 हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\nकेल्लो QP13 350 W हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो चोप N चोप 100 B 135 वॅट चॅप्पेर ब्लॅक\n- पॉवर कॉन्सुम्पशन 135 watt\nकेल्लो पोवारपळूस 350 W हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 600 हॅन्ड ब्लेंडर व्हाईट अँड पूरपले\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 Watts\nकेल्लो चोप N चोप १००या चॅप्पेर्स\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 400 हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\nकेल्लो C १००ब 135 W हॅन्ड ब्लेंडर\nकेल्लो ब्लेंडनमिक्स 400 175 वॅट हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 175 watts\nकेल्लो चोप N चोप 100 B चॅप्पेर्स ब्लॅक\nकेल्लो ब्लेंड N मिक्स 100 हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\nकेल्लो C १००या 135 W हॅन्ड ब्लेंडर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/525034", "date_download": "2018-04-27T06:32:02Z", "digest": "sha1:QOG5CPXQDQ7GGIYG4YVLF3IYKVBSKI5T", "length": 5922, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पाकिस्तानमध्ये एक महिन्याआधी झाली ‘गोलमाल अगेन’च्या बुकिंगला सुरुवात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » पाकिस्तानमध्ये एक महिन्याआधी झाली ‘गोलमाल अगेन’च्या बुकिंगला सुरुवात\nपाकिस्तानमध्ये एक महिन्याआधी झाली ‘गोलमाल अगेन’च्या बुकिंगला सुरुवात\nया दिवाळीत ‘गोलमाल अगेन’ हा रोहित शेट्टीच्या गोलमाल सिरीजमधला नवाकोरा फटाका संपूर्ण भारतात आणि जगभरात आपला आवाज करण्यास येत्या 20 ऑक्टोबरला तयार झाला आहे. विशेष म्हणजे केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील सिनेचाहते या सिनेमाची वाट पाहत असून, रोहित शेट्टीच्या या चित्रपटाच्या एक महिना आगाऊ बुकिंगला चक्क पाकिस्तानमध्ये देखील सुरुवात झाली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हा एक कॉमेडी सिनेमा असून, प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन यातून होणार असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे वाद किंवा समस्या यातून व्यक्त होत नसल्याने पाकिस्तानमध्ये त्याच्या प्रसिद्धीसाठी कोणताच अडथळा येणार नाही.\n‘गोलमाल अगेन’ या सिनेमाला यूएस, यूके आणि मिडल इस्ट सारख्या पारंपरिक परदेशी प्रदेशांबरोबरच पोर्तुगाल, पेरू, जपान, युक्रेन येथेदेखील रिलीज केले जाणार आहे. तसेच उत्तर अमेरिकेत देखील दिवाळीच्या मेळाव्यात मोठय़ा प्रमाणात ‘गोलमाल अगेन’चा डंका वाजवला जाणार आहे. रिलायन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत, मंगलमूर्ती फिल्म्स आणि रोहित शेट्टी पिक्चर्स यांच्या सहकार्याने रोहित शेट्टीची निर्मिती आणि दिग्दर्शित असलेला ‘गोलमाल अगेन’ हा सिनेमा 20 ऑक्टोबर 2017 रोजी प्रदर्शित होत आहे.\n‘हाफ गर्लफ्रेण्ड ’ चित्रपटाचा पोस्टर रिलीज\nअग्निशमन दलावरचा पहिला चित्रपट अग्निपंख\nऑस्ट्रेलियात रंगणार पहिला मराठी फिल्म फेस्टिव्हल\nबकेट लिस्ट चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\n विप्लव देव यांचा प्रश्न\nरोख तुटवडय़ावर आयटीची कारवाई, 14 कोटींची रक्कम जप्त\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538300", "date_download": "2018-04-27T06:27:45Z", "digest": "sha1:UPQ6FP2QDCLYVJABQABYDKTFNUEV3XQ5", "length": 6184, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सोना मोहपात्रा करणार ज्ञानोबा माऊलीचा गजर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » सोना मोहपात्रा करणार ज्ञानोबा माऊलीचा गजर\nसोना मोहपात्रा करणार ज्ञानोबा माऊलीचा गजर\nटाटा सॉल्ट कल का भारत है आणि क्लोज अप पास आओ ना या प्रसिद्ध जिंगल्स तसेच दिल्लीबेल्ली, फुक्रे, हंटर, रामण राघव 2.0 यासारख्या अनेक हिंदी चित्रपटातील गीतांना स्वरसाज देणाऱया गायिका सोना मोहपात्रा यांनी आगामी ‘घाट’ या मराठी सिनेमातील भक्तीमय गीत नुकतेच स्वरबद्ध केलं आहे. ‘घाट’ चित्रपटाची निर्मिती सचिन जरे यांची असून दिग्दर्शन राज गोरडे यांचं आहे. एका वेगळय़ा विषयाला स्पर्श करणारा घाट हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nघुमला गजर आभाळी… ज्ञानराज माझी माऊली… ज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पावली… ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली… असे बोल असलेले हे गीत वैभव देशमुख यांनी लिहिले असून रोहित नागभिडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. माझ्या मनाला स्पर्शून गेलेलं हे भावगीत प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल, असा विश्वास व्यक्त करताना मराठीत गाण्याचा अनुभव माझ्यासाठी नेहमीच चांगला राहिला असल्याचे ही सोना मोहपात्रा आवर्जून सांगतात. या गाण्याच्या निमित्ताने गायिका सोना मोहपात्रा यांच्यासोबत काम करायला मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना माऊलीचा हा गजर म्हणजे माऊलीची सेवाच असल्याचे संगीतकार रोहित नागभिडे सांगतात.\nआयुष्याची अनाकलनीय आव्हाने आणि घटनांकडे किती वेगवेगळय़ा बाजूने बघता येते याचा वेध घाट चित्रपटातून घेण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा-पटकथाöसंवाद राज गोरडे यांचे आहेत. छायांकन अमोल गोळे तर संकलन सागर वंजारी यांचे आहे. प्रोडक्शन मॅनेजर विनायक पाटील आहेत.\nनव्या दोस्तीची नवी गोष्ट दिल दोस्ती दोबारा\n11 ऑगस्टला होणार सर्वांचेच प्रॉब्लेम्स सॉल्व्ह\nगोष्ट तशी गमतीची नाबाद 400 प्रयोग\nमाझ्या नवऱयाची बायकोमध्ये ट्विस्ट\nरोख तुटवडय़ावर आयटीची कारवाई, 14 कोटींची रक्कम जप्त\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nफक्त आठ तालुक्यांतच दुष्काळ कसा \nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2012/01/blog-post_11.html", "date_download": "2018-04-27T06:47:18Z", "digest": "sha1:L6TTCOX6CQX26R4XXFQLBR3D7TQUTJLW", "length": 8557, "nlines": 106, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "आयुष्भर वाट बघतोय ........ | MagOne 2016", "raw_content": "\nआयुष्भर वाट बघतोय ........\nगुलाबाच सुंदर फुल ... माझ्या हातात पाकळी ....... तिच्या डोळ्यातील पापण्यात ... माझे मनाचे पाणी .......... बुडणार नाही तू ... पण गालावरून सर...\nगुलाबाच सुंदर फुल ...\nमाझ्या हातात पाकळी .......\nतिच्या डोळ्यातील पापण्यात ...\nमाझे मनाचे पाणी ..........\nबुडणार नाही तू ...\nपण गालावरून सरकतील ....\nगोड गोड आठवणी ....\nदुखाला मधेच अडवतील .....\nतुझ्या साठी हृदयामध्ये ....\nनाव कोरून ठेवलय ....\nश्वासा मध्ये पण ....\nतू तुलाच भरून ठेवलय ......\nनसतो तुझा सहवास ...\nवेड होत हे मन ......\nमग न राहवून .......\nदाबल्या जातात आठवणींचे काहूर ....\nराग आला असेल माझा ..\nजाऊ नको दूर ......\nक्षणा क्षणा घालवलेल्या ......\nस्पर्शाला कर जवळ .....\nमी तुजच नाव दिलंय .....\nछोट्या अश्या हृद्याजागी ....\nतुलाच मी दिलंय ........\nदेवा कडे कधीच न मागितलं ......\nआज मी मागतोय ....\nमाझ मी सर्व तिला दे .........\nआयुष्भर वाट बघतोय ........\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\nढापलेल्या कविता: आयुष्भर वाट बघतोय ........\nआयुष्भर वाट बघतोय ........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://in.aptoide.com/thank-you?language=mr&app_id=31495639&store_name=apps", "date_download": "2018-04-27T06:33:41Z", "digest": "sha1:YYW5AHZKISW2DFE5Q2IT4ETKU4SQ6ZYZ", "length": 1675, "nlines": 48, "source_domain": "in.aptoide.com", "title": "Aptoide Mobile", "raw_content": "\nAptoide अॅप स्टोर मध्ये Cheetah Keyboard आपल्यासाठी तयार आहे, आत्ताच इन्स्टॉल करा\nAptoide इन्स्टॉल करण्याचे २ टप्पे\n\"अज्ञात स्त्रोत\" सक्षम करा\nजर आपल्याला अॅप आपल्या डाऊनलोड फोल्डरमध्ये सापडले नाही.\nचांगले अॅप स्टोर आपणांस देण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो ह्या साइटला ब्राऊझ करुन आपण त्यास मान्यता देत आहात, तेव्हा त्याबाबत जास्त माहिती जाणुन इथे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/patna-pirates-vs-gujrat/", "date_download": "2018-04-27T06:23:34Z", "digest": "sha1:GKAXDMZ2Y7LXYOYHNO6FZ3YYRCUQWN4F", "length": 9831, "nlines": 106, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पटणा करणार का गुजरातविरुद्ध मागील पराभवाची परतफेड - Maha Sports", "raw_content": "\nपटणा करणार का गुजरातविरुद्ध मागील पराभवाची परतफेड\nपटणा करणार का गुजरातविरुद्ध मागील पराभवाची परतफेड\nप्रो कबड्डीमध्ये आज जयपूरच्या सवाई मानसिंग इनडोअर स्टेडियममध्ये इंटर झोनल वाइल्ड कार्ड पहिला सामना होणार आहे. झोन ए माधील अव्वल संघ गुजरात फॉरचून जायन्टस आणि सलग दोन वेळेसचे विजेते पटणा पायरेट्स या संघात होणार आहे. या दोन संघात या अगोदर एक सामना झाला होता त्या सामन्यात जायन्टस पायरेट्सवर भारी पडले होते. गुजरातने पहिला सामना ३०-२९ असा जिंकला होता.\nगुजरात संघ या मोसमात सर्वाधिक विजय मिळवणारा संघ आहे. या संघाने खेळलेल्या १९ सामन्यात १२ विजय मिळवले आहेत तर चार सामने त्यांनी गमावले आहेत. बाकीचे तीन सामने त्यांना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले आहे. या संघाने मागील पाच सामन्यात ४ विजय तर एक पराभव स्वीकारला आहे. या संघातील खेळाडू भन्नाट लयीत आहेत.\nडिफेन्समध्ये हा संघ जबरदस्त संतुलित आहे. लेफ्ट आणि राइट राइट कॉर्नर्समध्ये फाझल आणि अबोझार हे इराणी खेळाडू विरोधी संघासाठी डोकेदुखी ठरत आहेत. कव्हर म्हणून परवेश बन्सल त्यांना उत्तम साथ देत आहे. पटणा विरुद्धच्या मागील सामन्यात परवेशने हाय फाईव्ह मिळवला होता त्याच बरोबर अबोझारने देखील हाय फाईव्ह मिळवला होता.\nरेडींगची पूर्ण जबाबदारी सचिन आणि कर्णधार सुकेश हेगडे या रेडरवर असणार आहे. सचिन याने आपल्या प्रो कबड्डी कारकिर्दीचा सुरुवात या मोसमात केली असली तरी तो एक जबरदस्त रेडर म्हणून खेळात आहे. त्याच्या खेळात परिपक्वता आहे. त्यामुळे त्याला या मोसमातील शोध म्हटले जात आहे. या संघाकडे उत्तम पर्यायी खेळाडू देखील आहेत. महेंद्र राजपूत बदली खेळाडू म्हणून येऊन सामन्याचा निकाल गुजरातच्या बाजूने लावू शकतो.या मोसमात आपण त्याला हे करताना अनेकदा पहिले आहे.\nपटणा पायरेट्स संघाबाबत बोलायचे झाले तर या संघाची ताकद हे त्यांचे रेडर आहेत. प्रो कबड्डीमध्ये एका मोसमात सर्वाधिक गुण मिळवणारा प्रदीप नरवाल या संघाचा कर्णधार आहे आणि तो या मोसमात सुरुवातीपासूनच लयीत आहे. त्याला रेडींगमध्ये मोनू गोयत उत्तम साथ देत आहे. डिफेन्समध्ये या संघाला विशाल माने याच्यावर निर्भर राहावे लागणार आहे. विशाल हा एकमेव अनुभवी डिफेंडर या संघात आहे.\nमागील सामन्यात त्यांना रेडींगमध्ये जास्त गुण मिळवत आले नाहीत आणि त्यामुळे त्यांना हा सामना गमवावा लागला. प्रदीप आणि मोनू दोघेही मागील सामन्यात अपयशी ठरले होते. ते या सामन्यात मागील सामन्यातील चुका करणार नाहीत याची दक्षता पटणा संघाला घ्यावी लागेल. या सामन्यात दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने हा सामना खूप अटातटीचा होणार यात शंका नाही.\nजयपूर विरुद्धचा इतिहास सुधारण्यासाठी पुणेरी पलटण उत्सुक\nपहा: विराट आणि धोनीची मुलगी झिवा’चा हा खास विडिओ आपण पाहिलाय का\nआगरी कबड्डी स्पर्धेत दुर्गामाता, भवानीमाता उपांत्य फेरीत\nबीच कबड्डी कबड्डी स्पर्धेत अमर संदेश, विकास, साईराज, साईनाथ ट्रस्टची विजयी सलामी\nआजपासून प्रभादेवीकर अनुभवणार प्रो-कबड्डीतील स्टारचा थरार\nप्रभादेवीत आमदार चषक कबड्डीसाठी आंतरराष्ट्रीय थाट\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/youngsters-aping-virat-kohlis-actions-worries-me-dravid/", "date_download": "2018-04-27T06:23:55Z", "digest": "sha1:LFMTSXAYMNTWUXA7JKLOW5K5VIIWNRZT", "length": 13778, "nlines": 114, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राहुल द्रविडचे विराट कोहलीवर जोरदार टीकास्त्र - Maha Sports", "raw_content": "\nराहुल द्रविडचे विराट कोहलीवर जोरदार टीकास्त्र\nराहुल द्रविडचे विराट कोहलीवर जोरदार टीकास्त्र\nभारताचा माजी महान खेळाडू राहुल द्रविडने काल कर्णधार विराट कोहलीवर जोरदार टीका केली.\nभारताचा १९ वर्षांखालील आणि भारत अ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड हा काल बंगळुरूमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होता.\nविराट आयसीसीने नुकतेच जाहीर केलेल्या क्रमवारीत वनडे आणि टी २० त अव्वल स्थानी आहे.\nद्रविड म्हणाला ” विराटाची सामन्याआधीची विधाने धक्कादायक असतात.” पण त्याचवेळेस त्याची बाजू घेताना द्रविड म्हणाला, “तो स्वतः चांगला खेळतो त्यामुळे सामन्यावर परिणाम होत नाही”\nद्रविड पुढे म्हणाला, “क्रिकेटचा खेळ अजून तरी कौशल्यावर आधारित आहे. त्याला विराटच्या दृष्टीने बघू नये. तो जसा आहे ते त्याचे व्यक्तिमत्व आहे. लोक मला विचारतात कि मी त्याच्या सारखा का वागत नाही पण त्याच्यासारखे वागून मी माझ्यातले सर्वोत्तम देऊ शकत नाही. मी जर विराटसारखे टॅटू काढून आणि विराटसारखे वागायला लागलो तर मी माझ्याशी अप्रामाणिकपणा करेल”\n“ऑस्ट्रलिया विरुद्ध मालिकेच्या वेळेस विराटची अनेक विधाने मला जास्त धक्कादायक आढळली. मी त्या वृत्तपत्रात वाचत होतो. पण मी विचार करायचो की कदाचित त्याला त्याचप्रकारची स्पर्धा हवी असेल. कदाचित त्याला सामन्यात तेच हवं असेल कारण त्यातून त्याच्यातले सर्वोत्तम बाहेर येते. पण म्हणून सर्वांसाठी तेच लागू होत असे नाही. पण शेवटी तो त्याच्यातले सर्वोत्तमच देतो.”\nअजिंक्य रहाणे बद्दल बोलताना द्रविड म्हणाला ” रहाणे खूप वेगळा खेळाडू आहे. तो त्याच्यातले सर्वोत्तम त्याच्या वेगळ्या गोष्टी करून बाहेर काढतो. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहणे जास्त महत्वाचे आहे”\nद्रविड सध्याच्या लहान मुलांवर विराटचा झालेल्या परिणामांविषयी म्हणाला “मला तेव्हा जास्त काळजी वाटते जेव्हा १२,१३ आणि १४ वर्षांची मुले म्हणतात आम्हाला विराट कोहली बनायचे आहे, त्यावेळेस कदाचित त्यांना कळत नाही कि ते जसे आहेत त्याच्याशी कदाचित अप्रामाणिकपण करत असतील.”\nतसेच द्रविड सध्याच्या खेळाडूंविषयी म्हणाला ” सध्याच्या भारतीय खेळाडूंमध्ये आत्मविश्वास त्यांच्या खेळण्यातून दिसतो हे खूप स्पष्ट आहे. मी ज्या वेळेस भारतीय संघात खेळ सुरु केला होता त्यापेक्षा सध्या खेळ खूप स्पष्ट आहे. माझ्या लक्षात आहे की मी जेव्हा सुरवातीला विमानातून प्रवास केला तेव्हा मी माझ्या दौऱ्याविषयी खूप उत्सुक होतो.”\n“आम्ही एक जरी कसोटी सामना जिंकला तरी आम्ही आनंदी होत असे आणि आम्ही अशा करायचो की पुढे पण आम्ही जिंकू किंवा अनिर्णित सामना राखू. परंतु सध्या भारतीय संघ ज्याप्रमाणे खेळत आहे ते बघून समजत की त्यांचा विश्वास, आत्मविश्वास आणि फिटनेस किती महत्वाचे आहे. माझ्यावेळेस असे नव्हते.”\n“जेव्हा मी भारतीय अ संघाला बघतो तेव्हा त्यांच्यातल्या बिंधास्तपणाचा अनुभव येतो. कारण हे खेळाडू आर्थिक दृष्ट्या सुरक्षित आहे. मी जेव्हा २१-२२ वर्षांचा होतो तेव्हा बी कॉमची डिग्री मुबलक नव्हती त्यामुळे मला क्रिकेटवर जास्त लक्ष देण्याची गरज होती. जेणेकरून मी माझे जीवन चांगले व्यतीत करू शकेल. सध्या खेळाडूंना भारतासाठी खेळण्याआधीच आर्थिक सुरक्षितता मिळते आणि मला त्याबद्दल जास्त आनंद आहे.”\nत्याचबरोबर द्रविड म्हणाला की ” मला युवा खेळाडूंना एक गोष्ट सांगावीशी वाटते की त्यांना एजन्टची गरज नाहीये. ठीक आहे कि विराट आणि एम एस धोनीला एजन्टची गरज आहे कारण ते ज्या स्थरावर खेळतात तिथे त्यांना क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे लागते. त्यांना ते जे पैसे कमावतात त्यासाठी लोकांमागे धावणे जमत नाही. म्हणून त्यांना एजन्टची गरज असते.”\n“पण जे तुम्ही १७- १८ वर्षाचे युवा आहेत तर नक्कीच तुम्हाला त्याची गरज नाही. कारण मी युवा खेळाडूंचे होर्डिंग्स लागलेले बघितले नाहीत. मी जास्तीत जास्त धोनी कोहली यांच्यासारख्या खेळाडूंचे होर्डिंग्स बघतो. त्यामुळे एजन्ट ठेवण्याआधी तुम्हाला त्या स्थरापर्यंत पोहोचावे लागेल”\nतसेच द्रविडने माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि विराटच्या वादाबद्दलही वक्तव्य केले “मला या बद्दल जास्त काही बोलायचे नाही. पण कुंबळेच्या प्रशिक्षणाचा ज्या प्रकारे शेवट झाला तो अपेक्षित नव्हता. हे सगळं मीडियामध्ये यायला नको होत. अनिलच्या बाबतीत जे झाले ते खूप दुर्दैवी होते. तो खूप महान खेळाडू आहे. त्याने क्रिकेटला खूप काही दिले आहे. त्याचबरोबर एक प्रशिक्षक म्हणून तो यशस्वी होता. पण हे ज्याप्रकारे लोकांपर्यंत गेले ते व्हायला नको होते”\nANIL KUMBALErahul dravidvirat kohliअनिल कुंबळेभारत अ संघराहुल द्रविडविराट कोहली\nएका वर्षात कर्णधार म्हणून अशी कामगिरी करणारा विराट एकमेव \nमयंती लँगरला हवा सुरेश रैनाच्या वायफायचा पासवर्ड \n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A7%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-04-27T06:49:49Z", "digest": "sha1:37KKPWOE7ZGW4L5PVUNPSH56GSEAR4RF", "length": 4296, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६१७ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६१७ मधील मृत्यू\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १६१७ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०८:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/television/on-the-sets/vishal-vashishta-to-play-the-main-lead-in-in-star-bharats-upcoming-show-jai-kanhaiya-lal-ki/27295", "date_download": "2018-04-27T06:48:55Z", "digest": "sha1:CWDHTNDFLMEJPSEPPHD6RWUEVFSARVIA", "length": 23627, "nlines": 232, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Vishal Vashishta to play the main lead in in Star Bharat’s upcoming show Jai Kanhaiya Lal Ki | ​आगामी शो ‘जय कन्हैय्या लाल की’ मध्ये विशाल वशिष्ठ साकारणार बावर्चीची भूमिका | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\n​आगामी शो ‘जय कन्हैय्या लाल की’ मध्ये विशाल वशिष्ठ साकारणार बावर्चीची भूमिका\nआपल्या भन्नाट शक्कल लढवत जेव्हा कन्हैय्या चौधरींच्या घरातील समस्या सोडवेल ते पाहणे निश्चितपणे विनोदी असून रसिकांचेही भरघोस मनोरंजन होणार आहे\nलवकरच रसिकांच्या भेटीला एक नवी मालिका येणार आहे. हलके फुलके कौटुंबिक नाट्‌यावर आधारित 'जय कन्हैय्या लाल की' ही मालिका रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.ही मालिका ‘भोजो गोबिंदो’चा रिमेक असणार असून यात तीन प्रमुख व्यक्तिरेखा असणार आहे.जानकी नाथ चौधरी,दाली आणि कन्हैय्या यांचा समावेश असेल.हा शो एक श्रीमंत आजोबा जानकी नाथ चौधरी आणि त्यांची अतिशय लाडावलेली नात दालीची कथा आहे. ह्या शोमध्ये अभिनेता विशाल वशिष्ठला बावर्चीच्या भूमिकेत झळकणार आहे.याबद्दल विशाल वशिष्ठ म्हणाले, “जय कन्हैय्या लाल कीचा हिस्सा बनताना मला खूप आनंद होत आहे.ह्या शो ची संकल्पना खास असून त्यामुळे मी ह्या शोला नकार देऊ शकलो नाही.मी यात कन्हैय्याची भूमिका साकारत असून तो सगळ्‌याच बाबतीत हुशार असल्याते दाखवण्यात आले आहे.त्याच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन असते.आपल्या भन्नाट शक्कल लढवत जेव्हा कन्हैय्या चौधरींच्या घरातील समस्या सोडवेल ते पाहणे निश्चितपणे रंजक असणार आहे. ही मालिका रसिकांचेही भरघोस मनोरंजन करणार अशी मला खात्री असल्याचे विशालने म्हटले आहे .” प्रथमच घरातील बावर्ची केवळ लोकांना जेवणाच्या टेबलवर नाही तर आयुष्यातही एकत्र आणताना टीव्हीवर झळकणार आहे.विशाल वशिष्ठच्या कन्हैय्याच्या व्यक्तिरेखेकडे प्रत्येक समस्येचे समाधान आहे आणि लोकांसोबत कसे वागायचे हे त्याला बरोबर ठाऊक आहे.तो जानकी चौधरी आणि त्यांच्या नातीच्या आयुष्यात अचानक प्रवेश करतो आणि क्षणात गोष्टी बदलतो.तो आपल्या कल्पनेने लोकांचे मन जिंकतो आणि अतिशय लाडावलेल्या नातीला आयुष्याचे धडेही देतो.कन्हैय्याच्या या भूमिकेला विशाल पूर्ण न्याय देईल आणि प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरणार असल्याचा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.\n'जय कन्हैय्या लाल की' मध्ये 'डोला र...\n‘जय कन्हैय्या लाल की’च्या कलाकारांन...\nबंगाली अभिनेत्री स्वेता भट्टाचार्य...\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ माल...\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर...\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सल...\n‘डान्स इंडिया डान्स’च्या मंचावर स्प...\n​आगामी शो ‘जय कन्हैय्या लाल की’ मध्...\nगुरमीत चौधरीने भेट दिली दि ग्रेट इं...\n​बिग बॉसच्या आजवरच्या सिझनमध्ये पहि...\nमराठी स्टार्सच्या उपस्थितीत रंगला झ...\n​ओळखा पाहू कोण आहे ही फराह खानसोबत...\nचाहुलच्या सेटवर ​अक्षर कोठारीच्या व...\n​खुलता कळी खुलेना फेम ओमप्रकाश शिंद...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sharadjoshi.in/taxonomy/term/179", "date_download": "2018-04-27T07:06:29Z", "digest": "sha1:ZBY5FJFGF3JQKFVCP5L4M2IL4ZKPYAVJ", "length": 4390, "nlines": 138, "source_domain": "sharadjoshi.in", "title": "sharad Joshi | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 19/12/2017 - 23:13 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकऱ्यांना स्वतःचा आवाज देणारा नेता हरपला\nएबीपी माझा विशेष संपादित भाग\nसहभाग : गंगाधर मुटे, विजय जावंधिया, रघुनाथदादा पाटील, मिलिंद मुरुगकर, संजय पानसे, निर्मला जगझाप\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nशेतकरी संघटना - लोगो\nadmin यांनी शनी, 18/02/2012 - 14:10 ह्यावेळी प्रकाशित केले.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकरी संघटना - लोगो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://zpgadchiroli.org/", "date_download": "2018-04-27T06:54:52Z", "digest": "sha1:CTGSXKCAQKPUPGBOCYZ25A3QTFQITSMI", "length": 9229, "nlines": 126, "source_domain": "zpgadchiroli.org", "title": "Zilla Parishad Gadchiroli |जिल्हा परिषद गडचिरोली (आय.एस.ओ. 9001-2008 प्रमाणीत)| ZP Gadchiroli | ZP Gad", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामिण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nजि.प.गट व प.स.गण निहाय प्रारुप मतदार यादी\nजिल्हा परिषद गडचिरोली Friday,Apr,2018\nश्री. शान्तनु गोयल (भा.प्र.से.)\nमार्कंडा येथील शिव मंदिर\nचपराला येथील हनुमान मंदिर\nमहाराष्ट्राची भव्यता आणि विविधतेने तुम्ही स्तिमित व्हाल. इथल्या पर्वतराजींवर जिथवर तुमची नजर पोहोचेल, तितके तुम्ही रोमांचित व्हाल. इथले अभेद्य, महाकाय गडकिल्ले आजही खंबीरपणे अन ताठ मानेने उभे आहेत. इथली असंख्य मंदिरे व लेणी शिलाखंडामधून कलापूर्णरित्या कोरली आहेत.\nगडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ १४४१२ चौ.कि.मी.आहे\nजिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा विभाग\nमहिला व बाल विकास विभाग\nग्रामिण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा परिषद गडचिरोली इमारत\nउमेद- प्रभाग समन्वयक मुलाखत गुणदान पत्रक\nप्रभाग समन्वयक:अंतिम निवड/प्रतिक्षा यादी\nजि.प. गडचिरोली अंतर्गत मय्यत कर्मचाऱ्यांच\u0017\nजि.प. गडचिरोली अंतर्गत मय्यत कर्मचाऱ्यांच\u0017\nजि.प. गडचिरोली अंतर्गत मय्यत कर्मचाऱ्यांच\u0017\nअनुकंपा तत्वावरील प्रकरणाची प्रतिक्षाधि\nC.A. Audit दरपत्रक सादर करणेबाबत.\nजि.नि.स.निवडणूक 2017 अंतिम मतदार यादी\nपेसा अंतर्गत समाविष्ठ असलेल्या गांवाबाबत\nआस्थापना विषयक जाहिरात 2\nकाम वाटप जाहीर सुचना क्र 04/2017-18\nबांधकामे वाटप सुचना लॉटरी ‍L-4/2017-18\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 05/2017-18\nबांधकामे वाटप सुचना लॉटरी ‍L-5/2017-18\nग्रा.पा.पु. विभाग दरपत्रक सुचना क्र.-1/2017-18\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 10/2017-18\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 11/2017-18\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 13/2017-18\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 12/2017-18\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 14/2017-18\nप्रसिद्धीपत्रक TBR व TUC यादी\nबांध.वि.कार्यारंभ आदेश २०१६-१७ व २०१७-१८\nकामवाटप समितीमार्फत सुचनापत्र क्र.15/2017-18\nकामवाटप समितीमार्फत सुचना पत्र क्र.16/2017-18\nकाम वाटप समितीमार्फत सुचना पत्र क्रमांक 01/2018-19\nशिक्षण विभाग: जि.प.हायस्कूल बदली माहिती\nबदलीसंदर्भात तात्पुरती सेवाज्येष्ठता या\n© हे जिल्हा परिषद गडचिरोलीचे अधिकृत संकेतस्थळ आहे . सर्व अधिकार राखीव .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/news/justin-bieber-to-appear-on-karan-johars-koffee-with-karan/20607", "date_download": "2018-04-27T06:55:39Z", "digest": "sha1:6YA3GJQ3ATU5LYXAXAC2RJVIZ5IKYGW3", "length": 24084, "nlines": 244, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Justin Bieber To Appear On Karan Johar's Koffee With Karan | ​जस्टीन बीबर करण जोहरसोबत घेणार का ‘कॉफी’? | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\n​जस्टीन बीबर करण जोहरसोबत घेणार का ‘कॉफी’\nयेत्या १० मे रोजी मुंबईत जस्टीनचा लाईव्ह कॉन्सर्ट रंगणार आहे. पण बातमी ही नाही तर बातमी वेगळीच आहे. होय, करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’मध्ये जस्टीन बीबर दिसू शकतो.\nकॅनडियन सिंगर जस्टीन बीबर लवकरच पर्पस वर्ल्ड टूरनिमित्त भारतात येतो आहे. जस्टीनची टीम मुंबईत पोहोचली आहे. येत्या १० मे रोजी मुंबईत जस्टीनचा लाईव्ह कॉन्सर्ट रंगणार आहे. पण बातमी ही नाही तर बातमी वेगळीच आहे. होय, जस्टीनचा लाईव्ह शो तर तुम्हाला एन्जॉय करता येणार आहेच. पण त्याशिवाय जस्टीन एका सेलिब्रिटी चॅट शोमध्येही दिसण्याची शक्यता आहे. होय, करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’मध्ये जस्टीन बीबर दिसू शकतो. तूर्तास या बातमीला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. पण सध्या या बातमीची जोरदार चर्चा आहे.\nकरणच्या सेलिब्रिटी चॅट शोमध्ये आत्तापर्यंत अमिताभपासून शाहरूख खान, दीपिका पादुकोणपासून प्रियांका चोप्रापर्यंत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाल्या आहे. या शोमध्ये करण एका वेगळ्याच अंदाजात सेलिब्रिटींना बोलते करतो. त्याच्या याच शोची मग दुसºया दिवशी हेडिंग बनते. याच करणच्या शोमध्ये जस्टीन बीबर दिसण्याची शक्यता आहे. असे झाले तर एक आंतरराष्ट्रीय पॉप सिंग एका भारतीय चॅट शोमध्ये सहभागी झाल्याचे आपल्याला प्रथमच पाहायला मिळेल. बीबरच्या भारतीय चाहत्यांसाठी यापेक्षा आनंदाची बातमी काय असू शकेल.\nALSO READ : सनी लिओनीने जस्टीन बीबरकडे केली ‘ही’ गोड मागणी\nभारतातही बीबरचे असंख्य चाहते आहेत. त्याची प्रचंड क्रेझ आहे. ‘बेबी’ गाण्यामुळे प्रकाश झोतात आलेल्या जस्टीनने वयाच्या केवळ २२ व्या वर्षी ड्रेक, द विकेंड, एडेल यासारख्या दिग्गज कलावंतांना मागे टाकले. जस्टीन त्याच्या खासगी जीवनातील अफेयर्समुळेदेखील नेहमीच चर्चेत असतो. तसेच तो विलासी व सुखवस्तू जीवनशैलीसाठी तो ओळखला जातो. गेल्या वर्षी त्याने दिलखुलास पार्टी करण्यासाठी लंडनमध्ये एक आलिशान घर किरायाने घेतले आहे.\n​‘पल्लू लटके...’ गाण्यावर अशी थिरकल...\nIt's final: ​अखेर रणवीर सिंगला मिळा...\nप्रिया प्रकाश वारियरवरून बॉलिवूडच्य...\n​करण जोहर घेणार एक वर्षाचा बेक्र; प...\n​करण जोहरला नकार देणे प्रभासला पडले...\n​करण जोहरची चाहती धरून बसली वेगळाच...\n​कोण आहे करण जोहरचा ‘व्हॅलेन्टाईन’\n ​करण जोहरला नोटीस, होऊ श...\n​करण जोहर अन् रोहित शेट्टीचा ‘इंडिय...\n ​कंगना राणौतने पुन्हा डिवचले;...\n​कंगना राणौतची पुन्हा एकदा करण जोहर...\n​करण जोहरने मागितली आलिया भट्टची मा...\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा ग...\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकी...\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मि...\nकरण जोहरने कलंक चित्रपटासाठी तयार क...\nरणवीर सिंग चालला व्हेकेशनवर इन्स्टा...\n‘पाप’च्या अभिनेत्रीची ठाणे पोलिसांन...\nयो यो हनी सिंगसोबत रॅप करणार बॉलिव...\nShocking : स्टेजवर डान्स करीत असतान...\nBOX OFFICE : महेश बाबूचा ‘हा’ चित्र...\nट्विंकल खन्नाला 'या' गोष्टीत मागे ट...\n‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट या द...\nभीषण आगीत ‘केसरी’चा सेट जळून खाक; ल...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t17524/", "date_download": "2018-04-27T06:33:16Z", "digest": "sha1:KJLSBIQ3YEYR2ZCZMRRNLR5BLPPDJGSM", "length": 3296, "nlines": 80, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-खरे शिवाजी", "raw_content": "\nराष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचे वंशज\nइतिहासकार प्रा. नामदेवराव जाधव यांना समर्पित\nमाँ जिजाऊचे खरे वंशज तुम्ही\nतुम्हां मुळेच जगी समजले \nसांगत होते खोटे जगी\nहे तुम्हीच जगी सांगितले \nजात पात न बघणारे\nफक्त हिंदूच मज हवा मावळा\nना राजे कधी वदले \nस्वराज्यात नाव त्यांचे मावळा \nतुमच्या मुळेच या जगी\n\" जय शिवराय \"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-07/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4", "date_download": "2018-04-27T06:39:34Z", "digest": "sha1:ZMZ37D7SXMX6VM6R4MLGZ7I3RSKYAAVQ", "length": 3146, "nlines": 92, "source_domain": "vkrajwade.com", "title": "पद्धती", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nसंस्कृत विभाग - पद्धती\nसंस्कृत विभाग : पद्धती\nउपनयन पद्धति (छापील) - १२२\nएकेधरी अनुष्ठान पद्धती - १२३\nगायत्री पूरश्चरण पद्धती - १२६\nदीक्षा पद्धती - १२७\nदीक्षा पद्धती - १२८\nउत्सर्ग पद्धती - १२९\nविवाह पद्धती - १३६\nशिवादिदेव प्रतिष्ठा पद्धती - १३८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/206?page=9", "date_download": "2018-04-27T06:52:47Z", "digest": "sha1:D52JICIJ7ZVXEI7I5W7N5RKH6SMIJWA7", "length": 25228, "nlines": 139, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "व्यक्ती | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nडॉ. द.बा. देवल – जीवनशैलीचा पाठ\nडॉ. द.बा. देवल यांना बाबा किवा फकीर म्हणावे अशी जीवनशैली ते निवृत्तीनंतर जगत आहेत. त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्ताने त्यांचा नागरी सत्कार इंदूरमध्ये काही वर्षांपूर्वी करण्यात आला. त्यासाठी काही संस्थांनी एकत्र येऊन ‘डॉ. डी.बी. देवल अभिनंदन समिती’ निर्माण केली. तिने मराठीतील प्रसिद्ध कवयित्री अरुणा ढेरे यांना समारंभासाठी खास पुण्याहून पाचारण केले आणि एक हृद्य समारंभ घडवून आणला.\nखरे तर, देवल आयुष्यभरच कलंदर जीवन जगले. त्यांनी रुग्णांना मदत केलीच, परंतु त्या पलीकडे त्यांना कोणती कला विशेष प्रिय असे विचारले तर ते त्याचे उत्तर नाही देऊ शकणार सत्कार समारंभात त्यांच्या रुग्णसेवेचा आणि त्यांच्या या विविध ‘वेडां’चा वारंवार उल्लेख होत होता. अरुणा ढेरे म्हणाल्या, की देवल यांनी जीवन कसे जगावे याच कलेचे पाठ त्यांच्या आयुष्यातून दिले असे म्हणता येईल सत्कार समारंभात त्यांच्या रुग्णसेवेचा आणि त्यांच्या या विविध ‘वेडां’चा वारंवार उल्लेख होत होता. अरुणा ढेरे म्हणाल्या, की देवल यांनी जीवन कसे जगावे याच कलेचे पाठ त्यांच्या आयुष्यातून दिले असे म्हणता येईल डॉक्टरचे जीवन सतत रुग्णांच्या सहवासात राहून रुक्ष व भावनाशून्य बनण्याची बरीच शक्यता असते. परंतु देवल यांनी तशा परिस्थितीतही संवेदना जपली.\nएकांडी शिलेदार शोभा बोलाडे\nशोभा बोलाडे पनवेल तालुक्यातील गावागावांमध्ये पाणीप्रश्न व रेशनप्रश्न यांवर कार्यरत आहेत. त्यांनी त्या प्रश्नांवर उत्तरे मिळवण्यासाठी महिलांचे संघटन करून महिलांना मार्गदर्शन केले; तसेच, महिलांना गावातील इतर प्रश्नांविरूद्धही आवाज उठवण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे शोभा यांना गावातील पुढारी, राजकारणी यांनी त्रास दिला, गुंडांकरवी जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. तरी त्या बधल्या नाहीत. उलट, त्यांनी त्या सर्वांना आव्हान देत, स्त्रियांना त्यांच्या स्वत:च्या हक्कांबाबत जागृत केले. त्यामुळे डोक्यावरून पदर ढळू न देणा-या स्त्रिया संबंधितांना जाब विचारू लागल्या आहेत. ते शोभा बोलाडे यांच्या सामाजिक कामाचे फलित म्हणावे लागेल.\nलेखक-दिग्‍दर्शक - अभिजित झुंजारराव\nअभिनेता म्हणून मिळालेल्या प्लॅटफॉर्मचा आदर करून नाट्य दिग्दर्शन व अभिनय... या दोन्ही प्रकारच्या कलाविष्कारातून गगनी उंच झेपावताना पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे असलेले अभिजित झुंजारराव\nअभिजित झुंजारराव मूळचे ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील नेवाळपाडा या गावातील. त्यांचे वडील जयवंत झुंजारराव. ते कामानिमित्ताने कल्याण येथे स्थायिक झाले. अभिजित यांना कॉलेजपर्यंत नाटकाची फारशी आवड निर्माण झाली नव्हती. पण नाटक त्यांच्या रक्तातच होते. अभिजित यांचे वडील जयवंत त्यांच्या ‘मरावीमं’मधील नोकरी करता करता तेथे होणाऱ्या नाटकांत काम करायचे. त्यांनी अभिजित यांना त्या क्षेत्रात येण्यासाठी प्रवृत्त केले आणि अभिजित यांना नाट्य क्षेत्राची आवड निर्माण झाली. अभिजित लहानपणापासून स्वभावाने लाजरे होते. त्यांना एकदा नाटक बघत असताना त्यांनीही तसा एखादा प्रयोग करून बघावा असे वाटून गेले. त्यावेळी त्यांचे ग्रॅज्युएशन नुकते पूर्ण झालेले होते. त्यांनी सोसायटीमधील समान आवड असणाऱ्या मुलांची ‘टीम’ बनवून त्यांचा नाट्यप्रवास चालू केला.\nचंद्रपूरचे अवलिया कलाकार मनोहर सप्रे\nविदर्भातील नांदोरा गावात जन्मलेले (४ जानेवारी १९३३) मनोहर सप्रे चंद्रपुरकर झालेले आहेत. ते नांदोरा, अकोला अशा ठिकाणी शिक्षण घेत घेत चंद्रपूरला येऊन पोचले, तेव्हा त्यांच्याजवळ दुहेरी एम.ए. (राज्यशास्त्र व तत्त्वज्ञान) अशा पदव्या होत्या. त्यांना चंद्रपुरातील एका महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी लागली. चंद्रपुरातील वास्तव्य, तेथील दैनंदिन गरजा भागवूनही पैसा शिलकी राहायचा. ते म्हणाले, “आयुष्य सुरू होते, पण मजेत नव्हते. तशा जगण्यात ‘क्वालिटी’ वाटत नव्हती. एकाकी एकाकी असे वाटत राहायचे.”\nमनमोकळी ‘निळ्या डोळ्यांची’ लेखिका शिल्पा कांबळे\n‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीची लेखिका शिल्पा कांबळे हिचा खरेपणा प्रथमदर्शनीच जाणवतो. ती वागण्यात नम्र पण विचारांनी बेधडक असल्याचेही स्पष्ट जाणवते. तिने ‘मराठी युवा साहित्य संमेलना’च्या व्यासपीठावरून जाहीर कबूल केले, की ‘ती मराठीतून लिहिते खरी, पण तिच्या बोलण्यात कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचा प्रचंड पगडा आहे.’ ती बोलताना सहज इंग्रजीत शिरते आणि इंग्रजी शब्दांचा खूप वापर करते, पण ‘तिला लिहिताना मराठीच जवळची वाटते’ हेही तिने सांगितले.\nशिल्पाची ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ ही कादंबरी दलित स्त्रियांचे जीवनवास्तव मांडते. खाजगीकरण, उदारीकरण जागतिकीकरण यांची दारे खुली झाली. त्यांचा एकूणच, सामाजिक-कौटुंबिक-मानवी नातेसंबंधांवर परिणाम झाला. एकीकडे पैसा खेळू लागला, श्रीमंती वाढली तर दुसरीकडे वंचित-दुर्बल घटकांच्या जीवनातील बकालपणाही वाढला. त्या घटकांतील स्त्रियांवरही त्याचा विपरीत परिणाम झाला. तिने शोषित, अत्याचारित दलित स्त्रिया आणि समाज यांचे दु:ख मांडण्याचे काम केले आहे. शिल्पाने कादंबरीची नायिका उल्का आणि मग तिच्या निमित्ताने ओळख होणा-या वेगवेगळ्या स्त्रिया, पुरूष- त्यांची मानसिकता, आंबेडकरी विचार, स्त्रीवाद असे विविध कंगोरे उलगडत ते लेखन केले आहे.\nऊर्जाप्रबोधक - पुरुषोत्तम कऱ्हाडे\nआयुष्यात काही अनवट वाटा धुंडाळताना स्वत:चे संस्कार व बौद्धिक शक्ती यांचे संमीलन करून त्याचा उत्कृष्ट परिपोष करणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे पुरुषोत्तम कऱ्हाडे होय कऱ्हाडे इलेक्ट्रिकल इंजिनीयर असून त्यांना ‘ऊर्जा’ या विषयामध्ये विशेष आस्था आहे. त्यांनी सौर ऊर्जा व ऊर्जासंवर्धन यांवर बराच अभ्यास केला असून ते ऊर्जाप्रबोधनाचे कार्य करत असतात. पुरुषोत्तम कऱ्हाडे मूळ अंबाजोगाईचे, त्यांचे बालपण तेथेच गेले व माध्यमिक शिक्षणही तेथेच झाले. त्यामुळे त्यांना अंबाजोगाई गावाचा आध्यात्मिक, धार्मिक व शैक्षणिक वारसा लाभला आहे. ती शांतता व ते समाधान त्यांना जीवनकार्यात जाणवतात.\nगणिताचे विद्यार्थी घडवणारे - एम. प्रकाशसर\nएम. प्रकाशसर अर्थात प्रकाश मुलबागल हे गणित विषयाचे अध्‍यापक. त्‍यांनी 'गणित ऑलिम्पियाड स्पर्धे'त भारताला सुवर्णपद मिळवून देण्‍याच्‍या इर्षेने गणित विषयात विद्यार्थी घडवण्‍याचे काम अनेक वर्षे केले. त्‍या स्‍पर्धेत भारताला मिळालेल्या एकूण शंभर पदकांपैकी पंचवीसपेक्षा जास्त विद्यार्थी एकट्या प्रकाशसर यांचे आहेत. अविवाहित राहून, कोणत्याही आमिषांना बळी न पडता संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी वाहून घेतलेले आणि प्रसिद्धीपासून कोसो दूर राहिलेले प्रकाशसर शिक्षकी पेशातील अनेकांसाठी खरे हिरो आहेत.\nप्रकाशसरांना कानपुरच्या आयआयटीमध्ये मेकॅनिकल इंजिनीयरिंगला अॅडमिशन मिळाली होती, पण त्यांनी तो अभ्यासक्रम एक वर्षात बदलला आणि त्याच कॉलेजमध्ये गणितात एम.एस्सी. करण्याचा निर्णय घेतला. तो त्यांच्या आईवडिलांना मोठा धक्का होता. ते त्यांची समजूत काढण्यासाठी म्हणून विमानाने कानपूरला पोचले, पण उपयोग झाला नाही. सर त्यांच्या निर्णयावर ठाम होते. आईवडील ‘तू आणि तुझे नशीब’ असे म्हणून पुण्याला परतले\nसर त्यांच्या मित्रांचे कॉलेजमध्ये शिक्षक असत. ते स्वतः कोर्समध्ये नसलेल्या अनेक गोष्टी शिकत आणि दुसऱ्याला शिकवत\nरफीवेडे डॉ. प्रभू आहुजा\nठाण्‍याजवळ उल्हासनगर येथे ‘शिवनेरी’ नावाचे हॉस्पिटल आहे. ते हॉस्पिटल आहुजा डॉक्टर दांपत्य चालवतात. कोणी म्हणेल, त्यात काय नवीन आहे आजकाल खेड्यापाड्यातही पतिपत्नी, दोघेही डॉक्टर असतात. पण आहुजा पतिपत्नी व त्यांचा दवाखाना थोडा वेगळा आहे. डॉक्टर आहुजा हे गायक मोहम्मद रफी यांचे चाहते आहेत. किती चाहते आजकाल खेड्यापाड्यातही पतिपत्नी, दोघेही डॉक्टर असतात. पण आहुजा पतिपत्नी व त्यांचा दवाखाना थोडा वेगळा आहे. डॉक्टर आहुजा हे गायक मोहम्मद रफी यांचे चाहते आहेत. किती चाहते तर 'रफीवेडे' हाच शब्द त्यांना चपखल लागू पडेल. त्यांच्याजवळ मोहम्मद रफी यांची संपूर्ण माहिती, त्‍यांचे प्रत्येक गाणे, गझल, गैरफिल्मी गीत संग्रहित आहे.\nज्येष्ठराज जोशी – जगातील शंभर उत्कृष्ट संशोधकांतील एक\nअ. पां. देशपांडे 07/02/2017\nप्रा.ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांचे नाव भारतातील नामवंत रसायन अभियंत्यांमध्ये सन्मानाने घेतले जाते. ज्येष्ठराज हे उत्तम शिक्षक व तसेच संशोधक आहेत. ते रासायनिक कारखाने चालवताना येणा-या अडचणी सोडवण्यासाठीचे उत्तम मार्गदर्शक आहेत आणि उत्तम व्यवस्थापकही आहेत. त्यांच्या ठायी रसायन विद्या व तिची उपयोगिता या संदर्भात एवढे गुण आहेत स्वाभाविकच, जोशी यांच्याकडून रसायन अभियांत्रिकीमध्ये विविध स्वरूपाचे मोठे कार्य घडून आले आहे. त्याबद्दल ज्येष्ठराज यांची 'अमेरिकन केमिकल सोसायटी’ने २००७ सालापूर्वीच्या चाळीस वर्षांतील शंभर उत्कृष्ट संशोधकांत गणना केली. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ किताबाने २०१४ साली सन्मानित केले.\nरणजिता पवार - तांड्यावरील पहिली शिक्षिका\nरणजिता लमाणी आहे. ती तांड्यावर लहानाची मोठी झाली. त्यामुळे तिने स्वत: समाजाच्या जाती-जातींतील विषमता अनुभवली. तिने तांड्यावरील शैक्षणिक अनास्थेला झुगारले. तिने कुटुंब, जातपंचायत यांचा विरोध व प्रतिकूल परिस्थिती यांवर मात करत डी.एड.पर्यंत शिक्षण घेतले. रणजिताने जिद्द व चिकाटी यांच्या जोरावर तांड्यावरील पहिली शिक्षिका होण्याचा मान मिळवला. आज, ती तांड्याच्या विकासासाठी काम करत आहे. रणजिता गणेश पवार ही ‘सामर्थ्य’ संस्थेच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये काम करते.\nरणजिता तांड्यावरील मुलांची शैक्षणिक प्रगती, स्त्रीसक्षमीकरण, न्याय्य हक्कांबद्दल जागृती, सर्वांना समान पातळीवरील वागणूक अशी कामे साधता साधता भटक्या-विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘सामर्थ्य’च्या वतीने युवकांच्या मनात संवेदनशीलता निर्माण व्हावी, त्यांचा तांड्याच्या विकासकार्यात सहभाग वाढावा यासाठी त्यांचे गट बनवून त्यांना प्रशिक्षण दिले जाते. रणजिता त्यात सातत्य टिकून राहवे यासाठी नवनवीन स्वयंसेवकांचा शोध घेत असते.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thane.nic.in/htmldocs/news_win.htm", "date_download": "2018-04-27T06:12:11Z", "digest": "sha1:7FJFICTVTCO2G33DISMKY64Q6LYWJJDU", "length": 1386, "nlines": 11, "source_domain": "thane.nic.in", "title": " News", "raw_content": "आपले सरकार केंद्र-शुध्दीपत्रक,अधिसूचना व नोंदणी अर्ज नमुना\nजिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांची माहिती\nध्वनी प्रदुषण तक्रारीबाबत-उल्हासनगर महापालिका\nअनाधिकत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग्ज, पोस्टर्स बाबत जनहित याचिका 155/2011\nपाणथळ तक्रार निवारण बाबत\nअनधिकृत धार्मिक स्थळ तक्रार निवारणबाबत\nशासकीय जमीन प्रदानाचे आदेश\nवित्तीय मालमत्तेचे संपादन पुनर्रचना आणि तारण हक्काची अंमलबजावणी अन्वये ताबा मिळणेबाबत\nमहाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण व विरुपीकरण (प्रतिबंध) कायदा 1995\nमहिला व बालविकास विभाग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-07/%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4", "date_download": "2018-04-27T06:40:17Z", "digest": "sha1:JSJFQWAFUSYSCW57WXF5KCH3X76JP3J2", "length": 5624, "nlines": 131, "source_domain": "vkrajwade.com", "title": "कथा", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nसंस्कृत विभाग - कथा\nअनंत कथा (४ पोथ्या)\nसंस्कृत विभाग : कथा\nदुःख नवमी कथा - ४१० पु. १\nअमर्दकी वगैरे एकादशी कथा - ४१० पु. २\nअनंत कथा (४ पोथ्या) - ४१० पु. ३\nअनंत कथा - ४१० पु. ४\nअनंत व्रत कथा - ४१० पु. ५\nअनंतव्रत पुजा कथा - ४१० पु. ६\nउपांगललित कथा - ४१० पु. ९\nकदली व्रत कथा - ४१० पु. १०\nकोकीलाव्रत - ४१० पु. १४\nकोकीलाव्रत कथा - ४१० पु. १६\nकोकील कथा - ४१० पु. १७\nअनंतव्रत कथा - चिंतामणी कथा - ४१० पु. २४\nदशरथ ललिता व्रत कथा - ४१० पु. २६\nदुर्वाव्रत कथा - (क-हाड देव) - ४१० पु. २७\nप्रतिवार्षीक पूजा कथा संग्रह - ४१० पु. ३१\nबालचंद्र व्रत कथा - ४१० पु. ३३\nबुधाष्टमी - ४१० पु. ३५\nमुक्ताभरण कथा - ४१० पु. ८५\nवरदचतुर्थी कथा - ४१० पु. ९४\nवटसावित्रीची कथा - ४१० पु. ९५\nवामन कथा - ४१० पु. ९६\nवेतालपंचविशति ४१० पु. १०१\nशनित्रयोदशी कथा ४१० पु. १०२\nशालिग्राम कथा ४१० पु. १०३\nशिवकर्मकथन द्वादशोध्याय ४१० पु. १०४\nशिवरात्रि कथा ४१० पु. १०५\nशिवरात्र कथा ४१० पु. १०६\nशिवरात्रि कथा ४१० पु. १०७\nसत्यभास्कर कथा ४१० पु. १११\nसत्यशंकर कथा ४१० पु. ११२\nसावित्री कथा ४१० पु. ११३\nसिंहासन बत्तीशी ४१० पु. ११४\nसिंहासन द्वात्रिशत्कथा ४१० पु. ११५\nत्सोमवती कथा ४१० पु. ११७\nसोमोतीची कथा ४१० पु. ११८\nसोमोत्पत्ती कथा ४१० पु. ११९\nहनुमत् व्रत कथा ४१० पु. १२०\nहरतालिका कथा ४१० पु. १२१\nहरीतालीका व्रत कथा ४१० पु. १२२\nहरीतालीका व्रत कथा ४१० पु. १२३\nबुधाष्टमी व्रत कथा - ४१० पु. ४३४\nअनंत व्रत कथा ४१० पु. १ (४६२)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/television/news/anushka-sharma-will-perform-phillauri-song-in-rising-star/18607", "date_download": "2018-04-27T06:56:19Z", "digest": "sha1:CF764OCB5QHSHV43EUBIG44QRIEEFZCL", "length": 24398, "nlines": 242, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "anushka sharma will perform phillauri song in rising star | ​रायजिंग स्टारमध्ये अनुष्का शर्माचा फिल्लोरी परफॉर्मन्स | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\n​रायजिंग स्टारमध्ये अनुष्का शर्माचा फिल्लोरी परफॉर्मन्स\n​रायजिंग स्टारमध्ये अनुष्का शर्मा लवकरच येणार असून ती फिल्लोरी या चित्रपटाचे प्रमोशन तिथे करणार आहे आणि लाइव्ह परफॉर्मन्स देत त्यातील नॉटी बिल्लो हे गाणे लाँच करणार आहे.\nरायजिंग स्टार या कार्यक्रमात सगळे स्पर्धक एकापेक्षा एक चांगले परफॉर्मन्स सादर करत आहेत. या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कलाकार या कार्यक्रमात हजेरी लावतात. नुकताच अभिनेता गोविंदा या कार्यक्रमात आला होता. गोविंदाचा लाइव्ह परफॉर्मन्स प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळाला होता आणि आता त्याच्यानंतर आणखी एका कलाकाराचा लाइव्ह परफॉर्मन्स प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. फिल्लोरी या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी नुकतीच अनुष्का शर्मा रायजिंग स्टार या कार्यक्रमाच्या सेटवर गेली होती. या चित्रपटात ती केवळ काम करत नाहीये तर या चित्रपटाची निर्मितीदेखील तिने केली आहे. तिने याआधी एनएच 10 या चित्रपटाची निर्मिती केली होती. फिल्लोरी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कमतरता राहू नये यासाठी ती सध्या खूप मेहनत घेत आहे.\nफिल्लोरी या चित्रपटात दिलजीत दोसांज प्रमुख भूमिकेत झळकत आहे. दिलजीत हा रायजिंग स्टारमध्ये परीक्षकाची भूमिका बजावतो. त्याच्यासोबत अनुष्कानेदेखील या कार्यक्रमात नुकतीच परीक्षकाची भूमिका बजावली. या कार्यक्रमात अनुष्काने फिल्लोरीचे नॉटी बिल्लो हे गाणे लाँच केले. तिने हे गाणे लाँच करताना लाइव्ह परफॉर्मन्सदेखील दिला. दलजीत आणि अनुष्काने हा परफॉर्मन्स सादर करत कार्यक्रमाला चार चाँद लावले. या दोघांचा हा परफॉर्मन्स या कार्यक्रमाचे परीक्षक शंकर महादेवन, सूत्रसंचालक आणि सगळ्याच उपस्थितांना खूप आवडला. अनुष्का रायजिंग स्टार या कार्यक्रमात आली असल्याने या कार्यक्रमातील स्पर्धकदेखील खूश झाले होते. एवढेच नव्हे तर या भागात दोन वाईल्ड कार्ड एंट्रीदेखील होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या कार्यक्रमाची नक्कीच उत्सुकता लागली असणार.\nधोनीची फटकेबाजी बघून असा उडाला अनुष...\nयूएसला जाण्यापूर्वी अनुष्का शर्माने...\nConfirm : अखेर तो क्षण आला संजय दत्...\n'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का...\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केले...\nआयपीएल दरम्यान नाही तर यादिवशी रिली...\nचित्रपटानंतर तापसी पन्नू करणार हे क...\n​अनुष्का व प्रियांकानंतर दीपिका पाद...\nसोनम कपूरने लग्नासाठी केली 'या' जगा...\nराकेश शर्मा यांच्या बायोपिक आधी संज...\n​अनुष्का शर्माला दादासाहेब फाळके पु...\nदिलजितसिंग दूसांजच्या या चित्रपटाचा...\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घराती...\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी...\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घ...\nराधाच्या पाठिंब्याने सावरणार नात्या...\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता उदगाता यांच...\nयह उन दिनो की बात है या मालिकेतील आ...\n​‘जिजाजी छत पर है’ या मालिकेत दिला...\n​कुल्फीकुमार बाजेवाला फेम अंजली आनं...\nशक्ती...अस्तित्व के एहसास की मध्ये...\nरेशम टीपणीस आणि मेघामध्ये 'या' कारण...\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार...\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मि...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://akck.in/1877-2/", "date_download": "2018-04-27T06:16:28Z", "digest": "sha1:W5QIE6OPDUP3I5AIUCHQUJWBYPKZRZNR", "length": 11948, "nlines": 102, "source_domain": "akck.in", "title": "अति मिठाचे सेवन हे उच्च रक्तदाबाला निमंत्रण देते ! जास्तीचे मीठ हे विष असते ! | akck", "raw_content": "\nगाव नमुना म्हणजे काय नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.\nभारतातील पहिल्या महिला डॉक्टर-आनंदीबाई गोपाळराव जोशी\nसेन्सॉर बोर्ड काय आहे काम कसं करतं आणि सेन्सॉर बोर्डाची आवश्यकता आहे का\nजमीन /प्लॉट खरेदी करतायेत का मग आधी हे वाचा \nअति मिठाचे सेवन हे उच्च रक्तदाबाला निमंत्रण देते जास्तीचे मीठ हे विष असते \nअति मिठाचे सेवन हे उच्च रक्तदाबाला निमंत्रण देते जास्तीचे मीठ हे विष असते \nआरोग्य / लेटेस्ट / वाचन\nअति खाल्ल्यास मिठ जगता येणार नाही निट\nएका गावात एक गुंड होता. तो सर्वांकडले अन्न खायचा. एकाने सांगितले की त्याच्या अन्नात रोज थोडे मीठ टाका. त्याची चव घ्या. ते हळू हळू त्याच्या नकळत वाढवा. लोकांनी तसे केले.\nत्या जादा मिठाने उच्च रक्त दाब होवून तो गुंड मेला.पण गावकरयांना चव घेता घेता मिठाची चटक लागली. ते भरपूर मीठ खाऊ लागले. घरोघरी सर्वाना उच्च रक्त दाब झाला. तरुणांचे मरण वाढले\nत्या लोकांप्रमाणे, उच्च रक्त दाब हेच आज आपले, भारतीयांचे नंबर १ चे मरणाचे कारण आहे. दर चौथ्या माणसाला उच्च रक्त दाब आहे. बहुतेकांना हे माहिती नाही.\nही माहिती सांगून सर्वांना आपला रक्त दाब मोजायला सांगा. सर्वांना वाचवा.जास्त मीठ खाण्याचा उच्च दाबाशी संबंध आहे. जागतिक आरोग्य संघटना सांगते की प्रत्येकाने रोज ५ ग्रॅमच्या वर मीठ खाऊ नये.\n८ ग्राम च्या वर मीठ रोज खाणाऱ्यांना उच्च रक्त दाब होण्याची शक्यता जास्त असते. आपण सरासरी १० ग्रॅम मीठ खातो काही लोक रोज ३० ग्रॅम मीठ खातात. आपले जसे वय वाढते तसा आपला रक्तदाब वाढतो.\n३ ग्रॅम पेक्षा कमी मीठ रोज खाणाऱ्यां मध्ये उच्च रक्त दाबाचे प्रमाण कमी आहे. वय वाढले तरी त्यांचा रक्त दाब वाढत नाही.मीठ खाणे कमी केले की उच्च रक्त दाब होण्याची शक्यता कमी होते.\nलोणची, पापड, सॉस,केचप, अजिनोमोटो , खारवलेले पदार्थ, शेव चिवडा आदि खारे पदार्थ यातून मीठ पोटात जाते.जादा मिठाने [ जठर] पोट खराब होते, त्याचे अन्न पचनाचे काम बिघडते.\nजठराचा कर्क रोग, कॅन्सर पण होतो. मिठाने शरीरातील कॅलशीयम शरीरा बाहेर टाकले जाते. याने हाडे ठिसूळ होतात. सर्वाधिक लोकांना मान दुखी, पाठदुखी व सांधेदुखी आहे. ती याने वाढते.\nजरा धक्का लागला की आपले ठिसूळ झालेली हाडे मोडतात.आपल्या रोजच्या सर्व नैसर्गिक अन्नातून [ वरून न टाकता ] आपल्याला ३०० ते ४०० मिली ग्राम मीठ मिळते. ते शरीर वापरून घेते.\nजगभर पहिल्या वाढ दिवसापर्यंत मीठ व साखरेची चवच मुलाना देत नाही. त्यापुढेही ती देणे शक्यतो लांबवतात. आपणही असे करू या.आपण ताटात, जेवणात वरून मीठ घेवू नये.\nअन्न शिजवतांना रोज थोडे थोडे मीठ कमी टाकायला सांगा.पण आपल्याला मिठाची सवय लागली आहे. मिठाचे व्यसन लागले आहे. मिठाशिवाय जेवणच जात नाही.\nदारू , तंबाखूच्या सवयीने जेवढे लोक मरतात त्यापेक्षा आपले खूपच जास्त लोक जादा मीठ खाउन उच्च रक्तदाब होउन मरतात.एक माणूस मारला तर फाशी होते.मीठ खूप लोक मारते.\nमिठाला फाशी द्या.किराणा दुकानातील छोट्या काट्यावर ३, ५ ग्राम मीठ किती होते ते मोजून बघा. माणसी तेवढे, किंवा त्यापेक्षा कमी मीठ रोज खा.घरच्या छोट्या चमच्यात किती मीठ येते हे मोजा.\n१/२ -१ किलो मिठाशी नवीन पिशवी आज उघडा. त्यावर आजची तारीख टाका. ही किती दिवस चालते ते बघा. ५ ग्रॅम रोज प्रमाणे ५०० ग्रॅमची पिशवी १ माणसाला १०० दिवस [३ महिने],चालवा.\n२ माणसांना ५० दिवस, ३ माणसांना ३३ दिवस [ १ महिना], ४ माणसाना २५ दिवस व ५ माणसांना २० दिवस पुरवा. एक किलोची पिशवी याच्या दुप्पट चालवा. लोणची पापड, हे सर्व यातूनच करा. बाजारचे केचप सॉस, खारे पदार्थ टाळा.\nमीठ विष आहे हे जाणा. आपण रोज जादा मीठ घालून स्वतः ला व घरच्यांना आजारी करतो, मारतो हे ज्यादिवशी महिलांना व सर्वाना कळेल त्यादिवशी हे आजार , ही मरणे बंद होतील.\nखाल्ल्या मिठाला जागायचे असेल तर कमी मीठ खा. बदला. नाहीतर, नेहमीसारखे मीठ खा. उच्च रक्त दाबाने मरा.\nही माहिती राष्ट्रीय आहार संस्थेच्या “ भारतीयांसाठी जेवणाची मार्गदर्शक तत्वे “ या पुस्तिकेतून घेतले आहे.\nगाव नमुना म्हणजे काय नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.\nमंदिरात कासव का असते \nCategories Select Category akck अध्यात्मिक आयुर्वेद आरोग्य इतिहास कथा कविता कायदेशीर सल्ला चित्रपट जाहिरात टिप्स पर्यटन प्रेरणा बातमी मनोहरी महिला माहेरचा कट्टा लेटेस्ट वाचन व्यक्तिमत्व सामाजिक blog facts feature shopping\nगाव नमुना म्हणजे काय नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.\n१ हेक्टर = […]\nब्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा ,नाहीतर आवड आमच्याशी शेअर करा \nerror: आमचं काही चुकलं का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://susiebenshah.in/sakal-05-09-2014/", "date_download": "2018-04-27T06:20:48Z", "digest": "sha1:WC6MRPYE4M4M7NAFJL5SPYA6WUCDOTFS", "length": 7165, "nlines": 48, "source_domain": "susiebenshah.in", "title": "भाजप नगरसेविकेचा छळ झाल्याचे सिद्ध | Susieben Shah", "raw_content": "\nभाजप नगरसेविकेचा छळ झाल्याचे सिद्ध\nभाजप नगरसेविकेचा छळ झाल्याचे सिद्ध\nराज्य महिला आयोगाचे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र मुंबई- राजकीय पक्षांतील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनाही समोर येत आहेत. शिवसेनेपाठोपाठ भाजपमधील महिलाही सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. डोंबिवली पश्‍चिम येथील भाजपच्या नगरसेविका अर्चना कोठावदे यांचा शारीरिक छळ झाल्याचे सिद्ध झाले आहे. अशा प्रकारे होणाऱ्या छळाची तक्रार करण्यासाठी पक्षांतर्गत समितीही नाही. राज्य महिला आयोगाने याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पत्र पाठवले आहे. कोठावदे यांनी राज्य महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीनंतर त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले होते. नियमांनुसार याबाबत अधिक, तपशीलवार चौकशी व्हावी यासाठी आयोगाने “मजलिस फाउंडेशन‘ या स्वयंसेवी संस्थेच्या ऍड. फ्लेव्हिया ऍग्नीस, ऍड. निलंजना शाह, भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा शलाका साळवी यांची समिती नियुक्‍त केली होती. या समितीने राज्य महिला आयोगाकडे अहवाल सादर केला असून, कोठावदे व त्यांच्या कुटुंबाचा शारीरिक व मानसिक छळ झाल्याचे समितीने मान्य केले आहे. त्यांच्या मुलावर झालेल्या अत्याचाराचीही समितीने दखल घेतली आहे. महिला आयोगाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानुसार कोठावदे यांचा कल्याण- डोंबिवलीतील भाजपचे आमदार राजेंद्र चव्हाण यांनी शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे. समितीसमोर आठ सुनावण्या झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे कल्याणमधील नगरसेवक रवींद्र पाटील, शिवसेनेचे नाशिक नगरसेवक अजय बोरसाटे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष रजत राजन आणि पक्षाचे कार्यकर्ते दिनेश दुबे, मयुरेश शिर्के, मयुरेश भाटे हे दोषी आढळले आहेत. अर्चना कोठावदे यांच्या मुलाला मानसिक त्रास देणे, माध्यमांना खोटी माहिती देणे, त्यांना व्हॉट्‌सऍपवर अश्‍लील मेसेज पाठविण्यासारखे आरोप सिद्ध झाले आहेत. या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. या पत्रात भाजपमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात काम करणारी तक्रार निवारण समिती नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. भाजपच्या प्रतिसादाकडे लक्ष महिलांना राजकारणात केवळ आरक्षण उपयोगाचे नसून, त्यांना संरक्षणही देणे आवश्‍यक आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती स्थापन करावी, असे आदेश राज्य महिला आयोगाने दिले आहेत.\nteenbandarभाजप नगरसेविकेचा छळ झाल्याचे सिद्ध 09.05.2014\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2303", "date_download": "2018-04-27T06:57:56Z", "digest": "sha1:DXYSFR2WYY4JSPV7RTYXJXLXNCCOXJGL", "length": 9900, "nlines": 99, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "घट्टकुटी प्रभात न्याय | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसंस्कृतमध्ये जे अनेक मजेशीर 'न्याय' आहेत त्यातलाच एक म्हणजे घट्टकुटी प्रभात न्याय. हे नाव ऐकून ‘ह्यात मजेशीर ते काय ’ असा प्रश्न काहींना पडेल. तर काहींना पुलंच्या जलशृंखला योग, कनिष्ठ भगिनी योग अशा काही नवीन ग्रहयोगांतलाच हा एखादा प्रकार असावा, असे वाटेल. तसे काही नाही. घट्टकुटी प्रभात न्याय हा फार जुना, संस्कृत साहित्यातील न्याय आहे.\nघट्ट या शब्दाचा अर्थ जकात असा आहे. कुटी म्हणजे झोपडी. घट्टकुटी म्हणजे जकातनाका. प्रभात म्हणजे पहाट हे आपल्याला माहीतच आहे.\nसध्या अनेक शहरांतील जकात रद्द झाली आहे. पण काही वर्षांपूर्वी सर्व नगरांत आणि शहरांत प्रवेश करताना गाडीचालकाला मालावर जकात द्यावी लागे. त्यावेळी ‘इतक्या लाखांची जकात चुकवलेला मालट्रक पकडला.’ अशा तऱ्हेच्या बातम्या वर्तमानपत्रांत वाचायला मिळत. जकात चुकवण्याची व्यापाऱ्यांची प्रवृत्ती त्यातून दिसून येई. पण गंमत म्हणजे ही प्रवृत्ती आजकालचीच नाही तर फार पुरातन आहे. कारण जकातीची परंपराही तितकीच जुनी आहे.\nजकात चुकवण्यासाठी आताचे व्यापारी जशा अनेक युक्त्या योजतात तसेच पूर्वीचे व्यापारीही करत. पूर्वी व्यापारी त्यांचा माल बैलगाड्यातून वाहून नेत. ते जकातनाका टाळण्यासाठी सहसा रात्री प्रवास करत, ते देखील आडमार्गाने. पण अनेकदा गंमत होत असे. त्यांचा आडमार्गाचा रस्ता चुकायचा. त्यांची गाडी रात्रभर अंधारात भरपूर हिंडल्यावर पहाटेच्या प्रकाशात हमरस्त्याला लागायची आणि नेमका जकातनाकाच समोर दृष्टीस पडायचा. हाच तो घट्टकुटी प्रभात न्याय. मूळ उद्देश फसणे, असफल होणे हा त्या न्यायाचा अर्थ.\nआताच्या महामार्गांवरील टोलनाके म्हणजे एक प्रकारचे जकातनाकेच. तेथील टोलदेखील जबरदस्त असतात. पेट्रोलपेक्षा टोलचेच पैसे जास्त अशी परिस्थिती. त्यामुळे हे टोलनाके टाळण्यासाठी अनेक वाहन चालक आडमार्गाने वाहने नेतात आणि नेमके टोलनाक्याच्या अलिकडेच महामार्गाला लागतात. अशा वेळी हा घट्टकुटी प्रभात न्याय आठवतो आणि त्यातील गंमतही कळते.\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखाना वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवडत आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत.\nसंदर्भ: लोकजीवन, ग्रामसंस्‍कृती, चव्‍हाटा, Chavhata\nसंदर्भ: सांस्‍कृतिक नोंद, वैभव\nकशाचा पन्हाळा रिघे खानदेशा\nसंदर्भ: न्‍याय, अरूंधतीदर्शन न्‍याय, वसिष्‍ठ तारा, अरुंधती तारा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-22/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2018-04-27T06:39:29Z", "digest": "sha1:SA2TIQ2S7GNFDIFOW2ST6RN7HJ5EARVX", "length": 2965, "nlines": 88, "source_domain": "vkrajwade.com", "title": "मराठी", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nमराठी विभाग - मराठी\nमराठी विभाग : मराठी\nअनुभवामृत ज्ञानेश्वर - २८\nबोधअंक बखर - ४९ ब ३६\nरामदासी त्रुटीत पत्रे - १५\nतुकारामाचे अभंग (त्रुटीत पत्रे)\nकोल्हापूर यात्रा वर्णन - ३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/did-you-know/ms-dhoni-to-turn-producer-with-dhyan-chand-biopic/20437", "date_download": "2018-04-27T06:55:22Z", "digest": "sha1:ZPVXN5HWPCDS44A7BWC2GXSHBUSLIR23", "length": 24099, "nlines": 243, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "ms dhoni to turn producer with dhyan chand biopic | वरूण धवनसोबत धोनी सुरु करणार नवी इनिंग! बनणार निर्माता!! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\nवरूण धवनसोबत धोनी सुरु करणार नवी इनिंग\nक्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रमांवर नाव कोरणारा भारताची माजी क्रिकेट कर्णधार महेन्द्र सिंह धोनी एक नवी इनिंग सुरु करतो आहे. होय, धोनीने आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवायचे ठरवले आहे.\nक्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रमांवर नाव कोरणारा भारताची माजी क्रिकेट कर्णधार महेन्द्र सिंह धोनी एक नवी इनिंग सुरु करतो आहे. होय, धोनीने आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवायचे ठरवले आहे. हॉकीचा जादूगार म्हणून ओळखले जाणारे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा प्रोड्यूस करण्याचा निर्णय धोनीने घेतला आहे. धोनीने या चित्रपटाचे राईट्सही खरेदी केले आहेत. या चित्रपटात वरूण धवन मेजर ध्यानचंदची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘बद्रीनाथ की दुल्हनियां’मध्ये धमाकेदार परफॉर्मन्स दिल्यानंतर वरूणला ध्यानचंद यांच्या बायोपिकसाठी फायनल करण्यात आल्याचे कळतेय. करण सध्या ‘जुडवा2’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिका आहेत.\nखरे तर ध्यानचंद यांच्यावरील बायोपिकची घोषणा गतवर्षीचं झाली होती. निर्माता करण जोहरने या चित्रपटाची घोषणा केली होती. मात्र काही कारणाने हा चित्रपट रखडला तो रखडलाच. आता धोनी हा चित्रपट प्रोड्यूस करणार म्हटल्यावर तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता करण या चित्रपटाचा सहनिर्माता असणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.\nध्यानचंद यांच्या बायोपिकद्वारे धोनी बॉलिवूडमध्ये निर्माता म्हणून पाऊल ठेवणार असेल तर मनोरंजन जगतात त्याची ही एक नवी सुरुवात ठरेल. गतवर्षी एम एस धोनी याच्या स्वत:च्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा प्रदर्शित झाला होता. ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता धोनी निर्मित चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो, ते बघूच.\n​‘पल्लू लटके...’ गाण्यावर अशी थिरकल...\n ​‘या’ मराठी चित्रपटाची कॉपी आ...\n​वरूण धवनला मनातल्या मनात छळतेयं ‘ह...\nIt's final: ​अखेर रणवीर सिंगला मिळा...\n​रेमोच्या चित्रपटात दिसणार वरूण धवन...\nप्रिया प्रकाश वारियरवरून बॉलिवूडच्य...\n​करण जोहर घेणार एक वर्षाचा बेक्र; प...\n​करण जोहरला नकार देणे प्रभासला पडले...\n​करण जोहरची चाहती धरून बसली वेगळाच...\n​ ‘सुई धागा’चा फर्स्ट लूक रिलीज\n​कोण आहे करण जोहरचा ‘व्हॅलेन्टाईन’\n ​करण जोहरला नोटीस, होऊ श...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्र...\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६...\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण...\nभामला फाउंडेशनने तयार केले #BeatPla...\nयूएसला जाण्यापूर्वी अनुष्का शर्माने...\nबिल्ला तुम्हाला आठवतोय काय\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीला मिळाले प्...\nकधी काळी गर्लफ्रेंड बनून केलेला रोम...\nसोनम कपूरच्या लग्नाला जाणार नाही दी...\n​बराक ओबामा संजय दत्तला ओळखतात या न...\n​या गोष्टीची वाटतेय संजय दत्तला भीत...\nश्रद्धा कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.misalpav.com/comment/895407", "date_download": "2018-04-27T06:12:11Z", "digest": "sha1:D6YNZN5QCFDRRSDFLPVUIO3VC6WUIYIC", "length": 87254, "nlines": 271, "source_domain": "www.misalpav.com", "title": "घरचा भेदी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमुंबईच्या ताज हॉटेलमधील ती डिनर पार्टी चांगली रंगली होती. कारणही तसेच होते. नॅशनल इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर शामकुमार यांच्या युनिटने उपग्रहातून जमिनीवरील हालचाली अधिक क्षमतेने आकलन करेल असे प्रोटोटाईप यशस्वीरित्या तयार केले होते आणि त्यांना भारत सरकारकडून पुढील कामासाठी फंडिंगसुद्धा मंजूर झाले होते. आज त्यांच्या युनिटचे हे यश साजरे करण्यासाठी सर्व जण जमले होते. शामकुमार यांनी एक छोटेखानी पण छान भाषण केले आणि टीममधील सर्वांचे आभार मानून ते घरी जाण्यासाठी निघाले. शामकुमार हे नॅशनल इन्स्टिट्यूटच्या सिक्युरिटी आणि रिसर्चचे सर्वेसर्वा. गेले काही महिने त्यांनी रिसर्चमध्ये स्वतःला अगदी झोकून दिले होते. गेले १५ महिने किती कष्ट घेतले, हे गाडीतून जाताना त्यांना आठवत होते आणि ह्या यशाबद्दल स्वतःचीच पाठ थोपटून घ्यावी असे त्यांना वाटले. आता रात्र बरीच झाली होती आणि दुसर्‍या दिवशी शनिवार (सुट्टी) त्यामुळे घरी पोहोचल्यावर समाधानाने त्यांनी पाठ टेकली.\nसकाळी सकाळी त्यांच्या मोबाईल वाजला. आश्चर्य अधिक चिडचिड अशा भावनेने त्यांनी फोन उचलला. फोन त्यांच्या ऑफिसमधून होता. फोनवरून त्यांनी जे ऐकले, ते ऐकून त्यांची उरलीसुरली झोप खाडकन उडाली. \"तू काही करू नकोस, मी आलोच\" असे सांगून त्यांनी घाईगडबडीने फोन ठेवला आणि पटकन कपडे घालून बाहेर जायला निघाले. अर्ध्या तासात ते ऑफिसला पोहोचले. सिक्युरिटी डेस्कवर असलेल्या केशवने धावत जाऊन त्यांना सांगितले की प्रोटोटाईप चोरीला गेला शामकुमारच्या पायाखालची जमीनच सरकली. कालपासून केशवच ड्युटीवर होता. आज सकाळी नेहमीच्या राऊंडला जाताना त्याला लक्षात आले की प्रोटोटाईप चोरीला गेला आहे. आता शामकुमारचे डोके गरगरायला लागले. कोणी चोरला, कसा चोरला..... शत्रूच्या हातात जर हा प्रोटोटाईप पडला तर अनर्थ होऊ शकतो, हे त्यांनी पटकन ताडले आणि लगेच पोलीस सबकमिशनर पाटील ह्यांना फोन लावला. कालच्या पार्टीत तेसुद्धा होते. फोनवर सगळी परिस्थिती सांगताच त्यातील गांभीर्य पाटील यांच्या लक्षात आले. हा राष्ट्रीय सुरक्षिततेचा प्रश्न होऊ शकतो, हे त्यांनी झटकन ताडले. तेव्हा ह्या प्रकरणाचा गवगवा होऊ देण्यात अर्थ नव्हता. प्रकरण अतिशय गोपनीयतेने हाताळावे लागणार होते. पाटील ह्यांनी त्या भागातील इनचार्ज असणार्‍या इन्स्पेक्टर कदमला फोन लावून सर्व परिस्थिती सांगितली आणि हातातील बाकी सर्व केसेस सोडून फक्त ह्या प्रकरणावर लक्ष द्यायचे आदेश दिले. कदम आपल्या नेहमीच्या स्टाफसह घटनास्थळी आले आणि त्यांनी बॅरिकेट्स टाकून लोकेशन सील केले. त्यांनी घटनास्थळाची बारकाईने तपासणी करायला सुरुवात केली. कुठेही कसलीही तोडफोड दिसत नव्हती. ह्याचा अर्थ साफ होता की चोराला ह्या जागेची पूर्ण माहिती होती आणि प्रोटोटाईप ठेवलेल्या जागेपर्यंत तो सहज पोहोचू शकला. त्यांनी केशवला ताब्यात घेऊन काल रात्री काय काय घडले ते विचारायला सुरुवात केली. केशव नेहमीप्रमाणे रात्री ११ वाजता ड्युटीवर आला होता. त्याला हँडओव्हर देऊन त्याच्या आधीचा गार्ड संदीप निघून गेला. आल्याबरोबर केशवने नेहमीप्रमाणे त्याचा राऊंड मारली. त्या वेळी प्रोटोटाईप नेहमीच्या खोलीत होता, हे केशवने अगदी शपथेवर सांगितले. साधारण रात्री १२:३०च्या सुमारास मागच्या बाजूच्या पार्किंगमधून कोणीतरी आत घुसायचा प्रयत्न करत आहे, हे केशवने CCTVमध्ये पाहिले आणि त्याची गन घेऊन तो पार्किंगकडे गेला. तिथे जाऊन पाहतो तर कोणीच नव्हते. थोडा वेळ इकडे तिकडे पाहून कोणीच नाही हे लक्षात येताच तो परत फ्रंट डेस्कवर येऊन बसला. ह्या सगळ्या प्रकाराला साधारण अर्धा तास लागला. पहाटे ४ वाजता तो राऊंड मारायला गेला असताना त्याच्या लक्षात आले की प्रोटोटाईप चोरीला गेलाय आणि त्याने लगेच शामकुमारना फोन लावला. इन्स्पेक्टर कदम ह्यांनी लगेच रात्री ११ ते ४ या दरम्यानचे CCTV फुटेज चेक करायला सुरुवात केली. पण पाहतात तर काय शामकुमारच्या पायाखालची जमीनच सरकली. कालपासून केशवच ड्युटीवर होता. आज सकाळी नेहमीच्या राऊंडला जाताना त्याला लक्षात आले की प्रोटोटाईप चोरीला गेला आहे. आता शामकुमारचे डोके गरगरायला लागले. कोणी चोरला, कसा चोरला..... शत्रूच्या हातात जर हा प्रोटोटाईप पडला तर अनर्थ होऊ शकतो, हे त्यांनी पटकन ताडले आणि लगेच पोलीस सबकमिशनर पाटील ह्यांना फोन लावला. कालच्या पार्टीत तेसुद्धा होते. फोनवर सगळी परिस्थिती सांगताच त्यातील गांभीर्य पाटील यांच्या लक्षात आले. हा राष्ट्रीय सुरक्षिततेचा प्रश्न होऊ शकतो, हे त्यांनी झटकन ताडले. तेव्हा ह्या प्रकरणाचा गवगवा होऊ देण्यात अर्थ नव्हता. प्रकरण अतिशय गोपनीयतेने हाताळावे लागणार होते. पाटील ह्यांनी त्या भागातील इनचार्ज असणार्‍या इन्स्पेक्टर कदमला फोन लावून सर्व परिस्थिती सांगितली आणि हातातील बाकी सर्व केसेस सोडून फक्त ह्या प्रकरणावर लक्ष द्यायचे आदेश दिले. कदम आपल्या नेहमीच्या स्टाफसह घटनास्थळी आले आणि त्यांनी बॅरिकेट्स टाकून लोकेशन सील केले. त्यांनी घटनास्थळाची बारकाईने तपासणी करायला सुरुवात केली. कुठेही कसलीही तोडफोड दिसत नव्हती. ह्याचा अर्थ साफ होता की चोराला ह्या जागेची पूर्ण माहिती होती आणि प्रोटोटाईप ठेवलेल्या जागेपर्यंत तो सहज पोहोचू शकला. त्यांनी केशवला ताब्यात घेऊन काल रात्री काय काय घडले ते विचारायला सुरुवात केली. केशव नेहमीप्रमाणे रात्री ११ वाजता ड्युटीवर आला होता. त्याला हँडओव्हर देऊन त्याच्या आधीचा गार्ड संदीप निघून गेला. आल्याबरोबर केशवने नेहमीप्रमाणे त्याचा राऊंड मारली. त्या वेळी प्रोटोटाईप नेहमीच्या खोलीत होता, हे केशवने अगदी शपथेवर सांगितले. साधारण रात्री १२:३०च्या सुमारास मागच्या बाजूच्या पार्किंगमधून कोणीतरी आत घुसायचा प्रयत्न करत आहे, हे केशवने CCTVमध्ये पाहिले आणि त्याची गन घेऊन तो पार्किंगकडे गेला. तिथे जाऊन पाहतो तर कोणीच नव्हते. थोडा वेळ इकडे तिकडे पाहून कोणीच नाही हे लक्षात येताच तो परत फ्रंट डेस्कवर येऊन बसला. ह्या सगळ्या प्रकाराला साधारण अर्धा तास लागला. पहाटे ४ वाजता तो राऊंड मारायला गेला असताना त्याच्या लक्षात आले की प्रोटोटाईप चोरीला गेलाय आणि त्याने लगेच शामकुमारना फोन लावला. इन्स्पेक्टर कदम ह्यांनी लगेच रात्री ११ ते ४ या दरम्यानचे CCTV फुटेज चेक करायला सुरुवात केली. पण पाहतात तर काय १२ ते १२:५५ ह्या कालावधीतील फुटेज नाहीसे झाले होते १२ ते १२:५५ ह्या कालावधीतील फुटेज नाहीसे झाले होते ह्याचा अर्थ चोरी ह्याच काळात झाली, ती ४ वाजता केशवच्या लक्षात आली. चोराने नुसता प्रोटोटाईपच चोरला नाही, तर CCTV फुटेजही डिलीट केले होते. ह्याचाच अर्थ चोराला सिस्टिम कशी वापरायची हेदेखील माहीत होते. म्हणजेच चोर हा कोणीतरी कंपनीतीलच असण्याची शक्यता आहे, असा इन्स्पेक्टर कदमनी अंदाज बांधला. इन्स्पेक्टर कदम ह्यांनी तत्काळ संदीपला ताब्यात घेण्यासाठी कुमक पाठवली. संदीप त्याच्या बायकोबरोबर कुठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत होता. त्याला आणि त्याच्या बायकोला अटक करून लगेच इन्स्पेक्टर कदम यांच्या समोर हजार करण्यात आले. संदीपला त्यांनी \"काल रात्री काय काय केलंस ते सांग\" असे म्हटल्यावर संदीपने सांगितले की काल त्याची ड्युटी संपल्यावर तो घरी गेला आणि आज त्याच्या बायकोबरोबर कर्नाटकात जायचा त्याचा बेत होता. त्याच्या बायकोने तिथे कुठल्याशा देवाला नवस बोललेला होता आणि त्याकरिता म्हणून ते दोघे बाहेर जायला निघाले होते आणि तितक्यात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. इन्स्पेक्टर कदमनी संदीपच्या बायकोला वेगळ्या खोलीत घेऊन जाऊन पुन्हा तेच प्रश्न विचारले. तिनेही \"आमचे हे ड्युटी संपवून परत आले आणि उद्या लवकर ऊठ, आपल्याला जायचे आहे असे सांगून झोपले\" असे तिने सांगितले. साधारण किती वाजता संदीप घरी आला ह्याचा अर्थ चोरी ह्याच काळात झाली, ती ४ वाजता केशवच्या लक्षात आली. चोराने नुसता प्रोटोटाईपच चोरला नाही, तर CCTV फुटेजही डिलीट केले होते. ह्याचाच अर्थ चोराला सिस्टिम कशी वापरायची हेदेखील माहीत होते. म्हणजेच चोर हा कोणीतरी कंपनीतीलच असण्याची शक्यता आहे, असा इन्स्पेक्टर कदमनी अंदाज बांधला. इन्स्पेक्टर कदम ह्यांनी तत्काळ संदीपला ताब्यात घेण्यासाठी कुमक पाठवली. संदीप त्याच्या बायकोबरोबर कुठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत होता. त्याला आणि त्याच्या बायकोला अटक करून लगेच इन्स्पेक्टर कदम यांच्या समोर हजार करण्यात आले. संदीपला त्यांनी \"काल रात्री काय काय केलंस ते सांग\" असे म्हटल्यावर संदीपने सांगितले की काल त्याची ड्युटी संपल्यावर तो घरी गेला आणि आज त्याच्या बायकोबरोबर कर्नाटकात जायचा त्याचा बेत होता. त्याच्या बायकोने तिथे कुठल्याशा देवाला नवस बोललेला होता आणि त्याकरिता म्हणून ते दोघे बाहेर जायला निघाले होते आणि तितक्यात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. इन्स्पेक्टर कदमनी संदीपच्या बायकोला वेगळ्या खोलीत घेऊन जाऊन पुन्हा तेच प्रश्न विचारले. तिनेही \"आमचे हे ड्युटी संपवून परत आले आणि उद्या लवकर ऊठ, आपल्याला जायचे आहे असे सांगून झोपले\" असे तिने सांगितले. साधारण किती वाजता संदीप घरी आला असे विचारताच तिने \"साधारण १:३० वाजला असेल\" असे सांगितले. संदीपची ड्युटी तर ११ला संपते, मग १:३० वाजेपर्यंत तो काय करत होता असे विचारताच तिने \"साधारण १:३० वाजला असेल\" असे सांगितले. संदीपची ड्युटी तर ११ला संपते, मग १:३० वाजेपर्यंत तो काय करत होता असे संदीपला विचारले, तेव्हा त्याने ओशाळून सांगितले की तो घराजवळच्या बारमध्ये जाऊन दारू पीत बसला होता आणि त्यामुळे त्याला यायला वेळ झाला. हे ऐकताच संदीपची बायको त्याचा तिथेच उद्धार करू लागली. \"तरी मला वाटलंच दारूचा वास येतोय, उद्या देवाला जायचंय, काही काळ वेळ आहे की नाही असे संदीपला विचारले, तेव्हा त्याने ओशाळून सांगितले की तो घराजवळच्या बारमध्ये जाऊन दारू पीत बसला होता आणि त्यामुळे त्याला यायला वेळ झाला. हे ऐकताच संदीपची बायको त्याचा तिथेच उद्धार करू लागली. \"तरी मला वाटलंच दारूचा वास येतोय, उद्या देवाला जायचंय, काही काळ वेळ आहे की नाही इतका प्रवास आहे उद्या, मी इथे घरी वाट बघतीये, कशाचा काही नाही ह्यांना..\" इ. इ. संदीप शरमेने चूर झाला होता. इन्स्पेक्टर कदमनी तिला शांत केले आणि दोघांना दुसर्‍या खोलीत थांबायला सांगितले. मग इन्स्पेक्टर कदम यांनी ती इमारत आणि त्याचा परिसर पूर्ण पिंजून काढला, पण काहीच मिळाले नाही. अगदी शेवटी त्यांना इमारतीच्या दरवाज्याच्या बाजूला असलेल्या एका ट्रॅशमध्ये, वरील कव्हर फुटलेला असा एक यूसबी पेन ड्राईव्ह मिळाला. त्यांनी घाईघाईनी तो कॉम्प्युटरला जोडला, तेव्हा तो करप्ट आहे असा मेसेज कॉम्प्युटरवर आला.\nआता काय करावे हे इन्स्पेक्टर कदमना सुचेना. त्यांनी विचार करायला सुरुवात केली. एकच इमारत, त्यातून आत येण्यासाठी हा दरवाजा, आल्या आल्या फ्रंट डेस्क, तिथे एक कॉम्प्युटर आणि तिथेच गार्ड बसतो. इमारतीत कुठेही जायचे असल्यास गार्डसमोरूनच जावे लागते. रात्रीची वेळ त्यामुळे ऑफिसमध्ये कोणी कर्मचारी नाही, कुठेही तोडफोड अगर मोडतोड नाही. अगदी अलगद प्रोटोटाईप चोरीला गेला होता आणि बरोबर फुटेजदेखील. मिळाला तो फक्त एक यूसबी ड्राईव्ह, जो उपयोगाचा नाहीये. केशवला आणि संदीपला तर ताब्यात घेतले आहे, पण दोघेही काहीच सांगत नाहीयेत. शिवाय त्यांच्याविरुद्ध असे काही पुरावेही मिळत नाहीयेत. पाटील साहेबांचा फोन आल्यावर काय सांगायचे आता मदतीसाठी आणखी कुमकही मागवता येत नाहीये, कारण ही केस गुप्तपणे हाताळण्याचे आदेश आहेत. जसाजसा वेळ जात होता, तसे चोराला पकडणे कठीण होत जाणार हे स्पष्ट दिसत होते. ह्यात चोराने तो प्रोटोटाईप देशाच्या शत्रूला विकला तर मदतीसाठी आणखी कुमकही मागवता येत नाहीये, कारण ही केस गुप्तपणे हाताळण्याचे आदेश आहेत. जसाजसा वेळ जात होता, तसे चोराला पकडणे कठीण होत जाणार हे स्पष्ट दिसत होते. ह्यात चोराने तो प्रोटोटाईप देशाच्या शत्रूला विकला तर शत्रू तर हवी तेवढी किंमत देऊन ते विकत घेईल आणि असे खरोखर झाले, तर भारताच्या सुरक्षिततेला एक मोठे आव्हान निर्माण झाले असते. कदम यांच्या आयुष्यातील ही सर्वात क्रिटिकल केस होती. त्यांच्या डोळ्यात निराशा दाटून आली. आता काय करावे हा विचार करत असतानाच कदम यांचा फोन वाजला. त्यांनी फोन उचलताच त्याचा आपल्या कानावर विश्वास बसेना. पलीकडून थेट दिल्लीहून भारताचे संरक्षणमंत्री श्री. भट बोलत होते शत्रू तर हवी तेवढी किंमत देऊन ते विकत घेईल आणि असे खरोखर झाले, तर भारताच्या सुरक्षिततेला एक मोठे आव्हान निर्माण झाले असते. कदम यांच्या आयुष्यातील ही सर्वात क्रिटिकल केस होती. त्यांच्या डोळ्यात निराशा दाटून आली. आता काय करावे हा विचार करत असतानाच कदम यांचा फोन वाजला. त्यांनी फोन उचलताच त्याचा आपल्या कानावर विश्वास बसेना. पलीकडून थेट दिल्लीहून भारताचे संरक्षणमंत्री श्री. भट बोलत होते कदम क्षणभर जागेवरून उडालेच, पण लगेच स्वतःला सावरून त्यांनी बोलायला सुरुवात केली. पाटील साहेब आणि त्याच्या वरिष्ठांकडून प्रकरण कळल्याचे भट ह्यांनी सांगितले. हे प्रकरण किती महत्त्वाचे आहे, हे भट ह्यांनी कदम ह्यांना पुन्हा एकदा सांगितले आणि हे गोपनीय ठेवण्याविषयी आदेश दिले, परंतु त्याचबरोबर मदत करायचीदेखील तयारी दाखवली. स्वतःचा थेट फोन नंबर दिला आणि पुढे काय करणार आहे असे विचारले. कदम यांच्याकडे सांगण्यासारखे फारसे काही नव्हतेच. केशव आणि संदीप यांना ताब्यात घेतले आहे आणि एक यूसबी मिळाला आहे इतकेच ते बोलले. बोलता बोलता त्यांना आपला कॉम्प्युटर फॉरेन्सिक एक्स्पर्ट मित्र विश्वजीतची - म्हणजेच जित्याची आठवण झाली. कदाचित तो ह्या प्रकरणात आपल्याला मदत करू शकेल असे त्यांना वाटले. कदमनी श्री. भट यांना विश्वजीतबाबत सांगितले आणि त्याला ह्या केसमध्ये सहभागी करण्याविषयी सुचवले. भट यांना ह्या केसमध्ये जितकी कमी माणसे गुंततील तितके हवे होते. कदमनी पूर्ण परिस्थिती सांगितली आणि सध्या विश्वजीतची मदत घेण्यावाचून पर्याय नाही हे निक्षून सांगितल्यावर श्री .भट यांनी तशी परवानगी दिली. पण विश्वजीतला गोपनीयतेची शपथ देणे आणि आणखी कोणालाही सामील करायचे असल्यास प्रथम श्री. भट यांना सांगणे ह्या बोलीवर कदम क्षणभर जागेवरून उडालेच, पण लगेच स्वतःला सावरून त्यांनी बोलायला सुरुवात केली. पाटील साहेब आणि त्याच्या वरिष्ठांकडून प्रकरण कळल्याचे भट ह्यांनी सांगितले. हे प्रकरण किती महत्त्वाचे आहे, हे भट ह्यांनी कदम ह्यांना पुन्हा एकदा सांगितले आणि हे गोपनीय ठेवण्याविषयी आदेश दिले, परंतु त्याचबरोबर मदत करायचीदेखील तयारी दाखवली. स्वतःचा थेट फोन नंबर दिला आणि पुढे काय करणार आहे असे विचारले. कदम यांच्याकडे सांगण्यासारखे फारसे काही नव्हतेच. केशव आणि संदीप यांना ताब्यात घेतले आहे आणि एक यूसबी मिळाला आहे इतकेच ते बोलले. बोलता बोलता त्यांना आपला कॉम्प्युटर फॉरेन्सिक एक्स्पर्ट मित्र विश्वजीतची - म्हणजेच जित्याची आठवण झाली. कदाचित तो ह्या प्रकरणात आपल्याला मदत करू शकेल असे त्यांना वाटले. कदमनी श्री. भट यांना विश्वजीतबाबत सांगितले आणि त्याला ह्या केसमध्ये सहभागी करण्याविषयी सुचवले. भट यांना ह्या केसमध्ये जितकी कमी माणसे गुंततील तितके हवे होते. कदमनी पूर्ण परिस्थिती सांगितली आणि सध्या विश्वजीतची मदत घेण्यावाचून पर्याय नाही हे निक्षून सांगितल्यावर श्री .भट यांनी तशी परवानगी दिली. पण विश्वजीतला गोपनीयतेची शपथ देणे आणि आणखी कोणालाही सामील करायचे असल्यास प्रथम श्री. भट यांना सांगणे ह्या बोलीवर श्री.भट यांच्याशी फोन होताच क्षणभर कदम यांनी आपल्या कपाळावरील घाम टिपला. ताण असह्य होत होता. एक ग्लास पाणी प्यायल्यावर मग जरा त्यांना जरा बरे वाटले. लगेच त्यांनी कॉम्पुटर फॉरेन्सिक एक्स्पर्ट जित्या उर्फ विश्वजीतला फोन लावला .\nआज शनिवार सकाळ म्हटल्यावर विश्वजीतची स्वारी अजून बेडमध्येच होती. इकडे इन्स्पेक्टर कदमचे तीन फोन येऊन गेले आणि विश्वजीतला ह्याचा पत्ताच नव्हता. आता शेवटचा प्रयत्न, नाहीतर थेट विश्वजीतच्या घरी जायचे असे ठरवून कदमनी पुन्हा फोन केला. विश्वजीतने आळसावलेल्या आवाजात फोन उचलला. \"तुझ्या मदतीची गरज आहे, ताबडतोब नॅशनल इन्स्टिट्यूटला निघून ये\" असे कदमनी सांगितल्यावर त्याने चक्क नाही म्हणून फोन ठेवून दिला. कदमची तळपायाची आग मस्तकात गेली. पण रागावर नियंत्रण ठेवून त्यांनी पुन्हा विश्वजीतला फोन लावला आणि आर्जवे करत आपल्या दोस्तीची शपथ घातली. शेवटी कुरकुरत उद्याच्या रविवारी रात्री मस्त जेवण आणि डबल ब्लॅकचा खंबा देण्याच्या बोलीवर विश्वजीतची स्वारी तयार झाली.\nविश्वजीत आपल्या फॉरेन्सिक किटसह नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये आला. इन्स्पेक्टर कदम त्याचीच वाट बघत होते. येताच काही मिनिटात कदमनी विश्वजीतला परिस्थिती सांगितली आणि त्याबरोबर भारत सरकारचे आपल्याला पूर्ण पाठबळ आहे हेदेखील सांगितले. विश्वजीतने तो यूसबी ताब्यात घेतला आणि फ्रंट डेस्कच्या कॉम्प्युटरची फॉरेन्सिकली साऊंड इमेज केली. बाजूच्या खोलीत त्याने माहितीच्या पृथक्करणासाठी फॉरेन्सिक टूल्स सेट केली आणि तो सांगेपर्यंत अजिबात डिस्टर्ब करायचे नाही असे सांगितले. फॉरेन्सिक अ‍ॅनालिसिस प्रोग्रॅमने विश्वजीतच्या शक्तिशाली कॉम्प्युटरच्या साहाय्याने गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करायला सुरुवात केली.\nसर्वात प्रथम विश्वजीतने शोधून काढले की ह्या कॉम्प्युटरवर चार यूजर्स आहेत. संदीप, केशव, आणखी दोघे जण. म्हणजे चार जणांमध्ये हा कॉम्प्युटर वापरला जात होता. विश्वजीतने विचारणा केली असता कळले की इतर दोघे दोन दिवस सुट्टीवर आहेत, त्यामुळे केशव आणि संदीप हे दोघेच आलटून पालटून ड्युटी करत आहेत. मग विश्वजीतने सिस्टिमची लॉगइन इन्फॉर्मेशन चेक करायला सुरुवात केली आणि बिंगो ... १२:३३ला संदीपच्या प्रोफाइलने लॉगइन केलेले दिसत होते. आणि १२: ५५ला लॉगआउट ह्यामुळे संदीपवरचा संशय बळावला. पण संदीपचा अकाउंट वापरून दुसर्‍या कोणीतरीदेखील लॉगइन केले असण्याची शक्यता होती. त्यामुळे विश्वजीतने आणखी विश्लेषण करायला सुरुवात केली. त्या मोडक्या यूसबी ड्राईव्हवरून माहिती रिकव्हर करण्यात विश्वजीतला यश आले. त्या यूसबीमध्ये फक्त एक फाईल होती, ज्यात एक की आणि पासवर्ड होता. विश्वजीतने त्याच्या अनुभवावरून ताडले की हा बिटलॉकरचा पासवर्ड आहे. बिटलॉकर हे सॉफ्टवेअर पार्टिशन एन्क्रिप्ट करायला वापरले जाते, हे त्याला माहीत होते. त्याने लगेच ह्या कॉम्प्युटरमध्ये बिटलॉकरशी संबंधित पार्टिशन आहे का हे पाहायला सुरुवात केली. पण थोड्या वेळातच त्याला कळले की अशी कोणतीही माहिती अगर पार्टिशन कॉम्प्युटरवर नाहीये. ह्याचा अर्थ नक्कीच एखादा दुसरा कॉम्प्युटर आहे, ज्याचा हा बिटलॉकर पासवर्ड आहे. पण असा दुसरा कॉम्प्युटर कोणता ह्यामुळे संदीपवरचा संशय बळावला. पण संदीपचा अकाउंट वापरून दुसर्‍या कोणीतरीदेखील लॉगइन केले असण्याची शक्यता होती. त्यामुळे विश्वजीतने आणखी विश्लेषण करायला सुरुवात केली. त्या मोडक्या यूसबी ड्राईव्हवरून माहिती रिकव्हर करण्यात विश्वजीतला यश आले. त्या यूसबीमध्ये फक्त एक फाईल होती, ज्यात एक की आणि पासवर्ड होता. विश्वजीतने त्याच्या अनुभवावरून ताडले की हा बिटलॉकरचा पासवर्ड आहे. बिटलॉकर हे सॉफ्टवेअर पार्टिशन एन्क्रिप्ट करायला वापरले जाते, हे त्याला माहीत होते. त्याने लगेच ह्या कॉम्प्युटरमध्ये बिटलॉकरशी संबंधित पार्टिशन आहे का हे पाहायला सुरुवात केली. पण थोड्या वेळातच त्याला कळले की अशी कोणतीही माहिती अगर पार्टिशन कॉम्प्युटरवर नाहीये. ह्याचा अर्थ नक्कीच एखादा दुसरा कॉम्प्युटर आहे, ज्याचा हा बिटलॉकर पासवर्ड आहे. पण असा दुसरा कॉम्प्युटर कोणता विश्वजीतने आणखी माहिती शोधायला सुरुवात केली.\nत्याने संदीपचे ई-मेल चेक करायला सुरुवात केली. बरेच शोधल्यावर त्याला असे लक्षात आले की सॅमन्था म्हणून कोणीतरी आहे, जिने संदीपला अनेकदा भेटायला बोलावले आहे. थोडी चौकशी केल्यावर लक्षात आले की सॅमन्था ही त्याच कंपनीत टेक्निकल विभागात कामाला आहे. मग विश्वजीतने संदीप आणि सॅमन्था ह्या दोघांमधील ईमेल्स चेक करायला सुरुवात केली. काही ईमेल्स संशयास्पद होत्या, ज्यात सॅमन्थाने 'तुझी आता आयुष्यभराची चिंता दूर होईल, तुला तुझे भाग्य उजळायचे आहे का' अशी विचारणा केली होती. ह्यावरून विश्वजीतचा संदीपवरील संशय अधिक पक्का झाला आणि आता पुरेसा पुरावादेखील हातात होता. त्याने लॉगइनची माहिती आणि ते ईमेल्स ह्यांची प्रिंट काढून इन्स्पेक्टर कदमना माहिती दिली. कदम ह्यांच्याकडे आता पुरेशी माहिती आली होती आणि आता त्यांच्या डोळ्यातील निराशेची जागा एकदम नव्या उमेदीने घेतली. कदम यांनी संदीपला एका खोलीत बोलावले आणि काल रात्री काय झाले हे पुन्हा खडसावून विचारले. संदीपने आधीचीच गोष्ट पुन्हा सांगायला सुरुवात केल्यावर इन्स्पेक्टर कदम यांनी संदीपच्या श्रीमुखात दोन भडकावल्या आणि त्याच्या समोर ईमेल्सच्या प्रिंट आउट्स आणि लॉगइनची माहिती ठेवत पुन्हा खडसावून विचारले आणि खोटे बोलल्यास किती वाईट परिणाम होऊ शकतात ह्याची धमकी दिली. तेव्हा संदीप पोपटासारखा बोलू लागला.\nसॅमन्था ही अतिशय आकर्षक व्यक्तिमत्त्वाची स्त्री होती. ड्युटीवर असताना संदीप तिला रोज बघायचा. तिच्यावर खरे तर तो फिदाच होता. काही आठवड्यांपूर्वी सॅमन्थाने संदीपशी ओळख वाढवली. तिने त्याला एका ठिकाणी भेटायला बोलावले होते. तिथे तिने प्रोटोटाईप चोरून तिच्या स्वाधीन करण्याची कल्पना त्याला दिली. त्याबदल्यात खूप मोठी रक्कम देण्याचे कबूल केले. तिचे ते सौंदर्य, मधाळ आवाज आणि भलीमोठी रक्कम ह्या सर्वांनी संदीपला भुरळ घातली. रक्कम इतकी मोठी होती की इथून पुढे संदीप आरामात बसून खाऊ शकला असता. सॅमन्थासाठी संदीपने हे कबूल केले आणि त्या दिवशी ड्युटी संपल्यावर तो बाजूच्याच बारमध्ये दारू पीत बसला. ठरल्याप्रमाणे सॅमन्था १२ वाजता आली आणि ते दोघे कंपनीकडे जायला निघाले. लांबून केशववर संदीप लक्ष ठेवून होता. एक घोगडे पांघरून मागच्या पार्किंगच्या तिथे सॅमन्थाने खुडबूड सुरू केली. अपेक्षेप्रमाणे केशव तिकडे जायला निघाला, तेव्हा संदीपने सॅमन्थाला मिस्ड कॉल दिला आणि लगेच इमारतीत प्रवेश करून प्रोटोटाईप चोरला, फ्रंट डेस्कच्या कॉम्प्युटरवर लॉगइन केले आणि CCTV फुटेज डिलिट केले, लॉगआउट करून केशव यायच्या आत तिथून पोबारा केला. इकडे संदीपचा मिस्ड कॉल आल्यावर सॅमन्थानेदेखील पोबारा केला. केशव तिकडे येत असल्याची ही खूण होती. संदीप आणि सॅमन्था ठरलेल्या ठिकाणी भेटले आणि संदीपने तो प्रोटोटाईप सॅमन्थाला दिला आणि त्या बदल्यात मिळणारी निम्मी रक्कम सॅमन्थाने त्याला दिली आणि उरलेली उद्यापर्यंत त्याच्या कर्नाटकातील पत्त्यावर पोहोचेल, असे सांगितले. संदीपला खर्चाला थोडे पैसे देऊन आणि प्रोटोटाईप घेऊन सॅमन्था निघून गेली आणि संदीप घरी आला. नवस पूर्ण करण्याच्या बहाण्याने कर्नाटकात जायचे आणि पूर्ण पैसे मिळाले की दक्षिणेच्या एखाद्या राज्यात कायमचे जायचे, असा संदीपचा विचार होता. सॅमन्था कुठे गेली असेल, काय करेल ह्याचा मात्र संदीपला अजिबात अंदाज नव्हता.\nइन्स्पेक्टर कदम यांना पहिले यश मिळाले ते म्हणजे चोर सापडला. पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोटोटाईप अजून मिळाला नव्हता. त्यांनी लगेच पाटील ह्यांना ही सर्व माहिती दिली आणि पुढील तपासाला सुरुवात केली. सॅमन्थाच्या घराला कुलूप होते आणि फोन स्विच ऑफ येत होता. शेजारी चौकशी केली असता ती कालपासूनच घरी आलेली नाही असे कळले.\nविश्वजीतला आता ऑफिसमधील सॅमन्थाच्या कॉम्प्युटरचा अ‍ॅक्सेस देण्यात आला. विश्वजीतने आता सॅमन्थाच्या कॉम्प्युटरची फॉरेन्सिकली साऊंड इमेज केली आणि माहितीचे विश्लेषण करायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्याने सॅमन्थाचे ईमेल्स चेक करायला सुरुवात केली. तिच्या कॉम्प्युटरवर जवळजवळ १,२०,००० ईमेल्स होते आणि तिने जवळजवळ ४३ जणांशी ई-मेल संभाषण केले होते. आता इतक्या ईमेल्समधून हवा तो ई-मेल कसा शोधून काढायचा विश्वजीतने त्याच्या फॉरेन्सिकच्या अनुभवाचा वापर करायला सुरुवात केली. प्रथम त्याने टाइम लाईन ठरवली आणि फक्त गेल्या ६ महिन्यांतील ईमेल्सवर भर द्यायचे ठरवले. त्यामुळे एकूण इमेल्स राहिले ४०,०००. मग त्याने संदीप आणि सॅमन्था ह्यांच्यातील ईमेल्सचा बारकाईने अभ्यास करायला सुरुवात केली आणि काही कीवर्ड शोधून काढले. मग त्या ४०,००० ईमेल्समधून त्या कीवर्डशी संबंधित असे जवळजवळ २०० ईमेल्स मिळाले आणि त्यात त्याला कळले की सॅमन्था निकी नावाच्या व्यक्तीशी प्रोटोटाईप संदर्भात बोलत आहे. विश्वजीतने मग सॅमन्था आणि निकी ह्यांच्यातील ईमेल्सवर लक्ष द्यायला सुरुवात केली आणि ते ईमेल्स वाचून त्याला कळले की निकीदेखील ह्या प्रकरणाशी संबंधित आहे. निकी हा कंट्रोलिंग युनिटचा प्रमुख होता आणि त्याचे आणि सॅमन्थाचे जवळचे संबंध होते. निकी आणि सॅमन्था यांच्या ईमेल्समध्ये हे कळून चुकले की निकीने सॅमन्थाला 'ते टोकन पाठव' असे सांगितले होते आणि त्यानंतर 'आपले स्वप्न साकार होण्याचा दिवस आता जवळ येत आहे, टोकन आवडले, आता मुख्य पाककृतीची वेळ जवळ आली' अशा पद्धतीचे ईमेल्स पाठवले होते. मुख्य पाककृती म्हणजे तो प्रोटोटाईप, हे जवळजवळ निश्चित होते.. पण टोकन म्हणजे काय विश्वजीतने त्याच्या फॉरेन्सिकच्या अनुभवाचा वापर करायला सुरुवात केली. प्रथम त्याने टाइम लाईन ठरवली आणि फक्त गेल्या ६ महिन्यांतील ईमेल्सवर भर द्यायचे ठरवले. त्यामुळे एकूण इमेल्स राहिले ४०,०००. मग त्याने संदीप आणि सॅमन्था ह्यांच्यातील ईमेल्सचा बारकाईने अभ्यास करायला सुरुवात केली आणि काही कीवर्ड शोधून काढले. मग त्या ४०,००० ईमेल्समधून त्या कीवर्डशी संबंधित असे जवळजवळ २०० ईमेल्स मिळाले आणि त्यात त्याला कळले की सॅमन्था निकी नावाच्या व्यक्तीशी प्रोटोटाईप संदर्भात बोलत आहे. विश्वजीतने मग सॅमन्था आणि निकी ह्यांच्यातील ईमेल्सवर लक्ष द्यायला सुरुवात केली आणि ते ईमेल्स वाचून त्याला कळले की निकीदेखील ह्या प्रकरणाशी संबंधित आहे. निकी हा कंट्रोलिंग युनिटचा प्रमुख होता आणि त्याचे आणि सॅमन्थाचे जवळचे संबंध होते. निकी आणि सॅमन्था यांच्या ईमेल्समध्ये हे कळून चुकले की निकीने सॅमन्थाला 'ते टोकन पाठव' असे सांगितले होते आणि त्यानंतर 'आपले स्वप्न साकार होण्याचा दिवस आता जवळ येत आहे, टोकन आवडले, आता मुख्य पाककृतीची वेळ जवळ आली' अशा पद्धतीचे ईमेल्स पाठवले होते. मुख्य पाककृती म्हणजे तो प्रोटोटाईप, हे जवळजवळ निश्चित होते.. पण टोकन म्हणजे काय ह्याचा अर्थ आणखी काहीतरी चोरीला गेले आहे काय ह्याचा अर्थ आणखी काहीतरी चोरीला गेले आहे काय ते कदाचित प्रोटोटाईपशी निगडित असेल काय ते कदाचित प्रोटोटाईपशी निगडित असेल काय हा विचार आता विश्वजितच्या डोक्यात सुरू झाला आणि तितक्यात त्याला त्या यूसबीची आठवण झाली. त्याने सॅमन्थाच्या कॉम्प्युटरवर पहिले, तर त्याला अनअ‍ॅलोकेटेड सेक्टर्स आढळून आले. घाईघाईने सॅमन्थाच्या कॉम्प्युटरवरील अनअ‍ॅलोकेटेड सेक्टर्स रीकन्स्ट्रक्ट केले आणि यूसबीवरील बिटलॉकर पासवर्ड टाकला आणि बिंगो हा विचार आता विश्वजितच्या डोक्यात सुरू झाला आणि तितक्यात त्याला त्या यूसबीची आठवण झाली. त्याने सॅमन्थाच्या कॉम्प्युटरवर पहिले, तर त्याला अनअ‍ॅलोकेटेड सेक्टर्स आढळून आले. घाईघाईने सॅमन्थाच्या कॉम्प्युटरवरील अनअ‍ॅलोकेटेड सेक्टर्स रीकन्स्ट्रक्ट केले आणि यूसबीवरील बिटलॉकर पासवर्ड टाकला आणि बिंगो तिच्या कॉम्प्युटरवरील डिलीट केलेल्या पार्टिशनवरील डेटा आता दिसू लागला. विश्वजीतने तपासामधील एक अतिशय महत्त्वाची पायरी गाठली होती. तो आता रिकव्हर केलेल्या पार्टिशनवरील डेटाचे विश्लेषण करू लागला. तिथे त्याला scan.file अशी एक फाईल दिसली, जिला पासवर्ड देऊन एन्क्रिप्ट केले होते. आता दोन गोष्टी गरजेच्या होत्या - ही फाईल कशी एन्क्रिप्ट केली (कोणता प्रोग्राम वापरून) आणि पासवर्ड काय असेल तिच्या कॉम्प्युटरवरील डिलीट केलेल्या पार्टिशनवरील डेटा आता दिसू लागला. विश्वजीतने तपासामधील एक अतिशय महत्त्वाची पायरी गाठली होती. तो आता रिकव्हर केलेल्या पार्टिशनवरील डेटाचे विश्लेषण करू लागला. तिथे त्याला scan.file अशी एक फाईल दिसली, जिला पासवर्ड देऊन एन्क्रिप्ट केले होते. आता दोन गोष्टी गरजेच्या होत्या - ही फाईल कशी एन्क्रिप्ट केली (कोणता प्रोग्राम वापरून) आणि पासवर्ड काय असेल ज्या अर्थी फाईल एन्क्रिप्ट केली, त्या अर्थी एन्क्रिप्ट करणारे एखादे सॉफ्टवेअर नक्की ह्या कॉम्प्युटरवर असले पाहिजे. विश्वजीतने प्रोग्रॅम फाइल्स चेक करायला सुरुवात केली, तर तिथे एन्क्रिप्ट करणारे कोणतेही सॉफ्टवेअर नव्हते. त्याने इतर कोणते प्रोग्रॅम्स (stand alone) होते, हे चेक केले. पण तिथेही काही संशयास्पद नव्हते. विश्वजीतने आता फॉरेन्सिकचे आपले ज्ञान पणाला लावले. विंडोजच्या रेजिस्ट्रीमध्ये जाऊन त्याने चेक करायला सुरुवात केली. आणि तिथे त्याला एक लिंक फाईल दिसली, ज्यामुळे हे कळले की डेस्कटॉपवरील काही आयकॉन्स डिलीट केले गेले आहेत. विश्वजीतने मग रिकव्हरी प्रोग्रॅम सुरू केला आणि डिलीट केलेला डेटा परत मिळवला. त्यात त्याला असे दिसून आले की तिथे Truecrypt नावाचे सॉफ्टवेअर होते, जे डिलीट करण्यात आले आणि हे सॉफ्टवेअर डेटा एन्क्रिप्ट करायला वापरतात. चला, म्हणजे पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की ही फाईल Truecrypt वापरून एन्क्रिप्ट करण्यात आली आहे, पण पुढे काय ज्या अर्थी फाईल एन्क्रिप्ट केली, त्या अर्थी एन्क्रिप्ट करणारे एखादे सॉफ्टवेअर नक्की ह्या कॉम्प्युटरवर असले पाहिजे. विश्वजीतने प्रोग्रॅम फाइल्स चेक करायला सुरुवात केली, तर तिथे एन्क्रिप्ट करणारे कोणतेही सॉफ्टवेअर नव्हते. त्याने इतर कोणते प्रोग्रॅम्स (stand alone) होते, हे चेक केले. पण तिथेही काही संशयास्पद नव्हते. विश्वजीतने आता फॉरेन्सिकचे आपले ज्ञान पणाला लावले. विंडोजच्या रेजिस्ट्रीमध्ये जाऊन त्याने चेक करायला सुरुवात केली. आणि तिथे त्याला एक लिंक फाईल दिसली, ज्यामुळे हे कळले की डेस्कटॉपवरील काही आयकॉन्स डिलीट केले गेले आहेत. विश्वजीतने मग रिकव्हरी प्रोग्रॅम सुरू केला आणि डिलीट केलेला डेटा परत मिळवला. त्यात त्याला असे दिसून आले की तिथे Truecrypt नावाचे सॉफ्टवेअर होते, जे डिलीट करण्यात आले आणि हे सॉफ्टवेअर डेटा एन्क्रिप्ट करायला वापरतात. चला, म्हणजे पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की ही फाईल Truecrypt वापरून एन्क्रिप्ट करण्यात आली आहे, पण पुढे काय पासवर्ड कसा मिळवणार पासवर्ड क्रॅक करणार्‍या सॉफ्टवेअरला ती एन्क्रिप्टेड फाईल दिली असता 'पासवर्ड कॉम्प्लेक्स आहे आणि हा क्रॅक करायला ७ दिवस लागतील' असा संदेश आला. साहजिकच विश्वजितकडे तितका वेळ नव्हता. त्याने पुन्हा निकी आणि सॅमन्था ह्यांच्यातील संभाषणावर लक्ष द्यायला सुरुवात केली, कदाचित तिथे काही क्लू मिळेल...\nत्या दोघांच्या संभाषणात अनेकदा बाहेर जेवायला जाण्याचे ईमेल्स होते. बर्‍याचदा ते इटालिया ह्या हॉटेलमध्ये जातात हे विश्वजीतला कळले. सॅमन्थाला Alfredo पास्ता खूप आवडतो, हेही तिने ई-मेलमधून निकीला सांगितले होते. बर्‍याचदा ती Alfredoच्या उल्लेख my favorite असा करत असे. विश्वजित अक्षरशः डोळ्यात तेल घालून प्रत्येक ई-मेल वाचत होता आणि त्याला अचानक एक ई-मेल मिळाला, ज्यात निकीने सॅमन्थाला 'टोकन मिळाले, धन्यवाद आणि टोकन खूप आवडले' असा उल्लेख केला होता आणि त्याबरोबरच टोकन सुरक्षित ठेव असा सल्लाही सॅमन्थाला दिला होता. त्यावर 'सॅमन्थाने काळजी नको निक, इट इस my favorite' असा रिप्लाय दिला होता. विश्वजीतच्या डोक्यात अचानक ट्यूब पेटली आणि त्याने चटकन truecrypt त्याच्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल केले आणि ती फाईल उघडून Alfedro, AlfredoPasta, Alfrdo_Pasta, alfredoPasta PastaAlfredo असे कॉम्बिनेशन पासवर्ड म्हणून वापरून पाहायला सुरुवात केली आणि बिंगो.... त्यातील एका पासवर्डने फाईल ओपन झाली. ह्यात नशिबाचा भाग खूप होता, पण म्हणतात ना की प्रयत्न करणार्‍याला नशिबाची साथ असते खालील फोटो त्या फाईलमध्ये होते. प्रोटोटाईपच्या ह्या ब्लूप्रिंट होत्या. टोकन म्हणजे ह्या ब्लूप्रिंट्स आणि मुख्य पाककृती म्हणजे तो प्रोटोटाईप, हे कळले. ह्या ब्लूप्रिंट्स सॅमन्थाने निकीला पाठवल्या होत्या.\nविश्वजीतने आता निकीच्या ऑफिसकडे मोर्चा वळवला. त्याच्या ऑफिसमधील कॉम्प्युटरचे आता फॉरेन्सिक अ‍ॅनालिसिस करायला त्याने सुरुवात केली. सुरुवातीलाच त्याने प्रोटोटाईप आणि त्याच्यासंबधीचे ईमेल्स ह्यावर लक्ष द्यायला सुरुवात केली. तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की स्वित्झर्लंडमधील स्टारलाईट कंपनीच्या CEOनी - म्हणजे निकोलसनी निकीला प्रोटोटाईपविषयीची ऑफर दिली होती. निकीने त्याला आश्वासन दिले आणि टोकन देण्याच्या मोबदल्यात म्हणून काही पैसे द्यायला सांगितले आणि त्या बदल्यात त्याला टोकन म्हणजेच त्या ब्लूप्रिंट्स पाठवल्या. म्हणजे आता खरेदीदार कोण हेदेखील कळले आणि ह्या सर्व कटात कोण कोण सहभागी आहे हेदेखील. तथापि अद्याप प्रोटोटाईप कुठे आहे आणि तो कसा मिळवता येईल ह्याची काहीच माहिती नव्हती. इन्स्पेक्टर कदम यांनी विश्वजीतला सॅमन्था घरी नसल्याची बातमी दिली, तेव्हा त्याने निकीविषयी सांगितले. कदमनी घाईने निकीच्या घराकडे साध्या वेषातील पोलीस पाठवले, तेव्हा निकीदेखील घरी नसल्याचे कळले आणि त्याचाही फोन स्विच ऑफ येत होता. ह्यावरून सॅमन्था आणि निकी हे सोबतच कुठे तरी पळून गेले असावेत, असा इन्स्पेक्टर कदमना संशय आला. तपास पुढे सरकत होता, पण अजून प्रोटोटाईप कुठे आहे ह्या विषयीची काहीच माहिती मिळत नव्हती.\nइतक्यात दिल्लीवरून इन्सपेक्टर कदम यांना फोन आला. श्री. भट यांनी तपासाच्या प्रगतीची चौकशी केली. चोर कोण आहेत हे कळल्याचे समजताच त्यांना खूप आनंद झाला, पण प्रोटोटाईपविषयी अजून काही माहिती नाही हे कळताच त्याचा स्वर थोडा चिंतेचा झाला. Time is of essence inspector, असे म्हणून त्यांनी विश्वजीतला फोन द्यायला सांगितले. विश्वजीतला त्यांनी आतापर्यंतच्या कामासाठी शाबासकी दिली आणि लवकरात लवकर प्रोटोटाईपचा शोध लाव, तुला ज्या गोष्टीची आवश्यकता असेल ती मिळेल असे सांगितले. विश्वजीतने त्यांचे आभार मानून पुन्हा कामाला सुरुवात केली. आणि इतक्यात तिथे पाटील साहेब आणि शामकुमारदेखील आले. शामकुमार ह्यांना आपली सिक्युरीटी इतकी तकलादू कशी, फ्रंट डेस्कच्या लोकांना प्रोटोटाईपपर्यंत जायला कशाला अ‍ॅक्सेस ठेवले, साधा फ्रंट डेस्कचा माणूस CCTV फुटेज डिलीट करतो म्हणजे काय फक्त रिसर्चकडेच लक्ष देता देता सिक्युरिटीकडे आपले दुर्लक्ष झाले होते का फक्त रिसर्चकडेच लक्ष देता देता सिक्युरिटीकडे आपले दुर्लक्ष झाले होते का असे अनेक प्रश्न पडले होते. पण वेळ तो विचार करण्याची नव्हती. प्रोटोटाईप परत मिळताच पूर्ण सिक्युरिटीची पुनर्रचना करण्याचे त्यांनी ठरवले.\nतर शेवटच्या मिळालेल्या धाग्यानुसार निकोलसने निकीला पैसे दिले होते. त्यामुळे विश्वजीतने त्या दिशेने अ‍ॅनालिसिसला सुरुवात केली. मनी, बँक, क्रेडिटेड अशा की वर्ड्सनी आणि निकोलसशी निकीचे बोलणे झाले त्या कालावधीच्या आसपासचे त्याने निकीचे ईमेल्स शोधायला सुरुवात केली आणि बिंगो ..... बँक ऑफ बेस्टोनियाकडून निकीच्या अकाउंटमध्ये साधारण १,०००,००० डॉलर्स जमा झाल्याचा ई-मेल त्याला मिळाला. त्याने ही बातमी लगेच इन्स्पेक्टर कदम यांना सांगितली आणि बँक ऑफ बेस्टोनियाशी तत्काळ संपर्क करून देण्याविषयी सुचवले. कदम यांनी श्री. भट यांना फोन लावला आणि लगेच चक्रे फिरली. बँक ऑफ बेस्टोनियामधील एका बड्या पदाधिकार्‍यांशी विश्वजीतचा फोन जोडून देण्यात आला. विश्वजीतने त्या १,०००,००० डॉलर्सच्या व्यवहाराविषयी चौकशी केली, तर ते निकीच्या नवीनच उघडलेल्या अकाउंटमध्ये अमुक अमुक तारखेला जमा झाले आहेत असे त्या अधिकार्‍याने सांगितले. विश्वजीतने ह्या खात्याविषयी इतर माहिती विचारताच हे कळले की बेस्टोनिया देशातमध्ये निकीने बीच हाऊस विकत घेतले आहे आणि त्यासाठी निकीने बँकेकडून ५,०००,००० डॉलर्सचे गृह कर्ज घेतले आहे. विश्वजीतने त्या अधिकार्‍याचे आभार मानून फोन ठेवला आणि त्याच्या लक्षात आले की निकी आणि सॅमन्था बेस्टोनियाला पळून जाण्याच्या प्रयत्नात असू शकतील आणि त्याने लगेच एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडे भारतातून बेस्टोनियाला जाणार्‍या गेल्या दोन आठवड्यांपासूनची आणि आजची अशी प्रवाशांची यादी पाहून त्यात निकी आणि सॅमन्था यांचे नाव आहे का हे पाहायला सांगितले. श्री. भट ह्यांच्या प्रभावामुळे लगेच उत्तर आले आणि त्यात असे कळले की आजच्या सकाळच्या मुंबई-बेस्टोनिया विमानात ह्या दोघांचे आरक्षण होते. विश्वजीतने लगेच मुंबई एअरपोर्टला फोन लावला आणि एअरपोर्टच्या अधिकार्‍याकडून उत्तर आले की विमानाने कधीच टेक ऑफ केला आहे आणि आता विमान भारतीय हवाई हद्दीच्या बाहेर आहे, त्यामुळे ते आता काहीच करू शकत नाहीत. हे कळताच इन्स्पेक्टर कदम यांची भयंकर चिडचिड झाली. जवळजवळ हातात आलेली केस आता निसटून जाते कि काय, असे त्यांना वाटू लागले. त्यांनी पुन्हा श्री. भट यांना फोन लावला आणि परिस्थिती सांगितली. श्री. भट यांनी \"मी पाहतो काय करता येते ते\" असे सांगून फोन ठेवला. पुढील ३० मिनिटे कदम, पाटील आणि विश्वजीत यांच्यासाठी अतिशय तणावपूर्ण गेली. विश्वजीतने जितके करता येईल तितके सगळे केले होते, आता श्री. भट काय करतात ह्यावर सगळे अवलंबून होते. खोलीत कोणीच काही बोलत नव्हते, एकमेकांचे श्वास ऐकू येतील इतकी शांतता आणि इतक्यात इन्स्पेक्टर कदमचा फोन वाजला. त्यांनी घाईघाईने तो उचलला आणि त्यांच्याभोवती पाटीलसाहेब, विश्वजीत, शामकुमार ह्यांनी गर्दी केली. सगळे जण श्री. भट कदम ह्यांना काय सांगत आहेत ह्याकडे प्राण कानात ओतून ऐकू लागले. श्री. भट यांनी एक ई-मेल अ‍ॅड्रेस दिला आणि विश्वजीतला प्रोटोटाईपच्या ब्लूप्रिंट त्या ई-मेलवर पाठवायला सांगितले आणि फोन ठेवून दिला. विश्वजीतने लगेच ते पाठवले आणि सगळे जण आता अधीर होऊन पुढे काय होणार ह्याची वाट पाहू लागले. श्री. भट ह्यांनी नक्की काय केले, आता पुढे काय होणार ह्याची काहीच कल्पना नसल्याने वातावरण अतिशय तणावपूर्ण बनले. अशीच काही मिनिटे गेली आणि थोड्या वेळात पुन्हा इन्स्पेक्टर कदम यांचा फोन वाजला. निकी आणि सॅमन्था ह्यांना बेस्टोनिया पोलिसांनी अटक केली होती आणि त्यांच्याकडून प्रोटोटाईपदेखील जप्त केला. सगळ्यांनी आनंदाने 'हुर्रे' असे ओरडायला सुरुवात केली. मनावरचा सगळा ताण अचानक कमी झाला होता. सगळ्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले होते. श्री. भट ह्यांनी बेस्टोनियातील भारतीय वकिलातीकडून निकी आणि सॅमन्थासाठी वॉरंट जारी केले होते आणि तिथल्या पोलिसांना प्रोटोटाईपचे फोटो पाठवून तो प्रोटोटाईप निकी / सॅमन्था ह्यांच्या सामानात शोधायला सांगितला होता. बेस्टोनिया पोलिसांनी चोख कामगिरी बजावली आणि बेस्टोनिया एअरपोर्टवरच निकी आणि सॅमन्थाला अटक केली, सामानाच्या झडतीमध्ये तो प्रोटोटाईप मिळाला\nयथावकाश निकी आणि सॅमन्थाला भारतात आणले आणि चौकशीत निकीने गुन्हा कबूल करत सांगितले की हा सर्व त्याचा प्लॅन होता. निकोलसकडून विचारणा झाल्यावर हा प्लॅन प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला सॅमन्थाची मदत घ्यावी लागली. अर्धी रक्कम देण्याच्या बोलीवर सॅमन्था तयार झाली. सॅमन्था तांत्रिकदृष्ट्या प्रवीण होती आणि तिने ह्या कामासाठी संदीपला तयार करण्याचे ठरवले. प्रथम निकोलसचा विश्वास संपादित करण्यासाठी सॅमन्थाने ब्लूप्रिंटचे फोटो काढले. ते एन्क्रिप्ट करून आपल्या कॉम्प्युटरवरून निकीला पाठवले आणि निकीने ते निकोलसला पाठवले आणि सॅमन्थाने फोनवरून निकोलासला ते कसे बघायचे हे सांगितले. निकोलसने खूश होऊन ठरलेले पैसे निकीला पाठवले आणि प्रत्यक्ष प्रोटोटाईपसाठी डील फायनल केले. सॅमन्थाने मग तिच्या कॉम्प्युटरवरील ते एन्क्रिप्ट केलेले फोटो ज्या बिटलॉकरने एन्क्रिप्ट केलेल्या पार्टिशनवर होते, त्या पार्टिशनची की यूसबीवर कॉपी केली आणि ते पार्टिशन डिलीट केले. एन्क्रिप्शन सॉफ्टवेअर Truecryptदेखील uninstall केले. बिटलॉकर पार्टिशनची की यूसबीमध्ये होती, पण बेस्टोनियाला जायचा प्लॅन झाल्यावर तिने तो युसबी आपटून नष्ट करायचा प्रयत्न केला, त्यात यूसबीचे बाहेरचे कव्हर तुटले, कंपनीतून बाहेर जाताना तिने घाईघाईत तो यूसबी ट्रॅशमध्ये टाकला आणि ती निघाली. चोरी झाल्यावर तो प्रोटोटाईप संदीपकडून घेऊन ती निकीला ठरलेल्या ठिकाणी भेटली आणि तिथून दोघांनी एअरपोर्टकडे प्रयाण केले. जसे विमान सुटले आणि भारतापासून लांब लांब गेले, तसे दोघांनी विमानात चिअर्स केले आणि भविष्याची स्वप्ने पाहू लागले. बेस्टोनियात लँड होताच त्यांना वाटले कि आपण बाजी जिंकली. परंतु भारत सरकार, महाराष्ट्र पोलीस आणि विश्वजीतसारखे लोक हे देशासाठी काय करू शकतात, ह्याची त्यांना कल्पना नव्हती. लँड होताच पाहतात तर काय, बेस्टोनिया पोलीस त्यांच्या स्वागतासाठी उभे तिथून पुढे काय झाले, हे सर्वांना माहितच आहे.\nपुढे निकोलसच्या नावाने वॉरंट निघून त्यालाही अटक करण्यात आली आणि ह्या पूर्ण प्रकरणावर पडदा पडला. विश्वजीत आणि त्याच्या डिजिटल फॉरेन्सिकच्या मदतीने आणखी एक गुन्हा उघडकीला आला होता आणि देशाचे फारसे नुकसान न होता गुन्हेगार जेरबंद झाले होते. इन्स्पेक्टर कदम ह्यांचा जित्या आता डिटेक्टिव्ह विश्वजीत झाला होता\nविश्वजीत aka jack _bauer कथा आवडली.\nविश्वजीत aka jack _bauer कथा आवडली. बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या.\nकथा आवडली. संगणकी क्षेत्रातली\nकथा आवडली. संगणकी क्षेत्रातली नवीन माहिती कळली.\nसायबर सिस्टीम वापरून गुन्हेअन्वेषण करण्यातले बारकावे छान.\nकथा म्हणून मांडणी अधिक सुटसुटीत हवी होती.\n संदीपचा पार कचराच करून टाकला न राव\nजोक्स अपार्ट, कथा आवडली\nमिपाचा हा दिवाळी अंक घेऊन मिपाच्या यूट्यूबवर एक चित्रमालिका करायची आयडिया कोणाच्यातरी डोक्यात येवो हीच त्या वरच्याला पार्थना\nसायबर क्षेत्रातले गुन्हे शोधान्बाबत बरेच बारकावे समजले,कथा आवडली.\nपण सिस्टीम (व्यवस्था, नॉट कॉम्प्युटर सिस्टीम) रेफरन्सेसमध्ये बरीच गडबड आहे.\nसिस्टीम रेफरन्सेसमध्ये बरीच गडबड आहे\nम्हणजे काय ते समजलो नाही. कृपया थोडे विस्ताराने सांगाल का \n१) राष्ट्रीय सुरक्षाविषयक संशोधन संस्थेला एकच गार्ड असणे.\n२) कंपाउंडजवळ कसलाच पहारा नसणे.\n३)गार्डला एकदम सर्व्हेलिअन्स सिस्टीमचा रीड/राईट ऍक्सेस असणे.\n४) एवढ्या महत्त्वाच्या केसचा तपास उपायुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सोपवला जातो. तो एकदम निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याकडे सोपवणे.\n५) केंद्रीय मंत्र्याने एकदम पोलीस निरीक्षकाला फोन करणे.\n६) राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या कॉंप्युटरवर थर्डपार्टी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यास सरसकट परवानगी असणे.\n७) त्या नेटवर्कमध्ये सरसकट पेन ड्राईव जोडता येणे.\n८) साध्या एम्प्लॉईच्या अकाऊंटमधून एक्स्टर्नल डोमेनला मेल पाठवता येणे.\nहपिसच्या ईमेलवरून असले धंदे कोण करेल\nभटकंती अनलिमिटेड, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.\nअनेक वेळा एखादा प्रॉब्लेम झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेमध्ये बदल केले जातात. इथे तसेच काहीसे असू शकेल. शिवाय स्वतः सिक्युरिटीचाच माणूस आणि कंपनीमधीलच कॉम्पुटर एक्स्पर्ट हे ह्यात सामील असल्याने असे होऊ शकले.\nशामकुमार ह्यांना आपली सिक्युरीटी इतकी तकलादू कशी, फ्रंट डेस्कच्या लोकांना प्रोटोटाईपपर्यंत जायला कशाला अ‍ॅक्सेस ठेवले, साधा फ्रंट डेस्कचा माणूस CCTV फुटेज डिलीट करतो म्हणजे काय फक्त रिसर्चकडेच लक्ष देता देता सिक्युरिटीकडे आपले दुर्लक्ष झाले होते का फक्त रिसर्चकडेच लक्ष देता देता सिक्युरिटीकडे आपले दुर्लक्ष झाले होते का असे अनेक प्रश्न पडले होते.\nहा उल्लेख ह्याकरिताच केलेला आहे. पण आपण मांडलेले मुद्दे अतिशय ग्राह्य आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद.\nमाझं संगणकाचं ज्ञान मर्यादित असल्याने तांत्रिक बाबी डोक्यावरून गेल्या.\nकदाचित ही कथा नंतर शामकुमार किंवा कदम कोणालातरी सांगताहेत अशी कल्पना करून लिहिल्यास (उदाहरणार्थ शेरलॉक होम्सच्या कथा) माझ्यासारख्या वाचकांची सोय होईल.\nथोडी खुलवायला हवी होती.\nकथा छान आज. पण अजून थोडी\nकथा छान आज. पण अजून थोडी खुलवली असती तर मजा आली असती.सगळं खूप घाईघाईत झाल्यासारखं वाटलं. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आणि केवळ इन्स्पेक्टर कदम हाताळतात. पाटील देखील उशिरा येतात घटनास्थळी हे पटलं नाही.\nपण कथा संकल्पना छान आहे\nसंगणक तंत्रज्ञानाचा वापर करून लिहिलेली रहस्यकथा आवडली.\nआणि बिंगो ...आताच वाचन सम्प्व्ले. छान कथा आहे.\nह्याकर्स कथा, किवा किमा\nह्याकर्स कथा, किवा किमा त्यावर आधारित विदेशी चित्रपट तरी पहा, जेणे करुन तुम्हाला बेसिक गोष्टीतरी समजतील. अतीशय दर्जेदार झाली असती ही कथा जर तुम्हाला व्यवस्था, गुप्तता, संगणक आणि सुरक्षायंत्र कसे कार्य करते हे माहिती असते तर.\nविदेशी चित्रपट म्हणजे फक्त अमेरिकन चित्रपट नाहीत.\nआणि हो एक राहिले म्हणून परत..\nआणि हो एक राहिले म्हणून परत..\n\"हे केशवने अगदी शपथेवर सांगितले. साधारण रात्री १२:३०च्या सुमारास मागच्या बाजूच्या पार्किंगमधून कोणीतरी आत घुसायचा प्रयत्न करत आहे, हे केशवने CCTVमध्ये पाहिले आणि त्याची गन घेऊन तो पार्किंगकडे गेला. तिथे जाऊन पाहतो तर कोणीच नव्हते. थोडा वेळ इकडे तिकडे पाहून कोणीच नाही हे लक्षात येताच तो परत फ्रंट डेस्कवर येऊन बसला. ह्या सगळ्या प्रकाराला साधारण अर्धा तास लागला. पहाटे ४ वाजता तो राऊंड मारायला गेला असताना त्याच्या लक्षात आले की प्रोटोटाईप चोरीला गेलाय\"\nअहो, कायदा असा शपथ इत्यादीवर चालला असता तर याची फक्त कल्पना मी हिल्टलर सरकार सोबत करु शकलो असतो.\n२. \"हे केशवने CCTVमध्ये पाहिले आणि त्याची गन घेऊन तो पार्किंगकडे गेला. तिथे जाऊन पाहतो तर कोणीच नव्हते. थोडा वेळ इकडे तिकडे पाहून कोणीच नाही हे लक्षात येताच तो परत फ्रंट डेस्कवर येऊन बसला.\"\n३. हा सुरक्षा तंत्र मधील एक व्यक्ती आहे ना अलर्ट, व्हेरिफिकेशन, अपडेट टू हाय लेव्हल.. (त्याच्या वरच्या) इत्यादी प्रकार असतात हे तरी किमान माहिती हवे तुम्हाला.\n४. \"ह्या सगळ्या प्रकाराला साधारण अर्धा तास लागला\"\n५. \"प्रोटोटाईप चोरीला गेलाय आणि त्याने लगेच शामकुमारना फोन लावला. इन्स्पेक्टर कदम ह्यांनी लगेच रात्री ११ ते ४ या दरम्यानचे CCTV फुटेज चेक करायला सुरुवात केली. पण पाहतात तर काय १२ ते १२:५५ ह्या कालावधीतील फुटेज नाहीसे झाले होते १२ ते १२:५५ ह्या कालावधीतील फुटेज नाहीसे झाले होते ह्याचा अर्थ चोरी ह्याच काळात झाली, ती ४ वाजता केशवच्या लक्षात आली. चोराने नुसता प्रोटोटाईपच चोरला नाही, तर CCTV फुटेजही डिलीट केले होते. ह्याचाच अर्थ चोराला सिस्टिम कशी वापरायची हेदेखील माहीत होते\"\nआता माझी हिंमत होत नाही आहे, किंवा हसू एवढे येत आहे की काय लिहावे / रडावे हेच समजत नाही आहे.\nयेथे माझी चू़क झाली आहे, काही कारणामुळे माझ्या उत्तराच्या समोर देखील नंबर्स आले आहेत.\n३. ४. (नंतर \"का\" हे उत्तर आहे)\nपण येथे छान, आवडली असे लिहणार्‍या वाचकांचे प्रतिसाद वाचले व समजले की आपल्याकडे अल्पसंतुष्टी किती आहे, सारासार विचार देखील करत नाही आहोत आपण.\nमुलांच्या चालीने चालावे, मुलांच्या बोलीने बोलावे, हळुहळु\nमराठी भाषा गौरव दिन २०१८\nजागतिक मराठी गौरव दिन २०१८: अनुक्रमणिका\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 30 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/saketh-stars-with-upset-joins-yuki-in-quarters-gallant-n-balaji-exits-at-kpit-mslta-atp-challenger-2017/", "date_download": "2018-04-27T06:41:54Z", "digest": "sha1:GNM6HJS5ICQG2OP7EP7NPHWQMXWFM5PA", "length": 12184, "nlines": 120, "source_domain": "mahasports.co.in", "title": "केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत साकेत मायनेनीचा मानांकीत खेळाडूवर विजय - Maha Sports", "raw_content": "\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत साकेत मायनेनीचा मानांकीत खेळाडूवर विजय\nकेपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत साकेत मायनेनीचा मानांकीत खेळाडूवर विजय\nपुणे| एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000 डॉलर + हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या साकेत मायनेनीने आठव्या मानांकीत पेदजा क्रिस्टीन तर तिस-या मानांकीत युकी भांब्रीने क्रोटायाच्या अॅन्ट पावीकयाचा पराभव करत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.\nभारताच्या साकेत मायनेनीने सर्बियाच्या जागतीक क्रमवारीत 216वा असणा-या आठव्या मानांकीत पेदजा क्रिस्टीन याचा 4-6, 6-2, 6-0 असा पराभवाचा धक्का देत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.\nजागतीक क्रमवारीत 130वा असणा-या स्पेनच्या दुस-या मानांकीत ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास याने भारताच्या सुमित नागलचा 6-3, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला, तर कझाकस्तानच्या नवव्या मानांकीत अलेक्झांडर नेदोव्हेसेव याने भारताच्या एन.श्रीराम बालाजी याचा 5-7, 6-4, 7-5 असा तीन संटमध्ये पराभव करत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.\nदुहेरी गटात ग्रेट ब्रिटनच्या स्कॉट क्लायटोन व जॉनी ओमार या जोडीने क्रोटायाच्या इवान साबानोव व मतेजा साबानोव यांचा 6-2, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.\nएमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत जागतीक क्रमवारीत 140व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या युकी भांब्री याने पावकीकचा 6-4, 7-6(7-4)असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. हा सामना 1तास 26मिनिटे चालला.\n35मिनिटे चाललेल्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये युकीने सुरेख सुरुवात करत तिसऱ्या गेममध्ये पावकीकची सर्व्हिस रोखली व त्यानंतर आपली आघाडी कायम ठेवत 10व्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-4असा जिंकून सामन्यात आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये पावकीकने अधिक भक्कम सुरुवात दुसऱ्या गेममध्ये युकीची सर्व्हिस रोखली व सामन्यात 3-0आघडी घेतली.\nपण युकीने जबरदस्त कमबॅक करत पाचव्या गेममध्ये पावकीकची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत 3-3अशी बरोबरी साधली. 12व्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सामना टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये युकीने आपला अनुभव व कौशल्याचा वापर करत सहाव्या, नवव्या गेममध्ये पावकीकची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 7-6(7-4)असा जिंकून उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल-एकेरी गट-दुसरी फेरी\nसाकेत मायनेनी(भारत) वि.वि पेदजा क्रिस्टीन(सर्बिया,8) 4-6, 6-2, 6-0\nनिकोला मिलाजेविक(सर्बिया,5) वि.वि हुगो ग्रेनिअर(फ्रांस)7-5, 6-3\nजे क्लार्क(ग्रेट ब्रिटन) वि.वि इवान किंग(अमेरीका,7) 6-3, 6-4\nऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास(स्पेन,2) वि.वि सुमित नागल(भारत) 6-3, 6-4\nअलेक्झांडर नेदोव्हेसेव(कझाकस्तान,9) वि.वि एन.श्रीराम बालाजी(भारत) 5-7, 6-4, 7-5\nयुकी भांब्री(भारत,3) वि.वि अॅन्ट पावीक(क्रोटाया) 6-4, 7-6\nदुहेरी गट- पहिली फेरी\nस्कॉट क्लायटोन(ग्रेट ब्रिटन)/जॉनी ओमार(4) (ग्रेट ब्रिटन) वि.वि तिमुर खाबिबुलीन(कझाकस्तान)/ अलेक्झांडर नेदोव्हेसेव(कझाकस्तान) 6-3, 4-6, 10-8\nपेद्रो मार्टिनेझ(स्पेन)/ ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास (स्पेन)वि.वि जॉफ्रि ब्लॅंकान्यूक्स(फ्रांस)/ जे क्लार्क(ग्रेट ब्रिटन) 6-7, 6-3, 10-8\nइवान साबानोव(क्रोटाया)/मतेजा साबानोव(क्रोटाया) वि.वि अर्जुन कढे(भारत)/ एन.विजय सुंदर प्रशांत(भारत) 6-3, 7-5\nस्कॉट क्लायटोन(ग्रेट ब्रिटन)/जॉनी ओमार(4)(ग्रेट ब्रिटन) वि.वि इवान साबानोव(क्रोटाया)/मतेजा साबानोव(क्रोटाया) 6-2, 6-4\nयुकी भांब्री केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत\nमहाराष्ट्र महिला हॉकी संघाचा शानदार विजय\nआंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन ड, लॉ कॉलेज लायन्स, पीवायसी क, महाराष्ट्र मंडळ…\nलिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत नमिश हूड, प्रिशा शिंदे, अवनिश चाफळेला विजेतेपद\nलिटिल चॅम्पियनशिप 2018 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, वैष्णवी सिंग, अमन शहा, तेज ओक …\nआयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत आदित्य योगी, रिशिता पाटील, तेज ओकचा…\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mumbairegionalcongress.org.in/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2018-04-27T06:45:36Z", "digest": "sha1:J6PXRGENTDI5TBCRNGRWSUDXPO2IWJPF", "length": 4788, "nlines": 77, "source_domain": "mumbairegionalcongress.org.in", "title": "एकनाथ खडसे यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसची प्रत्येक रेल्वे स्टेशन बाहेर निदर्शने… | Mumbai Regional Congress Committe एकनाथ खडसे यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसची प्रत्येक रेल्वे स्टेशन बाहेर निदर्शने… – Mumbai Regional Congress Committe", "raw_content": "\nएकनाथ खडसे यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसची प्रत्येक रेल्वे स्टेशन बाहेर निदर्शने…\nएकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला पण तेवढे करून चालणार नाही, त्यांच्यावर कारवाई करून अटक करा व जेलमध्ये टाकण्यात यावे, याकरिता मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वात गुरुवार दि. ९ जून, २०१६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी खासदार, आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, नगरसेवक/ नगरसेविका, ब्लॉक अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते आप – आपल्या विभागातील रेल्वे स्टेशन (पूर्व / पश्चिम ) बाहेर निदर्शने करणार आहेत…\nतसेच मालाड पश्चिम, मालाड रेल्वे स्टेशन व बोरीवली पश्चिम, बोरीवली रेल्वे स्टेशन येथे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम नेतृत्व करणार असून त्यांच्या सोबत आमदार असलम शेख, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील उपस्थित राहणार आहे, तसेच मुंबईतील वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वेआणि हार्बर रेल्वे स्टेशन (पूर्व / पश्चिम ) बाहेर निदर्शने करण्यात येणार आहेत त्याची यादी सोबत जोडित आहे.\nतरी कृपया उपरोक्त बातमीला आपल्या सुप्रसिद्ध वर्तमान पत्रात प्रसिद्धी देण्यात सहकार्य करावे, तसेच सदर कार्यक्रमाच्या कवरेज करिता वर्तमानपत्र / वृत्तवाहिनीतून प्रतिनिधी व कॅमेरामन यांना पाठविण्याची कृपा कारवी, ही विनंती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/reviews/sidharth-malhotra-and-sonakshi-sinha-starrer-ittefaq-movie-review/26154", "date_download": "2018-04-27T06:52:25Z", "digest": "sha1:REFPGNOCNNQNA7YJYBFFX2E6O624JLWK", "length": 25231, "nlines": 269, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Ittefaq Movie Review : ‘नो थ्रील, नो सस्पेन्स’ | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\n१ तास ४० मिनिटे\nIttefaq Movie Review : ‘नो थ्रील, नो सस्पेन्स’ विषयी आणखी काही\nभाषा - हिंदी कलाकार - सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा, अक्षय खन्ना\nनिर्माता - रेड चिलीज अँड धर्मा प्रॉडकशन्स दिग्दर्शक - अभय चोप्रा\nDuration - १ तास ४० मिनिटे Genre - सस्पेन्स थ्रिलर\nसिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिकेतील ‘इत्तेफाक’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते वाट पाहत होते. अखेर चित्रपट रिलीज झाला. मात्र, या सस्पेन्स थ्रिलरपटाने प्रेक्षकांची साफ निराशा केली. तब्बल तीन तास हा चित्रपट पडद्यावर पाहणं प्रेक्षकांसाठी खूप बोअरिंग काम आहे. हा चित्रपट जेवढा थ्रिलिंग असायला हवा होता, तेवढा तो अधिक कंटाळवाणा झाला आहे.\n१९६९ मध्ये रिलीज झालेल्या राजेश खन्ना आणि नंदा यांच्या मुख्य भूमिकेतील ‘इत्तेफाक’ चित्रपटाचा हा रिमेक आहे. राजेश-नंदा यांच्यामधील जी केमिस्ट्री, थ्रिल, सस्पेन्स प्रेक्षकांनी अनुभवली होती, ती कुठेतरी सिद्धार्थ आणि सोनाक्षी यांच्या अभिनयातून हरवताना दिसली. जुन्या ‘इत्तेफाक’ मध्ये पडद्यावर अनुभवायला मिळणारा सस्पेन्स प्रेक्षकांना आवडला. मात्र, सिद्धार्थ-सोनाक्षी हे तो सस्पेन्स टिकवून ठेवण्यात अपयशी ठरले.\nसिद्धार्थ-सोनाक्षीच्या ‘इत्तेफाक’चे कथानक खूपच संभ्रमात टाकणारे आहे. कथानक कधी विक्रम सेठी (सिद्धार्थ मल्होत्रा) च्या दृष्टीकोनातून पुढे सरकते, तर कधी माया (सोनाक्षी सिन्हा)च्या आवाजातून सुरू राहते. हे दोघे कमी काय म्हणून देव वर्मा (अक्षय खन्ना) या केसचा छडा लावताना त्याच्या दृष्टीने कथानकाला वेग येतो.\nचित्रपटाच्या सुरूवातीला, पत्नी कॅथरिनचा खुन झाला म्हणून पळत सुटलेल्या विक्रम सेठीच्या मागे पोलिस लागतात. पळता पळता तो एका बिल्डींगमध्ये घुसतो आणि पर्यायाने मायाच्या घरात. त्याचबरोबर आणखी एक खून झालेला असतो तो म्हणजे मायाच्या पतीचा. खुनाच्या आरोपाखाली विक्रमला पोलिस पकडतात. इन्स्पेक्टर देव या केसचा छडा लावण्यास सुरूवात करतो.\nकेसचा छडा लावण्याची पद्धत प्रेक्षकांना संभ्रमात पाडते. त्या रात्री काय झालं हे प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून प्रेक्षकांना दाखवण्यात येते. कथानक पुढे सरकत असताना चित्रपट अधिकाधिक कंटाळवाणा होत जातो. मध्यांतरानंतर केसच्या बाबतीत काही शक्यता उघडकीस येतात. पण, थोडक्यात काय तर चित्रपट खूप बोअरिंग आहे. कथानक इंटरेस्टिंग नसल्याने अभिनयावर देखील त्याचा परिणाम होतो. सिद्धार्थ आणि सोनाक्षी यांचा अभिनयही फार काही प्रभावी नाही. अक्षय खन्नाने पोलिसाची भूमिका उत्तमरितीने साकारली आहे. पण, तरीही त्याचा अभिनय चित्रपटाला तारणहार ठरू शकत नाही.\n​टायगर श्रॉफ अन् दिशा पाटनीचा ‘नकार...\n​टायगर श्रॉफच्या चाहत्यांसाठी आली ए...\n​जॅकलिन फर्नांडिसच्या ‘एक दो तीन......\n​बॉलिवूडला मिळाली आणखी एक नवी हिरोई...\n‘जागो मोहन प्यारे’ लवकरच घेणार रसिक...\n'व्हेंटीलेटर' सिनेमाच्या गुजराती रि...\n​सुशांत सिंग रजपूतच्या या चित्रपटाद...\n‘धडक’ संपायच्याआधीच जान्हवी कपूरच्य...\nश्रीदेवीच्या लेकीच्या प्रेमात पडला...\nसलमान खानच्या ‘रेस-३’नंतर जॅकलीन फर...\nऐश्वर्या रायला मिळाला चकित करणारा र...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/yavatmal-public-health-department-recruitment/", "date_download": "2018-04-27T06:32:09Z", "digest": "sha1:5R5NXFLXATWTQ237BYVOMWIJV2LQOMAF", "length": 9455, "nlines": 120, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Yavatmal Public Health Department Recruitment For Medical Officer", "raw_content": "\n(FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n(DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n(MPSC) लिपिक- टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 निकाल\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\nजिल्हा न्यायालयातील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2018 निकाल\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nयवतमाळ सार्वजनिक आरोग्य विभागात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\nवयाची अट: 24 ऑक्टोबर 2017 रोजी 38 वर्षांपर्यंत\nमुलाखत: 06 नोव्हेंबर 2017 10:00 am\nमुलाखतीचे ठिकाण: मा. जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ\nPrevious (KVIC) खादी व ग्रामोद्योग महामंडळात 342 जागांसाठी भरती\nNext (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, यवतमाळ येथे विविध पदांची भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(PMC) पुणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत विविध पदांची भरती\n(MRVC) मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’ पदांची भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगा भरती\n(TMC) टाटा मेमोरियल केंद्रात 142 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगा भरती\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 8921 जागांसाठी मेगा भरती (स्थगिती)\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 178 जागांसाठी भरती\n• MHT-CET 2018 प्रवेशपत्र\n• (KVS) केंद्रीय विद्यालय संघटन भरती मुलाखत प्रवेशपत्र (1017 जागा)\n• (DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n• (MPSC) लघुलेखक व लघुटंकलेखक परीक्षा 2018 अंतिम उत्तरतालिका\n• (RBI) भारतीय रिझर्व्ह बँक असिस्टंट (अपंग व्यक्तींकरिता) विशेष भरती निकाल\n» आता पदवीसोबतच बीएड \n» जिल्हा न्यायालयातील लघुलेखक/ लिपिक/ शिपाई भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.\n» येत्या 02 वर्षात 72 हजार नोकऱ्या - मुख्यमंत्री\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1410?page=1", "date_download": "2018-04-27T06:54:18Z", "digest": "sha1:EGTDVYARUHTLERHCSF2ND3VHZZ2TMESM", "length": 16916, "nlines": 82, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "पर्यटन स्‍थळे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nपंढरपूरचा कैकाडी महाराज मठ\nकुठल्याही एका देवाची अथवा महाराजांची प्रामुख्याने उपासना करणारे मठ असतात. कैकाडी महाराजांचा मठ त्या परंपरेला अपवाद आहे. कैकाडी महाराजांनी अनेक वर्षे जमिनीला पाठ न लावता ध्यानसाधना केली. त्यानंतर जेव्हा त्यांचा भक्तगण वाढू लागला आणि गुरूंना काय देऊ असे विचारू लागला तेव्हा त्यांनी भक्तांना नामजप लेखन देण्याचा आग्रह केला. त्यातही विशिष्ट नाम असा आग्रह नव्हता. त्यांनी ज्याचे जे उपासना दैवत त्याचे नाम त्याने लिहावे व तो जपसंग्रह महाराजांना द्यावा असे सुचवले. अशा प्रकारे, सहस्र कोटी नामजप त्यांच्याकडे संकलित झाला असे सांगतात.\nत्या नामजपाचे मंदिर उभारावे अशी इच्छा कैकाडी महाराजांनी त्यांचे धाकटे बंधू तुकारामकाका महाराज यांच्याकडे व्यक्त केली. तुकारामकाकांच्या कल्पनेतून तो वेगळ्या प्रकारचा मठ पंढरपुरात उभा राहिला. मठाचे बांधकाम जवळ जवळ आठ वर्षे चालले. चक्रव्युहासारखा प्रदक्षिणा मार्ग व उजव्या बाजूला विविध पुतळे अशी चार मजली रचना मठाची आहे. एकदा मठात प्रवेश केला, की मध्येच ती प्रदक्षिणा सोडता येत नाही. सर्व दालने बघून झाली, की बाहेर पडता येते. त्‍यामुळे प्रदक्षिणेचा अवधी काही तासांवर जातो. प्रदक्षिणा किंवा दालनफेरी अगदी जलद करायची म्हटली तरी पस्तीस ते पंचेचाळीस मिनिटे लागतात.\nसह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यांपैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा तसाच पूर्वेकडे अदमासे चोवीस किलोमीटर जाऊन भुलेश्वरजवळ लोप पावतो. त्याच डोंगररांगेवर पुरंदर किल्ला वज्रगडाच्या सोबतीने वसलेला आहे.\nपुरंदर हा किल्ला पंधराशे मीटर उंच असून तो गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. किल्ला पुणे जिल्ह्यातील विस्तीर्ण डोंगररांगेत आहे. तो ट्रेकिंगसाठी सोपा आहे. पुरंदरला चौफेर माच्या आहेत. पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे वीस मैलांवर तर सासवडच्या नैऋत्येला सहा मैलांवर असलेला हा किल्ला 18.98 अंश अक्षांश व 74.33 अंश रेखांशवर स्थित आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला प्रदेश डोंगराळ आहे. किल्‍ल्‍याच्या वायव्य दिशेला चौदा मैलांवर सिंहगड आहे, तर पश्चिमेला वीस मैलांवर राजगड आहे.\nपुरंदर किल्ला विस्ताराने मोठा आहे. तो एका दिवसांत पाहून होणे कठिणच. किल्ला मजबूत असून शत्रूच्या आक्रमणापासून बचावाला उत्तम जागा हेरून बांधण्यात आला आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. पूर्वी दारुगोळा व धान्य यांचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. गडावर चढायला असलेली एक सोपी बाजू सोडली तर इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. पायथ्यावरून गडावर एका कच्‍च्‍या वाटेसह एक पक्का रस्ताही जातो. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.\nसाल्हेर - महाराष्‍ट्रातील सर्वात उंच किल्ला\nसह्याद्रीच्या किल्ल्यांचे ‘मस्तक’ म्हणून मिरवत असलेल्या साल्हेर किल्ल्याला राज्यातील ‘सर्वात उंच किल्ला’ आणि कळसुबाईच्या खालोखाल उंची असलेले दुसऱ्या क्रमांकाचे शिखर असा मान प्राप्त झाला आहे. किल्ल्यावर असलेले चुना न वापरता केवळ एकावर एक दगड रचून केलेले बुरूज, तटबंदी, चौथरे, पाण्याची टाकी, यज्ञकुंड, गुहा असे ऐतिहासिक अवशेष पाहणाऱ्याला अचंबित केल्याशिवाय राहत नाही.\nमहाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई\nचोवीस तास, बारा महिने, तीनशेपासष्‍ट दिवस... सर्व ऋतूंत, अगदी मे महिन्याच्या कडक उन्हातही भर दुपारी थंडी अजमावयाची असेल, निळेभोर-स्वच्छ आकाश पाहायचे असेल, एकाच ठिकाणी उभे राहून अनेक किल्ल्यांचे दर्शन घ्यायचे असेल तर उत्तर एकच - महाराष्ट्रातील सर्वोच्च माथा, कळसुबाईचं शिखर ती सारी मजा शिखरावर उभे राहून अनुभवता येते.\nकळसुबाईचे शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. शिखराची उंची पाच हजार चारशे फूट म्हणजेच एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर. सह्याद्रीच्‍या रांगेत पाच हजार फूटांच्या वर तीनच शिखरे आहेत. त्‍यांपैकी ‘घनचक्कर’च्‍या मुडा शिखराचा (१५३२ मीटर) तिसरा क्रमांक लागतो. दुस-या क्रमांकावर ‘साल्हेर’वर असलेले ‘परशुराम मंदिरा’चे शिखर (१५६७ मीटर) आहे, तर पहिल्या क्रमांकावर 'कळसुबाई शिखर' तो ट्रेक तीन तासांची तंगडतोड करून साधता येण्याजोगा आहे. शिखरापर्यंत पोचण्यासाठी ट्रेकिंग आणि पादचारी असे मार्ग आहेत. शिखरावर जाण्याचा मुख्य रस्ता भंडारदऱ्यापासून सहा किलोमीटरवर असलेल्‍या बारी गावापासून सुरू होतो. नाशिक - इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते. कळसुबाई पुण्‍यापासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. भंडारदरा रस्त्यावरच उजव्या हाताला रंधा धबधबा आहे. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे समुद्र नाला हे घनदाट जंगलही त्याच भागात आहे.\nशिवाजीराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या प्रभावळीमध्ये सोनगड, चांभारगड, पन्हाळगड, दौलतगड अशा अनेक लहान किल्ल्यांची वर्णी लागलेली आहे. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील निजामपूर गावाजवळ अतिशय लहानसा किल्ला सह्याद्रीच्या अजस्र डोंगररांगांच्या भाऊगर्दीत त्याचे स्थान अढळपणे टिकवून उभा आहे. ज्या किल्ल्यामुळे त्या तालुक्याला माणगाव हे नाव प्राप्त झाले तो अतिशय सुंदर दुर्ग म्हणजे किल्ले मानगड.\nगोंदिया जिल्ह्यातील कचारगडच्‍या गुहेत प्रागैतिहासिक मानवाच्‍या अस्तित्‍वाचे पुरावे मिळाले आहेत. ती गुहा गोंड समाजाच्‍या आराध्‍य दैवताचे स्‍थान समजली जाते. महाराष्ट्रातील ज्ञात अशा सर्व नैसर्गिक गुहांमध्ये आकाराने सर्वात मोठी गुहा येथेच असून तिची निर्मिती एकाच दगडात झाली आहे.\nमानव निसर्गात जन्मला, वाढला, उत्क्रांत झाला. त्याने निसर्गावर मातही केली मानवी संस्कृतीची पहाट झाली ती निसर्गाच्या साक्षीने, सरितांच्या कुशीत; परंतु या सुसंस्कृत मानवापूर्वीही मानवी अस्तित्व हे होतेच. सर्वसामान्य जन त्यास आदिमानव म्हणून ओळखतात. आदिमानव ख-या अर्थाने निसर्गपुत्र होते. त्यांचे जीवन निसर्गावर आधारित होते. भूक लागल्यास कंदमुळे-फळे खावी, शिकारीत मारलेल्या पशूंचे मांस खावे, अंगावर वृक्षाच्या साली, पाने अगर जनावरांची कातडी पांघरावी आणि निवारा म्हणून निसर्गातीलच झाडे, कडेकपारी अगर गुहा-गव्हरांचा आश्रय घ्यावा असा त्यांचा नित्यक्रम होता.\nSubscribe to पर्यटन स्‍थळे\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1355", "date_download": "2018-04-27T06:47:17Z", "digest": "sha1:JNO5THHNV2S4G3DNFVJHN5TKB2CHC46E", "length": 4778, "nlines": 43, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अभ्यासवर्ग | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nविद्या धारप या सेवानिवृत्त क्‍लार्क. निवृत्तीनंतर त्या स्वतःचा वेळ सत्कारणी लागावा आणि इतरांनाही त्याचा फायदा व्हावा या हेतूने काम पाहू लागल्या‍. त्या शोधात त्या येऊन पोचल्या कल्या‍णच्या डंपिंगग्राऊंड शेजारच्या अण्णाभाऊ साठेनगरच्या झोपडपट्टीत. तेथे कचरा वेचणारे लोक राहतात. धारप यांनी तेथील कच-याचे ढिग, वाहणारी गटारे, प्रचंड अस्वच्छता आणि दुर्गंधी अशी हलाखीची परिस्थिती पाहिली. तेथे शिक्षणाविषयी कमालीची अनास्था असल्याचे त्यांना जाणवले. शिक्षणाचा गंध नसलेल्या त्या वस्तीत धारपांनी विद्यार्थ्यांसाठी ‘अभ्यासवर्ग’ घेणे सुरू केले. गेली आठ वर्षे त्यांचे विद्यादानाचे कार्य अथकपणे सुरू आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून त्या झोपडपट्टीत घडत असलेला बदल नोंद घेण्याजोगा आहे. मात्र तो बदल समजून घेण्यासाठी तेथील पूर्वस्थिती जाणून घेणे आवश्यक ठरते.\nकल्याण हे ऐतिहासिक शहर. आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल करणारे मात्र कोणत्याही विकसित अथवा विकसनशील शहरात आढळणारे अरुंद रस्ते, बगिचे-मैदाने यांची दुरावस्था-अस्वच्छता, सांडपाण्याचे अपूरे व्यवस्थापन, कच-याचे ढीग असे चित्र कल्याणमध्येही पडते.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://aaiekvira.org/content.php?mid=9&sid=9", "date_download": "2018-04-27T06:48:50Z", "digest": "sha1:UIBZFAQHGN2WK5DGETQLDYN42NILAW7R", "length": 8574, "nlines": 35, "source_domain": "aaiekvira.org", "title": "Aai Ekvira", "raw_content": "\nपुराण आणि पुस्तकातील कथा\nपित्याच्या आज्ञेने त्याने आपल्या परशुने मातेचा वध केला तसेच पित्याच्याच कृपेने मातेस जीवंत केले. पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून पुन्हा आईसाठी त्याचे ह्रदय उचंबळून आले. माता पित्याच्या उत्कट प्रेमाचा परशुराम प्रेरक ठरला. मावशीचा नवरा राजा कातिकेस ह्याने कामधेनूच्या लोभाने मुनी जगदग्नी यांचा वध केला. या आक्रमणात माता रेणूकेवर २१ वेळा वार झाले होते. कतिकेय राजासह २१ वेळा क्षत्रियांचा नित्पात करीन अशी परशुरामाने प्रतिज्ञा केली. माझा पुत्र २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करील अशी रेणुकेची अंतिम वाणी होती युध्दासाठी तो भगवान शंकराकडे अस्त्र व शस्त्रविद्या शिकला. मातेच्या इच्छेसाठी त्याने २१ वेळा क्षत्रियांचा दारून पराभव केला. त्याच्या परशुची विरता अव्दितीय ठरली. तो महावीर म्हणून सर्वमान्य झाला.\nआपले कार्य संपल्यावर भगवान परशुरामाने एक यज्ञात जिकंलेली सर्व भूमी कश्यप यांना स्नेह अर्पण केली. तो तळकोकणात (अपरांत) उतरला. २०,००० वर्षापूर्वी या देशाला समुद्रामार्गे येणाऱ्या शत्रुंपासुन धोका आहे या जाणीवेतून सह्याद्री व समुद्र यांचा बिकट भूभागात कोकण ही मानव वसाहत बसविण्याचा त्याने संकल्प सोडला. वसई पासून रत्नागिरी पर्यंत अनेक ग्राम परशुरामांच्या प्रेरणेने वसले. संग्राम आणि तपस्या यांच्या बलावर तो विष्णुचा अवतार म्हणून गणला गेला. चिपळूणजवळ श्री परशुराम मंदीर आहे. या परशुरामाने आईच्या तीव्र आठवणीने सह्याद्रीकडे कपारीत बाण मारले. तिथे एकविरा आईची मुर्ती प्रकटली. तिच ही एकविरा माता.कोकण वसवितानां परशुरामांना रूद्र अवतारी समुद्र मागे हटवावा लागला. त्यासाठी त्यांना मंत्रभारीत दिव्य बाण मारले. (ई.स.पू.काळात कोकण किनारपट्टीची भूगोर्भिय ही भूसंसाचिक स्थितंतरामूळे बदलली. समूद्र मागे गेला, किणाऱ्यावर टेकड्या तयार झाल्या. ही नैसर्गिक स्थिती पाहणार वा जाणणारा भगवान परशुराम असावा.) तेथे बारा-बलुतेदारांनी गावे स्वयंपूर्ण बनली. शेती, व्यापार, उत्सव, परंपरा यांनी कोकण प्रसिद्ध झाले. तेथील नैसर्गिक ८४ बंदरांमुळे जग जलमार्गाने जोडले गेले. कोकणची सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक भरभराट झाली. कोकणात राहणाऱ्या कोळी, आगरी व इतर सर्वच लोकांचा उदर निर्वाह हा पूर्णता पाण्याशी असल्यामुळे आई एकविरा जी जलदेवता असल्यामुळे ती कोकणवासीयांची व कोळी, आगरी, कुणबी, माळी, सोनार, पाठारेप्रभु, चांद्रसेनिय कायस्थ प्रभु, वैश्य, चौकळशी-पाचकळशी प्रभु या समाजाची कुलदैवत झाली. या सर्व समाजातील लोकांना वेळोवेळी आई प्रचिती येते. पौराणिक कथांपासून तर लेखी स्वरूपात आढळलेल्या माहीतीआधारे आई एकविरा ही स्वयंभु असून तीची लीला पूर्वी पासून ते आजपर्यंत सर्वांनीच अनुभवली आहे.\nपौराणिक कथेत परशुरामाने सह्याद्रिच्या कडे-कपारीत दिव्य बाण मारून तिथे आई एकविरेची मुर्ती प्रगट केली. तेव्हापासून कार्ला गडाच्या आश्रयाला खूप लोक येउन गेले. कारण सह्याद्रिच्या कुशीत असलेला कार्ला गड हा पुर्णता सुरक्षित आहे. (देवीचे स्वयंभू स्थान हे निहांसाच्या म्हणजे लेण्यांच्याहीपूर्वी पासूनच असावे कदचित आई एकविरेच्या त्या भागातील प्रसिध्दी मुळेच येथे बौध्द लेणी कोरली असावी असा स्पष्ट निर्देश पुना गॉझेटिअर आणि कै. श्री. केतकर यांच्या ज्ञानकोशात मिळतो.)\nवेबसंपादक - श्री. मयुरेश कोटकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.misalpav.com/node/38786", "date_download": "2018-04-27T06:15:24Z", "digest": "sha1:S3BDPKGUUSZUPMYKAI7WLOKAH4PQ3ZJU", "length": 26759, "nlines": 312, "source_domain": "www.misalpav.com", "title": "मिपावर नवीन कादंबरी - मोबियस | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमिपावर नवीन कादंबरी - मोबियस\nमिपावर नवीन कादंबरी - मोबियस\nजयंत कुलकर्णी in पुस्तक पान\nमिपावर नवीन कादंबरी - मोबियस\nमोबियस प्रकरण - ६\nमोबियस प्रकरणे भाग -२ प्रकरणे ११-१२\nमोबियस प्रकरणे भाग -२ प्रकरणे १३-१४\nमोबियस प्रकरणे भाग -२ : प्रकरणे १५-१६\nमोबियस प्रकरणे भाग -२ : प्रकरणे १७-१८\nमोबियस भाग -२ : प्रकरणे १९-२०\nमोबियस भाग -२ : प्रकरणे २१-२२\nमोबियस भाग -२ : प्रकरणे २३-२४\nमोबियस भाग -२ : प्रकरणे- २५-२६\nमोबियस भाग २ प्रकरण - २७ व भाग-३ प्रकरण २८\nमोबियस भाग-३ : प्रकरणे २९-३०\nमोबियस : भाग-३ : प्रकरणे ३१-३२ व मोबियस भाग :४ प्रकरण ३३ समाप्त.\nमोबियस नावाचा एक पट्टा मोबियस नावाच्या शास्त्रज्ञाने जगासमोर आणला. याचे वैशिष्ट्य याच्या पृष्ठभागाला एकच बाजू किंवा एकच सीमा असते. आपण एखादी मोबियस स्ट्रिप सहज बनवू शकतो एक कागदाची पट्टी घ्यायची व त्याला मधे पीळ पाडून तिची टोके चिकटवून टाकायची. आता यावरुन जर एखादी मुंगी एकाच दिशेने प्रवास करु लागली तर ती परत त्याच बिंदूपाशी येऊन थांबते. या प्रवासात ती एकदाही कागदाची कड ओलांडत नाही पण कागदाच्या दोन्ही बाजूने प्रवास करते. दिसायला हे सोपे आहे पण गणितात यावर बराच अभ्यास झालेला आहे, जो मी येथे लिहू शकत नाही व मला एखाद्या गणीततज्ञासारखे लिहिताही येणार नाही. पण या मोबियस स्ट्रिपमधे व आपल्या आयुष्यामधे मला विलक्षण साम्य आढळते. तसेच ते ॲबे कोबो या जपानी लेखकालाही भावले असावे. त्याच्या ‘‘सुना नो ओना’’ या कादंबरीत नायकाच्या एका मित्राचे किंवा परिचिताचे नाव म्हणूनच त्याने मोबियस ठेवले असावे. पण मी त्याच्या कादंबरीचा अनुवाद केला आणि त्याचे नाव ठेवले ‘‘मोबियस ’’ कारण माणसाचा प्रवास परत त्याच बिंदूपाशी येऊन थांबतो हे मला पुरते पटले आहे.\nत्याची सुना नो ओना ही कादंबरी १९६२ साली प्रकाशित झाली आणि एका रात्रीत त्याचे जगभर नाव झाले. या पुस्तकाचे २० भाषांमधे अनुवाद झालेला आहे... आता २१ म्हणायला हरकत नाही. त्यानंतर ॲबेने सात कादंबऱ्या लिहिल्या आणि त्याही बऱ्याच लोकप्रिय झाल्या. टोक्यो मेडिकल स्कूल मधे शिक्षण घेत असताना त्याच्या कमी गुणांमुळे त्याला सैन्यात भरती व्हावे लागणार होते पण याने टि.बीचा एक बनावट दाखला सादर करुन त्यातून सुटका करुन घेतली. तसेही त्याला जपानचा त्या युद्धातील सहभाग विशेष मान्य नसावा. त्याची रवानगी त्याच्या जन्मगावी म्हणजे मुकडेन, मांचुरिया येथे करण्यात आली. त्यावेळेस तेथे जपानची वसाहत होती. दुर्दैवाने तेथे खरेच एका साथीच्या तापात त्याच्या डॉक्टर वडिलांचा मृत्यु झाला.\nजनरल मॅकारथरच्या जपानमधे मग ॲबेचे अत्यंत हाल झाले. त्या हलाखीच्या दिवसातत्याने रस्त्यावर भाज्या विकल्या, कोळसे विकले व कसेबसे आपले व बायकोचे पोट भरले. पण तो आपला लिहितच होता, त्याची बायको त्याच्या लिखाणासाठी रेखाचित्रे काढत असे ती त्याच्या जुन्या कादंबऱ्यातून अजूनही दिसतात. १९५१ साली त्याने कथेसाठी असणारे प्रतिष्ठेचे आकुतागावा पारितोषिक जिंकले. त्यानंतर अनेक वर्षांनी सुना नो ओना प्रकाशित झाली.\nॲबे कोबोच्या कादंबरीतील पात्रे आणि कथानक साधारणत: प्रतिकात्मक असतात. पण येथे मात्र तसे झालेले दिसत नाही. या कादंबरीचं कथानक सरळ पण आघात करणारे आहे. मी बराच संयम बाळगून याचा अनुवाद केलेला आहे हे कृपया लक्षात घ्यावे.\nफ्रान्झ काफ्काच्या लेखनाचा ॲबे कोबोच्या लेखनावर बराच प्रभाव आहे. पण त्याच्यावर अजून एका गोष्टीचा प्रभाव आहे आणि तो म्हणजे एका ग्रीक दंतकथेचा. सिसिफस नावाच्या या दंतकथेत कोरिन्थचा राजा सिसिफसला त्याच्या कुटील कारस्थानी स्वभावासाठी (आणि त्याच्या परिणामांसाठी) एक शिक्षा मिळते यात त्याला एक मोठी शिळा डोग़राच्या शिखरावर घेऊन जा असा आदेश असतो पण यात एक भानगड असते ती म्हणजे ती शिळा तेथे पोहोचण्याआधी परत त्याच्या अंगावर गडगडत येऊन पडते... ॲबे कोबोच्या बऱ्याच कथांमधे अशी एक गोष्ट असते ती वरील शिळेसारखी असते, उदा. न थांबणारे वादळ, भूक न भागणारे राक्षस इ.इ.इ.\nही गोष्ट आहे एका किटक गोळा करणाऱ्या शाळामास्तराची व एका स्त्रीची. पण यात अजून एक पात्र आहे ते म्हणजे वाळू...\nतर ही गोष्ट आहे त्याची, तिची व वाळूची.....\nतर वाचूया... सुना नो ओना...\nमूळ लेखक : ॲबे कोबो\nमराठी अनुवाद : जयंत कुलकर्णी.\nया अनुवादाचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन आहेत हे कृपया लक्षात घ्यावे. याचा कुठल्याही प्रकारे वापर करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक.\n(अवांतरः सिमा, पिळ,गणीतात, भुक, स्त्रिची, हे शब्द खटकले.)\nसुंदर, नविन मेजवानिच्या प्रतिक्षेत\nसुंदर, नविन मेजवानिच्या प्रतिक्षेत\nटोक्यो मेडिकल स्कूल मधे\nटोक्यो मेडिकल स्कूल मधे शिक्षण घेत असताना त्याच्या कमी गुणांमुळे त्याला सैन्यात भरती व्हावे लागणार होते\nदुसर्‍या महायुद्धानंतर जपानला स्वतःचे सैन्य नव्हते ना \nवा वा क्या बात\nउत्सुक आहे वाचायला. पटापट येऊ द्या सगळे भाग.\nआता यावरुन जर एखादी मुंगी\nआता यावरुन जर एखादी मुंगी एकाच दिशेने प्रवास करु लागली तर ती परत त्याच बिंदूपाशी येऊन थांबते. या प्रवासात ती एकदाही कागदाची कड ओलांडत नाही पण कागदाच्या दोन्ही बाजूने प्रवास करते.\nमोबियस स्ट्रिपचं एक वैशिष्ट्य म्हणजे द्विमिती वस्तू मोबियस स्ट्रिपवरून फिरवून आणली की त्याच्या बाजवा बदलतात - डाव्याची उजवी आणि उजव्याची डावी होते. मिपावरचे पदार्थवैज्ञानिक जास्त अधिकाराने समजावू शकतील. लेखकाला हे 'बाजू बदलणं' ही अभिप्रेत होतं का\nजयंत नारळीकरांनी थ्री-डी मोबियस स्ट्रिपची कल्पना करून एक विज्ञानकथा लिहिली आहे.\nकारण माणसाचा प्रवास परत त्याच बिंदूपाशी येऊन थांबतो हे मला पुरते पटले आहे.\nयावरून डोरिस लेसिंग या लेखिकेची आठवण झाली. तिच्या लेखनात ही थीम वारंवार येते.\nथ्री-डी मोबियस स्ट्रिपची कल्पना करून एक विज्ञानकथा लिहिली आहे.\nउजव्या सोंडेचा गणपती राईट\n फॉर्म हरवलेला राईट आर्म स्पिनर आणि त्याला मदत करणारा त्याचा शास्त्रज्ञ मित्र, वगैरे.\nबादवे, कादंबरीच्या अनुवादाची वाट पाहतो आहे.\nयक्षांची देणगी या कथासंग्रहात\nयक्षांची देणगी या कथासंग्रहात आहे.\nउजव्या सोंडेच्या गणपतीत मूलकणांची फिरकी (स्पिन) वापरून त्रिमितीय मोबियस पट्टा बनवता येईल अशी काहीशी कल्पना होती. जबरी कथासंग्रह होता. मराठीतल्या बहुधा पहिल्या विज्ञानकथा होत्या त्या.\nलोकसत्तेमध्ये निरंजन घाटे यांचा लेख आला होता.\n‘विज्ञानकथा’ हा साहित्यप्रकार मराठीत सर्वप्रथम १९१६ मध्ये अवतरला. श्री. बा. रानडे यांची ‘तारेचे हास्य’ ही कथा त्या वर्षी ‘मासिक मनोरंजन’च्या अंकात मार्च महिन्यात प्रसिद्ध झाली.\nया सुरुवातीच्या मराठी विज्ञानकथा आता वाचायला मजा येईल.\n'यक्षांची देणगी' फारा वर्षांपूर्वी वाचलंय. त्यात आहे ही कथा मला आठवत कशी नाही मला आठवत कशी नाही असो. परत वाचतो. डॉ. नारळीकरांचा हा कथासंग्रह काही इतका खास वाटला नव्हता, पण त्यांची 'प्रेषित' ही विज्ञान कादंबरी मात्र फार जबरदस्त आहे. एकच नंबर.\nकारण माणसाचा प्रवास परत त्याच बिंदूपाशी येऊन थांबतो हे मला पुरते\nम्हंजे आपल्या पुढे धावत जाणारी सगळीच वाहनं शेवटी सिग्नल जवळ आपल्या सोबतच असतात असं \nअनुवादाबद्दल अभिनंदन. कादंबरी वाचण्यास उत्सुक आहे. तुम्ही मूळ जपानी भाषेतून अनुवाद केला आहे का तसे असल्यास पुन्हा एकदा अभिनंदन.\nकादंबरीचे मुखपृष्ठ छान आहे.\nकादंबरीचे मुखपृष्ठ छान आहे.\nअगदी अपरिचित भाषेतली कादंबरी मराठीत वाचायला मिळणार, उत्सुकतेने वाट बघत आहे.\nअरे वा.. कादंबरी वाचायला\nअरे वा.. कादंबरी वाचायला उत्सुक :)\nह्या धाग्यात खाली जी\nह्या धाग्यात खाली जी अनुक्रमणिका टाकली आहे त्यासाठी १००००००००० वेळा धन्यवाद\nमराठी भाषा गौरव दिन २०१८\nजागतिक मराठी गौरव दिन २०१८: अनुक्रमणिका\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 26 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mkclindia.wordpress.com/category/mkcl-testimonials/", "date_download": "2018-04-27T06:22:56Z", "digest": "sha1:2WM76UDCQSQE3EXWBI6PKPEVCSKXQAN7", "length": 20603, "nlines": 193, "source_domain": "mkclindia.wordpress.com", "title": "MKCL Testimonials | MKCL INDIA", "raw_content": "\nमी अपंग मुलगा बारावी नंतर संगणकाचे शिक्षण घेतले ना वशिला ना आर्थिक ताकद.\nकेवळ एमकेसीएल च्या पाठींब्याने प्रिया कॉम्प्युटर्स सुरू केले. कोऱ्हाळेसारख्या तहत ग्रामीण भागात ते सुरू केले होते. वीज, टेलीफोन इंटरनेट, अशा अनेकअसुविधांशी झगडलो ते आपल्या पाठींब्याने. पण आपल्या मदतीने मी सक्षम झलोच शिवाय ग्रामीण तरूणांना संगणकाचे शिक्षण देऊ शकलो, शेतकऱ्यांना, बेरोजगारांना मार्गदर्शन करू शकलो.\nमाझ्यासारखी नवी पिठी उभी करण्यात आपला सिंहाचा वाटा आहे. म्हणून आपण नव्या युगाचे शिक्षणमहर्षि आहात… एमकेसीएल च्या वर्धापनदिनाच्या याच शुभेच्छा \nसा.सकाळ मधिल आपल्या वरिल लेख वाचला व माझ्या भावना आपल्यापर्यंत पोहचवाव्यात.. यासाठी हा पत्र प्रपंच..\nप्रिया संगणक प्रशिक्षण संस्था\nशासकीय योजना अधिक पारदर्शकपणे राबविण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची मदत घेणार – मुख्यमंत्री\nशासकीय योजना अधिक पारदर्शकपणे राबविण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची मदत घेणार – मुख्यमंत्री\nशनिवार, २० ऑगस्ट, २०११\nशासकीय योजना अधिक पारदर्शकपणे राबविण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची मदत घेणार - मुख्यमंत्री\nमहाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळाने (एमकेसीएल) ऑनलाईन परीक्षा, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आणि ई-गव्हर्नन्स आदी उपक्रम राबविण्यासाठी राज्य शासनाला वेळोवेळी सहकार्य केले आहे. यापुढे विविध विभागांच्या योजना अधिक पारदर्शकपणे आणि सुव्यवस्थितपणे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य ज्ञान महामंडळाची मदत घेतली जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महामंडळाच्या दशकपूर्ती कार्यक्रमात बोलताना जाहीर केले.\nएमकेसीएलचा दशकपूर्ती समारंभ शनिवारी मुंबईतील नेहरु तारांगण येथे आयोजित करण्यात आला होता. उप मुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री डी. पी. सावंत, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, एमकेसीएलचे सर्व भागधारक, सदस्य, विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.\nदेशात संगणक क्रांतीचा शुभारंभ करणाऱ्या स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी स्थापन करण्यात आलेल्या एमकेसीएलने दहा वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर खूपच चांगले काम केले आहे, अशी प्रशंसा करुन मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, तुटपुंज्या भांडवलावर सुरु झालेल्या या कंपनीने मिळालेल्या संधीचे सोने केले. माहिती व तंत्रज्ञानाच्या बळावरच भारत महासत्ता बनू शकणार आहे. त्यासाठी आपल्याला संगणक आणि अंकीय शास्त्राच्या ज्ञानाचा जास्तीतजास्त प्रसार करणे गरजेचे आहे. एमकेसीएल नेमके हेच काम करीत आहे.\nहार्डवेअर क्षेत्रात प्रचंड क्रांती होत आहे. अशावेळी वेगवेगळ्या यंत्राचा शोध लावणारे शास्त्रज्ञ देशात निर्माण झाले पाहिजेत. त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी आणि भाषिक दरी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.\nदहा वर्षात ६० लाखांपेक्षा जास्त लोकांना संगणक साक्षर केल्याबद्दल एमकेसीएलच्या सर्व संबंधितांचे अभिनंदन करुन उप मुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, फायद्यात सुरु असणारे शासनाचे हे एकमेव महामंडळ असावे. आज असे एकही क्षेत्र नाही की, ज्यात संगणकाचा उपयोग केला जात नाही. जागतिक स्पर्धेच्या युगात संगणक आणि माहिती व तंत्रज्ञान ही महत्वाची शस्त्रे आहेत. संगणक ही आज गरजेची वस्तू बनली आहे. संगणक साक्षरता नसलेल्या व्यक्तीला यापुढे निरक्षर समजले जाऊ लागले आहे. यामुळेच एमकेसीएलच्या कार्याचे महत्व अधिक जाणवू लागले आहे. महाराष्ट्राबरोबरच राजस्थान, ओरिसा आणि परदेशात सिंगापूर, सौदी अरेबिया, घाना आदि देशात एमकेसीएलनी संगणक साक्षरतेचे अभ्यासक्रम सुरु करुन या क्षेत्रातील आपले स्थान पक्के केले आहे. डिजीटल स्कुलच्या प्रकल्पाला मिळालेल्या ई-इंडिया पुरस्कारामुळे एमकेसीएलच्या अभ्यासक्रमांचा दर्जा किती उच्च प्रतीचा आहे याची कल्पना येते.\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. टोपे यावेळी म्हणाले की, नफा कमवणे हा एमकेसीएलचा उद्देश नसला तरी एमकेसीएलने आत्तापर्यंत शंभर कोटी रुपयांच्या वर रक्कम राज्य सरकारला दिली आहे. एमकेसीएलनी आत्तापर्यंत पाच हजार केंद्रांच्या माध्यमातून एक लाख युवकांना रोजगार व उपजिवीकेच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करणे ही एमकेसीएलची सर्वांत मोठी उपलब्धी आहे. यापुढील दहा वर्षांत एमकेसीएल अधिक प्रभावीपणे काम करेल आणि ज्ञानाधिष्ठीत व तंत्रज्ञानाने जोडलेला समाज निर्माण करेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nउच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री श्री. सावंत यांनी एम.के.सी.एल.च्या सहकार्याने ओरिसा नॉलेज कॉर्पोरेशन लि.ची स्थापना होणार असल्याची घोषणा यावेळी केली. यासंबंधातील अभिवचन पत्र श्री.प्रवीण कुमार राऊत यांना मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.\nया कार्यक्रमास एम.के.सी.एल.च्या ऑलिम्पियाड उपक्रमात सहभागी होऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेत सुयश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. एम.एस.सी.आय.टी.परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या अकरा भाषांतील सी.डी. चे प्रकाशन यावेळी करण्यात आले. एम.एस.सी.आय.टी. च्या अभ्यासक्रमाचे मूळ पुस्तक लिहिणारे टिमॉथ ओलियरी यावेळी उपस्थित होते.\nमहालाभार्थी वेबपोर्टल – शासनाच्या विविध योजनांच्या लाभांची माहिती आता व्यक्तिअनुरुप स्वरूपात\nमहाराष्ट्रातील ५००० MS-CIT केंद्रांवर बारावीचा ऑनलाईन निकाल मोफत उपलब्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/rss-people-every-ministry-running-modi-govt-rahul-gandhi-kar-794381.html", "date_download": "2018-04-27T06:28:36Z", "digest": "sha1:ZEGPBMIPXZZ6SNJFWDKAQOMNP54AFK3Z", "length": 5781, "nlines": 47, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "संघच चालवत आहे मोदी सरकार - राहुल गांधी | 60SecondsNow", "raw_content": "\nसंघच चालवत आहे मोदी सरकार - राहुल गांधी\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा भाजपा आणि आरएसएसवर टिका केली आहे. केंद्रातील मोदी सरकार आरएसएस चालवत आहे, प्रत्येक मंत्रालय आणि विभागात आरएसएसची लोक असल्याचा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी आज केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. येथे भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट टक्कर आहे.\nपाकचे परराष्ट्रमंत्रीही अपात्र ; इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय\nनिवडणुकी दरम्यान \"यूएई'चे वर्क परमिट असल्याची बाब लपविल्याप्रकरणी आज इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असीफ यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरविले. या निर्णयामुळे यापूर्वी पंतप्रधान म्हणून अपात्र ठरविलेल्या नवाज शरीफ यांच्या पक्षाला दुसरा धक्का बसला आहे. याप्रकरणी आज तीन सदस्यीय पीठासमोर सुनावणी झाली. यात न्यायालयाने असीफ हे अप्रामाणिक असल्याचे स्पष्ट केले.\nहेलिकॉप्टरमध्ये बिघाड, मोदींनी केली राहुल गांधींची विचारपूस\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच्या कर्नाटक दौऱ्यात त्यांच्या हेलिकॉप्टरशी घातपाताचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर काँग्रेसने याविरोधात कर्नाटक पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. हेलिकॉप्टरमधील बिघाडामागे, आंतरराष्ट्रीय टॅम्परिंग असल्याची शंकाही काँग्रेसने व्यक्त केली आहे. यादरम्यान चीन दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना कॉल करुन विचारपूस केली.\nडायना 'मिस वर्ल्ड' कशी विप्लव देव यांना पडला प्रश्न\nभारतात महाभारताच्या काळातही इंटरनेटचा वापर केला जात होता, असं वक्तव्य करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी विप्लव कुमार यांनी सौंदर्य स्पर्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.‘मिस वर्ल्ड' अर्थात विश्वसुंदरी डायना हेडनचा निकाल ‘फिक्स' होता, ती किताबास पात्र होती का असा सवाल विप्लव देव यांनी उपस्थित केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://maayboli3.blogspot.com/", "date_download": "2018-04-27T06:09:22Z", "digest": "sha1:FE6USUJIAYIFQRBBOUZ3UHE3UMZ4U5DB", "length": 15556, "nlines": 105, "source_domain": "maayboli3.blogspot.com", "title": "रांगडा", "raw_content": "मी योद्धा आहे, जखमांची क्षिती बाळगून भागायचं नाही, जन्मा बरोबरचं सुरु झालेल हे युद्ध अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलं पाहिजे, त्यातच माझ्या जीवनाचं यश सामवल आहे.\nआइसक्रीम खा…पण हे वाचा\nबड्या बड्या कंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडून खवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत.\nमागे एकदा रत्नागिरीला मिरजोळे एम आय डी सी मधे एका क्लाएंट बरोबर मिटींगसाठी माझ्या एका सरांबरोबर एका हॉटेलमध्ये गेलो होतो. तेव्हा माझ्या क्लायंटने अजून एका माणसाबरोबर ओळख करुन दिली . तो माणूस मुंबई मधे आईस्क्रीमचे निरनिराळे आणि नवनवीन फ्लेवर्स बनवतो आणि आईस्क्रीम कंपन्यांना विकतो. आता त्याला स्वतःचे माझ्या क्लायंट बरोबर आउटलेट उघडायचे होते त्यासाठी त्याला तिथे किंवा झाड़गाव एम आय डी सी मधे प्लांट सुरु करायचा होता .त्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट करा म्हणून तो मला व सराना पटवत होता. तो जे काही सांगत होता ते ऐकून मी उडालोच.परवाच चिपळूण मधेहि बस्किन रॉबिन या आंतरराष्ट्रिय ब्रैंडच आऊटलेट सुरु झालय. पण याच आईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टी आहेत. कदाचित त्या पासून आपण अनभिज्ञच आहोत.\nत्याच्या म्हणण्यानुसार त्याने अनेक नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे काही कंपन्यांनी विकत घेतली असून सध्या मार्केटमध्ये लोकांना खूप आवडताहेत. तेआवडणाऱ्यात मीही एक होतोच.\nतो म्हणाला ; “आता मी ग्वाहा(पेरू) आणि चॉकलेटआईस्क्रीम मध्ये ४ -४नवीन फ्लेवर्स बनवलेआहेत. जे मला आता कुठल्याच कंपनीला विकायचे नाहीयेत. हे फ्लेवर्स लोकांनाखूप आवडणार आहेत. ज्याचा आपल्याला आउटलेट उघडून फायदाउठवता येईल. ”\nप्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना आम्हाला उपलब्ध मार्केट त्याची सध्याची परिस्थिति प्रोडक्टचा वाव त्याला उपलब्ध असणारा पर्याय ,लागणारा पैसा, लागणार वेळ ब्रेक ईवन पॉइंट वगैरे गोष्टी विचारात घ्याव्या लागतात म्हणून मी त्याला एक साधा प्रश्न विचारला की ; “समजा आपण आउटलेटउघडलं आणि तुझे फ्लेवर लोकांना आवडले नाही तर तू त्या चॉकलेट किंवा पेरू फ्लेवरचे जे उत्पादन करशील ते किती दिवस राहू शकत लोकांना ते आवडे पर्यंत जो काळ जाईल तोवर ते आईस्क्रीम वायाजाणार नाही का लोकांना ते आवडे पर्यंत जो काळ जाईल तोवर ते आईस्क्रीम वायाजाणार नाही का मग ते नुकसान कुणी सोसायच मग ते नुकसान कुणी सोसायच”. पुढे माझेअनेक प्रश्न होतेच. वीजखर्च, दुध , कच्चा माल वाहतूक इत्यादी.\nत्यावर तो आपले तंत्रज्ञान किती भारी आहे हे सांगताना म्हणाला की ;“त्याची काही काळजी करू नका. मुळात हे आईस्क्रीम कधीच खराब होत नाही.अगदी आठ दिवस लाईट नसले तरीही…”\nआम्ही चकित झालो . सरांनी विचारलं ;“ते कस काय दुध आहे ते खराब होणारच.”\nतो तत्काळ म्हणाला ; “छे छे. दुधापासूनआईस्क्रीम बनवण्याचे दिवस केव्हाचसंपलेत. ”\n“मग कशापासून बनवतोस बाबा आईस्क्रीम \n” होय डालडा-वनस्पति तूप दचकलात ना\nपण काय आहे सर\n“आज काळ एखाद दोन कंपन्या सोडल्यातर सगळे डालडाच वापरतात आणित्यामुळेच ते परवडतं. आजकाल आईस्क्रीममध्ये एकही थेंब दुध नसतं. डालडाला थोडी प्रोसेस केली आणि त्यात फ्लेवर्स मिक्स केले की कळतही नाही की ते डालडातूप आहे. शिवाय ते दुधाच्याआईस्क्रीमपेक्षा खाताना जास्त मऊ लागतं.त्यामघे जो दुधाच्या आइसक्रीम मधे बर्फाचा कचकचित पणा काही वेळा येतो तो येत नाही आणि तेच लोकांना आवडतं.दूसर म्हणजे डालडा आईस्क्रीम जिभेवर येताच त्वरित विरघळते आणि गिळले जाते. शिवाय थंडपणा आणि तुपकटपणा यामधून तोंडात जे तयार होते ते नक्की काय आहे हा विचार लोक करीत नाहीत. पण तेच लोकांना आवडते. लोक अशाच स्वादाला पसंती देतात. ”\nतो भरात येऊन त्याच्या तंत्राच मार्केटिंग करत होता आणि आम्ही आमचा इतिहास पोटात ढवळत बसलो होतो.\nपुढे तो सांगत होता; “डालडा आईस्क्रीमचं वैशिष्ट्य असं की ते डालडा सामान्य तापमानात कितीही काळ राहिला तरीही अजिबात खराब होत नाही.हे आपण घरात बघतच असतो याउलट दुधाला मात्र सारखं फ्रीजिंग लागतं. शिवाय दुधाच्या आईस्क्रीमला काही दिवसांनी वास येतो. आणि १०-१२ दिवसात ते खराब होऊन जातं. त्यामुळेखर्च वाढतो. डालडा आईस्क्रीम वर्ष भर जरी फ्रीजच्या बाहेर राहिलं तरी फरक पडत नाही, त्याचे फ्लेवर्सही खराब होत. नाहीत.\nडालडा आईस्क्रीमसाठी लाईटखुपच कमी लागते. १० डिग्रीतापमानातही त्याचा आईस्क्रीम फील येतो. तर दुधाच्या आईस्क्रीमसाठी उणे तापमानाची (नक्की किती ते आत्ता आठवत नाही.) गरज असते. सहाजिकच दुधाच्याआईस्क्रीमच्या विजेचा खर्च वाढतो.\nशिवाय दुधापेक्षा डालडा कच्चामाल म्हणून जास्त स्वस्त आहे. तस ते हाताळणी आणि प्रोसेसलाही खूप सोपेआहे. दुधाचे रोजचे कलेक्शन, त्याचे फ्रीजिंग आणि साठवण याचा विचार करता त्याची जी बेसिक किंमत होते. त्या किंमतीतही लोकांना ते आईस्क्रीम खाण परवडू शकत नाही. डालडा आईस्क्रीममध्ये खूप मोठे प्रोफिट मार्जिन आहे.म्हणूनच आजकाल इतके पॉश आईस्क्रीमआउटलेट निघू शकतात. ”\n“डालडा आईस्क्रीम उत्पादनाचाआणखी एक फायदा असा आहे की एकच प्रोडक्शन युनिट चालवून भारत भर कुठेही आपण याचे वितरण करू शकतो.तेही कमी खर्चात. दुधाच्या आईस्क्रीमला तो बेनिफिट नाही. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रोडक्शन युनिट सुरु करावेलागेल.ह्यामुळेच जर आज तुम्ही मार्केट मधल्या प्रतितयश कंपन्याच्या आइसक्रीम चे प्रोडक्शन ठिकाण बघितल तर ते हरियाणा , मध्यप्रदेश इकडचे दिसेल आता त्याच कारण कळल”\nतो रंगात आला होता. त्याने त्याचे नवीन नुकतेच बाजारात आलेले फ्लेवर टेस्ट करायला दिले.मला डालडा आईस्क्रिम खाल्ल्यामुळे नक्की काय तोटा होतो ते माहीत नाही.पण त्यानंतर आईस्क्रीम खायची मजा निघून गेली इतकं नक्की.\nह्यापुढे आइसक्रीम खाताना ब्रैंड महत्वाचा नसून त्याचे कंटेंट किंवा इंग्रीडियंट बघा ते महत्वाचे आहे. बाकी तुमचे निर्णय आणि आरोग्य दोन्हीही तुमच्याच हातात आहे ….\nअच्युत गोडबोले (1) अर्थसाक्षर (1) उत्तम कांबळे (1) उपयुक्त माहिती (7) कविता (10) कविराज भूषण (1) कवी भूषण (1) खवय्येगिरी (1) गद्द्य (5) गद्य (2) गुंतवणूक (4) छत्रपति (1) जीवन (7) तो आणि ती (18) नाना पाटेकर (1) नास्तिक (1) बंदा रुपाया (3) भटकंती (2) मराठा (2) मराठा रियासत (2) महाराष्ट्र (1) मौनाची भाषांतरे (1) राजकारण (1) राजा शिवछत्रपति (2) राजे (3) ललित (2) विचारात्मक (11) विजय लाड (18) विश्वास पाटील (2) वैशाली करमरकर (2) शिवाजी महाराज (4) सचिन तेंडुलकर (1) संदीप खरे (1) सप्तरंग (1) सॉफ्ट पॉवर (2) हलके फुलके (1)\nआपण हे पहिल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRHU/MRHU060.HTM", "date_download": "2018-04-27T07:01:10Z", "digest": "sha1:TTUMRGOJBG5TQ7IIC5CJTMCSUE5LXTAE", "length": 7473, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - हंगेरियन नवशिक्यांसाठी | शरीराचे अवयव = Testrészek |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > हंगेरियन > अनुक्रमणिका\nमी माणसाचे चित्र रेखाटत आहे.\nमाणसाने टोपी घातलेली आहे.\nकोणी केस पाहू शकत नाही.\nकोणी कान पण पाहू शकत नाही.\nकोणी पाठ पण पाहू शकत नाही.\nमी डोळे आणि तोंड रेखाटत आहे.\nमाणूस नाचत आणि हसत आहे.\nमाणसाचे नाक लांब आहे.\nत्याच्या हातात एक छडी आहे.\nत्याच्या गळ्यात एक स्कार्फ आहे.\nहिवाळा आहे आणि खूप थंडी आहे.\nपाय पण मजबूत आहेत.\nमाणूस बर्फाचा केलेला आहे.\nत्याने पॅन्ट घातलेली नाही आणि कोटपण घातलेला नाही.\nपण तो थंडीने गारठत नाही.\nहा एक हिममानव आहे.\nआधुनिक भाषा ह्या भाषेत विद्वान असलेल्या लोकांद्वारे विश्लेषित केल्या जाऊ शकतात. असे करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. पण, हजारो वर्षांपूर्वी लोक कशाप्रकारे बोलत होते ह्या प्रश्नाचे उत्तर देणे हे खूपच कठीण आहे. असे असूनही, शास्त्रज्ञ वर्षांपासून ह्यावर संशोधन करण्यात व्यस्त आहेत. त्यांना शोधून काढायला आवडेल की आधी लोक कशा प्रकारे बोलायचे. असे करण्यासाठी, त्यांनी प्राचीन भाषेला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकन शास्त्रज्ञांनी आता एक उत्साही शोध लावला आहे. त्यांनी 2,000 पेक्षा जास्त भाषा विश्लेषित केल्या आहेत. विशेषतः त्यांनी भाषांच्या वाक्यांची संरचना विश्लेषित केल्या आहेत. त्यांच्या अभ्यासाचे परिणाम अतिशय मनोरंजक होते. कमीत कमी अर्ध्या भाषांना एस-ओ-व्ही वाक्य रचना होती. त्यांचे असे म्हणणे आहे की वाक्य हे विषय, आक्षेप आणि क्रियापद असे क्रमबद्धआहेत. 700 पेक्षा जास्त भाषा एस-ओ-व्ही या नमुन्याचे अनुसरण करतात. आणि सुमारे 160 भाषा व्ही-एस-ओ प्रणालीनुसार चालतात. केवळ 40 भाषा व्ही-एस-ओ नमुन्याचा वापर करतात. 120 भाषा एक मिश्रजात दर्शवितात. दुसरीकडे, ओ-व्ही-एस आणि ओ-एस-व्ही हे खूप कमी वापरात आहेत. बहुसंख्य विश्लेषण भाषा एस-ओ-व्ही चे तत्त्व वापरतात. पर्शियन, जपानीज आणि तुर्कीस ही काही उदाहरणे आहेत. सर्वाधिक भाषा असलेला देश एस-ओ-व्ही च्या नमुन्याचे अनुसरण करतात, तथापि. ही वाक्य रचना आता इंडो- युरोपच्या पारिवारिक भाषेहून वरचढ आहे. संशोधक असे मानतात की, एस-ओ-व्ही ही प्रतिमा अगोदर वापरली जायची. सर्व भाषा ह्या प्रणालीवर आधारित आहे. पण नंतर भाषा वेगळ्या दिशेत गेल्या. आम्हांला अद्यापही माहित नाही हे कसे घडले. तथापि, वाक्याच्या रचनेत बदल होण्यामागे काही तरी कारण होते. उत्क्रांतीमधील कारण की, फक्त ते ज्यांना सुवर्णसंधी भेटते त्यांना जास्त महत्त्व असते.\nContact book2 मराठी - हंगेरियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/pv-sindhu-dedicates-her-korea-open-superseries-victory-to-prime-minister-narendra-modi/", "date_download": "2018-04-27T06:26:36Z", "digest": "sha1:NR57DGGYG742OWB7Y5EMG57IV4HW4DTB", "length": 7227, "nlines": 108, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सिंधूने ऐतिहासिक विजय केला पंतप्रधानांना समर्पित - Maha Sports", "raw_content": "\nसिंधूने ऐतिहासिक विजय केला पंतप्रधानांना समर्पित\nसिंधूने ऐतिहासिक विजय केला पंतप्रधानांना समर्पित\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने कोरिया ओपन जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. या अगोदर कोणत्याही भारतीय बॅडमिंटनपटूने कोरिया ओपन सुपर सिरिज जिंकण्याची कामगिरी केलेली नव्हती. त्यामुळे तिच्या यशाचे कौतुक जगाच्या कानाकोपऱ्यातून होत आहे.\nपी.व्ही.सिंधूचे कौतुक करणाऱ्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी सिंधूला कोरिया ओपन जिंकल्यानंतर ट्विटरवरून लगेच शुभेच्छा दिल्या. त्या ट्विटमध्ये ते म्हणाले,”कोरियामध्ये विजेती म्हणून उद्यास आल्याबद्दल अभिनंदन. भारताला तिच्या विजयाचा खूप अभिमान आहे ”\n१७ सप्टेंबर रोजी सिंधूने कोरिया ओपन जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांचा जन्मदिवस होता. त्यामुळे सिंधूने तिचा ऐतिहासिक विजय पंतप्रधानांना समर्पित केला.\nत्या ट्विटमध्ये सिंधू म्हणते, ” मी हा विजय आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी समर्पित करते. हा विजय त्यांच्या निस्वार्थ आणि न थकता आपणाला ते देत असणाऱ्या योगदानासाठी.”\nindiaKorea Open Super SeriseNaredra ModiPMOPV Sindhuकोरिया ओपनपंतप्रधान नरेंद्र मोदीबॅडमिंटन\nआज प्रदीप नरवाल’कडून होऊ शकतो प्रो कबड्डी’मधील सर्वात मोठा विक्रम\nयुवराजने ६ षटकार ज्याला मारले तो गोलंदाज सध्या करतोय काय \nजागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मुलींचे ब्रॉंझपदक हुकले\nपुणे: तब्बल १६ देशांच्या बॅडमिंटनपटूंनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन\nजागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारत अ संघाची भारत ब संघावर मात\nजागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारत अ संघाने पटकावले उपविजेतेपद\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.misalpav.com/node/41551", "date_download": "2018-04-27T06:49:37Z", "digest": "sha1:YX3DBJZNWQPZ4Y5YCL2NOI42SOHPFXES", "length": 15486, "nlines": 234, "source_domain": "www.misalpav.com", "title": "माचू पिक्चू - भाग ६ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमाचू पिक्चू - भाग ६\nभाग १...भाग २...भाग ३...भाग ४...भाग ५...भाग ६\nफोटो: इथे वरती वेगवेगळी झाडे/वनस्पती आहेत जी इंका लोक वापरत असत. कोकाची पाने ते वेदनशामक म्हणून वापरत असत.\nफोटो: पवित्र दगड (Sacred Rock) हा एकच मोठा दगड आहे आणि तो पवित्र मानला जातो. बरोबर मागे जसा पर्वत दिसतो, तसाच ह्याचा आकार दिला आहे.\nफोटो: वॉटर मिरर. आकाशातील तारे इंकाज थेट न बघता त्यांचे प्रतिबिंब ते इथे बघत असत.\nफोटो: Condor (दक्षिण अमेरिकेत आढळणारे एक गिधाड) याचे मंदिर. Condor ला पुढील जन्माचे प्रतीक समजतात.\nफोटो: Condor याचे मंदिर २\nफोटो: Condor याचे मंदिर ३. यात पक्षाचा डोळा आणि चोच स्पष्ट दिसत आहे.\nफोटो: पॅनोरमा २. मागे हुआना पिक्चू\nफोटो: इंका लोकांचे ३ देव Condor, Puma, Snake दाखवणारा पुतळा (Agues Calintes इथे)\nट्रेल संपवून खाली Agues Calintes गावात आलो आणि मस्तपैकी पिस्को सावर आणि बियरचा आस्वाद घेतला.\nमी काही इंका लोकांसारखा पिल्ग्रिमेजसाठी गेलो न्हवतो, पण मला स्वतःलाच जरा स्वतःचा फिटनेस बघायचा होता, थोडे आत्मपरीक्षण करायचे होते, आरामाच्या कोशातून जरा बाहेर पडायचे होते. आणि इंका ट्रेल हा माझ्या बकेटलिस्टवर बरेच वर्ष होता. त्यामुळे हा प्रवास शारिरीकदृष्ट्या त्रासदायक होता, पण अतिशय समाधान देणारा होता आणि त्या आठवणी मला आयुष्यभर साथ देणार्‍या आहेत.\nफोटो: हे माझे सन्मान पदक (Medal of Honor)\nमाचू पिक्चूला जायला मला ट्रेनचा पर्याय होता किंवा दुसरा पर्याय इंका ट्रेलचा पण होता. मला बर्‍याच जणांनी सांगितले होते की कशाला इतकी कटकट करून चालत जातोस आरामात ट्रेनने जा. पण शेवटी वाटले तेच केले. रॉबर्ट फ्रॉस्ट्ने त्याच्या कवितेत हे अगदी अचूक मांडले आहे.\nअतिशय झकास झाली ही लेखमाला.\nअतिशय झकास झाली ही लेखमाला. आता माचूपिक्चूचा ट्रेल आमच्याही बकेटलिष्टात ऍडला आहे. धन्यवाद\nमाचू पिक्चूला रेल्वेने आणि पायी जाता येते हे माहीत होते. पण, पायवाट इतकी खडतर आहे हे माहीत नव्हते आता माचू पिक्चू भेट देण्याच्या ठिकाणांच्या यादीत बरेच वर सरकले आहे आता माचू पिक्चू भेट देण्याच्या ठिकाणांच्या यादीत बरेच वर सरकले आहे \nखूप मस्त झाली ही लेखमाला. या\nखूप मस्त झाली ही लेखमाला. या भागातील पॅनोरमा फोटो विशेष आवडले. माचू पिक्चूला कधी जाणं होईल कुणास ठाऊक, पण ही व्हर्चुअल सफर आवडली.\nसगळे भाग आज वाचले. मस्त अनुभव आणि चित्रे...\nखूप भारी झाली ही मालिका.\nखूप भारी झाली ही मालिका.\nइन्का लोकांनी लिहिलेले शिलालेख अस्तित्वात आहेत का\nइंकांची भाषा लिखित नव्हती आणि\nइंकांची भाषा लिखित नव्हती आणि शिक्षणातही पाठांतरावर भर असे, असं वाचलं होतं. कर आकारणी सारखे आकडे वगैरे साठवायला धाग्यांना गाठी मारून ते धागे एकत्र बांधून ठेवत.\nहोय. इंकांची भाषा केचुआ होती\nहोय. इंकांची भाषा केचुआ होती जी फक्त बोलीभाषा आहे, त्यामुळे शिलालेख वगैरे प्रकार दिसले नाहीत. अजूनही ३७% पेरुमध्ये, विशेषतः देशाच्या अंतर्गत भागात अजूनही ही भाषा बोलली जाते, असे गाईडने सांगितले, पण हळूहळू ही भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.\nचांगले झाले प्रवास वर्णन. बघू\nचांगले झाले प्रवास वर्णन. बघू कधी जायचा योग येतोय का.\nफोटो वर्णनासह उत्तम लेखमालिका\nफोटो वर्णनासह उत्तम लेखमालिका.\nसर्व प्रतिसाद देणार्‍यांचे आभार. तुम्हाला ही लेखमालिका आवडली हे वाचून छान वाटले. इंका ट्रेल केला नाही तरी माचू पिक्चूला आयुष्यात एकदातरी नक्की भेट द्या.\nमराठी भाषा गौरव दिन २०१८\nजागतिक मराठी गौरव दिन २०१८: अनुक्रमणिका\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2012/04/blog-post_26.html", "date_download": "2018-04-27T06:37:06Z", "digest": "sha1:LSEO7UCQOJDMA2THA5ZMHLXSIJGP37JB", "length": 12438, "nlines": 136, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "चंद्र आणि मी........ | MagOne 2016", "raw_content": "\nचंद्र आणि मी........ मध्य रात्रीची वेळ होती, झोप येतच न्हवती म्हणून खिडकी जवळ येऊन उभा राहिलो तेव्हा आकाशातला चंद्राचा प्रकाश डोळ्यावर येऊन ...\nमध्य रात्रीची वेळ होती, झोप येतच न्हवती\nम्हणून खिडकी जवळ येऊन उभा राहिलो\nतेव्हा आकाशातला चंद्राचा प्रकाश डोळ्यावर येऊन पडला\nतारे त्याच्या भोवती लुक लुक करत जगमगत होते\nमी चंद्राकडे टक लावून बगत होतो\nतेव्हा चंद्राने विचारला काय रे काय बाग्तोस एवढा टक लावून\nमी म्हणालो काही नाही रे असच\nचंद्र परत म्हणाला काय काही नाही कोणाला शोधतोस सांगशील\nअरे तिला शोधतोय खूप आठवण येतेय तिची\nकशी असेल काय माहिती माझ्या विना\nए चंद्रा तू संग ना रे तू तर सर्वाना बगत असतोस आकाशा मदनं\nमी का सांगू तूच सांग ना खूप प्रेम करतोस ना तिच्यावर\nमग सांग काय करतेय ती\nअसेल माझ्यासारखी तिच्या खिडकीपाशी आकाशात मला शोधत\nआठवण काडून माझी रडत असेल, डोळ्यातले अश्रू थांबता थांबत\nखूप प्रेम करते ना माझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त, नाही राहू शकत\nचंद्र म्हणाला कसा रे एवढं सर्व ओळखलस तिला न\nबगता आणि तिच्या जवळ नसताना\nअरे मी पण खूप प्रेम करतो तिच्यावर आणि माझं मन मला सांगतंय\nती खूप त्रासात आहे ते\nमी चंद्राला बोललो तू करशील का रे मदत माझी, देवाला सांगशील\nतू तर देवाच्या एकदम जवळ आहेस\nसांग ना रे देवाला आमची मदत करायला\nआम्हाला परत एकत्र आणायला, सांगशील ना रे\nचंद्र बोलला सांगीन ना कारण मला सुधा वाटतय तुम्ही एकत्र यावं\nमी नक्की सांगीन कारण अशे खरे प्रेम करणारे खूप कमीच असतात\nतुमचं प्रेम जणू निराळच आणि जगावेगळच आहे\nतुम्ही दोघं एवढं मनाने जुळले आहात की दूर राहून सर्व\nखरच तुमचं प्रेम अप्रतिम आहे\nकदाचित देव तुमच्या प्रेमाची परीक्षाही घेत असेल,\nपण तुमचं प्रेम बघून देव तुम्हाला नक्की एकत्र आणेल\nतो बगत असेल तुम्ही दूर राहून सुधा एकमेकांवर तेवढच प्रेम कराल\nमी चंद्राला बोललो, ही कसली परीक्षा ज्यात अश्रू आणि दुखच\nएवढा त्रास सहन करावा लागतोय बघतोस ना चंद्रा तू\nआणि मला दुखात नाही बगायचं आहे रे तिला\nतिच्या आयुष्यात का कमी दुख आहे की आजून हा त्रास सहन\nमाझ्यासाठी नाही निदान तिच्या खुशीसाठी तरी एकत्र आन आम्हाला\nतिला खुश बगायचं आहे नेहमी आणि ते माज्या विना मुमकीन\nचंद्र बोलला मला कळतंय रे सर्व आणि मी तुझा निरोप नक्की देईन\nतू काळजी करू नकोस सर्व ठीक होईल\nचल जा आता झोप तू खूप उशीर झालाय आणि ती पण झोपली आता\nतू पण झोप आणि मी पण थोडा आराम करतो असा म्हणत चंद्र पण\nढगा आड लपून गेला\nतारे पण लुक लुक करून कुठे गायब झाले कळलच नाही\nचंद्राशी बोलून मन हलकं झाल्यासारखं वाटलं\nनंतर मी सुधा खिडकी बंद करून झोपी गेलो. ...\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\nढापलेल्या कविता: चंद्र आणि मी........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5624", "date_download": "2018-04-27T06:22:32Z", "digest": "sha1:FHEGIMU3SM6LSZ7D2O2CBZYHMKGCJYJP", "length": 14034, "nlines": 229, "source_domain": "aisiakshare.com", "title": " फेमिनाझी यमराज | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nहे पुण्य काय भानगड आहे ब्वॉ. ऐसीचा मालक यमराज तर नही ना नाहीतर उगीच मेल्यावर कळायचे कि वर गेल्यावर पाप-पुण्याचा घडा बघतात तो हाच होता म्हणून.\nऐसीचा मालक का हो ऐसीची मालक नसू शकते का MCP कुठचे (डोळा मारत) आता गेट युझड टू बीइन्ग कॉल्ड MCP ऊठ्सूठ (लोळून हसत)\nReference साठी हा पोस्ट बघा\nपुण्य वैगेरे वाचून ही साईट यमराज तर चालवत नाही ना हा विचार मनात तरळला\nतरळला तो तरळला, आम्ही तो सरळ “मनातले छोटे-मोठे विचार” धाग्यावर बरळला\nपण तिथे तर एम.सी.पी आणि फेमिनाझनी यांचे जंगी युद्ध पेटलेले\nआणि आम्ही तिथं नवख्या फेरीवाल्या सारखे उपटलेले\nयमाचा उल्लेख केल्याबद्दल आम्हाला फेमिनाझनींनी आडवे पाडले\nमी कोण कुठचा पामर, नाझनींनी तर यमाला पण नाही सोडले\nनाझनींनी मोर्चे काढून, बदडून बिद्डून मला पटवून दिले छान\nकातील अदाओ से घायाळ करते ती, जीव घेणे हे तर स्त्रीचेच काम\nमी मग काबुल केले, यम बाप्या नाहीच, ती आहे एक बाई जाडी\nबसते ती ज्याच्यावर तो रेडा नसून आहे ती काळी ठुस्स रेडी\nयमाबाई यमराणी यमकुमारी कडे जेव्हा आली पावर\nतिने पण करून घेतला हळू हळू तिचा मेकओवर\nधोतर जाऊन शालू आला, माळे ऐवजी साज कोल्हापुरी\nगदा बदलून लुई व्हीटॉची पर्स गुलाबी शोभली भारी\nप्राण न्यायला जाताना जाते नटून-थटून मस्त\nमेलेल्याच्या नातेवाईकांपेक्षा हीच मात्र रडते जास्त\nधाडते स्मशानात ती लोकांना बड्या-बड्या\nमागाहून मात्र करून येते त्यांच्या चाड्या\nजन्म-मरणाचा हा धंधा चालतो महिनो्महिने एकदम मस्त\nदर २८ दिवसातून एकदा मात्र होतो मामला फस्त\nटिकलुकाका तुम्ही मी डीलीट केलेली पोस्ट अशी चव्हाट्यावर आणली आता तुमची खैरच नाही.\nविहीणबाई विहीणबाई उठा आता उठा\nसार्‍या भातुकलीचा तुम्ही केला चट्टामट्टा\nटिकाकाका टिकाकाका आवरा आता आवरा\nनाहीतर आम्ही तुमचा बनवुन टाकू बकरा\nयमशीपी कुठचे तुम्ही सगळे पुरुष सारखे\nकरायाला पाहीजे तुम्हास आनंदा पारखे\nयेईल आता टोळधाड लपणार कुठे सांगा\nघेतलात ना आम्हा \"नाझनीन\"शी पंगा\nइन्श्युरन्स काढा नाहीतर होइल अ-न-र्थ\nयमाच्या रेड्याचा कळेल मग जवळून अर्थ\nजागे व्हा गडे बास झाली बागडाबागडी\nलागले बघा पंख आता तुमच्या आयडी\nम्हणुन म्हणत होते वेळीच जागे व्हा जागे\nनका घेऊ आम्हा शक्तीमानांशी पंगे\nआलीया भोगासी आता असावे सादर\nनाहीच मुळी फुटणार आम्हास पाझर\n३_१४, अनु, शुचि सगळे तुटुन पडणार\nबघाच आम्ही तुमची पार सालटं सोलणार\nतरळला तो तरळला, आम्ही तो सरळ “मनातले छोटे-मोठे विचार” धाग्यावर बरळला\nशुची चांगली लिहिते हे माहितीच\nशुची चांगली लिहिते हे माहितीच आहे पण तुम्ही पंगा घेण्याइतके योकुझोना ( सुमो )आहात. दोन्ही काव्य आवडली.\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5427", "date_download": "2018-04-27T06:22:09Z", "digest": "sha1:KYP3O4FMWIMT76DIWPVMVLNQ4PKA4BJ4", "length": 24009, "nlines": 89, "source_domain": "aisiakshare.com", "title": " लख्ख प्रकाश निर्मळ... | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nएखादी संस्था समाजासाठी खूप काही करत असेल पण त्याच वेळेला तिची पडद्यामागे काही कृष्णकृत्ये चालू असतील तर मग अशा वेळेला काय करावं ‘त्या कृष्कृत्यांचा मागोवा घेत त्या संस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा ‘त्या कृष्कृत्यांचा मागोवा घेत त्या संस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा की ती संस्था जे काही चांगलं करत आहे ते पाहून तिच्या उर्वरित कृष्णकृत्यांकडे कानाडोळा करावा की ती संस्था जे काही चांगलं करत आहे ते पाहून तिच्या उर्वरित कृष्णकृत्यांकडे कानाडोळा करावा’ असा यक्षप्रश्न नेहमीच कोणत्याही विचारीजनापुढे उभा असतो. पण दुर्दैवाने शंभरपैकी नव्याण्णव किंवा त्याही पेक्षा जास्त वेळेस असे विचारीजन मात्र दुसरा पर्याय निवडताना दिसतात. हाच प्रश्न मार्टी बॅरॉन पुढेही उभा होता. मग त्याने काय केलं’ असा यक्षप्रश्न नेहमीच कोणत्याही विचारीजनापुढे उभा असतो. पण दुर्दैवाने शंभरपैकी नव्याण्णव किंवा त्याही पेक्षा जास्त वेळेस असे विचारीजन मात्र दुसरा पर्याय निवडताना दिसतात. हाच प्रश्न मार्टी बॅरॉन पुढेही उभा होता. मग त्याने काय केलं हे जर समजून घ्यायचं असेल तर ‘स्पॉटलाईट’ हा चित्रपट पाहावा लागेल. या चित्रपटाला यंदाचा ‘ऑस्कर’ पुरस्कार आहे बर. याच वर्षी ‘लिओनार्डो डी कॅप्रिओ’ या गुणी अभिनेत्याला ‘द रेव्ह्नंट’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘ऑस्कर’ मिळाला. चांगलंच आहे ते...पण दुर्दैवाने आपल्या देशात याच गोष्टीची जास्त दखल घेण्यात आली. व्यक्तिपूजा हि ज्यांच्या जनुकांतच आहे अशा भारतीयांना ‘लिओनार्डो’च आकर्षण ‘स्पॉटलाईट’ या ‘टीम वर्क’ पेक्षा जास्त वाटल्यास नवल नाही पण म्हणून यातून ‘स्पॉटलाईट’कडे दुर्लक्ष होता कामा नये. हे सांगण्यासाठी हा लेखप्रपंच. तर मग या ‘स्पॉटलाईट’ मध्ये आहे तरी काय\n‘द बोस्टन ग्लोब’ हे अमेरिकेतील एक वृत्तपत्र. २००२ सालची पार्श्वभूमी. मार्टी बॅरोन हा ‘संपादक’ म्हणून या वृत्तपत्रात नुकताच रुजू होतो. याच दरम्यान बोस्टन मध्ये एका गोष्टीची अत्यंत दबक्या आवाजात चर्चा सुरु असते. ती गोष्ट म्हणजे चर्चच्या पाद्र्यांकडून (प्रिस्ट) होणारं लहान मुला-मुलींचं लैंगिक शोषण. हि चर्चा मार्टीचं लक्ष वेधून घेते. मग तो आपली ‘स्पॉटलाईट’ ही चार पत्रकारांची टीम या प्रश्नाचा मागोवा घेण्यासाठी नेमतो. हा शोध सुरु होतो तो अशा प्रकारच्या शोषणाला बळी पडलेल्या ‘फील सॅव्हीयानो’ या व्यक्तीपासून आणी जस-जसा हा शोध पुढे सरकतो तस-तसं डोळे विस्फारणारी अनेक सत्यं पुढे येतात. यातून हे सर्व पत्रकार या निष्कर्षाप्रत येतात की हा प्रश्न वाटतो तितका उथळ नाही तर या लैंगिक शोषणाची पाळंमूळं अनेक राष्ट्रांमध्येच नव्हे तर थेट व्हॅटिकन पर्यंतही पोहोचलेली असू शकतात. त्यांचा हा शोधप्रवास खरोखरच प्रेक्षणीय आणि थक्क करणारा आहे. त्यात या पत्रकारांनी जीव ओतून केलेलं काम नजरेत भरतं. खरतर ‘कार्डीनल बर्नार्ड लॉ’ हे तेथील प्रमुख धर्मगुरू या सर्वाबाबत जाणून असतात पण केवळ काही भ्रष्ट पाद्र्यांसाठी संपूर्ण चर्चवर चिखलफेक होऊ नये असा त्यांचा युक्तिवाद असतो. ते एकदा मार्टीला भेटायला बोलावतात आणी म्हणतात की, “मी नेहमीच वृत्तपत्रांच्या कार्यामुळे प्रभावित होतो, पण मार्टी एक गोष्ट लक्षात ठेव की शहराची प्रगती तेव्हाच होते जेव्हा त्या शहरातील मोठ्या संस्था (म्हणजेच राज्यव्यवस्था-धर्मसंस्था-प्रसारमाध्यमे) एकदिलाने काम करतात. तेव्हा माझ्याकडून जी काय मदत हवी असेल ती निःसंकोचपणे माग.”त्यावर मार्टीने अतिशय शांतपणे दिलेलं उत्तर खरतर त्या धर्मगुरुसाठी कानाखाली जाळ काढल्यापेक्षाही जास्त वेदनादायक होतं. मार्टी म्हणतो की, “व्यक्तिशः मी असं मानतो की वृत्तपत्रांना जर त्यांचं कार्य चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर त्यांनी ‘एकला चालो रे’ हीच भूमिका घ्यायला हवी.”\nपुढे जाऊन ही शोधमोहीम जेव्हा अधिक व्यापक बनते तेव्हा अनेक सुप्त कंगोरे समोर येतात.त्यापैकी महत्वाचा म्हणजे मॅक्लिश नामक एक विधिज्ञ. तो चर्चसाठी काम करत असतो. बाललैंगिक शोषणाची जी जी प्रकरणं चव्हाट्यावर येतील त्यांना न्यायालयाबाहेर थोपवून धरणं आणी गुपचूप समेट घडवून आणणं, हे त्याच काम. पण खरतर तो हे सगळं केवळ व्यवसाय म्हणून करत असतो. त्याचीसुद्धा आंतरिक इच्छा या ‘भ्रष्ट व्यवस्थेला सर्वांपुढे उघडं करावं’ अशीच असते. त्याने याआधी तसा प्रयत्नही केलेला असतो पण कोणाचीही साथ न लाभल्याने तो फोल ठरतो. मॅक्लिश सारखे इतरही काही लोक या चित्रपटात भेटतील की ज्यांनी स्वतःच्या चारित्र्यहननाच्या भीतीपोटी किंवा आत्मविश्वासाच्या अभावापायी असे प्रयत्न अर्ध्यावरच सोडलेले असतात. ‘स्पॉटलाईट’ची टीम या सर्वांना एकत्र आणते आणी मग काय घडतं ते चित्रपटातच पाहा.\nसंपूर्ण चित्रपटात कुठेही आदळ-आपट नाही, भावना भडकवणारी विधानं नाहीत. ना मार्टी विकला जात ना त्याचे सहकारी. इतकच कशाला तर आपल्याविरुद्ध काही शिजतंय याची कल्पना असतानाही मार्टीला चर्चकडून ना धमक्यांचे फोन येत ना त्याच्यावर जीवघेणे हल्ले होतं. त्याला फितवण्याचं काम मात्र जोरात सुरु असतं. हे सगळचं मला नवीन होतं. हा चित्रपट ऑस्करला पात्र ठरायला त्याचा आशय जितका महत्वाचा होता तितकचं महत्वाचं होतं ते म्हणजे वास्तववादी चित्रण. ही ‘सत्यकथा’ पडद्यावर दाखवताना कुठेही कृत्रिम वाटली नाही. जे घडलं आणी जसं घडलं तसचं ते दाखवण्यात आलं.\nपण याच्याही पलीकडे जाऊन जी गोष्ट मनाला भावते ती म्हणजे मार्टीचं तत्त्वज्ञान. खरतर ‘द बोस्टन ग्लोब’ कडे अगदी सुरुवातीस १३ दोषी धर्मगुरूंची नाव आणी त्यांच्या विषयीच्या कथा उपलब्ध होत्या पण तरीही मार्टी हे सगळं प्रकाशित करायला नकार देतो. तो म्हणतो की, “यातून फारफार तर १३ धर्मगुरूंना शिक्षा होईल, चर्च जनतेची माफी मागेल आणी मागच्या दाराने हाच खेळ अव्याहतपणे सुरु राहील. तेव्हा तुम्ही मला हे सिद्ध करून दाखवा की हि व्यवस्था भ्रष्ट आहे. जे काही चालू आहे ते अत्यंत पद्धतशीरपणे आणी व्यवस्थेच्या प्रमुखांच्या आशीर्वादाने सुरु आहे. लक्षात ठेवा आपण व्यवस्थेच्या विरोधात आहोत, व्यक्तींच्या नव्हे.” त्याचा हा सल्ला त्याच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्षात आणला आणी त्यांनी चर्चमधील लैंगिक शोषणाची जगभरातील साखळी सिद्ध केली आणी तब्बल ६०० पेक्षाही जास्त पीडितांच्या कथा ‘द बोस्टन ग्लोब’ ने प्रकाशित केल्या. या साखळीत भारतातील ओल्लूर या केरळमधील ठिकाणाचाहि समावेश आहे.\n‘द बोस्टन ग्लोब’ने त्यांचा पहिला लेख जानेवारी २००२ च्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केला. म्हणजेच ९/११ चा हल्ला होऊन उणेपुरे दोन महिनेही झाले नव्हते. अमेरिकेने इतके दिवस ज्या इस्लामी दहशतवादाला खतपाणी घातलं तोच आता त्यांच्या अंगणात फुगडी घालत होता. त्या ९/११ तारखेपर्यंत फक्त निष्पाप भारतीयच या दहशतवादाचे बळी ठरत होते पण कोणीही ते गांभीर्याने घेत नव्हतं. आंतरराष्ट्रीय राजकारणाची समीकरणं मुळासकट बदलणारी हि घटना दुर्दैवाने ख्रिस्चनांमधील उजव्या शक्तींनाही पाठबळ देणारी ठरली. अमेरिकेतील काही उजव्या शक्ती तर या ९/११ च्या घटनेला उघडपणे क्रुसेड अर्थात धर्मयुद्ध म्हणत होत्या. एकंदरीतच धार्मिक उन्मादाचा हा काळ...आणी अशा स्फोटक वातावरणात त्याच उजव्या शक्तींच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगण्याचं जे धाडस ‘मार्टी’ने दाखवलं त्याला तोड नाही. निर्भीड पत्रकारितेची जी काही मोजकी उदाहरणं या जगाच्या इतिहासात दिली जातात त्यात ‘स्पॉटलाईट’च नाव नक्कीच वर असेल यात शंका नाही. याचीच पावती म्हणून मार्टी बॅरॉन ला ‘पुलित्झर’ हा पत्रकारितेतील सर्वोच्च सन्मान मिळाला.\nहा चित्रपट अनेक अर्थाने महत्वाचा आहे. मनोरंजनाच्या पलीकडेही खूप काही असलेला ‘स्पॉटलाईट’ म्हणूनच मला खूप आवडला. मग हा चित्रपट कोणी पाहावा\nमाझ्या मते सर्वांनीच...जे जे लोक भ्रष्ट व्यवस्थेविरोधात लढत आहेत अशांना हा चित्रपट लढण्याची उर्मी,शक्ती देईल, ज्यांना लढण्याची इच्छा आहे पण अजूनही जे ‘बघ्या’च्याच भूमिकेत आहेत अशांना हा चित्रपट ‘आपणसुद्धा काहीतरी करू शकतो’ हा आत्मविश्वास देईल आणि जे निराशावादी आहेत त्यांना हा चित्रपट ‘व्यवस्था बदलली जाऊ शकते’ असा आशावाद देईल.\n‘काय करणार कलियुग आहे’ अशी नपुंसक भूमिका घेण्यापेक्षा भोवतालच्या काळ्याकुट्ट भ्रष्ट व्यवस्थेतील हा लख्ख-निर्मळ प्रकाश असलेला ‘स्पॉटलाईट’ एकदा तरी बघाच...\nता.क.- सध्या मार्टी बॅरॉन ‘द बोस्टन ग्लोब’ मध्ये नाही. त्याने हे वृत्तपत्र सोडून चार-एक वर्ष झाली असतील. पण या वृत्तपत्राने ‘डोनाल्ड ट्रम्प’ या वावदुकावर विरोधात जे काही लिहिलंय ते प्रचंडच धुमाकूळ घालतंय. मार्टी नसला तरी अशा देशविघातक उजव्या शक्तींना रोखण्याचं त्यांचं काम असच चालू आहे. आपली वृत्तपत्रे-प्रसारमाध्यमे यांचा आदर्श कधी घेणार कुणास ठावूक\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/poetry?order=type&sort=asc", "date_download": "2018-04-27T06:28:41Z", "digest": "sha1:TVLLM7MXCDZKF66PHL2TW3EKTZHKOZCV", "length": 8507, "nlines": 103, "source_domain": "aisiakshare.com", "title": " काव्य | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nकविता स्वल्पविराम धनंजय 24 शुक्रवार, 28/10/2011 - 17:19\nकविता स्वगत फूल 13 मंगळवार, 04/10/2016 - 14:32\nकविता मांगल्याचे औक्षण करूनी प्राजु 9 गुरुवार, 27/10/2011 - 05:09\nकविता आज दिवाळी आहे.... सुवर्णमयी 10 मंगळवार, 01/11/2011 - 23:22\nकविता (टिंगल-औक्षण करून...) राजेश घासकडवी 6 गुरुवार, 27/10/2011 - 21:27\nकविता गोष्ट अनंत ढवळे 7 बुधवार, 02/11/2011 - 01:15\nकविता मुलीची आई शोभा 1 गुरुवार, 27/10/2011 - 20:04\nकविता गॅन्गबॅन्गपुरम् वंकू कुमार 30 मंगळवार, 01/11/2011 - 21:04\nकविता नातं दत्ता काळे 5 मंगळवार, 01/11/2011 - 11:42\nकविता (सौंदर्याचे प्रौक्षण करुनि) मंदार 9 शनिवार, 30/01/2016 - 08:01\nकविता करियरचे फ्लोटर्स घालून मी वंकू कुमार 42 गुरुवार, 03/11/2011 - 04:04\nकविता (सूज्ञपणाचा चष्मा घालून मी) ३_१४ विक्षिप्त अदिती 6 रविवार, 30/10/2011 - 01:31\nकविता (अर्धवटाच्या फ्लोटर्स घालून मी) Nile 4 शनिवार, 29/10/2011 - 14:31\nकविता एकरूपएकजीव प्रणव सखदेव 7 बुधवार, 02/11/2011 - 10:51\nकविता लक्ष्मीनारायणाचा महिमा. प्रियाली 14 मंगळवार, 01/11/2011 - 21:02\nकविता जिम पोरी जिम वंकू कुमार 14 बुधवार, 04/12/2013 - 09:23\nकविता ते दिवसच तसे असतात...\nकविता तक्रारविल चिंजंश्रामो 2 रविवार, 30/10/2011 - 22:34\nकविता (विविधरूपे एक जीव) अनामिक 4 बुधवार, 02/11/2011 - 01:54\nकविता आणि ही कविता वंकू कुमार 11 रविवार, 04/10/2015 - 04:01\n प्रणव सखदेव 5 गुरुवार, 03/11/2011 - 10:18\nकविता तुझ्यात मी विक्रम 5 सोमवार, 07/11/2011 - 01:06\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2011/11/blog-post_7347.html", "date_download": "2018-04-27T06:52:06Z", "digest": "sha1:NMIBBV2TZQX4QBLQX5VPW7WVMVCLXTN4", "length": 8509, "nlines": 96, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "तो | MagOne 2016", "raw_content": "\nआजकाल तो माझ्या खिडकीतून आत डोकावतो, दिसते का मी कुठे हे चोरून पाहतो कधी जाते मी बाहेर नि कधी येते मी घरी, याची आहे त्याला information सगळी...\nआजकाल तो माझ्या खिडकीतून आत डोकावतो,\nदिसते का मी कुठे हे चोरून पाहतो\nकधी जाते मी बाहेर नि कधी येते मी घरी,\nयाची आहे त्याला information सगळी\nमी बाहेर पडते तेव्हा तो समोरच उभा असतो,\nbus stop पर्यंत माझा पाठलाग तो करतो \nमी बाजूने जाते तेव्हा मलाच पाहत बसतो,\nमाहित नाही माझ्यावर इतका का तो मरतो\nतसा तो आहे साधा सिम्पल पण दिसतो खूप छान,\nडोळे त्याचे निळे नि रंग गोरापान\nground मध्ये मुलांसोबत त्याला खेळताना जेव्हा मी पाहते,\nअगदी खर सांगते ....मी भान हरपून जाते \nपावसात भिजल्यावर त्याचे केस जेव्हा तो झाडतो,\nआईशप्पथ सांगते... खूपच handsome वाटतो\nनेहमी माझ मन त्याच्याच मागे जात पळत,\nप्रेमात पडले की काय त्याच्या मलाच नाही कळत\nत्याच्यासोबत पहिले मला की आई खूप ओरडते,\nतरीसुद्धा चोरून चोरून मी त्याला बिस्कीट खायला घालते\nमला पहिले की तो शेपूट जोरात हलवतो,\nखरच माझा TOMY मला खूप आवडतो\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2013/04/history-of-maharashtra.html", "date_download": "2018-04-27T06:41:00Z", "digest": "sha1:3JVFHOOLTKTV5OE5CHAXPFZT7RNXU6NL", "length": 8360, "nlines": 80, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra..... | MagOne 2016", "raw_content": "\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nमित्रांनो मित्र क्रिएशन ब्लॉग्गिंग सर्विसेस ने आपल्या नविन ब्लॉग ची आवृत्ति जाहिर केलेली आहे. महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History...\nमित्रांनो मित्र क्रिएशन ब्लॉग्गिंग सर्विसेस ने आपल्या नविन ब्लॉग ची आवृत्ति जाहिर केलेली आहे.\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra..... या नविन ब्लॉग द्वारे आपल्याला मिळेल महाराष्ट्रात होऊन गेलेले / असलेले संत , साहित्यिक, अभिनेते , समाज सुधारक, समाजकारणी,राजकारणी, लढवय्ये, खेळाडू आदी ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे.अशा सर्व इतिहास कार लोकांची माहिती एक क्लिक वर\nत्यासाठी क्लिक करा खालील लिंक वर सर्व ऐतिहासिक महापुरुशांची माहिती एकच क्लिक वर\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\nढापलेल्या कविता: महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\nमहाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास / The History of Maharashtra.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2012/01/blog-post_8644.html", "date_download": "2018-04-27T06:46:22Z", "digest": "sha1:4UNGBLLA3FY4MTUX5AZEEPJPUKBHQ7ZC", "length": 9354, "nlines": 116, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "चुकलो मी | MagOne 2016", "raw_content": "\nमान्य आहे मला .. चुकलो मी ..पण .. मी पण माणूस आहे ग .. जर चुकी माणसाकडून नाही झाली .. तर देवात आणि माणसात फरक काय ग .. एका चुकीची एवढी शिक्ष...\nमान्य आहे मला ..\nचुकलो मी ..पण ..\nमी पण माणूस आहे ग ..\nजर चुकी माणसाकडून नाही झाली ..\nतर देवात आणि माणसात फरक काय ग ..\nएका चुकीची एवढी शिक्षा ...\nएकदा असाच निवांत समुद्रकिनारी ..\nअन त्या मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून ..\nशपथ घेतली होतीस ...\nनाही जाणार दूर कधीच ..माझ्यापासून ..\nकुठे गेली ग ..ती शप्पथ ..\nआणि माझ्यावर असणारा अमाप विश्वास .\nसर्वच संपलं एका क्षणात \nतुझ्या किती चुका मी पोटात घातल्या ..\nतुला सुद्धा जाणवू नाही दिले ..\nकि तू चुकलीस ..\nआणि माझ्या एवढ्याश्या चुकीची एवढी शिक्षा ..\nआहे मी वाईट ..सर्वांनाच न आवडणारा ..\nपण तुला तर खूप आवडायचो ना \nमग कुठे गेले ते प्रेम ..\nती अनामिक ओढ ...\nती हुरहूर ..ती बेचैनी ..\nकि सर्वच खोटं होतं ..\nनाही ..माझा विश्वास आहे माझ्यावर ..\nतुझा विश्वास खोटा नव्हता ग ...\nगेलीस न दूर माझ्यापासून ...\nजगेल ग कसा हि ..\nपण ..कसा दूर जावू तुझ्या आठवणींपासून ..\nजाऊ दे व्हायचं ते होऊन गेलं ..\nमागेल एकच त्या काळीज नसलेल्या ,,\nत्या दगडाच्या मूर्तीला ...\nकुठेही राहा ..पण सुखी राहा ...\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\nढापलेल्या कविता: चुकलो मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.slotjar.com/mr/blackjack-online-free/", "date_download": "2018-04-27T07:04:24Z", "digest": "sha1:TWX32MHDZKP36TF2OL2MZYLBXRZMNEGX", "length": 10614, "nlines": 99, "source_domain": "www.slotjar.com", "title": "Blackjack Online Free | आनंद घ्या 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 | SlotJar कॅसिनो | शीर्ष द्या ठेवा, ऑनलाईन & फोन बिल मोबाइल स्लॉट $ / € / £ 200 मोफत! Blackjack Online Free | आनंद घ्या 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 | SlotJar कॅसिनो | शीर्ष द्या ठेवा, ऑनलाईन & फोन बिल मोबाइल स्लॉट $ / € / £ 200 मोफत!", "raw_content": "SlotJar कॅसिनो | शीर्ष द्या ठेवा, ऑनलाईन & फोन बिल मोबाइल स्लॉट $ / € / £ 200 मोफत\nआज सामील व्हा - आपल्या फोन £ $ € 200 मोफत ठेव बोनस मोबाइल कॅसिनो ऑनलाईन\n100% पर्यंत आपले स्वागत आहे बोनस £ $ € 200\nही जाहिरात अधीन आहेबोनस धोरण आता खेळ\nBlackjack Online Free | आनंद घ्या 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200\nआनंद घ्या 100% आपले स्वागत आहे बोनस अप करण्यासाठी £ 200 + मिळवा 10% Cash Back On Thursdays\nSlotjar बोनस साइट - संबंधित पोस्ट:\nमोफत ऑनलाईन कॅसिनो पण | ते £ 200 मध्ये आपले स्वागत आहे बोनस अप, आता सामील व्हा\nऑनलाइन स्लॉट | मोफत बोनस प्ले | तुम्ही जिंकलात काय ठेवा\nथेट ऑनलाईन कॅसिनो साइट बद्दल\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो द्या | £20K Slots Real…\nGreen S फक्त जिंकले इंद्रधनुष्य श्रीमंती £1500.00\nAlabdelhadu A फक्त जिंकले थेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ $1000.00\nओढणे एस फक्त जिंकले इंद्रधनुष्य श्रीमंती £ 1000,00\nBIRCHALL आर फक्त जिंकले इंद्रधनुष्य श्रीमंती £ 1000,00\nBrennan J फक्त जिंकले थेट एक प्रकारचा जुगाराचा खेळ £936.00\nHutch R फक्त जिंकले इंद्रधनुष्य श्रीमंती £741.85\nही जाहिरात अधीन आहे बोनस धोरण\nही जाहिरात अधीन आहे बोनस धोरण\nफोन बिल करून एक प्रकारचा जुगाराचा खेळ ठेव | विन रिअल £££\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nएसएमएस कॅसिनो | £ 200 ठेव बोनस | बक्षिसे £ $ € ठेवा\nस्लॉट फोन बिल करून द्या | फिरकी £ 20,000 jackpot जिंकण्यासाठी\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ\nफोन बिल करून मोबाइल कॅसिनो द्या | £ 20K स्लॉट रिअल रोख jackpot\nऑनलाइन कॅसिनो फोन बिल | मोफत £ 200 बोनस - विजयी ठेवा\nपद्धती जमा | कार्ड, फोन बिल & अधिक\nOlorra व्यवस्थापन लिमिटेड कोण आहे\nSlotJar.com स्तर ProgressPlay लिमिटेड चालविले जाते 3 (संच नाही. 1258), टॉवर व्यवसाय केंद्र, टॉवर स्ट्रीट, Swatar, Birkirkara, BKR 4013, माल्टा. ProgressPlay एक मर्यादित दायित्व कंपनी माल्टा मध्ये नोंदणीकृत आहे (C58305), परवानाकृत आणि माल्टा गेमिंग प्राधिकरण नियमित आणि एक वर्ग अंतर्गत संचालन आहे 1 वर 4 परवाना [संख्या MGA / CL1 / 857/2012 ते 16 एप्रिल रोजी जारी करण्यात 2013] & [संख्या MGA / CL1 / 957/2014] 19 एप्रिल रोजी जारी करण्यात 2014 & [संख्या MGA / CL1 / 1141/2015 16 डिसेंबर रोजी जारी करण्यात 2015]; आणि परवाना आणि नियमित आहे, यूके जुगार आयोग, License Number 000-039335-R-319313-009. वेबसाइट द्वारे wagering यूके व्यक्ती यूके जुगार आयोगाने जारी परवाना वर रिलायन्स असे आहेत. जुगार व्यसन असू शकते. जबाबदारीने प्ले.\nकॉपीराइट © SlotJar. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://anjalisblogschool.blogspot.com/2010/07/best-plasma-tv-new-entertaining-world.html", "date_download": "2018-04-27T06:11:59Z", "digest": "sha1:GMR34ZNBY6KPKOFT2KEG4ZBF5QUMJ4SO", "length": 6474, "nlines": 147, "source_domain": "anjalisblogschool.blogspot.com", "title": "Best Plasma TV : The New Entertaining World | माझी ब्लॉग शाळा !", "raw_content": "\nमराठी तरुण तरुणी, गृहिणी तसेच घरी बसून काम करण्याची इछा असणारे मराठी मन याना माझा हा Blogging चा अनुभव समर्पित शिका आणि कमवा - बस एवढेच करा\nTips to write your journal (तुमची रोजनिशी लिहिण्याच्या टिप्स)\nएक नविन लेखक म्हणून; रोजनिशी लिहिण्यासाठी तुम्हाला काही टिप्स आत्मसात करायला हव्यात. तुमच्या लिहिण्याच्या ध्येय यावर आधारित तुम्हाला ...\nBlogging करताना तुम्ही काही महत्वाच्या बाबी कशा गमावू शकता\nहे सांगायची गरज नाही की, blogging हा विषय पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर (modern technology) अवलंबून आहे. इथे अशी एक शक्यता असते कि त...\nब्लॉग ( Blog ), एक माध्यम - तुमचे आमचे विचार जगासमोर मांडण्याचं - मग ते विचार काहीही असोत, फ़क्त एकच - ते ह्रुदयातुन यायला हवेत. मला वाटते की...\nHow To Create Catchy Blog Names (आकर्षित करणारी ब्लॉग ची नांवे तयार करण्याची पद्धती)\nमित्रांनो , ब्लॉगचे नांव हे त्या ब्लॉग साठीचे हृदय असते यात काही शंकाच नाही . ब्लाँगचे नांव हा एक महत्वाचा घटक असून तो तुमच्या ब्लॉगला ...\nMaking the Blog (ब्लॉग तयार करताना) - १\nकोणताही विषय web वर शोधत (search) असताना तुम्ही search engine ( Google - माझ्या आवडीचे ) पासून सुरुवात करता . मी तुम्हाला द...\nजुन्या काळी बरेचसे पालक आपल्या शाळेत जाणा - या मुलांना रोजनिशी लिहिण्याचा सल्ला द्यायचे . याचे दोन फायदे होते . एकतर, मुलांचे...\nमित्रहो , blogging क्षेत्रात येण्या अगोदर मी असे गृहीत धरतो की तुम्ही माझा “ Before Moving Towards blogging ( ब्लॉगिंग कडे जाण...\n हया प्रश्नाचे खरेतर उत्तर असुनही ब - याच जणांसाठी हा अनुत्तरित प्रश्न आहे . वेगवेगळ्या पद्धतीने आपण ब्लॉग ...\nहँपी न्यू इयर २०१२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action;jsessionid=4837D142B4A6FFB70F4BDC75A5B03DE0?langid=2&athid=22&bkid=24", "date_download": "2018-04-27T06:54:34Z", "digest": "sha1:CSEKUCPSQSCSHEOX7TA54ANP326SPMNS", "length": 2767, "nlines": 41, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Author : अनुराधा वैद्य\nमी कथा लिहिते तेव्हा जे मी अनुभवते ते शब्दबद्ब करण्याचा हा माझा प्रयत्न आहे. स्वत:त डोकावत कधी मझ्याकडून स्वत:चा शोध घेतला जातो, क्वचित कुणाबरोबर जन्म घालवलेल्या व्यक्तीत मला एख्याद्या राजश्रिची समर्पित सखी अढळते. एहिकाच्या मागे लागून जन्मदात्रीशी नातं तोडणाऱ्याच्या मनात तग धरुन राहिलेली नाळ मला खुणावते. एखादं वांड पोर मला त्याच्याबद्दल लिहायला भाग पाडतं. माणसाचा खरा मृत्यू त्याच्या अस्तित्वाची दखल घेतली जात नाही तेव्हाच घडतो, असं कधी मला जाणवतं. मनस्वी आणि बेदरकार, स्वच्छंद माण्सं परिस्थितीवश नरमून जाताना मी पाहते. माणसाच्या मनानेच निर्माण केलेल्या अद्भुतातही मी कधी रमते. यातून कथा जन्म घेतात. अशाच या कही कथा. नेहमीप्रमाणेच वाचक याचं स्वागत करतील, याची खत्री वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/bcci-to-reward-rs-50-lakh-to-each-india-player-for-womens-world-cup-performance/", "date_download": "2018-04-27T06:32:58Z", "digest": "sha1:6VUEJBG5IKQKRH2KTIQUFBPFNMWO5M36", "length": 6156, "nlines": 104, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय महिला संघासाठी बीसीसीआय करणार भव्य सत्कार समारंभाचे आयोजन ! - Maha Sports", "raw_content": "\nभारतीय महिला संघासाठी बीसीसीआय करणार भव्य सत्कार समारंभाचे आयोजन \nभारतीय महिला संघासाठी बीसीसीआय करणार भव्य सत्कार समारंभाचे आयोजन \nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा भव्य सत्कार करण्याची योजना आखली आहे.\nबुधवारीपासून संघ घरी पतरण्यास सुरुवात होईल. अद्याप या समारंभाचे तारीख आणि स्थळ निश्चित करण्यात आले नाही, खेळाडूंच्या सोयीनुसार ते ठरवण्यात येईल.\nसमारंभात खेळाडूंना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे धनादेश देण्यात येणार असून सहाय्यकांना प्रत्येकी २५ लाख रुपये दिले जातील.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी खेळाडूंच्या भेटीसाठीही प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधानांनी १२ वर्षांनंतर भारताला प्रथम अंतिम फेरीत प्रवेश करण्याऱ्या महिला क्रिकेटपटूंचे ट्विटर वर भरपूर कौतुक केले आहे.\nICC Women's World Cup 2017Mithali Rajट्विटरपंतप्रधान नरेंद्र मोदीबीसीसीआयमहिला विश्वकरंडक क्रिकेटसत्कार समारंभ\nयुवराज सिंगच्या एका षटकात सहा षटकारांच्या विक्रमाशी बरोबरी \nप्रो कबड्डी: हरयाणा स्टीलर्स संघाचा पहिलवाहीला कर्णधार सुरिंदर नाडा\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/captains-resigned-or-retired-from-a-format-in-2017/", "date_download": "2018-04-27T06:33:18Z", "digest": "sha1:MVGZKBVGIRD7UIJ73F7PZJTQBZSIOJWA", "length": 8341, "nlines": 108, "source_domain": "mahasports.co.in", "title": "यावर्षी कर्णधार म्हणून राजीनामा दिलेले ७ खेळाडू - Maha Sports", "raw_content": "\nयावर्षी कर्णधार म्हणून राजीनामा दिलेले ७ खेळाडू\nयावर्षी कर्णधार म्हणून राजीनामा दिलेले ७ खेळाडू\nयावर्षी जागतिक क्रिकेटमधील तब्बल ७ कर्णधारांनी क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारातून कर्णधार म्हणून निवृत्ती घेतली आहे. परंतु हे सर्व क्रिकेटपटू आजही जागतिक क्रिकेट खेळत आहेत हे विशेष\nभारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळख असणाऱ्या एमएस धोनीने यावर्षी मर्यादित षटकांचा कर्णधार म्हणून भारतीय संघाचा राजीनामा दिला. परंतु याच दोन प्रकारात तो भारतीय संघाचा नियमित सदस्य आहे.\nइंग्लंड संघाचा कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने नेतृत्व केलेल्या अॅलिस्टर कूकने यावर्षी कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा दिला. परंतु ह्या प्रकारात तो क्रिकेट खेळत राहणार आहे.\nअझहर अली हा पाकिस्तानचा मर्यादित षटकांचा कर्णधार म्हणून २०१७ पर्यंत जबाबदारी पार पाडत होता परंतु कर्णधार म्हणून आलेल्या अपयशामुळे त्यानेही यावर्षी राजीनामा दिला.\nमशरफी मुर्तझाने यावर्षी बांगलादेशच्या टी२० कर्णधार पदाचा राजीनामा दिला. परंतु बांगलादेश संघाचा वनडे कर्णधार म्हणून जबाबदारी पार पडणार आहे. यावर्षी राजीनामा देणाऱ्या कर्णधारांमध्ये कोणत्याही एका क्रिकेटच्या प्रकारात कर्णधारपद कायम ठेवणारा मुर्तझा एकमेव खेळाडू आहे.\nमिसबाह उल हक या पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूने यावर्षी कर्णधार तसेच खेळाडू म्हणून यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यावर्षी राजीनामा दिलेला तो एकमेव असा कर्णधार आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुढे सुरु ठेवणार नाही.\nअंजेलो मेथेव याने झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या पराभवानंतर क्रिकेटच्या सर्व प्रकारातून कर्णधार म्हणून राजीनामा दिला. परंतु त्याने श्रीलंका संघाकडून क्रिकेट खेळणे कायम ठेवले आहे.\nएबी डीविल्लीअर्सने आफ्रिकेचा वनडे कर्णधार म्हणून काल निवृत्ती जाहीर केली. बाकी प्रकारातून कर्णधार म्हणून तो यापूर्वीच निवृत्त झाला आहे. परंतु तोही आपले आंतरारष्ट्रीय कारकीर्द सुरु ठेवणार आहे.\nआज आहेत दोन भारतीय महिला क्रिकेटपटूंचे वाढदिवस \nवेन रुनीच्या १३ वर्षांच्या फुटबॉल कारकिर्दीचा आढावा\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/recipe?page=2", "date_download": "2018-04-27T06:31:51Z", "digest": "sha1:WXXKRKMQ6FZJBASY4OV26MHPE3STBM4D", "length": 9559, "nlines": 100, "source_domain": "aisiakshare.com", "title": " पाककृती | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nपाककृती . अॅमी 67 शुक्रवार, 18/07/2014 - 19:06\nपाककृती बदामी हलवा आरती 14 शुक्रवार, 04/07/2014 - 02:22\nपाककृती मी केलेली पोहे-मुरमुरे भेळ विवेक पटाईत 5 सोमवार, 02/06/2014 - 20:01\nपाककृती स्वादिष्ट मिरची (तोंडी लावायला) विवेक पटाईत 20 बुधवार, 28/05/2014 - 10:31\nपाककृती मसालेदार चटपटीत गुजराती ढोकळा सुशेगाद 13 मंगळवार, 20/05/2014 - 21:26\nपाककृती कॉकटेल लाउंज : गाथा कॉफीची (भाग १) सोकाजीरावत्रिलोकेकर 55 बुधवार, 07/05/2014 - 23:25\nपाककृती कॉकटेल लाउंज : गाथा कॉफीची (भाग २) सोकाजीरावत्रिलोकेकर 8 शनिवार, 03/05/2014 - 09:52\nपाककृती कॉकटेल लाउंज : ब्लु मंडे सोकाजीरावत्रिलोकेकर 35 सोमवार, 28/04/2014 - 12:10\nपाककृती ब्रोकोली सॅलॅड मस्त कलंदर 43 शनिवार, 26/04/2014 - 00:03\nपाककृती कथा मुगोड्या (मुंग वड्या) टाकण्याची विवेक पटाईत 5 शुक्रवार, 04/04/2014 - 21:38\nपाककृती आल्याच्या वड्या उर्फ आलेपाक..... जयंत फाटक 17 रविवार, 23/02/2014 - 19:45\nपाककृती महेश लंच होम.. गवि 18 गुरुवार, 13/02/2014 - 12:38\nपाककृती पावलोवा - उन्हाळ्यातला बेरी मेवा. रुची 14 गुरुवार, 13/02/2014 - 09:55\nपाककृती डार्क चॉकलेट ट्रफल्स रुची 19 मंगळवार, 28/01/2014 - 02:31\nपाककृती चपाती \"खाण्याचा\" कंटाळा आल्यावर करायचे पराठे छोटुकली 32 गुरुवार, 23/01/2014 - 00:40\nपाककृती काळ्या गाजराची कांजी विवेक पटाईत 12 मंगळवार, 21/01/2014 - 05:18\nपाककृती गुळाची पोळी सानिया 40 सोमवार, 20/01/2014 - 17:58\nपाककृती कॉकटेल लाउंज : बुलफ्रॉग (Bullfrog) सोकाजीरावत्रिलोकेकर 5 बुधवार, 01/01/2014 - 12:11\nपाककृती कॉकटेल लाउंज : क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail) सोकाजीरावत्रिलोकेकर 4 मंगळवार, 31/12/2013 - 11:21\nपाककृती कॉकटेल लाउंज : कलुआ अ‍ॅलेक्झांडर सोकाजीरावत्रिलोकेकर 3 गुरुवार, 19/09/2013 - 18:15\nपाककृती कुछ मीठा हो जाय.. गवि 20 रविवार, 08/09/2013 - 13:09\nपाककृती संसारी माणसाची पाककृती: संडे स्टार्टर्स निखिल देशपांडे 9 शनिवार, 03/08/2013 - 14:15\nपाककृती बटाटावडा स्वाती दिनेश 8 शनिवार, 03/08/2013 - 14:13\nपाककृती ब्रेड अँड बटर - भाग १- फ्रेंच बगेट रुची 28 बुधवार, 29/05/2013 - 13:39\nपाककृती कॉकटेल लाउंज : मॅन्गो मार्गारीटा सोकाजीरावत्रिलोकेकर 11 रविवार, 21/04/2013 - 09:15\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2012/01/blog-post_3163.html", "date_download": "2018-04-27T06:40:01Z", "digest": "sha1:T5YR3IGRGWGUC7N3NUHZGLHMHJEYQBZO", "length": 9719, "nlines": 103, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "तुझ वाचून जीवन हे व्यर्थ.. | MagOne 2016", "raw_content": "\nतुझ वाचून जीवन हे व्यर्थ..\nआठवतात का ते दिवस तुला, जायचो जेव्हा शाळेत.. गुंफलेले हाथ आपले, जसे ओवलेले मनी माळेत.. आपल्या कडे पाहून तेव्हा कुणी काही बोलायचे.. खरच सांगत...\nआठवतात का ते दिवस तुला, जायचो जेव्हा शाळेत..\nगुंफलेले हाथ आपले, जसे ओवलेले मनी माळेत..\nआपल्या कडे पाहून तेव्हा कुणी काही बोलायचे..\nखरच सांगतो हाथ माझे मुठी आवळायला बघायचे..\nआणायचो मी चोकलेट्स, वाट पाहत तुझी कधी चघळायचो..\nयेई पर्यंत तू, मुददाम एकंच शिल्लक ठेवायचो..\nसरली काही वर्षी अशी, साथीने तुझ्या दहावी गाठली..\nबदलले क्रम अभ्यासाचे, मग मात्र भेट हि थांबली..\nआता मात्र पंख फुटले, हाथहि असे आभाळाला टेकले..\nआहेस कुठे तू.. बाकी सगळे मात्र भेटले..\nनसता माहित पत्ता, शोधात असतो तुला..\nमनावर आहे राज्य तुझ, ये अन गाजव सत्ता..\nबालपणीच घेतला होतास हृदयाच्या माझ्या ठाव..\nम्हणून तर घेतो, प्रत्येक श्वासामागे तुझ्या मागे धाव..\nअशी मग अचानक समोर दिसलीस..\nगुंफलेले हाथ तुझे - त्याचे, पाहून छान हसलीस..\nबघ नं काळ कसा बदलत गेला, नात हि बदलून गेला..\nजाता जाता हृदयी माझ्या कळा मात्र देवून गेला..\nकाल तुझ्या आठवणी सह चोकलेट खात होतो ..\nखिशात हाथ घालून, किती शिल्लक ते हि पाहत होतो...\nफुटलेले पंख आता थकले, जमिनीवर अलगद उतरले..\nवेदनांचे उठले मोहोळ, क्षणभर तेही मनी दाटले..\nआता कुणी छळता तुला मुठी त्याच्या हि वळतील..\nस्वप्नं माझी तुझ्या आठवणीत आता तीही जळतील..\nझालंय आता मन दगड माझे, स्पर्शाला नाही अर्थ..\nखरच सांगतो तुला, तुझ वाचून जीवन हे व्यर्थ..\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\nढापलेल्या कविता: तुझ वाचून जीवन हे व्यर्थ..\nतुझ वाचून जीवन हे व्यर्थ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/dwayne-bravo-become-first-bowler-to-take-400-wickets-in-t20-history/", "date_download": "2018-04-27T06:25:06Z", "digest": "sha1:BJ2KHJZ7DFCFH7UOZSA5K6ILUEAV3DKF", "length": 6798, "nlines": 110, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ड्वेन ब्रावोने टी २० क्रिकेटमध्ये केला ४०० बळी घेण्याचा विक्रम - Maha Sports", "raw_content": "\nड्वेन ब्रावोने टी २० क्रिकेटमध्ये केला ४०० बळी घेण्याचा विक्रम\nड्वेन ब्रावोने टी २० क्रिकेटमध्ये केला ४०० बळी घेण्याचा विक्रम\nविंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने टी २० क्रिकेट प्रकारात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे. त्याने टी २० क्रिकेटमध्ये ४०० बळी घेण्याचा टप्पा पार केला आहे. टी २० त ४०० बळी घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे.\nत्याने सध्या चालू असलेल्या बिग बॅश लीग मध्ये काल पार पडलेल्या होबार्ट हरिकेन्स विरुद्ध मेलबर्न रेनेगेड यांच्यातील सामन्यात मेलबर्न रेनेगेड संघाकडून खेळताना २८ धावात ५ बळी घेऊन हा विक्रम रचला. तसेच टी २०त ५ बळी घेण्याची ही त्याची दुसरीच वेळ आहे.\nत्याच्या या सामन्यातील कामगिरीमुळे होबार्ट हरिकेन्स संघाला प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १६४ धावाच करता आल्या. मेलबर्न संघाने या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना १८.३ षटकात ३ फलंदाजांच्या मोबदल्यात सहज विजय मिळवला.\nब्रावोच्या पाठोपाठ टी २० त सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत श्रीलंकेचा लसिथ मलिंगा दुसरा तर सुनील नारायण तिसरा गोलंदाज आहे.\nटी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज:\n१. ड्वेन ब्रावो – ४०० बळी\n२. लसिथ मलिंगा- ३३१ बळी\n३. सुनील नारायण- ३०७ बळी\n४. शाकिब अल हसन- २९२ बळी\n५. शाहिद आफ्रिदी- २८७ बळी\nविराट अनुष्काच्या रिसेप्शनचे फोटो, व्हिडीओ वायरल\nविराट कोहलीची शाहरुख खानला मागे टाकून अव्वल स्थानी झेप\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/msacs-pune-recruitment/", "date_download": "2018-04-27T06:31:16Z", "digest": "sha1:ERBEWJZYM52XZXOSKCWZJJZLY5UFF2UF", "length": 11892, "nlines": 150, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Maharashtra State AIDS Control Society MSACS Pune Recruitment 2017", "raw_content": "\n(FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n(DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n(MPSC) लिपिक- टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 निकाल\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\nजिल्हा न्यायालयातील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2018 निकाल\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(MSACS) महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत पुणे येथे विविध पदांची भरती\nवरिष्ठ वैद्यकीय अधिकारी: 01 जागा\nवैद्यकीय अधिकारी: 03 जागा\nडेटा मॅनेजर: 01 जागा\nस्टाफ नर्स: 02 जागा\nपद क्र.3: फार्मसी पदवी/डिप्लोमा\nपद क्र.6: i) B.Com ii) कंप्यूटर एप्लीकेशन डिप्लोमा iii) MS-CIT\nपद क्र.7: i) B.Sc नर्सिंग / GNM किंवा ANM ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 60 वर्षांपर्यंत\nथेट मुलाखत (पद क्र.1 & 2): 24 ऑक्टोबर 2017\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख (पद क्र.3ते 8): 24 ऑक्टोबर 2017\nPrevious छत्रपती शिवाजी राजे बहू-उद्देश्यी सेवा संस्थेत ‘लिपिक’ पदांची भरती\nNext (SET) सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा- 2018\n(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 526 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात भरती\nUPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 398 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(PMC) पुणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत विविध पदांची भरती\n(MRVC) मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’ पदांची भरती\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगा भरती\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 8921 जागांसाठी मेगा भरती (स्थगिती)\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 178 जागांसाठी भरती\n• MHT-CET 2018 प्रवेशपत्र\n• (KVS) केंद्रीय विद्यालय संघटन भरती मुलाखत प्रवेशपत्र (1017 जागा)\n• (DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n• (MPSC) लघुलेखक व लघुटंकलेखक परीक्षा 2018 अंतिम उत्तरतालिका\n• (RBI) भारतीय रिझर्व्ह बँक असिस्टंट (अपंग व्यक्तींकरिता) विशेष भरती निकाल\n» आता पदवीसोबतच बीएड \n» जिल्हा न्यायालयातील लघुलेखक/ लिपिक/ शिपाई भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.\n» येत्या 02 वर्षात 72 हजार नोकऱ्या - मुख्यमंत्री\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/recipe?page=3", "date_download": "2018-04-27T06:38:06Z", "digest": "sha1:BDM5OQPTAVCBTF5YWOFARRA6XPLFXBHA", "length": 9913, "nlines": 98, "source_domain": "aisiakshare.com", "title": " पाककृती | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nपाककृती मॉकटेल काउंटर (कॉकटेल लाउंज) : बे रूज (Baie Rouge) सोकाजीरावत्रिलोकेकर 3 शनिवार, 13/04/2013 - 08:11\nपाककृती कॉकटेल लाउंज : स्मूथ मॅन्गो टॅन्गो सोकाजीरावत्रिलोकेकर 8 शनिवार, 06/04/2013 - 11:17\nपाककृती कॉकटेल लाउंज : बे ऑफ पॅशन (Bay of Passion) सोकाजीरावत्रिलोकेकर 4 रविवार, 17/03/2013 - 15:38\nपाककृती पास्ता कॉन ब्रॉक्कोली अर्थात पास्ता विथ ब्रॉक्कोली ऋता 21 गुरुवार, 07/03/2013 - 21:54\nपाककृती व्हॅलेंटाईन्स डे आणि आमचे रेड वेल्व्हेट पाककौशल्य रुची 28 शुक्रवार, 15/02/2013 - 16:07\nपाककृती ब्रेड अँड बटर - भाग ३ 'पावभाजीचा पाव' रुची 110 शुक्रवार, 08/02/2013 - 14:38\nपाककृती कॉकटेल लाउंज : ब्लु गोवन हेवन सोकाजीरावत्रिलोकेकर 7 शनिवार, 02/02/2013 - 01:42\nपाककृती कॉकटेल लाउंज : ग्रे गूज मार्टीनी (Grey Goose Martini) सोकाजीरावत्रिलोकेकर 6 रविवार, 20/01/2013 - 14:01\nपाककृती कॉकटेल लाउंज : माइ ताइ (इयर एंड स्पेशल) सोकाजीरावत्रिलोकेकर 6 शनिवार, 29/12/2012 - 13:34\nपाककृती माझा क्रंबललेला ऱ्हूबार्ब ३_१४ विक्षिप्त अदिती 36 रविवार, 02/12/2012 - 23:41\nपाककृती कंट्री क्लब चिकन स्मिता. 7 मंगळवार, 27/11/2012 - 17:35\nपाककृती कॉकटेल लाउंज : गोवन समर सोकाजीरावत्रिलोकेकर 2 शुक्रवार, 23/11/2012 - 14:29\nपाककृती दुधपोहे पाषाणभेद 13 रविवार, 04/11/2012 - 15:14\nपाककृती कॉकटेल लाउंज : Almonda Amarita सोकाजीरावत्रिलोकेकर 3 शुक्रवार, 03/08/2012 - 11:11\nपाककृती कॉकटेल लाउंज : वॉटर्मेलन मोहितो सोकाजीरावत्रिलोकेकर 9 गुरुवार, 12/07/2012 - 02:29\nपाककृती नर्गीसी कबाब गणपा 4 सोमवार, 02/07/2012 - 16:07\nपाककृती अमिरी खमण स्वाती दिनेश 5 शुक्रवार, 29/06/2012 - 15:41\nपाककृती कॉकटेल लाउंज : गाथा वाइनची - 1 सोकाजीरावत्रिलोकेकर 2 गुरुवार, 21/06/2012 - 08:56\nपाककृती चीज मश्रुम्स् गणपा 12 बुधवार, 20/06/2012 - 00:17\nपाककृती कॉकटेल लाउंज : जामुनटीनी सोकाजीरावत्रिलोकेकर 5 मंगळवार, 12/06/2012 - 09:05\nपाककृती कॉकटेल लाउंज : अ डे अ‍ॅट बीच सोकाजीरावत्रिलोकेकर 2 शुक्रवार, 18/05/2012 - 10:32\nपाककृती बाठोणी (सासव) गणपा 11 मंगळवार, 17/04/2012 - 00:06\nपाककृती बेअरलाऊख पेस्टो व पास्ता स्वाती दिनेश 5 मंगळवार, 10/04/2012 - 21:29\nपाककृती पाककृती हवी आहे: लसणाचं लोणचं चिंतातुर जंतू 23 गुरुवार, 05/04/2012 - 00:45\nपाककृती कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग 3, अंतीम) सोकाजीरावत्रिलोकेकर 8 शुक्रवार, 30/03/2012 - 13:15\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://rajuparulekar.wordpress.com/category/uncategorized/", "date_download": "2018-04-27T06:09:21Z", "digest": "sha1:PTY3S2KVVBJHAVGJW34JFCTUP33RLLMW", "length": 6483, "nlines": 119, "source_domain": "rajuparulekar.wordpress.com", "title": "Uncategorized | Raju Parulekar's Blog", "raw_content": "\nलिंक नसलेल्या गोष्टी 4 ———————————— ज्या काळात समाजमाध्यमे नव्हती, मोबाईल फोन नव्हते, तुरळक लँड लाईन फोन होते.. मुलं-मुली तेव्हाही प्रेमात पडत असत… मी शाळेत असताना असाच एक प्रसंग घडला… एक मुलगी वर्गात माझ्याकडे सतत वळून बघत असे. अर्थात तेव्हाही मी … Continue reading →\n​प्रिया तेंडुलकर© ********** माझ्या आयुष्यात मी जगू नये अश्यासाठी लाख कारणं होती त्या काळात मी जगावं यासाठी एक कारण भिंतीसारखं उभं राहिलं ते होतं – प्रिया तेंडुलकर…तिच्यावर मी स्वतंत्र लिहिलय नि लिहितोय त्यात … Continue reading →\n#लिंकनसलेल्यागोष्टी ३ © ********** नववीत असताना मी एका मुलीच्या प्रेमात पडलो. ती प्रचंड बुद्धिमान होती. निदान तेव्हा मला असं वाटायचं… तिचे घरचे फार टापटीप ब्राह्मण… मी पूर्ण गबाळा स्वतःचाच हरवलेला पत्ता शोधत असल्यासारखा… आयुष्यभर दोन गुण माझ्यात कायम होते. १- … Continue reading →\n#लिंकनसलेल्यागोष्टी २ ******************** ज्या मुलीने मला चिट्ठी पाठवल्याबरोबर ‘हो’ म्हटले( मी ज्युनियर कॉलेज)ती भयानक सुंदर होती…प्रथम माझा स्वतःवर विश्वास नव्हता बसलादेह हलका झाल्यासारखे वाटलेदेह हलका झाल्यासारखे वाटलेजवळपास सर्व कॉलेजच तिच्या मागे होते… तिने ‘हो’ म्हटल्यावर पहिल्यांदा मी प्रत्यक्ष भेटण्याची … Continue reading →\n#लिंकनसलेल्यागोष्टी १ ******************* (जबाबदार सुत्रानुसार) शाळा(१०वी पासुन)कॉलेजमध्ये असताना मुली मला खाजगीत “छावा” म्हणत असत)कॉलेजमध्ये असताना मुली मला खाजगीत “छावा” म्हणत असत पण चिठ्या पाठवल्या तर ‘हो’ म्हणत नसत पण चिठ्या पाठवल्या तर ‘हो’ म्हणत नसत मग मी “जबाबदार सुत्रा”कडे दुर्लक्ष करून चिठ्या पाठवणं बंद केलं मग मी “जबाबदार सुत्रा”कडे दुर्लक्ष करून चिठ्या पाठवणं बंद केलं\nपु.ल. 2 भाग एकत्र\nमागच्या वर्षी मला शिव्या १ ———– पु.ल. देशपांडे हे अतिशय विद्वान्,चतुरस्र, हजरजबाबी लेखक होते. त्यांना भारतीय संगीताची अद्भुत समज होती. ज्यामुळे अनेक थोर गायक त्यानी प्रसिद्धिला आणले. मात्र मला लेखक म्हणून ते कधीच आवडले नाहीत. ते वाचकांचा अनुनय करणारे लेखक … Continue reading →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-07/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4", "date_download": "2018-04-27T06:40:55Z", "digest": "sha1:GTNYCUWJ37KEPYNAF4IQX6B5VVRP3YN7", "length": 3890, "nlines": 123, "source_domain": "vkrajwade.com", "title": "वेद", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nसंस्कृत विभाग - वेद\n(१ ते ४) - १८\nसंस्कृत विभाग : वेद\nवेद पदे अष्टक (१ ते ४) - १८\nऋक्रवा (वेद) - २६\nरुद्र न्यास - ३३\nचतुर्वेद तात्पर्य टीका - ३६\nगुरुगायत्री मंत्र - ५५\nहिरण्येकेशी सूत्र - ६६\nहयग्रीवप्रोक्त जय हेतूपटल - ६७\nसूत्र तृतीय कंडीका - ७०\nदेवी सूक्त - ७८\nवेद संहिता - ८४\nनिघंटू (माहुली-शहापूर) - ११४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2012/02/blog-post_3292.html", "date_download": "2018-04-27T06:38:31Z", "digest": "sha1:ROFZLMGRRHF3A6BJARU76TS2A7MLOQVJ", "length": 8474, "nlines": 98, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "तु शिकवून गेलीस बरंच काही तु शिकवून गेलीस बरंच काही | MagOne 2016", "raw_content": "\nतु शिकवून गेलीस बरंच काही तु शिकवून गेलीस बरंच काही\nतु शिकवून गेलीस बरंच काही आणि, जातांना सोडून गेलीस माझ्या हातात दोन ओळी.. त्या ओळींचा अर्थ उमगेपर्यंत तु बरीच दूर निघून गेली होतीस.. ...\nतु शिकवून गेलीस बरंच काही\nमाझ्या हातात दोन ओळी..\nत्या ओळींचा अर्थ उमगेपर्यंत\nतु बरीच दूर निघून गेली होतीस..\nमी हाक दिली तुला,\nतुझ्यापर्यंत कदाचीत ती पोहोचलीच नाही\nमीच ओळखायला घेतला जास्त वेळ..\nआता त्या दोन ओळींशिवाय हातात उरलेला फक्त स्पर्शच तुझा\nआणि मनात कायमच्या गोंदल्या गेलेल्या\nविसरून जायची सवयच लावून घ्यायला हवी आता\nनाहीतर त्या दोन ओळी..\nतू दोनच ओळीत समावून टाकलं..\nतुझ्या मनाच सार गुज\nआणि मी मात्र शेवटपर्यंत शब्दच राहिलो शोधत.\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\nढापलेल्या कविता: तु शिकवून गेलीस बरंच काही तु शिकवून गेलीस बरंच काही\nतु शिकवून गेलीस बरंच काही तु शिकवून गेलीस बरंच काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.misalpav.com/node/41528/backlinks", "date_download": "2018-04-27T06:42:12Z", "digest": "sha1:VCMNACR2XHYBVS5TG3MF7R4SE6ESBZYD", "length": 5557, "nlines": 124, "source_domain": "www.misalpav.com", "title": "Pages that link to माचू पिक्चू - भाग १ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमाचू पिक्चू - भाग १\nमराठी भाषा गौरव दिन २०१८\nजागतिक मराठी गौरव दिन २०१८: अनुक्रमणिका\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 20 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/marathi-lekh/(-)-29855/", "date_download": "2018-04-27T06:41:11Z", "digest": "sha1:7A6ONPN7MSJ7FUABEYA2N4QALW5JFMHP", "length": 8482, "nlines": 55, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-अशी सुचते कविता (कवितेच्या जन्माची कहाणी)", "raw_content": "\nअशी सुचते कविता (कवितेच्या जन्माची कहाणी)\nAuthor Topic: अशी सुचते कविता (कवितेच्या जन्माची कहाणी) (Read 577 times)\nअशी सुचते कविता (कवितेच्या जन्माची कहाणी)\nअशी सुचते कविता अर्थात कवितेच्या जन्माची कहाणी\nकवी हा एक आगळावेगळा निर्मितीकार असतो. स्वतः च्या प्रतिभेतून नवनवीन कवितांना जन्मास घालत असतो. कविता कधी, कुठे, कशी सुचेल याचा काहीच नेम नसतो. कधी रस्त्याने, कधी गर्दीत, कधी चालताने, कधी गाडीवर, कधी कधीपण...अमुक वेळी मला कविता सुचेल हे कवी स्वतः पण ठामपणे सांगू शकत नाही. शरीराच्या एखाद्या भागात अणकुचीदार सुई टोचावी आणि त्यातून रक्ताची चिळकांडी बाहेर यावी तशी कवींच्या संवेदनशील मनावर एखाद्या बाह्य किंवा अंतस्थ: परिस्थितीचा आघात होतो आणि कविता बाहेर निघते. तिचा आवेग हा त्या भावनेच्या आघाताच्या तिव्रतेवर ठरत असतो. भावना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, कधी राग, द्वेष, उद्रेक, तर कधी सुखद, हास्य अशीही असू शकते. कविता या भावनेचा हात धरून कागदावर उतरते.आणि तसेच स्वरूप धारण करते. एखादी कविता वाचताना कधी तोंडातून आपसूकच वाह शब्द निघतात याचे कारण त्या कवीने त्या त्या भावनेला यतार्थपणे आपल्या कवितेत मांडलेले असते. कविता ही कवींच्या भावना आविष्कराचे मूर्तीमंत स्वरूप असते. ती कविता जन्म घेताना कवी ज्या मानसिक भावना आवेगातून जात असतो, त्याच भावनेतून जर वाचकाने कविता वाचली तर कविता खऱ्या अर्थाने वाचकपर्यत पोचली असे म्हणता येईल, मात्र ते प्रत्येकवेळी साध्य होईलच असे नाही. कारण कवी आणि वाचक यांचे स्वतंत्र भावनाविश्व असते.कवितेत कवीने मांडलेला एखादा प्रसंग किंवा शब्द,ओळ वाचकाला रुचत नाही किंवा त्याला खटकते मात्र कवीने मांडलेला प्रसंग, शब्द किंवा ओळ ही कवीने ज्या पूर्वपार्श्वभूमीतून मांडलेली असते. ती पार्श्वभूमी मात्र वाचकाला माहीत नसते.\nकविता जन्म घेण्यापूर्वी ती अनेक मानसिक प्रक्रियेतून जात असते. तिच्या निर्मितीमध्ये जशी एखादी तात्कालिक परिस्थिती कारणीभूत ठरते तसेच त्या निर्मितीमागे कवीचा काही विचार असतो, काही दृष्टिकोन असतो. त्याच्या काही जीवनाविषयीच्या जाणिवा असतात. जेव्हा कुठे काही कमी जास्त होताना दिसले की कवीची लेखणी डोकं वर काढते, ती प्रहार करायला लागते, कुठे व्यंगावर बोट ठेवते, कुठे उपरोधिक टीका करते, कुठे शाबासकी देते, कुठे हास्य फुलविते, कुठे प्रोत्साहन देते, तर कुठे जगण्याला दिशा देते, जीवनाला आकार देते. आणि या सर्व गोष्टी कवी करत असतो. त्याच्या लेखणीतून. त्याची लेखणी म्हणजे एक एक क्रांतिकारक शस्र असते.त्याच्या ह्याच लेखणीतून अवतरलेल्या कवितेच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती, कवीला ही कविता नेमकी का लिहावी लागली, असे काय घडले, अनुभवले किंवा बघितले ज्यातून ह्या कवितेचा जन्म झाला, ही एक न सांगितलेली कहाणी असते, आणि कवितेचे तेच मूळ असते.जसे एखादे गाणे कसे तयार झाले, त्याच्या पाठीमागची रोचक कहाणी ऐकली की ते गाणे आवडायला लागते, तसेच कवींच्या भावनेशी एकरूप होऊन कविता वाचण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला की कविता आवडायला लागते.\nमाझे अधिक लेख व कविता वाचण्यासाठी भेट द्या:\nअशी सुचते कविता (कवितेच्या जन्माची कहाणी)\nअशी सुचते कविता (कवितेच्या जन्माची कहाणी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/442987", "date_download": "2018-04-27T06:34:44Z", "digest": "sha1:FWRG6HF4TJIGYCZEQ5FYDIWHMBCSOOU4", "length": 4661, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बिपीन रावतनी स्वीकारली लष्करप्रमुखपदाची सूत्रे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बिपीन रावतनी स्वीकारली लष्करप्रमुखपदाची सूत्रे\nबिपीन रावतनी स्वीकारली लष्करप्रमुखपदाची सूत्रे\nलेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांनी शनिवारी दलबीरसिंग सुहाग यांच्याकडून लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला. 17 डिसेंबर रोजी केंद्र सरकारकडून बिपीन रावत यांची लष्करप्रमुखपदी निवड करण्यात आली होती. विद्यमान लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग हे 31 डिसेंबरला निवृत्त झाल्यानंतर त्यांनी लष्करप्रमुखपदाचा पदभार रावत यांच्याकडे सुपूर्द केला. बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडमधील असून 1 सप्टेंबर 2016 रोजी त्यांनी उप लष्करप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांना डिसेंबर 1978 मध्ये 11 गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनचे कमिशन प्राप्त झाले होते. त्यांना प्रतिष्ठित समजला जाणारा ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ हा पुरस्कार मिळाला होता.\nकिर्गीस्तान येथे मालवाहू विमान अपघातग्रस्त\nलंडन संसदेवरील हल्ला उधळला\nकामाची वेळ संपली, मी चाललो\nडिजिटल इंडिया मोहिमेंतर्गत आता संसदही कॅशलेस\n विप्लव देव यांचा प्रश्न\nरोख तुटवडय़ावर आयटीची कारवाई, 14 कोटींची रक्कम जप्त\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://zpgadchiroli.org/scheme.php?id=105", "date_download": "2018-04-27T06:46:21Z", "digest": "sha1:HQQBSU5OG7JLPGCLQXE6JPIC3OQKJI5G", "length": 2932, "nlines": 53, "source_domain": "zpgadchiroli.org", "title": "Zilla Parishad Gadchiroli |जिल्हा परिषद गडचिरोली (आय.एस.ओ. 9001-2008 प्रमाणीत)| ZP Gadchiroli | ZP Gad", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामिण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nजि.प.गट व प.स.गण निहाय प्रारुप मतदार यादी\nजिल्हा परिषद गडचिरोली Friday,Apr,2018\nजि.नि.स.निवडणूक 2017 अंतिम मतदार यादी\nजिल्हा नियोजन समिती निवडणूक 2017 ची अंतिम मतदार यादी\n© हे जिल्हा परिषद गडचिरोलीचे अधिकृत संकेतस्थळ आहे . सर्व अधिकार राखीव .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mr.vipcasting.cz/2017/04/", "date_download": "2018-04-27T06:38:10Z", "digest": "sha1:ORJ3M5KYW2FRNBLJIEOKSLVZ3KZGUBOT", "length": 8607, "nlines": 198, "source_domain": "mr.vipcasting.cz", "title": "Duben 2017 XCHARX VipCasting.cz", "raw_content": "\nकृपया आपल्या पृष्ठाचे निवडा\nचेक 2017 कास्ट करत आहे\nनिर्णायक, castings, निर्णायक 2017, चित्रपट, अभिनय, शोधत हौशी, मुली शोधत, आम्ही विद्यार्थ्यांना शोधत आहात, आम्ही महिला शोधत आहात, संगीत, मॉडेलिंग\nप्रिय मुली आणि महिला, मुले आणि पुरुष. एकत्र मॉडेलिंग क्षेत्रात आमच्या जाहिरात भागीदार आणि अभिनय, आम्ही एक अद्वितीय व्हीआयपी ऑफर, ऑनलाइन वैयक्तिक डोमेन VipCasting.cz साइटच्या मुख्यपृष्ठावर थेट सर्व्हर VipCasting.cz वर JMENOPRIJMENI.VIPCASTING.cz वार्षिक सादरीकरण आकार व्यावसायिक सादरीकरणे निर्मिती, ज्यात आहे, व्हिडिओ स्पॉट तयार आहे, जे देखील ऑनलाइन सादरीकरण भाग असेल [...]\nव्हिक्टोरिया गुपित फॅशन शो 2016 पॅरिस राहतात\n2016, फॅशन, थेट, पॅरिस, शो, व्हिक्टोरिया गुपित\nव्हिक्टोरिया गुपित फॅशन शो 2016 पॅरिस राहतात\nव्हिक्टोरिया गुपित फॅशन शो कास्ट करत आहे\nनिर्णायक, फॅशन, शो, व्हिक्टोरिया गुपित\nव्हिक्टोरिया गुपित फॅशन शो कास्ट करत आहे\nव्हिक्टोरिया गुपित फॅशन शो\nफॅशन, शो, व्हिक्टोरिया गुपित\nव्हिक्टोरिया गुपित फॅशन शो\nहौशी वर्गीकरण ब्रिगेड निर्णायक castings निर्णायक 2017 सेलिब्रिटी सेलिब्रिटी डाउनलोड डाउनलोड मुलगी मुली फॅशन चित्रपट फुकट कलाकार अभिनय अभिनेत्री अभिनेत्री मुली संगीत कारकीर्द Lolita lolitku Lolita नाही मॉडेलिंग संगीत पैसे मिळणार साठी मुली महिला काम शो विद्यार्थी डाउनलोड प्रतिभा व्हिक्टोरिया गुपित व्हीआयपी मुक्त गायन गायन गायक गायक स्त्री महिला\nरोक्टीनास नेड जेजेरो, पर्वत आणि जायंट पर्वत, लिसा हॉरा\nअनेक शॉट्स ... पुढे वाचा\nटेलर एलिसन ... पुढे वाचा\nजॉनी हल्लीडे (* 15 .... पुढे वाचा\nअभूतपूर्व लोकप्रियता ... पुढे वाचा\nग्रेगरी स्टुअर्ट ... पुढे वाचा\nडोनाल्ड जॉन ... पुढे वाचा\nनवीन | सक्रिय | लोकप्रिय | अक्षरक्रमाने\n2 महिन्यात 3 आठवडे क्रियाकलाप\n3 महिन्यात 2 आठवडे क्रियाकलाप\nक्रियाकलाप 8 महिने पूर्वी\n1 वर्षांपूर्वीचे कार्य, 3 महिना\nअडोब फोटोशाॅप निर्णायक सेलिब्रिटी गॅलरी खेळ पर्वत Nezařazené सॉफ्टवेअर व्हिडिओ YouTube वर बातम्या\nघडवणे, मॉडेलिंग, अभिनय, चित्रपट, क्रिया, संगीत, गायन, व्हिडिओ\nआपल्या खात्यात प्रवेश करा\nआपले वापरकर्तानाव किंवा संकेतशब्द विसरलात\nAAH, प्रतीक्षा करा, मला आता लक्षात ठेवा\nजेणेकरून आम्ही सानुकूलित करू शकता आणि जाहिराती ट्रॅक आणि सुरक्षित वातावरण तयार आम्ही कुकीज वापरतो. काहीतरी रोजी या साइटला आपण स्क्रोल तेव्हा, आपण आपल्या करार आम्ही कुकीज वापरू शकतो सर्व्हर VipCasting.cz आणि पलीकडे माहिती गोळा करण्याची व्यक्त. अधिक इतर गोष्टींबरोबरच वाचा, आपले पर्याय काय आहेत: Okअधिक वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/news/rajan-marathi-movie-in-durga-patil/16196", "date_download": "2018-04-27T06:50:28Z", "digest": "sha1:PONFXEQ6APKLLE2QBA2HEBHD5GI7MSPO", "length": 24647, "nlines": 241, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "rajan marathi movie in durga patil | राजन चित्रपटात झळकणार दुर्गा पाटील | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\nराजन चित्रपटात झळकणार दुर्गा पाटील\nछोटा राजन याच्या जीवनावर आधारित राजन हा चित्रपटा लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता संतोष जुवेकर झळकणार आहे. तसेच संतोषसोबत या चित्रपटात कोण असणार आहे याची चर्चा बºयाच दिवासांपासून रंगत असल्याची पाहायला मिळत आहे. फायनली या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण या चित्रपटात संतोष जुवेकरसोबत अभिनेत्री दुर्गा पाटील हा नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे\nछोटा राजन याच्या जीवनावर आधारित राजन हा चित्रपटा लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता संतोष जुवेकर झळकणार आहे. तसेच संतोषसोबत या चित्रपटात कोण असणार आहे याची चर्चा बºयाच दिवासांपासून रंगत असल्याची पाहायला मिळत आहे. फायनली या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण या चित्रपटात संतोष जुवेकरसोबत अभिनेत्री दुर्गा पाटील हा नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राजन चित्रपटातील राणी या भूमिकेसाठी दुर्गाची निवड करण्यात आली आहे. २३० मुलींमधून दुर्गाची निवड झाली आहे. अवघ्या १९ वर्षाची ही अभिनेत्री आहे. सध्या एसवायमध्ये शिकत आहे. तसेच रग्बी या खेळात ती नॅशनल प्लेअरदेखील आहे. तसेच तिने मार्शल आर्टसमध्ये सुवर्ण पदक ही पटकावलं आहे. जेव्हा दुर्गाची निवड झाली तेव्हा तिच्या देहबोली आणि भाषाशैली वर विशेष मेहनत घेण्यात आली आहे. चित्रपटातील राणी या भूमिकेसाठी दिग्दर्शक भरत सुनंदा यांना कठोर,प्रेमळ आणि नाजूक अशी मुलगी हवी होती. मात्र खेळाडू असलेल्या दुर्गाला या भूमिकेसाठी तयार करताना ६ महिन्यांचा कालावधी लागला असल्याचे समजत आहे. जेव्हा दुर्गाची निवड झाली तेव्हा तिच्या देहबोली आणि भाषाशैली वर विशेष मेहनत घेण्यात आली आहे.. तसेच ध्येय पूर्ण करण्याची जिद्द माणसाला कधीतरी चुकीच्या मार्गावर घेऊन जाते आणि आयुष्यात कशा प्रकारचे बदल होतात असे काहीसे कथानक या चित्रपटाचे असणार आहे. चित्रपटाचे निमार्ते दर्शना भडांगे असून सह-निमार्ते दीप्ती श्रीपत आहेत.दिग्दर्शक भरत सुनंदा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रिधम मुव्ही प्रेजेंटसोबत मुदिता फिल्म्स प्रस्तुत राजन हा चित्रपट आहे.\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शि...\n‘त्या’ अभिनेत्रीचे सेक्सी आणि मादक...\nमराठीमध्येही Hotness Alert पायांचे...\n'नवरी छळे नवर्‍याला'१३ फेब्रुवारी र...\nमराठी 'बिग बॉस'मध्ये या मराठी अभिने...\nभारतातील पहिली स्त्री डिटेक्टिव्ह र...\n​भारताची पहिली ‘स्पेस मुव्ही’ पाहण...\nवर्षाअखेरीस प्रदर्शित होणार राजन\nअंजली मालिकेचा धम्माल शतकोत्सव\nसमाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब:...\nचिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रि...\n​'बॉईज' या चित्रपटाच्या टीमने दिली...\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत...\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रे...\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स...\nलँड १८५७ लवकरच प्रेक्षकांच्या भेटील...\nशिबू-अभिजीत ‘लगी तो छगी’साठी पुन्हा...\n​पुष्कर श्रोत्री आणि भार्गवी चिरमुल...\nअसा पार पडला मास्टर दीनानाथ मंगेशकर...\nबिर्याणी ते लव्हलफडे एका लेखक-दिग्द...\nद जर्नी कॉन्टीनुए उस्ताद अल्लारखाँ...\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरे...\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://keertansanstha.in/2013/11/agami_upakram/", "date_download": "2018-04-27T06:45:16Z", "digest": "sha1:6AFEN2RYDCD32W5ZQE45Y6IH6SXN3OQM", "length": 6672, "nlines": 52, "source_domain": "keertansanstha.in", "title": "आगामी उपक्रम अणि योजना | अखिल भारतीय कीर्तन संस्था", "raw_content": "अखिल भारतीय कीर्तन संस्था\nआगामी उपक्रम अणि योजना\nसंस्थेचे मुख्य उद्दिष्ट नारदीय कीर्तनाचा प्रचार, प्रसार आणि प्रशिक्षण हे असून ते पूर्ण करण्यासाठी संस्थेपुढे अनेक योजना कार्यान्वित करण्याचे स्वप्न आहे. कीर्तनाच्या माध्यमातून आजच्या माहिती महाजालाच्या वेगवान युगातही सामाजिक जागृतीसाठी प्रयत्न होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी संस्था सतत सर्वतोपरीने कार्य करीतच आहे. शिवाय संस्थेची काही दूरगामी ध्येये आहेत.आपणासारखे दानशूर आणि कीर्तन-प्रेमी भाविक आणि हितचिंतक संस्थेला या ध्येयासाठी सतत प्रेरणा देत राहतील असा विश्वास वाटतो.\nआगामी योजना आणि कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही हे करू इच्छितो.\n१) लहान खेड्यात कीर्तनकार पाठवून या माध्यमातून लोकशिक्षण आणि जनजागृती करणे.\n२) गरजू लोकांसाठी आणि वन्य बांधवांसाठी धान्य कपडे आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे .\n३) दुर्बल आणि गरजू कीर्तनकार आणि साथीदार मंडळीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करणे.\n४) शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थांसाठी कीर्तनाच्या माध्यमातून संस्कार आणि मार्गदर्शन.\n५) समाजातील अप-प्रवृत्तीच्या निवारणासाठी नव्या कीर्तनाचे लेखन, प्रकाशन आणि सादरीकरण.\n६)केंद्रीय आणि महाराष्ट्र राज्य सरकारी उपक्रम आणि समाज कल्याण योजनांना कीर्तन माध्यमातून सक्रीय मदत आणि सहकार्य करणे.\n७)२०१४ मध्ये संस्थेने आपला ७५ वा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला.या निमित्ताने संस्थेने अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यापुढेही अनेक नवे उपक्रम आणि नवीन योजना सुरु करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.\n८) सध्या विजेचे दर सतत वाढत असल्याने त्या खर्चाला आवर घालण्यासाठी दादर येथील संस्थेच्या इमारतीत सौर उर्जेचे संयंत्र बसविणे.\n९)नारदीय कीर्तन-प्रवचन या विषयावर संशोधन आणि सखोल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि संस्था यांना सर्व प्रकारे मदत आणि मार्गदर्शन करणे.\n( संस्थेवरील भक्त मंडळींच्या अतूट विश्वासामुळे आणि झपाटून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावरच संस्था आज अनेक वर्षे नव-नवीन उपक्रम हाती घेत आहे. आम्हाला नित्य प्रेरणा देणाऱ्या या संस्थेच्या इतिहासाची आणि कर्तबगार कार्यकर्त्यांची ओळख आपणास ” इतिहास ” आणि ” व्यवस्थापन ” या दालनात अवश्य होईल.)\nPrevious Postवारकरी कीर्तनाचा खास कार्यक्रमNext Postकार्तिकी एकादशीचा शानदार सोहळा\nश्री विठ्ठल रखुमाई मंदिर, दादर, मुंबई\nस्व.ग.बा.साधले गुरुजी स्मृती दिन. 11 October 2017\nकीर्तन मधुकरचे नवे सत्र 17 September 2017\nवर्धापनदिन २०१७ 16 August 2017\nआषाढी एकादशी सोहळा 16 August 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2319", "date_download": "2018-04-27T06:57:49Z", "digest": "sha1:473RBRBIRU7WJLQIW7TJK5ABYCKYJRQE", "length": 9470, "nlines": 99, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अरुंधतीदर्शन न्याय | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nवसिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती ही पातिव्रत्याचा आदर्श समजली जाते. विवाहप्रसंगी वर वधूला ‘अरुंधती सारखी हो’ असे सांगतो. आकाशातील सप्तर्षींच्या ताऱ्यांबरोबर अरुंधतीलाही स्थान देण्यात आले आहे त्याचे कारण हेच.\nआकाशदर्शनात, एक मोठा चौकोन आणि त्याला तीन ताऱ्यांची शेपटी, अशा पतंगासारख्या दिसणाऱ्या, सात ठळक ताऱ्यांनी बनलेल्या सप्तर्षीची आकृती सहज ओळखता येते. भारतीयांनी सात ताऱ्यांना सात ऋषी मानले आहे. क्रतू, पुलह, अगस्त्य, अत्री, अंगिरा, वसिष्ठ आणि मरीची हे ते सात ऋषी. शेपटीच्या तीन ताऱ्यांमधील मधला तारा वसिष्ठाचा. वसिष्ठाकडे नजर रोखून पाहिल्यास एक छोटीशी तारका त्याच्याजवळच लुकलुकताना दिसते. तीच वसिष्ठपत्नी अरुंधती\nअशा तऱ्हेने अरुंधतीचा छोटा अस्पष्ट तारा शोधण्यासाठी प्रथम जवळचा वसिष्ठ हा ठळक तारा दाखवावा लागतो. त्यावरून ‘अरुंधतीदर्शन न्याय’ तयार झाला. ‘अरुंधतीदर्शन न्याय’ म्हणजे प्रथम स्थूल वस्तू दाखवून त्याच्या अनुषंगाने सूक्ष्म वस्तू दाखवणे.\nपक्षिनिरीक्षण करताना बरोबरच्या नवख्या पक्षिनिरीक्षकाला फुलटोचा, शिंजीर, सुभग, टिट यांसारखा छोटा पक्षी किंवा रंगगोपनामुळे चटकन दिसू न शकणारा पक्षी दाखवण्यासाठी प्रथम तो पक्षी ज्या झाडावर बसलाय ते झाड दाखवून नंतर त्या झाडाच्या ज्या फांदीवर पक्षी बसला ती फांदी असे करत करत तो पक्षी दाखवावा लागतो. हाच तो ‘अरुंधती दर्शन न्याय\nआठवणीतील कवितेमध्येही अरुंधतीला स्थान आहे. ‘सप्तऋषींमध्ये सती बैसलीसे अरुंधती – लाडक्या या आजीसंगे झिम्मा खेळू ये’ ह्या त्या कवितेच्या ओळी. ‘ही ओळ पाठ झाल्यावर अरुंधती स्वतःच्यासमोर लहानशी बुरडीबट्टी घेऊन कापूस पिंजण्याच्या धनुकलीने वातीसाठी कापूस पिंजत असावी, हे एकमेव दृश्य कित्येक वर्षे मी डोळ्यांपुढे बाळगून होतो.’ असे पुलंनी त्यांच्या मिश्कील शैलीत म्हटले आहे.\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखाना वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवडत आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत.\nसंदर्भ: लोकजीवन, ग्रामसंस्‍कृती, चव्‍हाटा, Chavhata\nसंदर्भ: सांस्‍कृतिक नोंद, वैभव\nकशाचा पन्हाळा रिघे खानदेशा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://in.aptoide.com/thank-you?language=mr&app_id=32577361&store_name=channelthebegal", "date_download": "2018-04-27T06:32:31Z", "digest": "sha1:TEGYCUAP2JNID3U75FA257KXUUSJD4YO", "length": 1671, "nlines": 48, "source_domain": "in.aptoide.com", "title": "Aptoide Mobile", "raw_content": "\nAptoide अॅप स्टोर मध्ये DigimonLinks आपल्यासाठी तयार आहे, आत्ताच इन्स्टॉल करा\nAptoide इन्स्टॉल करण्याचे २ टप्पे\n\"अज्ञात स्त्रोत\" सक्षम करा\nजर आपल्याला अॅप आपल्या डाऊनलोड फोल्डरमध्ये सापडले नाही.\nचांगले अॅप स्टोर आपणांस देण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो ह्या साइटला ब्राऊझ करुन आपण त्यास मान्यता देत आहात, तेव्हा त्याबाबत जास्त माहिती जाणुन इथे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/angelo-mathews-ruled-out-of-second-test-against-pakistan/", "date_download": "2018-04-27T06:43:21Z", "digest": "sha1:IK57MAX2BUZ2PMHD27SHCPXC4HX4YB53", "length": 5714, "nlines": 103, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अँजेलो मॅथ्यूज दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर - Maha Sports", "raw_content": "\nअँजेलो मॅथ्यूज दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर\nअँजेलो मॅथ्यूज दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर\nश्रीलंकेचा माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याला पोटरीच्या दुखापतीमुळे ६ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या डे नाईट मालिकेतून बाहेर पडला आहे.\nश्रीलंका संघाने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाचा पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या संघाला या सामन्यात पुन्हा एकदा या दिग्गज अष्टपैलूच्या अनुपस्थितीत खेळावे लागणार आहे.ही तिसरी अशी मालिका सलग मालिका आहे ज्यात अँजेलो मॅथ्यूजचा एकही सामन्यात सहभाग असणार नाही.\nअँजेलो मॅथ्यूज गेल्या वर्षभरात अतिशय कमी सामने खेळला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुखापतग्रस्त झाल्यापासून तो संघात पूर्णवेळ सहभागी होऊ शकलेला नाही.\nरोनाल्डोच्या बॅलोन दोर पुरस्काराचा झाला लिलाव\nलसिथ मलिंगाला वनडे मालिकेतून वगळले\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.kanshiramjitv.com/?p=10514", "date_download": "2018-04-27T06:37:28Z", "digest": "sha1:WOW65SJVXGI5QW5NHT2JHEIDTVUY3BGD", "length": 12736, "nlines": 189, "source_domain": "www.kanshiramjitv.com", "title": "वहीपेनाने साजरी करा भीमजयंती... - कांशीरामजी TV", "raw_content": "\nऑल इंडिया एससी/एसटी रेलवे एम्पलाइज असो.मध्य रेल, नागपुर मंडल द्वारा डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती समारोह का आयोजन कल\n१४ अप्रैल २०१८ : दीक्षाभूमि (नागपुर) का एक विहंगम दृष्य\nबाबासाहेबांना अनोखे अभिवादन : युवकांनी रक्तदानाने साजरी केली जयंती\nLIVE VIDEO : महामानव डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती के अवसरपर नागपुर में निकली झाकियां\nबाबासाहेब के बताये हुये रास्तों पर चलकर, अपने पैरोें पर खुद खडे़ हो, तभी फिर बाबा साहेब डा. भीमराव अम्बेडकर का अधूरा रहा कार्य व सपना भी पूरा हो सकता है – कु मायावती\nजयंतीचा जल्लोष (LIVE) : इंदोरा बौद्ध विहारातून निघाली भव्य मिरवणूक\nराष्ट्रपति ने डॉ. बी. आर. अम्बेडकर की जयंती के अवसर पर बधाई दी\nSc/St ACT पर सुप्रीमकोर्ट नही बदलेगा अपना फैसला, अगली सुनवाई १० दिन बाद होगी\nदीक्षाभूमि के विकास के लिए 100 करोड़ रुपए मंजूर\nHome EDUCATION वहीपेनाने साजरी करा भीमजयंती…\nवहीपेनाने साजरी करा भीमजयंती…\nमुंबई,०५ (प्रतिनिधी ) :\nउच्चविद्याविभूषित प्रकांडपंडीत व भारतीय संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती साजरी करताना हारफूले व मेणबत्त्याऐवजी वही आणि पेनाने साजरी करावी , जमा झालेले शैक्षणिक साहित्य समाजातील आर्थिक मागास विद्यार्थ्यांना वितरित करण्यात यावे असे आवाहन ‘एक वही एक पेन अभियाना’च्या वतीने करण्यात आले आहे .\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वच क्षेत्रात विपुल लिखाण असून त्यांच्याजवळील पुस्तकांचा साहित्याचा साठादेखील प्रचंड प्रमाणात आहे . त्यांनी लिहिलेल्या विविध विषयांवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पीएचडी करीत असतात. कोलंबिया विद्यापीठाने जगातील सर्वात विद्वान व्यक्ती म्हणून त्यांचा गौरव करीत आपल्या विद्यापीठाबाहेर त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभरून त्यांचा यथोचित गौरवही केला आहे. अशा महामानवाची १२७ वी जयंती येत्या १४ एप्रिल रोजी येत असून या जयंतीमध्ये डीजे , ऑर्केस्ट्रा, महागडी लायटिंग अशा अवास्तव खर्चांना फाटा देऊन त्याऐवजी उद्योग मार्गदर्शन, समाजप्रबोधन, शासकीय योजनांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करावीत. तसेच समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी हारफूले मेणबत्त्या यांचा अतिरेक टाळून त्याऐवजी वह्या पेन आणि शैक्षणिक साहित्य डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अर्पण करावे. अधिक माहितीसाठी ९८७०१८९३४१ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन एक वही एक पेन अभियानाचे प्रमुख राजू झनके यांनी केले आहे.\n बहनजी ने मीडिया के समक्ष क्या कहा\nमहात्मा ज्योतिबा फुले जयंती विशेष\nऑल इंडिया एससी/एसटी रेलवे एम्पलाइज असो.मध्य रेल, नागपुर मंडल द्वारा डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती समारोह का आयोजन कल\n१४ अप्रैल २०१८ : दीक्षाभूमि (नागपुर) का एक विहंगम दृष्य\nबाबासाहेबांना अनोखे अभिवादन : युवकांनी रक्तदानाने साजरी केली जयंती\nऑल इंडिया एससी/एसटी रेलवे एम्पलाइज असो.मध्य रेल, नागपुर मंडल द्वारा डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती समारोह का आयोजन कल\n१४ अप्रैल २०१८ : दीक्षाभूमि (नागपुर) का एक विहंगम दृष्य\nबाबासाहेबांना अनोखे अभिवादन : युवकांनी रक्तदानाने साजरी केली जयंती\nसुनिये… राहुल अन्विकर इनका दमदार भीम गीत\nLIVE VIDEO : महामानव डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती के अवसरपर नागपुर में निकली झाकियां\nबाबासाहेब के बताये हुये रास्तों पर चलकर, अपने पैरोें पर खुद खडे़ हो, तभी फिर बाबा साहेब डा. भीमराव अम्बेडकर का अधूरा रहा कार्य व सपना भी पूरा हो सकता है – कु मायावती\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती की हार्दिक शुभकामनाएं\nजयंतीचा जल्लोष (LIVE) : इंदोरा बौद्ध विहारातून निघाली भव्य मिरवणूक\nराष्ट्रपति ने डॉ. बी. आर. अम्बेडकर की जयंती के अवसर पर बधाई दी\nअवैध यात्रा व हथियारबंद प्रदर्शन मामला : सरकार चाहे किसी भी पार्टी की हो उसे कानून से खिलवाड़ करने की इजाजत किसी को भी नहीं देनी चाहिये – सुश्री मायावती\nसोशल मिडीयावर इराणी समाजाची बदनामी करणा-या युवकांना पोलिसांनी अखेर केली अटक\nभूमाफियाने हडपली ‘कांशीरामजींची’ मालमत्ता\nडॉ. मदान यांच्या वाढल्या अडचणी\nडॉक्टरमुळे महिला पोलिसाला आले अपंगत्व\n२ जी स्पेक्ट्रम घोटाले में सभी आरोपी बरी : CBI साबित नही कर पाई आरोप\nअनुसुचितजाती प्रतिबंधक प्रकरणाचा तपास करुन निष्पक्षपणे कारवाई करावी -सी.एल.थुल\nरिपा नेते दिनेश गोडघाटेंच्या घरावर हल्ला\n नागपूर शहर पोलीस दलाने कोणते आवाहन केले\nशिरजगाव कसबा पोलिसांची सर्वात मोठी कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/mumbai-bengaluru-desperate-to-get-back-to-winning-ways-in-the-hero-indian-super-league/", "date_download": "2018-04-27T06:43:00Z", "digest": "sha1:UKDOZPCTW3MBQ25FOYTSSKOXVJH3V6TM", "length": 10554, "nlines": 112, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ISL: मुंबईप्रमाणेच बेंगळुरुला विजय मिळण्याची प्रतिक्षा - Maha Sports", "raw_content": "\nISL: मुंबईप्रमाणेच बेंगळुरुला विजय मिळण्याची प्रतिक्षा\nISL: मुंबईप्रमाणेच बेंगळुरुला विजय मिळण्याची प्रतिक्षा\nमुंबई: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये गुरुवारी मुंबई सिटी एफसी आणि बेंगळुरु एफसी यांच्यात सामना होत आहे. दोन्ही संघांनी आधीचा सामना गमावला आहे. त्यामुळे त्यांना विजयाची प्रतिक्षा आहे.\nमुंबईला घरच्या मैदानावर केरळा ब्लास्टर्सविरुद्ध 0-1, तर बेंगळुरूला दिल्ली डायनॅमोजविरुद्ध 0-2 असे पराभूत व्हावे लागले. मुंबई पहिल्या चार संघांत पुन्हा स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी त्यांना विजयाची गरज आहे. दुसरीकडे बेंगळुरूला जिंकल्यास आघाडी घेता येईल.\nब्लास्टर्स आणि एटीके हे संघ मुंबईच्या फार मागे नाहीत. त्यामुळे मुंबईला कामगिरीत सातत्य राखावे लागेल. मुंबईचे प्रशिक्षक अलेक्झांड्रे गुईमाराएस यांना याची जाणीव आहे. ते म्हणाले की, संघाच्या कामगिरीचा विचार केल्यास प्रगती होत असल्याचे दिसते.\nकाही वेळा निकालामधून तसे दिसत नाही. आता आम्ही अशा स्थितीत आहोत की आम्हाला पुन्हा सावरून कामगिरी उंचावण्याची गरज आहे. पिछाडीवर राहणारा संघ संपून जातो. आम्ही तसे होऊ देणार नाही. पहिल्या चार संघांत स्थान मिळविण्यासाठी आम्ही सर्वस्व पणास लावून झुंज देऊ.\nआधीच्या लढतीत मुंबईला 0-2 असे पराभूत व्हावे लागले होते. त्या तुलनेत संघाची कामगिरी सुधारल्याचा विश्वास गुईमाराएस यांना वाटतो. ते म्हणाले की, पहिल्या लढतीत खूप वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे आम्हाला चांगला खेळ करता आला नाही. बेंगळुरूचा संघ विजयास पात्र होता. त्या सामन्यानंतर आम्ही संघबांधणी करीत आहोत.\nआमच्या खेळाची शैली परिणामकारक असून बाद फेरी गाठण्याची संधी असलेल्या आठ संघांमध्ये आम्ही टिकून आहोत. आयएसएल ही चुरशीची स्पर्धा आहे. तुम्हाला दक्ष राहावे लागते. काहीही घडू शकते. संघाची कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. आम्ही तेच करीत आहोत.\nबेंगळुरूला हरवायचे असेल तर मुंबईला वेगळ्या उंचीवर खेळ न्यावा लागेल. अल्बर्ट रोका यांच्या मार्गदर्शनाखाली बेंगळुरूचा संघ पदार्पणात लक्षवेधी खेळ करतो आहे. साहजिकच त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. मागील सामना गमावला असला तरी चिंता करण्याची काहीच कारण नसल्याचे रोका यांनी स्पष्ट केले.\nते म्हणाले की, असे घडते, कारण हा मोसम छोटा आहे. तुमच्याकडे दर्जा असेल तर पुन्हा जिंकणे सोपे असते.\nबेंगळुरूची सुरवातीपासून संभाव्य विजेते अशी गणना होत असल्यामुळे संघावर अतिरीक्त दडपण असल्याचे रोका यांना वाटते. त्यांनी सांगितले की, आम्हाला निकालांमध्ये संतुलन साधावे लागेल. आम्ही दोन सामने जिंकले आणि मग हरलो, तेवढे पुरेसे नसते.\nसंभाव्य विजेते असे विशेषण चांगले नसते. तुम्ही प्रत्येक सामना जिंकाल असे लोक म्हणत असतात. त्यामुळे खेळाडूंवर जास्त दडपण येते. असे असले तरी आमच्याकडे चांगला खेळ करण्याइतका दर्जा आहे.\nसामन्याबद्दल रोका म्हणाले की, चुरशीचा खेळ होईल. आम्हाला अनुकूल निकाल साधण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल.\nअसा आहे आयसीसीचा २०१७चा सर्वोत्तम कसोटी संघ\nकर्णधार विराट असलेला आयसीसी २०१७चा वनडे संघ जाहीर; भारताच्या ३ खेळाडूंचा सहभाग\nकोपा डेलरेच्या विजेतेपदावर बार्सेलोनाचा सलग चौथ्यांदा शिक्कामोर्तब\nमॅनचेस्टर सिटीला मिळाले प्रिमियर लीगचे विजेतेपद\nबार्सेलोनाला पराभवाचा धक्का, रोमाचा पुढील फेरीत प्रवेश\nएफसी पुणे सिटी संघाचा दिल्ली डायनॅमोस एफसी संघावर विजय\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-seemed-afraid-even-though-driven-fast-stated-raced-car-speed-280-km-h/", "date_download": "2018-04-27T06:38:55Z", "digest": "sha1:QHOPK4DTPIYWLK5EP4RR7L74SRDIVW7E", "length": 7604, "nlines": 104, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट कोहलीने ताशी २८० किमी वेगाने चालवली गाडी... - Maha Sports", "raw_content": "\nविराट कोहलीने ताशी २८० किमी वेगाने चालवली गाडी…\nविराट कोहलीने ताशी २८० किमी वेगाने चालवली गाडी…\nभारताचा क्रिकेट कर्णधार आणि स्टायलिश खेळाडू विराट कोहलीने एक नवा विक्रम केला आहे. हा विक्रम क्रिकेटमधील नसून स्पीड कार चालवण्याचा आहे. आयसीसी ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ १ जूनपासून सुरु होत आहे. आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ तिकडे रावण होणार आहे. कोहलीची बेंगलोर टीम आधीच स्पर्धेच्या बाहेर पडल्यामुळे तो जीवांचा आनंद लुटत आहे. त्यात काळ त्याने ग्रेटर नोएडा येथील ‘बुद्ध इंटरनॅशनल सर्किट’वर स्पीड कार चालवण्याचा मनमुराद आनंद लुटला आहे.\nयावेळी ‘ऑडी ८ स्पोर्ट्स कार’ चालवताना ‘बुद्ध इंटरनॅशनल सर्किट’वर तब्बल २८० किमी प्रतितास वेगाने गाडी चालवली. विराटने यापूर्वीही २९० किमी प्रतितास वेगाने गाडी चालवली आहे. परंतु हा अनुभव वेगळा होता. ‘मी यापूर्वी ताशी २९० किमीच्या वेगानेही कार चालवली आहे. खरंतर त्यावेळी मी फार घाबरलो होतो. कारण, ज्या प्रमाणे प्रोफेशलन ड्रायव्हर्स कारवर शेवटच्या क्षणी नियंत्रण ठेवतात तसं काही मला जमलं नव्हतं’, असं विराट ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना म्हणाला.\nयावेळी त्याने क्रिकेटशी निगडित प्रश्नांना उत्तरे देणं टाळलं. त्याला आयपीएलमधील आठवणी विसरायच्या आहेत . विराट सध्या मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, ” मी दिल्ली मध्ये वाढलो आहे. मी इथे खेळलो आहे. माझे कुटुंब येथे राहतं. माझ्या खूप आठवणी दिल्लीशी निगडित आहेत. म्हणून मी अश्या जागी जात असतो जेथे मी बालपण घालवाल आहे तसेच आधी क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं आहे. ”\nभारताची ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ मधील पहिला सामना पारंपरीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी ४ जूनला आहे.\nभारत एक सहिष्णू आणि सर्वसमावेशक देश आहे. मोहम्मद कैफचा पाकिस्तानी ट्विपलला समज\nभारतीय महिला संघाने मालिका ३-० ने गमावली\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.kanshiramjitv.com/?p=10119", "date_download": "2018-04-27T06:24:48Z", "digest": "sha1:JZ535I3EB7RLAM3EDPJ7O7SOAYYNWZ2Z", "length": 14156, "nlines": 191, "source_domain": "www.kanshiramjitv.com", "title": "संविधानाचा अपमान करणा-या हेगडेचे मंत्रिपद हिसका - ई. झेड. खोब्रागडे यांची मागणी - कांशीरामजी TV", "raw_content": "\nऑल इंडिया एससी/एसटी रेलवे एम्पलाइज असो.मध्य रेल, नागपुर मंडल द्वारा डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती समारोह का आयोजन कल\n१४ अप्रैल २०१८ : दीक्षाभूमि (नागपुर) का एक विहंगम दृष्य\nबाबासाहेबांना अनोखे अभिवादन : युवकांनी रक्तदानाने साजरी केली जयंती\nLIVE VIDEO : महामानव डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती के अवसरपर नागपुर में निकली झाकियां\nबाबासाहेब के बताये हुये रास्तों पर चलकर, अपने पैरोें पर खुद खडे़ हो, तभी फिर बाबा साहेब डा. भीमराव अम्बेडकर का अधूरा रहा कार्य व सपना भी पूरा हो सकता है – कु मायावती\nजयंतीचा जल्लोष (LIVE) : इंदोरा बौद्ध विहारातून निघाली भव्य मिरवणूक\nराष्ट्रपति ने डॉ. बी. आर. अम्बेडकर की जयंती के अवसर पर बधाई दी\nSc/St ACT पर सुप्रीमकोर्ट नही बदलेगा अपना फैसला, अगली सुनवाई १० दिन बाद होगी\nदीक्षाभूमि के विकास के लिए 100 करोड़ रुपए मंजूर\nHome Featured संविधानाचा अपमान करणा-या हेगडेचे मंत्रिपद हिसका – ई. झेड. खोब्रागडे यांची मागणी\nसंविधानाचा अपमान करणा-या हेगडेचे मंत्रिपद हिसका – ई. झेड. खोब्रागडे यांची मागणी\nPosted By: KANSHIRAMJI TVon: December 27, 2017 In: Featured, अन्याय-अत्याचार, आंदोलन, नागपुर, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्र, सामाजिकNo Comments\nभाजपा मंत्री अनंत हेगडे च्या वक्तव्याचा नोंदविला निषेध\nसंविधान फाउंडेशन चे संस्थापक व माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी भाजपा सरकारचे मंत्री अनंत हेगडे यांनी संविधानाबाबत केलेल्या अनुचित वक्तव्याचा निषेध केला आहे. इतकेच नव्हे तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधानाचा खरोखरच सन्मान करीत असतील तर हेगडे याला मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी देखील एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.\nमा. खोब्रागडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, भारत सरकार चे मंत्री श्री अनंत कुमार हेगड़े यांनी संविधान बदलण्याबाबत केलेले वक्तव्य म्हणजे त्यांची संविधानावर अजिबात निष्ठा व श्रद्धा नाही हे दर्शविते. भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ७५(४) नुसार, प्रधानमंत्री व मंत्री यांना संविधानाची व गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते. अनंतकुमार हेगडे यांनी मंत्री म्हणून संविधानाची शपथ घेतली. “संविधान बद्दलण्यासाठीच आम्ही सत्तेत आलोत, संविधान हे आंबेडकर स्मृती आहे, सेक्युलर या तत्वाची पण टर उडवून जात -धर्म ची ओळख सांगावे”, अशा आशयाचे वक्तव्य करून हेगडे यांनी शपथेचा भंग केला आहे, त्यामुळे अशा मंत्र्यास मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक अधिकार नाही.\nप्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे कि, मा. प्रधानमंत्री संविधानाची महत्ता सांगतात संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बाबत आदरभाव व्यक्त करतात. प्रधानमंत्री यांचे २०१५ मधील दि.२७ नोव्हेंबर चे लोकसभेतील व दि.१ डिसेंबर चे राज्यसभेतील भाषण ऐकावे. तेव्हा आमची मागणी आहे की श्री हेगडे या मंत्र्यास प्रधानमंत्री यांनी मंत्रिमंडळातुन काढून टाकावे व संविधानाचा सन्मान करीत असल्याचे कृतीतून दाखवून द्यावे.\nBJP मंत्री का विवादित बयान : कहा, “बीजेपी संविधान बदलने के लिए ही सत्ता में आई है”\nLIVE : सौजन्य :: Ambedkar TV – भीमा कोरेगाव जवळील शुक्रापुर परिसरात गाड्यांवर दगडफेक व जाळपोळ केली. लोक जख्मी झालेत. पोलीस तटस्थ असल्याची माहिती आहे \nऑल इंडिया एससी/एसटी रेलवे एम्पलाइज असो.मध्य रेल, नागपुर मंडल द्वारा डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती समारोह का आयोजन कल\n१४ अप्रैल २०१८ : दीक्षाभूमि (नागपुर) का एक विहंगम दृष्य\nबाबासाहेबांना अनोखे अभिवादन : युवकांनी रक्तदानाने साजरी केली जयंती\nऑल इंडिया एससी/एसटी रेलवे एम्पलाइज असो.मध्य रेल, नागपुर मंडल द्वारा डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती समारोह का आयोजन कल\n१४ अप्रैल २०१८ : दीक्षाभूमि (नागपुर) का एक विहंगम दृष्य\nबाबासाहेबांना अनोखे अभिवादन : युवकांनी रक्तदानाने साजरी केली जयंती\nसुनिये… राहुल अन्विकर इनका दमदार भीम गीत\nLIVE VIDEO : महामानव डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती के अवसरपर नागपुर में निकली झाकियां\nबाबासाहेब के बताये हुये रास्तों पर चलकर, अपने पैरोें पर खुद खडे़ हो, तभी फिर बाबा साहेब डा. भीमराव अम्बेडकर का अधूरा रहा कार्य व सपना भी पूरा हो सकता है – कु मायावती\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती की हार्दिक शुभकामनाएं\nजयंतीचा जल्लोष (LIVE) : इंदोरा बौद्ध विहारातून निघाली भव्य मिरवणूक\nराष्ट्रपति ने डॉ. बी. आर. अम्बेडकर की जयंती के अवसर पर बधाई दी\nअवैध यात्रा व हथियारबंद प्रदर्शन मामला : सरकार चाहे किसी भी पार्टी की हो उसे कानून से खिलवाड़ करने की इजाजत किसी को भी नहीं देनी चाहिये – सुश्री मायावती\nसोशल मिडीयावर इराणी समाजाची बदनामी करणा-या युवकांना पोलिसांनी अखेर केली अटक\nभूमाफियाने हडपली ‘कांशीरामजींची’ मालमत्ता\nडॉ. मदान यांच्या वाढल्या अडचणी\nडॉक्टरमुळे महिला पोलिसाला आले अपंगत्व\n२ जी स्पेक्ट्रम घोटाले में सभी आरोपी बरी : CBI साबित नही कर पाई आरोप\nअनुसुचितजाती प्रतिबंधक प्रकरणाचा तपास करुन निष्पक्षपणे कारवाई करावी -सी.एल.थुल\nरिपा नेते दिनेश गोडघाटेंच्या घरावर हल्ला\n नागपूर शहर पोलीस दलाने कोणते आवाहन केले\nशिरजगाव कसबा पोलिसांची सर्वात मोठी कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/user/login?destination=node%2F5735%23comment-form", "date_download": "2018-04-27T06:44:58Z", "digest": "sha1:I64GUH7TGTBGNUDEZXQTLAXQX4CJRJ42", "length": 5373, "nlines": 60, "source_domain": "aisiakshare.com", "title": " सदस्य खाते | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nया सदस्यनामाचा परवलीचा शब्द/पासवर्ड\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2012/01/blog-post_3439.html", "date_download": "2018-04-27T06:48:52Z", "digest": "sha1:N6D3KEL5BGAO7GZL4WA7LBHPMNEWCJRN", "length": 8601, "nlines": 100, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "काय माहीत कशी असेल ती !!!!! | MagOne 2016", "raw_content": "\nकाय माहीत कशी असेल ती \nकाय माहीत कशी असेल ती.. काय माहीत कशी असेल ती काय माहीत कशी असेल ती सुंदर नाजूक उठून दिसेल ती, गालावर सुरेख खळ पडून हसेल ती, ... कारण नसताना खोटीच रुसेल...\nकाय माहीत कशी असेल ती..\nकाय माहीत कशी असेल ती \nसुंदर नाजूक उठून दिसेल ती,\nगालावर सुरेख खळ पडून हसेल ती,\n... कारण नसताना खोटीच रुसेल ती,\nकाय माहीत कशी असेल ती \nएकुलती एक सर्वात थोरली असेल ती,\nनाहीतर कदाचित धाकटि असेल ती,\nसंसार कसा सांभाळेल ती,\nकाय माहीत कशी असेल ती \nफॅशेन करील की संस्कृती पाळेल ती,\nपरंपरा जोडेल की परंपरा तोडेल ती,\nसंसाराचा पसारा कसा आवरेल ती,\nकाय माहीत कशी असेल ती \nथोडी नखरेल असेल का ती,\nहुशार समजूतदार सुगरण असेल का ती,\nएक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती,\nकाय माहीत कशी असेल ती \nएवढ छोट आयुष्य सहज जगेल का ती,\nआभाळ एवढ दुख सहज सोसेल का ती,\nदुखात ही न तुटता हसेल का ती,\nकाय माहीत कशी असेल ती \nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\nढापलेल्या कविता: काय माहीत कशी असेल ती \nकाय माहीत कशी असेल ती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/did-you-know/fitness-mantra-of-bipasha-basu/20251", "date_download": "2018-04-27T06:54:05Z", "digest": "sha1:SMVNBXNUO7ZN5KMSYTMPDXA5PCAGRGOG", "length": 23464, "nlines": 243, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Fitness mantra of bipasha basu | बिपाशा बासूचा फिटनेस फंडा | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\nबिपाशा बासूचा फिटनेस फंडा\nबॉलिवूडमधली गॉर्जिअस अभिनेत्री बिपाशा बासू आपल्या सुंदर फिगरसाठी फेमस आहे. ही फिगर मेंटेंट करण्यासाठी बिपाशा दररोजच वर्कआऊट करत.े\nबिपाशी बासूसध्या सलमान खानसोबत 'द बँग टूर’आहे. या टूरमध्ये ती सध्या चांगलीच व्यस्त आहे मात्र यात ही वर्कआऊट करणे चुकवत नाही. बिपाशा कधीच तिचे कामाचे शेड्युल वर्कआऊटच्यामध्ये येऊन देत नाही. त्यामुळेच ही गॉर्जिअस अभिनेत्री आपल्या सुंदर फिगर बॉलिवूडमध्ये फेमस आहे. बीपाशा कधीच आपली वर्कआऊटच्या वेळा चुकवत नाही. तसेच तिच्या दिनचर्येत ती कोणताही फेरबद्दल करत नाही एवढेच काय तिने तिच्या सहकार्यांना सुद्धा व्यायामाची सवय लावली आहे. बिपाशा आपल्या आयुष्यात वर्कआऊटला प्रथम प्राध्यान देते .बिपाशाने आपल्या आकर्षक फिगर ने इंडस्ट्रीत आणि अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत.\nबिपाशा सध्या ऑस्ट्रेलियात आहे. सिडनीमध्ये ती तिच्या शोची रिहर्सल करतेय. दिवसांतून जवळपास 12 ते 14 तास ती काम करते हे करत असतानासुद्धा ती वर्कआउट करण्याचे विसरत नाही किंवा टाळतसुद्धा नाही. बिपाशा म्हणते ''मी माझे वेळापत्रक पूर्णपणे पाळते वेळेवर झोपणे लवकर उठणे हे मी चुकवत नाही माझा शो असला तरीही. मी कितीही थकली असली तरीही मी ब्रिथिंग एक्सरसाईझ, स्ट्रेचिंग मी नियमित करते. मला आधीच गुढघे दुखीचा त्रास आहे त्यामुळे मला अजून काही दुखापत होऊ नये म्हणून मी नेहमी माझ्याजवळ आईस पॅक बाळगते.\nबिपाशासह सोनाक्षी सिन्हा, प्रभू देवा, बादशाह आणि डेजी शाहसुद्धा सलमान खानच्या या 'द बँग टूर’मध्ये सहभागी आहेत.या टूरच्या माध्यमातून सलमान बºयाच कालावधीनंतर लाइव्ह ऑडियन्सच्या समोर परफॉर्मन्स करतोय आहे.\nथंडीने कुडकुडत आहे जॅकलीन, तर बनिया...\nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुली...\n​या कारणामुळे बिपाशा बासूच्या वडिला...\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीला मिळाले प्...\nसलमान खानचा गर्लफ्रेंडसोबतचा ‘हा’ फ...\nउर्वशी रौतलाच्या नखऱ्यांमुळे निर्मा...\n​दीर्घ काळानंतर सुपरहिट जोड्यांचे ‘...\nया कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टी...\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार...\nSEE PICS : ​सलमान खान मैत्रीला जागल...\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केले...\nअखेर सलमान खानच्या 'दबंग ३'बाबत बोल...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्र...\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६...\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण...\nभामला फाउंडेशनने तयार केले #BeatPla...\nयूएसला जाण्यापूर्वी अनुष्का शर्माने...\nबिल्ला तुम्हाला आठवतोय काय\nकधी काळी गर्लफ्रेंड बनून केलेला रोम...\nसोनम कपूरच्या लग्नाला जाणार नाही दी...\n​बराक ओबामा संजय दत्तला ओळखतात या न...\n​या गोष्टीची वाटतेय संजय दत्तला भीत...\nश्रद्धा कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या...\n'पद्मावत' नाही 'बाजीराव मस्तानी'ही...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://akck.in/2080-2/", "date_download": "2018-04-27T06:17:43Z", "digest": "sha1:AWFRUBVRMDKSLKSGXDAHHAKRMY5ZCICC", "length": 12858, "nlines": 106, "source_domain": "akck.in", "title": "कपडे विकणाऱ्या बापाचा लेक ते विश्वविजेत्या संघाचा कर्णधार' | akck", "raw_content": "\nगाव नमुना म्हणजे काय नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.\nभारतातील पहिल्या महिला डॉक्टर-आनंदीबाई गोपाळराव जोशी\nसेन्सॉर बोर्ड काय आहे काम कसं करतं आणि सेन्सॉर बोर्डाची आवश्यकता आहे का\nजमीन /प्लॉट खरेदी करतायेत का मग आधी हे वाचा \nकपडे विकणाऱ्या बापाचा लेक ते विश्वविजेत्या संघाचा कर्णधार’\nकपडे विकणाऱ्या बापाचा लेक ते विश्वविजेत्या संघाचा कर्णधार’\nप्रेरणा / बातमी / लेटेस्ट / व्यक्तिमत्व / सामाजिक\nकपडे विकणाऱ्या बापाचा लेक ते विश्वविजेत्या संघाचा कर्णधार\nघरची परिस्थिती हलाखीची, आईचे छत्र वयाच्या चौथ्या वर्षी हरपलेले, वडिलांचा कपड्याचा व्यवसाय, सुरतवरुन कपडे विकत आणायचे आणि ठाणे, मुंबई परिसरात विकायचे, अशाही परिस्थितीत विरारच्या चाळीत त्याने एका ध्येयवेड्या स्वप्नाचा ध्यास घेतला.\nप्रतिकूल परिस्थितीत संकटांवर मात करत त्याने ते प्रत्यक्षात साकारले. ही कहाणी आहे, विश्वविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार ठरलेल्या पृथ्वी शॉच्या जिद्दीची, बाप-लेकांनी पाहिलेल्या जग जिंकणाऱ्या स्वप्नांची.\nपंकज शॉ पृथ्वीचे वडील. कपड्यांच्या विक्रीचा व्यवसाय करायचे. सुरतवरुन कपडे विकत आणायचे आणि ठाणे, मुंबई परिसरात विकायचे. आपल्या मुलाच्या क्रिकेटप्रेमासाठी त्यांनी कधीही हात आखडता घेतला नाही.\nवयाच्या ५ व्या वर्षापासून पृथ्वीला वांद्रे येथील मैदानावर क्रिकेट प्रशिक्षणासाठी ते घेवून जात असत. विरारवरुन दररोज ट्रेनमधून मुंबईला येणे सोपे नव्हते.\nछोटा पाच वर्षांचा पृथ्वी भली मोठी साहित्याची बॅग घेऊन प्रचंड गर्दी असलेल्या ट्रेनमधून प्रवास करायचा. पृथ्वीच्या संघर्षाची कहाणी कोणीतरी आमदार संजय पोतनीस यांच्या कानावर घातली.\nत्यांनी कलिना सांताक्रूझ येथे शिवसेना शाखेच्या समोर पोतनीस यांनी त्याला एक घर मिळवून दिले. लोकलचा प्रवास थांबला आणि त्याला क्रिकेटवर आधिक लक्ष केंद्रित करता आले.\nप्रवासात पृथ्वीला साथ मिळाली व्ही. के. फाऊंडेशनचे अध्यक्ष विनय खातू यांची. एअर इंडियाच्या मैदानावर सराव करणाऱ्या पृथ्वीच्या खेळाची चमक त्यांना दिसली.\nवयाच्या १० व्या वर्षी सुरेख फलंदाजी करणाऱ्या पृथ्वीला खातू यांनी आधार दिला. क्रिकेट साहित्य, प्रवास, आर्थिक मदत आणि आता जुहू येथील घरात स्थिरावण्यासाठी मदत करणे, असे सर्व काही विनय यांनी पृथ्वीला मिळवून दिले आहे.\nअन् झहीरच्या जिममध्ये मिळाला प्रवेश –\nपृथ्वीचे क्रिकेट तंत्र चांगले असले, तरी तो शारीरिक तंदुरुस्त वाटत नव्हता. मोठ्या आणि दीर्घ पल्ल्याच्या खेळीकरता तंदुरुस्ती आणि आहारही तितकाच महत्वाचा.\nही गरज हेरुन विनय यांनी भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याच्या अद्ययावत प्रो स्पोर्ट्स जिममध्ये त्याला प्रवेश मिळवून दिला.\nया खेळीमुळे आला पृथ्वी प्रकाशझोतात-\nपृथ्वीने हॅरिस आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत केलेल्या ५४६ धावांच्या अप्रतिम खेळीनंतर पृथ्वी प्रकाशझोतात आला. या खेळीमुळे मुंबई क्रिकेट जगताचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले. अन् तो मुंबई रणजी संघाचा आधारस्तंभ ठरला.\nआपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर पृथ्वी विश्वविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार ठरला. पृथ्वीला लवकर भारतीय संघात स्थान मिळेल, असा विश्वास विनय खातू यांना वाटतो.\nपृथ्वीला क्रिकेटची देवदत्त देणगी-\nपृथ्वीला क्रिकेटची देवदत्त देणगी लाभली आहे. त्याला फार शिकवण्याची गरज भासत नाही. आईविना असलेल्या या लेकरावर आम्ही मायेचे छत्र धरले आणि शिस्त हवी म्हणून मी, माझी पत्नी आणि मुलगा या सर्वांनी मिळून त्याची काळजी घेतली, अशी प्रतिक्रिया शिवसेनचे आमदार संजय पोतनीस यांनी व्यक्त केली.\nमी सुप्रीमो क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ही स्पर्धा बघायची होती, म्हणून आम्ही वांद्रे एमआयजी येथे या स्पर्धेचे आयोजन केले होते.\nतेथे नेटमध्ये पृथ्वी सराव करत होता. सरळ बॅटने खेळणाऱ्या पृथ्वीचा फलंदाजी पाहून प्रभावित झालो. तेथे उभ्या असलेल्या त्याचे वडील पंकज शॉ यांना भेटलो.\nत्यांना वाकोला कलिना येथे घर मिळवून दिल्याने सरावाला त्याला खूप वेळ मिळाला. पृथ्वी प्रतिभावान असून तो खूप मोठा होईल, त्याला आमच्या अनेक शुभेच्छा, असे पोतनीस यांनी सांगितले.\nपृथ्वी….पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा….\nगाव नमुना म्हणजे काय नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.\nपहाटे तुळशीला पाणी का घालावे\nध्येयवेडा अधिकारी तुकाराम मुंढे …यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास \nCategories Select Category akck अध्यात्मिक आयुर्वेद आरोग्य इतिहास कथा कविता कायदेशीर सल्ला चित्रपट जाहिरात टिप्स पर्यटन प्रेरणा बातमी मनोहरी महिला माहेरचा कट्टा लेटेस्ट वाचन व्यक्तिमत्व सामाजिक blog facts feature shopping\nगाव नमुना म्हणजे काय नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.\n१ हेक्टर = […]\nब्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा ,नाहीतर आवड आमच्याशी शेअर करा \nerror: आमचं काही चुकलं का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/indian-railway-recruitment/", "date_download": "2018-04-27T06:28:10Z", "digest": "sha1:LBZGWKCR6ASNAJ43NKPUDZJJF6UMS72H", "length": 10662, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Indian Railway Recruitment 2018 - 62907 Posts- Railway Bharti 2018", "raw_content": "\n(FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n(DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n(MPSC) लिपिक- टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 निकाल\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\nजिल्हा न्यायालयातील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2018 निकाल\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(Indian Railway) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती [मुदतवाढ]\nशैक्षणिक पात्रता: i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (NCVT/SCVT) उत्तीर्ण\nवयाची अट: 01 जुलै 2018 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nसंगणक आधारित चाचणी (CBT): एप्रिल & मे 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2018\n• (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती\nPrevious (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती [मुदतवाढ]\n(Mumbai Port Trust) मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 150 जागांसाठी भरती\n(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 526 जागांसाठी भरती\nUPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 398 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(MRVC) मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’ पदांची भरती\nमुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 95 जागांसाठी भरती\n(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 308 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगा भरती\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 8921 जागांसाठी मेगा भरती (स्थगिती)\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 178 जागांसाठी भरती\n• MHT-CET 2018 प्रवेशपत्र\n• (KVS) केंद्रीय विद्यालय संघटन भरती मुलाखत प्रवेशपत्र (1017 जागा)\n• (DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n• (MPSC) लघुलेखक व लघुटंकलेखक परीक्षा 2018 अंतिम उत्तरतालिका\n• (RBI) भारतीय रिझर्व्ह बँक असिस्टंट (अपंग व्यक्तींकरिता) विशेष भरती निकाल\n» आता पदवीसोबतच बीएड \n» जिल्हा न्यायालयातील लघुलेखक/ लिपिक/ शिपाई भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.\n» येत्या 02 वर्षात 72 हजार नोकऱ्या - मुख्यमंत्री\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/hot-gossip/akshay-kumar-salman-khan-and-karan-johar-to-collaborate-for-a-film/16057", "date_download": "2018-04-27T06:54:45Z", "digest": "sha1:FSGVD42QK62BO5WPN6RMNRL527TQW2NQ", "length": 28963, "nlines": 258, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Akshay Kumar, Salman Khan and Karan Johar to collaborate for a film | जब मिलेंगे तीन यार : सलमान खान-करण जोहरच्या चित्रपटात अक्षय कुमार हीरो! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\nजब मिलेंगे तीन यार : सलमान खान-करण जोहरच्या चित्रपटात अक्षय कुमार हीरो\nकरण जोहर आणि सलमान खान मिळून एक सिनेमा तयार करणार असून त्यामध्ये अक्षय कुमारला हीरो म्हणून कास्ट करण्यात आले आहे. अनुराग सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून २०१८ मध्ये तो प्रदर्शित करण्याची योजना आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा...\nनव्या वर्षाची सर्वात मोठी घोषणा झाली आहे. इंडस्ट्रीमधील तीन टोकाचे तीन मोठे सेलिब्रेटी एकत्र मिळून एका सिनेमाची निर्मिती करणार असून नुकतीच त्याची घोषणा करण्यात आली आहे. ते तीन सेलिब्रेटी म्हणजे ‘दबंग’ सलमान खान, ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता करण जोहर.\nबॉलीवूडमध्ये प्रथमच हे तीन दिग्गज एकत्र काम करणार आहेत. सलमानने मतभेद बाजूला ठेवूनकरण जोहरसोबत हातमिळवणी केली आहे. दोघे एकत्र मिळून एका सिनेमाची निर्मिती करणार असून त्यामध्ये प्रमुख अभिनेता म्हणून अक्षय कुमार झळकणार आहे. पंजाबी चित्रपटांचे दिग्दर्शक अनुराग सिंग या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून त्याने तो ‘जट अँड ज्युलियट’ या चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे.\nएकाच वेळी तिघांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. सलमानने लिहिले की, करण आणि मी मिळून एक प्रोजेक्ट हाती घेतला असून अक्षय कुमार त्यामध्ये हीरो आहे. अक्षयने ट्विट केले की, करण जोहर आणि सलमान खान या मित्रांसोबत मी काम करतोय. करणने आनंद व्यक्त करताना लिहिले की, सलमानसोबत चित्रपटाची निर्मिती करण्याबाबत मी खूप एक्सायटेड आहे.\nचित्रपटाचे नाव अद्याप ठरले नसून यावर्षी त्याची शूटींग सुरू होणार आहे आणि पुढच्या वर्षी तो रिलीज होईल. यात सलमान कॅमिओ करणार का हे निश्चित नाही.\nविशेष म्हणजे करण आतापर्यंत केवळ शाहरुखासोबत काम करतो असे मानले जायचे. अनेक चित्रपटांत शाहरुख त्याचा सहनिर्मातासुद्धा राहिलेला आहे. शाहरुख-सलमानच्या वादामुळे करण भाईजानपासून दोन हात लांबच राहायचा. आता मात्र ते दोघे पुन्हा एकदा जिवलग मित्र बनले असल्याने करणला सलमानसोबत काम करणे सोयीचे झाले.\nतसेच करण त्याच्या व्यवसायाचा आवाका वाढवण्यासाठी सलमानसारख्या बॉक्स आॅफिस किंगशी हात मिळवू पाहत आहे. सल्लूमियांचा तिकिट खिडकीवर सध्या सुवर्णकाळ सुरू आहे. गेल्या वर्षी ‘सुल्तान’ने ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई करून पहिले स्थान पटकावले.\nसलमानने करणचा पहिला सिनेमा ‘कुछ कुछ होता है’मध्ये सहअभिनेत्याची भूमिका केली होती. अक्षयनेसुद्धा यापूर्वी करण निर्मित ‘ब्रदर्स’मध्ये काम केलेले आहे. ‘कॉफी विथ करण’च्या दोन्ही सीझनमध्ये अक्षय-सलमानला बोलवून करणने त्यांची मैत्री अधिक घट्ट केली. त्यांचा हा ‘प्रोजेक्ट’ बॉलीवूडमधील नव्या बदलांची नांदी आहे, असे म्हटले जातेय.\nगेल्या काही वर्षांपासून सलमान निर्मितीच्या क्षेत्रात उतरला आहे. त्याच्या ‘सलमान खान प्रोडक्शन’चा पहिला सिनेमा होता 'चिल्लर पार्टी'. त्यानंतर कबीर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ त्याने प्रोड्युस केला. देशात ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आणि सल्लूमियां निर्मितीच्या क्षेत्रातही ‘दबंग’ ठरला. त्यानंतर आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया या दोघांना त्याने 'हीरो' सिनेमातून लाँच केले.\nडेविड धवन दिग्दर्शित ‘मुझसे शादी करोगी'मध्ये (२००४) अक्षय आणि सलमान शेवटचे एकत्र दिसले होते. सलमान आणि अक्की बॉलिवूडमध्ये आता स्वतंत्र ब्रँड बनले आहेत. अक्षय कुमार किंवा सलमानचा सिनेमा म्हटलं तर प्रेक्षक आपोआपच सिनेमागृहांकडे खेचले जातात.\nवषार्ला चार सिनेमा करणाऱ्या अक्षयचे दोन सिनेम सुपरहिट तर दोन सिनेमांना सरासरी यश मिळतेच, हे गणित आता पक्के झाले आहे. यावर्षीदेखील त्याचे - 'जॉली एलएलबी २’, ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’, ‘२.०’ आणि ‘पॅडमॅन’- हे चार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सलमानचा ‘ट्युबलाईट’ ईदला रिलीज होतेय.\n​‘पल्लू लटके...’ गाण्यावर अशी थिरकल...\nSEE PICS : ​सलमान खान मैत्रीला जागल...\n​सलमान खान पुन्हा कोर्टात\n​‘भारत’मध्ये सलमानसोबत दिसणार ‘या’...\n​न्यायालयाच्या फे-यातून सुटका नाहीच...\n​सलमान खानच्या समर्थनार्थ अशी काय ब...\n​ जॅकलिन फर्नांडिस पडली, अडखळली; पण...\n​महेश मांजरेकर म्हणाले, कोण चुकत ना...\n​सलमान खानने तुरुंगात मानला आसारामब...\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा ड...\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी साव...\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्...\nथंडीने कुडकुडत आहे जॅकलीन, तर बनिया...\nधोनीची फटकेबाजी बघून असा उडाला अनुष...\nआराध्याने पापा अभिषेक बच्चनला दिले...\nजेव्हा विदेशी पत्रकाराने म्हटले, ‘न...\nअमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा पाउ...\nराणी मुखर्जीच्या दिराचे पुन्हा झाले...\nमम्मी गौरीने शेअर केला लेकीचा फोटो;...\nसलमान खानसोबत ‘तेरे नाम’मध्ये वेड्य...\n​वाचा... रणबीर कपूर काय सांगतोय त्य...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/modern-operating-environment", "date_download": "2018-04-27T06:18:47Z", "digest": "sha1:CY6CCAUSGSKE3WTDMTOJVPR4PFBH3PBO", "length": 16396, "nlines": 447, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे MODERN OPERATING ENVIRONMENT पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (5)\nएम पी एस सी (730)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (461)\nयू पी एस सी पूर्व (253)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (49)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (46)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (62)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (20)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (211)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (29)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nसूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक अंजली हरिशचंद्र, विशाल वर्मा\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/lifestyle/health/measures-to-avoid-sweat/19966", "date_download": "2018-04-27T06:56:09Z", "digest": "sha1:XA23ECNN2T65OZZZKVRAWIVEFVCD6VSR", "length": 22928, "nlines": 252, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "measures to avoid sweat | HEALTH : उन्हाळ्यात घामाने त्रस्त आहात? वापरा हे घरगुती उपाय ! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\nHEALTH : उन्हाळ्यात घामाने त्रस्त आहात वापरा हे घरगुती उपाय \nवेळीच लक्ष दिले नाही तर ही समस्या रुद्र रुप धारण करु शकते. मात्र काही घरगुती उपाय करुन ही समस्या आपण दूर करु शकतो.\nहा कडक उन्हाळ्यात शरीरातून निघणाऱ्या घामामुळे आपणास डिहायड्रेशनची समस्याही उद्भवू शकते. वेळीच लक्ष दिले नाही तर ही समस्या रुद्र रुप धारण करु शकते. मात्र काही घरगुती उपाय करुन ही समस्या आपण दूर करु शकतो.\nकाय कराल घरगुती उपाय\n* तळव्यांना येणारा घाम थांबविण्यासाठी टबमध्ये दोन चमच तुरटीचे पावडर टाकून त्यात दोन मिनिटापर्यंत पायांना डुबवून ठेवा.\n* उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ, अल्कोहोल आणि कॅफिनसारख्या वस्तूंचा प्रयोग जास्त करु नका. या पदार्थांमुळे घामाचे छिद्रे मोकळे होतात.\n* मूगाला थोडे भाजून त्यात एक चमच कच्चे दूध मिक्स करु न पेस्ट तयार करा. कमीत कमी १५ दिवस ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. असे केल्याने मूग आपल्या चेहऱ्याच्या ओलाव्याला कोरडे करेल आणि घाम येणे बंद होईल.\n* या दिवसात मीठाचा वापर कमी करावा.\n* शारीरिक स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष द्या. सतत घाम येणारी जागा ओली राहील्याने त्याठिकाणी बॅक्टेरिया तयार होतात, ज्यामुळे दुर्गंधी निर्माण होते.\n* अ‍ॅण्टी फंगल पावडर लावल्यानंतर मोजे आणि बूट घाला. मोज्याशिवाय बूट अजिबात घालू नका.\n* काकडीचा रस चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होईपर्यंत राहू द्या.\n* घाम येणाऱ्या जागेवर बर्फ घासा.\n* अ‍ॅण्टी बॅक्टेरियल साबनाचाच वापर करा.\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nप्रियांका चोप्राच नव्हे तर ‘हे’ कला...\nकलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टा...\nउन्हाळ्यात टरबूज खा, मात्र काळजीही...\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक न...\nडागरहित उजळ त्वचेसाठी हळद उपयुक्त\nआॅईली स्कीनची अशी घ्या काळजी\nBollywood '​या' चित्रपटांनी खेळाच्...\n​पॅडमॅननंतर आता मिल्कमॅनवर बनवला जा...\nलग्नाच्या प्रश्नावरून संतापते तब्बू...\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘...\n​सतत स्क्रीनसमोर असणा-यांनी डोळ्यां...\nखांदा मजबूत करण्यासाठी ही आसने उपयु...\n​...म्हणून करावी रात्री अंघोळ\nसौंदर्यवृद्धीसाठी चांगली झोप महत्त्...\nआॅफिस कल्चरसाठी ‘देसी साडी’ देई हटक...\nस्मार्टफोनचा अतिवापर आरोग्यासाठी घा...\n​गरोदरपणात घ्या 'ही' काळजी\nमहाराष्ट्रात होणार योग अभियान\n​‘या’ ५ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2012/02/blog-post_1322.html", "date_download": "2018-04-27T06:43:22Z", "digest": "sha1:VIHSOWXISJSQZ4CEAF7P4FEDYSZVGBSY", "length": 7924, "nlines": 91, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "माझी नसूनही,फक्त तू माझीच वाटतेस... | MagOne 2016", "raw_content": "\nमाझी नसूनही,फक्त तू माझीच वाटतेस...\nपाहताच तुला,हरवून गेलो ग मी तुझ्यात... जीव अडकला ग माझा, तुझ्या त्या गोड हसण्यात.. डोळे मिटताच, आता फक्त तूच दिसतेस.. हृदयात हि माझ्या, आ...\nपाहताच तुला,हरवून गेलो ग मी तुझ्यात...\nजीव अडकला ग माझा, तुझ्या त्या गोड हसण्यात..\nडोळे मिटताच, आता फक्त तूच दिसतेस..\nहृदयात हि माझ्या, आता फक्त तूच राहतेस,\nस्वप्नात हि मला आता रोज भेटतेस,\nअन खरोखर तू समोर येताच,\nफक्त एक स्वप्न म्हणून वाटतेस...\nकाय करू ग मी \nकस सांगू ग तुला\nखरोखर खूप प्रेम करतो ग तुझ्यावर,\nक्षणो- क्षणी आता मला, फक्त तूच भासतेस,\nमाझी नसूनही,फक्त तू माझीच वाटतेस...\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\nढापलेल्या कविता: माझी नसूनही,फक्त तू माझीच वाटतेस...\nमाझी नसूनही,फक्त तू माझीच वाटतेस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5635", "date_download": "2018-04-27T06:15:16Z", "digest": "sha1:X7GGWKBJ7SK67QCECF4B45JWLGN2AHR2", "length": 8225, "nlines": 105, "source_domain": "aisiakshare.com", "title": " \"श्री सूर्य-विजय\" किंवा \"आणि नंतर पुन्हा \" | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n\"श्री सूर्य-विजय\" किंवा \"आणि नंतर पुन्हा \"\n(शिशिरर्तुच्या पुनरागमें/एकेक पान गळावया\nकां लागता मज येतसे/न कळे उगाच रडावया.\n: शिशिरागम - बा. सी. मर्ढेकर)\nफ्रीवेच्या दोन्ही किनाऱ्यांना गच्च लगडलेला\nलाल-पिवळा मृत्यू , कडेला पडलेली, कणाकणाने\nअनंतात विलीन होणारी हरणे , खारी, ससे ..\nनकळत अंगावर येऊन आदळणारी\nयातून मुक्त करण्यासाठी सृष्टी अखेर घालेल\nत्यावर पांढरे-स्वच्छ आच्छादन : जे तीन महिने टिकेल.\nमग तेही अस्तंगत होत जाईल\nताकदवान बुलडोझर पुन्हा स्वच्छ करतील रस्ते\nसूर्य पुन्हा जोमाने उगवू लागेल\nसृष्टीला हिरवा पाला फुटेल,\nजिवंत हरणे, ससे ,खारी त्यात\nजसे काही घडलेच नाही \nमी सुद्धा बेसबॉल कॅप उलटी फिरवून\nत्याच फ्रीवेवर गाडी हाणताना\nदिवस परत लांबत जातील\n- कदाचित तेव्हाही पुन:\nतुला माझे शब्द आठवतील.\nयातून मुक्त करण्यासाठी सृष्टी\nयातून मुक्त करण्यासाठी सृष्टी अखेर घालेल\nत्यावर पांढरे-स्वच्छ आच्छादन :\nबहोत खूब. हिमाला, शवावरील वस्त्राची दिलेली उपमा फारच अनवट आहे. मस्त.\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/user/5006", "date_download": "2018-04-27T06:52:35Z", "digest": "sha1:MCXJZFDKLFA2PMO23UO4T2LKTEAELTDI", "length": 5129, "nlines": 43, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अ. पां. देशपांडे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअनंत पांडुरंग देशपांडे हे इलेक्ट्रिकल आणि मेकेनिकल इंजिनिअर. त्यांनी पुणे व मुंबई येथे चार कारखान्यांत मिळून पस्‍तीस वर्षे नोकरी केली. देशपांडे 1974 पासून 'मराठी विज्ञान परिषदे'च्या मध्यवर्ती संस्थेचे कार्यवाह आहेत. परिषदेच्या सर्व प्रकारच्या वाढीत त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी 'नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्यूनिकेटर्स' ही संस्था 1997 साली स्थापन केली. ते त्‍या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यासोबत ते 'मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया'च्या घाटकोपर शाखेचे वीस वर्षांपासून अध्यक्षपद भूषवत आहेत. ते त्‍यासोबत आकाशवाणी, नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स अॅण्‍ड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन, दिल्ली आणि महाराष्ट्र शासनाची साहित्य पुरस्कार समिती, तसेच नेहरू सायन्स सेंटर अशा अनेक संस्थांवर कार्यरत होते. देशपांडे यांनी विज्ञान विषयावर दीड हजारांहून अधिक जाहीर भाषणे दिली आहेत. त्‍यांनी हजाराहून जासत संख्‍येने लेख लिहीले आहेत. त्‍यांचे आकाशवाणीवर दोनशे साठ तर दूरदर्शनवर साठ कार्यक्रम झाले आहेत. त्‍यांच्‍या नावावर सत्‍तावन्‍न पुस्तके आहेत. त्‍यांना केंद्र सरकार, फाय फाउंडेशन, महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणे, निर्माण फाउंडेशन यांच्‍याकडून विविध पुरस्कार मिळाले आहेत.\nज्येष्ठराज जोशी – जगातील शंभर उत्कृष्ट संशोधकांतील एक\nपद्मभूषण पुरस्‍कार, संशोधक, रसायन अभियंता\nभालचंद्र उदगावकर समाजभान असणारा वैज्ञानिक\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/news/zaira-wasim-alleged-molestation-vistara-airlines-accused-vikas-sachdev-statement/27199", "date_download": "2018-04-27T06:47:22Z", "digest": "sha1:XOIHHVJL2KAFHZOVOZ7CWPBFLGAUP7WE", "length": 24686, "nlines": 237, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "zaira wasim alleged molestation vistara airlines accused vikas sachdev statement | ​जायरा वसीम विनयभंग प्रकरणातील आरोपी म्हणतो, झोपेत असल्याने माझा चुकून पाय लागला! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\n​जायरा वसीम विनयभंग प्रकरणातील आरोपी म्हणतो, झोपेत असल्याने माझा चुकून पाय लागला\nजायरा वसीम हिचा विमानात विनयभंग करणाºया आरोपीस अटक करण्यात आली आहे. विकास सचदेवा असे त्याचे नाव आहे. ३९ वर्षीय विकासने याप्रकरणी स्वत:ला निर्दोष सांगत, मी जाणीवपूर्वक काहीही केले नसल्याचे म्हटले आहे.\nजायरा वसीम हिचा विमानात विनयभंग करणाºया आरोपीस अटक करण्यात आली आहे. विकास सचदेवा असे त्याचे नाव आहे. ३९ वर्षीय विकासने याप्रकरणी स्वत:ला निर्दोष सांगत, मी जाणीवपूर्वक काहीही केले नसल्याचे म्हटले आहे. अंधेरी ईस्टचा रहिवासी असलेल्या विकासची पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत विकासने झोपेत हा सगळा प्रकार घडल्याचे सांगितले. मी दिल्लीला एका अंत्यसंस्कारासाठी गेलो होतो. जागरण झाल्याने मी प्रचंड थकलेला होता. विमानात क्रू मेंबर्सला ब्लँकेट मागून मी झोपी गेला. मला डिस्टर्ब करायचे नाही, असेही झोपताना मी क्रू मेंबर्सला सांगितले होते. मी इतका थकलेलो होतो की, विमानात जेवणही केले नाही. कदाचित झोपेत माझा पाय लागला असावा. मी जाणीवपूर्वक काहीही केले नाही. माझा पाय जायरा लागताच मी तिची माफी मागितली होती. मी जाणीवपूर्वक काहीही केलेले नाही, असे विकासने सांगितले.\nविस्तारा विमान कंपनीच्या अधिका-यांनीही चौकशीदरम्यान विकास पूर्णवेळ झोपलेला होतो, असे सांगितले. दरम्यान विस्ताराचे चीफ स्ट्रॅटेजी व कर्मशिअल आॅफिसर संजीव कपूर यांनी याप्रकरणी आरोपी दोषी आढळल्यास त्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा पुनरूच्चार केला. आरोपी दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात ‘नो फ्लाय’ नियमाअंतर्गत कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. जायरासोबत जे काही झाले, त्यासाठी आम्ही माफी मागतो, असेही ते म्हणाले.\nALSO READ : ​जायरा वसीमच्या व्हिडिओची गंभीर दखल; पोलिसांनी दाखल केला गुन्हा\nरविवारी सकाळी जायराने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत, विस्तारा विमान कंपनीच्या विमानात घडलेला प्रकार सांगितला होता. या व्हिडिओत जायराने रडत रडत आपबीती सांगितली होती. दिसतेय. ‘मागच्या सीटवर बसलेला एक व्यक्ति पायाने माझ्या मानेला आणि पाठीशा स्पर्श करत होता. अंधाराचा फायदा घेऊन त्याने हे चाळे चालवले होते. मी त्याला विरोध केला. पण त्याला ओरडून सर्वांना सांगेल, अशी धमकीही दिली. पण त्याच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. विमानात मी याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्नही केला. मात्र अंधूक प्रकाशामुळे ते शक्य झाले नाही,’असा आरोप तिने या व्हिडिओत केला होता.\n​जायरा वसीमच्या व्हिडिओची गंभीर दखल...\n​‘दंगल गर्ल’ जायरा वसीमसोबत विमानात...\n​‘दंगल’ गर्ल जायरा वसीमने ‘हिजाब’बद...\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा ग...\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकी...\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मि...\nकरण जोहरने कलंक चित्रपटासाठी तयार क...\nरणवीर सिंग चालला व्हेकेशनवर इन्स्टा...\n‘पाप’च्या अभिनेत्रीची ठाणे पोलिसांन...\nयो यो हनी सिंगसोबत रॅप करणार बॉलिव...\nShocking : स्टेजवर डान्स करीत असतान...\nBOX OFFICE : महेश बाबूचा ‘हा’ चित्र...\nट्विंकल खन्नाला 'या' गोष्टीत मागे ट...\n‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट या द...\nभीषण आगीत ‘केसरी’चा सेट जळून खाक; ल...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/television/did-you-know/lagira-jhala-jis-jayashree-aka-jaydi-is-glamours-in-her-real-life/27160", "date_download": "2018-04-27T06:47:53Z", "digest": "sha1:2MOGLTMN4RZF7ADV6JZ4V6OSSXU4EMVV", "length": 24763, "nlines": 235, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Lagira Jhala Ji's jayashree aka jaydi is glamours in her real life | लागीरं झालं जी या मालिकेतील जयश्री म्हणजेच किरण ढाने खऱ्या आयुष्यात आहे एकदम ग्लॅमरस | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\nलागीरं झालं जी या मालिकेतील जयश्री म्हणजेच किरण ढाने खऱ्या आयुष्यात आहे एकदम ग्लॅमरस\nलागीरं झालं जी या मालिकेत जयश्रीची भूमिका साकारणारी किरण ढाने ही तिच्या खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. ती तिच्या खऱ्या आयुष्यात इतकी वेगळी दिसते की, तिला ओळखणे देखील कठीण आहे.\nछोट्या पडद्यावर सध्या लागीरं झालं जी ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेचे दिवसेंदिवस रंजक होत चाललेले कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे अल्पावधीत मालिका लोकप्रिय ठरली आहे. फौजींच्या जीवनावरील आधारित या मालिकेत अज्या म्हणजेच अजिंक्य आणि शीतली अर्थात शीतलची लव्हस्टोरीही रसिकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत आता अज्या आणि शीतलीची प्रेमकथा फुलू लागलीय. अजिंक्य आणि शीतल रसिकांच्या घराघरात लोकप्रिय झाले आहेत. शीतल ही भूमिका अभिनेत्री शिवानी बोरकर हिने साकारली आहे. तर अजिंक्यची भूमिका नितीश चव्हाण याने साकारली आहे. मालिकेत अजिंक्य लष्करात दाखल होण्यासाठी मेहनत करत आहे. एखाद्या खऱ्याखुऱ्या फौजीला रिअलमध्ये जी मेहनत करावी लागते तशीच मेहनत तो आपल्या फिटनेसवर घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. कपाळावर चंद्रकोर, आकर्षक शरीरयष्टी यामुळे अजिंक्यचा लूक ऑनस्क्रीन लूक रसिकांमध्ये विशेषतः तरुणींमध्ये हिट ठरत आहे.\nAlso Read : 'लागीर झालं जी' मालिकेतील अजिंक्यच्या ‘मामी’चा हा अंदाज तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट देऊन कळवा\nलागीरं झालं जी या मालिकेत किरण ढाने प्रेक्षकांना एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. किरण या मालिकेत जयश्री म्हणजेच जयडीची भूमिका साकारत आहे. लागीरं झालं जी या मालिकेत बहुतेक सर्व कलाकार याच भागातले स्थानिक कलाकार आहेत. किरण देखील साताऱ्यात राहाणारी आहे. ती तेथील कॉलेजमधून शिक्षण घेत आहे. या मालिकेत अगदी साधी भोळी दिसणारी किरण ही तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. ती लागीरं झालं जी या मालिकेत नेहमीच पंजाबी ड्रेसमध्ये पाहायला मिळते. तसेच या मालिकेत ती केसांची वेणी घालते. पण खऱ्या आयुष्यात ती वेस्टर्न कपडे घालते तसेच अनेक वेळा तिचे केस मोकळलेच असतात. किरण तिच्या जयश्री या व्यक्तिरेखेपेक्षा खऱ्या आयुष्यात खूपच वेगळी दिसते. त्यामुळे खऱ्या आयुष्यात किरण तुमच्यासमोर आली तर तुम्ही नक्कीच तिला ओळखू शकणार नाही याची आम्हाला खात्री आहे.\nलागिरं झालं जी या मालिकेने छोट्या पडद्यावर एंट्री करताच अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली. पहिल्या एपिसोडपासून सुरू झालेला या मालिकेचा छोट्या पडद्यावरचा प्रवास आता बघता बघता 100 एपिसोडपर्यंत येऊन पोहचला आहे.\n'लागीर झालं जी' मालिकेतील शीतलीच्या...\n'लागीर झालं जी' मालिकेतील अजिंक्यच्...\n'लागिरं झालं जी' मालिकेने गाठला 10...\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्य...\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोट...\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम...\n​या कारणामुळे बिपाशा बासूच्या वडिला...\nबिग बॉसच्या घरामध्ये रंगणार “खुर्ची...\nचित्रपटासाठी टिना देसाईला या अभिनेत...\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभ...\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभ...\n'शक्ति अस्तित्व के एहसास की' मालिके...\n‘खिचडी’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भ...\nअसा होता बिग बॉस मराठीच्या घरामधील...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/television/news/bigg-boss11-know-the-reason-why-shilpa-shinde-to-be-thrown-out-of-the-house/27329", "date_download": "2018-04-27T06:48:02Z", "digest": "sha1:2STOTIEZPLLQIBF5DWWL5GIOFTHX4EMI", "length": 25586, "nlines": 243, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Bigg Boss11: Know the Reason Why Shilpa Shinde to be thrown out of the house | Bigg Boss11:बंदगीनंतर घराबाहेर पडणार शिल्पा शिंदे, हे आहे कारण | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\nBigg Boss11:बंदगीनंतर घराबाहेर पडणार शिल्पा शिंदे, हे आहे कारण\nगेल्या आठवड्यात कॉमनर म्हणून बिग बॉसच्या सीजन ११ मध्ये सहभागी झालेली बंदगी कालरा घराबाहेर पडली. शोमध्ये बंदगी पुनीश शर्मासोबतच्या रोमान्समुळे चांगलीच चर्चेत राहिली.\nया आठवड्यात शिल्पा शिंदे,लव त्यागी, प्रियांक शर्मा आणि हितेन तेजवानी नॉमिनेट झाले असून स्वत:ला सेफ करण्यासाठी आता ही सर्व मंडळी ख-या अर्थाने गेममध्ये उतरली आहेत.त्यासाठी प्रत्येक स्पर्धक वेगवेगळ्या शक्कल लढवत नॉमिनेशन पासून स्वतःला सेफ करण्याच्या प्रयत्नात दिसतोय. नुकतेच लक्झरी बजेटसाठी देण्यात आलेल्या टास्कमध्ये याची प्रचिती आली.एरव्ही कुठेही प्रियांक शर्माचा घरात दबदबा नसताना तो अचानक या टास्कमध्ये बिकनी घालत रसिकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करताना दिसला.तर दुसरीकडे हितेनही अर्शी बनत रसिकांना फुल ऑन एंटरटेन केले.यांत सध्या शिल्पा शिंदेही तिच्या परीने रसिकांचे मनोरंजन करत आहे. तर सध्या आकाशही फुटेज मिळवण्यासाठी शिल्पासह भांडत असल्याचे पाहायला मिळतं.या सगळ्यांमध्ये शिल्पा शिंदे ही स्ट्राँग कंटेस्टंट आहे.मात्र असे काय झाले की. सगळ्यात लोकप्रिय असणा-या शिल्पालाच घराबाहेर पडावे लागले आहे. तर त्याच कारण आहे ते म्हणजे सिक्रेट हाऊस. शिल्पा शिंदेची एक्झिट होणार असे विकेंड का वॉरमध्ये दाखवण्यात येणार आहे.तिची घराबाहेर एक्झिट होणार हे खरं असून तिला एका सिक्रेट हाऊसमध्ये ठवले जाणार आहे.तिथून ती घरातल्या सगळ्या घडामोडी पाहु शकणार आहे.त्यामुळे स्पर्धकांसमोर शिल्पा शिंदेची एक्झिट होणार असल्यामुळे इतरांसाठी हा शॉकिंग वाटत असले तरी ते सेफ झाले असे त्यांना दाखवण्यात येणार आहे.मात्र शिल्पा शिंदेची एक्झिट ही फक्त त्या घरापुरतीच मर्यादित असल्यामुळे काही दिवसांनी पुन्हा तिची घरात एंट्री केली जाणार आहे.त्यामुळे आगामी भागात आणखीन रंजक खेळी घरात खेळली जाणार असल्याचे पाहायला मिळणार हे मात्र नक्की.\nAlso Read:बिग बॉसच्या घराबाहेर पडताच बंदगी कालराने शेअर केला टॉपलेस फोटो\nगेल्या आठवड्यात कॉमनर म्हणून बिग बॉसच्या सीजन ११ मध्ये सहभागी झालेली बंदगी कालरा घराबाहेर पडली. शोमध्ये बंदगी पुनीश शर्मासोबतच्या रोमान्समुळे चांगलीच चर्चेत राहिली. आता ती घराबाहेर पडताच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झाली असून, तिने जबरदस्त बोल्ड पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी तिने एक फोटोशूटही केले आहे. बंदगीचे हे फोटो डब्बू रतनानी यांनी शूट केले आहेत. हे फोटो बंदगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करून एकच खळबळ उडवून दिली आहे. फोटोमध्ये बंदगी टॉपलेस अवतारात दिसत आहे.\nपुनीश शर्मा अन् बंदगी कालराने विरुष...\nसलमान खानच्या अटकेचे स्वप्न बघणाऱ्य...\nम्हणून बिग बॉसची ही Ex-कंटेस्टंट शि...\nआकाश ददलानीवर संतापली अर्शी खान, सर...\nBigg Boss Ex कंटेस्टेंट हितेने तेज...\nBigg Boss 11: चे हे लव्ह बर्ड्स असा...\nएकता कपूरने दिला बिग बॉसच्या या दोन...\n'संस्कारी बहू'ची इमेज तोडण्यासाठी ह...\nशिल्पा शिंदेच्या ड्रेसवर होते चर्चा...\nBigg Boss11:केवळ सलमान खानमुळे ऐनवे...\nBigg Boss11:घराबाहेर येताच हिना खान...\n'बिग बॉस' ची Ex- बेनपशाहने केले फोट...\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घराती...\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी...\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घ...\nराधाच्या पाठिंब्याने सावरणार नात्या...\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता उदगाता यांच...\nयह उन दिनो की बात है या मालिकेतील आ...\n​‘जिजाजी छत पर है’ या मालिकेत दिला...\n​कुल्फीकुमार बाजेवाला फेम अंजली आनं...\nशक्ती...अस्तित्व के एहसास की मध्ये...\nरेशम टीपणीस आणि मेघामध्ये 'या' कारण...\nडान्स महाराष्ट्र डान्सचा मंच होणार...\n​'छोटी मालकीण'च्या शीर्षक गीताला मि...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/immersion-rods/immersion-rods-price-list.html", "date_download": "2018-04-27T06:47:03Z", "digest": "sha1:MR46QNRWFX4EH5RIUSVS5GJFUSDVGB6A", "length": 19182, "nlines": 499, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इमरसीव रॉड्स India मध्ये किंमत | इमरसीव रॉड्स वर दर सूची 27 Apr 2018 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nइमरसीव रॉड्स India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nइमरसीव रॉड्स दर India मध्ये 27 April 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 33 एकूण इमरसीव रॉड्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन खैतं १५००व इमरसीव रॉड मुलतीकोलोर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Infibeam, Shopclues, Snapdeal सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी इमरसीव रॉड्स\nकिंमत इमरसीव रॉड्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन खैतं १५००व इमरसीव रॉड मुलतीकोलोर Rs. 540 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.250 येथे आपल्याला ओमेगा I रोड१ 5 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 33 उत्पादने\nशीर्ष 10 इमरसीव रॉड्स\nलिमये इं 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Water\nलिट्टेलहोमे क्रोवन 1250 W इमरसीव हीटर रॉड वॉटर बे\n- हेअटींग एलिमेंट Copper\nसुंत्रक से१११ 3000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper\nसिंगर इर्०८ 1500 व इमरसीव रॉड\n- पॉवर कॉन्सुम्पशन 1500 W\nहैलेक्स प्लॅटिनम 2000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Water\nसिंगर इर्०७ 1000 व इमरसीव रॉड\n- पॉवर कॉन्सुम्पशन 1000 W\nओमेगा I रोड१ 5 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper\nखैतं १५००व इमरसीव रॉड मुलतीकोलोर\nमोक्ष 1500 वॅट्स रेगुलर इमरसीव हीटर 1500 W इमर्स\n- हेअटींग एलिमेंट Copper, Steel\nमोक्ष 1000 वॅट्स रेगुलर इमरसीव हीटर 1000 W इमर्स\n- हेअटींग एलिमेंट Copper, Steel\nलिट्टेलहोमे क्सिन्ग 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर बेव\n- हेअटींग एलिमेंट Copper\nमॅजिक सूर्य इमाम 01 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper, Steel\nववस्तार ओवीर 2922 2000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper\nसुंहोत सिल्वर 2000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper\nक्रॉम्प्टन ग्रीवेसी कॅग 1000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Water\nसिंगर इर्०९ 1000 व इमरसीव रॉड\n- पॉवर कॉन्सुम्पशन 1000 W\nववस्तार ओवीर 2904 1000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper\nखैतं किर्र१०३ 2000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper\nलिट्टेलहोमे र्व 15 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर बे\n- हेअटींग एलिमेंट Copper\nनोव्हा ह्न११० 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Water\nसुंस्पोट ब्लॉसम 2000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Copper\nखैतं इमरसीव 1000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\nमोक्ष 1000 वॅट्स स्टॅंडर्ड इमरसीव हीटर 1000 W ओमर\n- हेअटींग एलिमेंट Copper, Steel\nनोव्हा ह्न१११ 2000 W इमरसीव हीटर रॉड वॉटर\n- हेअटींग एलिमेंट Water\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-22/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2018-04-27T06:42:53Z", "digest": "sha1:GCK3S77B3RR225PV2YT7M5UOHSKLYLEC", "length": 3367, "nlines": 91, "source_domain": "vkrajwade.com", "title": "कोश - मराठी", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nमराठी विभाग - कोश\n३७ + १ (९०१)\n३७ + ५ (९०५)\n३७ + ३ (९०३)\n३७ + ६ (९०६)\n३७ + ४ (९०४)\n३७ + ७ (९०७)\nमराठी विभाग : कोश\nअमर कोशाची मराठी टीका - ३७ + १ (९०१)\nज्ञानेश्वरी परिभाषा - ३७ + ३ (९०३)\nज्ञानेश्वरीतील शब्दांचे अर्थ - ३७ + ४ (९०४)\nज्ञानेश्वरी कोश - ३७ + ५ (९०५)\nज्ञानेश्वरी शब्द कोश - ३७ + ६ (९०६)\nज्ञानेश्वरी कोश - ३७ + ७ (९०७)\nज्ञानेश्वरी भाषा - ३७ + ८ (९०८)\nराजव्यवहार कोश - ३७ + ९ (९०९)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://marathikavita.co.in/gambhir-kavita/t30113/", "date_download": "2018-04-27T06:46:52Z", "digest": "sha1:J3P5YBRX2ML2QDSRIDESDGM7YG3ETLGM", "length": 2819, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-जात - पात", "raw_content": "\nकां ग माते भेद केला \nशुभ्र पांढरा मोगरा, बगळा\nमी का मग निळा - सावळा \nएकच माती, एकच नाती\nकां मग ह्या वेगळ्या जाती \nधरती म्हणाली एेक बाळा,\nकाळा गोरा, नसे वेगळा.\nराधा गोरी, कृष्ण काळा,\nसिता उज्वल राम सावळा.\nशुभ्र सावळी, निर्मल काया\nनिसर्ग निर्मित केवळ माया.\nरंगांचे हे भेद मनोहर,\nनको बावरू, सावर बाळा\nशुभ्र सावळा भेद बावळा \nकुणा आवडे राधा गोरी\nकुणा आवडे श्याम सावळा\nसुगंध तुझा उधळित रहा\nआयुष्य दुजांचे खुलवित रहा\nजात पात, कां करशी खंत \nआयुष्य असे अनादि अनंत\nआयुष्याचा तू घे आनंद\nसांगून गेले संत महंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/hot-gossip/ayush-sharma-will-have-a-dream-debut-salman-khan-and-karan-johar-come-together/20436", "date_download": "2018-04-27T06:55:02Z", "digest": "sha1:W2VAETQY3LAEXCNGQWUGZFQWXLMPVE3Y", "length": 24288, "nlines": 243, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Ayush Sharma will have a dream debut, Salman Khan and Karan Johar come together | ​आयुष शर्माच्या लॉन्चसाठी सलमान खान अन् करण जोहरची धडपड! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\n​आयुष शर्माच्या लॉन्चसाठी सलमान खान अन् करण जोहरची धडपड\nसलमान खानची लाडकी बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये येण्यासाठी कधीपासून उतावीळ झाला आहे. आयुषच्या लॉन्चिंगची जोरदार तयारी सुरु झाली आहे.\nसलमान खानची लाडकी बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये येण्यासाठी कधीपासून उतावीळ झाला आहे. खरे तर सलमान खान आपल्या जावयाला लॉन्च करणार, अशी कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. पण अद्यापही आयुषच्या लॉन्चचा मुहूर्त सापडलेला नाही. आयुषच्या लॉन्चिंगसाठी सलमान काहीच करत नाही, म्हटल्यावर बहीण अर्पिता नाराज तर होणारच. मध्यंतरी अर्पिता याच कारणावरून सलमानवर नाराज असल्याची खबर होती. लाडक्या बहीणीची नाराजी सलमान कशी सहन करणार कदाचित त्याचमुळे आयुषच्या लॉन्चिंगची जोरदार तयारी सुरु झाली आहे. होय, काल-परवा आयुष करण जोहरच्या आॅफिसबाहेर दिसून आला. मग काय, सलमान सोडून करण जोहर आयुषला लॉन्च करणार का कदाचित त्याचमुळे आयुषच्या लॉन्चिंगची जोरदार तयारी सुरु झाली आहे. होय, काल-परवा आयुष करण जोहरच्या आॅफिसबाहेर दिसून आला. मग काय, सलमान सोडून करण जोहर आयुषला लॉन्च करणार का याचीच चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली. पण आता एक वेगळीच बातमी आहे. होय, आयुषला करण जोहर लॉन्च करणार नाहीयं. तर करण जोहर आणि सलमान दोघेही आयुषला लॉन्च करणार आहेत. आयुषसाठी एक सोलो फिल्म प्लान केली गेली आहे. येत्या जुलैपासून या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन सुरु होणे अपेक्षित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून करण जोहर, आयुष आणि सलमान यांची चर्चा झाली. त्यामुळे आयुषचे ग्रॅण्ड लॉन्चिंग होणार, हे पक्के आहे.\nALSO READ : अर्पिता भडकली; म्हणाली, कुत्तो की तरह भौंकना छोडो\nआयुष तर आपल्या लॉन्चिंगसाठी कित्येकदिवसांपासून कामाला लागला आहे. परफेक्ट बॉडी शेपपासून तर अ‍ॅक्टिंगमधील बारकावे शिकण्यापर्यंतची तयारी त्याने सुरु केली आहे. सलमानच्या प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर आयुषची हजेरी त्याचाच एक भाग आहे. आता सलमान सारखा साळा असेल, त्याचे मार्गदर्शन असेल आणि तोच गॉडफादर असेल तर आयुषचे भाग्य फळफळले म्हणून समजा. आता केवळ प्रतीक्षा आहे, ती आयुषच्या चित्रपटाच्या आॅफिशिअल घोषणेची.\n​‘पल्लू लटके...’ गाण्यावर अशी थिरकल...\nSEE PICS : ​सलमान खान मैत्रीला जागल...\n​सलमान खान पुन्हा कोर्टात\n​‘भारत’मध्ये सलमानसोबत दिसणार ‘या’...\n​न्यायालयाच्या फे-यातून सुटका नाहीच...\n​सलमान खानच्या समर्थनार्थ अशी काय ब...\n​ जॅकलिन फर्नांडिस पडली, अडखळली; पण...\n​महेश मांजरेकर म्हणाले, कोण चुकत ना...\n​सलमान खानने तुरुंगात मानला आसारामब...\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा ड...\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी साव...\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्...\nथंडीने कुडकुडत आहे जॅकलीन, तर बनिया...\nधोनीची फटकेबाजी बघून असा उडाला अनुष...\nआराध्याने पापा अभिषेक बच्चनला दिले...\nजेव्हा विदेशी पत्रकाराने म्हटले, ‘न...\nअमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा पाउ...\nराणी मुखर्जीच्या दिराचे पुन्हा झाले...\nमम्मी गौरीने शेअर केला लेकीचा फोटो;...\nसलमान खानसोबत ‘तेरे नाम’मध्ये वेड्य...\n​वाचा... रणबीर कपूर काय सांगतोय त्य...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/494570", "date_download": "2018-04-27T06:30:31Z", "digest": "sha1:4QK4KWWZZDCGXDDDNT6Y4IMOBYCSS24T", "length": 7327, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कर्जमाफी ही फॅशन झालीय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » कर्जमाफी ही फॅशन झालीय\nकर्जमाफी ही फॅशन झालीय\nकेंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांचे वादग्रस्त विधान\nशिवसेनेसह काँग्रेसची नायडूंवर टीका\nकर्जमाफी हा अंतिम उपाय नाही\nहल्ली कर्जमाफीची मागणी ही फॅशन झाली आहे, असे खळबळजनक विधान केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी येथे केले. राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी झालेले आंदोलन थंडावले असताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने कर्जमाफीच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्याने भाजपची अडचण झाली आहे.\nव्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत गुरुवारी पुणे महापालिकेचा पहिला बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्याचा शुभारंभ झाला. यावेळी पत्रकारांशी बोलताना नायडू यांनी कर्जमाफीच्या मागणीची खिल्ली उडवली. लोकांना मोफत देण्याचा जमाना आता गेला आहे. निवडणुकीपूर्वी टीव्ही, मिक्सर, मंगळसूत्र मोफत देण्याची घोषणा केली जाते. मात्र, अशा घोषणा म्हणजे निव्वळ लॉलीपॉप आहेत, असे नायडू म्हणाले.\nकर्जमाफीसारख्या मागणीचा विचार हा शेतकरी संकटात असताना झाला पाहिजे. शेतकऱयांचे कर्ज माफ करण्यास काहीच हरकत नाही. पण तो अंतिम उपाय नाही. शेतकऱयांनी पिकवलेल्या मालाला योग्य किंमत मिळायला हवी. त्यासाठी शेतकऱयांना गोदाम, शीतगृहे, मालाची वेगवान वाहतूक आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्या दिशेने काम करीत आहे, अशी पुस्तीही नायडू यांनी जोडली.\nदरम्यान, नायडू यांच्या विधानावर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेसह\nकाँग्रेसने जोरदार टीका केली आहे. शेतकऱयांनी विश्वास व्यक्त केल्याने हे सरकार सत्तेवर आले. तरीही शेतकऱयांना योग्य दर मिळत नसताना केंद्रीय मंत्र्यांनी अशी विधाने करणे हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी दिली. तर नायडूंचे विधान हे असंवेदनशील असल्याचे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सर्वप्रथम उत्तरप्रदेशात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारनेच शेतकऱयांचे कर्ज माफ केल्याचे निदर्शनास आणले.\nआमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्षाची शिक्षा\nकर्जमाफीवर शिवसेना-विरोधी पक्षाचा एकच सूर\nएल्फिन्स्टन रोड आता ‘प्रभादेवी’\nऔरंगाबादेत एमबीएचा पेपर फुटला\n विप्लव देव यांचा प्रश्न\nरोख तुटवडय़ावर आयटीची कारवाई, 14 कोटींची रक्कम जप्त\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/514964", "date_download": "2018-04-27T06:30:44Z", "digest": "sha1:AFGD5XYY4GCGPL64TANGJQZDJ2NXDAMS", "length": 4635, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तरूणीला धावत्या लोकलमधून फेकले ; विरारमधील घटना - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » तरूणीला धावत्या लोकलमधून फेकले ; विरारमधील घटना\nतरूणीला धावत्या लोकलमधून फेकले ; विरारमधील घटना\nऑनलाईन टीम / विरार :\nविरारमध्ये 19 वर्षाच्या तरूणीला धावत्या लोकलमधून फेकल्याची घटना घडली आहे. कोमल चव्हाण असे या तरूणीचे नाव असून ती या घटनेत जखमी झाली आहे.\nकोमल चव्हाण गुरूवारी रात्री 9.30 च्या सुमारास कामावरून घरी नालासोपऱयाला जात असताना हा प्रकार घडला.कोमल महिलांच्या डब्यात बसली होती. ट्रेन सुरू होताच एक व्यक्ती त्या डब्यात चढला आणि कोमलकडे पैसे मागू लागला. घाबरलेल्या कोमलने पैसे देण्यास नकार दिला.त्यामुळे त्या व्यक्तीने कोमलला धावत्या ट्रेनमधून ढकलेले आणि स्वत:ही खाली उतरला.कोमलवर सध्या विरारमधील विजय वल्लभ रूग्णालयात उपचार सुरू आहेत.तिच्या खांद्याला जबर दुखापत झाली असून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.\nदलाई लामांनी दिली अरूणाचलला भेट\nअफगाणिस्तानात संरक्षण मंत्री, लष्करप्रमुखांनी दिला राजीनामा\nविजय मल्ल्या यांना 10 जुलैला हजर करावे\nअय्यर आणि काँग्रेसवर मोदींचा हल्लाबोल\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\n विप्लव देव यांचा प्रश्न\nरोख तुटवडय़ावर आयटीची कारवाई, 14 कोटींची रक्कम जप्त\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/535457", "date_download": "2018-04-27T06:30:03Z", "digest": "sha1:F67NLXPW7XPURWASUD36ZMKII5BOHMQ3", "length": 7010, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शिवरायांच्या तेजोमय इतिहासाचा अनुभव घडविण्याचा संकल्प - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिवरायांच्या तेजोमय इतिहासाचा अनुभव घडविण्याचा संकल्प\nशिवरायांच्या तेजोमय इतिहासाचा अनुभव घडविण्याचा संकल्प\nतरुण भारत ट्रस्टने पुनश्च एकवार, छत्रपती शिवरायांच्या तेजोमय इतिहासाचा दिग्मूढ करणारा अनुभव बेळगावकरांना घडविण्याचा संकल्प सोडला आहे. बेळगावच्या भूमीत 12 वर्षांनी पुन्हा एकदा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे निर्मित ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे प्रयोग 9 डिसेंबरपासून होणार आहेत. 9 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजता या महानाटय़ाचा पहिला प्रयोग येथील सीपीएड् मैदानावर साकार होणार आहे.\n‘जाणता राजा’ हे लोकप्रिय महानाटय़ बेळगावनगरीत पाचव्यांदा येत आहे. पाचवेळा हे नाटक सादर होणारे बेळगाव शहर पहिले शहर आहे. त्यामुळे या नाटकाचे अधिकतम प्रयोग सादर करण्याचा मानही बेळगाव नगरीला प्राप्त होणार आहे. छत्रपतींच्या जीवनावर आणि आदर्शांवर निस्सिम प्रेम करणारे बेळगावचे नागरिक नाटय़क्षेत्रात चोखंदळ व रसिक आस्वादक म्हणून ओळखले जातात. म्हणूनच या नाटकात काम करणारे सर्व कलाकार ‘बेळगावकर रसिकांसमोर नाटक सादर करताना वेगळीच अनुभूती प्राप्त होते’ असे म्हणतात.\nप्रथम क्रमांकाचे भव्य नाटक\nहे महानाटय़ जगातील प्रथम क्रमांकाचे फिरते भव्य नाटक गणले जाते. भव्य रंगमंच, त्यावरील कलाकारांची मोठी संख्या, घोडे, उंट, बैलगाडी, पालखी यांचा समावेश, रंगमंचावर मध्यभागी 18 फूट उंचीची भव्य अशी देवीची मूर्ती, शोभिवंत सिंहासन, आतषबाजी पाहून डोळय़ांचे पारणे फिटते. क्वाड्राफोनिक डिजिटल साऊंड सिस्टीम, अत्याधुनिक प्रकाश योजना यामुळे प्रयोगाचे आकर्षण अधिकच वाढते. या नाटकाच्या माध्यमातून जुन्या व पारंपरिक लोककलांचे मनोज्ञ दर्शन घडते. एकावेळी 7000 हून अधिक प्रेक्षक या महानाटय़ाचा आस्वाद घेऊ शकतात. प्रशस्त अशा बाल्कनीची व्यवस्था करण्यात येणार आहे. जगभरात या महानाटय़ाचे एक हजारहून अधिक प्रयोग झाले आहेत.\nबसवण कुडचीतील दारु दुकान पाडले बंद\n‘सिव्हील’ मधील एक्स रे विभागाचा अनागोंदी कारभार\nऊसबिल जमा करा, अन्यथा रास्तारोको\nयेत्या 21 रोजी विषेश मुलांसाठी ‘रनवे इन्स्पिरेशन’ फॅशन शो\n विप्लव देव यांचा प्रश्न\nरोख तुटवडय़ावर आयटीची कारवाई, 14 कोटींची रक्कम जप्त\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2011/12/blog-post_964.html", "date_download": "2018-04-27T06:51:30Z", "digest": "sha1:LER42WMMCGJSSTBROO6DW3TZLGD3A7DI", "length": 9287, "nlines": 117, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "मला कधी प्रेम झालंच नाही ... | MagOne 2016", "raw_content": "\nमला कधी प्रेम झालंच नाही ...\nआयुष्यातलं सगळ्यात मोठ्ठ कोड ... मला कधी प्रेम झालंच नाही ... कदाचित झालं ही असेल... पण कधी जाणवलं नाही .... दहावी पर्यंत मुलांची शाळा त्या...\nआयुष्यातलं सगळ्यात मोठ्ठ कोड ...\nमला कधी प्रेम झालंच नाही ...\nकदाचित झालं ही असेल...\nपण कधी जाणवलं नाही ....\nदहावी पर्यंत मुलांची शाळा\nउमलणाऱ्या फुलाचं मन ...\nदादा लोकांची भेटली शिकवण ...\nपण दोन वर्ष निघून गेली ...\nप्रेमाची झोळी फाटली चटकन..\nएक पाखरू ही नाही सापडलं ...\nएकदा आवडली एक कळी...\nहोती फुलपाखरा सारखी नाजूक\nजणू ती होती खूप साजूक ...\nमित्र म्हणायचे ..काय रे \nएक ही नाही भेटली ...\nत्यांना समजवायचो ....नाही रे\nमलाच कोणी नाही आवडली...\nआता त्यांना काय सांगाव\nकधी कोणी बोललच नाही...\nपहिल्यांदा आपण बोलायचं असत\nमाहित असूनही पाऊल पुढ पडल नाही ...\nका बर या सर्व मुली\nबाहेरच्या जगाला फसतात ...\nआणि फसवल गेलं कि...\nमुलांचा उद्धार करत बसतात\nआणि मुल तरी काय \nआणि पिऊन झालं अमृत कि\nम्हणणार आता कुठही जाऊन मरा...\nनकोच हे असल प्रेम ...\nअन नको त्याच्या झळा...\nका म्हणून उगाच ह्वाव\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\nढापलेल्या कविता: मला कधी प्रेम झालंच नाही ...\nमला कधी प्रेम झालंच नाही ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://zpgadchiroli.org/scheme.php?id=110", "date_download": "2018-04-27T06:47:01Z", "digest": "sha1:M4KPGMXAKEBJNMJN4UNHSSNIOYGOI7MX", "length": 3093, "nlines": 53, "source_domain": "zpgadchiroli.org", "title": "Zilla Parishad Gadchiroli |जिल्हा परिषद गडचिरोली (आय.एस.ओ. 9001-2008 प्रमाणीत)| ZP Gadchiroli | ZP Gad", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामिण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nजि.प.गट व प.स.गण निहाय प्रारुप मतदार यादी\nजिल्हा परिषद गडचिरोली Friday,Apr,2018\nC.A. Audit दरपत्रक सादर करणेबाबत.\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि. प. गडचिरोली अंतर्गत कामाचे C.A. Audit करण्यास दरपत्रक सादर करणेबाबत. दरपत्रक सुचना क्रमांक-1/17-18\n© हे जिल्हा परिषद गडचिरोलीचे अधिकृत संकेतस्थळ आहे . सर्व अधिकार राखीव .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AD%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-04-27T06:54:52Z", "digest": "sha1:HTIYUDZLXBFT4XA7OI45EVFV6XXWT3MJ", "length": 4145, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२७६ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२७६ मधील मृत्यू\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १२७६ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/this-5-cricketer-make-debue-in-2017/", "date_download": "2018-04-27T06:11:02Z", "digest": "sha1:KQMMVCDNXQSRDVB5OWWOYQQ4RFSN5NI3", "length": 10782, "nlines": 111, "source_domain": "mahasports.co.in", "title": "या ५ खेळाडूंनी केले भारतीय संघात आंतरराष्ट्रीय पदार्पण ! - Maha Sports", "raw_content": "\nया ५ खेळाडूंनी केले भारतीय संघात आंतरराष्ट्रीय पदार्पण \nया ५ खेळाडूंनी केले भारतीय संघात आंतरराष्ट्रीय पदार्पण \nयावर्षी भारतीय संघाने अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. यात अनेकांनी या संधीचे सोनेही केले. यात मुंबईकर श्रेयश अय्यर, शार्दूल ठाकूर यांचा समावेश आहे.\nया ५ खेळाडूंनी केले भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण\n५. वॉशिंग्टन सुंदर: भारतीय संघात वॉशिंग्टन सुदंरची श्रीलंका विरुद्ध पार पडलेल्या टी २० मालिकेसाठी निवड झाली होती. पण त्या आधीच श्रीलंका विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड झालेला केदार जाधव दुखापतीतून सावरला नसल्याने वॉशिंग्टनची बदली खेळाडू म्हणून निवड झाली आणि त्याला वनडे संघातून आंतराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली.\nवॉशिंग्टनने १३ डिसेंबरला श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात आंतराष्ट्रीय पदार्पण केले. यात त्याने १ बळी घेतला होता. यानंतर त्याने २४ डिसेंबरला श्रीलंका विरुद्धच तिसऱ्या टी २० सामन्यात आंतराष्ट्रीय टी २० मध्येही पदार्पण केले. या सामन्यातही त्याने १ बळी घेतला होता.\n४. शार्दूल ठाकूर: भारताच्या श्रीलंका दौऱ्यात वनडे मालिकेसाठी शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली होती. त्याने ३१ ऑगस्टला कोलंबोमध्ये चौथ्या वनडे सामन्यात आंतराष्ट्रीय पदार्पण केले. या सामन्यात त्याने २६ धावात एक बळी घेतला होता.\nशार्दुलला या मालिकेच्या पाचव्या वनडेतही संधी देण्यात आली होती परंतु त्याला या सामन्यात एकही बळी घेता आला नाही.\n३. श्रेयश अय्यर: मुंबईकर श्रेयश अय्यरला यावर्षी भारतीय वनडे आणि टी २० संघातही संधी मिळाली. श्रेयसने १ नोव्हेंबरला न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी २० सामन्यातून आंतराष्ट्रीय पदार्पण केले. पण त्याला या सामन्यात फलंदाजी मिळालीच नाही. त्यानंतर त्याला श्रीलंका विरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतही सर्व सामन्यात संधी देण्यात आली.\nश्रेयसने श्रीलंकेविरुद्धच धरमशाला येथे पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यातून वनडे पदार्पण केले. या सामन्यात त्याला संधीचे सोने करता आले नाही मात्र त्यानंतर झालेल्या दोन्ही सामन्यात त्याने अर्धशतके झळकावली.\n२. हार्दिक पंड्या: भारतीय संघातील अष्टपैलू म्हणून नावारूपाला आलेल्या हार्दिक पंड्याने यावर्षी कसोटीत पदार्पण केले. त्याला श्रीलंका दौऱ्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली होती. त्याने २६ ते २९ जुलै दरम्यान झालेल्या पहिल्याच कसोटीत पहिल्या डावात अर्धशतक केले होते तसेच या सामन्यात त्याला एकच बळी मिळाला होता.\nहार्दिकने त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी २० सामन्यातून मागीलवर्षी पदार्पण केले होते.\n१. कुलदीप यादव: हे वर्ष कुलदीपसाठी खास ठरले त्याचे यावर्षात भारताकडून तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पदार्पण झाले. त्याने सर्वप्रथम आंतराष्ट्रीय पदार्पण विंडीजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये २३ जूनला पहिल्या वनडे सामन्यातून केले. पण या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना थांबवण्यात आला. नंतर कुलदीप भारताकडून टी २० आणि कसोटी सामन्यातही खेळला.\nम्हणून शिखर धवनच्या कुटुंबाला दुबई विमानतळावर अडवले\n६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल संपूर्ण माहिती\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\nटी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत शेलार ग्रुप,…\nआंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन ड, लॉ कॉलेज लायन्स,…\n पुढील ५ वर्षात होणार क्रिकेटचे ६ वर्ल्डकप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/what-is-the-sports-league/", "date_download": "2018-04-27T06:28:46Z", "digest": "sha1:372IWT5HGVTC5AWVJ2YW4ITB6UPT7KDD", "length": 10333, "nlines": 109, "source_domain": "mahasports.co.in", "title": "खेळ कबड्डी भाग-१: लीग ...? - Maha Sports", "raw_content": "\nखेळ कबड्डी भाग-१: लीग …\nखेळ कबड्डी भाग-१: लीग …\nआजच्या स्पर्धेच्या युगात सर्व क्षेत्रात स्पर्धा पाहायला मिळते. शिक्षण, व्यवसाय, मनोरंजन सगळीकडे स्पर्धा वाढली आहे. क्रीडाक्षेत्रात सुद्धा खेळाडूमध्ये स्पर्धा पाहायला मिळते पण जगभरात खेळाच्या लीग वाढल्यामूळे वेगवेगळ्या खेळामधील स्पर्धा वाढली आहे. जगभरात विविध खेळाच्या लीग होऊ लागल्या आहेत.\n“कबड्डी” म्हटलं की सध्या एकच चर्चा असते ती म्हणजे प्रो कबड्डीची. भारतातच नाहीतर जगभरात कबड्डीची लोकप्रियता वाढली आहे. कबड्डी खेळाला लोकप्रियता मिळून देण्यामध्ये मोलाचा वाटा आहे तो प्रो कबड्डी लीगचा. आतापर्यंत झालेल्या चार हंगामामुळे कबड्डी खूप पुढे गेली आहे. यावर्षी जुलैमध्ये सुरू झालेली प्रो कबड्डी लीग पर्व ५ ही भारतीय खेळाच्या इतिहासातील सर्वात मोठी लीग आहे. प्रो कबड्डीबद्दल जाणून घेण्याआधी लीग म्हणजे नक्की काय\nआतंरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय सर्व खेळाच्या अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या स्पर्धा फक्त क्रीडा असोसिएशन आणि क्रीडामंत्रालयाच्या मान्यतेने आयोजित केल्या जातात. खेळाच्या लीग म्हणजे नक्की काय क्रीडा असोसिएशनच्या मान्यतेने काही खाजगी कंपन्या आणि संस्था एखाद्या खेळाची स्पर्धा आयोजित करतात त्याला लीग म्हणतात. लीग स्पर्धेच दुसरं नाव म्हणजे व्यावसायिक लीग.\nलीग मध्ये खेळणारे संघ कोणत्याही क्रीडा असोसिएशनशी सलग्न नसतात. सर्व संघाची मालकी वेगवेगळ्या खाजगी संस्था किंवा व्यक्तीकडे असते. लीग मधील खेळाडूंना लिलाव करून काही ठराविक कालावधीचा करार करून खरेदी केले जातात. लीग स्पर्धामध्ये पैशाची खूप उलाढाल होते. विविध कंपन्या स्पर्धेसाठी पैसे देऊन आपल्या कंपनीची जाहिरात करतात. लीग स्पर्धेमूळे खेळाची आणि खेळाडूंची लोकप्रियता वाढते.\nजगभरात विविध खेळांच्या लीग खेळवल्या जातात. अमेरिकेत नॅशनल फुटबॉल लीग, तर इंग्लंडमध्ये इंग्लिश प्रीमियर लीग आणि नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन लीग अमेरिका आणि कॅनडा या देशांत खेळवली जाते. ऑस्ट्रेलियामध्ये बिग बश लीग, इंग्लडमध्ये नेटवेस्ट T20 लीग, साऊथ आफ्रिकेत रॅम स्लॅम प्रीमियर लीग अश्या अनेक लीग जगभरात खेळवल्या जातात.\nभारतात सर्वप्रथम इंडियन प्रीमियर लीग (क्रिकेट) लीगची सुरुवात झाली.आतापर्यंत आयपीएलचे दहा पर्व झाले आहेत. भारतात बहुतेक खेळाच्या लीग स्पर्धा सुरू झाल्या आहेत. हॉकी इंडिया लीग, इंडियन सुपर लीग, “प्रो कबड्डी लीग,” प्रीमियर बॅडमिंटन लीग खेळवल्या जात आहेत. त्यामुळे भारतातील खेळाडूंना आपला खेळ दाखवायची संधी उपलब्ध झाल्या आहेत. लीग स्पर्धामूळे खेळाडू खेळाकडे करियर म्हणून बघू लागले आहेत.लिग स्पर्धामुळे खेळाकडील लोकांची रुची वाढली आहे. लीग स्पर्धामुळे दिवसेंदिवस क्रीडाक्षेत्राचा दर्जा वाढला आहे.\nपुढील भाग-२: सुरुवात प्रो कबड्डी लीगची\n(लेखक कब्बडी अभ्यासक असून कबड्डी पंच म्हणून देखील काम पाहतात)\nसंपूर्ण वेळापत्रक: भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा\nपहा: इंग्लंडचा बेन स्टोक्सच्या हाणामारीचा विडिओ व्हायरल\nआगरी कबड्डी स्पर्धेत दुर्गामाता, भवानीमाता उपांत्य फेरीत\nबीच कबड्डी कबड्डी स्पर्धेत अमर संदेश, विकास, साईराज, साईनाथ ट्रस्टची विजयी सलामी\nआजपासून प्रभादेवीकर अनुभवणार प्रो-कबड्डीतील स्टारचा थरार\nप्रभादेवीत आमदार चषक कबड्डीसाठी आंतरराष्ट्रीय थाट\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/recipe?order=name&sort=asc", "date_download": "2018-04-27T06:29:43Z", "digest": "sha1:Z2VLN5MH5YUITVYJMDZMH7Y4AXZYAEHF", "length": 8890, "nlines": 98, "source_domain": "aisiakshare.com", "title": " पाककृती | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nपाककृती अ‍ॅन्झॅक् - लई झ्याक् अमुक 35 शुक्रवार, 22/04/2016 - 17:02\nपाककृती . अॅमी 67 शुक्रवार, 18/07/2014 - 19:06\nपाककृती डोसा ऑम्लेट आडकित्ता 39 मंगळवार, 19/04/2016 - 23:05\nपाककृती बदामी हलवा आरती 14 शुक्रवार, 04/07/2014 - 02:22\nपाककृती सारस्वत पाकृ - आंब्याचे सासम/सासव उल्का 9 बुधवार, 08/06/2016 - 12:10\nपाककृती कलिंगडाचे धोडक उल्का 49 मंगळवार, 26/04/2016 - 11:32\nपाककृती पुढच्यास ठेच मागचा शहाणा उल्का 3 गुरुवार, 24/03/2016 - 17:35\nपाककृती अनोखं आसामी खाद्यजीवन \nपाककृती पास्ता कॉन ब्रॉक्कोली अर्थात पास्ता विथ ब्रॉक्कोली ऋता 21 गुरुवार, 07/03/2013 - 21:54\nपाककृती बनाना लीफ ग्रीन चिकन गणपा 3 सोमवार, 28/11/2011 - 09:23\nपाककृती बाठोणी (सासव) गणपा 11 मंगळवार, 17/04/2012 - 00:06\nपाककृती नर्गीसी कबाब गणपा 4 सोमवार, 02/07/2012 - 16:07\nपाककृती दिवाळीचा फराळ : बेसन आणि खोबर्‍याचे लाडू गणपा 9 शुक्रवार, 28/10/2011 - 22:49\nपाककृती चीज मश्रुम्स् गणपा 12 बुधवार, 20/06/2012 - 00:17\nपाककृती कुछ मीठा हो जाय.. गवि 20 रविवार, 08/09/2013 - 13:09\nपाककृती सुगरण.. गवि 11 मंगळवार, 01/11/2011 - 21:05\nपाककृती महेश लंच होम.. गवि 18 गुरुवार, 13/02/2014 - 12:38\nपाककृती पतियाळी बैंगन चंद्रशेखर 11 शुक्रवार, 23/12/2011 - 02:23\nपाककृती सात्सिव्ही — जॉर्जियन (थंड) चिकन चिंतातुर जंतू 16 शुक्रवार, 05/02/2016 - 12:02\nपाककृती पाककृती हवी आहे: लसणाचं लोणचं चिंतातुर जंतू 23 गुरुवार, 05/04/2012 - 00:45\nपाककृती शेंगदाण्याची चटणी चौकस 3 गुरुवार, 03/12/2015 - 05:54\nपाककृती कांदा बटाटा रस्सा भाजी चौकस 15 सोमवार, 04/01/2016 - 19:37\nपाककृती मसाला खिचडी (डाळ-तांदूळ) चौकस 12 रविवार, 06/12/2015 - 10:30\nपाककृती हिरव्या मिरच्यांची भाजी चौकस 7 सोमवार, 14/12/2015 - 20:47\nपाककृती चपाती \"खाण्याचा\" कंटाळा आल्यावर करायचे पराठे छोटुकली 32 गुरुवार, 23/01/2014 - 00:40\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2012/01/blog-post_202.html", "date_download": "2018-04-27T06:44:04Z", "digest": "sha1:P4IF27PBZFUPKNUSBVEUERGINNXEJBXH", "length": 7726, "nlines": 89, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "@@@ एका नेत्याची प्रेम कविता @@@ | MagOne 2016", "raw_content": "\n@@@ एका नेत्याची प्रेम कविता @@@\n@@@ एका नेत्याची प्रेम कविता @@@ तू विरोधी पक्ष होतेस तेह्वा राग तुझा मिरची सारखा असतो .... तू बिलगतेस अंगाला तेह्वा स्पर्श तुझा ख...\n@@@ एका नेत्याची प्रेम कविता @@@\nतू विरोधी पक्ष होतेस तेह्वा\nराग तुझा मिरची सारखा असतो ....\nतू बिलगतेस अंगाला तेह्वा\nस्पर्श तुझा खुर्ची सारखा असतो......\nमी सामान्य कार्यकर्ता होईल ,\nतू हायकमांड होशील काय \nसरकार अपक्षांना देते ,\nतेवढे डिमांड देशील काय \nतुझा माझा संयुक्त जाहीरनामा\nमी आघाडीप्रमाणे जपत आहे ..\nमाझ्याशी बंडखोरी करशील तर\nलोकशाहीची तुला शपथ आहे .\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\nढापलेल्या कविता: @@@ एका नेत्याची प्रेम कविता @@@\n@@@ एका नेत्याची प्रेम कविता @@@\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/536749", "date_download": "2018-04-27T06:20:32Z", "digest": "sha1:2GE6ESI3ICGPD4JAM6DBYAIP3OD3KJSQ", "length": 6826, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पं. नारायण बोडस यांचे निधन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nपं. नारायण बोडस यांचे निधन\nऑनलाईन टीम / पुणे :\nसंगीत नाटकांमधील अभिनेते पं.नारायण बोडस यांचे आज पुण्यात निधन झाले.ते ग्वाल्हेर घराण्याचे गायक होते.त्यांनी साहित्य संघाच्या अनेक नाटकांमध्ये काम केले आहे.\nथेट विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या गायकीशी नाते सांगणाऱया बोडस घराण्यात नारायणरावांचा जन्म झाला. त्यांचे संगीताचे शिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले. नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीत साधना केली. गायक नट म्हणून त्यांच्या कारकीदीर्ची सुरुवात ’सौभाग्यरमा’ या डॉ. बी. एन. पुरंदरे लिखित नाटकापासून झाली.\nदाजी भाटवडेकर यांना या नाटकातील नारायणरावांचे व्यक्तिमत्त्व आवडले. संस्कृत भाषेत नाटके करणाऱया दाजींना आपल्या संस्कृत नाटकासाठी असाच बोलक्मया चेहऱयाचा, भारदस्त आवाजाचा व चांगला गायक असणारा नट हवा होता. त्यांनी लगेच ’सं. शारदम्’ या नाटकासाठी त्यांची निवड केली. त्यानंतर दाजी भाटवडेकरांच्या अनेक नाटकात त्यांनी भूमिका केल्या. त्यांनी काही चित्रपट व टीव्ही मालिकांतूनही काम केले, पण त्यांना संगीत रंगभूमीच अधिक भावली. रंगभूमीवर वावरण्याचे व्यसन काही औरच असते व ते भलेभले सोडू शकत नाहीत. पण नारायणरावांनी वयाची साठी पूर्ण झाल्यावर रंगभूमीची कायमची रजा घेण्याचा निर्णय घेतला आणि 1993 मध्ये गोव्यात संगीत सौभद्र मध्ये अखेरची भूमिका करून रंगभूमीचा निरोप घेतला. त्यानंतर त्यांनी संगीत अध्यापनाचे काम सुरू केले. 12 वर्ष त्यांनी मुंबई विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संगीत शिकवले. तेथून निवृत्त झाल्यावर 2006 सालापासून ते वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात संगीत शिकणाऱया विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन केले. त्यांच्या या प्रदीर्घ संगीतसेवेचा शासनाने बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरव केला होता.\nमुंबईत शिवसेनेची 92 जागांवर आघाडी\nपंतप्रधानांची सुरक्षा महत्त्वाची ; ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन\nबॅडमिंटन स्पर्धा यजमानांची निवड पुढील महिन्यात\nमुस्लीम महिलांना आता हजला एकटे जातील ः नरेंद मोदी\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nफक्त आठ तालुक्यांतच दुष्काळ कसा \nआजचे भविष्य शुक्रवार दि. 27 एप्रिल 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%86%E0%A4%A8", "date_download": "2018-04-27T06:47:11Z", "digest": "sha1:DZSIVSVX2P2ND73WJEVA3PXUI72ZEFYY", "length": 5783, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थाय्युआन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nस्थापना वर्ष इ.स. पूर्व ८५९\nक्षेत्रफळ ६,९५९ चौ. किमी (२,६८७ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २,६०० फूट (७९० मी)\n- घनता २,२०० /चौ. किमी (५,७०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी + ८:००\nचीनमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nथाय्युआन (मराठी नामभेद: तैयुवान ; चिनी: 太原; फीनयीन: Tàiyuán ;) ही चीन देशाच्या षान्शी ह्या प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झालेले थाय्युआन हे उत्तर चीनमधील सर्वात मोठे शहर आहे.\nचीन मधील शहरे विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ ऑगस्ट २०१५ रोजी २०:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/la-liga-ronaldo-starts-as-real-madrid-fall-to-real-betis/", "date_download": "2018-04-27T06:46:58Z", "digest": "sha1:DQDTONMAGPLUCDLMRQCNG3C4I6DSRDWC", "length": 10335, "nlines": 105, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रिअल माद्रीदला पराभवाचा दणका, माद्रिद सातव्या स्थानावर - Maha Sports", "raw_content": "\nरिअल माद्रीदला पराभवाचा दणका, माद्रिद सातव्या स्थानावर\nरिअल माद्रीदला पराभवाचा दणका, माद्रिद सातव्या स्थानावर\nला लीगामध्ये काल मागील वर्षाचा विजेता संघ रिअल माद्रिदचा सामना रिअल बेटीस या संघाशी झाला. या सामन्यात माद्रीद संघावर पराभवाची नामुष्की आली. अतिरिक्त वेळेमध्ये त्यांना एक गोल स्वीकारावा लागल्याने त्यांनी हा सामना १-० असा गमावला. क्रिस्तिआनो रोनाल्डोने ला लीगामध्ये ५ सामन्यांच्या बंदीनंतर काल परत संघात प्रवेश केला.\nसामन्याच्या पहिल्या सत्रात तिसऱ्या मिनिटाला रिअल बेटीस संघाला गोल करण्याची संधी मिळाली. या संधीत ते माद्रिदच्या गोलकीपर कियौर नवास याला चुकवण्यात अन्टेनिओ सनाब्रिया यशस्वी झाला. परंतु माद्रिदचा डिफेंडर दानी कार्वाज़ल याने अनपेक्षितपणे गोलपोस्टच्या लाईनवर त्याचा फटका रोखला. त्यानंतर १७ व्या मिनिटाला माद्रिदच्या लुका मॉड्रीच याने एक उत्तम चाल रचली. तो माद्रीदच्या बॉक्स पासून बॉल घेऊन आला. रोनाल्डोने बॉक्समध्ये रन केला पण त्याला दोन डिफेंडर्सने मार्क केले होते. त्यामुळे मॉड्रीचने किक केली. त्याने केलेली किक गोलपोस्टचा वेध घेऊ शकली नाही.\nपहिल्या सत्रात २८ व्या मिनिटाला बेलने बेटीसच्या बॉक्समध्ये रोनाल्डोसाठी एक उत्तम संधी निर्माण केली. त्यात रोनाल्डोला फक्त गोलकीपरला चुकवायचे होते. त्यात त्याला अपयश आले. त्याने मारलेला फटका बेटीसच्या गोलकीपर अँटोनियो आदान याने रोखली. माद्रिद येथे जन्मलेल्या अँटोनियो आदान याचा आजचा दिवस खूप चांगला होता त्याने ४५ व्या मिनिटाला रिअल माद्रिदच्या इस्कोने बॉक्समधून मारलेली कीक खूप कमी प्रतिक्रियेच्या वेळेत अडकवली.त्यानंतर पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत संपले.\nदुसऱ्या सत्रात माद्रिद संघाकडून खूप खरं खेळ दाखवण्यात आला. परंतु ते गोल करण्यात अपयशी ठरले. सामन्याच्या ७४ व्या मिनिटाला माद्रिदने राईट विंग वरून चाल रचली. इस्कोने बॉल क्रॉस इन केला. बेलने या क्रॉसला सुंदर बॅक हील करत बॉल गोलपोस्टला कडे टाकला. हा अनपेक्षित प्रकार बेटीसच्या गोलकीपरला समजला नाही. परंतु बॉलने गोल जाळ्यात न जाता गोलपोस्टच्या डाव्या खांबाचा वेध घेतला. त्यामुळे गोल होऊ शकला नाही. सामना गोलशून्य बरोबरीतच होता. त्यानंतर सामन्यात गोल होऊ शकला नाही. निर्धारित वेळेत गोल झाला नाही. सामन्यात अतिरिक्त ४ मिनिटे वेळ दिला गेला.\nअतिरिक्त वेळेत पहिले दोन मिनिटे गोल झाला नाही. या सामन्यात गोल होण्याचे चिन्हे धूसर झाली असता रिअल बेटीससंघाने चाल रचली. बॉक्सच्या डाव्या कोपऱ्यातुन बॉल मध्ये टाकला गेला. त्यावर अन्टेनिओ सनाब्रिया याने हेडर करत ९३ व्या मिनिटाला गोल केला. या गोलमुळे हा सामना रिअल बेटीसने १-० असा जिंकला. या विजयामुळे बेटीसचा संघ ला लीगामध्ये सहाव्या स्थानावर विराजमान झाले. सामना गमावल्यामुळे रिअल माद्रीद सातव्या स्थानावर गेले आहे.\nCristiano RonaldoLa LigaReal BetisReal Madridक्रिस्तिआनो रोनाल्डोरिअल बेटीसरिअल माद्रिदला लीगा\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: भारताला पहिला झटका रोहित शर्मा तंबूत परत \nइडन गार्डन मैदनाबद्दल कोणत्याही क्रिकेटप्रेमीला ह्या गोष्टी माहित हव्याच \nकोपा डेलरेच्या विजेतेपदावर बार्सेलोनाचा सलग चौथ्यांदा शिक्कामोर्तब\nमॅनचेस्टर सिटीला मिळाले प्रिमियर लीगचे विजेतेपद\nबार्सेलोनाला पराभवाचा धक्का, रोमाचा पुढील फेरीत प्रवेश\nएफसी पुणे सिटी संघाचा दिल्ली डायनॅमोस एफसी संघावर विजय\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/record-breaking-twitter-reach-of-womens-world-cup-2/", "date_download": "2018-04-27T06:29:53Z", "digest": "sha1:FKC6DBYUO3IBBS4KIJKPUL3SDRMCXH2P", "length": 5515, "nlines": 103, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ट्विटरवर आयसीसी महिला विश्वचषकाचा बोलबाला ! - Maha Sports", "raw_content": "\nट्विटरवर आयसीसी महिला विश्वचषकाचा बोलबाला \nट्विटरवर आयसीसी महिला विश्वचषकाचा बोलबाला \nया वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी महिला विश्वचषकाची पहिल्यांदाच एवढी चर्चा झाली. सर्वच माध्यमांबरोबर चाहत्यांनीही या विश्वचषकाची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली.\nपरंतु ट्विटरची आकडेवारी काही विशेष राहिली. #WWC17 हा हॅशटॅग हा कोणत्याही प्रकारच्या महिलांच्या क्रीडा स्पर्धेत सर्वात जास्त २०१७मध्ये वापरला गेलेला हॅशटॅग ठरला. २०१३ विश्वचषकापेक्षा तो २४% जास्त आहे.\n#WWC17Final हा आजपर्यंत महिलांच्या कोणत्याही क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वात जास्त वापरलेला हॅशटॅग ठरला. या स्पर्धेत प्रथमच महिला संघाच्या कर्णधारांच्या नावाने ट्विटरने ईमोजी सुरु केल्या होत्या\n महिला विश्वचषकाला फेसबुकवर लाभले एवढे चाहते \nजाणून घ्या किती लेख लिहिले गेले महिला क्रिकेट विश्वचषकावर \n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/why-daniel-vettori-wore-glasses-and-not-contact-lenses/", "date_download": "2018-04-27T06:36:25Z", "digest": "sha1:COCMRCTL3IVBLDHUUHJWQ5SBAP7PXCKW", "length": 7690, "nlines": 105, "source_domain": "mahasports.co.in", "title": "म्हणून डॅनियल व्हिटोरी क्रिकेट खेळतानाही चष्मा वापरायचा ! - Maha Sports", "raw_content": "\nम्हणून डॅनियल व्हिटोरी क्रिकेट खेळतानाही चष्मा वापरायचा \nम्हणून डॅनियल व्हिटोरी क्रिकेट खेळतानाही चष्मा वापरायचा \nडॅनियल व्हिटोरी हा एक दिग्गज फिरकी गोलंदाजांपैकी एक म्हणून कायम ओळखला जात असे. अतिशय सभ्य क्रिकेटपटू असल्याकारणाने त्याचे जगात अनेक चाहते आजही आहेत. आणखी एका खास गोष्टीसाठी हा क्रिकेटपटू ओळखला जायचा ती गोष्ट म्हणजे तो चष्मा घालून क्रिकेट खेळत असे.\nअनेक लोक हे कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात कारण या लेन्समधून आपण कोणत्याही कोनातून पाहू शकतो. तसेच अगदी साध्या डोळ्यांनी जेवढे आपण पाहू शकतो तेवढे याने कॉन्टॅक्ट लेन्सही पाहू शकतो. तर चष्मा वापरताना काही मर्यादा येतात. खेळाडूला चांगले आणि स्पष्ट दिसणे हे खेळात अतिशय गरजेचे असते. त्याचमुळे व्हिटोरीच्या चाहत्यांना नेहमीच प्रश्न पडत असे की हा लेझर सर्जरी किंवा कॉन्टॅक्ट लेन्सच्या काळातही चष्मा लावून का खेळत असावा.\nतर त्यामागील खास कारण म्हणजे व्हिटोरी वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून चष्मा वापरत आहे. आणि त्याचा हा चष्मा जेव्हा तो देशांतर्गत क्रिकेट खेळत असे तेव्हाही तसाच कायम राहिला. त्यानंतर पुढे आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याला हीच सवय कायम राहिली.\nव्हिटोरीला चष्मा घालून खेळताना कोणतीही अडचण येत नाही. काही लोकांनी व्हिटोरीवर आरोप केला होता की त्याला चष्म्याच्या स्पॉन्सरशिपसाठी पैसे मिळतात म्हणून तो जाणूनबुजून खेळताना चष्मा वापरतो. परंतु या खेळाडूचे याचे खंडन करत आपण पैश्यांसाठी चष्मा वापरत नसल्याचे स्पष्ट केले.\nव्हिटोरी ११३ कसोटी, २९५ वनडे आणि ३४ टी२० सामने खेळला आहे. ज्यात त्याने एकूण ६९८९ धावा केल्या आहेत तर गोलंदाजी करताना ७०५ विकेट्स देखील घेतल्या आहेत.\nभारतीय क्रिकेट संघाचं पुढील ५ महिन्यांचं संपूर्ण वेळापत्रक\nविराटने केला अनुष्का बरोबरच्या नात्याचा खुलासा \n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-s-cricketing-shot/", "date_download": "2018-04-27T06:34:42Z", "digest": "sha1:LNJXK7Z2MCY2BAZAGBMS5MVS55R3Q564", "length": 5976, "nlines": 106, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हा आहे विराटचा आवडता फटका - Maha Sports", "raw_content": "\nहा आहे विराटचा आवडता फटका\nहा आहे विराटचा आवडता फटका\nविराटने सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या फलंदाजीमधील आवडता फटाक्याबद्दल सांगितले आहे. त्याचा आवडता शॉट हा कव्हर ड्राईव्ह नसून झोपणे आणि झोपेतून उठणे हा आहे. असे त्याने इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये हे सांगितले आहे.\nविराट सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नुकताच त्याने वनडेत ३० वे शतक करून पॉन्टिंगची बरोबरी केली आहे. अजून एक शतक झाले तर तो सचिन नंतर सर्वात जास्त वनडे शतक करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येईल.\nसध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया बरोबरच्या मालिकेमध्ये व्यस्त आहे. भारतीय संघ ३-० असा पाच सामन्यांच्या मालिकेत आघाडीवर आहे. भारतीय संघाने विराटच्या नेतृत्वाखाली सलग ९ वनडे सामन्यात विजय मिळवला आहे तसेच ३८ सामन्यांपैकी ३० सामन्यात विजय मिळवला आहे .\nगुरुवारी अर्थात २८ तारखेला मालिकेतील चौथा सामना बंगलोरच्या चिन्नस्वामी मैदानावर खेळण्यात येणार आहे.\nपॅट कमिन्सच्या जागी या खेळाडूला ऑस्ट्रेलिया टि२० संघात स्थान\nभारतीय संघ ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देईल: हरभजन सिंग\nसचिनची खोड काढणे पडले महागात, दिले असे उत्तर\nचहल म्हणतो असे काही नाहीच\nसानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या घरी हलणार पाळणा\nपहा वार्नरचा हा विडीओ- सगळंच हिरावलं; तरीही क्रिकेटचं पहिलं प्रेम\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/461701", "date_download": "2018-04-27T06:32:31Z", "digest": "sha1:MZGWWMXM7RC7L7I7NHHLFNXMQCVSZFYW", "length": 14857, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आंगणेवाडी दुमदुमली! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंगणेवाडी दुमदुमली\nआंगणेवाडी ः भाविकांशी हितगूज करताना शिक्षणमंत्री विनोद तावडे. बाजूला आशिष शेलार, अतुल काळसेकर व अन्य. शैलेश मसुरकर आंगणेवाडी ः भाविकांशी हितगुज करताना खासदार विनायक राऊत. बाजूला आमदार वैभव नाईक व अन्य मान्यवर. शैलेश मसुरकर\nआंगणेवाडी : ‘मुखदर्शन द्यावे आता, तू सकल जनांची माता’च्या जयघोषात लाखो भाविक आंगणेवाडीतील श्री देवी भराडी मातेच्या चरणी गुरुवारी नतमस्तक झाले. दहा रांगांमुळे अतिशय शिस्तबद्ध नियोजन होऊन भाविकांना सुलभपणे दर्शन घेता आले. पहाटे तीनपासून मंगलमय वातावरणात भराडी मातेच्या दर्शनास प्रारंभ झाला. भाविक मध्यरात्रीच आंगणेवाडीत दाखल झाले होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत भाविकांची मोठी गर्दी होती. आज आठ ते दहा लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज आहे. बारावी, दहावीच्या परीक्षांमुळे आंगणेवाडीत सकाळच्या सत्रात काहीशी गर्दी कमी प्रमाणात दिसून येत होती. मात्र, दुपारनंतर गर्दीने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली.\nशालेय शिक्षण व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री दीपक केसरकर, बंदरराज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, माजी आमदार विजय सावंत, आमदार अजय चौधरी, आमदार मंगेश कुडाळकर, अभिनेते अरुण कदम व दिगंबर नाईक, आमदार ऍड. अनिल परब, कबड्डीपटू रोहित राणा, विशाल माने, जादूगार वैभव कुमार, मुंबईचे नगरसेवक आत्माराम चाचे, सदानंद परब, किशोरी पेडणेकर, शशिकांत पाटकर, आमदार भाई गिरकर, नगरसेविका शैलजा गिरकर, संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, आमदार आशिष शेलार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार शिवराम दळवी, राजन तेली, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, अखिल भारतीय भंडारी समाज संघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे आशिष पेडणेकर, मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनचे सेक्रेटरी दीपक सावंत, कोकण ऍग्रोचे दीपक परब आदींनी भराडी मातेचे दर्शन घेतले. यावेळी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांच्या नेत्यांसोबत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार सहभागी झाले होते.\nदहा रांगांद्वारे गर्दीवर नियंत्रण\nआंगणेवाडी यात्रा आणि भाविकांची गर्दी हे समीकरण जणू गेली काही वर्षे रुढ झाले आहे. गर्दीचे सुयोग्य नियोजन ही तर आंगणेवाडी यात्रेची खासियत. दरवर्षी गर्दीचा अनोखा उच्चांक होत असून नियोजनातही सातत्याने बदल केला जातोय. यंदा दहा रांगांद्वारे गर्दीची विभागणी करण्यात आली. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. त्यामुळे भाविकांना पंधरा ते वीस मिनिटांत भराडी देवीचे दर्शन होणार, हा आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचा दावा खरा ठरला. पहाटे तीनपासूनच मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती. मंदिर परिसरात आकर्षक मंडप उभारण्यात आल्याने धुरळय़ाचा त्रास नव्हता. अत्यंत प्रफुल्लित वातावरणात भाविकांना ‘याची देही याची डोळा’ मातेचे रुप डोळय़ांमध्ये साठवता आले.\nखारदांडा येथून भाविक आले पायी\nमुंबई-खारदांडा येथील ओम साई पदयात्रा सेवा मंडळाचे भाविक पदयात्रेद्वारे भराडी मातेच्या दर्शनासाठी निघाले होते. सलग तिसऱया वर्षी यात सहभागी झाले होते. आज त्यांचे आंगणेवाडीत आगमन झाले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने त्यांचे स्वागत केले. तुलाभारासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. नारळ, गूळ, साखर आदी वस्तूंद्वारे तुला सुरू होत्या. पहाटेपासून सुरू झालेला भाविकांचा ओघ रात्री उशिरापर्यंत कायम होता. कणकवली व मालवण या दोन्ही ठिकाणी साधारण एक किमी लांब रांगा उशिरापर्यंत होत्या. मात्र, या रांगा सुनियोजित व्यवस्थापनामुळे फार काळ लांबल्या नाहीत, हे वैशिष्टय़ ठरले. सजलेली दुकाने, वाहनांची वर्दळ, भाविकांचा अमाप उत्साह, यात्रा यशस्वीतेसाठी राबणारी प्रशासकीय यंत्रणा, आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ व आंगणे कुटुंबीय यांचा वावर अशा भारलेल्या वातावरणाने संपूर्ण आंगणेवाडी परिसर आनंदून गेला होता. तुलाभारासह अन्य नवस फेडण्यासाठी मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते. जिल्हा आरोग्य विभाग, मालवण पंचायत समिती व मसुरे ग्रामपंचायतीतर्फे शासकीय योजनांची माहिती देण्यात येत होती. तालुका विधी सेवा समितीतर्फेही न्यायालयीन प्रक्रियेची माहिती देण्यात येत होती. ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले होते.\nराजकीय पक्षांचे असेही योगदान\nयात्रेमध्ये राजकीय पक्षांनीही योगदान दिले. शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक अरुण दूधवडकर यांनी मोफत सरबताचे वाटप केले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप करण्यात आले. आप्पाजी आंगणे मित्रमंडळ आणि शिवसेनेतर्फे खिचडी व सरबत वाटप करण्यात आले. वैष्णोदेवी मित्रमंडळ, भांडुपतर्फे भाविकांना मोफत बिस्कीट व सरबत वाटप करण्यात येत होते. आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्यातून आयोजित राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडारसिकांची गर्दी झाली होती. आमदार नितेश राणे यांच्यावतीने काँग्रेस स्वागत कक्षात मोफत आधारकार्ड नोंदणी करण्यात येत होती. मुंबई महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार शिवसेनेतर्फे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आंगणेवाडीत करण्यात आला. त्यामुळे शिवसेना लोकप्रतिनिधींची एकच गर्दी आंगणेवाडीत दिसत होती. शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱयांनी बांधलेल्या भगव्या फेटय़ांमुळे आंगणेवाडीत वेगळेच वातावरण निर्माण झाले होते.\nजैतापूर अणूऊर्जा प्रकल्प कोकणसाठी हानिकारक\nसिंधुदुर्गात वर्षभर साजरे होणार पर्यटन महोत्सव\nवाद शमला, मृतदेह अन्यत्र दफन\nसुतार समाजबांधवांनी व्यवसायात एकी दाखवावी\n विप्लव देव यांचा प्रश्न\nरोख तुटवडय़ावर आयटीची कारवाई, 14 कोटींची रक्कम जप्त\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/491104", "date_download": "2018-04-27T06:32:44Z", "digest": "sha1:D22JIDR4Z7R6BSOCOKN7ARZXZBVAC3ZO", "length": 9421, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पश्चिम बंगालमध्ये ‘भाषा आंदोलन’ भडकले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पश्चिम बंगालमध्ये ‘भाषा आंदोलन’ भडकले\nपश्चिम बंगालमध्ये ‘भाषा आंदोलन’ भडकले\nबंगाली सक्तीला गोरखा जनमुक्ती मोर्चाचा विरोध : लष्कराच्या तुकडय़ा तैनात : आंदोलनाला हिंसक वळण\nपश्चिम बंगालमध्ये गेले दोन दिवस सुरू असलेल्या गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागले. बंगाली भाषासक्तीच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या ‘जीजेएम’च्या समर्थकांनी दार्जिलिंग आणि शेजारच्या जिल्हय़ांमध्ये हिंसाचाराचे थैमान घातले आहे. त्यांनी सरकारी वाहने आणि मालमत्तेला लक्ष्य केले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.\nमुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी सरकारी शाळांमध्ये दहावीपर्यंत बंगाली भाषा सक्तीची केल्यानंतर राज्याच्या डोंगरी भागातून विरोध वाढू लागला आहे. गुरूवारपासून दार्जिलिंगसह डोंगरी भागामध्ये तणावाचे वातावरण आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने लष्कराच्या 8 तुकडय़ा तैनात केल्या आहेत. दार्जिलिंगमध्ये 3, कलिंगपाँगमध्ये चार आणि कुर्सियोंगमध्ये एका तुकडीने संचलन केले आहे. याशिवाय त्यांच्या मदतीला स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या तुकडय़ाही तैनात करण्यात आल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.\nगेल्या दोन दिवसात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करत अनेक वाहनांना आगी लावल्या. त्यानंतर पोलिसांना आंदोलकांना रोखण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीमार करावा लागला. जीजेएमचे नेते बिमल गुरंग यांनी राजभवनपर्यंत मार्चचे आवाहन केल्यानंतर ही हिंसा भडकल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी राजभवनमध्ये कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. आंदोलकांनी राजभवनासमोरील बॅरिकेड्स तोडण्याचा तसेच पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. तसेच अनेक वाहनांना आगी लावल्या. यामध्ये एका अधिकाऱयासह दोन पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात आले.\nआंदोलनाचे कारण अयोग्य : मुख्यमंत्री ममता बनर्जी\nदरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या संपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही कारणावरून संप, आंदोलन करणे चुकीचे आहे. काही लोक चुकीच्या पद्धतीने आंदोलन करून शांतता भंग करत आहेत. मात्र, आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू. डोंगराळ भागातील परिस्थिती सध्या नियंत्रणाखाली असल्याचेही त्यांनी सांगितले.\nआहे : बिमल गुरांग\nजीजेएमचे सर्वेसर्वा बिमल गुरांग यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा निषेध केला आहे. मुख्यमंत्री म्हणून त्या ताकद दाखवू पहात आहेत. परंतु मीही जीटीएचा निवडून आलेला सदस्य आहे. आणि या डोंगराळ भागात मीच मुख्यमंत्री आहे. दडपशाहीने कोणताही निर्णय मान्य करणार नाही. याबाबत आपण केंद्र सरकारशी चर्चा करू, असेही ते म्हणाले. तर डाव्या पक्षांनी याप्रकरणी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली\nदेशात सगळीकडे भीतीचे वातावरण : मायावती\nझाकीर नाईकविरोधात आठवडय़ाभरात आरोपपत्र\nएएमयू प्राध्यापकाने व्हॉट्सऍपद्वारे दिला घटस्फोट\n विप्लव देव यांचा प्रश्न\nरोख तुटवडय़ावर आयटीची कारवाई, 14 कोटींची रक्कम जप्त\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ashish-nehra-deserved-this-kind-of-farewell-says-virat-kohli/", "date_download": "2018-04-27T06:37:06Z", "digest": "sha1:RPG5SOKH73CC47ZQZLTRPKIGMQIYNMJN", "length": 7077, "nlines": 108, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मी तेव्हा शाळेच्या संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत होतो: विराट कोहली ! - Maha Sports", "raw_content": "\nमी तेव्हा शाळेच्या संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत होतो: विराट कोहली \nमी तेव्हा शाळेच्या संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत होतो: विराट कोहली \n भारतीय संघाने काल इतिहासात प्रथमच न्यूजीलँड संघावर टी२०मध्ये विजय मिळवला. त्यानंतर कर्णधार कोहलीने संघाच्या अष्टपैलू कामगिरीसाठी कौतुक केले.\nया विजयाबरोबर भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.\nकर्णधार कोहलीने वेगवान गोलंदाज आशिष नेहराच्या निरोप समारंभाबद्दल समाधान व्यक्त केले. नेहराने खूप कष्ट घेतले आहे आणि असा निरोप समारंभ आयोजित करणे हा त्याचा खरा गौरव असल्याचे विराट म्हणाला.\nनेहरा विराटला बक्षीस देतानाच्या एका फोटोबद्दल विचारले असता विराट म्हणाला, ” तो फोटो २००३ मधला आहे. जेव्हा नेहरा २००३ विश्वचषक खेळून परत भारतात आला होता. मी तेव्हा १३ वर्षांचा होतो आणि शाळेच्या संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत होतो. “\n“वेगवान गोलंदाजाने १९ वर्ष आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवणे ही खूप अवघड गोष्ट आहे. तो एक व्यावसायिक आणि कठोर मेहनत घेणारा खेळाडू आहे. त्याला असा निरोप मिळणे हेच उचित आहे. तो आता त्याच्या सुंदर परिवारासोबत चांगला वेळ व्यतीत करू शकतो. मी त्याला शुभेच्छा देतो आणि कायम आमी संपर्कात राहू. मला नेहराची संघात कायम कमी जाणवेल. ” थोडासा भावनिक झालेला विराट म्हणाला.\nएवढं मोठं भाग्य लाभलेला नेहरा केवळ दुसरा खेळाडू \nपहा: कालच्या सामन्याचे अनेक फोटो व्हायरल \n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1371", "date_download": "2018-04-27T06:50:44Z", "digest": "sha1:423XCJ5HRTIPG42VEZ5GO2SXHWAEXF5W", "length": 3503, "nlines": 44, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मत्‍स्यव्‍यवसाय | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nउद्योजक गौरी चितळे : क्षमता आणि जिद्द यांचा समन्वय\nगौरी चितळे माहेरच्या स्मिता लोंढे त्यांचे शिक्षण दहावी पास, एवढेच. त्यांनी आईवडिलांना आर्थिक मदत म्हणून नर्सिंगचा कोर्स पूर्ण करून हॉस्पिटलमध्ये नोकरी स्वीकारली. त्यांचे गाव सुधागड तालुक्यात आहे. त्या खेडेगावातून खोपोली येथे नोकरीसाठी ये-जा करत असत. त्यांनी सज्ञान होण्याआधीच घराची थोडी जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यांच्या क्षमता आणि जिद्द दोन्ही गुणांत आत्मनिर्भरतेचे बीज आहे. त्‍या गुणांच्‍या बळावरच त्‍यांनी स्‍वतःच्‍या उद्योगाची सुरूवात केली.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/mitali-raj-equalles-sachin-s-record-to-score-most-runs-in-odi-cricket/", "date_download": "2018-04-27T06:31:00Z", "digest": "sha1:ADKUDTJ6HYROQNENWOYZSO6ZYFOL53SQ", "length": 6221, "nlines": 103, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महिला विश्वचषक: मिताली राजने केली सचिनच्या विश्वविक्रमाची बरोबरी - Maha Sports", "raw_content": "\nमहिला विश्वचषक: मिताली राजने केली सचिनच्या विश्वविक्रमाची बरोबरी\nमहिला विश्वचषक: मिताली राजने केली सचिनच्या विश्वविक्रमाची बरोबरी\nभारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमची बरोबरी केली आहे. पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे तर महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीत सर्वाधिक धावा करण्याचा आता मिताली राजच्या नावावर आहे.\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर ४६३ सामन्यांत ४४.८३च्या सरासरीने १८४२६ धावा आहेत. त्यात ४९ शतके आणि ९६ अर्धशतकांचा समावेश आहे. मिताली राजनेही हा अनोखा विक्रम महिला क्रिकेटमध्ये आपल्या नावावर केला आहे. तिने महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८३ सामन्यांत ५१.७९ च्या सरासरीने ६००८ धावा केल्या आहेत. त्यात ४८ अर्धशतके आणि ५ शतकांचा समावेश आहे.\nविशेष म्हणजे आता हे दोंन्ही विक्रम भारताच्या नावावर झाले आहेत.\nएफसी पुणे सिटीकडून एमिलिआनो अल्फारो करारबध्द\nमहिला विश्वचषक: मिताली राजच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६००० धावा\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AD%E0%A5%A7", "date_download": "2018-04-27T06:54:16Z", "digest": "sha1:7T3S66LZSJZPV2VMXF2QCFKO3HAQMJXU", "length": 5862, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १५७१ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक\nदशके: १५५० चे - १५६० चे - १५७० चे - १५८० चे - १५९० चे\nवर्षे: १५६८ - १५६९ - १५७० - १५७१ - १५७२ - १५७३ - १५७४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nसप्टेंबर २५ - गो-योझेई, जपानी सम्राट,\nडिसेंबर २७ - योहानेस केप्लर, जर्मन खगोलशास्त्रज्ञ.\nइ.स.च्या १५७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १६ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ नोव्हेंबर २०१६ रोजी ०९:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2018-04-27T06:54:21Z", "digest": "sha1:6YE5GRJFXNK4DOV4PAW7P6TCCVNGGO3M", "length": 3707, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झी वाहिनी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nप्रसारण कंपनीबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जून २०१७ रोजी ०९:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://aaiekvira.org/content.php?mid=7", "date_download": "2018-04-27T06:48:26Z", "digest": "sha1:OCBB3BBVORIOUSTX65FJVQIGKIZEZAFZ", "length": 4696, "nlines": 36, "source_domain": "aaiekvira.org", "title": "Aai Ekvira", "raw_content": "\nपुराण आणि पुस्तकातील कथा\nकार्ल्याची आई एकविरा देवी ही बहुजन समाजाचे कुलदैवत मानले जाते. जगभरातील लाखो भक्तगणांची आईवर श्रध्दा आहे. आईच्या मंदिरात वर्षानुवर्षे सुरु असलेल्या प्रत्येक गोष्टींची माहिती भक्तगणांपर्यंत पोहचविण्यास सुलभ व्हावे यासाठी आम्ही ‘श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट’ने हे संकेतस्थळ सुरु केलेलं आहे.\nआई एकविरेच्या दर्शनासाठी कार्लागडावर प्रत्यक्षात लाखो भक्तगण दरवर्षी येत असतात. आपापली गाऱ्हाणी आईसमोर मांडत असतात, नवस बोलले जातात. अनेक भक्तांचे नवस पूर्ण झालेले आहेत, अशी प्रचिती भक्तगण सांगत असतात. ‘श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट’ दरवर्षी वेगवेगळे सण व उत्सव मंदिरात साजरे करत असते. सोबतच भक्तगणांना सुख-सोयी उपलब्ध करुन देता याव्यात यासाठी मंदिर परिसरात अनेक प्रकारची कामे करण्यात आलेली आहेत. मंदिराच्या संपूर्ण देखभालीचे काम आमची ही ट्रस्ट करत असते, तसेच भविष्यात अनेक योजना आमच्याकडे आहेत, याची सविस्तर माहिती वेळोवेळी संकेतस्थळावरून देण्यात येईलच.\nआईच्या मंदिरात दान-धर्म आणि देणग्यांच्या माध्यमातून जमा झालेला पैशाचा योग्य वापर करुन अनेक प्रकारची आणि महत्वाची कामे मंदिरात झालेली आहेत, तसेच आमच्या पुढील योजनांना मुर्त स्वरुप देण्यासाठी आम्हाला सतत आपल्या आर्थिक सहकार्याची गरज ही लागणारच आहे. ‘श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट’ तर्फे आम्ही आपणांस मदतीसाठी जाहिर आवाहन करत आहोत.\nअधिक माहितीसाठी आपण आम्हास 02114-282362 या क्रमांकावर संपर्क साधा.\nवेबसंपादक - श्री. मयुरेश कोटकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/charcha?order=last_comment_timestamp&sort=asc", "date_download": "2018-04-27T06:19:23Z", "digest": "sha1:7NLQBJT62BTTEJTRDDJKMCUOJTJ2524B", "length": 9802, "nlines": 101, "source_domain": "aisiakshare.com", "title": " चर्चा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचर्चाविषय आत्महत्या रोखण्याची लस शोधण्याची आवश्यकता मच्छिंद्र ऐनापुरे 2 मंगळवार, 25/10/2011 - 14:05\nचर्चाविषय परंपरा आणि नव्या जाणीवा (\"पेड्डामानिषी\"च्या निमित्ताने ) मुक्तसुनीत 9 बुधवार, 26/10/2011 - 03:42\nचर्चाविषय बोन्साय ३_१४ विक्षिप्त अदिती 29 शुक्रवार, 28/10/2011 - 16:09\nचर्चाविषय अर्थ समजून सांगा ना चिंजंश्रामो 21 रविवार, 30/10/2011 - 22:00\nचर्चाविषय अर्थ समजून सांगा ना: उत्तरार्ध चिंजंश्रामो 1 सोमवार, 31/10/2011 - 05:53\nचर्चाविषय शिक्षण खात्यासारखीच अन्य खात्यांचीही झाडाझडती व्हायला हवी मच्छिंद्र ऐनापुरे सोमवार, 31/10/2011 - 11:50\nचर्चाविषय विचार आणि संस्कार यातून माणूस घडतो. मच्छिंद्र ऐनापुरे सोमवार, 31/10/2011 - 11:52\n दुष्काळनाम्या 9 मंगळवार, 01/11/2011 - 01:18\nचर्चाविषय जो जास्त बडबड करतो दुष्काळनाम्या 11 मंगळवार, 01/11/2011 - 18:27\nचर्चाविषय अण्णा हजारे यांनी आपले मौन सोडायला हवे मच्छिंद्र ऐनापुरे 5 मंगळवार, 01/11/2011 - 20:18\nचर्चाविषय हस्त मैथुन शाप कि वरदान मचाककथेतील खाजकुमार 56 गुरुवार, 03/11/2011 - 15:26\nचर्चाविषय . चेतन सुभाष गुगळे 63 गुरुवार, 03/11/2011 - 15:29\nचर्चाविषय विकतचे दुखणे ............सार... 67 शुक्रवार, 04/11/2011 - 16:24\nचर्चाविषय बुकर पारितोषिक, साहित्यिक मूल्य, दर्जा वगैरे चिंतातुर जंतू 19 शनिवार, 05/11/2011 - 13:20\nचर्चाविषय शिव्या दुर्लक्ष 33 सोमवार, 07/11/2011 - 10:46\nचर्चाविषय अनुकंपा अशोक पाटील 35 शुक्रवार, 11/11/2011 - 12:42\nचर्चाविषय भ्रष्टाचारासारखा प्रश्न मिटणार नाही. मच्छिंद्र ऐनापुरे 15 बुधवार, 16/11/2011 - 23:03\nचर्चाविषय (नेत्रपटलावरील चित्रांवेगळे) राजेश घासकडवी 8 गुरुवार, 17/11/2011 - 02:27\nचर्चाविषय एक हे विश्व, शून्य हे विश्व धनंजय 14 गुरुवार, 17/11/2011 - 07:58\nचर्चाविषय नव्या राज्यांची निर्मिती: राजकीय की देशाच्या हिताची मच्छिंद्र ऐनापुरे 4 गुरुवार, 17/11/2011 - 10:52\nचर्चाविषय आभासी दुनिया: आपल्यापुरती किती खरी आणि किती खोटी\nचर्चाविषय ‘..और हम कर भी क्या कर सकते है.\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.kanshiramjitv.com/?p=10524", "date_download": "2018-04-27T06:38:10Z", "digest": "sha1:PBTFYVTWL3L7MNO25244TLNL65AFIRP2", "length": 14128, "nlines": 191, "source_domain": "www.kanshiramjitv.com", "title": "जयंतीचा जल्लोष (LIVE) : इंदोरा बौद्ध विहारातून निघाली भव्य मिरवणूक - कांशीरामजी TV", "raw_content": "\nऑल इंडिया एससी/एसटी रेलवे एम्पलाइज असो.मध्य रेल, नागपुर मंडल द्वारा डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती समारोह का आयोजन कल\n१४ अप्रैल २०१८ : दीक्षाभूमि (नागपुर) का एक विहंगम दृष्य\nबाबासाहेबांना अनोखे अभिवादन : युवकांनी रक्तदानाने साजरी केली जयंती\nLIVE VIDEO : महामानव डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती के अवसरपर नागपुर में निकली झाकियां\nबाबासाहेब के बताये हुये रास्तों पर चलकर, अपने पैरोें पर खुद खडे़ हो, तभी फिर बाबा साहेब डा. भीमराव अम्बेडकर का अधूरा रहा कार्य व सपना भी पूरा हो सकता है – कु मायावती\nजयंतीचा जल्लोष (LIVE) : इंदोरा बौद्ध विहारातून निघाली भव्य मिरवणूक\nराष्ट्रपति ने डॉ. बी. आर. अम्बेडकर की जयंती के अवसर पर बधाई दी\nSc/St ACT पर सुप्रीमकोर्ट नही बदलेगा अपना फैसला, अगली सुनवाई १० दिन बाद होगी\nदीक्षाभूमि के विकास के लिए 100 करोड़ रुपए मंजूर\nHome Featured जयंतीचा जल्लोष (LIVE) : इंदोरा बौद्ध विहारातून निघाली भव्य मिरवणूक\nजयंतीचा जल्लोष (LIVE) : इंदोरा बौद्ध विहारातून निघाली भव्य मिरवणूक\nमहामानवाच्या जयघोषाने दुमदुमला संविधान चौक\nनागपूर , ( दिनेश घरडे ) :\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्य देश विदेशात जल्लोष सुरु असून आंबेडकरी अनुयायांचा गढ समजल्या जाणा-या इंदोरा येथे दरवर्षी आंबेडकर जयंती समारोह ऐतिहासिक ठरत असतो. 14 एप्रिलच्या पूर्वसंध्येला आज (दि.१३) रोजी इंदोरा बुध्द विहार येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्मगुरु भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात निघालेल्या रॅलीत बग्गी, रथावर महामानवाच्या जीवनावर आधारित सुंदर देखावे असून भीम- बुध्द गीतांवर तरुणाई डोलत आहे. निळ्या गुलालांची उधळण करीत ढोल ताशांचा गजर आणि फटाक्याची आतशबाजीने संविधान चौक देखील आजपासूनच दणाणला आहे.\nआज (शुक्रवारी) रात्री ९.०० वाजता इंदोरा बुध्द विहार कमिटीतर्फे जंगी मिरवणुक काढण्यात आली आहे. इंदोरा बुध्द विहार येथून बुद्ध वंदनेने रॅलीची सुरुवात झाली. ढोल – ताशे आणि फटाक्यांची आतशबाजीसह ही रॅली इंदोरा चौकात पोहोचली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केल्यावर या रॅलीने दहा नंबर पूल, कड़बी चौक, गड्डीगोदाम, एलआयसी चौक, आदी मार्गक्रम केले. महामानवाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. उपासक- उपासिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करीत मिरवणूकीत सहभागी झाले आहेत. पंचशील ध्वज आणि महामानवाच्या जीवनावर आधारित सुंदर देखावे सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. जल्लोषात ही मिरवणूक १२ च्या ठोक्याला संविधान चौकात पोहोचताच फटाक्यांची आतशबाजी होणार आहे. भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई हे उपस्थितांना मार्गदर्शन करीत आहेत. त्रिशरण पंचशीलाने रॅलीचा समारोप होणार आहे.\nमिरवणूकीत इंदोरा बुध्द विहार कमिटीच्या पदाधिकाऱ्यासह बौद्ध भंन्ते, उपासक – उपासिका, व धम्मसेनेचे पदाधिकारी आणि समता सैनिक दलाचे स्वंयसेवक व कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.\nराष्ट्रपति ने डॉ. बी. आर. अम्बेडकर की जयंती के अवसर पर बधाई दी\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती की हार्दिक शुभकामनाएं\nऑल इंडिया एससी/एसटी रेलवे एम्पलाइज असो.मध्य रेल, नागपुर मंडल द्वारा डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती समारोह का आयोजन कल\n१४ अप्रैल २०१८ : दीक्षाभूमि (नागपुर) का एक विहंगम दृष्य\nबाबासाहेबांना अनोखे अभिवादन : युवकांनी रक्तदानाने साजरी केली जयंती\nऑल इंडिया एससी/एसटी रेलवे एम्पलाइज असो.मध्य रेल, नागपुर मंडल द्वारा डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती समारोह का आयोजन कल\n१४ अप्रैल २०१८ : दीक्षाभूमि (नागपुर) का एक विहंगम दृष्य\nबाबासाहेबांना अनोखे अभिवादन : युवकांनी रक्तदानाने साजरी केली जयंती\nसुनिये… राहुल अन्विकर इनका दमदार भीम गीत\nLIVE VIDEO : महामानव डॉ. बाबासाहेब अम्बेडकर जयंती के अवसरपर नागपुर में निकली झाकियां\nबाबासाहेब के बताये हुये रास्तों पर चलकर, अपने पैरोें पर खुद खडे़ हो, तभी फिर बाबा साहेब डा. भीमराव अम्बेडकर का अधूरा रहा कार्य व सपना भी पूरा हो सकता है – कु मायावती\nमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती की हार्दिक शुभकामनाएं\nजयंतीचा जल्लोष (LIVE) : इंदोरा बौद्ध विहारातून निघाली भव्य मिरवणूक\nराष्ट्रपति ने डॉ. बी. आर. अम्बेडकर की जयंती के अवसर पर बधाई दी\nअवैध यात्रा व हथियारबंद प्रदर्शन मामला : सरकार चाहे किसी भी पार्टी की हो उसे कानून से खिलवाड़ करने की इजाजत किसी को भी नहीं देनी चाहिये – सुश्री मायावती\nसोशल मिडीयावर इराणी समाजाची बदनामी करणा-या युवकांना पोलिसांनी अखेर केली अटक\nभूमाफियाने हडपली ‘कांशीरामजींची’ मालमत्ता\nडॉ. मदान यांच्या वाढल्या अडचणी\nडॉक्टरमुळे महिला पोलिसाला आले अपंगत्व\n२ जी स्पेक्ट्रम घोटाले में सभी आरोपी बरी : CBI साबित नही कर पाई आरोप\nअनुसुचितजाती प्रतिबंधक प्रकरणाचा तपास करुन निष्पक्षपणे कारवाई करावी -सी.एल.थुल\nरिपा नेते दिनेश गोडघाटेंच्या घरावर हल्ला\n नागपूर शहर पोलीस दलाने कोणते आवाहन केले\nशिरजगाव कसबा पोलिसांची सर्वात मोठी कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AA", "date_download": "2018-04-27T06:45:28Z", "digest": "sha1:ZZ5HDAJL47ZBBEANLEZ3XCXEP4AL5AGR", "length": 5479, "nlines": 196, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११५४ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११३० चे - ११४० चे - ११५० चे - ११६० चे - ११७० चे\nवर्षे: ११५१ - ११५२ - ११५३ - ११५४ - ११५५ - ११५६ - ११५७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nसांचो पहिला, पोर्तुगालचा राजा.\nडिसेंबर ३ - पोप अनास्तासियस चौथा.\nइ.स.च्या ११५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १२ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ फेब्रुवारी २०१५ रोजी ०९:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.vipcasting.cz/tag/aguilera/", "date_download": "2018-04-27T06:44:31Z", "digest": "sha1:FWTFGHMALCY2AWGPD6JNRAY2TOKHSZAV", "length": 7474, "nlines": 173, "source_domain": "mr.vipcasting.cz", "title": "अगुइलेरा - व्हिपकास्टिंग", "raw_content": "\nकृपया आपल्या पृष्ठाचे निवडा\nअगुइलेरा, क्रिस्टिना, क्रिस्टिना Aguilera, नग्न, गायक\nक्रिस्टिना मारिया अगुइलेरा (* 18 डिसेंबर 1980, स्टेटन आयलंड, न्यूयॉर्क) एक अमेरिकन पॉप गायक आहे. मुलानसाठी रिफ्लेक्शन गाडी रेकॉर्ड केल्यानंतर तिने आरसीए रेकॉर्डसह एक करार केला. तिचे पहिले अल्बम, क्रिस्टिना एगुइलेरा (एक्सएक्सएक्स), सार्वजनिक आणि समीक्षकांसाठी यशस्वी ठरले, आणि 1999 मध्ये सर्वोत्कृष्ट नवागतांसाठीचा ग्रॅमी पुरस्कार तिला मिळाला. लवकरच तिने लैटिन-पॉप अल्बम एमई रिफ्लेजो सोडला, ज्यासाठी त्याने तिला 2000 मध्ये लॅटिन ग्रॅमी जिंकले [...]\nहौशी वर्गीकरण ब्रिगेड निर्णायक castings निर्णायक 2017 सेलिब्रिटी सेलिब्रिटी डाउनलोड डाउनलोड मुलगी मुली फॅशन चित्रपट फुकट कलाकार अभिनय अभिनेत्री अभिनेत्री मुली संगीत कारकीर्द Lolita lolitku Lolita नाही मॉडेलिंग संगीत पैसे मिळणार साठी मुली महिला काम शो विद्यार्थी डाउनलोड प्रतिभा व्हिक्टोरिया गुपित व्हीआयपी मुक्त गायन गायन गायक गायक स्त्री महिला\nरोक्टीनास नेड जेजेरो, पर्वत आणि जायंट पर्वत, लिसा हॉरा\nअनेक शॉट्स ... पुढे वाचा\nटेलर एलिसन ... पुढे वाचा\nजॉनी हल्लीडे (* 15 .... पुढे वाचा\nअभूतपूर्व लोकप्रियता ... पुढे वाचा\nग्रेगरी स्टुअर्ट ... पुढे वाचा\nडोनाल्ड जॉन ... पुढे वाचा\nनवीन | सक्रिय | लोकप्रिय | अक्षरक्रमाने\n2 महिन्यात 3 आठवडे क्रियाकलाप\n3 महिन्यात 2 आठवडे क्रियाकलाप\nक्रियाकलाप 8 महिने पूर्वी\n1 वर्षांपूर्वीचे कार्य, 3 महिना\nअडोब फोटोशाॅप निर्णायक सेलिब्रिटी गॅलरी खेळ पर्वत Nezařazené सॉफ्टवेअर व्हिडिओ YouTube वर बातम्या\nघडवणे, मॉडेलिंग, अभिनय, चित्रपट, क्रिया, संगीत, गायन, व्हिडिओ\nआपल्या खात्यात प्रवेश करा\nआपले वापरकर्तानाव किंवा संकेतशब्द विसरलात\nAAH, प्रतीक्षा करा, मला आता लक्षात ठेवा\nजेणेकरून आम्ही सानुकूलित करू शकता आणि जाहिराती ट्रॅक आणि सुरक्षित वातावरण तयार आम्ही कुकीज वापरतो. काहीतरी रोजी या साइटला आपण स्क्रोल तेव्हा, आपण आपल्या करार आम्ही कुकीज वापरू शकतो सर्व्हर VipCasting.cz आणि पलीकडे माहिती गोळा करण्याची व्यक्त. अधिक इतर गोष्टींबरोबरच वाचा, आपले पर्याय काय आहेत: Okअधिक वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/anniversary-giveaway/", "date_download": "2018-04-27T06:34:28Z", "digest": "sha1:QDZ56ST23WEJQEIADGH3J5CYOWIPE2GA", "length": 11285, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Majhi Naukri - 4th Anniversary Giveaway 2018 - MajhiNaukri.in", "raw_content": "\n(FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n(DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n(MPSC) लिपिक- टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 निकाल\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\nजिल्हा न्यायालयातील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2018 निकाल\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nमाझी नोकरीच्या ४थ्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \nआपणास कळवण्यात आम्हास अत्यानंद होत आहे की, 01 फेब्रुवारी 2014 रोजी प्रारंभ केलेल्या आपल्या संकेतस्थळाला म्हणजेच वेबसाईटला 0४ वर्षे पूर्ण झाली. ह्या यशात तुमचा महत्वाचा वाटा आहे त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुमचे आभार मानण्याकरिता ४थ्या वर्धापनदिनानिमित्त 30 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2018 दरम्यान आकर्षक भेट वस्तू योजनेचे आयोजन केले आहे. तरी या योजनेत जास्तीतजास्त वाचकांनी सहभाग घेऊन आमचा आनंद द्विगुणीत करावा. (कृपया नियम व अटी वाचा.) धन्यवाद \nसर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन \nनियम व अटी वाचण्यासाठी येथे क्लिक करा\n1. सहभागी होण्याकरिता कोणतेही खरेदी किंवा रक्कम आवश्यक नाही.\n2. विजेत्यांकडून भेटवस्तू त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुक्ल आकारले जाणार नाही.\n3. विजेत्यांची निवड लकी ड्रॉ पद्धतीने होईल तसेच एकूण 30 विजेते निवडले जातील.\n4.आपण प्रदान केलेली माहिती केवळ स्पर्धा प्रविष्ट्यांच्या निकालासाठी वापरली जाईल.\n5. सहभागी होण्याकरिता वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे.\n6. विजेते 23 फेब्रुवारी 2018 रोजी निवडले जातील. व विजेत्यांची नावे ह्याच पेजवर प्रसिद्ध केली जातील.\n7. निवड झालेल्या विजेत्यांनी 05 दिवसांच्या आत आम्हाला फेसबुक किंवा इमेल वर संपर्क साधावा.\n8. निवड झालेल्या विजेत्यांनी आपला रहिवासी पत्ता तसेच रहिवासी पत्याचा पुरावा आम्हाला पाठविणे अनिवार्य आहे.\n9. विजेत्यांना भेटवस्तू त्यांनी दिलेल्या पत्त्यावर 30 दिवसांच्या आत प्राप्त होतील.\n10. भेट वस्तूंची MRP दर्शविली आहे. बाजारातील विक्री किंमत भिन्न असू शकते.\nभेट वस्तू ज्या तुम्ही जिंकू शकता.\nमाझी नोकरीच्या 4थ्या वर्धापनदिनानिमित्त Giveaway \nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगा भरती\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 8921 जागांसाठी मेगा भरती (स्थगिती)\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 178 जागांसाठी भरती\n• MHT-CET 2018 प्रवेशपत्र\n• (KVS) केंद्रीय विद्यालय संघटन भरती मुलाखत प्रवेशपत्र (1017 जागा)\n• (DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n• (MPSC) लघुलेखक व लघुटंकलेखक परीक्षा 2018 अंतिम उत्तरतालिका\n• (RBI) भारतीय रिझर्व्ह बँक असिस्टंट (अपंग व्यक्तींकरिता) विशेष भरती निकाल\n» आता पदवीसोबतच बीएड \n» जिल्हा न्यायालयातील लघुलेखक/ लिपिक/ शिपाई भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.\n» येत्या 02 वर्षात 72 हजार नोकऱ्या - मुख्यमंत्री\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://scsssadas.org/Lalbahadur%20Shartri%20Vidhyalay%20Marathi.aspx", "date_download": "2018-04-27T06:16:28Z", "digest": "sha1:Z6BYL4SVYJ4L46KYSGWNSXOAH4TUA35A", "length": 5255, "nlines": 45, "source_domain": "scsssadas.org", "title": "-: श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था :-", "raw_content": "\nआमच्या बद्दल श्री. छ.शि.शि. संस्था व्यवस्थापन\nकमल नर्सिंग वसंत विज्ञान,वाणिज्य,कला वसंत तंत्रविद्यानिकेतन\nलालबहादूर शास्त्री विद्यालय माउली विद्यालय शंकर विद्यालय यशवंतराव चव्हाण विद्यालय आसरादेवी विद्यालय छत्रपती विद्यालय आडस दयानंद विद्यालय जय भवानी विद्यालय जोगेश्वरी विद्यालय\nमहाराष्ट्र परिचर्या परिषद महाराष्ट्र परिचर्या परिषद १ अनिवार्यता प्रमाणपत्र हमीपत्र शपथपत्र १ शपथपत्र २\nस्थानीय व्यवस्थापन समिति प्रवेश प्रक्रिया\nआमच्या बद्दल सवलती परितोशके महाविध्यालय समेति संपर्क चित्र फळक प्रतिक्रिया\nइतिहास व्यवस्थापना ध्येय आणि उदेष\nसंकेत स्थळावरील काम चालू आहे.\nचित्र सफर एन. एस. एस. औरंगाबाद विद्यापीठ एम. पी. यस. सी. यू. पी. एस. सी.\nश्री. तिडके बी. पी.\nअ.क्रं. नाव शैक्षणिक पात्रता पद\n१ श्री. तिडके बाबुराव पंढरीनाथ बी.ए. बी.एड. मुख्याध्यापक\n२ श्री. नखाते भीमराव बाबुराव बी.ए.बी.पी.ए.डी सह. शिक्षक\n३ श्री. पवार सुधाकर वामनराव बी.ए. बी.एड. सह. शिक्षक\n४ श्री. राऊत रामराव लिंबाजी बी.एस.सी.बी.एड. सह. शिक्षक\n५ श्री. सपाटे गणेश छत्रभुज एम.एस.सी.बी.एड. सह. शिक्षक\n६ श्री. केकाण सुग्रीव मारुती बी.ए. बी.एड. सह. शिक्षक\n७ श्री. केकाण सखाहरी सोपान बी.कॉम.बी.पी.ए.डी सह. शिक्षक\n८ सौ. सिरसट तारामती पांडूरंग बी.ए. बी.एड. सह. शिक्षक\n९ श्री. खलिते बालासाहेब बब्रूवान एम.ए.बी.एड. सह. शिक्षक\n१० श्री. तपसे बालासाहेब मदनराव एस.एस.सी.सी.टी.सी. सह. शिक्षक\n११ श्री. देशमुख दिपक विलासराव बी.ए. कनिष्ट लिपिक\n१२ श्री. तपसे गुलाब सहदेव ९ वी सेवक\n१३ श्री. कापरे बालासाहेब दादाराव एस.एस.सी सेवक\n१४ श्री. बोबडे नवनाथ श्रीपती बी.ए. सेवक\n१५ श्री. ढोले भारत भगवानराव एस.एस.सी सेवक\nमुख्य पान |आमच्या बद्दल |प्रतिक्रिया | संपर्क | स्थानीय व्यवस्था समिति | कार्यरत महाविद्यालय समीती|प्रवेश प्रक्रिया\n© श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था - सर्व अधिकार आरक्षित संकेतस्थळ कर्ता : ३डी सर्विसेस | तपासा ई-मेल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t17092/", "date_download": "2018-04-27T06:29:24Z", "digest": "sha1:5BBHSUBCUTNA2K42AJINZ5UKA6XTA6FN", "length": 2528, "nlines": 57, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-का तुझी ओढ इतकी राणी कळत नाही ...", "raw_content": "\nका तुझी ओढ इतकी राणी कळत नाही ...\nका तुझी ओढ इतकी राणी कळत नाही ...\nका तुझी ओढ इतकी राणी कळत नाही\nका तुझ्या आठवणीनेही मन भरत नाही ...\nतुझा मंजुळ आवाज हृदयापलीकडे जातो\nतरी ऐकण्याची तृष्णा मात्र भागत नाही ...\nप्रत्येक श्वासागणिक तू जवळ येत आहेस\nतरी मन माझ विचारण्यास धजत नाही ...\nमनचक्षूंनी तुला नखशिखांत पाहिलंय\nतरी डोळ्यांनी बघण्याची इच्छा जात नाही ...\nनेईन म्हणतो तुला क्षितीजापलीकडे\nपण अंतर आपल्या दोघातलं सरत नाही ...\nका तुझी ओढ इतकी राणी कळत नाही ...\nका तुझी ओढ इतकी राणी कळत नाही ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AE_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2018-04-27T06:47:38Z", "digest": "sha1:LMIXFJX6IGM53O6ERZNF7RXW4UOLFQ7B", "length": 5351, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९९८ हॉकी विश्वचषक - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n← १९९४ (मागील) (पुढील) २००२ →\n१९९८ हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची नववी आवृत्ती होती. ही स्पर्धा २० जून ते १ जुलै, इ.स. १९९८ दरम्यान नेदरलँड्स देशामधील उट्रेख्त शहरात खेळवली गेली. १२ देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये यजमान नेदरलँड्सने अंतिम फेरीमध्ये स्पेन संघाचा पराभव करून आपले तिसरे अजिंक्यपद मिळवले.\nबार्सेलोना १९७१ · ॲमस्टल्वीन १९७३ · क्वालालंपूर १९७५ · बुएनोस आइरेस १९७८ · मुंबई १९८२ · लंडन १९८६ · लाहोर १९९० · सिडनी १९९४ · उट्रेख्त १९९८ · क्वालालंपूर २००२ · म्योन्शनग्लाडबाख २००६ · दिल्ली २०१० · द हेग २०१४\nमंडेलियू १९७४ · बर्लिन १९७६ · माद्रिद १९७८ · बुएनोस आइरेस १९८१ · क्वालालंपूर १९८३ · अॅमस्टल्वीन १९८६ · सिडनी १९९० · डब्लिन १९९४ · उट्रेख्त १९९८ · पर्थ २००२ · माद्रिद २००६ · रोसारियो, २०१० · द हेग २०१४\nइ.स. १९९८ मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑक्टोबर २०१४ रोजी ०१:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/national-2/page/3", "date_download": "2018-04-27T06:27:58Z", "digest": "sha1:XNBJ26MNNRYEYVP5G2RX3YZPGGZP4IQO", "length": 9856, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "NATIONAL Archives - Page 3 of 581 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nपाकिस्तानच्या प्रशासनाने नवाज शरीफांची सुरक्षा हटविली\nइस्लामाबाद : पाकिस्तानी प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेत शासकीय पदांवर नसलेल्या व्यक्तींच्या सुरक्षेतील 13 हजार 600 पोलिसांना परत बोलाविले आहे. सुरक्षा हटविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा देखील समावेश आहे. पदांवर नसलेल्या व्यक्तींना मिळालेली सुरक्षा मागे घेतली जावी, असा आदेश पाकिस्तानचे सरन्यायाधीश मियां साकिब निसार यांनी 19 एप्रिल रोजी दिला होता. या आदेशाचे पालन करत प्रशासनाने ...Full Article\nचीनमध्ये नदीत दोन नौका उलटल्याने 17 जणांचा मृत्यू\nबीजिंग चीनमध्ये शर्यतीच्या सरावात सामील दोन नौका नदीत उलटल्याने 17 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना गुआंगशी झुआंग स्वायत्त क्षेत्रात शनिवारी दुपारी घडली. स्थानिक सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने रविवारी याबद्दलची ...Full Article\nदेशाला हिंदू-मुस्लिमांमध्ये विभागू नका : राजनाथ सिंग\nपाटणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी देशाचे सार्वभौमत्व कायम राखण्यासाठी स्वातंत्र्ययोद्धय़ांचे उदाहरण देत बिहारच्या राजधानीत हिंदू-मुस्लीम एकतेचे आवाहन केले आहे. चंद्रशेखर आझाद आणि भगत सिंग यांच्याप्रमाणेच अशफाकुल्लाह खान यांनी ...Full Article\nरेणुका चौधरी, गंगवार यांची वादग्रस्त विधाने\nकठुआ, उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण वृत्तसंस्था/ बरेली, पाटणा केंद्रीय राज्यमंत्री संतोष गंगवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या रेणुका चौधरी यांनी कठुआ तसेच उन्नाव बलात्कार प्रकरणावरून वादग्रस्त विधाने केली आहेत. भारत ...Full Article\nवाघा सीमेवर पाक क्रिकेटपटूचे चिथावणीखोर कृत्य\nबीएसएफने नोंदविली तक्रार : कारवाईची मागणी, हसन अलीकडून शिष्टाचाराचा भंग वृत्तसंस्था/ अमृतसर वाघा सीमेनजीक पाकिस्तानी क्रिकेपटूने केलेल्या चिथावणीखोर कृत्यामुळे सीमा सुरक्षा दलाचे जवान चांगलेच संतापले आहेत. भारताकडून पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या ...Full Article\n‘महाभियोग’प्रकरणी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार \nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्तावावर रविवारी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी महाभियोग प्रस्ताव फेटाळल्यास सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचे संकेत ...Full Article\nयशवंत सिन्हांचा भाजपला रामराम\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशात लोकशाही धोक्यात आली आहे, असा आरोप करत माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अखेर शनिवारी भाजपला अधिकृत सोडचिठ्ठी दिली. ‘मी पक्ष राजकारणातून ...Full Article\nगुजरात दंगलींमधून माया कोडनानी निर्दोष\nबाबू बजरंगीची जन्मठेप केली सौम्य, गुजरात उच्च न्यायालयाचा निकाल अहमदाबाद / वृत्तसंस्था 2002 मधील गुजरात दंगलींच्या नरोडा पाटिया प्रकरणातून भाजप नेत्या आणि राज्यातील माजी मंत्री माया कोडनानी यांची गुजरात ...Full Article\nझारखंडमधील नगरपालिका निवडणुकीत भाजपची मुसंडी\n34पैकी 20 संस्थांमध्ये विजयः महापौरपदी भाजपच्या आशा लकडा विजयी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली झारखंडमधील स्थानिक स्वराज संस्था नगरनिगम, नगरपालिका परिषद आणि नगरपंचायतींमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. सोमवार 16 रोजी ...Full Article\nपेट्रोल-डिझेल दर नव्या उच्चांकावर\nदिल्लीत 74.08 रुपये, तर मुंबईत 81.93 रुपये प्रतिलिटर दर नवी दिल्ली / वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांत उच्च पातळीवर पोहोचल्यानंतर दिल्लीसह देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने ...Full Article\nरोख तुटवडय़ावर आयटीची कारवाई, 14 कोटींची रक्कम जप्त\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nफक्त आठ तालुक्यांतच दुष्काळ कसा \nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.vipcasting.cz/tag/angelina/", "date_download": "2018-04-27T06:46:14Z", "digest": "sha1:DSW7FD6GKM7JPBPSKMA553OLQEJZBQ6X", "length": 7709, "nlines": 173, "source_domain": "mr.vipcasting.cz", "title": "एंजेलिना - व्हीपिस्टास्टिंग", "raw_content": "\nकृपया आपल्या पृष्ठाचे निवडा\nएंजेलिना, अँजलिना जोली, एंजेलिना जोली वॉइट, अभिनेत्री, जोली, निर्माता, दिग्दर्शक\nएंजेलिना जोली पिट, जन्माला एंजेलिना जोली वॉइट (* 4 जून 1975 लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया) एक अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि निर्वासित संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्त आयुक्त विशेष राजदूत आहेत. तिने अमेरिकन अभिनेता जॉन Voight मुलगी आहे पूर्वी तिने एक मॉडेल म्हणून काम केले. हा सहसा प्रसारमाध्यमांमध्ये सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक म्हणून ओळखला जातो आणि केवळ तिच्या खाजगी आयुष्याबद्दल औषधाची माहिती नाही. तिने तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक चित्रपट ऑस्कर विजेता आहे. तिची अभिनय कारकीर्द सुरू झाली [...]\nहौशी वर्गीकरण ब्रिगेड निर्णायक castings निर्णायक 2017 सेलिब्रिटी सेलिब्रिटी डाउनलोड डाउनलोड मुलगी मुली फॅशन चित्रपट फुकट कलाकार अभिनय अभिनेत्री अभिनेत्री मुली संगीत कारकीर्द Lolita lolitku Lolita नाही मॉडेलिंग संगीत पैसे मिळणार साठी मुली महिला काम शो विद्यार्थी डाउनलोड प्रतिभा व्हिक्टोरिया गुपित व्हीआयपी मुक्त गायन गायन गायक गायक स्त्री महिला\nरोक्टीनास नेड जेजेरो, पर्वत आणि जायंट पर्वत, लिसा हॉरा\nअनेक शॉट्स ... पुढे वाचा\nटेलर एलिसन ... पुढे वाचा\nजॉनी हल्लीडे (* 15 .... पुढे वाचा\nअभूतपूर्व लोकप्रियता ... पुढे वाचा\nग्रेगरी स्टुअर्ट ... पुढे वाचा\nडोनाल्ड जॉन ... पुढे वाचा\nनवीन | सक्रिय | लोकप्रिय | अक्षरक्रमाने\n2 महिन्यात 3 आठवडे क्रियाकलाप\n3 महिन्यात 2 आठवडे क्रियाकलाप\nक्रियाकलाप 8 महिने पूर्वी\n1 वर्षांपूर्वीचे कार्य, 3 महिना\nअडोब फोटोशाॅप निर्णायक सेलिब्रिटी गॅलरी खेळ पर्वत Nezařazené सॉफ्टवेअर व्हिडिओ YouTube वर बातम्या\nघडवणे, मॉडेलिंग, अभिनय, चित्रपट, क्रिया, संगीत, गायन, व्हिडिओ\nआपल्या खात्यात प्रवेश करा\nआपले वापरकर्तानाव किंवा संकेतशब्द विसरलात\nAAH, प्रतीक्षा करा, मला आता लक्षात ठेवा\nजेणेकरून आम्ही सानुकूलित करू शकता आणि जाहिराती ट्रॅक आणि सुरक्षित वातावरण तयार आम्ही कुकीज वापरतो. काहीतरी रोजी या साइटला आपण स्क्रोल तेव्हा, आपण आपल्या करार आम्ही कुकीज वापरू शकतो सर्व्हर VipCasting.cz आणि पलीकडे माहिती गोळा करण्याची व्यक्त. अधिक इतर गोष्टींबरोबरच वाचा, आपले पर्याय काय आहेत: Okअधिक वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://healthasha.maharashtra.gov.in/", "date_download": "2018-04-27T06:06:56Z", "digest": "sha1:BX2CZEP7NTYCJTTORO4GNULAIU3REGSH", "length": 15914, "nlines": 110, "source_domain": "healthasha.maharashtra.gov.in", "title": "ASHA Login : Public Health Department,Maharashtra", "raw_content": "\nओळख क्रमाँक / User Code *\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ASHA चा उपयोग होतो. ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये ASHA या मध्यस्थीचे काम करतात. बिगर -आदिवासी भागात 1500 लोकसंख्येमागे एक ASHA तर आदिवासी भागामध्ये 1000 लोकसंख्येमागे एक ASHA नियुक्त करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता, लसीकरण यांचे महत्व पटवून देण्यासाठी त्याचप्रमाणे ताप, हगवण, लहान-मोठया जखमा यावरील प्राथमिक स्वरुपाचे उपचार करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. तसेच DOTS, Folic Acid आणि Chloroquin सारख्या इतरही गोळयांचे वाटप करण्याची कामे ASHA मार्फत केली जातात. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देण्याची जबाबदारीही ASHA वर असते. ग्रामीण भागातील ASHA या स्वयंसेवक पध्दतीने जरी काम करीत असल्या तरी त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहनपर वेतन/भत्ते देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे ASHA ना एक प्रकारचा रोजगारच उपलब्ध करुन दिला जातो.\nग्रामीण महिलांना , सुखरुप प्रसुती, स्तनपान, लसीकरण, गर्भप्रतिबंधक उपाययोजना, जननेद्रीयांशी संबंधित जंतुसंसर्ग, लैगिंक संबंधातुन होणारे जंतुसंसर्ग, नवजात अर्भकाची काळजी इ. आरोग्यविषयबाबींसंबंधी मदत व मार्गदर्शन करण्यास ASHA सदैव तत्पर असतात.\nआशा ची ठळक वैशिष्टये :-\n१. आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणुन ASHA ओळखल्या जातात.\n२ . समाजात आरोग्य विषयक कोणतेही प्रश्न उदभवल्यास प्रथम आशा ला कळवले जाते.\n३. समाजात आरोग्य विषयक जागरुकता निर्माण करण्याचे काम ASHA मार्फत केले जाते.\n४. आरोग्य विषयक सेवा चालना देण्याचे कामही ASHA मार्फत केले जाते.\n५. राज्यातील १५ आदिवासी व ३१ बिगर -आदिवासी जिल्हयांमध्ये ASHA कार्यरत आहेत.\n६. ASHA ला मिळणारे प्रोत्साहनपर वेतन/भत्ते हे तिच्या कार्य (दर्जा) करण्यावर अवलंबून आहे.\n१. आदिवासी क्षेत्रात प्रत्येक १००० लोकसंख्येमागे १ ASHA.\n२. आदिवासी क्षेत्रात कार्य करणा-या ASHA चे किमान ८ वी पर्यंत शिक्षण झालेले असावे.\n३. आदिवासी क्षेत्रात काम करणा-या ASHA २०-४५ वयोगटातील असाव्यात .\n४. आदिवासी क्षेत्रात काम करणारी ASHA ही विवाहीत असावी.\n१. बिगर -आदिवासी क्षेत्रात प्रत्येक १५०० लोकसंख्ये मागे १ ASHA असते.\n२. बिगर -आदिवासी क्षेत्रात कार्य करणा-या ASHA चे किमान १० वी पर्यंत शिक्षण झालेले असावे.\n३. बिगर -आदिवासी क्षेत्रात काम करणा-या ASHA २५ - ४५ वयोगटातील असव्यात.\n४. बिगर -आदिवासी क्षेत्रात काम करणारी ASHA ही विवाहीत असावी.\n१. निवड केलेल्या उमेदवारांमधुन VHNSC ग्रामसभेला ३ नावे सुचित करतात.\n२. ग्रामसभेला सुचित केलेल्या ३ उमेदवारांमधुन एका उमेदवाराची ASHA म्हणुन नियुक्ती केली जाते.\n३. ASHA ची नियुक्ती झाल्याचे नियुक्ती पत्र तालुका आरोग्य अधिका-यामार्फत निर्गमित केले जाते.\nआशाला मदत करणारी यंत्रणा:-\n१. एका जिल्हयासाठी १ जिल्हा समूह संघटक (DCM).\n२. एक आदिवासी भागासाठी १ तालुका समूह संघटक (BCM) .\n३. आदिवासी भागात प्रत्येक १० आशासाठी १ गटप्रवर्तक (BF) .\n४. बिगर -आदिवासी भागात प्रत्येक PHC साठी १ गटप्रवर्तक .\n१. ग्रामसभेद्वारा निवड झाल्यानंतर व तालुका आरोग्य अधिका-यामार्फत नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर ASHA प्रशिक्षणासाठी पात्र ठरते.\n२.आशा सव्यंसेविकेस Induction मॉडयुल व H.B.N.C चे प्रशिक्षण दिले जाते.\n३. प्रथम ७ दिवसांचे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर ASHA ला तिच्या कार्यकुशलतेवर आधारित प्रोत्साहनपर वेतन/भत्ते प्राप्त होत असतात.\n४. प्रशिक्षणाला हजर राहील्यानंतरच ASHA प्रोत्साहनपर वेतन/भत्ता प्राप्तीसाठी पात्र ठरते.\nकामावर आधारित मोबदला :-\n१. ASHA ला दिले जाणारे कामावर आधारित मोबदला तिच्या कार्यकुशलतेवर अवलंबून असतो.\n२. ASHA च्या कार्याची नोंद एका नोंदवहीत घेतली जात असुन तिच्या कार्यकुशलतेनुसार (दर्जानुसार) तिला प्रोत्साहनपर वेतन/भत्ते दिले जातात.\n३. ASHA ला मिळणारे कामावर आधारित मोबदला हे महिन्यातुन एकदा होणा-या बैठकीच्यावेळी PHC स्तरावर दिले जातात.\n४. ASHA ला दिले जाणारे कामावर आधारित मोबदला हे धनादेशाच्या स्वरुपात दिले जातात.\n१) आशा सॉफ्टवेअर मध्ये सर्व आशांचे प्रोफाइल पूर्ण भरणे.\n२) आशांच्या झालेल्या प्रशिक्षणाची पूर्ण माहिती भरणे.\n३) आशाने केलेला परफॉर्मन्स व पेमेंटची एन्ट्री पूर्ण करणे (माहे एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यन्त).\n४) वरील सर्व बाबींची माहिती (आशा प्रोफाइल,प्रशिक्षण ,परफॉर्मन्स व पेमेंट) ०६ एप्रिल २०१८ ते १२ एप्रिल २०१८ या कालावधीत पूर्ण करावे.\n५) सदर कालावधीनंतर आशा सॉफ्टवेअरमध्ये (आशा प्रोफाइल,प्रशिक्षण,परफॉर्मन्स व पेमेंट)भरलेल्या माहितीत बदल करता येणार नाही.\n६) तरी,संबंधितांनी आशांची सर्व माहिती अचूक पूर्ण करून वर नमूद कालावधीत पूर्ण करण्याबाबत दक्षता घ्यावी.\nएप्रिल २०१७ ते मार्च २०१८ ह्या कालावधीतील आशा प्रोफाइल,प्रशिक्षण,परफॉर्मन्स व पेमेंट एन्ट्री सुरु करण्यात आलेली आहे व सदर एन्ट्री माहे १२ एप्रिल २०१८ रोजी बंद करण्यात येईल.\nएप्रिल २०१७ ते मार्च २०१८ ह्या कालावधीतील पेमेंट एन्ट्री सुरु करण्यात आलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/india-post-payments-bank-recruitment/", "date_download": "2018-04-27T06:23:37Z", "digest": "sha1:O4GV5XHGSUBLOH4LTI5BKLMNJJT4GCFV", "length": 10689, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "India Post Payments Bank Recruitment 2016 - www.indiapost.gov.in", "raw_content": "\n(FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n(DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n(MPSC) लिपिक- टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 निकाल\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\nजिल्हा न्यायालयातील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2018 निकाल\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतीय डाक बँकेत 1710 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\nभारतीय डाक विभागाच्या सुरु करण्यात येत असलेल्या ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड’ मध्ये विविध पदांची भरती.\nस्केल II & III अधिकारी – पदवीधर/CA /ICAI किंवा MBA\nसहाय्यक व्यवस्थापक – पदवीधर\nवयाची अट: 01 सप्टेंबर 2016 रोजी [SC/ST- 05 वर्षे सूट , OBC -03 वर्षे सूट]\nस्केल II & III अधिकारी – 23 ते 35 वर्षे\nसहाय्यक व्यवस्थापक – 20 ते 30 वर्षे\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 नोव्हेंबर 2016\nस्केल II & III अधिकारी – पाहा\nसहाय्यक व्यवस्थापक – पाहा\nसहाय्यक व्यवस्थापक – पाहा (Apply Online)\nPrevious टाटा मोटर्स मध्ये विविध पदांच्या 4050 जागांसाठी भरती\nNext भारतीय जीवन विमा निगम (LIC) मध्ये 820 जागा\n(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 526 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात भरती\nUPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 398 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(PMC) पुणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत विविध पदांची भरती\n(MRVC) मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’ पदांची भरती\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगा भरती\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 8921 जागांसाठी मेगा भरती (स्थगिती)\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 178 जागांसाठी भरती\n• MHT-CET 2018 प्रवेशपत्र\n• (KVS) केंद्रीय विद्यालय संघटन भरती मुलाखत प्रवेशपत्र (1017 जागा)\n• (DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n• (MPSC) लघुलेखक व लघुटंकलेखक परीक्षा 2018 अंतिम उत्तरतालिका\n• (RBI) भारतीय रिझर्व्ह बँक असिस्टंट (अपंग व्यक्तींकरिता) विशेष भरती निकाल\n» आता पदवीसोबतच बीएड \n» जिल्हा न्यायालयातील लघुलेखक/ लिपिक/ शिपाई भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.\n» येत्या 02 वर्षात 72 हजार नोकऱ्या - मुख्यमंत्री\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t18944/", "date_download": "2018-04-27T06:25:43Z", "digest": "sha1:C5RYTFQ4FEUHRYWAA7PKFFIREF4DFIFI", "length": 2344, "nlines": 58, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-मी हि निर्जीव होतो त्या काळजासारखा …", "raw_content": "\nमी हि निर्जीव होतो त्या काळजासारखा …\nAuthor Topic: मी हि निर्जीव होतो त्या काळजासारखा … (Read 563 times)\nएक शापित प्रेम वेडा (Alone Kils)\nमी हि निर्जीव होतो त्या काळजासारखा …\nएके दिवशी अचानक ती\nम्हणाली \"मला तू नकोय.....\nयानंतर मला काही बोलताच\nमी हि निर्जीव होतो त्या\nमी हि निर्जीव होतो त्या काळजासारखा …\nमी हि निर्जीव होतो त्या काळजासारखा …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/nabard-recruitment/", "date_download": "2018-04-27T06:24:38Z", "digest": "sha1:KGIWSOTJAMB2O75BVVKQBKEOIJSVRAU7", "length": 11612, "nlines": 147, "source_domain": "majhinaukri.in", "title": "National Bank for Agriculture- NABARD Recruitment 2018 www.nabard.org", "raw_content": "\n(FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n(DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n(MPSC) लिपिक- टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 निकाल\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\nजिल्हा न्यायालयातील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2018 निकाल\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(NABARD) राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँकेत 92 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\nचार्टर्ड एकाउंटेंट (CA): 05 जागा\nपर्यावरण इंजिनिअरिंग: 02 जागा\nफूड प्रोसेसिंग/फूड टेक्नोलॉजी: 04 जागा\nवनीकरण (फॉरेस्ट्री): 04 जागा\nलॅंड डेवलपमेंट (Soil Science)/ कृषि: 08 जागा\nलघु पाटबंधारे (Water Resources): 06 जागा\nशैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी/MBA/P.G.डिप्लोमा (SC/ST/अपंग: 45 %)\nवयाची अट: 01 मार्च 2018 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nसूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.\nप्रवेशपत्र: 27 एप्रिल 2018 पासून.\nपरीक्षा: पूर्व: 12 मे 2018, मुख्य: 06 जून 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 एप्रिल 2018\nNext IIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 526 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात भरती\nUPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 398 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(PMC) पुणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत विविध पदांची भरती\n(MRVC) मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’ पदांची भरती\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगा भरती\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 8921 जागांसाठी मेगा भरती (स्थगिती)\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 178 जागांसाठी भरती\n• MHT-CET 2018 प्रवेशपत्र\n• (KVS) केंद्रीय विद्यालय संघटन भरती मुलाखत प्रवेशपत्र (1017 जागा)\n• (DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n• (MPSC) लघुलेखक व लघुटंकलेखक परीक्षा 2018 अंतिम उत्तरतालिका\n• (RBI) भारतीय रिझर्व्ह बँक असिस्टंट (अपंग व्यक्तींकरिता) विशेष भरती निकाल\n» आता पदवीसोबतच बीएड \n» जिल्हा न्यायालयातील लघुलेखक/ लिपिक/ शिपाई भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.\n» येत्या 02 वर्षात 72 हजार नोकऱ्या - मुख्यमंत्री\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/news/karisma-kapoor-gets-critsised-for-not-holding-her-own-umbrella/18422", "date_download": "2018-04-27T06:54:20Z", "digest": "sha1:5YWWTX5CLZTTOC3SERPPRQ5WZ7VT7OGN", "length": 25599, "nlines": 249, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Karisma Kapoor Gets Critsised For Not Holding Her Own Umbrella | परिणीती चोप्रानंतर आता करिश्मा कपूर ‘छत्री’मुळे वादात | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\nपरिणीती चोप्रानंतर आता करिश्मा कपूर ‘छत्री’मुळे वादात\nपावसाची भुरभुर सुरू झाली तेव्हा करिश्माने आयोजकांना सांगून एका महिलेला तिच्या डोक्यावर छत्री धरण्यासाठी मागे उभे केले. करिश्मा स्वत:देखील छत्री पकडू शकत होती मात्र तिने राजेशाही थाटात एका महिलेला केवळ छत्री पकडण्यासाठी उभे केल्यामुळे तिच्यावर टीकेचे झोड उठलेली आहे.\nबॉलीवूड स्टार झाल्यावर लोकांचे नखरे वाढतात असे म्हणतात. स्टारडम, फेम, लोकप्रियतेची हवा डोक्यात गेल्यावर अनेकांना सामाजिक भान आणि संवदेनशीलता दाखवता येत नाही. असाच प्रसंग करिश्मा कपूरसोबत घडला आणि तिच्या असंवेदनशील वागण्यामुळे सोशल मीडियावर ती ट्रोलिंगची शिकार ठरत आहे.\nत्याचे झाले असे की, करिश्मा दुबईमध्ये लहान मुलांच्या आरोग्यसंदर्भात कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यावेळी पावसाची भुरभुर सुरू झाली. तेव्हा करिश्माने आयोजकांना सांगून एका महिलेला तिच्या डोक्यावर छत्री धरण्यासाठी मागे उभे केले. करिश्मा स्वत:देखील छत्री पकडू शकत होती मात्र तिने राजेशाही थाटात एका महिलेला केवळ छत्री पकडण्यासाठी उभे केल्यामुळे तिच्यावर टीकेचे झोड उठलेली आहे.\n► ALSO READ: करिश्मा कपूरच्या ‘बॉयफ्रेन्ड’ने पत्नीला ठरवले मानसिक रूग्ण\nफोटोत करिश्मा सोफ्यावर बसलेली आहे. तिच्या मागे उभे राहून एका महिलेने तिच्या डोक्यावर छत्री धरलेली असून करिश्मा कॅमेऱ्याकडे पाहत पोझ देत आहे. विशेष म्हणजे करिश्माने स्वत: हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. ' या फोटोवर लोक कमेंट करून तिच्या ‘हाय स्टँडर्ड’चा खरपूस समाचार घेत आहेत. या सेलिब्रेटींनी स्वत:ची छत्री पकडण्यात कसला कमीपणा वाटतो, ते स्वत:ला समजतात तरी काय अशी टीका नेटिझन्स करीत आहेत.\nमागे परिणीती चोप्रानेदेखील असाच एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये उन्हात एका व्यक्तीने तिच्या डोक्यावर छत्री धरलेली होती. काळ्या ड्रेसमध्ये डोळ्यावर गॉगल लावून चालणारी परिणीती तो व्यक्ती स्वत: उन्हात आहे याकडेही लक्ष देत नाहीए म्हणून तिच्यावर टीका झाली होती.\n► ALSO READ: वाढदिवसाच्या संदेशामुळे परिणीती चोप्रा वादाच्या भोवऱ्यात\nट्रोलिंग वाढल्यानंतर परिणीतीने तो व्हिडिओ डिलिट केला होता. यापूर्वी सोशल मीडियावर मैत्रीणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिने ‘कमी खा आणि बारीक हो’ असा सल्ला दिला होता. त्यावरूनही तिच्या ‘फॅट शेमिंग’चा आरोप करण्यात आला होता.\nतुम्हाला काय वाटते, स्टारमंडळींनी स्वत:ची छोटी-छोटी कामे करण्यासाठी इतर माणसांना गुलामांसारखे कामाला जुंपले पाहिले का आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा.\nट्विंकल खन्ना म्हणते, सोशल मीडियावर...\n​बाबा का अहंकार बढ रहा है...पण का\n​फरहान अख्तरने घेतला फेसबुकचा निरोप...\nट्रोलर्सवर भडकली मंदिरा बेदी, पुरूष...\n​पुन्हा चर्चेत आली सुश्मिता सेन\n‘या’ फोटोमुळे अमिताभ बच्चन यांना मि...\n ​ हृतिक रोशनच्या आईचे ‘हे’ व्...\n​श्रीदेवींची ‘ही’ जाहिरात ठरली अखेर...\nहोय, यापुढे ऋषी कपूर यांना ट्रोल कर...\n​‘अवाम्’ने घेतली अर्शी खानची फिरकी\n​ ‘घूमर’ गाण्यात दीपिका पादुकोणची झ...\n​ परिणीती चोप्राचे पॅचअप\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा ग...\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकी...\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मि...\nकरण जोहरने कलंक चित्रपटासाठी तयार क...\nरणवीर सिंग चालला व्हेकेशनवर इन्स्टा...\n‘पाप’च्या अभिनेत्रीची ठाणे पोलिसांन...\nयो यो हनी सिंगसोबत रॅप करणार बॉलिव...\nShocking : स्टेजवर डान्स करीत असतान...\nBOX OFFICE : महेश बाबूचा ‘हा’ चित्र...\nट्विंकल खन्नाला 'या' गोष्टीत मागे ट...\n‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट या द...\nभीषण आगीत ‘केसरी’चा सेट जळून खाक; ल...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://man-majhe.blogspot.com/2011/09/badbad-gite-cute-marathi-baby-poems.html", "date_download": "2018-04-27T06:44:14Z", "digest": "sha1:USY3AKJUZF5E7AU6WC4LJDMOKQMAZTCU", "length": 15799, "nlines": 313, "source_domain": "man-majhe.blogspot.com", "title": "आईनी शिकवलेली बडबड गीते - Badbad Gite cute marathi baby poems songs :) | मन माझे", "raw_content": "\nकाल रात्री आमच्या घरी,\nत्याला पाहून आमचा उडाला,\nछोटा होता चपळ फार,\nआम्ही त्याला घाबरत होतो,\nतो ही आम्हाला घाबरे,\nहळूच तोंड बाहेर काढून,\nत्याला कोणी पाहत नाही\nयाची खात्री करून घेत होता,\nतो दिसताच पळवुन लावायला,\nमी झाडू घेउन थांबले,\nत्याने नाना करामती केल्या,\nपिटुकला होता गोंडस फार,\nबाबाही आमचे आहेत धीट,\nत्याला बरोबर बाहेर काढले.\nअटक मटक चवळी चटक\nचवळी लागली गोड गोड\nजिभेला आला फोड फोड\nये ग ये ग सरी\n6.चांदोबा चांदोबा भागलास का\nमामाच्या वाड्यात येऊन जा\nतूप रोटी खावून जा\nआंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी\nआंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी\nदीपावली रंगावली....सोप्या सोप्या रांगोळ्या फक्त तुमच्यासाठी... Raangolyaa \nफुलांची पानांची रांगोळी आणि बनवायची नवीन पद्धत- Rangoli of Flower and leaves\nफुलांची रांगोळी बनवण्याची हौस आणि त्यानंतरचे समाधान काही वेळा अल्पायुषी ठरते. फुलांच्या पाकळ्या वाळू लागतात. रांगो...\n मुलींची मराठी नावे Marathi Boys and Girls Names with Meanings ( आपल्या बाळाची बारश्यासाठी नावे )\n\" अस विख्यात आंग्ल नाटककार -कवि शेक्सपीअरनं म्हटल असल तरी नावातच सार काही आहे अस म्हणणारी एक पिढी आता तयार होऊ ला...\nहोळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा\nकित्येक वर्षे झाली होळी खेळलोच नाही तुझ लग्न झाल्यापासून............... तुझ्या शिवाय दुसरीला रंग लावावा अस वाटलच नाही कधी मनापासून ............\nपहिल्या सरीचा पहिला थेंब म्हणजे प्रेम मनात पेटलेला गारवा म्हणजे प्रेम सावरता आवरता येत नाही ते म्हणजे प्रेम एखाद्यच्या नावाच कपाळावरच कुंकू ...\nहनुमान जयंतीच्या भक्तिपूर्ण शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः हनुमान जयंतीच्या भक्तिपूर्ण शुभेच्छा…\nगुढी पाडवा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः गुढी पाडवा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…\nआदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे पाचवे रूप...\nआदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे चवथे रूप ...\nआदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे तिसरे रूप...\nआदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे दुसरे रूप...\nआदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे पहिले रूप...\nनवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...\nनवरात्रोत्सव : संपूर्ण माहिती - Navratrostav Full ...\nपहिले प्रेम कोण होत\" \nआज सकाळी तुला पाहूनी ....मन माझे विरघळले आतुनी . -...\nअशाच एका तळ्याकाठी .......कवी :......प्रथमेश राउत....\nखास मुलांच्या मनातल .......मुलीनो आवर्जून वाचा - स...\nश्री गणपती अथर्वशीर्षाचा अर्थ, फलश्रुती आणि महत्त्...\nगणेश उत्सव संपल्यावर ..:)\nझेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा.\nविनोदी मराठी प्रश्नोत्तर पत्रिका - Funny_marathi_e...\nमराठी मस्तीखोर चे मस्त विनोद - Marathi Mastikhor F...\nतू मला सोडून निघून गेलास ....अश्रूंच्या ओंझळीत मला...\nप्रेम करतो तुझ्यावर... सोडून मला जाऊ नकोस...\nमाउंट मेरी जत्रा ( बांद्रा फेयर) - यशस्वी केल्याबद...\nअष्टविनायक -छायाचित्र , माहिती आणि नकाशे पुस्तिका ...\nप्रेमातली मैत्री अन मैत्रीतंर प्रेम.....तूम्ही काय...\nलालबागचा राजा २०११ (संपूर्ण दर्शन) फोटोस ,वालपेपर ...\nउंदिरमामा उंदिरमामा......Cute Marathi Poem :)\nरूप गणेशाचे - २१ अंकाचे महात्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://in.aptoide.com/store/etutor/apps?language=mr&sort=downloads", "date_download": "2018-04-27T06:30:21Z", "digest": "sha1:MXKKPXEMUJRRUVX3OBUHBU3YZ6YOS6JE", "length": 1898, "nlines": 60, "source_domain": "in.aptoide.com", "title": "Aptoide Mobile", "raw_content": "\netutor स्टोर वरील अव्वल अॅप्लीकेशन्स\nडाउनलोड्स: 50 - 250 1 महिने आधी\nडाउनलोड्स: 0 - 5 3 आठवडे आधी\nडाउनलोड्स: 0 - 5 1 महिने आधी\nडाउनलोड्स: 0 - 5 1 महिने आधी\nडाउनलोड्स: 0 - 5 1 महिने आधी\nडाउनलोड्स: 0 - 5 1 महिने आधी\nडाउनलोड्स: 0 - 5 1 महिने आधी\nडाउनलोड्स: 0 - 5 1 महिने आधी\nडाउनलोड्स: 0 - 5 1 महिने आधी\nचांगले अॅप स्टोर आपणांस देण्यासाठी आम्ही कुकीज वापरतो ह्या साइटला ब्राऊझ करुन आपण त्यास मान्यता देत आहात, तेव्हा त्याबाबत जास्त माहिती जाणुन इथे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/bcci-urges-kohli-to-resign/", "date_download": "2018-04-27T06:35:45Z", "digest": "sha1:TGNCM4EYOQRDW2PPSSRVNIGCZJWVG4G3", "length": 6918, "nlines": 104, "source_domain": "mahasports.co.in", "title": "म्हणून विराटला नोकरी सोडावी लागणार ! - Maha Sports", "raw_content": "\nम्हणून विराटला नोकरी सोडावी लागणार \nम्हणून विराटला नोकरी सोडावी लागणार \nमुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा सर्व प्रकारातील कर्णधार विराट कोहलीला लवकरच ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थातच ओएनजीसीमधील नोकरी सोडावी लागणार आहे. विराट ओएनजीसीमध्ये मॅनेजर पदावर आहे.\nही नोकरी तो स्वतः सोडणार नसून त्याला तसे बीसीसीआयचे आदेशच आहेत. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी बीसीसीआयमधील ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ च्या मुद्द्यावर जोरदार टीका करून सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर नेमलेल्या क्रिकेट प्रशासक समितीमधून माघार घेतली. त्यांनतर ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ विषयावर बीसीसीआयने काही नियम आखून दिले आहेत.\nया नियमांचा फटका यापूर्वी सुनील गावस्कर, राहुल द्रविड यांना बसला आहे, शिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भारतीय क्रिकेट संघाचा सल्लागार म्हणून निवड व्हावी ही प्रशिक्षक रवी शास्त्री यांची मागणीही याच कारणामुळे मान्य झाली नाही.\nआता याच कारणामुळे विराटला हे पद लवकरच सोडावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे क्रिकेट प्रशासक समितीने कोणताही क्रिकेटर सरकारी किंवा खासगी कंपनीमध्ये काम करणार नाही असे बीसीसीआयला स्पष्ट शब्दात सांगितले आहे. याचीच अंमलबजावणी म्हणजे विराटला या पदावरून मुक्त व्हावे लागणार आहे.\ncricketIndia tour of Srilanka 2017ongsvirat kohliऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडओएनजीसीकर्णधार विराट कोहलीनोकरी\nबार्सिलोनाचा रियल मॅद्रिदवर विजय\nजे सहा माजी कर्णधारांनी मिळून केले ते एकट्या विराटने करून दाखवले\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-07/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4", "date_download": "2018-04-27T06:39:15Z", "digest": "sha1:ADSBOHJK4SGT6552J3M5TRQMOLFBUA2E", "length": 3160, "nlines": 86, "source_domain": "vkrajwade.com", "title": "स्मार्त", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nसंस्कृत विभाग - स्मार्त\nस्मार्त - १२ स्थालीपाक\nसंस्कृत विभाग : स्मार्त\nस्मार्त - १२ स्थालीपाक\nस्मार्त (प्रायश्चित प्रयोग) - १३\nपुरुषसुक्त न्यास - १६\nस्मार्त - १८ पिंडीकशुद्धी प्रयोग\nमहान्यास (त्रुटीत) - १९\nस्मार्त (चतुर्थीकर्म होम) - २०\nस्मार्त - २१ संतान गोपाल प्रयोग\nनवग्रह मंत्र जप - २२\nस्मार्त - संस्कार - २४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/vara/k7s071.htm", "date_download": "2018-04-27T06:45:35Z", "digest": "sha1:J3AFNQSQ6BDAQW6YQEY2EFL6WI4HS6BD", "length": 49674, "nlines": 1419, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीमद् वाल्मीकि रामायण - उत्तरकाण्ड - ॥ एकसप्ततितमः सर्गः ॥", "raw_content": "\nसर्ग १ ते ५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७७\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ त ११९\nसग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ७५\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ६७\nसर्ग १ त १०\nसर्ग ११ त २०\nसर्ग २१ त ३०\nसर्ग ३१ त ४०\nसर्ग ४१ त ५०\nसर्ग ५१ त ६०\nसर्ग ६१ त ६८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ ते १२०\nसर्ग १२१ ते १२८\nसर्ग १ ते १०\nसर्ग ११ ते २०\nसर्ग २१ ते ३०\nसर्ग ३१ ते ४०\nसर्ग ४१ ते ५०\nसर्ग ५१ ते ६०\nसर्ग ६१ ते ७०\nसर्ग ७१ ते ८०\nसर्ग ८१ ते ९०\nसर्ग ९१ ते १००\nसर्ग १०१ ते ११०\nसर्ग १११ वा -समाप्त\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nसर्ग १ ते १०\nअध्याय १ ते १०\nअध्याय १ त १०\nअध्याय १ ते १३\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ४०\n॥ एकसप्ततितमः सर्गः ॥\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\nअल्पैः सैनिकैः सह शत्रुघ्नस्य अयोध्यायां प्रति प्रस्थानं, मार्गे वाल्मीक्याश्रमे श्रीरामचरितस्य गानं श्रुत्वा तेषां विस्मयः -\nशत्रुघ्नांचे थोड्‍याशा सैनिकांसह अयोध्येला प्रस्थान, मार्गात वाल्मीकिंच्या आश्रमांत रामरचित गान ऐकून त्या सर्वांचे आश्चर्यचकित होणे -\nततो द्वादशमे वर्षे शत्रुघ्नो रामपालिताम् \nअयोध्यां चकमे गन्तुं अल्पभृत्यबलानुगः ॥ १ ॥\nत्यानंतर बाराव्या वर्षात थोडेसे सेवक आणि सैनिकांना बरोबर घेऊन शत्रुघ्नांनी रामपालित अयोध्येला जाण्याचा विचार केला. ॥१॥\nततो मन्त्रिपुरोगांश्च बलमुख्यान् निवर्त्य च \nजगाम हयमुख्येन रथानां च शतेन सः ॥ २ ॥\nम्हणून आपले मुख्य मुख्य मंत्री तसेच सेनापतिंना परत धाडून - पुरीच्या रक्षणासाठी तेथेच सोडून ते चांगले घोडे असलेले शंभर रथ बरोबर घेऊन अयोध्येकडे जाण्यास निघाले. ॥२॥\nस गत्वा गणितान् वासान् सप्ताष्टौ रघुनन्दनः \nवाल्मीक्याश्रममागत्य वासं चक्रे महायशाः ॥ ३ ॥\nमहायशस्वी रघुनंदन शत्रुघ्न यात्रा करण्यास निघाल्यावर मार्गात सात-आठ परिगणित स्थानांवर मुक्काम करीत वाल्मीकि मुनिंच्या आश्रमावर जाऊन पोहोचले आणि रात्री तेथेच थांबले. ॥३॥\nसोऽभिवाद्य ततः पादौ वाल्मीकेः पुरुषर्षभः \nपाद्यमर्घ्यं तथातिथ्यं जग्राह मुनिहस्ततः ॥ ४ ॥\nत्या पुरुषश्रेष्ठ रघुवीरांनी वाल्मीकिंच्या चरणी प्रणाम करून त्यांच्या हातून पाद्य आणि अर्ध्य आदि अतिथि सत्काराची सामग्री ग्रहण केली. ॥४॥\nबहुरूपाः सुमधुराः कथास्तत्र सहस्रशः \nकथयामास स मुनिः शत्रुघ्नाय महात्मने ॥ ५ ॥\nतेथे महर्षि वाल्मीकिंनी महात्मा शत्रुघ्नाला ऐकण्यासाठी विविध प्रकारच्या हजारो सुमधुर कथा सांगितल्या. ॥५॥\nउवाच च मुनिर्वाक्यं लवणस्य वधाश्रितम् \nसुदुष्करं कृतं कर्म लवणं निघ्नता त्वया ॥ ६ ॥\nनंतर ते लवणाच्या वधाविषयी म्हणाले - लवणासुराला मारून तुम्ही अत्यंत दुष्कर कर्म केले आहे. ॥६॥\nबहवः पार्थिवाः सौम्य हताः सबलवाहनाः \nलवणेन महाबाहो युध्यमाना महाबलाः ॥ ७ ॥\n लवणासुराबरोबर युद्ध करून बरेचसे महाबली भूपाल सेना आणि वाहनांसहित मारले गेलेले आहेत. ॥७॥\nस त्वया निहतः पापो लीलया पुरुषर्षभ \nजगतश्च भयं तत्र प्रशान्तं तव तेजसा ॥ ८ ॥\n तोच पापी लवणासुर तुमच्या द्वारा अनायासेच मारला गेला. त्याच्यामुळे जगतात जे भय पसरले होते ते तुमच्या तेजाने शान्त झाले. ॥८॥\nरावणस्य वधो घोरो यत्‍नेीन महता कृताः \nइदं तु सुमहत्कर्म त्वया कृतमयत्‍न८तः ॥ ९ ॥\nरावणाचा घोर वध प्रयत्‍नांनी केला गेला होता, परंतु हे महान्‌ कर्म तू विनासायासच सिद्ध केलेस. ॥९॥\nप्रीतिश्चास्मिन् परा जाता देवानां लवणे हते \nभूतानां चैव सर्वेषां जगतश्च प्रियं कृतम् ॥ १० ॥\nलवणासुर मारला गेल्याने देवतांना फार प्रसन्नता वाटली. तू समस्त प्राण्यांचे आणि सार्‍या जगताचे प्रिय कार्य केले आहेस. ॥१०॥\nतच्च युद्धं मया दृष्टं यथावत् पुरुषर्षभ \nसभायां वासवस्याथ उपविष्टेन राघव ॥ ११ ॥\n मी इंद्रांच्या सभेत बसलो होतो. जेव्हा ती विमानाकार सभा युद्ध पहाण्यासाठी आली, तेव्हा मीही बसल्या बसल्या तुमचे आणि लवणाचे युद्ध चांगल्याप्रकारे पाहिले होते. ॥११॥\nममापि परमा प्रीतिः हृदि शत्रुघ्न वर्तते \nउपाघ्रास्यामि ते मूर्ध्नि स्नेहस्यैषा परा गतिः ॥ १२ ॥\n माझ्या हृदयातही तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे. म्हणून मी तुझ्या मस्तकाचे अवघ्राण करीन (तुझे मस्तक हुंगीन) हीच प्रेमाची पराकाष्ठा आहे. ॥१२॥\nइत्युक्त्वा मूर्ध्नि शत्रुघ्नं उपाघ्राय महामुनिः \nआतिथ्यं अकरोत् तस्य ये च तस्य पदानुगाः ॥ १३ ॥\nअसे म्हणून परम बुद्धिमान्‌ वाल्मीकिनी शत्रुघ्नांचे मस्तक हुंगले आणि त्यांचा तसेच त्यांच्या साथीदारांचा अतिथि सत्कार केला. ॥१३॥\nस भुक्तवान् नरश्रेष्ठो गीतमाधुर्यमुत्तमम् \nशुश्राव रामचरितं तस्मिन् कृले यथाकृमम् ॥ १४ ॥\nनरश्रेष्ठ शत्रुघ्नांनी भोजन केले आणि त्या समयी रामचरिताचे क्रमशः वर्णन ऐकले जे गीताच्या माधुर्यामुळे फारच प्रिय तसेच उत्तम वाटत होते. ॥१४॥\nसंस्कृतं लक्षणोपेतं समतालसमन्वितम् ॥ १५ ॥\nशुश्राव रामचरितं तस्मिन् काले पुरा कृतम् \nत्यावेळी त्यांना जे रामचरित ऐकायला मिळाले, ते पूर्वीच काव्यबद्ध केले गेले होते. ते काव्यगान वीणेच्या लयीच्या साथीसह होत होते, हृदय, कण्ठ आणि मूर्धा - या तीन स्थानांमध्ये मंद्र, मध्यम आणि तार स्वराच्या भेदासह उच्चारित होऊन राहिले होते. संस्कृत भाषेत निर्मिती होऊन व्याकरण छंद, काव्य आणि संगीतशास्त्राच्या लक्षणांनी संपन्न होते आणि गानोचित तालासह गायले गेले होते. ॥१५ १/२॥\nन्यक्षराणि सत्यानि यथावृत्तानि पूर्वशः ॥ १६ ॥\nश्रुत्वा पुरुषशार्दूलो विसंज्ञो बाष्पलोचनः \nत्या काव्यातील सर्व अक्षरे आणि वाक्ये सत्य घटनांचे प्रतिपादन करीत होती आणि प्रथम जो वृत्तांत घडून चुकला होता त्याचा यथार्थ परिचय देत होते. ते अद्‍भुत काव्यगान ऐकून पुरुषसिंह शत्रुघ्न मूर्च्छित झाल्यासारखे झाले. त्यांच्या नेत्रांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ॥१६ १/२॥\nस मुहूर्तमिवासंज्ञो विनिःश्वस्य मुहुर्मुहुः ॥ १७ ॥\nतस्मिन् गीते यथावृत्तं वर्तमानमिवाश्रृणोत् \nते एक मुहूर्तापर्यंत अचेत झाल्यासारखे होऊन वारंवार दीर्घ श्वास ओढत होते. त्या गानात त्यांनी घडलेल्या गोष्टींना वर्तमानाप्रमाणे ऐकले. ॥१७ १/२॥\nपदानुगाश्च ये राज्ञः तां श्रुत्वा गीतिसम्पदम् ॥ १८ ॥\nअवाङ्‌मुखाश्च दीनाश्च ह्याश्चर्यमिति चाब्रुवन् \nराजा शत्रुघ्नांचे जे साथी होते, तेही त्या गीत-संपत्तिला ऐकून दीन आणि नतमस्तक होऊन बोलले - ही तर फार आश्चर्याची गोष्ट आहे. ॥१८ १/२॥\nपरस्परं च ये तत्र सैनिकाः सम्बभाषिरे ॥ १९ ॥\nकिमिदं क्व च वर्तामः किमेतत् स्वप्नदर्शनम् \nअर्थो यो नः पुरा दृष्टः तमाश्रमपदे पुनः ॥ २० ॥\nशत्रुघ्नांचे जे सैनिक तेथे उपस्थित होते, ते परस्परात म्हणू लागले - ही काय गोष्ट आहे आपण कोठे आहोत हे काही स्वप्न तर आपण पहात नाही ना ज्या गोष्टी आपण पूर्वी पाहून चुकलो आहो त्यांनाच आपण या आश्रमावर जशाच तशा ऐकत आहोत. ॥१९-२०॥\nश्रृणुमः किमिदं स्वप्नो गीतबन्धनमुत्तमम् \nविस्मयं ते परं गत्वा शत्रुघ्नमिदमब्रुवन् ॥ २१ ॥\nकाय ह्या उत्तम गीतबंधाला आपण स्वप्नात ऐकत आहोत नंतर अत्यंत विस्मयात पडून ते शत्रुघ्नांना म्हणाले - ॥२१॥\nसाधु पृच्छ नरश्रेष्ठ वाल्मीकिं मुनिपुङ्गवम् \nशत्रुघ्नस्त्वब्रवीत् सर्वान् कौतूहलसमन्वितान् ॥ २२ ॥\nआश्चर्याणि बहूनीह भवन्त्यस्याश्रमे मुनेः ॥ २३ ॥\n आपण या विषयी मुनिवर वाल्मीकिना चांगल्या प्रकारे विचारा. यावर शत्रुघ्नांनी कुतुहलाने भरलेल्या त्या सर्व सैनिकांना म्हटले - मुनिंच्या या आश्रमात अशा अनेक आश्चर्यजनक घटला होत राहातात. त्यांच्या विषयी त्यांच्याकडे काही चौकशी करणे आपल्यासाठी उचित नाही आहे. ॥२२-२३॥\nन तु कौतूहलाद् युक्तं अन्वेष्टुं तं महामुनिम् \nएवं तद् वाक्यमुक्त्वा तु सैनिकान् रघुनन्दनः \nअभिवाद्य महर्षिं तं स्वं निवेशं ययौ तदा ॥ २४ ॥\nकौतुहलवश महामुनि वाल्मीकिंना या गोष्टींच्या विषयी जाणणे वा विचारणे उचित होणार नाही. आपल्या सैनिकांना असे सांगून रघुनंदन शत्रुघ्न महर्षिंना प्रणाम करून आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी निघून गेले. ॥२४॥\nइत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे एकसप्ततिमः सर्गः ॥ ७१ ॥\nयाप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकाण्डाचा एकाहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७१॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/443296", "date_download": "2018-04-27T06:23:20Z", "digest": "sha1:PR5XGQKDLKTWNMQ3FV2E77EQG72WB2BW", "length": 9335, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "हागणदारीमुक्तीसाठी भंगार साठवणाऱयांवर कारवाई - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » हागणदारीमुक्तीसाठी भंगार साठवणाऱयांवर कारवाई\nहागणदारीमुक्तीसाठी भंगार साठवणाऱयांवर कारवाई\nरत्नागिरी शहराच्या वादग्रस्त ठरलेल्या 64 कोटी नळपाणी योजनेचा दुसरा टप्प्यातील निधी लवकरात-लवकर मिळावा, यासाठी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी कठोर निर्णय घेण्याचा निर्धार केला आहे. राजिवडा परिसरात रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या भंगाराच्या जागेवर शौचालये उभारुन तेथील लोकांची गैरसोय दूर करण्यासंदर्भात स्थानिक नगरसेवकांशी नुकतीच चर्चा झाली आहे. भंगारवाल्यांनी त्याकडे कानाडोळा केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा नगराध्यक्षांनी दिला आहे.\nरत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 64 कोटींची नळपाणी योजना मंजूर झाली आहे. यावरुन शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादही उफाळला होता. परंतु निवडणुकीत भाजपला पाणी योजनेचा निधी मंजूर करण्याच्या श्रेयाचा फायदा उठवता आला नाही. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नगर परिषदेला पहिला हप्ता शासनाकडून प्राप्त झाला आहे. दुसरा टप्प्याच्या निधीसाठी शासनाने अट घातली आहे. हा निधी मिळाला नाही तर योजना राबवणे शक्य होणार नाही. रत्नागिरी शहर हागणदारीमुक्त करण्याची अट नमूद करण्यात आली आहे. शहराच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण योजना असल्याने त्यासाठी नूतन नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.\nरत्नागिरी शहर 31 जानेवारीपर्यंत हागणदारीमुक्त करण्याची ‘डेडलाईन’ निश्चित केली आहे. ती यशस्वी करण्यासाठी किनारी भागातील झोपडपट्टी परिसरात प्राधान्याने शौचालये उभारण्यास प्रारंभ केला आहे. त्यासाठी जागा निश्चित केल्या आहेत. राजिवडा परिसरात पुलाजवळ अनेक भंगारवाल्यांनी अनधिकृतरित्या भंगार साचवून ठेवले आहे. ती जागा मोकळी केली तर सार्वजनिक शौचालये सहजपणे उभी राहू शकतात. यापूर्वी नगर परिषदेने सूचना देऊनही स्थानिकांकडून त्याची अंमलबजावणी झाली नाही. स्थानिक लोकप्रतिनिधीही त्यांना पाठीशी घालत होते. ती जागा तत्काळ मोकळी करा, त्यासाठी नगर परिषदेची यंत्रणा लावून साफसफाई करावी, असे सक्त आदेश स्वच्छता विभागाला देण्यात आले आहेत.\nस्वत:हून लोकांनी ते भंगार उचलले नाही तर पालिकेचा जेसीबी लावा, असेही सूचित करण्यात आले आहे. त्या लोकांची समजूत घालण्याची जबाबदारी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सुहेल मुकादम यांच्यावर सोपवली आहे. ज्या-ज्या लोकांनी भंगार ठेवले आहे, त्यांना सुरूवातीला नोटीस देण्याचे निर्देश स्वच्छता विभागाच्या अधिकाऱयांना दिले आहेत. 1 जानेवारीला रविवारची शासकीय सुट्टी असल्याने सोमवारी 2 जानेवारी 2017 ला याची कार्यवाही केली जाणार आहे. नगराध्यक्ष पंडित यांच्या कठोर भूमिकेची चर्चा सर्वत्र सुरु आहे. रत्नागिरी शहर हागणदारीमुक्तीत किनारी भागातील झोपडय़ांचा अडथळा आहे. जागेअभावी शौचालये उभारणे शक्य नाही. ते आव्हान पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्ष पंडित यांनी खुर्चीवर बसल्यानंतर लगेचच बैठकांना सुरूवात केली आहे. राजिवडा परिसरात बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.\n110 कोटींची कर्जमाफी 49 हजार शेतकऱयांना\nसंगमेश्वर तालुका तापाने ‘फणफणला’\nमहामार्ग 15 दिवसात होणार खड्डेमुक्त\nदोन बस अपघातात 21 जण जखमी\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nफक्त आठ तालुक्यांतच दुष्काळ कसा \nआजचे भविष्य शुक्रवार दि. 27 एप्रिल 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/503884", "date_download": "2018-04-27T06:22:29Z", "digest": "sha1:QZVT4C25XY6JBP3EYLZLNJ7TDVYN3RVW", "length": 7521, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रामदुर्ग तालुक्मयात लवकरच 100 मेगा वॅटचा सोलार प्रकल्प - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रामदुर्ग तालुक्मयात लवकरच 100 मेगा वॅटचा सोलार प्रकल्प\nरामदुर्ग तालुक्मयात लवकरच 100 मेगा वॅटचा सोलार प्रकल्प\nरामदुर्ग तालुक्मयातील गुत्तीगुळे येथे तब्बल 100 मेगा वॅटचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून या प्रकल्पासाठी 511 एकर जमीन शेतकऱयांकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून शेतकऱयांना वर्षाला एकरी 26 हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे सदर जमिनीमध्ये पावसाअभावी कोणतेच पीक येत नसल्यामुळे शेतकऱयांनी हा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी शेतकऱयांची आणि केआरएडीएल अधिकाऱयांची बैठक घेवून काही सूचना केल्या आहेत.\nगेल्या काही वर्षांपासून रामदुर्ग तालुक्मयामध्ये पावसाचे प्रमाण फारच कमी झाले आहे. यामुळे शेतकऱयांच्या पाचवीलाच दुष्काळ पूजलेला आहे. या सततच्या दुष्काळाला कंटाळून शेतकऱयांनी संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे. किमान रामदुर्ग तालुक्मयाबरोबर काही भागाला वीजपुरवठा तरी होऊ शकतो, यामुळेच हा निर्णय शेतकऱयांनी घेतल्याचे सांगितले.\nकर्नाटक रिनिओबल एजन्सी डेव्हलपमेंट लि. या कंपनीतर्फे हा प्रोजेक्ट सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. यासाठी 511 एकर जमिनीचा सर्व्हे करण्यात आला आहे. 27 ते 30 वर्षांपर्यंत भाडेतत्त्वावर ही जमीन घेतली जाणार आहे. या जमिनीचा दर 3 ते 5 लाखापर्यंत आहे, असे शेतकऱयांनी सांगितले. सध्या या जमिनीमध्ये कोणतेच पीक येत नाही. त्यामुळे शेतकऱयांनी सहखुशीने हा निर्णय घेतला आहे. किमान आम्हाला एकरी 26 हजार रुपये मिळाले तरी आमचा उदरनिर्वाह चालू शकतो, अशी प्रतिक्रिया शेतकऱयांनी दिली आहे.\nयेत्या दोन ते तीन महिन्यात हा प्रकल्प उभारणार असल्याचे या कंपनीचे अधिकारी कोटेश एच. यांनी सांगितले. जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी नियमानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करा आणि तातडीने कामाला लागा, असे सांगितले. प्रत्येक वषी एक हजार रुपये भाडे वाढ केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱयांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी बी. टी. पाटील, बाबुगौडा पाटील, एच. आर. नाईक, एम. व्ही. गोणी, एच. के. गोणी, जी. टी. तोरणगट्टी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.\nतरुण भारतच्या पत्रकाराची फिशमार्केटजवळ लूट\nचिकोडीस येणाऱया नागरिकांची नामफलकाअभावी गैरसोय\n5323 गुन्हेगारांना घेणार रडारवर\nमहापौर आरक्षण : प्रादेशिक आयुक्त कार्यालयाने जबाबदारी झटकली\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nफक्त आठ तालुक्यांतच दुष्काळ कसा \nआजचे भविष्य शुक्रवार दि. 27 एप्रिल 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/review?page=11", "date_download": "2018-04-27T06:16:25Z", "digest": "sha1:FP4WNGRBTZFV74MGZWCOPBCVETOQOQJV", "length": 9812, "nlines": 103, "source_domain": "aisiakshare.com", "title": " समीक्षा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसमीक्षा ‘अंतरीचे धावे’ - भानू काळे चित्रा राजेन्द्... 3 शुक्रवार, 04/05/2012 - 10:06\nसमीक्षा \"हा भारत माझा\" - परीक्षण फारएण्ड 1 बुधवार, 02/05/2012 - 09:25\nसमीक्षा ‘द रीडर’... अनुवादः अंबिका सरकार चित्रा राजेन्द्... 11 सोमवार, 30/04/2012 - 19:43\nसमीक्षा जंगलवाटांवरचे कवडसे - ६ (सामुराईच्या आत्म्याची साक्ष) रमताराम 1 गुरुवार, 26/04/2012 - 17:34\nसमीक्षा पुस्तक परिचय - द बॉय इन द स्ट्राइपड़ पायजमाज चित्रा राजेन्द्... 6 बुधवार, 25/04/2012 - 19:08\nसमीक्षा जंगलवाटांवरचे कवडसे - ७ (लाकूडतोड्याची साक्ष) रमताराम मंगळवार, 24/04/2012 - 17:28\nसमीक्षा जंगलवाटांवरचे कवडसे - ५ (स्त्रीची साक्ष) रमताराम 1 मंगळवार, 24/04/2012 - 15:25\nसमीक्षा वीर्यदानाचे महत्व पटवणारा - विकी डोनर :) सोकाजीरावत्रिलोकेकर 10 मंगळवार, 24/04/2012 - 12:48\nसमीक्षा जंगलवाटांवरचे कवडसे - ४ (ताजोमारूची साक्ष) रमताराम 1 सोमवार, 23/04/2012 - 09:21\nसमीक्षा जंगलवाटांवरचे कवडसे - ३ रमताराम 5 रविवार, 22/04/2012 - 10:12\nसमीक्षा कुहू..... चित्रा राजेन्द्... 3 शुक्रवार, 20/04/2012 - 11:36\n नव्हे.... पुस्तकपरिचय... किमया - माधव आचवल चित्रा राजेन्द्... 6 रविवार, 15/04/2012 - 22:46\nसमीक्षा जंगलवाटांवरचे कवडसे - २ रमताराम 7 शुक्रवार, 13/04/2012 - 19:48\nसमीक्षा ‘गुजरा हुआ जमाना...’ स्नेहांकिता 6 बुधवार, 11/04/2012 - 16:52\nसमीक्षा जंगलवाटांवरचे कवडसे - १ रमताराम 16 मंगळवार, 10/04/2012 - 23:15\nसमीक्षा . चेतन सुभाष गुगळे 8 मंगळवार, 10/04/2012 - 20:35\nसमीक्षा चुकवू नये अशी - कहानी नगरीनिरंजन 25 सोमवार, 09/04/2012 - 12:22\nसमीक्षा मुंगळा : अर्थसंपृक्त रूपकवस्त्रांचं दुसरं अनावरण राजेश घासकडवी 7 गुरुवार, 29/03/2012 - 01:15\nसमीक्षा मुंगळा : अर्थसंपृक्त रूपकवस्त्रांचं एक अनावरण राजेश घासकडवी 40 गुरुवार, 22/03/2012 - 18:28\nसमीक्षा ब्लेम इट ऑन फिडेल (फ्रेंच चित्रपट) रुची 13 गुरुवार, 22/03/2012 - 06:34\nसमीक्षा . चेतन सुभाष गुगळे 11 रविवार, 18/03/2012 - 20:46\nसमीक्षा ऑस्करची भाषा चैतन्य गौरान्गप्रभु 4 सोमवार, 12/03/2012 - 23:45\nसमीक्षा 'शाळा' – एक नेटकं आणि देखणं माध्यमांतर चिंतातुर जंतू 41 बुधवार, 15/02/2012 - 17:35\nसमीक्षा छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य : नरहर कुरुंदकर सागर 16 बुधवार, 15/02/2012 - 13:43\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.misalpav.com/node/41465/backlinks", "date_download": "2018-04-27T06:12:54Z", "digest": "sha1:JGIJMNMFRPJGC6BO42EN4SAA6TWLMT6K", "length": 5767, "nlines": 134, "source_domain": "www.misalpav.com", "title": "Pages that link to *बालदिन * | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमराठी भाषा गौरव दिन २०१८\nजागतिक मराठी गौरव दिन २०१८: अनुक्रमणिका\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 30 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/lic-recruitment/", "date_download": "2018-04-27T06:23:15Z", "digest": "sha1:M23G5RVDNB3ZWT5V52QNNGJN5OMJMGCT", "length": 9087, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Life Insurance Corporation of India- LIC Recruitment 2017 - 820 Posts", "raw_content": "\n(FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n(DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n(MPSC) लिपिक- टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 निकाल\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\nजिल्हा न्यायालयातील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2018 निकाल\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतीय जीवन विमा निगम (LIC) मध्ये 820 जागा\nशैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण /12 वी उत्तीर्ण / पदवीधर\nLIFE PLUS: 30 नोव्हेंबर 2017 रोजी 18 ते 64 वर्षे\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख:\nPrevious भारतीय डाक बँकेत 1710 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\nNext ईस्टर्न नवल कमांड मध्ये 205 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात भरती\nUPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 398 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(PMC) पुणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत विविध पदांची भरती\n(MRVC) मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’ पदांची भरती\nमुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 95 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगा भरती\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 8921 जागांसाठी मेगा भरती (स्थगिती)\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 178 जागांसाठी भरती\n• MHT-CET 2018 प्रवेशपत्र\n• (KVS) केंद्रीय विद्यालय संघटन भरती मुलाखत प्रवेशपत्र (1017 जागा)\n• (DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n• (MPSC) लघुलेखक व लघुटंकलेखक परीक्षा 2018 अंतिम उत्तरतालिका\n• (RBI) भारतीय रिझर्व्ह बँक असिस्टंट (अपंग व्यक्तींकरिता) विशेष भरती निकाल\n» आता पदवीसोबतच बीएड \n» जिल्हा न्यायालयातील लघुलेखक/ लिपिक/ शिपाई भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.\n» येत्या 02 वर्षात 72 हजार नोकऱ्या - मुख्यमंत्री\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/cheap-power-banks-price-list.html", "date_download": "2018-04-27T06:29:37Z", "digest": "sha1:KHETQJX3DJDXFNXJAOYJR5XPNDOBF4C2", "length": 21041, "nlines": 611, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये पॉवर बॅंक्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nCheap पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त पॉवर बॅंक्स India मध्ये Rs.129 येथे सुरू म्हणून 27 Apr 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. नेक्सटच पब 500 बाकी Rs. 1,470 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये पॉवर बॅंक्स आहे.\nकिंमत श्रेणी पॉवर बॅंक्स < / strong>\n253 पॉवर बॅंक्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 2,100. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.129 येथे आपल्याला डगबा मुस्टंग पब 2400 पॉवर बँक रेड उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 287 उत्पादने\nशीर्ष 10 पॉवर बॅंक्स\nडगबा मुस्टंग पब 2400 पॉवर बँक रेड\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\nसौन्दलॉजिक चार्जिंग किट ब्लॅक\nस्पार्क सँकर 2600 की रिंग ब्लू\n- आउटपुट पॉवर 5V, 0.001A\nस्पार्क सँकर 2600 की रिंग व्हाईट\n- आउटपुट पॉवर 5V, 0.001A\nअंबरने प्२२ P 22 सिल्वर\n- बॅटरी कॅपॅसिटी 2200 mAh\nआबाल पब 2205 एमेरगेंचय पॉवर बँक\n- असा चार्जिंग तिने 3 hrs\n- आउटपुट पॉवर 5 V\nस्पार्क सँकर 2600 की रिंग ब्लॅक\n- आउटपुट पॉवर 5V, 0.001A\nऍक्सल क्सपब्०२१ पॉवर बँक 2200 mAh\n- आउटपुट पॉवर DC5V, 1A\nडगबा मुस्टंग पब 2400 पॉवर बँक 2200 mAh\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\nस्पार्क सँकर 2600 की रिंग पिंक\n- आउटपुट पॉवर 5V, 0.001A\nरवीं एप 02602 रेड\n- आउटपुट पॉवर 5V\nझुओक झप पब २६००प मोबाइलला पोर्टब्ले व्हाईट\n- आउटपुट पॉवर 5V 1A\n- बॅटरी कॅपॅसिटी 2600 mAh\nस्मरट्रॉनिकस पब्स 2600 पॉवर बँक व्हाईट & ब्लॅक\n- आउटपुट पॉवर 5V, 2A\nइंटेक्स इट पब२क पॉवर बँक 2000 mAh\n- आउटपुट पॉवर 5V(1A)\nक्सउपरब क्सऊ अल्फा 26 पॉवर बँक 2600 mAh\n- आउटपुट पॉवर 5V/1A\nझेब्रॉनिकस पग२२०० पॉवर बँक\n- आउटपुट पॉवर 5V-0.5A\n- बॅटरी कॅपॅसिटी 2200 mAh\nदेवांत पॉवर बँक देवांत ग्रीन\n- आउटपुट पॉवर 5V, 1.5A\nपोर्ट्रॉनिकस पिको आई व्हाईट व्हाईट\n- आउटपुट पॉवर 1000mAh/ 5V\n- बॅटरी कॅपॅसिटी 2200 mAh\nकार्बोन्न पॉवर बँक 2600 mAh\nचॅम्पियन मच्छरगे १क पॉवर बँक विथ\n- आउटपुट पॉवर DC 5V 1A\nपोर्ट्रॉनिकस पिको आई ब्लॅक ब्लॅक\n- आउटपुट पॉवर 1000mAh/ 5V\n- बॅटरी कॅपॅसिटी 2200 mAh\nहितेचं हात 100 उब पोर्टब्ले पॉवर सप्लाय व्हाईट\n- आउटपुट पॉवर 1.5A, 5V\nपोर्ट्रॉनिकस चार्जे तुंबे 2600 mAh पॉवर बँक\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\nऍक्सल क्सपब्०२२ पॉवर बँक 2200 mAh\n- आउटपुट पॉवर DC5V, 1A\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/lifestyle/health/are-you-a-coffee-addict-then-please-read-it/26456", "date_download": "2018-04-27T06:51:32Z", "digest": "sha1:2H3QLWS4XPMHUS2NARHAQQIDZQBJ7YHO", "length": 24612, "nlines": 244, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Are You a Coffee Addict?... Then please read it | ​कॉफी पिण्याची सतत सवय असल्यास सावधान... | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\n​कॉफी पिण्याची सतत सवय असल्यास सावधान...\nअनेकांना दिवसातून पाच-सहा कप ​कॉफी पिण्याची सवय असते. कॉफीच्या अतिसेवनाने शरीरावर नक्कीच परिणाम होतो.\nसकाळी उठल्या उठल्या कॉफी प्यायल्याशिवाय अनेकांना फ्रेशच वाटत नाही. कॉफी प्यायल्यानंतर शरीराला मिळणारा तजेला काही वेगळाच असतो. ऑफिसमध्ये असताना देखील आरामात चार-पाच कप कॉफीचे प्यायले जातात. तुम्हाला थकवा आला असेल किंवा काम करताना झोप येत असेल तर त्यावर कॉफी हा रामबाण उपाय मानला जातो. पण कॉफीचे सतत सेवन करणे हे शरीरासाठी घातक असते.\nअनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये कलाकार सतत कॉफीचे घोट घेत असताना आपल्याला दिसतात. तसेच आपले आवडते कलाकार कॉफीची जाहिरात करतात. त्यामुळे काही जण आपला आवडता कलाकार ज्या ब्रँडची जाहिरात करतो. त्या ब्रँडची कॉफी पितात. काही जण तर कॉफी पिणे हे स्टेटस सिम्बॉल मानतात. सध्या सगळीकडे कॉफी शॉपचे पेव फुटले आहे. कॉफी शॉपमध्ये कितीही तास बसून मजा-मस्ती करता येते. त्यामुळे तरुण तर या कॉफी शॉपला पहिली पसंती देतात. तसेच चित्रपटांमध्ये कॉफी डेटवर जोडपी जाताना दिसतात. त्यामुळे या कॉफी डेटचे फॅड देखील चांगलेच वाढले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, कॉफीचे अतिसेवन केल्याने त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. कॉफी मध्ये कॅफिन असते. कॅफिनचे अतिसेवन शरीरासाठी अपायकारक असते. अनेक वेळा रात्री अभ्यास करायचा असल्यास अथवा काम करायचे असल्यास कॉफीचे सेवन केले जाते. याचे कारण म्हणजे कॉफी हे निद्रानाश करते. त्यामुळे ज्यांना झोप कमी येत असेल त्यांनी तर कॉफीचे सेवन कधीच करू नये.\nकॉफी जास्त वेळा प्यायली तर तुम्हाला प्रचंड अॅसिडीटी देखील होते. तसेच कॉफीमुळे अनेकवेळा तुम्हाला भूक देखील लागत नाही. कॉफीचे अनेक दुष्परिणान असल्याने या सगळ्या कारणांमुळे कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करावे.\nकॉफी शरीरास अपायकारक आहे म्हणून ती पिऊच नये असे म्हणणे चुकीचे ठरेल. पण अनेकांना दिवसातून सहा-सात कप कॉफी पिण्याची सवय असते. त्यांनी ती सवय बदलण्याची गरज आहे. दिवसातून एखाद कप कॉफी प्यायली तर काहीही फरक पडत नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास ती गोष्ट शरीराला त्रासच देते ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे.\nवैभव तत्ववादीला दादासाहेब फाळके सर्...\nसायकल चित्रपटाचा ट्रेलर आऊट\n'बाजीराव मस्तानी' सिनेमातल्या भिऊबा...\nWATCH : ​मीडियाच्या शेकडो कॅमे-यांस...\nवैभव तत्ववादीच्या या सिनेमाच शूटिंग...\nसांस्कृतिक आणि प्रेमाचा वारसा जपणार...\n​‘तू तिथे असावे’ चित्रपटात झळकणार भ...\n​प्रकाश कुंटे दिग्दर्शित हंपी चित्र...\n​मनिकर्णिकाः द क्वीन ऑफ झासीमध्ये व...\nप्रार्थना बेहरेचा दिग्दर्शक अभिषेक...\nबापजन्म: बाप लेकाचे नाते उलगडणार सच...\n​बॉलिवूडमध्ये येण्याआधी श्रद्धा कपू...\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘...\n​सतत स्क्रीनसमोर असणा-यांनी डोळ्यां...\nखांदा मजबूत करण्यासाठी ही आसने उपयु...\n​...म्हणून करावी रात्री अंघोळ\nउन्हाळ्यात टरबूज खा, मात्र काळजीही...\nसौंदर्यवृद्धीसाठी चांगली झोप महत्त्...\nआॅफिस कल्चरसाठी ‘देसी साडी’ देई हटक...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://granthali.com/product/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%95/", "date_download": "2018-04-27T06:50:45Z", "digest": "sha1:D626UOXIC25UMLU2LEBMILUIAFRFHEJ5", "length": 6103, "nlines": 163, "source_domain": "granthali.com", "title": "या शतकाचा सात – बाराच होईल कोरा… (Ya Shatkacha Sat Barach Hoel Kora….) | Granthali", "raw_content": "\nशहर आत्महत्या करायचं म्हणतंय...\nसूर्य होता रात्रीला ₹500.00 ₹300.00\nगोविंद काजरेकर यांना ‘उरल्यासुरल्या जगण्याचं रिमिक्स’ या काव्यसंग्रहास महाराष्ट्राचा शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा विशाखा काव्य पुरस्कारही प्राप्त झाला आहे. या दीर्घकवितेचा महानायक आहे ते विस्कटून चाललेलेप्रातिनिधिक खेडे. तेथील उद्ध्वस्त होत असलेली माणसे, समतोल साधणार्‍या पण लयाला चाललेल्या व्यवस्था आणि भरकटत चाललेली मूल्यसंचिते. लेखणीच्या चार-दोन ङ्गटकार्‍यांच दिघे गावातील ठळक तपशिलांचा एकेक एपिसोड प्रभावीपणे अर्कचित्रित करतात आणि ही सारी अर्कचित्रे मिळून उभी राहते एक भव्य, भीषण आणि विदारक कांदबरी.\nचिं. त्र्यं. खानोलकर : ललित चरित्र (Chin.Tryam.Khanolkar)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2571?page=1", "date_download": "2018-04-27T06:58:39Z", "digest": "sha1:HJ6GDZ5QZPF7J5SRCGRY3AXFYUWF5VGD", "length": 40957, "nlines": 132, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सोलापूर शहरातील वास्‍तू आणि वैशिष्‍ट्ये | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसोलापूर शहरातील वास्‍तू आणि वैशिष्‍ट्ये\nसोलापूर कर्नाटकच्या सीमेवर वसले आहे. सोलापुरात बहुभाषिक नागरिक आहेत. त्यास हजार वर्षांचा इतिहास आहे. ते पूर्वी सोन्नलगी या नावाने प्रसिद्ध होते. बाराव्या शतकात श्रीशिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी या नगराची रचना केली. त्यांनी तेथे अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली. छत्तीस एकर क्षेत्रफळ असलेले सरोवर निर्माण केले. त्यालाच सिद्धेश्वर तलाव असे म्हणतात. सिद्धरामेश्वरांनी समाजसुधारणेची लोकोपयोगी कामे केली.\nसोलापूर हे कापडगिरण्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. कापड उत्पादनास तेथे १८७७ साली प्रारंभ झाला. ‘सोलापूर स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ ही पहिली गिरणी. ती ‘जुनी मिल’ म्हणून प्रसिद्ध होती. त्या मिलमध्ये तेलगू भाषिक समाज त्यांच्या वस्त्र विणण्याच्या कौशल्याबद्दल नावाजला गेला. ‘जुनी मिल’ हे सोलापूरचे वैभव मानले जाई.\nशेठ गोकुळदास मोरारजी हे तिचे मालक त्यांनी त्या काळी वीजनिर्मितीसाठी मिलच्या आवारात मोठे हौद व विहिरी खोदून पॉवर हाऊसही बांधले. पूर्ण सोलापूरचे रस्ते त्या वीजेमुळे प्रकाशित झाले. मिल अठ्ठ्याऐंशी एकर क्षेत्रात वसली आहे. मिलची चिमणी तीनशेपंचवीस फूट उंच होती व ती आशिया खंडातील सर्वांत उंच चिमणी ठरली. दुस-या महायुद्धात सैनिकांच्या छावणीसाठी लागणारे तंबूचे कापड त्या मिलमधून तयार होत असे. नंतरच्या काळात सोलापुरात अनेक गिरण्या उभारल्या गेल्या.\n‘नरसिंग गिरजी’ ही मिल मिळालेला नफा कामगारांना वाटत असे त्या मिलच्या आवारात अडीचशे वर्षांहून अधिक जुने वडाचे झाड आहे, त्याचा बुंधा तब्बल पंधरा फूट रुंद आहे. त्याच आवारात पाउणशे वर्षांपूर्वीचे लाकडी देवघर आहे. त्यातील गणपतीची मूर्ती साडेसहा फूट उंच आहे. देवघराचे नक्षीकाम रेखीव आहे. एकशेपंधरा वर्षांनंतरही पाणी पुरवणारी चौकोनी दगडी विहीरही तेथेच आहे.\nसोलापुरातील चाळी प्रसिद्ध आहेत. वीरचंदपूर चाळ १९४४ साली उभारली. तेथे चारशेअठ्ठ्याऐंशी घरे आहेत, तर एस.जी. वारद चाळीत तीनशेएक घरे आहेत.\nकवी कुंजविहारी ऊर्फ हरिहर गुरुनाथ सलगरकर हे ‘लक्ष्मीविष्णू मिलमध्ये (१८९६ ते १९७८) काम करत. लक्ष्मी विष्णू चाळीत घरे होती सातशेपन्नास. माधवराव आपटे यांनी ती मिल चालवायला १९६६ मध्ये घेतली. त्या काळी चाळीचे भाडे तीन रुपये महिना असे (तेव्हा पाव दहा पैशांला व बुंदी पंधरा पैशांला मिळे). चाळींची डागडुजी चाळींचे मालकच करत.\nशहराला हिप्परगा तलावातून पाणीपुरवठा होई. म्हणून अनेक विहिरी खोदल्या गेल्या. त्यांपैकी साखरपेठमधील विहिरीला गोड पाणी लागले. म्हणून त्या पेठेला साखरपेठ म्हणत. तेथेच सिद्धेरामेश्वरांच्या जन्माचा उल्लेख आहे. तेथेच हिंगलाजमाता मंदिर आहे. तिचे उगमस्थान बलुचिस्तानात असल्याचे दाखले मिळतात. त्याच भागात लाकडाचा बाजार होता. त्याला तेलगुमध्ये ‘कट्टेलसंता’ म्हणतात. त्या नावाचे प्रसृतिगृह त्र्याऐंशी वर्षांनंतरही कार्यरत आहे. त्याच पेठेतील पद्मा टॉकीज १९४६ पासून टिकून आहे.\nत्या पेठेतील सोमा कुटुंबीय हातमागावर सुंदर व सुबक कलाकृती विणतात व त्यांनी बनवलेल्या वॉलहँगिंगना जगभरात मागणी आहे. ते कुटुंब १९६५ पासून वॉलहँगिंगच्या व्यवसायात आहे. साखरपेठेत राहणारे आणखी एक नाव आहे व्यंकटेश कोटा भुयारी गटारे व ड्रेनेज साफ करणारी ‘व्यंकटगिरी यंत्रे’ बनवणारे व्यंकटेश कोटा फक्त पाचवीपर्यंत शिकलेले आहेत. पण त्यांच्या यंत्रांना अमेरिका, इंग्लंड व युरोपमध्ये मागणी आहे. त्यांनी त्यांच्या वयाच्या पंधराव्या वर्षी ते यंत्र बनवले. त्यांचा कारखाना सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर देगाव येथे आहे.\nतुकाराम महाराज जोशी यांना वैष्णव संप्रदायाचे कुलगुरू मानतात. त्यांचा जन्म १९१० सालचा. त्यांनी पंढरपूरला दिंडी नेण्याची सुरुवात सत्तर वर्षांपूर्वी केली. ती प्रथा अजूनही सुरू आहे. त्यांनी १ जानेवारी १९९५ रोजी रविवार पेठेत जिवंत समाधी घेतली. त्यांचा समाधी सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. पद्मशाली समाज म्हणजे विणकर व विड्या वळणारे तो समाज १८४५ मध्ये सोलापुरात आला.\nत्या समाजाच्या ‘सेवा मंडळा’ला एकशेचार वर्षे झाली. ती संस्था वड्डेपल्ली येथे आहे. त्याच पद्मशालींच्या १९४३ मध्ये स्थापन झालेल्या कुचन प्रशालेच्या बावीस संस्था शिक्षणक्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहेत. ‘दयानंद अँग्लो वैदिक शिक्षण’ संस्थेची स्थापना १९४० साली आर्य समाजाच्या (१८८६ साली लाहोरमध्ये आर्य समाजाची स्थापना झाली) मंडळींनी केली. देशभरात त्या संस्थेच्या सातशेपन्नास शाखा असून महाराष्ट्रात एकोणीस आहेत. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे ‘दयानंदचे’च (अनुक्रमे लाहोर व सोलापूर) विद्यार्थी. सोलापुरातील रविवार पेठेत त्रेसष्ट एकर जागेत उभे असलेले ‘दयानंद महाविद्यालय’ होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पंढरीच आहे. ते गेली त्र्याहत्तर वर्षे कार्यरत आहे. दयानंदचे विद्यार्थी – अटलबिहारी वाजपेयी, शहीद भगतसिंग, राजगुरू, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, क्रिकेटपटू कपिलदेव व महेंद्रसिंग धोनी, शाहरुख खान, गायक जगजितसिंग, डॉ. यु.म. पठाण, जब्बार पटेल, डॉ. अरुण टिकेकर, मारुती चित्तमपल्ली व अनेक आयएएस अधिकारी व आंतरराष्ट्रीय खेळाडू. तेथे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, विंदा करंदीकर, वसंत कानेटकर, महाकवी द.रा. बेंद्रे इत्यादी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिकवले आहे.\nसोलापूर महामार्गावरील मुळेगाव येथे १९३३ साली विभागीय कृषी संशोधन केंद्राचे कार्य सुरू झाले. तेथे संशोधलेले विविध प्रयोग कोरडवाहू शेतीसाठी वरदान ठरले आहेत. तसेच, तेथे संशोधित झालेली नाना प्रकारची अवजारे व यंत्रे यांना राज्यभर ख्याती आहे. तेथे शास्त्रज्ञ एस.व्ही. कानिटकर यांच्या नावाने संग्रहालय उभारले गेले आहे.\nसोलापुरात सुमारे पन्नास हजार हातमाग १९४८ साली होते. त्या कुटिरोद्योगात मिळालेला नफा व्यापारी व दलाल यांनाच मिळायचा म्हणून १९४९ साली तेथील रविवारपेठेत ‘उद्योग बँक’ उभारली गेली. ती २००४ सालापर्यंत कार्यरत होती व नंतर बंद पडली. त्या बँकेने १९६६ साली व्याख्यानमाला सुरू केली. त्या व्याख्यानमालेचा नावलौकिक पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेनंतर आहे. ती तेलगू भाषिकांकडून झालेली मराठीची सेवा आहे.\nवडार समाज – ओरिसा प्रांतातून आलेला वडार समाज पूर्वी बांधकामावर दगड फोडण्याचे काम करत असे. त्यांची रविवार पेठेत तीन हजारांची वस्ती आहे. त्यांनी पारंपरिक व्यवसायाबरोबर सोलापूरच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे. त्यांनी त्यांचा जम अनेक मंदिरे, कळसांची कलाकुसर व रंगरंगोटीतही बसवला आहे. सामुदायिक विवाह हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्यामधील सुशिक्षितांचे प्रमाणही वाढत आहे.\nसोळा गावांचे मिळून सोलापूर झाल्याचे सांगितले जाते. शहराच्या प्रत्येक भागाने त्याचे वैशिष्ट्य जपले आहे. आता जो संयुक्त चौक आहे, त्याला पूर्वी बारा तोटी चौक म्हणत. त्या बाजूला बारा तोटी नळ होते व चार बाजूंला चार पेठा होत्या. तेथेच तिप्पण्णा हिब्बारे यांनी पिठाची गिरणी शंभर वर्षांपूर्वी सुरू केली. ती चालू आहे. तर १८२४ साली स्थापन झालेले ‘करंजकर विद्यालय’ही पावणेदोनशे वर्षांनंतर सुरू आहे. तेथे पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून सातशेदहा विद्यार्थी आहेत. त्या विद्यालयात सतराव्या शतकापासूनची दुर्मीळ ग्रंथसंपदा - नकाशे, शब्दकोश, जुन्या कादंबऱ्या व पुस्तके – आहे.\nचाटी गल्ली व फलटण गल्ली या परिसरात कापड व्यापार आहे (मंगळवार पेठ). तेथील लक्ष्मीनारायण मंदिरात एका वर्षातील दोनशे दिवस विविध उत्सव सुरू असतात. जवळच, सत्यनारायण मंदिर आहे. (ते दोनशे वर्षांपूर्वीचे, महाराष्ट्रातील सत्यनारायणाचे दुसरे मंदिर). उत्तम वास्तुकलेचे नमुने असलेले अनेक जुने वाडे मंगळवार पेठेत पाहायला मिळतात. शिसवी लाकडात केलेली नक्षी असलेला काडादी वाडा, सत्तावीसशे फुटांचा तीन मजली येरटे वाडा, दीडशे वर्षांचा सोमशेट्टी वाडा, अब्दुलपुरकर वाडा... राठी, बसवंती, सोमाणी यांचे वाडेही जुने आहेत.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ठेवलेली ‘प्रेरणा भूमी, बुद्धविहार’ बुधवार पेठेत आहे. शंभर वर्षांची श्राविका संस्था; तसेच, दमाणी प्रशाला, जैन गुरुकुल संकूल, सोलापूर एज्युकेशन सोसायटी अशा नामवंत शिक्षण संस्था बुधवार पेठेतच आहेत. त्याच पेठेत श्रमिकांना रोजीरोटी देणारे विडी उद्योग आहेत.\nलोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना ज्या ‘आजोबा गणपती’वरून सुचली ते मंदिर शुक्रवार पेठेत आहे. तेथे सार्वजनिक गणेशोत्सव इसवी सन १८८५ पासून साजरा होतो. टिळक यांनी पुण्यातील सार्वजनिक गणपती १८९३ मध्ये सुरू केला, त्याआधी आठ वर्षे तो गणपती इको फ्रेंडली साहित्य वापरून बनवला गेला आहे व ती मूर्ती एकशेअठ्ठावीस वर्षांची जुनी आहे याचे आश्चर्य वाटते. अनेक मान्यवरांनी त्या मंदिरास भेट दिली असून तो मानाचा गणपती आहे. त्याच पेठेत गेली शंभर वर्षे दूध बाजार चालतो. ‘सोलापूर समाचार’ हे साप्ताहिक १८८५ साली त्याच भागात सुरू झाले व त्याचे दैनिकात रूपांतर १९३० मध्ये झाले, पण ते १९८८ साली बंद पडले. त्याच जक्कल कुटुंबीयांचे ‘विश्व समाचार (१९७६)’ मात्र सुरू आहे. त्याच भागात शंभर वर्षांपासून ‘भांडे’ गल्ली आहे. सर्व धातूंची भांडी, पलंग, कपाटे, ट्रंका तेथे मिळतात.\nवड, लिंब व पिंपळ या वृक्षांचा संगम असलेले शहरातील एकमेव ठिकाण शनिवार पेठेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पाहण्यास मिळते.\nभवानी पेठेतील कृषी विद्यालयात आधुनिक शेतीचे शिक्षण मिळते. त्याचे क्षेत्र साडेअकरा एकर आहे. ते विद्यालय गेली सहासष्ट वर्षे सोलापूरला वरदान ठरले आहे.\nसोलापूरकरांचे आणखी एक आराध्य दैवत असलेली रूपाभवानी, तिचे मंदिरही भवानी पेठेत आहे. ती मूर्ती तुळजापूरच्या तुळजाभवानीशी मिळतीजुळती असल्याने ती रुपाभवानी नवरात्रात तेथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो. दीड एकर जागेत सभामंडप व मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला आहे. शहरातील जोडभावी पेठेत सर्व काही मिळते. मंगळवार बाजारात भाजीपाला, फळे, दूध, तूप, इतर खाद्यपदार्थ, कपडे, अवजारे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, धान्य हे सर्व वाजवी भावात मिळते.\nहातमागावर साड्या विणणारी पेठ म्हणजे आंध्र-भद्रावती/दाजी पेठ. तेथे तेलगू समाज इरकली, जपानी, मोठी किनार, श्यामसुंदर किनार अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या साड्या विणत असे. आता आंध्र-भद्रावती पेठ ही यल्लमा पेठ म्हणून ओळखली जाते. दाजी पेठेत दाक्षिणात्य पद्धतीचे सुंदर व्यंकटेश्वर मंदिर, म्हणजे तिरुपती बालाजीची प्रतिकृती आहे. जवळ, तितकेच सुंदर राममंदिर आहे. पाच्छा पेठेतही दाक्षिणात्य बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले कालिकादेवी मंदिर आहे. त्याच पेठेत नऊवारी लुगडी व सतरंज्या बनवणारे हातमाग होते.\nबेगम पेठ – सोलापुरवर औरंगजेबाचे वर्चस्व असताना तो ब्रम्हपुरी (ता. मंगळवेढा) येथे सात वर्षे राहिला. तो जुम्मा आणि ईद नमाजासाठी सोलापूरच्या जामे मशिदीत जात असे. तो खुद्द सोलापुरातही तेरा महिने राहिला होता. त्याची फौज बेगमपेठेत असायची. त्याच्याबरोबर त्याची चौथी पत्नी (बेगम) उदयपुरी व मुलगी झीनतल्लीसा होती. त्या वेळपासूनचे बेगमपुरा नंतर बेगम पेठ झाले आहे. ती व्यापा-यांची व कष्टक-यांची पेठ म्हणून प्रसिद्ध आहे.\nसोलापूरच्या सिद्धेश्वर पेठेतील सिद्धेश्वर मंदिर, मार्कंडेय मंदिरही प्रसिद्ध आहेत. त्या पेठेत अनेक कलावंत झाले. नाट्य-कलागुणांची जणू तेथे मांदियाळी होती.\nदीडशे वर्षे कार्यरत असलेले ‘हिराचंद नेमचंद वाचनालय’ हे सोलापूरची शान आहे. शहरवासीयांची बौद्धिक भूक भागवण्याचे काम ते वाचनालय करते. त्याचे तीन हजार सभासद आहेत. ते वाचनालय मुरारजी पेठेत आहे. वाचनसंस्कृतीबरोबर अनेक कार्यक्रमही त्यांच्या ‘टिळक स्मारक सभागृहा’त होत असतात. त्याच पेठेत राघवेंद्र स्वामी मठ आहे व तेथे हजारो भक्तगण अध्यात्माची परंपरा जोपासत आहेत.\nसाठ फुट खोल व तीस फुटापर्यंत पाय-या असलेली, संपूर्ण दगडी बांधकाम असलेली गंगा विहीर ही नवी पेठचे वैशिष्ट्य आहे. त्याच नवी पेठचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ‘नामदेव चिवडा’ तो त्याची ओळख गेली एकशेचाळीस वर्षे टिकवून आहे. त्याच पेठेत छत्रपतींच्या कार्याची ओळख सांगणारे ‘शिवस्मारक’ एक एकर चौदा गुंठे जागेवर उभे राहिले आहे. राष्ट्रसेवेची प्रेरणा देणा-या त्या कार्यकेंद्रात विविध व्याख्याने, प्रवचने, स्पर्धा होत असतात. एक संग्रहालयही तेथे आहे. तसेच व्यायामशाळा, भौतिक चिकित्सा केंद्र आहे.\nगावठाण भाग विकसित करून बनवलेली ती ही नवी पेठ सोलापूरचे वैभव असलेला भुईकोट किल्ला त्याच पेठेत आहे. तो १३५८ ते १३७५ या दरम्यान बांधला गेला असावा. तेथे आतमध्ये बाग बनवली आहे, अठराव्या शतकातील दोन तोफा आहेत. देवालयासारखी एक वास्तू असून त्यावरील शिल्पकला हिंदू राजांनी केलेली आहे. त्या मंदिरातील शिवलिंग मल्लिकार्जुन मंदिरात आणले असावे असे सांगण्यात येते.\nज्योतिषशास्त्राला पंचांगाचा आधार देणारे कै. ल.गो. दाते यांनी १९१६-१७ मध्ये दाते पंचांग प्रसिद्ध केले. त्यांनी गणितातील स्थुलता घालवून अधिक सूक्ष्म असे दृक्गणित स्वीकारले व पूर्वीची ‘घटी-पळे’ देणारी वेळ रद्द करून घड्याळाच्या वेळा दिल्याने ते लोकप्रिय झाले. दाते पंचांगकर्ते लोकांकडून आलेल्या प्रश्नांचे निरसन करतात. त्यांची पंचांगे १९३९ पासून पाच पाच वर्षांच्या संचात उपलब्ध झाल्याने अभ्यासकांची सोय झाली आहे. त्यांचे स्वत:चे गणेशमंदिरही आहे.\nसोलापूरच्या दक्षिण कसबा पेठेतील ‘सुंद्री’ वादन म्हणजे सोलापूरची शान आहे. सुंद्री म्हणजे आकाराने छोटी सनई. सुंद्रीवादन कलेला जाधव घराणे सात पिढ्यांपासून जोपासत आहेत. अक्कलकोटच्या संस्थानचे राजा फत्तेसिंह यांनी ते वादन ऐकून तिला ‘सुंद्री’ हे नाव दिले. ती खैर वा सिसम लाकडाची बनवतात. लांबी अकरा इंच, त्यावर नऊ स्वररंध्रे असून वरील भाग निमुळता असतो. खालील भाग चंबूसारखा व मुखभागी ताडाच्या पानाची पत्ती असते. सुंद्रीवादनाला ‘खुर्दक’ या तालवाद्याची साथ असते.\nप्रवचनकार, किर्तनकार, कविवर व लोकशाहीर अशा अनेक बिरुदावलीने अजरामर ठरलेले राम जोशी हे उत्तर कसब्यात जन्माला आले. ते आठशे वर्षांची परंपरा असलेल्या जोशी घराण्यात १७६० वा १७६२ साली जन्मले. त्यांच्या घराण्याकडे पूर्वापार ग्रामजोशी हे मानाचे पद होते. ते आता त्यांच्या सहाव्या पिढीकडे आहे. – सुमारे एक हजार वर्षांपासूनचा देशमुखवाडा दक्षिण कसब्यात आहे. सिद्धरामेश्वरांचा आठशे वर्षांपूर्वीचा योगदंड त्या वाड्यात पुजला जातो.\nसोळाव्या शतकातील मल्लिकार्जुनाचे हेमाडपंती मंदिर उत्तर कसबापेठेत आहे. तेथे दीडशे फूट खोलीची प्राचीन विहीर स्वच्छ पाण्याने भरलेली असते. त्या भागातील पत्रा तालीम प्रसिद्ध आहे.\nहरिभाई देवकरण प्रशाला १९१८ साली स्थापन झाली. ती शतकाच्या उंबरठ्यावर आहे. तर त्याच रेल्वे लाईन भागातील दुसरी नामवंत जुनी शाळा म्हणजे सोलापूर हायस्कूल त्याच्या नंतर नॉर्थकोर्ट ही प्रशाला स्थापन झाली, १८५५ साली त्याच्या नंतर नॉर्थकोर्ट ही प्रशाला स्थापन झाली, १८५५ साली तब्बल एकशेसाठ वर्षांची ती प्रशाला होती सोलापुरातील पहिले हायस्कूल तब्बल एकशेसाठ वर्षांची ती प्रशाला होती सोलापुरातील पहिले हायस्कूल संपूर्ण इमारत दगडी बांधणीची असून इतर अभ्यासक्रमांसाठी आणखी सहा इमारती बांधल्या गेल्या आहेत. त्या प्रशालेतील नामवंत विद्यार्थी आहेत – डॉ. द्वारकानाथ कोटणीस, शिल्पकार रावबहाद्दर मुळे, स्वामी रामानंदतीर्थ, शंतनुराव किर्लोस्कर, वालचंद हिराचंद, शेठ गुलाबचंद व रतनचंद हिराचंद, कवी कुंजविहारी, सोलापूरचे ‘विश्वकर्मा’ – नानासाहेब चक्रदेव, माजी नगराध्यक्ष – बाबासाहेब वारद, सर अब्दुल लतिफ, व्ही. आर. कुळकर्णी, मारुती चित्तमपल्ली, लक्ष्मी उद्योगसमूहाचे जयकुमार पाटील इत्यादी. त्या नामवंत शिक्षणसंस्थांप्रमाणेच गेल्या एकशेतेरा वर्षांपासून कार्यरत असलेले पहिले ‘महिला अध्यापक विद्यालय’ असलेले ‘मेरी बोर्डिंग विद्यालय’ व ‘वोरोनीको प्रशाला’ अतिशय प्रसिद्ध आहे.\nप्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता.\nपुलगम टेक्स्टाइल - सोलापूरची शान\nसंदर्भ: सोलापूरी चादर, पुलगम चादर, पायोनियर, उद्योजक, सोलापूर शहर\nउजाड माळावरी घेतले सोन्याचे पीक\n‘चतुरंग’चा शिक्षणरंग – कमलाकर नाडकर्णी\nबहादूरपूरचे नाव गोधडीने केले सार्थ\nसरकार आणि जनतेतील डिजिटल पूल\nपंढरपूरचा कैकाडी महाराज मठ\nसंदर्भ: मठ, पंढरपूर शहर, कैकाडी महाराज, थीम पार्क, पर्यटन स्‍थळे\nनीरा-भीमेच्या संगमावरील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान\nसंदर्भ: नद्यांचा संगम, देवस्‍थान, महाराष्‍ट्रातील मंदिरे, नरसिंह मंदिर, पर्यटन स्‍थळे\nमरीन ड्राइव्ह : मुंबईची खरी ओळख\nसंदर्भ: मरीन ड्राइव्ह, मरीन लाइन्स, पर्यटन स्‍थळे\nमुंबईतील चायना टेम्पल - चिनी परंपरा आणि संस्कृतीचे प्रतिक\nसंदर्भ: महाराष्‍ट्रातील मंदिरे, चायना टेम्पल, पर्यटन स्‍थळे\nचोर बाजार - मुंबापुरीची खासियत\nसंदर्भ: हरवलेली मुंबई, चोर बाजार, दुर्मीळ, पर्यटन स्‍थळे\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2012/04/blog-post_9496.html", "date_download": "2018-04-27T06:36:49Z", "digest": "sha1:GBTN62PDDKZID3LH77XQX46FXVBZRDN6", "length": 8117, "nlines": 93, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "तुझ्या रंगात आता !!! — | MagOne 2016", "raw_content": "\nउद्या तुला भिजवायला समुद्रही कमीच आहे उद्या तुला रंगवायला इन्द्रंधनुही कमीच आहे मला माहीत आहे तुझी स्वप्नं फ़ार मोठी आहे तुला स्वप्नं पाहण...\nउद्या तुला भिजवायला समुद्रही कमीच आहे\nउद्या तुला रंगवायला इन्द्रंधनुही कमीच आहे\nमला माहीत आहे तुझी स्वप्नं फ़ार मोठी आहे\nतुला स्वप्नं पाहण्यासाठी ही रात्रही कमीच आहे.\nउद्या तु रंगाना जवळ येवुही देणांर नाहीस\nउद्या तु आगीला निट जळूही देणांर नाहीस\nआजच शप्पत देउन जाशील मला तु नेहमीची\nउद्या तु मला डोळ्यातुन गळूही देणांर नाहीस\n“सणाला तरी हसत जा”\nबाहेरच जग पाहत जा”\n“कोणी लाख दुःखं देउदेत तुला या जगात पण\nतु मात्र सुखाने जगत जा”\nपण यदाच्या होळीला मी ही भिजेन \nयदांच्या होळीला एकदा मी ही रंगेन\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\nढापलेल्या कविता: तुझ्या रंगात आता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/lifestyle/beauty-makeup/home-remedies-for-raising-beard/22570", "date_download": "2018-04-27T06:56:50Z", "digest": "sha1:VHRE2Q6SLZ2LFLWKFWZWFS5Z6P2JRBRN", "length": 25590, "nlines": 253, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Home Remedies for Raising Beard | Beauty : अस्सल महाराष्ट्रीयन रूबाबदार दाढीसाठी करा हे घरगुती उपाय ! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\nBeauty : अस्सल महाराष्ट्रीयन रूबाबदार दाढीसाठी करा हे घरगुती उपाय \nआपणासही झटपट दाढी वाढवायची असेल तर हे काही सहजसोपे घरगुती उपाय फॉलो केल्यास नक्कीच फायदा होईल.\nरूबाबदार दाढी आणि पिळदार मिशा हे अस्सल महाराष्ट्रीयन पुरूषाची ओळख समजली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील चित्रपटात मराठमोडा अभिनेता रितेश देशमुख हा मुख्य भूमिका साकारणार आहे. रितेशने या चित्रपटासाठी आपला लूक बदलला असून त्यात तो रूबाबदार दाढीत दिसणार आहे.\nबरेच महाराष्ट्रीयन तरुणांना रूबाबदार दाढी आणि पिळदार मिशांचे आकर्षण वाटते. आपणासही झटपट दाढी वाढवायची असेल तर हे काही सहजसोपे घरगुती उपाय दिले असून ते फॉलो केल्यास नक्कीच फायदा होईल.\nआवळा हे दाढी झटपट वाढवण्यास मदत करते. या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा आणि २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.\nमोहरीच्या पानांची पेस्ट करून त्यात आवळ्याच्या तेलाचे थेंब मिसळा. तयार मिश्रण १५ मिनिटांनी चेहऱ्याला लावा थोड्यावेळाने चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. असे आठवड्यातून ४ वेळा केल्यास तुम्हाला दाढीच्या वाढत्या केसांमधला फरक जाणवेल. हे तेल मोहरीच्या पानाच्या पेस्टबरोबरही लावू शकता.\nनारळाचे तेलामुळे दाढीची वाढ चांगल्या प्रकारे होते, त्यासाठी १० भाग नारळाचे तेल आणि १ भाग ‘रोझमेरी तेल’ घेऊन दाढीवर प्रयोग केल्यास दाढीचे केस वाढण्यास मदत होते. शिवाय यामुळे चेहऱ्याचे नुकसान होण्यापासून बचाव होतो. हे तेलाचे मिश्रण कापसाच्या बोळ्यावर घेवून चेहऱ्यावर लावा. १०-१५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा.\nरोझमेरी तेलाप्रमाणे, निलगिरी तेल ही दाढीच्या केसांची वाढ होण्यास मदत करते. पण या तेलामुळे चेहऱ्याची आग होते. म्हणूनच या तेलाबरोबर आॅलिव्ह आॅईल किंवा तीळाच्या तेलाचे काही थेंब एकत्र करा. अर्धा कप आॅलिव आॅईल किंवा तीळाच्या तेलाबरोबर १५ थेंब निलगिरीच्या तेलाचे मिश्रण करा. तयार मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला लावा. ३० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. जर चेहरा तेलकट वाटत असेल तर तो साबणाने पुन्हा धुवा.\n* तमालपत्र आणि लिंबू\nतमालपत्राची पावडर आणि दोन चमचे लिंबाचा रस हे मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. हा उपाय सगळ्यांनाच लागू पडत नाही. कारण काही जणांच्या त्वचेला लिंबाचा रस संवेदनशील ठरण्याची शक्यता असते. जर तुम्हांला काही त्रास झाल्यास हे मिश्रण लावू नका. तर इतरांनी हे मिश्रण आठवड्यातून दोनवेळा चेहरयाला लावा.\nAlso Read : ​Beauty Tips : रुबाबदार दाढीसाठी सेलिब्रिटीदेखील करतात हे उपाय \n‘हाउसफुल-४’ मध्ये ‘या’ अभिनेत्रीची...\nश्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजत...\nवास्तविक स्थळांचा संदर्भ घेऊन साकार...\n​रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझाच्...\nगुडबाय २०१७ : लैंगिक शोषणावर केले म...\nस्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत प्रेक्...\nबॉलिवूड स्टार्स याठिकाणी करणार न्यू...\nB'day Special : विमानतळावरील पहिल्य...\n​मुकेश अंबानींच्या पार्टीत पोहोचले...\n​सेलेब्रिटींसारखे मजबूत खांदे हवे अ...\n​दत्तक मुले झाली प्रसिद्ध सेलिब्रिट...\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक न...\nघरगुती शॅम्पूने खुलवा केसांचे सौंदर...\nरिमुव्हर शिवाय काढा नेलपॉलिश\nडागरहित उजळ त्वचेसाठी हळद उपयुक्त\nआॅईली स्कीनची अशी घ्या काळजी\nउन्हाळ्यात घ्या केसांची काळजी\nBeauty : स्टोन मसाज थेरपीने असे खुल...\n​सेलिब्रिटींसारखे गुलाबी ओठ हवे आहे...\nआता बिनधास्त वापरा 'बॅकलेस ब्लाऊज'...\n​लग्नाच्या बांगड्या खरेदी करताना ‘ह...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/recipe?order=title&sort=asc", "date_download": "2018-04-27T06:34:35Z", "digest": "sha1:Z2HTBUWNC3PLKJRF43UL7GP2R3KQHBOD", "length": 9646, "nlines": 98, "source_domain": "aisiakshare.com", "title": " पाककृती | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nपाककृती आग्री विवाह‌ सोह‌ळ्यातील पारंपारीक व‌डे जागु 12 सोमवार, 22/05/2017 - 12:18\nपाककृती कॉकटेल लाउंज : स्पायसी गार्सिनिया इंडीका (Spicy Garcinia Indica) सोकाजीरावत्रिलोकेकर 10 शनिवार, 14/01/2017 - 17:46\nपाककृती . अॅमी 67 शुक्रवार, 18/07/2014 - 19:06\nपाककृती ... ऊर्फ सुगरणीचा सल्ला: फेण्या मेघना भुस्कुटे 96 मंगळवार, 01/03/2016 - 08:26\nपाककृती अनोखं आसामी खाद्यजीवन \nपाककृती अमिरी खमण स्वाती दिनेश 5 शुक्रवार, 29/06/2012 - 15:41\nपाककृती अ‍ॅन्झॅक् - लई झ्याक् अमुक 35 शुक्रवार, 22/04/2016 - 17:02\nपाककृती अ‍ॅप्रिकॉट केक स्वाती दिनेश 4 शुक्रवार, 16/03/2012 - 17:48\nपाककृती आल्याच्या वड्या उर्फ आलेपाक..... जयंत फाटक 17 रविवार, 23/02/2014 - 19:45\nपाककृती कंट्री क्लब चिकन स्मिता. 7 मंगळवार, 27/11/2012 - 17:35\nपाककृती कथा मुगोड्या (मुंग वड्या) टाकण्याची विवेक पटाईत 5 शुक्रवार, 04/04/2014 - 21:38\nपाककृती कलिंगडाचे धोडक उल्का 49 मंगळवार, 26/04/2016 - 11:32\nपाककृती कांदा बटाटा रस्सा भाजी चौकस 15 सोमवार, 04/01/2016 - 19:37\nपाककृती काळ्या गाजराची कांजी विवेक पटाईत 12 मंगळवार, 21/01/2014 - 05:18\nपाककृती कुछ मीठा हो जाय.. गवि 20 रविवार, 08/09/2013 - 13:09\nपाककृती कॉकटेल लाउंज : Almonda Amarita सोकाजीरावत्रिलोकेकर 3 शुक्रवार, 03/08/2012 - 11:11\nपाककृती कॉकटेल लाउंज : अ डे अ‍ॅट बीच सोकाजीरावत्रिलोकेकर 2 शुक्रवार, 18/05/2012 - 10:32\nपाककृती कॉकटेल लाउंज : कलुआ अ‍ॅलेक्झांडर सोकाजीरावत्रिलोकेकर 3 गुरुवार, 19/09/2013 - 18:15\nपाककृती कॉकटेल लाउंज : क्रॅबी कॉकटेल (Crabbie Cocktail) सोकाजीरावत्रिलोकेकर 4 मंगळवार, 31/12/2013 - 11:21\nपाककृती कॉकटेल लाउंज : गाथा कॉफीची (भाग १) सोकाजीरावत्रिलोकेकर 55 बुधवार, 07/05/2014 - 23:25\nपाककृती कॉकटेल लाउंज : गाथा कॉफीची (भाग २) सोकाजीरावत्रिलोकेकर 8 शनिवार, 03/05/2014 - 09:52\nपाककृती कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग 2) सोकाजीरावत्रिलोकेकर 5 बुधवार, 28/03/2012 - 09:38\nपाककृती कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग 3, अंतीम) सोकाजीरावत्रिलोकेकर 8 शुक्रवार, 30/03/2012 - 13:15\nपाककृती कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग १) सोकाजीरावत्रिलोकेकर 17 मंगळवार, 20/03/2012 - 19:12\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/pusad-urban-bank-recruitment/", "date_download": "2018-04-27T06:20:35Z", "digest": "sha1:PFJ53X3CW3PTZMACFYV3XR567NQRZBVB", "length": 12517, "nlines": 163, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Pusad Urban Bank Recruitment 2017- pusadurbanbank.com", "raw_content": "\n(FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n(DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n(MPSC) लिपिक- टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 निकाल\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\nजिल्हा न्यायालयातील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2018 निकाल\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nपुसद अर्बन को-ऑप बँकेत विविध पदांची भरती\nउपमुख्य कार्यकारी अधिकारी: 01 जागा\nमुख्य कार्यालय व्यवस्थापक: 01 जागा\nवसुली व्यवस्थापक: 01 जागा\nविपणन व्यवस्थापक: 01 जागा\nकर्ज व्यवस्थापक: 01 जागा\nतपासणी व्यवस्थापक: 01 जागा\nलेखी व्यवस्थापक: 01 जागा\nमाहिती प्रणाली व्यवस्थापक: 01 जागा\nसहाय्यक वसुली व्यवस्थापक: 01 जागा\nशाखा व्यवस्थापक: 12 जागा\nउप शाखा व्यवस्थापक: 03 जागा\nलोन अधिकारी: 06 जागा\nपासिंग अधिकारी: 13 जागा\nपद क्र. 1,3,7,10,11: i) पदवीधर ii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र. 2: i) पदवीधर ii)10 वर्षे अनुभव\nपद क्र. 4: i) पदवीधर किंवा MBA ii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र.5,6 : i) पदवीधर ii) CA ii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र. 8: i) पदवीधर किंवा MBA ii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र.9:i) पदवीधर/BCA/BBA /MCA ii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र.12,13,14: i) पदवीधर किंवा MBA ii) 03 वर्षे अनुभव\nपद क्र. 1 ते 11: 50 वर्षांपर्यंत\nपद क्र. 12,13,14: 45 वर्षांपर्यंत\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 29 सप्टेंबर 2017\nPrevious दक्षिणी कमांड पुणे मुख्यालयात विविध पदांची भरती\nNext (YCCE) यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथे 119 जागांसाठी भरती\n(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 526 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात भरती\nUPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 398 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(PMC) पुणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत विविध पदांची भरती\n(MRVC) मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’ पदांची भरती\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगा भरती\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 8921 जागांसाठी मेगा भरती (स्थगिती)\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 178 जागांसाठी भरती\n• MHT-CET 2018 प्रवेशपत्र\n• (KVS) केंद्रीय विद्यालय संघटन भरती मुलाखत प्रवेशपत्र (1017 जागा)\n• (DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n• (MPSC) लघुलेखक व लघुटंकलेखक परीक्षा 2018 अंतिम उत्तरतालिका\n• (RBI) भारतीय रिझर्व्ह बँक असिस्टंट (अपंग व्यक्तींकरिता) विशेष भरती निकाल\n» आता पदवीसोबतच बीएड \n» जिल्हा न्यायालयातील लघुलेखक/ लिपिक/ शिपाई भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.\n» येत्या 02 वर्षात 72 हजार नोकऱ्या - मुख्यमंत्री\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://itstechschool.com/mr/microsoft-certifications-in-demand-2018/", "date_download": "2018-04-27T06:39:45Z", "digest": "sha1:CXFNPECGYQSTC2465UWPTSKGD6FWAE2L", "length": 54302, "nlines": 355, "source_domain": "itstechschool.com", "title": "आज 10 मध्ये मागणीसाठी टॉप 2018 मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्रे | त्याचे टेक स्कूल", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nITIL नित्य सेवा सुधारणा (CSI)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nITIL नित्य सेवा सुधारणा (CSI)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\n10 मध्ये आजच्या मागणीतील सर्वोच्च 2018 मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्रे\nद्वारा पोस्ट केलेलेऋषि मिश्रा\nमागणीमध्ये मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्रे आज: मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या कामकाजाचा वापर हा संपूर्ण जगभरात वापरला जाणारा सर्वात जास्त वापरला जाणारा प्रोग्रामिंग आणि ओएस चालविणाऱ्या बर्याच संगणकांसह आहे, त्यामुळे एमएसने विकासक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व्हर, ऍप्लिकेशन वाढवणे आणि क्लाऊड टप्प्यासाठी एक टन समर्थन यंत्र विकसित केले.\nप्रयत्नशील काटकसरीने किंवा व्यवसाय शोधकर्त्याच्या दृष्टिकोनातून, 2018 मधील सर्वोत्तम आणि सर्वात जास्त मागणी केलेली मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्रे पूर्ण करण्याकरिता त्यांना पुढे जाण्यासाठी एक भव्य व्यवसायिक मार्ग देण्यात येईल कारण या अभ्यासक्रमातील प्रत्येक अभ्यासक्रम संस्थेने तयार केलेल्या ओएसशी ओळखला जातो. आपण या प्रमाणपत्रांसह शोधू शकता आणि उत्तम व्यवसायासाठी आशादायी व्यक्तींसाठी शोधू शकता.\nमागणीसाठी टॉप 10 मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्रे\n1 मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड सोल्युशन्स एक्स्पर्ट (एमसीईई): सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चर:\nएमसीएसईएस सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चर हे सुनिश्चित करण्यासाठी आहे की एका तज्ज्ञकडे अत्याधुनिक सर्व्हर फ्रेमवर्कची देखरेख ठेवणे आणि ठेवणे महत्त्वाची क्षमता आहे. व्यक्तीचे चरित्र आणि चौकट व्यवस्थापन, वर्च्युअलाइजेशन, सिस्टम प्रशासन आणि डाटा साठवण्याबद्दल काळजीपूर्वक शिक्षण असेल. जेव्हा आपण प्रभावीपणे संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करता तेव्हा आपण कामाचे भाग एक समर्थन तज्ञा म्हणून किंवा डेटा सुरक्षा तपासनीस म्हणून विकत घेऊ शकता. पात्र होण्यासाठी अंतिम उद्दीष्ट लक्षात ठेवून पाच अद्वितीय चाचण्या पूर्ण करणे आवश्यक आहे.\n2 मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड सोल्युशन डेव्हलपर (एमसीएसडी): अॅप बिल्डर\nजेव्हा अत्याधुनिक अॅप्स मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले आहेत त्या काळात, एमसीएसडी प्रमाणीकरण मिळविण्यामुळे सत्यापन सिद्ध झाले आहे की करारधारक एक विशेषज्ञ अनुप्रयोग निर्माता आहे जो वर्तमान पोर्टेबल अॅप्स बनवू शकतो. ते त्याचप्रमाणे वेब अॅप्लिकेशन तयार करू शकतात, नवीन वय अभियांत्रिकीसाठी मूलभूत व्यवस्थापन अधिक विकसित विषयांच्या शोधण्याआधी आपण युनिव्हर्सल विंडोज प्लॅटफॉर्म आणि अॅप बिल्डर अॅमोरोमेंटवर पेपर पूर्ण करण्याची अपेक्षा ठेवतो.\n3 मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड सोल्यूशन्स असोसिएट (एमसीएसए): विंडोज सर्व्हर 2016\nप्रवेशयोग्य प्रोग्रामचा सर्वात अलीकडील प्रकार, एमसीएसए सर्टिफिकेशनमुळे विंडोज सर्व्हर 2016 आणि संबंधित प्रक्रियेसह व्यवहार करण्यासाठी तज्ञांना उत्तरदायी ठरू शकते. अभ्यासक्रम प्रभावीपणे पूर्ण करणारा माणूस याची खात्री केली जाईल की त्यांनी डाटाबेस मॅनेजमेंट, सर्व्हर मॅनेजमेंट आणि देखभाल यासाठी शिकले आहेत. 2016 भाषांतराने त्यास रिफ्रेश केले आहे आता विंडोज सर्व्हर मध्ये बनविलेल्या अधिक वर्तमान कल्पना आणि प्रोग्रामिंग सुधारणेसह पृष्ठांकन. उशीरापर्यंत, मायक्रोसॉफ्टमध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचा भाग आहे ज्यामुळे आपल्या सर्वसामान्य शस्त्रक्रियांमध्ये लक्षणीय वेळ घालवा. आपण त्या सर्व गोष्टींचा वापर करू इच्छित असलेल्या इव्हेंटमध्ये, आपल्या निवडलेल्या क्षेत्रात विशेषज्ञ म्हणून पात्र होण्यासाठी विशिष्ट अंतिम ध्येयसह सर्व विंडोज सर्व्हर संबंधित अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे.\n4 मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड सोल्यूशन्स एक्सपर्ट\nडेटा प्लॅटफॉर्म मध्ये एमसीएसई प्रमाणन पूर्ण करून आपण संभाव्य व्यवसायांना सांगू शकता जे आपण कुशलतेने एस क्यू एल सर्व्हर प्रशासन बरोबर हाताळू शकता आणि व्हेंचर स्केल डेटा व्यवस्था देखरेख करू शकता जे इतरांकरिता मनोमानासाठी काम आहे. प्रमाणपत्राने अतिरिक्त संघटना सांगते की घोषणा धारक मेघ वर आणि परिसरात प्रभावीरित्या डाटा व्यवस्थापन करू शकतात. पाच भिन्न चाचण्यांचे एकत्रीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे आणि आपण अतिरिक्त SQL सर्व्हरसह ओळखल्या जाणाऱ्या साचलेल्या सर्वसामान्य परिसरात अतिरिक्त वेळ घालवू शकता.\n5 मायक्रोसॉफ्ट एमसीएसई: मेघ प्लॅटफॉर्म व इन्फ्रास्ट्रक्\nमायक्रोसॉफ्टला व्यावहारिक अनुभव विशेषत: सुधारणाच्या क्षेत्रासाठी सक्षम करण्यासाठी एक अवाढव्य प्रमाणीकरण पोर्टफोलिओ आहे. क्लाऊड प्लॅटफॉर्म आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे सुनिश्चित करते की आपण उत्पादकतेशी मेघ आणि डाटाशी निगडीत आहात जे मायक्रोसॉफ्ट विविध प्रगतींचा वापर करून मदत करते. एमएस ऍझ्यूर ग्राहकांना देऊ केलेल्या बहुतेक मुख्य प्रवाहातील क्लाऊड व्यवहारातील एक आश्वासन आहे आणि करार प्राप्त करून, आपण संस्थेचे मूल्य वाढवू शकता आणि त्यांच्या मालमत्तेशी व्यवहार करू शकता.\n6 मायक्रोसॉफ्ट सिस्टम सेंटर - व्यवस्थापन प्रणाली केंद्र संरचना व्यवस्थापक आणि अंतर्ज्ञान\nआपण प्रशासकीय सेवा केंद्र कॉन्फिगरेशन व्यवस्थापक आणि अंतर्ज्ञान स्वीकारण्यास सहमती देता तेव्हा, अर्थात व्यवस्था मुख्य आणि मायक्रोसॉफ्ट इंट्यून प्रोग्रामच्या विविध भागांवर लाभदायक माहिती दिली जाईल. हे दररोज उपक्रमांविषयी, प्रोग्रामिंग व्यवस्थापनासह, उपकरणे, प्रोग्रामिंग, अनुप्रयोगांची काळजी घेणे आणि इंट्यूनसह तयार केलेल्या डेटाचे समन्वय या दोन्ही गोष्टींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग माहिती समाविष्ट करते. प्रमाणपत्रानेच सुसंगतता, अंत्यबिंदूची सुरक्षा आणि उत्पादन अहवाल तयार केले जातात.\n7 मायक्रोसॉफ्ट एक्सचेंज सर्व्हर: एक्सचेंज मायक्रोसॉफ्ट एक्सचेंज सर्व्हर डिझायनिंग आणि उपयोजन\nमायक्रोसॉफ्टने देऊ केलेल्या अभ्यासक्रमांचे लांब क्लस्टर हे संभाव्य व्यवसाय भाग शोधणार्या लोकांना फायदेशीर व्यवसाय वाढते. जेव्हा आपण संपूर्णपणे हे मृत्युपत्र पूर्ण करता तेव्हा विशिष्ट आवश्यकतांनी सूचित केल्यानुसार आणि Microsoft Exchange Server 2016 ची योजना तयार करण्याची क्षमता घेऊन आपण आपल्या संस्थेचे मूल्य वाढवतो आणि पाठवितो. एक्सचेंज सर्व्हर्ससह काम करणा-या अर्जदारास तीन वर्षांपेक्षा कमी अनुभव असणे आवश्यक आहे आणि जेव्हा ते हे पूर्ण करतील तेव्हा त्यांच्याकडे वेगवेगळ्या परीक्षेच्या कागदपत्रांद्वारे एकत्रित झालेल्या शिकवण्याच्या माध्यमातून डोक्याचे एक गट तयार करण्याची क्षमता असेल.\n8 मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365: कार्यालय 365 सक्षम आणि व्यवस्थापकीय\nमायक्रोसॉफ्ट ऑफिस जे मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365 सह स्वतंत्र प्रोग्रॅममध्ये वापरले गेले ते एका सदस्यता आधारित व्यवस्थापनात बदलले आहे. आयटी तज्ञ ऑफिस 365 प्रोग्रॅममार्फत त्याची परिस्थिती, आवश्यकता आणि व्यक्तिमत्वे यासह सर्व माहिती घेऊ शकतात. जेव्हा त्यांना प्रगती आधारावर भरपूर शिक्षण मिळते आणि त्यांच्या प्रोग्रामच्या संभाव्य परिणामांची पूर्णपणे तपासणी करण्याची क्षमता असते तेव्हा ते विविध प्रकल्पांमधील पॉवर पॉईंट, एक्सेल, वर्डचा उपयोग करू शकतात. याव्यतिरिक्त, हा मूलभूत कार्यक्रम आहे आणि इतर एस क्यू एल सर्व्हर आणि ऍझूर क्लाऊड-आधारित testaments सह मतभेद लक्षणीय कमी मन boggling आपण आवश्यक पूर्ण करून खरेदी शकते.\n9 मायक्रोसॉफ्ट. नेट: एएसपी.नेट एमव्हीसी 5\nआपण एएसपी.नेट वर मायक्रोसॉफ्ट प्रमाणन परीक्षा घेण्यापूर्वी, अवघ्या पाच वर्षांच्या कालावधीत सहभागी होणे अनिवार्य आहे. आपण ASP.Net वापरत असलेले कार्यक्रम तयार केले आहेत आणि एमव्हीसी आधारित व्यवस्थेवरील एक शॉट घेतल्यामुळे कदाचित दोन वेळा अनुभव घेतलेला असणे हे एमओसी 5 प्रमाणीकरण मिळविण्यासाठी अत्यंत कमी असणे आवश्यक आहे. घोषणापत्राद्वारे उत्पादन अभियांत्रिकीचा वापर करणारे क्लायंट एन्काउंटर तयार करणे, त्यावर संदेश देणे, आणि तयार करणे याविषयीची माहिती दिली जाते. इतर बर्याच प्रमाणीकरण कार्यक्रमांप्रमाणेच, आपल्यास विशिष्ट विषयाशी संबंधित विशेषज्ञ म्हणून पात्रता पूर्ण करण्याच्या उद्देशाने चाचणी पेपरांची प्रगती प्रभावीपणे पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नेट, एएसपी.नेट आणि एमव्हीसी 5 वर एकाच वेळी व्यापक माहितीची आवश्यकता असते म्हणून ते उच्च संकटाचा समजले जाते आणि अनुभवी तज्ज्ञांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्यास उत्सुक आहे.\n10 मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड सोल्युशन असोसिएट: एस क्यू एल सर्व्हर 2016\nजेव्हा आपण प्रभावीपणे SQL सर्व्हर 2016 मध्ये MCSA प्रमाणीकरण पूर्ण करता, तेव्हा हे समजले जाते की आपल्याकडे क्लाऊड आणि ऑन-प्रिमाइसेसवरील एस क्यू एल डाटाबेससह हाताळण्यासाठी महत्वाची विशेष माहिती असेल जशी संघटना त्यांना अपेक्षित आहे मायक्रोसॉफ्टला एस क्यू एल एक्सएनएनएएनएनएएनएनएएनएक्स डेटाबेस सुधारणा, डेटाबेस व्यवस्थापन आणि बीआय डेव्हलपमेंट नावाच्या विविध मॉड्यूल्समध्ये उशीरा प्रमाणीकरण प्रमाणपत्र दिले आहे. एस क्यू एल प्रमाणनासह तज्ज्ञांना विशिष्ट क्षेत्रात काम करण्यासाठी काही विशिष्ट क्षेत्रातील काही कौशल्य असणे आवश्यक आहे किंवा त्यांच्याशी निगडीत असण्याला कारणीभूत ठरेल अशा विविध चाचण्या घेऊ शकतात.\nविंडोज सर्व्हर प्रमाणपत्रासाठी एक सुरुवातीस मार्गदर्शक: MCSA, MCSE आणि MTA\nएमसीएसई प्रमाणन कोर्सचे फायदे\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nआपण मानव आहात आणि या क्षेत्रात दिसत असल्यास, कृपया रिक्त सोडा.\nएक द्वारे चिन्हित फील्ड * आवश्यक आहेत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअमेरिकन सामोआअँडोरअंगोलाअँग्विलाअंटार्क्टिकाएंटीग्वा आणि बार्बुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऑस्ट्रेलियाऑस्ट्रियाअझरबैजानबहामाजबहरैनबांगलादेशबार्बाडोसबेलारूसबेल्जियमबेलिझबेनिनबर्म्युडाभूतानबोलिव्हियाबॉस्निया आणि हर्जेगोविनाबोत्सवानाबोउवेट बेटब्राझीलब्रिटिश इंडियन ओशन टेरीटरीब्रुनै दारुसलामबल्गेरियाबुर्किना फासोबुरुंडीकंबोडियाकॅमरूनकॅनडाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहसेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचाडचिलीचीनख्रिसमस आयलॅन्डकोकोस (कीलिंग) बेटेकोलंबियाकोमोरोसकॉंगोकांगो, लोकशाही प्रजासत्ताककुक बेटेकॉस्टा रिकाकोटे दिल्वोरेक्रोएशिया (स्थानिक नाव: क्रोएशिया)क्युबासायप्रसझेक प्रजासत्ताकडेन्मार्कजिबूतीडॉमिनिकाडोमिनिकन रिपब्लीकतिमोर-लेस्ट (पूर्व तिमोर)इक्वाडोरइजिप्तअल साल्वाडोरइक्वेटोरीयल गिनीइरिट्रियाएस्टोनियाइथिओपियाफॉकलंड बेटे (मालव्हिनास)फेरो द्वीपसमूहफिजीफिनलंडफ्रान्सफ्रान्स, महानगरफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाफ्रेंच दक्षिणी प्रदेशगॅबॉनगॅम्बियाजॉर्जियाजर्मनीघानाजिब्राल्टरग्रीसग्रीनलँडग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्डग्वादेलोपगुआमग्वाटेमालागिनीगिनी-बिसाउगयानाहैतीहर्ड आणि मॅक् डोनाल्ड बेटेहोली सी (व्हॅटिकन सिटी स्टेट)होंडुरासहाँगकाँगहंगेरीआइसलँडभारतइंडोनेशियाइराण (इस्लामिक रिपब्लिक ऑफ)इराकआयर्लंडइस्राएलइटलीजमैकाजपानजॉर्डनकझाकस्तानकेनियाकिरिबाटीकोरिया, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफकोरिया, रिपब्लिक ऑफकुवैतकिरगिझस्तानलाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफलाटवियालेबनॉनलेसोथोलायबेरियालिबियालिंचेनस्टाइनलिथुआनियालक्संबॉर्गमकाओमॅसेडोनिया, माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताकमादागास्करमलावीमलेशियामालदीवमालीमाल्टामार्शल बेटेमार्टिनिकमॉरिटानियामॉरिशसमायोट्टेमेक्सिकोमायक्रोनेसिया, फीडरेटेड स्टेट्स ऑफमोल्दोव्हा, गणराज्यमोनॅकोमंगोलियामाँटेनिग्रोमॉन्टसेरातमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानऊरुनेपाळनेदरलँड्सनेदरलॅंन्ड ऍन्टीलेसन्यू कॅलेडोनियान्युझीलँडनिकाराग्वानायजरनायजेरियानीयूनॉरफोक द्वीपउत्तर मारियाना बेटेनॉर्वेओमानपाकिस्तानपलाऊपनामापापुआ न्यू गिनीपराग्वेपेरूफिलीपिन्सकांगोपोलंडपोर्तुगालपोर्तु रिकोकताररियुनियनरोमेनियारशियन फेडरेशनरवांडासेंट किट्स आणि नेविजसेंट लुसियासेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाईन्झसामोआसॅन मरिनोसाओ टोमे आणि प्रिन्सिपेसौदी अरेबियासेनेगलसर्बियासेशेल्ससिएरा लिऑनसिंगापूरस्लोव्हाकिया (स्लोव्हाक गणराज्य)स्लोव्हेनियासोलोमन आयलॅन्डसोमालियादक्षिण आफ्रिकादक्षिण जॉर्जिया, दक्षिण सँडविच बेटेदक्षिण सुदानस्पेनश्रीलंकासेंट हेलेनासेंट पियर आणि मिकेलॉनसुदानसुरिनामस्वालबार्ड आणि जॅन मायेन बेटेस्वाझीलँडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियन अरब रिपब्लीकतैवानताजिकिस्तानटांझानिया, युनायटेड रिपब्लिक ऑफथायलंडजाण्यासाठीटोकेलाऊटोंगात्रिनिदाद आणि टोबॅगोट्युनिशियातुर्कीतुर्कमेनिस्तानतुर्क आणि कायकोझ आयलॅंन्डटुवालुयुगांडायुक्रेनसंयुक्त अरब अमिरातीयुनायटेड किंगडमसंयुक्त राष्ट्रयुनायटेड स्टेट्स मायनर आऊटलाईंग आयलॅन्डउरुग्वेउझबेकिस्तानवानुआटुव्हेनेझुएलाव्हिएतनामव्हर्जिन बेटे (ब्रिटिश)व्हर्जिन बेटे (अमेरिका)वालिस आणि फुटुना बेटेपश्चिम सहारायेमेनयुगोस्लाव्हियाझांबियाझिम्बाब्वे\nएक व्यापक सिस्को प्रमाणन मार्गदर्शक 2018\nवर पोस्टेड26 एप्रिल 2018\nपीएमपी वि PRINCE2 सीएपीएम: माझ्यासाठी एक चांगला पर्याय कोणता आहे\nवर पोस्टेड25 एप्रिल 2018\nTOGAF प्रशिक्षण आणि प्रमाणन मिळविण्याकरिता 10 कारणे\nवर पोस्टेड20 एप्रिल 2018\nXVCX मध्ये Inverview मध्ये विचारले SCCM प्रश्न आणि उत्तरे\nवर पोस्टेड17 एप्रिल 2018\nओरॅकल सर्टिफिकेशन कोर्सच्या व्यवसायातील संधी आणि फायदे\nवर पोस्टेड13 एप्रिल 2018\nनोएडा मधील प्रशिक्षण कक्ष\nचेन्नई मधील प्रशिक्षण कक्ष\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण.\nआपण मानव आहात आणि या क्षेत्रात दिसत असल्यास, कृपया रिक्त सोडा.\nएक द्वारे चिन्हित फील्ड * आवश्यक आहेत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअमेरिकन सामोआअँडोरअंगोलाअँग्विलाअंटार्क्टिकाएंटीग्वा आणि बार्बुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऑस्ट्रेलियाऑस्ट्रियाअझरबैजानबहामाजबहरैनबांगलादेशबार्बाडोसबेलारूसबेल्जियमबेलिझबेनिनबर्म्युडाभूतानबोलिव्हियाबॉस्निया आणि हर्जेगोविनाबोत्सवानाबोउवेट बेटब्राझीलब्रिटिश इंडियन ओशन टेरीटरीब्रुनै दारुसलामबल्गेरियाबुर्किना फासोबुरुंडीकंबोडियाकॅमरूनकॅनडाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहसेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचाडचिलीचीनख्रिसमस आयलॅन्डकोकोस (कीलिंग) बेटेकोलंबियाकोमोरोसकॉंगोकांगो, लोकशाही प्रजासत्ताककुक बेटेकॉस्टा रिकाकोटे दिल्वोरेक्रोएशिया (स्थानिक नाव: क्रोएशिया)क्युबासायप्रसझेक प्रजासत्ताकडेन्मार्कजिबूतीडॉमिनिकाडोमिनिकन रिपब्लीकतिमोर-लेस्ट (पूर्व तिमोर)इक्वाडोरइजिप्तअल साल्वाडोरइक्वेटोरीयल गिनीइरिट्रियाएस्टोनियाइथिओपियाफॉकलंड बेटे (मालव्हिनास)फेरो द्वीपसमूहफिजीफिनलंडफ्रान्सफ्रान्स, महानगरफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाफ्रेंच दक्षिणी प्रदेशगॅबॉनगॅम्बियाजॉर्जियाजर्मनीघानाजिब्राल्टरग्रीसग्रीनलँडग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्डग्वादेलोपगुआमग्वाटेमालागिनीगिनी-बिसाउगयानाहैतीहर्ड आणि मॅक् डोनाल्ड बेटेहोली सी (व्हॅटिकन सिटी स्टेट)होंडुरासहाँगकाँगहंगेरीआइसलँडभारतइंडोनेशियाइराण (इस्लामिक रिपब्लिक ऑफ)इराकआयर्लंडइस्राएलइटलीजमैकाजपानजॉर्डनकझाकस्तानकेनियाकिरिबाटीकोरिया, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफकोरिया, रिपब्लिक ऑफकुवैतकिरगिझस्तानलाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफलाटवियालेबनॉनलेसोथोलायबेरियालिबियालिंचेनस्टाइनलिथुआनियालक्संबॉर्गमकाओमॅसेडोनिया, माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताकमादागास्करमलावीमलेशियामालदीवमालीमाल्टामार्शल बेटेमार्टिनिकमॉरिटानियामॉरिशसमायोट्टेमेक्सिकोमायक्रोनेसिया, फीडरेटेड स्टेट्स ऑफमोल्दोव्हा, गणराज्यमोनॅकोमंगोलियामाँटेनिग्रोमॉन्टसेरातमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानऊरुनेपाळनेदरलँड्सनेदरलॅंन्ड ऍन्टीलेसन्यू कॅलेडोनियान्युझीलँडनिकाराग्वानायजरनायजेरियानीयूनॉरफोक द्वीपउत्तर मारियाना बेटेनॉर्वेओमानपाकिस्तानपलाऊपनामापापुआ न्यू गिनीपराग्वेपेरूफिलीपिन्सकांगोपोलंडपोर्तुगालपोर्तु रिकोकताररियुनियनरोमेनियारशियन फेडरेशनरवांडासेंट किट्स आणि नेविजसेंट लुसियासेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाईन्झसामोआसॅन मरिनोसाओ टोमे आणि प्रिन्सिपेसौदी अरेबियासेनेगलसर्बियासेशेल्ससिएरा लिऑनसिंगापूरस्लोव्हाकिया (स्लोव्हाक गणराज्य)स्लोव्हेनियासोलोमन आयलॅन्डसोमालियादक्षिण आफ्रिकादक्षिण जॉर्जिया, दक्षिण सँडविच बेटेदक्षिण सुदानस्पेनश्रीलंकासेंट हेलेनासेंट पियर आणि मिकेलॉनसुदानसुरिनामस्वालबार्ड आणि जॅन मायेन बेटेस्वाझीलँडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियन अरब रिपब्लीकतैवानताजिकिस्तानटांझानिया, युनायटेड रिपब्लिक ऑफथायलंडजाण्यासाठीटोकेलाऊटोंगात्रिनिदाद आणि टोबॅगोट्युनिशियातुर्कीतुर्कमेनिस्तानतुर्क आणि कायकोझ आयलॅंन्डटुवालुयुगांडायुक्रेनसंयुक्त अरब अमिरातीयुनायटेड किंगडमसंयुक्त राष्ट्रयुनायटेड स्टेट्स मायनर आऊटलाईंग आयलॅन्डउरुग्वेउझबेकिस्तानवानुआटुव्हेनेझुएलाव्हिएतनामव्हर्जिन बेटे (ब्रिटिश)व्हर्जिन बेटे (अमेरिका)वालिस आणि फुटुना बेटेपश्चिम सहारायेमेनयुगोस्लाव्हियाझांबियाझिम्बाब्वे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://satsangdhara.net/manas/bal-ad-13.htm", "date_download": "2018-04-27T06:44:14Z", "digest": "sha1:WAMELSHPLMU5YF56MZDOWUKFQQAAKYID", "length": 38332, "nlines": 241, "source_domain": "satsangdhara.net", "title": " श्रीरामचरितमानस (मराठी अनुवाद) बालकाण्ड - अध्याय १३ वा ", "raw_content": "\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते ३०\nअध्याय ३१ ते ३७\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते २०\nअध्याय २१ ते २९\nअध्याय १ ते १०\nअध्याय ११ ते १६\n॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥\n सरस, सुखी अति भरद्वाज मुनि ॥\n तनु पुलकित अति लोचनिं वारी ॥\nप्रेमविवश मुखिं नुमटे वाणी दशा बघुनि मुनि हर्षे ज्ञानी ॥\n धन्य तव जन्म मुनीश्वर तुम्हां प्राणसे प्रिय गौरीश्वर ॥\nशिवपदकमलीं रति ना ज्यांसी ते स्वप्निंहि ना प्रिय रामासी ॥\n हेंच रामभक्ताचें लक्षण ॥\nशिवसम कुणि रघुपतिचें व्रतधर अनघ सतीशी स्त्री परिहत वर ॥\nदावि करुनि पण रामभक्तिला कोणि किं शिवसा प्रिय रघुपतिला ॥\nदो. :- प्रथमहि सांगुनि शिवचरित जाणें तव मर्मास ॥\nरहित समस्त विकार शुचि तुम्हिं रामाचे दास ॥ १०४ ॥\nकैलास प्रकरण – उमा शंभु संवाद – हेतू कथन (प्रस्तावना) शंभूचे सुंदर व सरस चरित्र श्रवण करुन भरद्वाज मुनींना अतिसुख झाले ॥ १ ॥ (त्यांची) कथा ऐकण्याची उत्कंठा फार वाढली, शरीर पुलकित झाले आहे व डोळ्यात अतिशय पाणी आले आहे. ॥ २ ॥ प्रेमविवश झाल्याने मुळातून शब्द उमटेना. ती ( प्रेममग्न ) दशा पाहून ज्ञानी याज्ञवल्क्य मुनींना हर्ष झाला. ॥ ३ ॥ अहाहा हे मुनिश्रेष्ठ भरद्वाज धन्य आहे तुमचा जन्म, कारण तुम्हाला गौरिश्वर प्राणांसारखे प्रिय आहेत. ॥ ४ ॥ शिवांच्या चरण कमली ज्यांचे प्रेम नाही, ते रामचंद्रांस स्वप्नातही आवडत नाहीत. ॥ ५ ॥ विश्वनाथाच्या चरणीं निष्कपट प्रेम हेच तर रामभक्ताचे लक्षण आहे. ॥ ६ ॥ शिवासारखा रघुपतिचे व्रत धारण करणारा दुसरा कोणी आहे काय कारण त्यांनी निष्पाप अशा सतीसारख्या पत्‍नीचा त्याग केला. ॥७ ॥ पण करुन रामभक्ती दाखविली, म्हणून रघुपतीला शिवासारखा कोणी प्रिय आहे काय कारण त्यांनी निष्पाप अशा सतीसारख्या पत्‍नीचा त्याग केला. ॥७ ॥ पण करुन रामभक्ती दाखविली, म्हणून रघुपतीला शिवासारखा कोणी प्रिय आहे काय कोणी सुद्धा नाही. ॥ ८ ॥ मी प्रथमच शिवचरित्र सांगून तुमचे मर्म जाणले की तुम्ही सकल विकार-रहित पवित्र-शुद्ध असे रामाचे दास ( सेवक ) आहांत. ॥ दो० १०४ ॥\nमी जाणें तुमचे गुण शीला सांगु अतां श्रृणु रघुपतिलीला ॥\nमुनि घडतां तव आज समागम कसें सांगु सुख मिळे मना मम ॥\nरामचरित अति अमित मुनीशा वदवे ना शतकोटि अहीशां ॥\nतदपि यथाश्रुत सांगुं सविस्तर स्मरुनि गिरेशा प्रभुसि धनुर्धर ॥\n राम सूत्रधर अंतर्यामी ॥\nज्या जन जाणुनि कृपाधार दे नाचवि कवि-उर‍अजिरिं शारदे ॥\n विशद वर्णितो तद्‍गुण-गाथा ॥\nपरम रम्य गिरिवर कैलासीं सदा जिथें शिव उमा निवासी ॥\nदो. :- सिद्ध तपोधन योगिजन सुर किंनर मुनिवृंद ॥\nतिथें वसति सुकृती सकल सेविति शिव सुखकंद ॥ १०५ ॥\nतुमचे गुण व शील मी जाणले. आता रघुपतीलीला सांगतो, त्या ऐका ॥ १ ॥ मुनी आज तुमच्या समागमात माझ्या मनाला जे सुख झाले त मी कसे सांगू आज तुमच्या समागमात माझ्या मनाला जे सुख झाले त मी कसे सांगू ॥ २ ॥ अहो मुनिश्रेष्ठ ॥ २ ॥ अहो मुनिश्रेष्ठ रामचरित्र अति-अमित आहे, शतकोटी शेष सुद्धा ते सांगू शकणार नाहीत. ॥ ३ ॥ तथापी धनुर्धारी प्रभु वाणीपति ( गिरेश ) श्रीरामचंद्र त्यांचे स्मरण करुन मी जे श्रवण केले आहे ते सविस्तर सांगतो ॥ ४ ॥ वाणी ( शारदा ) ही काष्ठपुतळीसारखी आहे, तिचे स्वामी राम असून ते सूत्रचालक अंतर्यामी आहेत. ॥ ५ ॥ आपला सेवक जाणून ते ज्यावर कृपा करतात त्या कवीच्या हृदयरुपी अंगणात ते शारदेला नाचवितात. ॥ ६ ॥ त्या कृपासागर रघुनाथाला प्रणाम करून मी त्यांच्या उज्वल गुणांची गाथा वर्णन करतो. ॥ ७ ॥ परम रमणीय पर्वतश्रेष्ठ कैलासावर जेथे शिव व उमा नेहमी निवास करतात ॥ ८ ॥ तिथे सिद्ध तपोधन ( मोठे तपस्वी ) योगी, मुनी, सुर, व किंन्नर यांचे समुदाय राहतात व ते सगळे सुकृती असून सच्चिदानंद घन शिवाची सेवा – भक्ती करतात. ॥ दो० १०५ ॥\nहरिहर विमुखी धर्म रती ना नर ते स्वप्निं तिथें जाती ना ॥\nतिथें विटपवट विशाल, गिरिवर नित्य नवा त्रय काळीं सुंदर ॥\nत्रिविध पवन शीतल छाया अति शिव-विश्राम विटप गाती श्रुति ॥\nप्रभु एकदां तया-तळिं गेले अति सुख उरिं तरु बघुनि उदेलें ॥\n शंभु कृपालु सहज वर बसले ॥\n दीर्घबाहु, मुनिपट परिधानहि ॥\nचरण तरुण अरुणांभोजा सम नखभा भक्तहृदयगत हरि तम ॥\n आनन शरदचंद-छवि हारी ॥\nदो. :- जटामुकुट सुरसरित शिरिं लोचन नलिन विशाल ॥\nनीलकंठ लावण्यनिधि भालिं चारु विधु बाल ॥ १०६ ॥\nहे हरिहरभक्त नाहीत व ज्यांच्या ठिकाणी धर्मरती नाही ते लोक स्वप्नात सुद्धा तेथे जाऊ शकत नाहीत ॥ १ ॥ शिवरूप ध्यान - त्या कैलास पर्वतावर एक विशाल वडाचा वृक्ष आहे, तो नित्य नवा व तिन्ही काळी सुंदर असतो. ॥ २ ॥ तेथे शीतल – मंद – सुगंधी वायू वहात असतो. त्या वडाची छाया अतिशीतल असते. त्या वृक्षाला ‘ शिवविश्राम विटप ’ असे श्रुती महणतात ॥ ३ ॥ प्रभु (शिव) एकदा त्याच्या खाली गेले व तो तरु पाहून हृदयात अतिसुख उत्पन्न झाले ॥ ४ ॥ ( त्या विश्रामतरुखाली ) आपल्या हातांनी व्याघ्रचर्म पसरले व कृपाळु शंकर ( शंभू ) सहज त्याच्यावर बसले ॥ ५ ॥ त्यांचे शरीर कुंदाची फुले, चंद्र व शंखाप्रमाणे गौरवर्णाचे असून, बाहू दीर्घ (आजानु) आहेत व ते मुनिवस्त्र नेसले आहेत. ॥ ६ ॥ नवीन फुललेल्या लाल कमलासारखे पायांचे तळवे आहेत व बोटांच्या नखांचे तेज भक्तांच्या हृदयातील तमाचे हरण करणारे आहे. ॥ ७ ॥ त्रिपुरारिंनी भुजंग व भस्म ही भूषणे घातली असून मुखाचे लावण्य शरदऋतूतील चंद्राच्या सौदर्याला लाजविणारे आहे. ॥ ८ ॥ मस्तकावर जटांचा मुकुट व सुरसरिता गंगा आहे, नेत्र कमलासारखे असून विशाल आहेत, कण्ठ निळा आहे व कपाळावर सुंदर बालविधु ( व्दितीयेचा चंद्र ) आहे; शंकर असे लावण्याचे सागर आहेत. ॥ दो० १०६ ॥\n जेविं शांतरस शरीरधारी ॥\nसंधि पार्वति सुयोग्य मानी शंभुपाशिं गत जननि भवानी ॥\nप्रिया जाणुनी कृत अति आदर वामभागिं दे शुभासना हर ॥\nहर्षित ती शिवसमीप बसली \nप्रेम अधिक पतिमनिं अनुमानी विहसुनि वदे उमा मृदु वाणी ॥\nकथा सकल लोकां हितकारी तीच बघे पुसुं शैलकुमारी ॥\nविश्वनाथ मम नाथ पुरारी त्रिभुवन जाणे महिमा भारी ॥\nदेव नाग नर अग जग जगतीं सकल कमलपद सेवा करती ॥\nदो. :- प्रभु समर्थ सर्वज्ञ शिव सकल कला गुणधाम ॥\nज्ञानयोगवैराग्यनिधि प्रणतकल्पतरुनाम ॥ १०७ ॥\nशांतरसाने शरीर धारण करून बसावे त्याप्रमाणे तिथे वसलेले कामरिपु ( शिव ) शोभत आहेत. ॥ १ ॥ पार्वतीला वाटले की ही अगदी योग्य संधी आहे, म्हणून माता भवानी शंभूंच्या जवळ गेली. ॥ २ ॥ प्रिया आहे हे जाणून तिला अतिआदर दिला व हरांनी आपल्या वामभागी तिला शुभासन दिले ॥ ३ ॥ ती ( भवानी ) हर्षाने शिवांच्या जवळ बसली व तिला पूर्वजन्मातील गोष्टींची आठवण झाली. ॥ ४ ॥ पतिच्या मनात आपल्या विषयी अधिक प्रेम आहे असे तिने अनुमान केले व उमा मोठ्याने हसून मृदु भाषण करती झाली. ॥ ५ ॥ (याज्ञवल्क्य भरद्वाजांस म्हणतात) उमा शंभुसंवाद : शैलकुमारी जी कथा पुसुं इच्छित आहे ती सकल लोक हितकारी कथाच आहे. ॥ ६ ॥ हे विश्वनाथा माझ्या नाथा हे त्रिपुर संहारका आपला महामहिमा त्रिभुवनात प्रसिद्ध आहे. ॥ ७ ॥ या जगातील चर, अचर जीव मनुष्ये, नाग व देव हे सगळे आपल्या चरण – कमलांची सेवा करतात. ॥ ८ ॥ हे प्रभो, आपण समर्थ, सर्वज्ञ, ब्रह्मस्वरूप, सकल कला व गुणांचे धाम आहांत, आपण वैराग्य, योग, व ज्ञान यांचे सागर असून आपणास प्रणत-कल्पतरू म्हणतात. ॥ दो० १०७ ॥\nमजसी प्रसन्न जर सुखरासी समजा सत्य मला प्रिय दासी ॥\n वदुनि विविध रघुनाथ कथांनां ॥\nज्याचें घर सुरतरुतळिं राही तो दारिद्र्य दुःख कधिं साही ॥\nशशिभूषण हें हृदयिं धरावें महा भ्रमा मम नाथ महा भ्रमा मम नाथ\n ब्रह्म अनदि राम, ते म्हणती ॥\nशेष शारदा वेद पुराणें सकल करिति रघुपतिगुणगानें ॥\nतुम्हिं तर राम राम दिनरातीं सादर जपा अनंगाराती ॥\nराम अयोध्यानृपसुत तो ही कुणि किं अगुण अज अलक्षगतिही ॥\nदो. :- ब्रह्म कसा जर भूपसुत स्त्रीविरहें धी भ्रान्त ॥\nबघुनि चरित महिमा श्रवुनि मम मतिला भ्रम नान्त ॥ १०८ ॥\nसुखसागर जर माझ्यावर प्रसन्न असतील व खरोखरीच मला आपली प्रिय दासी मानीत असतील तर हे प्रभो विविध रघुनाथ कथा सांगून माझे अज्ञान हरण करावे. ॥ १ ॥ ज्याचे घर कल्पतरुच्या खाली असेल त्यास दारिद्र्य दु:ख कधी तरी सोसावे लागेल काय विविध रघुनाथ कथा सांगून माझे अज्ञान हरण करावे. ॥ १ ॥ ज्याचे घर कल्पतरुच्या खाली असेल त्यास दारिद्र्य दु:ख कधी तरी सोसावे लागेल काय ॥ २ ॥ हे शशिभूषणा ॥ २ ॥ हे शशिभूषणा याचा विचार करुन हे नाथ याचा विचार करुन हे नाथ माझ्या महाभ्रमाचे आपण हरण करावे ॥ ३ ॥ शिवगीतेची प्रस्तावना - प्रभो माझ्या महाभ्रमाचे आपण हरण करावे ॥ ३ ॥ शिवगीतेची प्रस्तावना - प्रभो जे परमार्थवादी मुनी आहेत ते म्हणतात की जे अनादी ब्रह्म तोच राम ॥ ४ ॥ शेष्, शारदा, वेद, पुराणे इत्यादि रघुपतीचे गुणगान करतात. ॥ ‍६ ॥ तुम्ही तर अनंगाचे शत्रू असून सुद्धा रात्रंदिवस राम राम जपत असता. ॥ ७ ॥ ( म्हणून संशय हा की )असा जो राम तोच का अयोध्यानृपाचा पुत्र, की अजन्मा, अगुण व ज्याची गती जाणता येत नाही असा कोणी ( राम ) निराळा आहे जे परमार्थवादी मुनी आहेत ते म्हणतात की जे अनादी ब्रह्म तोच राम ॥ ४ ॥ शेष्, शारदा, वेद, पुराणे इत्यादि रघुपतीचे गुणगान करतात. ॥ ‍६ ॥ तुम्ही तर अनंगाचे शत्रू असून सुद्धा रात्रंदिवस राम राम जपत असता. ॥ ७ ॥ ( म्हणून संशय हा की )असा जो राम तोच का अयोध्यानृपाचा पुत्र, की अजन्मा, अगुण व ज्याची गती जाणता येत नाही असा कोणी ( राम ) निराळा आहे ॥ ८ ॥ ज्या रामाच्या नामाचा तुम्ही जप करता तोच जर भूपपुत्र असेल तर तो ब्रह्म कसा असूं शकेल ॥ ८ ॥ ज्या रामाच्या नामाचा तुम्ही जप करता तोच जर भूपपुत्र असेल तर तो ब्रह्म कसा असूं शकेल ( सगुण निराकार ब्रह्माचा अवतार म्हणावा तर ) स्त्रीविरहाने त्याच्या बुद्धीला भ्रम कसा झाला ते चरित्र पाहीले व महिमा ऐकला त्यामुळे माझ्या बुद्धीला सुद्धा अपार भ्रम झाला ( मागील जन्मातील हकीकत सांगत आहे. ) ॥ दो० १०८ ॥\nव्यापक अनीह विभु जर कोणी नाथ वदा मज समजावोनी ॥\nअज्ञ गणुनि हृदिं रोष न धरणें जाइ मोह मम तेवीं करणें ॥\nवनिं मज राम प्रभुत्व दिसलें अति भय विकल, न तुम्हांस वदले ॥\nतदपि मलिन मन्, बोध न येई तत्फल उचित पदरिं मी घेई ॥\nअझुन कांहिं मम मनिं संशय ते कृपा करा कर जुळुनि विनवतें ॥\nबोध विविध मज कृत तैं प्रभुनीं नाथ न रोष धरा तें स्मरुनी ॥\nआतां तसला विमोह नाहीं रामकथा मम रुचे मना ही ॥\nदो. :- नाक घासुनी नमुनि पदिं विनवीं कर जोडून ॥\nविवरा रघुवरविशदयश श्रुतिसिद्धान्त पिळून ॥ १०९ ॥\nव्यापक, अनीह व विभू असा आणखी कोणी ( राम ) असेल तर मला तसे समजावून सांगावे ॥ १ ॥ मी अज्ञानी आहे हे जाणून मनात माझ्यावर रोष ( मात्र ) धरुं नये आणि जेणेकरुन माझा मोह नष्ट होईल असे करावे ॥ २ ॥ मला ( मागील जन्मात ) रामाचे प्रभुत्व वनात दिसले; पण अतिभयाने विकल होऊन मी ते आपणास सांगीतले नाही ॥ ३ ॥ तथापि माझ्या मलिन मनात बोध काही उत्पन्न झाला नाही व त्याचे योग्य फळ माझ्या पदरात पडले ॥ ४ ॥ अजून सुद्धा ते संशय माझ्या मनात थोडे आहेतच. ( म्हणुन ) मी हात जोडून विनविते की आपण माझ्यावरकृपा करा.( आपण कृपा केल्याशिवाय त्यांचे निर्मूलन होणार नाही ). ॥ ५ ॥ त्यावेळी प्रभूंनी मला नाना प्रकारे बोध केला ( पण त्याचा काही उपयोग झाला नाही ). हे मनात आणून नाथ आपण रोष धरुं नये ॥ ६ ॥ ( कारण ) आता तसा विशेष मोह नाही व ( आता ) रामकथा श्रवण करण्याची अभिरुची पण मनात उत्पन्न झाली आहे. ॥ ७ ॥ म्हणून हे सुरनाथा आपण रोष धरुं नये ॥ ६ ॥ ( कारण ) आता तसा विशेष मोह नाही व ( आता ) रामकथा श्रवण करण्याची अभिरुची पण मनात उत्पन्न झाली आहे. ॥ ७ ॥ म्हणून हे सुरनाथा भुजंगराज भूषणा ( आता ) पावन रामगुणगाथा आपण मला सांगावी ॥ ८ ॥ मी जमिनीवर नाक घासून , पायांना नमस्कार करुन , हात जोडून विनवणी करते की रघुवर विशद यश व श्रुतीना पिळून ( सार काढून ) त्यांचा सारभूत सिद्धान्त मला सांगांवा. ॥ दो०१०९ ॥\nअधिकारी नारी नाहीं जरि प्रभुदासी मनवच-कर्में तरि ॥\nगूढहि तत्त्व न साधू लपवति आर्त यदा अधिकारी पावति ॥\nपुसतें अति आर्ता सुरराया रघुपतिकथा वदावी सदया ॥\nप्रथम विवंचुनि वदा कारणहि ब्रह्म अगुण कां धरि वपु सगुणहि ॥\nप्रभु मग वदा राम‍अवतारा पुढें बालचरिताहि उदारा ॥\nवदा जानकिस कशी विवाही त्यजि राज्या त्या दूषण कांहीं ॥\nवसुनिं वनीं कृत चरित्र पार न वदा नाथ हत केवीं रावण ॥\nराज्यीं बसुनि कृत बहुलीला वदा सकल शंकर सुखशीला ॥\nदो. :- वदा कृपाकर कृत कसें रामें आश्चर्यास ॥\nगत सप्रज रघुवंशमणि कैसे निजधामास ॥ ११० ॥\nश्रुतिसिद्धांत श्रवण करण्यास स्त्री अधिकारी नाही असे जरी असले तरी मी मनाने – वाणीने व कर्माने आपली दासी आहे ॥ १ ॥ (शिवाय) जेव्हा आर्त अधिकारी मिळतो तेव्हा साधू गूढ तत्वे सुद्धा लपवून ठेवीत नाहीत. ॥ २ ॥ हे सुरश्रेष्ठा मी तर अतिआर्त असून विचारते आहे; म्हणून माझ्यावर दया करून मला रघुपतीकथा सांगावी ॥ ३ ॥\nपार्वतीचे प्रश्न : (१) निर्गुण ब्रह्म सगुण देह का धारण करते हे प्रथम नीट विचार करून सांगावे ॥ ४ ॥ (२) हे प्रभो, मग रामाचा अवतार कसा झाला ते सांगा व (३) मग त्यांनी उदार अशा बाललीला कशा केल्या ते सांगा. ॥ ५ ॥ (४) मग जानकीशी विवाह कसा केला ते सांगावे व (५) मग राज्याचा त्याग केला तो कोणत्या दोषास्तव तेही सांगावे ॥ ६ ॥ (६) नंतर वनात राहून अपार लीला केल्या त्या व नाथ रावणाच वध कसा केला ते सांगा ॥ ७ ॥ ()७ (नंतर) राज्यावर बसून ज्या पुष्कळ सुखशील लीला केल्या असतील त्या सर्व हे सुखशीला शंकरा रावणाच वध कसा केला ते सांगा ॥ ७ ॥ ()७ (नंतर) राज्यावर बसून ज्या पुष्कळ सुखशील लीला केल्या असतील त्या सर्व हे सुखशीला शंकरा आपण सांगाव्या. ॥ ८ ॥ (८) मग हे कृपासागरा (कृपाकर) रघुवंशमणी राम प्रजेसह निजधामास गेले हे आश्चर्य कसे केले ते सांगावे ॥ दो० ११० ॥\nमग तें तत्त्व वदावें विवरुनि यद्विज्ञानीं ज्ञानि मग्न मुनि ॥\n सकल सांगणें सहित विभागां ॥\n न जें मज पुसतां आलें ठेवुं नये तें गुप्त दयाळे ॥\nत्रिभुवनगुरु तुम्हिं वेद वानती क्षुद्र जीव किति आन जाणती ॥\nप्रश्न उमेचे सहज मनोहर कपटहीन शिवचित्ता रुचिकर ॥\nहर-हृदिं रामचरित सब आलें प्रेमपुलक लोचनिं जल भरलें ॥\nश्रीरघुनाथ - रूप हृदिं आलें परमानंद अमित सुख झालें ॥\nदो. :- बुडे ध्यानरसिं दुघडि मन मग भानावर नेति ॥\nरघुपति चरित महेश तैं हर्षे वर्णूं घेति ॥ १११ ॥\n(९) तसेच ज्या तत्वाच्या विशेष ज्ञानात (विज्ञानात – स्वानुभवात, साक्षात्कारात) ज्ञानी मुनी मग्न असतात ते तत्व विवरण करून सांगावे ॥ १ ॥ (१०) तसेच वैराग्य, ज्ञान, विज्ञान व भक्ती यांचे विवरण सुद्धा त्यांच्या विभागांसह सांगावे ॥ २ ॥ (११) हे विमल विवेकी प्रभो इतर जी अनेक राम रहस्ये असतील ती विवरण करुन सांगावी ॥ ३ ॥ (१२) नाथ इतर जी अनेक राम रहस्ये असतील ती विवरण करुन सांगावी ॥ ३ ॥ (१२) नाथ (प्रभू, स्वामी) जे मला विचारता आले नसेल ते सुद्धा आपण दयाळु असलेने गुप्त ठेवूं नये ॥ ४ ॥ आपण त्रिभुवनाचे गुरु आहांत असे वेदच म्हणतात, (तेव्हा) इतर क्षुद्र जीव ते काय व किती जाणणार (प्रभू, स्वामी) जे मला विचारता आले नसेल ते सुद्धा आपण दयाळु असलेने गुप्त ठेवूं नये ॥ ४ ॥ आपण त्रिभुवनाचे गुरु आहांत असे वेदच म्हणतात, (तेव्हा) इतर क्षुद्र जीव ते काय व किती जाणणार ॥ ५ ॥ हे उमेचे सहज व मनोहर प्रश्न कपटहीन असल्यामुळे शिवचित्तास रुचकर वाटले. ॥ ६ ॥ हरांच्या हृदयात सर्व रामचरित्र आले (आठवले) प्रेमाने शरीरावर रोमांच आले व डोळे पाण्याने भरले ॥ ७ ॥ नंतर श्री रघुनाथाचे रुप हृदयात आले व परमानंद मग्न होऊन अमित अपार सुख झाले. (त्या अमित सुखाच्या विचारात भान न राहील्याने की काय कोण जाणे ॥ ५ ॥ हे उमेचे सहज व मनोहर प्रश्न कपटहीन असल्यामुळे शिवचित्तास रुचकर वाटले. ॥ ६ ॥ हरांच्या हृदयात सर्व रामचरित्र आले (आठवले) प्रेमाने शरीरावर रोमांच आले व डोळे पाण्याने भरले ॥ ७ ॥ नंतर श्री रघुनाथाचे रुप हृदयात आले व परमानंद मग्न होऊन अमित अपार सुख झाले. (त्या अमित सुखाच्या विचारात भान न राहील्याने की काय कोण जाणे ) त्या विशाल तेजस्वी रघुनाथ रुपाच्या ध्यानरसात शंकरांचे मन दोन घटका बुडाले, मग त्यांनी ते भानावर आणले आणि महेशांनी हर्षाने रघुपतिचरित्र वर्णन करण्यास प्रारंभ केला ॥ दो० १११ ॥\nमिथ्यहि सत्य गमे ज्या नेणुनि जसा भुजंग, न रज्जु ओळखुनि ॥\nलया जाइ जग जया जाणतां स्वप्नींचा भ्रम जसा जागतां ॥\nवंदु बालरूपा त्या रामा सिद्धि सुलभ जपतां यन्नामा ॥\n तो द्रवु दशरथ-अजिर विहारीं ॥\n हर्षित सुधागिरा उद्‍गारी ॥\n तुम्हां समान न कुणि उपकारी ॥\n सकललोक पावनि जग गंगा ॥\n पुसले प्रश्‍न जगत-हित-लागी ॥\nदो. :- रामकृपेनें पार्वती स्वप्निंहि तव मनिं कांहिं ॥\nशोक मोह संदेह वा भ्रम मज वाटे नाहिं ॥ ११२ ॥\nशिवगीता – रज्जू = दोरी न ओळखल्याने जसा भुजंग खरा वाटतो, तसेच ज्याला न जाणल्यामुळे मिथ्या असलेले जग सुद्धा सत्य वाटते. ॥ १ ॥ ज्यास जाणल्याने सर्व जग लयास जाते तसा स्वप्नातला भ्रम जागृती आल्याने – जागृत झाल्याने जातो. ॥ २ ॥ ज्याच्या नामाचा जप केल्याने सर्वसिद्धी सुलभ होतात त्याच रामाच्या बालरुपाला मी नमस्कार करतो. ॥ ३ ॥ अमंगलाचा नाश करणारे, व मंगलाचे माहेरघर असे जे दशरथाच्या अंगणात विहार करणारे (राम) ते दया करोत. ( त्यांना द्रव फुटो. ) ॥ ४ ॥ त्रिपुरारींनी रामाला प्रणाम करुन हर्षित होऊन अमृतरुप वाणी उद्गारली ॥ ५ ॥ अहो गिरिराजकुमारी तुम्ही धन्य आहांत, धन्य आहांत, कारण तुमच्यासारखा उपकारी कोणी नाही. ॥ ६ ॥ तुम्ही जे रघुपती कथा – प्रसंग विचारलेत ती सकल लोकांना पावन करणारी जंगम ( जग ) गंगा आहे. ॥ ७ ॥ तुमचा रघुवीर चरणाच्या ठिकाणी अनुराग आहे, पण तुम्ही जगाच्या हितासाठी प्रश्न विचारलेत ॥ ८ ॥ पार्वती तुम्ही धन्य आहांत, धन्य आहांत, कारण तुमच्यासारखा उपकारी कोणी नाही. ॥ ६ ॥ तुम्ही जे रघुपती कथा – प्रसंग विचारलेत ती सकल लोकांना पावन करणारी जंगम ( जग ) गंगा आहे. ॥ ७ ॥ तुमचा रघुवीर चरणाच्या ठिकाणी अनुराग आहे, पण तुम्ही जगाच्या हितासाठी प्रश्न विचारलेत ॥ ८ ॥ पार्वती मला तर वाटते की राम कृपेने तुमच्या मनात शोक मोह संदेह किंवा भ्रम इत्यादि काही नाही ॥ दो० ११२ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/as-axar-patel-sprained-his-left-ankle-during-a-practice-session-ravindra-jadeja-got-his-opportunity/", "date_download": "2018-04-27T06:49:52Z", "digest": "sha1:MLNNRI34K3W7WYHESHK762UIZMISU2SL", "length": 6159, "nlines": 104, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जखमी अक्सर पटेलच्या जागी रवींद्र जडेजा भारतीय संघात - Maha Sports", "raw_content": "\nजखमी अक्सर पटेलच्या जागी रवींद्र जडेजा भारतीय संघात\nजखमी अक्सर पटेलच्या जागी रवींद्र जडेजा भारतीय संघात\n ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत ५वनडे सामन्यातील पहिल्या सामन्याच्या पूर्वसंधेला भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. अक्सर पटेल पहिल्या तीन सामन्यातून बाहेर पडला आहे.\nअक्सर पटेलच्या जागी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला पाचारण करण्यात आले आहे. सरावादरम्यान आज अक्सर पटेल जखमी झाला. शिखर धवन पाठोपाठ पहिल्या तीन सामन्यातून बाहेर पडणारा अक्सर दुसरा खेळाडू ठरला आहे.\nजडेजाला या मालिकेत विश्रांतीच्या नावाखाली संघाबाहेर ठेवण्यात आले होते. त्याने श्रीलंका मालिकेतही भाग घेतला नव्हता. ऑस्टेलिया मालिकेत संधी न मिळाल्यामुळे त्याने ट्विटरवर रोष व्यक्त केला होता. परंतु काही वेळाने त्याने तो ट्विट डिलिट केला होता.\nभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिला डे-नाईट वनडे सामना उद्या चेन्नई येथे खेळवला जाणार आहे.\n५वनडेअक्सर पटेलऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतचेन्नईभारतीय संघातमोठी बातमीरवींद्र जडेजा\nरेडींगमध्ये रोहित कुमारचे ३०० गुण पूर्ण\nभारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत होणारे हे २५ विक्रम क्रिकेटप्रेमींना माहित हवेच \n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\nटी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत शेलार ग्रुप,…\nआंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन ड, लॉ कॉलेज लायन्स,…\n पुढील ५ वर्षात होणार क्रिकेटचे ६ वर्ल्डकप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/pdea-recruitment/", "date_download": "2018-04-27T06:21:36Z", "digest": "sha1:PQ2WV3EPDYYH6OFHZILXC6US3RP3IMMM", "length": 11115, "nlines": 141, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Pune District Education Association- PDEA Recruitment 2017", "raw_content": "\n(FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n(DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n(MPSC) लिपिक- टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 निकाल\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\nजिल्हा न्यायालयातील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2018 निकाल\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(PDEA) पुणे जिल्हा शिक्षण संघटनेत विविध पदांची भरती\nअसिस्टेंट प्रोफेसर (Economics) : 01 जागा\nअसिस्टेंट प्रोफेसर (Physics) : 01 जागा\nअकाउंटेंट : 01 जागा\nबिल्डिंग सुपरवाइजर : 02 जागा\nकंप्यूटर सिस्टम एडमिन : 01 जागा\nइंजिनीअर (हार्डवेअर) : 02 जागा\nऑडिटर : 01 जागा\nपद क्र 1,2: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानुसार\nपद क्र 3: i) M.Com ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र 4: B.E.(Civil) किंवा डिप्लोमा ii) 02 वर्षे अनुभव\nसूचना: सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2017\nPrevious (TISS) टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत विविध पदांची भरती\nNext पालघर सार्वजनिक आरोग्य विभागात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\n(Mumbai Port Trust) मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 150 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(PMC) पुणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत विविध पदांची भरती\n(MRVC) मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’ पदांची भरती\n(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 308 जागांसाठी भरती\n(NALCO) नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 115 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगा भरती\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 8921 जागांसाठी मेगा भरती (स्थगिती)\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 178 जागांसाठी भरती\n• MHT-CET 2018 प्रवेशपत्र\n• (KVS) केंद्रीय विद्यालय संघटन भरती मुलाखत प्रवेशपत्र (1017 जागा)\n• (DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n• (MPSC) लघुलेखक व लघुटंकलेखक परीक्षा 2018 अंतिम उत्तरतालिका\n• (RBI) भारतीय रिझर्व्ह बँक असिस्टंट (अपंग व्यक्तींकरिता) विशेष भरती निकाल\n» आता पदवीसोबतच बीएड \n» जिल्हा न्यायालयातील लघुलेखक/ लिपिक/ शिपाई भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.\n» येत्या 02 वर्षात 72 हजार नोकऱ्या - मुख्यमंत्री\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/50-by-india-players-in-their-200th-odi/", "date_download": "2018-04-27T06:47:43Z", "digest": "sha1:6YXKIT4XIOFGHNP2KC75JDNF2ANB6P6V", "length": 6468, "nlines": 112, "source_domain": "mahasports.co.in", "title": "या विक्रमासह कोहली सामील झाला युवी, धोनीसारख्या दिग्गजांच्या यादीत - Maha Sports", "raw_content": "\nया विक्रमासह कोहली सामील झाला युवी, धोनीसारख्या दिग्गजांच्या यादीत\nया विक्रमासह कोहली सामील झाला युवी, धोनीसारख्या दिग्गजांच्या यादीत\n आघडीचे फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत जात असताना एका बाजूने किल्ला लढवणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने आज २००व्या वनडेत ५० धावा करून एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे.\nकारकिर्दीतील २००व्या वनडेत ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा कोहली केवळ ४था भारतीय खेळाडू बनला आहे. आजपर्यंत भारताकडून १४ खेळाडू २०० वनडे खेळले आहेत. त्यात केवळ एमएस धोनी, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांना ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करता आल्या आहेत.\nविशेष म्हणजे भारतीय कर्णधाराने एका वर्षात १२ वेळा वनडेत ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोहलीने मोहम्मद अझरुद्दीन (११) आणि एमएस धोनी यांचाही विक्रम मोडला आहे.\n२००व्या वनडेत अर्धशतकी खेळी करणारे भारतीय खेळाडू\nभारतीय कर्णधाराने एका वर्षात केलेल्या सर्वाधिक ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या खेळी\nसंपूर्ण आकडेवारी: सचिन नव्हे २०० सामन्यानंतर कोहलीच सरस \nविराट लग्नात देणार अनुष्काला ही वचने \n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\nटी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत शेलार ग्रुप,…\nआंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन ड, लॉ कॉलेज लायन्स,…\n पुढील ५ वर्षात होणार क्रिकेटचे ६ वर्ल्डकप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2018-04-27T06:49:22Z", "digest": "sha1:QHLDZEKSFHAOGTVPTDSAUEHL44Z6I6OR", "length": 5485, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २००१ मधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २००१ मधील खेळ\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइ.स. २००१ मधील खेळ\n\"इ.स. २००१ मधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण २४ पैकी खालील २४ पाने या वर्गात आहेत.\nइंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१-०२\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१\nकोका-कोला चषक (श्रीलंका), २००१\n२००१ फॉर्म्युला वन हंगाम\nभारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००१\n२००१ सान मरिनो ग्रांप्री\nइ.स.च्या २१ व्या शतकामधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जून २०१२ रोजी १९:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/news/the-vogue-india-cover-featuring-kendall-jenner-with-sushant-singh-rajput/20488", "date_download": "2018-04-27T06:53:14Z", "digest": "sha1:5QBPEXWWQDRZL7OKDLX6NVEBL7SV4AWD", "length": 23758, "nlines": 244, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "The Vogue India cover featuring Kendall Jenner with Sushant Singh Rajput | it’s sizzling : ​सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली केंडल जेनर !! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\nit’s sizzling : ​सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली केंडल जेनर \nअखेर सुशांत सिंह राजपूत आणि सुपर मॉडेल व रिअ‍ॅलिटी स्टार केंडल जेनर याचे सिझलिंग फोटो उघड झालेच.\nअखेर सुशांत सिंह राजपूत आणि सुपर मॉडेल व रिअ‍ॅलिटी स्टार केंडल जेनर याचे सिझलिंग फोटो उघड झालेच. होय, दहाव्या वर्धापनदिनी ‘वोग इंडिया’ मे महिन्याचा विशेष अंक काढला आहे. यात सुशांत सिंह राजपूत, कॅटरिना कैफ आणि केंडल जेनर यांचा जलवा तुम्ही पाहू शकला. ‘वोग इंडिया’च्या कव्हर पेजवर आहे, हॉट अ‍ॅण्ड ब्युटिफुल केंडल जेनर. केंडलचा हा कव्हर फोटो भारतात शूट केला गेला आहे. ‘वोग इंडिया’च्या आतल्या पानांवर सुशांत सिंह राजपूत आणि केंडल या दोघांची आयकॉनिक फोटो तुम्हाला पाहता येणार आहे. याशिवाय एकट्या सुशांतचा राजेशाही थाटही तुम्ही पाहू शकणार आहात.\nमारियो टेस्टिनो या दिग्गज फोटोग्राफरने हे फोटोशूट केले आहे. मारियो एक जगप्रसिद्ध फोटोग्राफर आहे. आयकॉनिक रॉयल फोटोजसाठी त्याला ओळखले जाते. १९९७ मध्ये स्वर्गीय राजकुमारी डायना हिचे फोटो मारियोने काढले होते. यानंतर ड्यूक अ‍ॅण्ड डचिस आॅफ केंब्रिजचे विलियम आणि केट मिडिलटन या दोघांच्या साखरपुड्याचे फोटोही मारियोच्या कॅमेºयाने टिपले गेले होते.\nमारिया टेस्टिनोने या फोटोशूटसाठी राजस्थानला पसंती दिली होती. गत फेबु्रवारीमध्ये अतिशय गुपचूपपणे हे फोटोशूट झाले होते. एकही फोटो लीक होऊ नये, यासाठी पूरेपूर खबरदारी घेतली गेली होती.\nकेंडल खास या फोटोशूटसाठी भारतात आली होती. या फोटोशूटचे रिझल्ट तुमच्यासमोर आहेत. केंडलचा हॉट अंदाज आणि सुशांतसोबतची तिची सिझलिंग केमिस्ट्री कशी वाटली, ते खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. अर्थात सुशांतची कथित गर्लफ्रेन्ड क्रिती सॅनन ही हर्ट होणार नाही, याची काळजी घ्या हं\n​सारा अली खानसाठी आनंदाची बातमी\n​ सारा अली खानच्या ‘डेब्यू’च्या मार...\n​सुशांत सिंग राजपूतने घेतला ‘केदारन...\n​राधिका आपटेने या अभिनेत्याला म्हटल...\n​सारा अली खानचे ताजे फोटो...तुम्हाल...\n ​सुशांत सिंग राजपूतच्या ‘मूड...\n​‘लव्हबर्ड्स’ सुशांत सिंग राजपूत व...\n​‘केदारनाथ’मध्ये अशा सिंपल लूकमध्ये...\n​‘या’ रिमेकमध्ये सुशांत सिंग राजपूत...\n​- तर चित्रपटात ‘न्यूड’ होण्यास सुश...\nसुशांत सिंह राजपूतसोबतच्या रिलेशनशि...\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा ग...\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकी...\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मि...\nकरण जोहरने कलंक चित्रपटासाठी तयार क...\nरणवीर सिंग चालला व्हेकेशनवर इन्स्टा...\n‘पाप’च्या अभिनेत्रीची ठाणे पोलिसांन...\nयो यो हनी सिंगसोबत रॅप करणार बॉलिव...\nShocking : स्टेजवर डान्स करीत असतान...\nBOX OFFICE : महेश बाबूचा ‘हा’ चित्र...\nट्विंकल खन्नाला 'या' गोष्टीत मागे ट...\n‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट या द...\nभीषण आगीत ‘केसरी’चा सेट जळून खाक; ल...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/Raj-thackeray-and-sachin-tendulkar.html", "date_download": "2018-04-27T06:49:09Z", "digest": "sha1:SQ3UOGZFNW7VAU7TA27W4I4X36APM4L4", "length": 3415, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Raj thackeray and sachin tendulkar - Latest News on Raj thackeray and sachin tendulkar | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nकाय म्हणाले राज ठाकरे सचिनबाबत.....\nराज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे\nया ११ वस्तू फ्रिजमध्ये अजिबात ठेऊ नका\n...तर तुमचे पॅनकार्ड होईल निष्क्रिय\nएका लिटरमध्ये २४.४ कि.मी चालणार ही कार किंमतही कमी\nसोन्याच्या किंमती घसरल्याने बाजारात उत्साह\nशिल्पा शिंदे आणि सुनील ग्रोवरमध्ये मारामारी, व्हिडिओ व्हायरल\nफ्लिपकार्ट सेल : एक हजारात कमीत कमी १० गॅजेट्स\nVIDEO: ३६ वर्षांचा 'चित्ता', तब्बल एवढ्या वेगानं पळाला धोनी\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या जागतिक-११ टीममध्ये भारताचे दोन खेळाडू\nधोनीच्या षटकारांच्या दहशतीमुळे वाईडवर वाईड फेकत होता हा गोलंदाज\nक्रिस गेलवर चढला भगवा रंग, फॅन्सनी म्हटले कृष्णा गोयल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/unmukt-chand-scores-a-ton-for-delhi-with-broken-jaw/", "date_download": "2018-04-27T06:45:33Z", "digest": "sha1:QPQGPHKL3VQTGHWMRXHJDJIEBZZGN5Q7", "length": 9863, "nlines": 114, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जबडा तुटला, तरीही तो लढला आणि केले शतक! - Maha Sports", "raw_content": "\nजबडा तुटला, तरीही तो लढला आणि केले शतक\nजबडा तुटला, तरीही तो लढला आणि केले शतक\nजबडा तुटला असताना उन्मुक्त चंदने केली शतकी खेळी, कुंबळेची झाली आठवण\nदिल्ली विरुद्ध उत्तरप्रदेश यांच्यात झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात उन्मुक्त चंदने जबडा तुटला असतानाही शतकी खेळी केली. त्याच्या याच शतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने उत्तरप्रदेशला ५५ धावांनी नमवले.\nसलामीला आणलेल्या चंदने १२५ चेंडूत ११६ धावांची खेळी करताना १२ चौकार आणि ३ षटकार खेचले. त्याच्या याच खेळीच्या जोरावर दिल्लीने ५० षटकांत ६ विकेट्स गमावून ३०७ धावांची खेळी केली.\nउन्मुक्त चंदला रणजी ट्रॉफी स्पर्धेत खराब फॉर्ममुळे रणजी ट्रॉफीच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत राखीव खेळाडूंमध्ये बसावे लागले होते. परंतु सईद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्धशतकी खेळी करून त्याने आपण पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचे दाखवून दिले होते.\nचंदच्या या खेळीमुळे अनिल कुंबळेच्या त्या खेळीची आठवण मात्र क्रिकेटप्रेमींना झाली. २००२मध्ये जेव्हा भारत विरुद्ध विंडीज यांच्यामध्ये झालेल्या कसोटी सामन्यात अनिल कुंबळेचा जबडा तुटला होता तेव्हाही त्याने गोलंदाजी करत विंडीजचा दिग्गज ब्रायन लाराची विकेट घेतली होती.\nसामना सुरु होण्यापूर्वी नेटमध्ये सराव करताना तो जखमी झाला. त्यानंतर काही वेळातच सामना सुरु झाला. परंतु चंदने सामना खेळायला प्राधान्य देताना संघहित काय असते हे दाखवून दिले.\nयापूर्वी ग्रॅमी स्मिथसुद्धा संघहितासाठी आपला मोडलेला हात घेऊन मैदानात उतरला होता. जगातील कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून स्मिथला का ओळखले जाते याचे हे उत्तम उदाहरण आहे.\nसध्या उन्मुक्त चंद हे नाव अनेक अर्थांनी चर्चेत आहे. त्यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक विजेता कर्णधार. सध्या हा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला आहे. आजपर्यंत या विजेत्या संघातील कर्णधाराला भारतीय संघात संधी मिळाली आहे. मोहम्मद कैफ किंवा विराट कोहली यांनी त्या संधीचे सोने केले. परंतु चंदला आपल्या ह्या कामगिरीचे पुढे सोने करता आले नाही आणि त्याला आजपर्यंत भारतीय संघाकडून एकही सामना खेळता आलेला नाही.\nजेव्हाही १९ वर्षाखालील क्रिकेटपटूंचा विषय निघतो तेव्हा ह्या खेळाडूचे नाव सर्वात प्रथम समोर येते. सध्या चंदचे वय २५ असून त्यापुढे मोठी कारकीर्द आहे. योग्य कामगिरी केली तर येत्या काही काळात तो भारताकडून खेळताना दिसू शकतो.\nISL 2017: बेंगळुरू-चेन्नई यांच्यात महत्त्वाची लढत\nVideo: एक हात मोडला असताना तो आला मैदानात, पुढे काय झाले पहाच\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/did-you-know/shabana-azmi-was-crying-continuously-for-10-minutes/19023", "date_download": "2018-04-27T06:49:59Z", "digest": "sha1:XJVHVYTCJPUBD2UIJIKKLKJXWRQPWBWP", "length": 23677, "nlines": 244, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "shabana azmi was crying continuously for 10 minutes | ​-आणि सलग दहा मिनिटं हुमसून हुमसून रडल्या शबाना आझमी...! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\n​-आणि सलग दहा मिनिटं हुमसून हुमसून रडल्या शबाना आझमी...\n‘पूर्णा’ पाहून शबाना सलग दहा मिनिटं रडत होत्या. त्यांचे अश्रू थांबता थांबत नव्हते. राहुल बोस याने याबद्दल सांगितलं.\nज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमीच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि काही क्षणात त्या हुमसून हुमसून रडू लागल्या. अश्रू रोखावे कसे, हेच त्यांना कळेना. यानंतर पुढची दहा मिनिटं त्या नुसत्या रडत होत्या. पण का कारण होते, एक चित्रपट. होय, या चित्रपटाचे नाव आहे ‘पूर्णा’.\nअलीकडे अभिनेता राहुल बोस याने ‘पूर्णा’चे खास स्क्रीनिंग ठेवले होते. तोच या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला आलेली प्रत्येक व्यक्ती बाहेर आली, तेव्हा तिचे डोळे अश्रूंनी भिजलेले होते. अशी एकही व्यक्ती नव्हती जी, ‘पूर्णा’ पाहून रडली नव्हती. शबाना आझमी या सुद्धा त्यापैकीच एक़ ‘पूर्णा’ पाहून शबाना सलग दहा मिनिटं रडत होत्या. त्यांचे अश्रू थांबता थांबत नव्हते. खुद्द राहुल बोस याने याबद्दल सांगितलं.\nराहुल बोस म्हणाला, ‘पूर्णा’ हा भारताच्या एका मुलीची कथा आहे. तिने केवळ १३ वर्षांच्या वयात एवरेस्ट या महाशिखराला गवसणी घातली होती. केवळ ३७ दिवसांत आम्ही या चित्रपटाचे शूटींग संपवले. पूर्णा एवरेस्ट सर करते, तो सीन शूट करताना माझ्या स्वत:च्या डोळ्यांत देखील अश्रू होते. पूर्णा ही पूर्णा मलावथ या मुलीची सत्यकथा आहे. तिने एवरेस्ट सर केले तेव्हा तिच्या घरची स्थिती अतिशय हलाखीची होती. आदिवासी भागातून आलेल्या आणि गरिबी वाढलेल्या पूर्णाचे आई-वडिल अशिक्षित आहेत. ज्या गावाने विकासाचे नाव ही ऐकले नाही, अशा गावातून ती आली आहे. पण अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर केवळ वयाच्या १३ व्या वर्षी तिने जागतिक विक्रम नोंदवला.\nयेत्या ३१ मार्चला हा चित्रपट रिलीज होतो आहे.\nSEE PICS : हातात हात घालून रॅम्पवर...\nप्रसिद्धीसाठी नव्हे तर समाजकार्यासा...\n​ तुम्ही काही करू नका; केवळ गप्पा म...\n​सुहाना, खूप उत्तम अभिनेत्री बनेल;...\nOSCARS 2017: आॅस्कर पुरस्कारावर बॉल...\n​राहुल बोसच्या दिग्दर्शनातील ‘पूर्ण...\n​राहुल बोस दिग्दर्शित ‘पूर्णा’चा मो...\n​शबाना आझमी २०१७ साली दिसणार तीन चि...\n​अशी झाली आमिर खानची फजिती; शबाना आ...\n​सैयामी खेरला बनायचेय ‘टॉप’ची अभिने...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्र...\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६...\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण...\nभामला फाउंडेशनने तयार केले #BeatPla...\nयूएसला जाण्यापूर्वी अनुष्का शर्माने...\nबिल्ला तुम्हाला आठवतोय काय\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीला मिळाले प्...\nकधी काळी गर्लफ्रेंड बनून केलेला रोम...\nसोनम कपूरच्या लग्नाला जाणार नाही दी...\n​बराक ओबामा संजय दत्तला ओळखतात या न...\n​या गोष्टीची वाटतेय संजय दत्तला भीत...\nश्रद्धा कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/lifestyle/trends/do-this-works-before-31-march/19068", "date_download": "2018-04-27T06:49:50Z", "digest": "sha1:YAP3LZJTMIKUJZOJYW4HQSGLGHVM3TIU", "length": 24114, "nlines": 251, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "do this works before 31 march | ALERT : ३१ मार्चपूर्वी ही पाच कामे कराच ! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\nALERT : ३१ मार्चपूर्वी ही पाच कामे कराच \n३१ मार्च ही तारीख जवळ येत आहे, या तारखेपूर्वी तुम्हाला पाच अशी काही कामं आहेत ती पूर्ण करावी लागणार आहेत अन्यथा तुम्हाला मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.\n३१ मार्च ही तारीख जवळ येत आहे, या तारखेपूर्वी तुम्हाला पाच अशी काही कामं आहेत ती पूर्ण करावी लागणार आहेत अन्यथा तुम्हाला मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. पाहूयात तर मग काय आहेत ही पाच कामं-\n१) जुन्या नोटा बदलण्याची शेवटची संधी\nनोटाबंदीमुळे जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या या जुन्या नोटा बदली करण्यासाठी नागरिकांना आता आरबीआयमध्ये जावे लागत आहे. मात्र, आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक आॅफ इंडियामध्येही जुन्या नोटा बदली करण्याची शेवटची तारीख ही ३१ मार्चपर्यंतच आहे. म्हणजेच जर ३१ मार्चपर्यंत तुम्ही जुन्या नोटा बदली केल्या नाहीत तर तुम्हाला पून्हा संधी मिळणार नाही. त्यामुळे ही संधी सोडू नका.\n२) इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख\nजर तुम्ही २०१५-१६ या आर्थिक वषार्चं टॅक्स रिटर्न फाइल केलं नाहीये तर मग ३१ मार्च २०१७ पूर्वी नक्की फाइल करा. कारण, ३१ मार्चनंतर आयकर विभाग तुमचा आयटी रिटर्न स्विकारणार नाही.\n३) लागू शकते पेनल्टी\nजर तुम्ही काही कारणास्तव २०१५-१६ या वित्तिय वर्षामध्ये टॅक्स रिटर्न ३१ मार्चपूर्वी फाइल केला नाही तर तुम्हाला ५००० रुपयांची पेनल्टी लागू शकते.\nएनपीएस टियर १ अकाउंट होल्डर्ससाठी महत्वाचं आहे की, त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये प्रत्येक आर्थिक वर्षात १००० रुपये डिपॉझिट करावे. ज एनपीएस टियर १ अकाउंट होल्डर्सने असे केले नाही तर त्यांचं अकाउंट ३१ मार्चपूर्वी फ्रिज होईल.\nपीपीएफ अकाउंटमध्ये पेनल्टीपासून वाचण्यासाठी तुम्हाचं वार्षिक योगदान कमीत कमी ५०० रुपये असायला हवं. जर तुम्ही असं करु शकला नाहीत तर तुम्हाला ५० रुपयांची पेनल्टी द्यावी लागेल. पीपीएफ अकाउंटमध्ये ५०० रुपये डिपॉझिट करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे.\nअमिताभ बच्चन आणि जया बच्चन या दाम्प...\nसीआयडी या मालिकेतील हा प्रसिद्ध अभि...\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्र...\nBigg Boss 11 : अर्शी खानचे सत्य आले...\nBigg Boss 11 : घरात ड्रामा करण्यासा...\nरितेश देशमुखने केली होती चोरी, घरी...\n‘पद्मावती’च्या कलाकारांनी घेतली तगड...\nग्लॅमरस अंदाजात झळकूनही हिंदी सिनेम...\nसंजय दत्तची दुसरी पत्नी झाली कंगाल;...\nविवेक ऑबेरॉयच्या जखमा आहेत आजही ताज...\nसलमान खानकडे आहेत जगातील सर्वांत मह...\n अक्षय कुमारला इंटरनॅशनल मीडि...\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्ट...\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प...\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड...\n​मल्टिपल थीमने रंगले अमेझॉन फॅशन वी...\nजागतिक महिला दिन विशेष, पुरुषप्रधान...\n​स्मिता गोंदकरने आईटीएम फूड फेस्टिव...\nथंडीच्या मौसमात ट्रेंडी जॅकेट्सची \"...\nFashion : ​स्टायलिश स्कर्टची तरुणीं...\n​‘या’ टिप्सने सडपातळ तरुणीही दिसू श...\n तत्पूर्वी करा ही तया...\n​सजावटीने घराला येईल घरपण \nराणीच्या ‘या’ जॅकेटची किंमत ऐकून व्...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2012/06/blog-post.html", "date_download": "2018-04-27T06:48:44Z", "digest": "sha1:I7WNYTFN2H5WOEXLES4YRLRCUHWZ5V4J", "length": 7076, "nlines": 85, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "प्रेम का करावे | MagOne 2016", "raw_content": "\nहलकेच गालात ... हसून तुझे पाहणे,..♥ डोळ्यातले तुझे प्रेमळ ते पाहणे...♥ प्रेम का करावे अन कुणावर करावे,..♥ प्रश्नाला माझ्या या तुझ्या अदेने ...\nतुझ्या अदेने उत्तर द्यावे...♥\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\nढापलेल्या कविता: प्रेम का करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/top-5-raiders-from-patana-leg/", "date_download": "2018-04-27T06:37:50Z", "digest": "sha1:LASUHYXQLG333ZRGT6MVYOPMNVETOYB4", "length": 10413, "nlines": 111, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टॉप ५: पटणा लेगमध्ये हे ठरले बेस्ट रेडर ! - Maha Sports", "raw_content": "\nटॉप ५: पटणा लेगमध्ये हे ठरले बेस्ट रेडर \nटॉप ५: पटणा लेगमध्ये हे ठरले बेस्ट रेडर \nप्रो कबड्डीच्या ५व्या मोसमातील पटणा लेग काल संपला. या लेगमध्ये पटणाने ६ सामन्यापैकी ४ सामने जिंकत घरच्या मैदानाचा चांगला फायदा उचलला. या आधी अशी कामगिरी फक्त गुजरातच्या संघाने केली होती. गुजरातने त्याच्या घरच्या मैदानावर एकही सामना हरला नव्हता. पटणा लेग हा रेडर्सचा लेग होता कारण या लेगमध्ये रेड गुणांचा पाऊस झाला. प्रदीपने ६ सामन्यापैकी ५ सामन्यात सुपर १० केला आहे. पाहुयात कोण आहे पटणा लेगमधील टॉप ५ रेडर्स.\n५. दीपक नरवाल ( बंगाल वोरीयर्स )\nया लेगमध्ये बंगालने फक्त एकच सामना खेळला तो ही घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पटणा पायरेट्स यांच्या विरुद्ध. या सामन्यात बंगालने पटणाला बरोबरीत रोखले. दीपक नरवालला या सामन्यात राखीव ठेवण्यात आले होते आणि शेवटचे १० मिनिटे राहिले असताना मैदानात येऊन सुद्धा त्याने सुपर १० केले. त्याने पटणाच्या डिफेन्सला सळो की पळो करून सोडले होते.\n४. सचिन (गुजरात फॉर्च्युन जायन्टस )\nया मोसमाचा सर्वात प्रतिभावान युवा रेडर जर कोणी असेल तर तो म्हणजे सचिन. या लेगमध्ये गुजरात आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यात सचिनने सुपर १० केला आणि गुजरातने मुंबईसारख्या बलाढ्य संघावर मात केली. मुंबईला या मोसमात गुजरातला एकदाही हरवत आलेले नाही याचे एक प्रमुख कारण सचिन आहे.\n३. नितीन तोमर ( यूपी योद्धाज )\nया मोसमातील सर्वात महागडा खेळाडू म्हणजेच नितीन तोमरनेही या लेग मध्ये २ सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. या लेगमध्ये यूपीच्या संघाने २ सामने खेळले आणि दोन्ही सामने पाटणाविरुद्धच खेळले. यूपीने एक सामना जिंकला तर एका सामन्यात त्यांना हार पत्करावी लागली. पण दोन्ही सामन्यात कर्णधार नितीन तोमरने सुपर १० केले. शेवटच्या सामन्यात जर नितीन तोमरने चांगली कामगिरी केली नसती तर नक्कीच पटणा घरच्या मैदानावर एकही सामना हरली नसती.\n२. मोनू गोयत ( पटणा पायरेट्स )\nमोनूने पटणा पायरेट्सकडून या मोसमात १४४ गुण मिळवले आहेत. मोनू हा पटणा पायरेट्सचा दुसरा रेडर आहे आणि त्याने प्रदीप नरवालाल उत्तम साथ दिली आहे. प्रो कबड्डीच्या या मोसमात काही प्रमुख रेडरचे ही मोनू एवढे गुण नाहीत. होम लेग मधील ६ सामन्यात मोनूने ५४ गुण मिळवले आहेत. त्याची सरासरी ९ गुणांची आहे.\n१. प्रदीप नरवाल ( पटणा पायरेट्स )\nप्रदीप नरवाल हा या मोसमतील विक्रमवीर म्हणायला हरकत नाही. प्रदीप नरवालने या मोसमात एका मोसमात सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम आपल्या नावे केला. त्याच बरोबर तो एका मोसमात २०० गुण मिळवणारा पहिला खेळाडू बनला. प्रदीपने या मोसमात स्वतःची छाप आपल्या अफलातून कामगिरीतून पाडली आहे. पटणा लेगमधील ६ सामन्यांपैकी ५ सामन्यात त्याने सुपर १० केले आहेत. प्रदीप नरवालने या मोसमात १४ सुपर १० केले आहेत, हा ही एक विक्रम आहे. या लेगमध्ये त्याला डोक्याला दुखापतही झाली पण त्याच्या फॉर्मवर याचा काही परिणाम झाला नाही.\n५व्या मोसमMaha SportsPardeep NarwalPatna PiratesPro Kabaddi 2017गुजरात फॉर्च्युन जायन्टसदीपक नरवालनितीन तोमर\nमी प्रदर्शनीय सामन्यांसाठी सकाळी ६ वाजता झोपमोड करत नाही: नदाल\nटॉप ५: स्पॉट किकसाठी झालेले वाद जे खूप चर्चिले गेले\nआगरी कबड्डी स्पर्धेत दुर्गामाता, भवानीमाता उपांत्य फेरीत\nबीच कबड्डी कबड्डी स्पर्धेत अमर संदेश, विकास, साईराज, साईनाथ ट्रस्टची विजयी सलामी\nआजपासून प्रभादेवीकर अनुभवणार प्रो-कबड्डीतील स्टारचा थरार\nप्रभादेवीत आमदार चषक कबड्डीसाठी आंतरराष्ट्रीय थाट\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/3872", "date_download": "2018-04-27T06:31:10Z", "digest": "sha1:BLHPIJZFPQWMNR3RSXIMO5JVUBSBRBTW", "length": 15254, "nlines": 171, "source_domain": "aisiakshare.com", "title": " मेथी उडीद वड्यांची भाजी | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमेथी उडीद वड्यांची भाजी\nमेथी उडीद वड्यांची भाजी हे नाव ऐकून काही विचित्र वाटेल, पण आज सकाळी हीच सौच्या कृपेने खायला मिळाली. अत्यंत स्वादिष्ट लागल्यामुळे ही कृती इथे देत आहे. कालपासून दिल्लीत थांबून थांबून पाऊस पडत आहे. १५ मार्च झाला तरी रात्री रजई अंगावर घ्यावी लागते आहे. सकाळी ढगाळ वातावरण होते. सौ. मेथी निवडत होती. मी म्हणालो, चार पाच दिवसांपासून, रोज रोज तेच तेच गाजर-मटार, फुलगोबी, वांगे (घ्या मौसमात या भाज्या स्वस्त मिळतात) खाऊन कंटाळळो आहे. सुक्या बनविता येत असल्यामुळे, ऑफिसच्या डब्यात ह्याच भाज्या खायला मिळतात. खंर म्हणावे तर सौने काल एक वाटी उडीद डाळ भिवून ठेवली होती, उडीद गोळ्यांची भाजी बनविण्याचा तिचा विचार होता. ती म्हणाली मेथी टाकून उडीद वड्यांची भाजी चालेल का नाही, हा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे, हो म्हणावेच लागले. अश्यारीतीने ही भाजी आज सकाळी खायला मिळाली.\nसाहित्य: वड्यांसाठी -रात्र भर भिजवून उडीद डाळ - एक वाटी, मेथी धुऊन बारीक चिरलेली, एक वाटी, लसूण(५-६ पाकळ्या), आलं(अंदाजानुसार), मिरचीचे (१-२)पेस्ट , मीठ , हळद, धनिया पावडर -१ चमचा, गोडा मसाला एक चमचा.\nकृती: उडदाची डाळ मिक्सर मधून पिसून घ्यायची. शक्यतो पाणी नका टाकू. त्यात चिरलेली मेथी, आलं, लसूण मिरची पेस्ट, हळद धनिया पावडर, गोड मसाला, मीठ मिसळून फेटून घ्या. कुकरच्या एका भांड्यात तेलाचा हात लाऊन मिक्सर त्यात घाला व कुकरचे झाकण बंद करून. गॅस वर कुकरची एक-दोन सिटी काढून घ्या. थंड झाल्यावर एका ताटात वड्या कापून घ्या.\nकृती भाजी: दोन कांदे , तीन टमाटो, आलं (१/२ इंच), लसूण (३-४ पाकळ्या), मिरची १-२. सर्व साहित्य मिक्सरमधून काढून घ्या. गॅस वर कढई ठेऊन त्यात ३-४चमचे तेल टाका, तेल गरम झाल्यावर मोहरी (१/२ चमचा) टाका . मोहरी तडतडल्या वर मिक्सर मधली पेस्ट टाका. ५-६ मिनिटे तेल सुटे पर्यंत परतवा. मग त्यात गरम मसाला(१ चमचा), धनिया पावडर (१ चमचा), हळद (१/२ चमचे), तिखट (१-२ चमचे) टाकून परतवून घ्या. नंतर १ गिलास पाणी घालून उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर मीठ -१/२ चमचे (आधी वड्यात मीठ घातले आहे, आता फक्त ग्रेवी साठी मीठ) व नंतर त्यात वडे घालून, एक वाफ काढून घ्या.\nजेवताना गरमा-गरम मेथी उडीद वड्यांची भाजी पोळी आणि भाता सोबत मस्त लागेली.\nजरा वेगळा पदार्थ दिसतोय. इकडे महाराष्ट्रात आमटीसाठीच्या वडे/भजी/गोळ्यांसाठी बहुतेककरून चण्याचे पीठ वापरतात. मेथीचे गुजराती पद्धतीचे मुठियेसुद्धा बेसन घालून करतात.\nपण उडीदडाळीचे वडेही चांगलेच लागत असतील. व्याप आहे मात्र थोडा.\nया वड्यांमध्ये मिरची ऐवजी मिरं भरड वाटून घातले तर अजून छान लागेल असे वाटते आहे. पुढल्यावेळी तो प्रयोग करून बघा - आम्हीही बघु\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nउमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला\nकोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला\nअसाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...\n छान दिसतोय पदार्थ. दुसर्या प्लेटमधे काय आहे\nकुकरच्या एका भांड्यात तेलाचा हात लाऊन मिक्सर त्यात घाला >> 'मिक्सर' नै 'मिश्रण' हवं\nकृती साठी धन्यवाद. लेखनशैली पण अगदी अस्सल आहे त्यामुळे वाचतांनाच तोंडाला पाणी सुटले.\n पाकृ आवडली. नाविन्य आहे. करुन नक्की बघणार.\nशीर्षक वाचून वडे-तळण असं\nशीर्षक वाचून वडे-तळण असं डोक्यात आलं. पण हे प्रकरण फारच वेगळं दिसतंय.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2012/02/blog-post_4679.html", "date_download": "2018-04-27T06:40:47Z", "digest": "sha1:D3XMPCMBCZN6Q5A7ZLDJQC6PWGS7TVAE", "length": 8913, "nlines": 103, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "मी बोलतच नाही | MagOne 2016", "raw_content": "\nओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात.. मी बोलतच नाही डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात.. तिला कळतच नाही तिच्याकडे पाहिलं की पाहतच रा...\nओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात..\nडोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात..\nतिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो..\nतिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते..\nचंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येत\nपण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत\nमग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो\nबुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो\nपण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही\nबोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही\nमग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं\nसगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं\nकाही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही\nमाझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही\nती नाही म्हणेल याची भीती वाटते\nती नाही म्हणेल याची भीती वाटते\nपण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं\nतिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं\nमाझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील...\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\nढापलेल्या कविता: मी बोलतच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5655", "date_download": "2018-04-27T06:26:30Z", "digest": "sha1:SGBDTU33TBHKBEYJ2SH22MIGK6VSBGYN", "length": 7981, "nlines": 115, "source_domain": "aisiakshare.com", "title": " महायुद्ध ते मोठे घडले | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमहायुद्ध ते मोठे घडले\nतेंव्हा मग त्या पाच जणांनी\nशंखही केले पृथक पृथक\nशिवीगाळ मग अशी अथक \nमहायुद्ध ते मोठे घडले\nराव पडले , पंत चढले\nशूर मावळे, नवे कावळे\nपाव लगाके पळो यहांसे\nनही तो हम हिंदी बोलेंगे\nहिंदी ऐकून सुटले लेंगे\nतोफा तेंव्हा महा गरजल्या\nभिता न त्यांना मावळ्यांनीही\nअनेक वर्षे पोरांनी त्या\nसत्ता आता नक्की झाली\nहिंदू मुस्लिम भाई भाई\nलठ्ठ बनिया लाडू खाई\n(मागच्या राज्य निवडणुकीच्या वेळची कविता)\nलठ्ठ बनिया लाडू खाई\nपाव लगाके पळो यहांसे\nनही तो हम हिंदी बोलेंगे\nहिंदी ऐकून सुटले लेंगे\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/pune-organised-this-big-tournaments-in-2017/", "date_download": "2018-04-27T06:13:39Z", "digest": "sha1:3FOQKMAOVWST7ZBFRE62XZ2J7UW7Q2CB", "length": 15164, "nlines": 118, "source_domain": "mahasports.co.in", "title": "२०१७मध्ये पुण्यात झाल्या या ५ मोठ्या क्रीडास्पर्धा ! - Maha Sports", "raw_content": "\n२०१७मध्ये पुण्यात झाल्या या ५ मोठ्या क्रीडास्पर्धा \n२०१७मध्ये पुण्यात झाल्या या ५ मोठ्या क्रीडास्पर्धा \n२०१७हे वर्ष अनेक अर्थांनी देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरासाठी खास ठरले. परंतु मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन केल्यामुळे ही हे शहर देशाची क्रीडा राजधानीच्या दिशेने वाटचाल करत आहे.\nत्यात खासकरून पुणे शहरातील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी आणि महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन गहुंजेवर झालेल्या स्पर्धा कायम क्रीडाप्रेमींना लक्षात राहतील.\n२०१७ या वर्षात महाराष्ट्रात अनेक मोठ्या स्पर्धा झाल्या. या स्पर्धांपैकी काही स्पर्धा पुण्यात आयोजित करण्यात आल्या होत्या. मग यात नुकतीच पार पडलेली महाराष्ट्र केसरी, आयपीएल, आयएसएलचे सामने यांचा समावेश होता.\n२०१७ मध्ये पुण्यात झाल्या या मोठ्या स्पर्धा\n१. डेव्हिस कप: जवळ जवळ ४२ वर्षानंतर यावर्षी पुण्यात डेव्हिस कपचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्टेडियम, बालेवाडी येथे ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध भारतातील डेव्हिस कप आशिया / ओशनिया ग्रुप I ची स्पर्धा पार पडली.\nहे सामने हार्ड कोर्टवर पार पडले. भारतीय संघाने या स्पर्धेत न्यूझीलंडवर ४-१ अशा फरकाने मात केली होती.\nपुण्यात या आधी १९७० साली जर्मनी विरुद्ध आणि १९७४ साली रशिया विरुद्ध डेव्हिस कपचे आयोजन करण्यात आले होते.\n२. आयपीएल: या वर्षीच्या आयपीएलमध्ये पुणे सुपर जायंट्स संघाचे घरचे सामने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे घेण्यात आले होते. त्यामुळे पुण्यात जवळ जवळ यावर्षी आयपीएलचे ७ सामने झाले.\nतसेच पुण्याच्या संघाने यावर्षीच्या आयपीएलमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती परंतु त्यांना अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघाकडून १ धावेने पराभव स्वीकारावा लागला होता.\nमागील वर्षी दुष्काळाच्या कारणाने पुण्यातील सामने दुसरीकडे हलवण्यात आले होते. त्यामुळे पुण्यातील क्रिकेट रसिकांना या सामन्यांची मजा स्टेडिअमवरून घेता आली नव्हती.\n३. आयएसएल: इंडियन सुपर लीग (आयएसएल) मधेही पुण्याचा संघ असल्याने पुणे सिटी एफसी संघाचे घरचे सामने श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्टेडियम, बालेवाडी येथे आयोजित केले आहेत. आयएसएल मधील एकूण ९ सामने पुण्यात होणार आहेत. यातील ४ सामने पार पडले आहेत तर अजून ५ सामने बाकी आहेत.\n४. प्रो कबड्डी: यावर्षीचा प्रो कबड्डीचा पाचवा मोसम हा क्रीडाजगतातील सलग चालणाऱ्या स्पर्धांपैकी सर्वात मोठा मोसम ठरला आहे. या मोसमात १३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर असे ८ दिवस पुण्यातील श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्टेडियम, बालेवाडी येथे ११ सामने रंगले. ऐन दिवाळीत सामने असूनही चाहत्यांनी सामन्यांना मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. पुणे लेगकडे कबड्डीप्रेमींचे लक्ष असण्याचे कारण म्हणजे कोणता संघ कोणत्या क्रमांकावर राहणार आणि कुणाला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा फायदा मिळणार\n५.टाटा ओपन महाराष्ट्र: आजपासूनच टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेला सुरुवात होत आहे. पूर्वी चेन्नई ओपन म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा चेन्नईतून पुण्याला हलवण्यात आल्याने तिला टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धा असे नाव दिले. संपूर्ण दक्षिण आशियात होणारी ही एटीपी २५० प्रकारातील ही एकमेव स्पर्धा आहे.\nया स्पर्धेत मारिन चिलीच, केविन अँड्रेसेन,रॉबेर्टो बॉटिस्टा ऑगट आणि रॉबिन ह्यासे यांसारख्या दिग्गज खेळाडूंना खेळताना पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. या स्पर्धेचे सामने श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्टेडियम, बालेवाडी येथे रंगणार आहेत.\n६. आंतराष्ट्रीय क्रिकेट सामने: यावर्षी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे क्रिकेटचे ३ आंतराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले. यात भारतीय संघाने यावर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक कसोटी सामना तर इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध प्रत्येकी एक वनडे सामना या मैदानावर खेळला.\nऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारतावर ३३३ धावांनी विजय मिळवला होता. इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात मात्र भारताने विजय मिळवले होते.\n७. महाराष्ट्र केसरी: या वर्षीची महाराष्ट्र केसरीची स्पर्धा पुण्यातील मुळशी तालुक्यातील भूगाव येथे पार पडली. ५ दिवस रंगलेल्या या स्पर्धेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.\nया स्पर्धेत अंतिम सामन्यात पुण्याच्या अभिजीत कटकेने साताऱ्याच्या किरण भगतला पराभूत करत महाराष्ट्र केसरी किताबाचा मान पटकावला.ही स्पर्धा आजपर्यंतच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धांपेक्षा अनेक अर्थांनी वेगळी ठरली. याला कारण म्हणजे प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर लावलेली हजेरी आणि केलेले योग्य नियोजन. अंतिम सामन्याला अंदाजे ४० हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. २०१७मध्ये पुण्यातच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होऊनही पुढच्याच वर्षी पुण्याला हा बहुमान मिल्ने ही मोठी गोष्ट होती.\n२०१७मध्ये जबरदस्त कामगिरी करणारे हे ५ खेळाडू ठरू शकतात भारतीय कबड्डीचे भविष्य \nघरच्या मैदानावर पुण्याला नॉर्थईस्टविरुद्ध विजयाची आशा\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/911?page=1", "date_download": "2018-04-27T06:53:46Z", "digest": "sha1:C5BA3GSTXBLOGZIQEFZNXGK54NWR55SJ", "length": 27762, "nlines": 137, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "जलसंवर्धन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nएकांडी शिलेदार शोभा बोलाडे\nशोभा बोलाडे पनवेल तालुक्यातील गावागावांमध्ये पाणीप्रश्न व रेशनप्रश्न यांवर कार्यरत आहेत. त्यांनी त्या प्रश्नांवर उत्तरे मिळवण्यासाठी महिलांचे संघटन करून महिलांना मार्गदर्शन केले; तसेच, महिलांना गावातील इतर प्रश्नांविरूद्धही आवाज उठवण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे शोभा यांना गावातील पुढारी, राजकारणी यांनी त्रास दिला, गुंडांकरवी जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. तरी त्या बधल्या नाहीत. उलट, त्यांनी त्या सर्वांना आव्हान देत, स्त्रियांना त्यांच्या स्वत:च्या हक्कांबाबत जागृत केले. त्यामुळे डोक्यावरून पदर ढळू न देणा-या स्त्रिया संबंधितांना जाब विचारू लागल्या आहेत. ते शोभा बोलाडे यांच्या सामाजिक कामाचे फलित म्हणावे लागेल.\nहस्ता गाव - सांघिक इच्छाशक्तीचे प्रतीक\nगणेश नीळ हर्षोल्हासित होऊन सांगत होता, “माझी दुग्धव्यवसाय करण्याची फार इच्छा होती, माझ्याकडे गायी पण होत्या. परंतु ते राहून जात होते. ती आठ वर्षांची इच्छा ‘ल्युपिन’मुळे एका वर्षात साध्य झाली. आता, गावातील एकशेअठ्ठ्याऐंशी लोक त्या व्यवसायात जोडले गेले आहेत.”\nसमाजसेवेला व्यावसायिकता आणि इच्छाशक्ती यांची जोड दिली तर काय बदल होऊ शकतात, त्याचे हस्ता गाव हे चांगले उदाहरण आहे. गाव औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात वसले आहे. हस्ता गावाने एक प्रकारे विकासाचा आदर्श घालून दिला आहे. ‘ल्युपिन’ नावाची फार्मा कंपनी त्या गावात विकासाचे काम 2012 पासून करत आहे.\nगाव २०१२ च्या पूर्वी असुविधांचे माहेरघर होते असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई होती, आरोग्याची वानवा होती, शिक्षणाची परिस्थिती ठिकठाक होती, आरोग्याच्या सुविधादेखील चांगल्या नव्हत्या. तशा परिस्थितीत गावाचा विकास साधणे हे मोठे आव्हान होते. ते गावकऱ्यांनी ‘ल्युपिन’च्या सहकार्याने पेलले.\n‘ल्युपिन फाउंडेशन’च्या प्रकल्प अधिकारी स्नेहल काटेकर म्हणाल्या, की आम्ही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या जबाबदारीच्या भावनेने हस्ता गावाच्या विकासासाठी मदत करण्याचे ठरवले. दारिद्र्य रेषेखालील गावांच्या पाहणीमधून त्या गावाची निवड करण्यात आली.\nप्रगती प्रतिष्ठान - आदिवासी विकासासाठी प्रयत्‍नशील\n‘प्रगती प्रतिष्ठान’ ही संस्था पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार व मोखाडा तालुक्यांत आदिवासींच्या विकासासाठी काम करते. त्या संस्थेने शिक्षण, अपंगांचे पुनर्वसन, स्वयंरोजगार व ग्रामविकास यांच्या माध्यमातून आदिवासी लोकांचे जीवनमान उंचावण्यात मोलाचे कार्य साधले आहे. संस्थेने गावातील लोकांच्या गरजेनुसार विकास आराखडा बनवून ग्रामविकासाला चालना दिली. त्यामध्ये नळपाणी योजना, जलसंवर्धन, शेती विकास, सौरऊर्जा, शेतीला सौर पंपाने पाणी देण्याचे नियोजन या मुख्य गोष्टींना प्राधान्य आहे. तसेच, कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे स्वयंरोजगाराची कवाडे आदिवासींसाठी खुली केली गेली आहेत.\nपाण्यासाठी ध्येयवेडा - संभाजी पवार\nसंभाजी पवार हे साताऱ्यामधील बिचुकले गावचे रहिवासी आहेत. त्यांची जमीन तेथे आहे. ते बी.ए. झालेले आहेत. पण त्यांचे किराणा मालाचे दुकान साताऱ्यात आहे. त्यामुळे ते तेथेच स्थायिक आहेत. बिचुकले गावात पाण्याचे दुर्भीक्ष्य होते. पिण्यासाठी पाणीपुरवठा टँकरने एक-दोन बंधाऱ्यांतून केला जाई. शेतीसाठी पावसावर अवलंबून राहवे लागे. रोजंदारीचा प्रश्न होताच. पोटापाण्यासाठी लोक स्थलांतर करत.\nसंभाजी सांगतात, बिचुकले गावाला पाच एकरांचा डोंगराळ भाग लाभला आहे. सहा किलोमीटरचा ओढा गावाच्या जवळून वाहतो. गावाच्या खालच्या बाजूस धरण आहे. त्या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे ते धरण पावसात लगेच भरत असे. पावसाने ओढ घेतली, की धरणातील पाणी ओसरून जाई. संभाजी यांची त्यांचे मित्र प्रशांत कणसे, सुरेश पवार यांच्यासमवेत गावासाठी काहीतरी करावे यावर चर्चा नेहमी होई. त्याच दरम्यान, त्यांनी डॉ. अविनाश पोळ यांची ‘जलसंधारण’ व ‘श्रमदान’ या विषयांवरील व्याख्याने ऐकली. संभाजी पवार यांच्या वाचनात पोळ यांच्या श्रमदानाच्या कामाबद्दलचे वर्तमानपत्रांतील लिखाण आले होतेच.\nजनकल्याण समिती - आपत्ती विमोचनासाठी सदा सिद्ध\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीने २०१६च्या तीव्र दुष्काळी परिस्थितीत लोकांसाठी मदतीची कामे सुरू केली आहेत. नंतर, जूनमध्ये पाऊस उत्तम पडल्यावर कार्यकर्त्यांनी कामाचा रोख वृक्षलागवड व वनीकरण इकडे वळवला आहे. त्यांनी त्यांचे लक्ष मराठवाड्याचे सर्वांत बिकट परिस्थिती असलेल्‍या बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांवर केंद्रित केले आहे. समितीने कामे सुरू करताना महत्त्वाचा संकेत ठरवला होता, तो म्हणजे लोकांचा पंचवीस टक्के सहभाग असायला हवा. त्याकरता गावकऱ्यांनी गावात स्थानिक समिती निर्माण करायला हवी. समितीचे कार्यकर्ते सर्वत्र फिरले व त्यांनी जेथे दुष्काळी कामांची अत्यावश्यकता आहे अशा गावांची यादी तयार केली.\nवेध जलसंवर्धनाचा - औरंगाबाद तालुक्यातील सद्शक्‍तीचा परिचय\n'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'च्या 'वेध जलसंवर्धनाचा' या राज्यव्यापी माहितीसंकलनाच्या मोहिमेचा आरंभ ९ डिसेंबरला झाला. तालुक्या तालुक्यात जाऊन तेथील पाणी निर्माण करण्याचे, वाढवण्याचे, टिकवण्याचे व अनुषंगिक कार्य टिपायचे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. आरंभ औरंगाबाद तालुक्यापासून योजला गेला होता. मोहिमेची आखणी औरंगाबाद तालुक्‍याला केंद्रस्‍थानी ठेवून करण्‍यात आली होती. 'थिंक'च्‍या दोन कार्यकर्त्‍यांनी 'पाणी' या विषयाभोवती तालुक्‍यात सुरू असलेल्‍या विविध प्रयत्‍नांचा परिचय ९-१०-११ डिसेंबर या तीन दिवसांत करून घेतला.\nविजयअण्‍णा बोराडे हे राज्यभर माहीत असलेले तालुक्यामधील माननीय व्‍यक्‍तिमत्त्व. प्रांजळ आणि मनमोकळे. ते शहरातील सिडको परिसरात राहतात. बोराडे यांनी 'मराठवाडा शेती सहाय्यक मंडळ' संस्‍थेच्‍या माध्‍यमातून शेतकरी आणि शेती यांसाठी सत्‍तरच्‍या दशकात भरीव काम केले. त्‍यांच्‍याशी बोलत असताना मराठवाड्यातील शेती आणि पाणी यांसंबंधीची स्थित्‍यंतरे समजत गेली. त्‍यांच्‍या कामात आधी शेतीबद्दल असलेला विचार हळुहळू पाण्‍याकडे केंद्रित होत गेला. बोराडे स्‍वतःच्‍या संस्‍थेचे काम सांगत असताना त्‍या कथनात 'मी किंवा आम्‍ही केले' अशी भावना नव्‍हती. ती एका कार्यकर्त्‍याची निरीक्षणे होती. त्‍यांच्‍या मनात काम करताना ते 'संस्‍थेसाठी नव्‍हे तर लोकांसाठी' हा विचार कायम होता, त्‍यामुळे त्‍यांच्‍या कामाचा आलेख विविध संस्‍था-व्‍यक्‍ती यांच्‍या माध्‍यमातून जनमानसात पोचताना दिसतो.\nभरत कावळे - पाणी जपून वापरण्‍यासाठी प्रयत्‍नशील\nनाशिक जिल्ह्यातील ओझरचे भरत कावळे पाण्याच्या वितरणाचे प्रश्न समाधानकारक पद्धतीने सोडवण्यासाठी गेल्या पस्तीस वर्षांपासून झटत आहेत. हे पाणी धरणाचे. त्याचे वाटप शेती, उद्योग व घरगुती वापर यासाठी प्रथम होत असते. शेतीच्या वाट्याला आलेले पाणी कळले, की कावळे यांचे काम सुरू होते. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या ‘पाणी वापर’ संस्था निर्माण केल्या आहेत. तशी तरतूद कायद्यात आहे. कावळे त्या कामामध्ये योग्यता आणण्यासाठी प्रयत्नशील असतात. पाणी वितरण करण्याचे नियोजन व ते प्रत्यक्ष वितरीत करण्याची पद्धत योग्य नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्या पाण्याची खूप हानी व चोरी होत आहे. ती टाळणे व शेतकऱ्यांच्या वाट्याला येणारे पाणी ते लाभदायी पद्धतीने वापरतील यासाठी त्यांच्यामध्ये शिस्त आणणे हे कावळे यांचे कार्य आहे. कावळे पाणी वितरणाच्या क्षेत्रात भरीव कार्य करत आहेत. पाणीवापर संस्थेचे उद्दिष्ट सुयोग्य, सुनियंत्रित व काटेकोरपणे पाण्याचे नियोजन करणे हे आहे. त्यासाठी संस्थेमध्ये शिस्त, संयम व सातत्य या गुणांची जोपासना करणे महत्त्वाचे आहे. कावळे तेच विचार शेतकऱ्यांमध्ये रूजवण्याचा प्रयत्न करत असतात.\nविश्वास येवले यांच्या ध्यासाची जलदिंडी\nविश्वास येवले. पेशाने डॉक्टर. नामांकित स्त्री-रोगतज्ज्ञ. पण त्यांनी त्यांच्या बालपणापासून पाण्याशी झालेल्या मैत्रीतून, पाण्यावर असलेल्या निस्सीम भक्तीतून आळंदी ते पंढरपूर अशी जलदिंडी सुरू केली. तिला २०१६ साली पंधरा वर्षें होऊन गेली. दिंडी दर वर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या रविवारी निघते आणि बारा दिवसांच्या जलप्रवासानंतर पंढरपूरला पोचते. त्यातून नदिस्वच्छतेच्या अभिनव उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म असा त्रिवेणी संगम म्हणजे येवले यांची जलदिंडी असे वर्णन करता येईल. त्यांच्या त्या उपक्रमाचे लोण महाराष्ट्रात स्थिरावले असून चक्क भारतभर पसरत आहे अनेक गट व संस्था यांनी त्यांच्या त्यांच्या प्रदेशात नदीपात्र-स्वच्छतेचा मंत्रजागर सुरू केला आहे.\nववा ग्रामस्थांची जलसंवर्धनातील यशोगाथा दुष्काळाने पिचलेल्या मराठवाड्यातील समस्त गावांसाठी अनुकरणीय आहे जलक्रांतीस निमित्त ठरले ‘आपला विकास आपल्या हाती’ ह्या अभिनव प्रकल्पाचे जलक्रांतीस निमित्त ठरले ‘आपला विकास आपल्या हाती’ ह्या अभिनव प्रकल्पाचे तो ग्रामविकास संस्थेमार्फत लोकसहभागातून राबवण्यात येतो. महाराष्ट्र शासनाने त्या कामाची नोंद घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातून ववा गावाची आदर्श गाव प्रकल्पासाठी निवड केली आहे. ववा ग्रामस्थांना आदर्श गाव प्रकल्पामुळे दुष्काळमुक्तीसाठी संधीच चालत आली. ववा ग्रामस्थांनी दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी आदर्श गाव प्रकल्पाअंतर्गत वर्षभरात फक्त साठ हेक्टरवर कपार्टमेंट बंडिंगचे काम केले; त्याचबरोबर कृषी विभागाच्या मदतीने गायरान पडिक जमिनीवर ड्रीप, सी.सी.टी.चे काम केले. तलावातून तीनशे ब्रास गाळ काढला. पहिल्या टप्प्यातील त्या कामाचा परिणाम असा झाला, की ज्या भागात पाणलोटाची कामे झाली त्या भागातील विहिरींची भूजलपातळी वाढून सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. त्याच्या विरुद्ध दिशेच्या शिवारातील शेतकऱ्यांना कापसावर पाणी फवारणी करण्यासाठी ते घरून घेऊन यावे लागते तो ग्रामविकास संस्थेमार्फत लोकसहभागातून राबवण्यात येतो. महाराष्ट्र शासनाने त्या कामाची नोंद घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातून ववा गावाची आदर्श गाव प्रकल्पासाठी निवड केली आहे. ववा ग्रामस्थांना आदर्श गाव प्रकल्पामुळे दुष्काळमुक्तीसाठी संधीच चालत आली. ववा ग्रामस्थांनी दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी आदर्श गाव प्रकल्पाअंतर्गत वर्षभरात फक्त साठ हेक्टरवर कपार्टमेंट बंडिंगचे काम केले; त्याचबरोबर कृषी विभागाच्या मदतीने गायरान पडिक जमिनीवर ड्रीप, सी.सी.टी.चे काम केले. तलावातून तीनशे ब्रास गाळ काढला. पहिल्या टप्प्यातील त्या कामाचा परिणाम असा झाला, की ज्या भागात पाणलोटाची कामे झाली त्या भागातील विहिरींची भूजलपातळी वाढून सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. त्याच्या विरुद्ध दिशेच्या शिवारातील शेतकऱ्यांना कापसावर पाणी फवारणी करण्यासाठी ते घरून घेऊन यावे लागते भूजलपातळी वाढलेल्या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी सिंचनाच्या प्रवाही पद्धतीला फाटा देऊन ठिबकनेच पाणी दिल्यामुळे तसा शिरस्ताच गावात पडत आहे. पाणलोटाची कामे झालेल्या भागात कापूस उत्पादनात एकरी किमान पाच ते सात क्विंटलनी वाढ होणार आहे. त्याच बरोबर, रब्बी पिके व उन्हाळ्यात भाजीपाला व फळबागा यांना पाणी उलब्ध होणार आहे.\nरवी गावंडे - अवलिया ग्रामसेवक\nरवी गावंडे हा माणूस अफलातून आहे. ते रूढार्थाने ग्रामसेवक नाहीत. मात्र त्यांनी स्वीकारलेली जबाबदारी तीच आहे. ते यवतमाळ जिल्ह्याच्‍या नेर तालुक्‍यातील त्यांच्या पाथ्रड गावात शेती आणि पाणी व्यवस्थापन यांच्या संदर्भात 'आदर्श ग्रामविकास' योजनेअंतर्गत 2012 सालापासून काम करत आहेत. ते काम जेवढे विशेष वाटते, तेवढाच रवी गावंडे यांचा जीवनप्रवास सुद्धा\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.misalpav.com/comment/626355", "date_download": "2018-04-27T06:39:38Z", "digest": "sha1:O5HTHH4G24XGAZDROUUCRYA6HBU2M4IT", "length": 14655, "nlines": 231, "source_domain": "www.misalpav.com", "title": "कणकीचे लाडू | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nश्रीरंग_जोशी in दिवाळी अंक\nआपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nयंदाच्या फराळात हे कणकीचे लाडू करून बघा.\n३/४ वाटी पिठी साखर\n२ टीस्पून पोहे (जाडे किंवा बारीक)\n७-८ बदाम बी (सजावटीकरिता)\nसर्वप्रथम पोह्यांचा चुरा करून घ्यावा.\nथोडे तूप तव्यावर टाकून ते तापल्यावर त्यात पोह्यांचा चुरा खरपूस होईपर्यंत परतून घ्यावा.\nपोहे बाजूला काढून अर्धी वाटी तूप तव्यावर तापवावे.\nतूप तापल्यावर त्यात कणीक मिसळून मंद आचेवर भाजत राहावी.\n१०-१२ मिनिटांत कणकीचा रंग सोनेरी होतो व खमंग वास येऊ लागतो.\nया सर्व काळात कणीक हालवत राहावी जेणेकरून ती करपणार नाही.\nरंग बदललेल्या कणकेत पिठीसाखर घालावी व ते मिश्रण एक दोन मिनिटे परतावे.\nहे मिश्रण पातेल्यात काढून घ्यावे.\nसुरुवातीला तुपात भाजलेला पोह्यांचा चुरा या मिश्रणात घालावा.\nलाडू बांधण्यास सुरुवात करावी व गरजेनुसार अधिक तूप त्यात घालावे.\nबांधलेल्या लाडवांवर बदाम बी किंवा त्यांचे काप लावावे.\n पोह्यांचे कण खाताना ते डिंकाच्या लाहीसारखे भासतात.\nपाकृ, फोटो, सादरीकरण सगळेच आवडले.\nछान दिसतीये डिश. करून बघतो.\nवाह... फोटो आणि सादरीकरण\nवाह... फोटो आणि सादरीकरण अल्टीमेट :)\nमस्त लाडु.मी करते असे पण\nमस्त लाडु.मी करते असे पण पोह्यांचे नविन कळले.धन्यवाद.\nआमच्याकडे कणकेचा शिरा (सा़जूक तुप आणि दुध घालून) केला जातो. अतिशय चविष्ट लागतो.\nहे कणकेचे (कणकीचे नाही हं) लाडू पहिल्यांदाच पाहिले. एक वेगळाच प्रकार आहे. करून पाहिले पाहिजेत. बेसनाच्या लाडूंसारखे दिसत आहेत पण कणीक, साजूक तुप आणि पिठीसाखर हे मिश्रण चांगलेच लागते.\nप्रोत्साहनासाठी सर्व प्रतिसादकांचे आभार. पाकृ लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न.\nछायाचित्रणासाठी मिपाकर जुइ यांचे आभार. दोन वर्षांपूर्वी पाकृ टाकण्यासाठी एकट्यानेच लाडू करता करता फोटो काढले होते. तेव्हा फोटो काढण्याच्या नादात कणीक करपून तांबडी झाली होती. यावेळी पूर्ण लक्ष लाडू बनवण्याकडेच होते.\n'कणकेचे' हे देखील बरोबर असले तरी जाणूनच 'कणकीचे' असे लिहिले. माझ्या गावाकडच्या बोलीभाषेचा प्रभाव. कणकीचे असे ऐकताना जो गोडवा मला जाणवतो तो कणकेचे असे ऐकताना जाणवत नाही. जरा रुक्षपणा जाणवतो. इतरांच्या बाबतीत हेच पूर्णपणे उलट असू शकते हे मान्य आहेच.\nफोटो आणि सादरीकरण दोन्ही छान.\nफोटो आणि सादरीकरण दोन्ही छान. मी यात अख्खे बदाम घालण्याऐवजी बदाम+काजु पावडर, वेलदोडा, आणि साखरेऐवजी गुळ घालते (ब-याचदा तुप कढवल्यावर उरलेल्या बेरीचं काय करायचा हा प्रश्न असायचा तेव्हा या लाडवात बेरीपण मिसळुन जायची). तुमच्या पद्धतीनेपण करुन पाहीन येत्या हिवाळ्यात.\nपाककृती व फोटो छान आहे :)\nआधी गहू भाजून घेऊन मग रवाळ दळले तर नंतर तुपावर फार भाजावे लागत नाही, त्याची चवही वेगळी येते.\nपोहे घातल्याने टेक्स्चर येतं असावं.\nपाकृ आणि फोटो एकदम झकास आलेत\n तुपाचं प्रमाण नेहमी कमीजास्त व्हायचं. धन्स.\n जुईचे फोटो पण छान.\n जुईचे फोटो पण छान. करून बघेन आता. पोटभरीचे होत असेल आणि एकदम.\nमराठी भाषा गौरव दिन २०१८\nजागतिक मराठी गौरव दिन २०१८: अनुक्रमणिका\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 23 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-55-07/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4", "date_download": "2018-04-27T06:43:04Z", "digest": "sha1:5JMX4USWDDZDVOR2T2SDKVIPT6BF2V72", "length": 3595, "nlines": 94, "source_domain": "vkrajwade.com", "title": "याज्ञिक - विधी", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nसंस्कृत विभाग-याज्ञिक - विधी\nसंन्यास विधि - ७\nदत्तक विधि - ३५\nअजपाजप विधि - ५४\nसंस्कृत विभाग : याज्ञिक - विधी\nसंन्यास प्रार्थना विधि - ७\nदत्तक विधि - ३५\nअजपाजप विधि - ५४\nचलार्चा स्थापनविधि - ७३\nद्वादशवर्षादूर्ध्वं प्रवासादागतस्य विधि - ८०\nद्वादश वर्षांनंतर भार्तृदर्शन विधि - ८२\nमृत्युंजय विधि - १००\nमृत्युंजय विधि - १०१\nमृत्युंजय विधि - १०२\nयज्ञोपविती विधि - १०५\nस्त्रीवपन विधि - ११९\nभगीरथी गृहानीत उद्क स्नान विधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/cheap-solid+shirts-price-list.html", "date_download": "2018-04-27T07:05:35Z", "digest": "sha1:2OJUUQY25GYOAHXACQQNI7VDZYTL2SUV", "length": 21319, "nlines": 659, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये सॉलिड शिर्ट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nCheap सॉलिड शिर्ट्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त शिर्ट्स India मध्ये Rs.124 येथे सुरू म्हणून 27 Apr 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. संकलर्स वूमन s सॉलिड सासूल शर्ट SKUPDbv74V Rs. 778 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये सॉलिड शर्ट आहे.\nकिंमत श्रेणी सॉलिड शिर्ट्स < / strong>\n5202 सॉलिड शिर्ट्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 1,747. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.124 येथे आपल्याला कंसेप्ट्स वूमन s सॉलिड सासूल डेनिम शर्ट SKUPDbjD42 उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 5680 उत्पादने\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस 2000 2001 अँड दाबावे\nरस र 500 अँड बेलॉव\nसेमी कट अवे कॉलर\nकंसेप्ट्स वूमन s सॉलिड सासूल डेनिम शर्ट\nकालराव में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nअद्द्यवेरो वूमन s सॉलिड सासूल शर्ट\nअद्द्यवेरो कूल वूमन स सॉलिड सासूल शर्ट\nपेर्क्य बॉय s सॉलिड सासूल शर्ट\nहुमान स्टेप्स बॉय s Solid Casual शर्ट\nकरिष्मा वूमन s सॉलिड फॉर्मल शर्ट\nपिकॅडोर वूमन s सॉलिड सासूल शर्ट\nपाप्रिका वूमन s सॉलिड सासूल शर्ट\nब्लू जिराफाफे बॉय s सॉलिड सासूल शर्ट\nटर्म ब्लॅक पोळी गेऊर्जेतते शिर्ट्स\nसणाची बॉय s सॉलिड सासूल शर्ट\nसणाची बॉय s सॉलिड सासूल शर्ट\nवेंग में s सॉलिड सासूल शर्ट\nI ओक में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nइवोक में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nइवोक में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nअळंबी वूमन s सॉलिड सासूल शर्ट\nइवोक में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nI ओक में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nइवोक में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nटर्म ब्लू डेनिम शिर्ट्स\nक्रॅश में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nकूल Quotient कॉन्ट्रास्ट कॉलर बॉय स सॉलिड सासूल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.misalpav.com/content/comments", "date_download": "2018-04-27T06:15:58Z", "digest": "sha1:UU6IV2Q6EAJZ3XPBA2YIQOC3Q7DMZ3R4", "length": 15901, "nlines": 194, "source_domain": "www.misalpav.com", "title": "नवे प्रतिसाद | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमिसळपाव.कॉमवरील साहित्यावर सभासदांनी दिलेल्या सगळ्या नवीन प्रतिक्रिया येथून बघता येतील.\nताज्या घडामोडी - भाग ३० चार पाच दिवसांपूर्वी ह्या मार्मिक गोडसे 27/04/18 11:33 AM\n धन्यवाद श्वेता२४ 27/04/18 11:24 AM\nताज्या घडामोडी - भाग ३० आता बिटाकाकांना पोकळ बांबूचे फटके मिळणार\nसत्वर खूपच छान श्वेता२४ 27/04/18 11:19 AM\nताज्या घडामोडी - भाग ३० तोरसेकर कसले संतुलित\nताज्या घडामोडी - भाग ३० \"सध्याचे\" असं लिहिलंय स्पष्ट... mayu4u 27/04/18 11:12 AM\nताज्या घडामोडी - भाग ३० असहमत निषेधार्ह्य वक्तव्य, बिटाकाका 27/04/18 11:04 AM\n आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा .. सहमत. Jayant Naik 27/04/18 10:59 AM\nताज्या घडामोडी - भाग ३० मोदी पंतप्रधान असेपर्यंत श्रीगुरुजी 27/04/18 10:57 AM\nताज्या घडामोडी - भाग ३० १९३० ते १९५० चा मिडीया arunjoshi123 27/04/18 10:55 AM\nताज्या घडामोडी - भाग ३० उदा. ज्ञानेश्वर, तुकाराम. arunjoshi123 27/04/18 10:48 AM\n आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा .. हाच काळजीचा मुद्दा आहे. Jayant Naik 27/04/18 10:45 AM\nन्यायाधीश बरखास्ती आणि राज्यसभेची जटील अव्यवस्था आणि राष्ट्रपती पद रद्दबादल प्रसाद_१९८२ 27/04/18 10:41 AM\n आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा .. अतिशय धन्यवाद Jayant Naik 27/04/18 10:32 AM\nताज्या घडामोडी - भाग ३० एकदाचा आत्मा थंड होउ दे. प्रसाद_१९८२ 27/04/18 10:24 AM\nशेतकरी आत्महत्या - एक उपाय असा पैसा देशाच्या विकासासाठी प्रकाश घाटपांडे 27/04/18 10:18 AM\nताज्या घडामोडी - भाग ३० बादवे, आता परत चेक केलं तर तो बिटाकाका 27/04/18 09:48 AM\n आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा .. अभ्यासपूर्वक चिंतनीय लेख \n आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा .. १० माहितगार 27/04/18 09:43 AM\nद टाईमब्रिज अर्थात कालसेतू – ६ (अंतिम) फॅन्टास्टीक फँटसी स्पार्टाकस 27/04/18 09:42 AM\nमुलांना लैंगिक बाबी कश्या, किती, आणि कधी समजवाव्यात मस्त आहे ही वेबसिरीज. मागे भन्नाट भास्कर 27/04/18 09:36 AM\nमुलांना लैंगिक बाबी कश्या, किती, आणि कधी समजवाव्यात ४ वर्षाच्या मुलाला त्या भन्नाट भास्कर 27/04/18 09:34 AM\nशेतकरी आत्महत्या - एक उपाय चित्र दिसत नाही. उगा काहितरीच 27/04/18 09:34 AM\nशेतकरी आत्महत्या - एक उपाय त्यावर देवस्थानांची संपत्ती युयुत्सु 27/04/18 09:32 AM\nमुलांना लैंगिक बाबी कश्या, किती, आणि कधी समजवाव्यात हल्ली मुलांच्या लैंगिक शोषण भन्नाट भास्कर 27/04/18 09:30 AM\nमुलांना लैंगिक बाबी कश्या, किती, आणि कधी समजवाव्यात उत्तम चर्चा. अर्धवटराव 27/04/18 09:24 AM\nमुलांना लैंगिक बाबी कश्या, किती, आणि कधी समजवाव्यात आणि नातेवाईक, मित्र वगैरे भन्नाट भास्कर 27/04/18 09:23 AM\nमुलांना लैंगिक बाबी कश्या, किती, आणि कधी समजवाव्यात कामप्रेरणा निर्माण होण्याआधी भन्नाट भास्कर 27/04/18 09:19 AM\nऑक्टोबर छान लिहिलंय प्रचेतस 27/04/18 09:09 AM\nद टाईमब्रिज अर्थात कालसेतू – ६ (अंतिम) झकास झाली कथा, मायकल प्रचेतस 27/04/18 09:08 AM\nहिंदू धर्म छोटे मोठे प्रश्न प्रयत्नपूर्वक माहिती माहितगार 27/04/18 09:04 AM\nताज्या घडामोडी - भाग ३० अवघड आहे राव अर्धवटराव 27/04/18 09:00 AM\n आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा .. किंवा शंकेखोर मनाचा दोष म्हणा माहितगार 27/04/18 08:57 AM\n आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा .. घडलय बिघडलय नावची मी पाहिलेली माहितगार 27/04/18 08:50 AM\nताज्या घडामोडी - भाग ३० वरील फोटो गडबड आहे ... अर्धवटराव 27/04/18 08:49 AM\nमुलांना लैंगिक बाबी कश्या, किती, आणि कधी समजवाव्यात कामप्रेरणेप्रमाणेच अन्नसेवन श्रीगुरुजी 27/04/18 08:45 AM\n आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा .. मार्कस एकदम धमाल मूड मध्ये :) माहितगार 27/04/18 08:44 AM\nन्यायाधीश बरखास्ती आणि राज्यसभेची जटील अव्यवस्था =)) =)) सॉलीड जम्या :) पण माहितगार 27/04/18 08:33 AM\nन्यायाधीश बरखास्ती आणि राज्यसभेची जटील अव्यवस्था :-) :-) जयंत कुलकर्णी 27/04/18 07:40 AM\nताज्या घडामोडी - भाग ३० मेक्स सेन्स\nताज्या घडामोडी - भाग ३० गुगलने फिक्स केला तो, आता ते थॉर माणूस 27/04/18 05:48 AM\nनिनावी कल्लोळ आडवाटेवरची कविता चित्रगुप्त 27/04/18 05:25 AM\nमी स्वप्न पाहत नाही भाग्यवान आहात. चित्रगुप्त 27/04/18 05:23 AM\nशेतकरी आत्महत्या - एक उपाय हलवायाच्या घरावर तुळशीपत्र\nएकदा टारझन अंगात आला चेहऱ्यावर लाज असते गामा पैलवान 27/04/18 02:50 AM\nन्यायाधीश बरखास्ती आणि राज्यसभेची जटील अव्यवस्था लेख आवडला फारएन्ड 27/04/18 02:41 AM\nमुलांना लैंगिक बाबी कश्या, किती, आणि कधी समजवाव्यात त्याच हिशोबाने आधीच्या लाखो टवाळ कार्टा 27/04/18 02:27 AM\nद टाईमब्रिज अर्थात कालसेतू – ६ (अंतिम) कथामाला आवडली. सिक्वेल इष्टुर फाकडा 27/04/18 01:34 AM\n आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा .. आपला समाज \nमराठी भाषा गौरव दिन २०१८\nजागतिक मराठी गौरव दिन २०१८: अनुक्रमणिका\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 28 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRID/MRID033.HTM", "date_download": "2018-04-27T06:58:45Z", "digest": "sha1:HXCG4SEVKAJOEALYOLVVS7YPT222H2A2", "length": 7278, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी | उपाहारगृहात ३ = Di Restoran 3 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इंडोनेशियन > अनुक्रमणिका\nमला एक स्टार्टर पाहिजे.\nमला एक सॅलाड पाहिजे.\nमला एक सूप पाहिजे.\nमला एक डेजर्ट पाहिजे.\nमला व्हीप्ड क्रीमसोबत एक आईस्क्रीम पाहिजे.\nमला एखादे फळ किंवा चीज पाहिजे.\nआम्हाला न्याहारी करायची आहे.\nआम्हाला दुपारचे भोजन करायचे आहे.\nआम्हाला रात्रीचे भोजन करायचे आहे.\nआपल्याला न्याहारीसाठी काय पाहिजे\nजॅम आणि मधासोबत रोल\nसॉसेज आणि चीजसोबत टोस्ट\nकृपया आणखी थोडे दही द्या.\nकृपया थोडे मीठ आणि मिरीपण द्या.\nकृपया आणखी एक ग्लास पाणी द्या.\nयशस्वीपणे बोलणे शिकले जाऊ शकते \nबोलणे हे तुलनेने सोपे असते. दुसर्‍या बाजूला, यशस्वीपणे बोलणे जास्त कठीण आहे. काहीतरी सांगताना ते काय आहे यापेक्षा ते कसे सांगितले जाते हे जास्त महत्वाचे आहे. विविध अभ्यासांनी हेच दर्शविले आहे. श्रोत्यांनी जाणीवपूर्वक बोलणार्‍या वक्त्याच्या वैशिष्ट्याकडे लक्ष द्यावे. त्यामुळे आपण ते भाषण त्यांच्यापर्यंत पोहचले नसले तरी प्रभाव टाकू शकतो. आपण नेहमी लक्ष द्यायला हवे की, कसे बोलायला हवे. हे तसेच आपल्या देहबोलीसाठीही लागू होते. ते खरे असले पाहिजे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वास उचित असले पाहिजे. आवाज देखील भूमिका बजावतो कारण तो नेहमी त्याची योग्यता पारखतो. पुरुषांसोबत उदाहरणार्थ, सखोल आवाज फायदेयुक्त असतो. बोलणार्‍या व्यक्तीस आत्मविश्वासू आणि कार्यक्षम बनविते. दुसरीकडे, आवाजाच्या चढ-उतारांनी परिणाम होत नाही. तथापि, विशेषतः बोलत असताना गती महत्वाची असते. संभाषणातील यश हे काही प्रयोगांद्वारे परीक्षण करण्यात आले. यशस्वीपणे बोलणे म्हणजेच इतरांचे मन वळविणे असा त्याचा अर्थ आहे. ज्याला इतरांची खात्री पटवायची आहे त्याने खूप भरभर बोलू नये. अन्यथा तो प्रामाणिक नाही असा प्रभाव पडतो. पण खूपच हळू बोलणेदेखील प्रतिकूल आहे. जे लोक अतिशय मंद गतीने बोलतात ते बुद्धिमत्तेचा अभाव असल्यासारखे दिसतात. त्यामुळे सरासरी वेग बोलण्यासाठी उत्तम आहे. प्रति सेकंद 3.5 शब्द उत्कृष्ट आहेत. बोलताना थांबणे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे आपले भाषण अधिक नैसर्गिक आणि ज्याबद्दल विश्वास ठेवता येईल असे होते. यामुळे, श्रोते आपल्यावर विश्वास ठेवतील. प्रति मिनिट 4 किंवा 5 वेळा थांबणे चांगले आहे. फक्त आपले उच्चार चांगल्याप्रकारे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा तेव्हा चला आता पुढील मुलाखतीत येऊ...\nContact book2 मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2012/04/blog-post_2695.html", "date_download": "2018-04-27T06:48:11Z", "digest": "sha1:KG6Y5PSKKHXE44R7KYQO7V7EYYGBXNLW", "length": 8023, "nlines": 101, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "तू आल्यानंतरही. | MagOne 2016", "raw_content": "\nनाही जमणार आता .. मला ते प्रेम वेगेरे .. नाही जमणार आता मला ते आवडणे वेगेरे ... समज आता नाही उरले.. तसे काही नाते.. समज आता नाही राहिले .. त...\nनाही जमणार आता ..\nमला ते प्रेम वेगेरे ..\nमला ते आवडणे वेगेरे ...\nसमज आता नाही उरले..\nसमज आता नाही राहिले ..\nतसे काही बंध ...\nपुन्हा पुन्हा नाही सहन\nव्हायचे ते सोडून जाने ..\nपुन्हा पुन्हा नाही आता\nजमायचे ते तुला स्वीकारणे..\nनाही तुला माज्या प्रेमाची कदर ..\nनाही तुला माज्या यातनांची खबर ..\nविसरण्याचा प्रयत्न करतो मी..\nरडता रडता मन हि म्हणते..\nजाता जाता तू परत का येते..\nइट्स नोट ओके ..\nइट्स ओके कधीच नव्हते ..\nइट्स ओके कधीच होणार नाही..\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\nढापलेल्या कविता: तू आल्यानंतरही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://akck.in/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-27T06:14:42Z", "digest": "sha1:JYPGZSHGMF7UMLLEVLNJEZ5EKLLZ5OLI", "length": 14245, "nlines": 108, "source_domain": "akck.in", "title": "बहुगुणी कांदा -कच्चा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे | akck", "raw_content": "\nगाव नमुना म्हणजे काय नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.\nभारतातील पहिल्या महिला डॉक्टर-आनंदीबाई गोपाळराव जोशी\nसेन्सॉर बोर्ड काय आहे काम कसं करतं आणि सेन्सॉर बोर्डाची आवश्यकता आहे का\nजमीन /प्लॉट खरेदी करतायेत का मग आधी हे वाचा \nबहुगुणी कांदा -कच्चा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे \nबहुगुणी कांदा -कच्चा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे \nकच्चा कांदा खाल्ल्यावर काय होते :\nजेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा चाट, कांदा सर्वच खाण्याची चव वाढवते. जर तुम्हांला कांदा खाल्ल्यावर तोंडाची दुर्गंधी येत असेल तर खाल्ल्यानंतर माउथफ्रेशनर खा किंवा ब्रश करा पण कांदा जरूर खा. आज आम्ही तुम्हांला कांद्याचे काही खास उपयोग आणि गुणे सांगणार आहोत जे आचरणात आणून तुम्ही बहुतेक समस्या सोडवू शकता.\nकांद्याचे 100 ग्रॅममध्ये पोषक घटक –\nप्रथिने 1.2 जी कार्बोहायड्रेट 11.1 व्हिटॅमिन 15 मिग्रॅचरबी 0.1 जी कॅल्शियम 46.9 एमजी व्हिटॅमिन 11 मिग्रॅखनिज 0.4 ग्रॅम फॉस्फरस 50 मिग्रॅ कॅलरीज 50 मीटरफायबर 0.6 ग्रॅम लोह 0.7 मिग्रॅ पाणी 86.6 ग्रॅम\n१. बद्धकोष्ठता (कफ) दूर करते :\nकांद्यात असलेले फायबर पोटासाठी खूप फायदेशीर आहे. कांदा खाल्याने कफ दूर होते. जर तुम्हांला वारंवार बद्धकोष्टता होत असेल तर नियमित कांदा खाणे सुरु करा.\n२. गळ्याची खाज (खवासपणा) दूर करतो :\nजर तुम्हाला वारंवार सर्दी, खोकला होत असेल तर कांद्याचा ताजा रस प्या. ह्यामध्ये गूळ किंवा मध मिसळून प्यायल्याने अधिक फायदेशीर ठरेल.\n३. रक्तस्त्राव थांबवणे :\nनाकातून रक्तस्त्राव होत असेल तर कच्चा कांदा कापून त्याचा वास घ्या. ह्याशिवाय जर पाइल्सची समस्या असेल तर सफेद कांदा खाणे सुरु करा.\n४. मधुमेहावर नियंत्रण ठेवते :\nनियमित कांदा खाल्ल्याने इन्सुलिन तयार होतात. जर तुम्हांला मधुमेह असेल तर दररोज जेवणाबरोबर सलाड च्या स्वरूपात कांदा खाणे सुरु करा.\n५. हृदयाशी संबंधित आजार नष्ट करते :\nकच्चा कांदा रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रित करते. ह्यामध्ये मिथाईल सल्फाइड आणि अमिनो ऍसिड असते. ह्यामुळे हे कोलेस्ट्रॉलला सुद्धा नियंत्रित ठेवते आणि हृदयाच्या आजारांपासून वाचवते.\n६. रक्ताची कमतरता (एनिमिया) दूर करते :\nनियमित कांदा खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते.\nहिरवा कांदा (कांद्याची पात) सुद्धा आहे खूप फायदेशीर :\n१.हिरवा कांदा खाण्याचे खूप फायदे आहेत. हे कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी ठेवण्याचे काम करते. ह्यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात. अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे कांदा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. हिरव्या कांद्यामध्ये क्रोमियम असते.\n२.हिरवा कांदा खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते. हिरवा कांदा चेहऱ्याच्या सुरकुत्या दूर करते. हे खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते. हिरवा कांदा मॅक्रोन्यूट्रिशयन कायम राखतात. प्रत्येक कांद्यात अँटी इंफ्लोमेंटरी आणि अँटी हिस्टामाइन गुण असतात. ह्यामुळे हे संधीवाद आणि दम्याच्या (अस्थमा) रुग्णांना फायदेशीर ठरतात.\nपांढरा कांद्याचे काही औषधी गुण :\n*१. ३ चमचे कांद्याचा रस आणि एक चमचा मध मिसळून घेतल्याने महिलांच्या मासिक पाळीची अनियमितता आणि त्यादरम्यानच्या वेदनांपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात कांदा रोज खाल्ला पाहिजे. कांद्याचा रस आणि मोहरीचे तेल समान प्रमाणात घेऊन त्यांना एकत्र करून मालिश केल्याने संधिवाताच्या वेदनांपासून आराम मिळतो.\n२.कांद्याच्या ३-४ चमचे रसामध्ये तूप मिसळून प्यायल्याने शरीरात शक्ती वाढते. कांद्याच्या रसात साखर मिसळून रिकामी पोटी घेतल्याने मुतखडा निघून जातो. ह्याचे सेवन दिवसातून एकदाच करा. मूळव्याध ची समस्या असेल तर कांद्याच्या ४-५ चमच्यात मिश्री आणि पाणी मिसळून नियमित घ्या, रक्त पडणे थांबेल. जखमेवर लिंबाच्या पालाचा रस आणि कांद्याचा रस समान प्रमाणात मिसळून लावल्याने जखम लवकर भरते. कांद्याच्या रसात दही, तुळशीचा रस आणि लिंबाचा रस मिसळून केसांना लावा. ह्यामुळे केसं गळणे बंद होईल आणि रुसी च्या समस्या पासून आराम मिळेल.\n३. जर हायस्टीरियाचा (फिट) रोगी जर बेशुद्ध झाला असेल तर कांदा कुटून नाकाला लावा. त्यामुळे रोगीला लवकर शुद्धीत आणले जाईल.\n४.केसं गाळण्याची समस्या पासून मुक्ती मिळवण्यासाठी कांदा खूपच फायदेशीर आहे. केसांवर कांद्याच्या रसाची मालिश केल्याने केसं गळणं बंद होते. ह्याशिवाय कांद्याचा लेप लावल्याने कमी वयात सफेद झालेले केसं पुन्हा काळे होऊ लागतात.\n५.मूत्र थांबल्यास दोन चमचे कांद्याचा रस आणि गव्हाचे पीठ घेऊन हलवा बनवा. हलवा गरम करून पोटावर त्याचा लेप लावल्याने मूत्र येणास सुरुवात होईल. कांदा पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने मूत्रसंबंधित समस्या दूर होतात. सर्दी किंवा खोकला झाल्यावर कांदा खाल्ल्याने आराम मिळतो. कांद्याचा काही सामान्य शारीरिक समस्यांवर जसे मोतीबिंदू, डोकेदुखी, कानाचे दुखणे आणि साप चावल्यावर सुद्धा वापर केला जातो.\nगाव नमुना म्हणजे काय नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.\nगर्भातल्या वाढणाऱ्या बाळाला आवडणाऱ्या या ६ गोष्टी \nCategories Select Category akck अध्यात्मिक आयुर्वेद आरोग्य इतिहास कथा कविता कायदेशीर सल्ला चित्रपट जाहिरात टिप्स पर्यटन प्रेरणा बातमी मनोहरी महिला माहेरचा कट्टा लेटेस्ट वाचन व्यक्तिमत्व सामाजिक blog facts feature shopping\nगाव नमुना म्हणजे काय नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.\n१ हेक्टर = […]\nब्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा ,नाहीतर आवड आमच्याशी शेअर करा \nerror: आमचं काही चुकलं का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/artwork", "date_download": "2018-04-27T06:46:57Z", "digest": "sha1:PT74TZRZIZKBELE26D5Z3PA2H6ZNNSM4", "length": 10061, "nlines": 100, "source_domain": "aisiakshare.com", "title": " कलादालन | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nदर्शनी पानावर झळकलेली सर्व चित्रे इथे पहाता येतील.\nकलादालन मुले आणि आपण आणि संगीत/वाद्य साक्षरता वगैरे वगैरे सर्व_संचारी 24 सोमवार, 19/03/2018 - 07:20\nकलादालन सत्तरच्या दशकातील रॉक अबापट 25 शुक्रवार, 16/03/2018 - 20:28\nकलादालन मूकपट आणि आजचं संगीत: सर्व_संचारी 1 बुधवार, 14/03/2018 - 13:49\nकलादालन रंग : उतरणारे , उतरलेले , उडणारे , उडालेले : एका जुन्या अज्ञात चित्राचं ध्यानवृत्त सर्व_संचारी 15 सोमवार, 12/03/2018 - 22:22\nकलादालन कॅरीकेचर केदार 5 सोमवार, 22/01/2018 - 07:53\nकलादालन कीप क्वाएट - चानाद सेगेदी टवणे सर 1 बुधवार, 06/12/2017 - 11:33\nकलादालन तुटलेला कान , ऍबसिन्थ , थिओ , कॅनव्हास , वान गॉग चे चित्राख्यान अर्थात - तवूय व्हिन्सेंट सर्व_संचारी 7 गुरुवार, 30/11/2017 - 12:13\nकलादालन माईंची सूरसंगत ( लोकसत्ता ) आणि जगदीश पटवर्धन यांचा गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर ह्यांच्यावरील लेख Ajay shrikant m... 1 गुरुवार, 09/11/2017 - 10:04\nकलादालन गजाननबुवा जोशी ह्यांचे आत्मचरित्र ( ग्वाल्हेर , आग्रा , जयपूर घराण्याचे थोर गायक ) Ajay shrikant m... 1 सोमवार, 16/10/2017 - 12:28\nकलादालन खग्रास सुर्यग्रहण Nile 5 सोमवार, 04/09/2017 - 11:00\nकलादालन पक्षांच्या संगतीत जागू 4 मंगळवार, 06/06/2017 - 15:33\nकलादालन हसवा फसवी (स्त्री पात्र) अभिनय रावसाहेब म्हणत्यात 13 शुक्रवार, 02/06/2017 - 20:35\nकलादालन नग्नचित्रे - एक दृष्टिकोन मिलिंद 17 रविवार, 30/04/2017 - 19:02\nकलादालन सुरंगी जागू 23 मंगळवार, 25/04/2017 - 12:47\nकलादालन हुस्ना.. शिवोऽहम् 9 सोमवार, 17/04/2017 - 19:06\nकलादालन भिन्न षड्जच्या निमित्ताने.. शिवोऽहम् 9 शनिवार, 15/04/2017 - 18:22\nकलादालन डेटिंग कसे करावे रावसाहेब म्हणत्यात 2 बुधवार, 01/03/2017 - 12:41\nकलादालन पुस्तक-प्रकाशनविषयक सल्ला. अरविंद कोल्हटकर 6 रविवार, 05/02/2017 - 06:31\nकलादालन माझे पहिले क़्विल्ट अश्विनि 5 मंगळवार, 11/10/2016 - 02:36\nकलादालन फोटोग्राफी कशी करावी उदय. 10 बुधवार, 05/10/2016 - 23:21\nकलादालन और क्या एहेदे वफा होते है - एक अविस्मरणीय गीत शान्तिप्रिय गुरुवार, 11/08/2016 - 15:48\nकलादालन मी आणि माझी चित्रकला - हौशी चित्रकारांसाठीचा धागा सिद्धि 90 रविवार, 31/07/2016 - 14:18\nकलादालन बिनाका गीतमाला व हिन्दि चित्रपट सन्गीताचा प्रवास प्रीतम रन्जना 63 गुरुवार, 28/07/2016 - 15:44\nकलादालन प्रसिद्ध संगीतकार पंचमचा ७७वा वाढदिवस सोमवारी ppkya शनिवार, 25/06/2016 - 06:45\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/whenever-team-india-comes-to-pune-they-visit-blades-of-glory-museum/", "date_download": "2018-04-27T06:38:34Z", "digest": "sha1:TBXRAZCMEGCNOUGHSZQONT7O6G5OK4HZ", "length": 9151, "nlines": 115, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पुण्यात आल्यावर 'टीम इंडिया' या ठिकाणाला भेट देतेच ! - Maha Sports", "raw_content": "\nपुण्यात आल्यावर ‘टीम इंडिया’ या ठिकाणाला भेट देतेच \nपुण्यात आल्यावर ‘टीम इंडिया’ या ठिकाणाला भेट देतेच \n काल भारतीय क्रिकेट संघाचे पुणे शहरात आगमन झाले. भारत विरुद्ध न्यूजीलँड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यासाठी संघ पुण्यात दाखल झाला आहे.\nकाल या संघाने पुणेकर क्रिकेटपटू केदार जाधवच्या घरी खास मेजवानीचा आनंद घेतला. आज संघाची अधिकृत पत्रकार परिषद होईल तर भारत विरुद्ध न्यूजीलँड दुसरा वनडे सामना उद्या एमसीए स्टेडियम गहुंजे येथे होणारअसल्यामुळे आज अर्थात मंगळवारी सकाळी ९ ते १२ यावेळेत न्यूजीलँड संघ तर २ ते ५ या यावेळेत भारतीय संघ सराव करणार आहे.\nभारतीय क्रिकेट संघाचं जरी वेळापत्रक व्यस्त असलं तरी पुण्यात आल्यावर संघ एका खास ठिकाणाला नक्की भेट देतो. ते ठिकाण आहे ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’. देशातील क्रिकेटचे सर्वात सुंदर संग्रहालय असलेले ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ पुण्यातील सहकारनगर भागात आहे.\nया क्रिकेट संग्रहालयात अनेक क्रिकेटपटूंच्या अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत. विशेष म्हणजे या संग्रहालयात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कर्णधार विराट कोहलीसाठी खास वॉल आहेत.\nविराटच्या वॉलवर प्रत्येक सामन्यानंतर त्याच्या धावा लावल्या जातात. या संग्रहालयाला देश विदेशातील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी भेट दिली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली जेव्हा पुण्यात येतात तेव्हा या संग्रहालयाला नक्की भेट देतात.\nभारतीय संघ जेव्हा पुणे शहरात सामना खेळायला येतो तेव्हा संघातील अनेक खेळाडू या ठिकाणाला भेट देतात तसे आपल्या काही ऐतिहासिक वस्तू चाहत्यांना पाहता याव्यात म्हणून भेटही देतात.\nह्यावेळी तरी अजून तरी टीम इंडिया’ने संग्रहालयाला भेट दिल्याची कोणतीही बातमी नाही.\nया संग्रहालय उभे करण्यात रोहन पाटे या क्रिकेटप्रेमी तरुणाचा मोठा हात आहे. त्याच्या कष्टाचे फळ म्हणून हे देशातील सर्वात मोठे आणि सुंदर संग्रहालय पुणे शहरात आहे.\nगेल्यावेळी जेव्हा टीम इंडिया पुण्यात आली होती तेव्हा त्यांनी ताम्हिणी घाटात सफर केली होती तर अजिंक्य रहाणेने पुण्यातील लाल-महालला भेट दिली होती.\nक्रिस्तिआनो रोनाल्डो पुन्हा एकदा ठरला मेस्सी आणि नेमारपेक्षा सरस \nविराट कोहलीबद्दलच्या या वावड्या निरर्थक\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRUK/MRUK069.HTM", "date_download": "2018-04-27T07:02:14Z", "digest": "sha1:EFI3IWLTGMZUUWGIKLUJXPSYPICJETY3", "length": 8778, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - युक्रेनियन नवशिक्यांसाठी | संबंधवाचक सर्वनाम २ = Присвійні займенники 2 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > युक्रेनियन > अनुक्रमणिका\nतो आपला चष्मा विसरून गेला.\nत्याने त्याचा चष्मा कुठे ठेवला\nत्याचे घड्याळ काम करत नाही.\nघड्याळ भिंतीवर टांगलेले आहे.\nत्याने त्याचे पारपत्र हरवले.\nमग त्याचे पारपत्र कुठे आहे\nते – त्यांचा / त्यांची / त्यांचे / त्यांच्या\nमुलांना त्यांचे आई – वडील सापडत नाहीत.\nहे बघा, त्यांचे आई – वडील आले.\nआपण – आपला / आपली / आपले / आपल्या\nआपली यात्रा कशी झाली श्रीमान म्युलर\nआपली पत्नी कुठे आहे श्रीमान म्युलर\nआपण – आपला / आपली / आपले / आपल्या\nआपली यात्रा कशी झाली श्रीमती श्मिड्ट\nआपले पती कुठे आहेत श्रीमती श्मिड्ट\nअनुवांशिक परिवर्तन बोलणे शक्य करते\nमनुष्य पृथ्वीवरील एकमेव बोलू शकणारा प्राणी आहे. हे त्याला प्राणी आणि वनस्पती पासून वेगळे करते. अर्थात प्राणी आणि वनस्पती देखील एकमेकांशी संवाद साधतात. तथापि, ते किचकट शब्दावयवातील भाषा बोलत नाहीत. परंतु माणूस का बोलू शकतो बोलण्यासाठी सक्षम होण्याकरिता काही शारीरिक वैशिष्ट्ये आवश्यक आहेत. शारीरिक वैशिष्ट्ये फक्त मानवामध्ये आढळतात. तथापि, याचा अर्थ त्यांना मानवाने अपरिहार्यपणे विकसित केले पाहिजे असे नाही. उत्क्रांतिच्या इतिहासात,कारणाशिवाय काहीही घडत नाही. कोणत्यातरी कालखंडात, मानवाने बोलायला सुरुवात केली. आपल्याला ते अद्याप माहित नाही की ते नक्की केव्हा घडले. परंतु असे काहीतरी घडले असावे ज्यामुळे माणूस बोलू लागला. संशोधकांना अनुवांशिक परिवर्तन जबाबदार होते असा विश्वास आहे. मानववंशशास्त्रज्ञांनी विविध जिवंत प्राण्यांच्या अनुवांशिक सामग्रीचीतुलना केली आहे. भाषणावर विशिष्ट जनुकांचा प्रभाव होतो हे सर्वज्ञ आहे. ज्या लोकांमध्ये ते खराब झाले आहे त्यांना भाषणात समस्या येतात. तसेच ते स्वत:ला व्यक्त करु शकत नाहीत आणि शब्द कमी वेळात समजू शकत नाही. ह्या जनुकांचे मानव,कपि/चिंपांझी आणि उंदीर यांच्यामध्ये परीक्षण करण्यातआले. ते मानव आणि चिंपांझी मध्ये फार समान आहे. केवळ दोन लहान फरक ओळखले जाऊ शकतात. परंतु हे फरक मेंदूमध्ये त्यांच्या अस्तित्वाची ओळख करून देते. एकत्रितपणे इतर जनुकांसह, ते मेंदू ठराविक क्रियांवर परिणाम घडवितात. त्यामुळे मानव बोलू शकतात तर, चिम्पान्झी बोलू शकत नाहीत. तथापि, मानवी भाषेचे कोडे अद्याप सुटलेले नाही. एकटे जनुक परिवर्तनासाठी उच्चार सक्षम करण्यास पुरेसे नाही. संशोधकांनी मानवी जनुक उंदरामध्ये बिंबवले. ते त्यांना बोलण्याची क्षमता देत नाही. परंतु त्यांचा 'ची ची' आवाज कल्लोळ निर्माण करतो.\nContact book2 मराठी - युक्रेनियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRID/MRID037.HTM", "date_download": "2018-04-27T06:59:53Z", "digest": "sha1:BP6YQ45YG2IDUHKNC6MFAHQHZFLF4ERH", "length": 8175, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी | विमानतळावर = Di bandara |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इंडोनेशियन > अनुक्रमणिका\nमला अथेन्ससाठी विमानाचे तिकीट आरक्षित करायचे आहे.\nविमान थेट अथेन्सला जाते का\nकृपया एक खिडकीजवळचे सीट, धुम्रपान निषिद्ध.\nमला माझे आरक्षण निश्चित करायचे आहे.\nमला माझे आरक्षण रद्द करायचे आहे.\nमला माझे आरक्षण बदलायचे आहे.\nरोमसाठी पुढचे विमान कधी आहे\nदोन सीट उपलब्ध आहेत का\nनाही, आमच्याजवळ फक्त एक सीट उपलब्ध आहे.\nआपले विमान किती वाजता उतरणार\nआपण तिथे कधी पोहोचणार\nशहरात बस कधी जाते\nही सुटकेस आपली आहे का\nही बॅग आपली आहे का\nहे सामान आपले आहे का\nमी माझ्यासोबत किती सामान घेऊ शकतो\nजे अनेकदा योजना आखतात त्यांचा देह कोरला जातो. पण एखाद्याच्या मेंदूचा अभ्यास करणे वरवर पाहता शक्य आहे. याचा अर्थ असा कि, भाषा शिकण्यासाठी जास्त प्रतिभेची गरज असते. त्याचप्रमाणे नियमितपणे सराव करणे महत्त्वाचे आहे. कारण सरावाने मेंदूमध्ये सकारात्मक रचनेचा प्रभाव होऊ शकतो. अर्थात, भाषांसाठी एक विशेष प्रतिभा असणे हे सहसा आनुवंशिक आहे. तरीसुद्धा, सघन अभ्यास मेंदूची विशिष्ट रचना बदलू शकतो. संभाषणाच्या केंद्राचा आवाज वाढत असतो. भरपूर सराव करणार्‍या लोकांच्या चेतापेशी देखील बदलल्या जातात. मेंदू हा अपरिवर्तनीय होता ही दीर्घविश्वासनीय गोष्ट होती. विश्वास होता: आपण जे लहान मुलांप्रमाणे शिकत नाही, आपण ते कधीच शिकू शकत नाही. मेंदू संशोधक, तथापि, एका पूर्णपणे भिन्न निष्कर्षावर आलेले आहेत. ते आपला मेंदू आयुष्यभरासाठी चपळ राहतो हे दर्शविण्यात सक्षम झाले होते. तुम्ही हे म्हणू शकता कि तो स्नायूप्रमाणे काम करतो. त्यामुळे तो वाढत्या वयानुसार वाढ सुरू ठेवू शकतो. मेंदू मध्ये प्रत्येक आज्ञेवर प्रक्रिया केली जाते. परंतु जेव्हा वापर केला जातो तेव्हा तो चांगल्या प्रकारे आज्ञेवर प्रक्रिया करू शकतो. त्याला आपण हे म्हणू शकतो कि, तो अधिक कार्यक्षमतेने आणि वेगवान कार्य करतो. हे तत्त्व तरूण व वृद्ध लोक दोन्हींसाठी तितकेच खरे आहे. पण ते अत्यावश्यक नाही कि, व्यक्तीचा अभ्यास हा त्याच्या मेंदूच्या अभ्यासासाठी असतो. वाचन हा सुद्धा एक चांगला सराव आहे. आव्हानात्मक साहित्य विशेषतः आपल्या उच्चार केंद्राला प्रोत्साहित करते. याचा अर्थ आपला शब्दसंग्रह वाढत जातो. याशिवाय, आपली भाषेविषयीची भावना सुधारली जाते. मनोरंजक काय आहे तर फक्त उच्चार केंद्र भाषेवर प्रक्रिया करत नाही. जे क्षेत्र कृतीकौशल्ये नियंत्रीत करते ते नवीन विषयावर देखील प्रक्रिया करते. त्यामुळे शक्य तितक्या वेळी संपूर्ण मेंदूला उत्तेजित करणे महत्वाचे आहे. म्हणून: तुमच्या शरीराचा आणि मेंदूचा अभ्यास करा\nContact book2 मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/television/hot-gossip/amir-khanhas-announced-new-project-toofan-alaya/19760", "date_download": "2018-04-27T06:57:17Z", "digest": "sha1:4UTWH5LGQH3Y56WAHKMVTJWM7NL2IR35", "length": 26794, "nlines": 242, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Amir Khanhas announced new project Toofan Alaya | आमिर खानसह गिरीश कुलकर्णी,सई ताम्हणकर दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी सज्ज | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\nआमिर खानसह गिरीश कुलकर्णी,सई ताम्हणकर दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी सज्ज\nगेल्या वर्षी तीन तालुके आणि ११६ गावांमध्ये रंगलेली वॉटर कप स्पर्धा यंदा तीस तालुक्यांतील १३०० गावांमध्ये रंगणार आहे. यात मराठवाडा, विदर्भ आणि प. महाराष्ट्रातील तालुक्यांचा समावेश असणार आहे आणि या विभागांचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी काही खास मंडळींचीही निवड करण्यात आली आहे.\nकालपर्यंत मराठवाडा, विदर्भाला सतावणारा पाण्याचा प्रश्न आता पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा येऊन पोचलाय. या परिस्थितीसाठी पावसाची अनियमितता आणि बदलणारी नैसर्गिक स्थिती अशी कारणे आपण देत असलो तरी यासाठी सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत याचं भान फार कमी जणांना आहे.पाण्याचं हे दुर्भिक्ष्य चहु बाजुंनी सुरु असताना त्यावर काय उपाय करायचे याबद्दल चर्चेपलिकडे फार काही घडताना दिसत नाही. गावाकडच्या आटणा-या विहिरी,जादा पाणी उपशामुळे वाढत जाणारी पाणी टंचाई, टँकरवर अवलंबून राहणारी गावे आणि त्यातही होणारं राजकारण हे चित्र दिवसेंदिवस अधिकच गडद होत चाललंय.यावर उपाय करण्यासाठी कुणी एकाने प्रयत्न करुन चालणार नाही तर त्यासाठी लोकांचा सहभाग असणं गरजेचं आहे आणि हीच बाब ओळखून काही संस्था त्यासाठी पुढे आल्या आहेत ज्यात प्रामुख्याने नाव घेता येईल ते पानी फाउंडेशन या संस्थेचं. हिंदी चित्रपटसृष्टीतील आमिर खान त्यांची पत्नी किरण राव, सहकारी सत्यजित भटकळ आणि पाणी तज्ञ डॉ. अविनाश पोळ यांनी मिळून या संस्थेची स्थापना केली आणि गेल्या वर्षी वॉटर कप हा एक अनोखा उपक्रम राबवला.पाणीटंचाईची सगळ्यात जास्त समस्या असलेल्या महाराष्ट्रातील काही गावांची निवड करुन या समस्येचे निवारण करण्यासाठीचे उपाय, सोपे मार्ग आणि सहज राबवता येईल असे तंत्र त्यांनी गावक-यांना सांगितले. याचा वापर करुन जे गाव दुष्काळमुक्त होईल अशा गावांना खास बक्षिसही ठेवलं. अर्थात यात महाराष्ट्र शासनाची मदतही त्यांना मिळाली.गेल्या वर्षी तीन तालुके आणि ११६ गावांमध्ये रंगलेली वॉटर कप स्पर्धा यंदा तीस तालुक्यांतील १३०० गावांमध्ये रंगणार आहे. यात मराठवाडा, विदर्भ आणि प. महाराष्ट्रातील तालुक्यांचा समावेश असणार आहे आणि या विभागांचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी काही खास मंडळींचीही निवड करण्यात आली आहे. ज्यात अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर मराठवाड्याचं प्रतिनिधीत्व करतील.\nसई ताम्हणकर आणि सुनील बर्वे पश्चिम महाराष्ट्राचं, अनिता दाते आणि भारत गणेशपुरे विदर्भाचं प्रतिनिधीत्व करणार आहेत तर जितेंद्र जोशी सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडणार आहे. आठ आठवडे चालणा-या या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणा-या संघाला ५० लाख, द्वितीय क्रमांकासाठी ३० लाख आणि तृतीय क्रमांकासाठी २० लाख अशी भरघोस रक्कम बक्षिस म्हणून मिळणार आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम गावाला १० लाख रुपयांचं विशेष बक्षिस मिळणार आहे. या स्पर्धेबद्दलची माहिती सांगणारा आणि स्पर्धेत सहभागी गावांची दुष्काळावर मात करण्याची मेहनत दाखवणारा ‘तुफान आलंया’ हा कार्यक्रम येत्या ८ एप्रिलपासून रसिकांना घरबसल्या अनुभवता येणार आहे.\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण...\n‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट या द...\n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करण...\nसलमान खान आणि आमिर खानसोबत काम केले...\nऋषिकेश जोशीच्या या फोटो मागचं गुपित...\nबॉलिवूडची ही अभिनेत्री करते सेंद्री...\nराधिका आणि गुरुनाथ येणार का एकत्र...\nFitness : पन्नाशीनंतरचे फिटनेस फिक्...\n'हिच्यासाठी काय' लवकरच प्रेक्षकांच्...\n‘चॅम्पियन फिल्में हर दिन’ 7 एप्रिल...\n'या' अभिनेत्याच्या मदतीसाठी धावून आ...\nराणादाच्या आबांनी केले मराठी सिनेमा...\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आ...\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्...\nहम तो तेरे आशिक है या मालिकेतील दीप...\nपती सोबत योगा करताना दिसली टीव्ही अ...\n​सलमान खानची कॅटरिना कैफ सोबत जमणार...\nअसीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात\n‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’च्या तिसऱ्...\n‘जीजी माँ’च्या सेटवर कलाकारांना झाल...\n​बापमाणूस या मालिकेच्या कथानकाला मि...\nघरातील रहिवाश्यांना मिळाले पहिले Lu...\n'गुलमोहर' मालिकेत पाहायला मिळणार नव...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahasports.co.in/most-odi-sixers-in-a-inning/", "date_download": "2018-04-27T06:19:28Z", "digest": "sha1:TEIPXC26DEKEQRD7HAJJ7HNX3GVC5QFA", "length": 6175, "nlines": 112, "source_domain": "mahasports.co.in", "title": "टॉप ३: एका डावात सर्वाधिक षटकार खेचणारे खेळाडू - Maha Sports", "raw_content": "\nटॉप ३: एका डावात सर्वाधिक षटकार खेचणारे खेळाडू\nटॉप ३: एका डावात सर्वाधिक षटकार खेचणारे खेळाडू\n भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने मोहाली वनडेत धमाकेदार द्विशतक करताना अनेक विक्रम केले. त्याचे हे वनडेत तिसरे द्विशतक होते. यापूर्वी रोहितने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघाविरुद्ध द्विशतकी खेळी केली आहे.\nअसे करताना त्याने आज त्याने १२ षटकार खेचले. एका डावात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१३मध्ये एकाच डावात १६ षटकार खेचले होते.\nजागतिक वनडे क्रिकेटमध्ये एबी डिव्हिल्लर्सनेही एका डावात १६ षटकार खेचले आहेत. एबी डिव्हिल्लर्सने जेव्हा १६ षटकार खेचले होते तेव्हा त्याने ४४ चेंडूत १४९ धावा केल्या होत्या.\nजागतिक क्रिकेटमध्ये एका डावात वनडेत सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू\nभारतीय खेळाडूंनी एका डावात वनडेत मारलेले षटकार\nभारतीय संघाने ३०० किंवा त्यापेक्षा जास्त धावांचा केला एक खास विक्रम\nआणि शाहिद आफ्रिदीचा विक्रम थोडक्यात वाचला\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://m.goanews.com/blog_details.php?id=468", "date_download": "2018-04-27T06:53:43Z", "digest": "sha1:5P2CQAZF5H5YQ2XTSFUKSIKVPMGBAJNK", "length": 16426, "nlines": 40, "source_domain": "m.goanews.com", "title": "Goa News | खरे आव्हान 35,000 कोटींच्या वसुलीचे", "raw_content": "\nखरे आव्हान 35,000 कोटींच्या वसुलीचे\nन्यायमूर्ती शहा कमिशनचा अहवाल आल्यापासून गोव्यातील सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. या अहवालाचा थेट परिणाम म्हणून सरकारने सर्व खाणींवरील कामकाज स्थगित केलेले आहे. पावसाळ्यामुळे खाणी बंद होत्या, तेव्हा या स्थगितीला तसा काही खास अर्थ नाही. खाणाकाम स्थगित केले तरी खाणींतून आतापर्यंत काढलेले खनिज निर्यात करता येईल असाही आदेश सरकाराने काढलेला आहे. यावर बेकायदा खाणविरोधी कार्यकर्त्यांनी हरकत घेतलेली आहे. शहा आयोगाच्या अहवालानुसार सर्वच खाणी बेकायदेशीर असतील तर मग त्यातून काढलेला चोरीचा माल विकण्यास अधिकृतरित्या परवानगी देणे कितपत योग्य असा कळीचा मुद्दा आंदोलकांनी उपस्थित केलेला आहे. म्हणजे चोरी पकडल्यावर चोराला मोकाट सोडायचे आणि त्याने चोरी केलेला मालही विकण्यास परवानगी देणे असाच याचा अर्थ झाला नाही का सरकारच्या या अजब भुमिकेमुळे मनोहर पर्रीकरांचे सरकार खरोखरच बेकायदेशीर मायनिंग बंद करण्याच्या भुमिकेवर ठाम आहे की काय असा संशय कुणी घेतला तर त्यात चूक काय\nशहा अहवाल शेकडो पानांचा असला तरी प्रत्यक्षात तीन मुद्दे त्यातून प्रामुख्याने पुढे आलेले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे कायदे कानूनांचा खेळ करीत मनोहर पर्रीकर, प्रतापसिंग राणे व दिगंबर कामत यांच्या कारकीर्दीत बेकायदा खाणकाम करण्यास अनुमती देण्यात आली होती. राणे सोडता पर्रीकर व कामत यांच्या कारकीर्दीत स्वतः कामत हेच सतत नऊ वर्षे खाणमंत्री होते. आपल्या कारकीर्दीत घडलेल्या बेकायदा गोष्टींविषयी आपणास पूर्णतया अंधारात ठेवण्यात आले होते असा बचावात्मक पावित्रा पर्रीकरांनी घेतला आहे. आपण पर्यावरणाच्या विरोधात कसलेही कृत्य केलेले नाही, परंतु आपणास बदनाम करण्याचे हे राजकीय षडयंत्र आहे असा नेहमीचाच राजकीय पावित्रा राणेंनी घेतलेला आहे. नेहमीप्रमाणे गप्प आहेत ते दिगंबर कामत. परंतु राणे व कामत हे राजकारणी धरून इतर सर्व संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांवर पोलिसांत तक्रार दाखल करण्याची घोषणा मुख्यमंत्री पर्रीकर करून मोकळे झाले आहेत. याचा परिणाम म्हणून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदुरप्पा व मंत्रीगण रेड्डी बंधूंप्रमाणे गोव्यातही राणे व कामतना अटक होऊन जेलची हवा खावी लागेल की काय याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.\nपरंतु कर्नाटकात रेड्डी बंधू स्वतः खाणमालक होते आहेत व बेकायदा खनिज चोरीशी त्यांचा थेट संबंध होता. हा चोरीचा पैसा येदुरप्पांच्या ट्रस्टला गेला असल्याचे कागदोपत्री सिद्ध झालेले होते. त्यांना मुख्यमंत्री वा मंत्री म्हणून अटक झालेली नव्हती. शहा अहवालात राणे व दिगंबरांवर ठपका ठेवण्यात आला आहे तो मंत्री म्हणून. लीजांचे नूतनीकरण करण्यास लावलेला विलंब माफ करण्याचा त्यांचा अधिकार 2000 साली रद्द केल्यावरसुद्धा तदनंतर त्यांनी तो वापरून विलंब माफ केला हा त्यांच्यावरील प्रमुख आरोप आहे. प्रत्यक्षात कायदा खात्याने 2000 पूर्वीच्या अर्जांवर निर्णय घेण्याचा अधिकार मंत्र्यांना त्यांचा अधिकार काढून घेतल्यावरसुद्धा आहे असा अभिप्राय दिला होता असा बचावात्मक पावित्रा या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. तेव्हा न्यायमूर्ती शहा बरोबर कि कायदा खाते यावर बहुधा न्यायालयात चर्चा होईल असे दिसते. त्यामुळे राणे व दिगंबरना अटक करणे सरकारला शक्य होईल की काय ते पहावे लागेल.\nदुसरा मुद्दा आहे तो खाणी बंद करण्याचा. याबाबत शहा आयोगाने स्पष्ट भुमिका घेतलेली आहे. वेगवेगळ्या कायदेशीर मुद्यांच्या आधारावर त्यांनी सगळ्याच खाणी बेकायदेशीर ठरवलेल्या आहेत. त्यातील 100 खाणींमध्ये फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचे गूगलवरून घेतलेल्या नकाशांवरून सिद्धही केलेले आहे. अहवालातील निष्कर्षानूसार सुमारे 2800 हॅक्टर जमीन या खाणमालकांनी बेकायदेशीररित्या पादाक्रांत केलेली आहे. त्यातील फक्त 578 हॅक्टरमध्ये आतापर्यंत खनिज उत्खनन केलेले आहे. म्हणजे केवळ 20 टक्के. अजून 80 टक्के बेकायदेशीर उत्खनन बाकी आहे. तरीही आतापर्यंत 12.72 लाख मेट्रिक टन खनिज बेकायदेशीररित्या चोरले गेलेले आहे. त्याची बाजारातील किंमत आहे 35,000 कोटी रुपये. म्हणजेच गोव्याचे किमान सहा वर्षांचे अर्थसंकल्प. म्हणूनच या सर्व खाणींवरील काम त्वरित स्थगित करावे व कायदेशीर सोपस्कार करून नंतर सर्व बेकायदेशीर खाणी बंद कराव्यात अशी सूचना शहा आयोगाने केलेली आहे. त्यात प्रदूषण मंडळाकडून दिले जाणारे हवा वा पाणी प्रदूषणाविषयीचे सर्वच खाणींचे परवाने 31 जुलैला संपलेले आहेत. तेव्हा या सर्वच खाणी ऑक्टोबरपासून चालू कराव्यात की नाही याचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारवर अवलंबून आहे. केंद्र सरकारवर नव्हे. सर्व कागदपत्र तपासून कायदेशीर खाणी सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यात सर्वात महत्वाचे असलेले प्रदूषण मंडळाच्या परवान्यांचे कागदपत्र खाणमालकांना देणार की नाही ते सरकारलाच ठरवावे लागेल. ते दिले नाहीत तर खाणी सुरू करण्याचा प्रश्र्नच नाही. सरकार अशा वेळी काय करणार प्रदूषण मंडळाला स्वायत्त बनवून परवाने ‘घेऊन देणार’, की हे परवाने नाकारून खाणी बंद करणार\n(दैनिक हेराल्ड मध्ये प्रसिद्ध)\nत्याहूनही महत्वाचा आहे तो तिसरा मुद्दा. ज्या खाणमालकांनी ही लाखो टन खनिजाची चोरी केलेली आहे त्यांच्यावर गुन्हेगारी खटले दाखल करा व त्यांच्याकडून 35,000 कोटी रुपये वसूल करा अशी स्पष्ट सूचना शहा आयोगाने केलेली आहे. येदुरप्पा वा रेड्डी बंधूंना असल्याच चोरीच्या संबंधात अटक झाली होती. मात्र पर्रीकरांचे गोवा सरकार या प्रश्र्नावर गप्प आहे. कारण यात गोव्यातील सर्वच बडी धेंडे गुंतलेली आहेत. या शंभर खाणमालकांपैकी केवळ 10 खाणमालकांनी यातील 80 टक्के जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे व अर्थातच बहुंताश खनिज मालही त्यांनीच चोरलेला आहे असे शहा अहवाल सांगतो. शहा अहवालाचा तिसरा भाग अजून प्रसिद्ध व्हायचा आहे. त्यात किती खनिज चोरले व त्याची किंमत किती याविषयी माहिती असेल. कदाचित ही किंमत 50,000 कोटींपर्यंत जाऊ शकते असे आयोगाचे यू व्ही सिंग म्हणतात. हे पैसे परत मिळाल्यास त्यातून संपूर्ण खाण परिसराचा पर्यायी पद्धतीने विकास होऊ शकतो व खाणी बंद पडल्याने बेरोजगार बनणाऱ्या बार्ज मालक व ट्रकमालकांना नुकसान भरपाई मिळू शकते असा सामाजिक कार्यकर्त्यांचा दावा आहे. हे घडेल का स्वतःला खंबीर संबोधणारे मनोहर पर्रीकर याबाबत खंबीर भुमिका घेऊन गोव्यात नवा इतिहास घडवतील का\nओपिनियन पोलः भाशीक न्हय; राजकी झूज\nविद्वत्तेचो उच्च-वर्णीयः अमृत कासार\nपोटनिवडणुकांतील विजय भाजपाला नवसंजीवनी देईल काय\nजोगळेकर सर आमचेर ‘अन्याय’ करून गेलो...\nआमी तिचो निशेध केलो; तिणे आमकां मोग दिलो\nकोंकणी चळवळः युगो ते मगो\n8वी अनुसुचीः कोंकणीची उदरगत ही केंद्र सरकाराची लागणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mympsc.com/Article.aspx?ArticleID=241", "date_download": "2018-04-27T06:45:58Z", "digest": "sha1:OTDPAEMW4OCFFTENYXXYKC6MXKQFZ3KM", "length": 18407, "nlines": 229, "source_domain": "mympsc.com", "title": "ग्रामपंचायत", "raw_content": "\n::-------------::- कायदा - 1958 (मुंबई ग्रामपंचायत\nअधिनियम - १९५८ )\nमुंबई ग्रामपंचायत अधिनियम - १९५८ कलम\n5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत\nस्थापन करण्याची तरतूद करण्यात आली\nआहे. परंतु एखाद्या गावामध्ये 600 लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट\nग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद\nसभासद व त्यांची विभागणी - कमीत-कमी\n7 व जास्तीत जास्त 17\nलोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या -लोकसंख्या :\n6001 ते 7500 - 15 सभासद 7501 त्यापेक्षा जास्त - 17 सभासद\nनिवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान\nपद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.\nकार्यकाल - 5 वर्ष\nविसर्जन - कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी\nराज्यसरकार विसर्जित करू शकते. आरक्षण -\nअनुसूचीत जाती/जमाती - लोकसंख्येच्या\nइतर मागासवर्ग - 27% (महिला 50%)\nग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता : तो भारताचा नागरिक असावा.\nत्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.\nत्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.\nग्रामपंचायतीचे विसर्जन : विसर्जित\nझाल्यापासून सहा महिन्याच्या आत\nनिवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.\nसरपंच व उपसरपंच यांची निवड : निवडून\nा पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.\nसरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल : 5 वर्ष\nइतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.\nराजीनामा : सरपंच - पंचायत समितीच्या\nसभापतीकडे देतो. तर उपसरपंच - सरपंचाकडे.\nनिवडणुकीच्या वेळी वाद निर्माण\nझाल्यास : सरपंच-उपसरपंचाची निवड\nझाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्याकडे तक्रार करावी लागते व\nत्याविरोधी 15 दिवसांच्या आत\nविभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.\nअविश्वासाचा ठराव : सरपंच आणि\nउपसरपंचाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता\nयेत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या\nतारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.\nबैठक : एका वर्षात 12 बैठका होतात (म्हणजे\nअध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक\nदर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.\nअंदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला\nमान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.\nआर्थिक तपासणी : लोकल फंड\nविभागाकडून केली जाते. ग्रामसेवक / सचिव :\nनिवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली\nनेमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी\nनजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी\nकर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा\nग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.\nग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.\nग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.\nग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व\nगाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.\nग्रामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम\n1958 नुसार निर्मिती करण्यात आली\nबैठक : आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर, 1मे )\nसभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा\nअध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच\nग्रामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या\n15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.\nग्रामपंचायतींच्या अखत्यारीत येणारे विषय\nकुटिरोद्योग रस्ते, नाले, पूल\nदळण वळणाची इतर साधने\nदारिद्रय निर्मुलन प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण\nरुग्णालये आणि कुटुंब कल्याण\nसांस्कृतिक कार्यक्रम सार्वजनिक वितरण\nकृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची\nनिर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती,\nसुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन\nपशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत\nगुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे,\nपिण्याच्या पाण्याची सोय करणे\nसमाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/\nशिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक\nशिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक\nविकास आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे\nआणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय\nयोजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा\nरस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची\nबांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे,\nसचिवालय बंधने ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं\nरोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी\nप्रशासन - महसुलाची कागदपत्रे अद्ययावत\nकरणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे,\nघरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद,\nग्रामपंचायतींना घरे, व्यवसाय, वाहने, यात्रे\nकरी, स्थावर मालमत्ता, जन्म विवाह,\nबाजारी पिके, पाणीपुरवठा, बाजार, जकात सफाई इ. प्रकारचे कर वा शुल्क आकारता\nयेतात. शिवाय स्वतःच्या मालमत्तेपासून\nकिंवा पंचायत समितीच्या व सरकारी\nअनुदानातून पैसा उपलब्ध होतो. यांतील\nकाही कर काही राज्यांत अनिवार्य मानले\nजातात. १९६३-६६ दरम्यान असे दिसून आले, की यांचे ६५% उत्पन्न अनुदानातून व\n३५%उत्पन्न स्वतः आकारलेल्या करांतून\nअन्तर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त पुस्तक ‘द मिस्ट्री ऑफ कैपिटल’ का लेखक कौन है \nग्रेगर मेण्डल किसके प्रतिपादन के लिए प्रसिध्द है \nरेशम का उत्पादन किससे होता है \nसम्पत्ति के बँटवारे (निपटारे) के सम्बन्ध में न्यायालय के आदेशों का यथोचित पालन हुआ है कि नहीं, यह देखने का दायित्व किसका है \nविश्व का सबसे बड़ा सौर पाॅवर स्टेशन किस देश में है \nभारत के पूर्वी तट पर स्थित पत्तन के नाम क्या है \nभारतीय संविधान के किस अनुच्छेद में राज्य के नीति.निदेशक तत्त्वों का उल्लेख है \nगीत सेठी का सम्बन्ध किस खेल से है \nकिस वर्ष में सूचना का अधिकार अधिनियम प्रभावी हुआ \nमहरौली में जंग.रहित लौह स्तंभ किसने स्थापित किया \nचीनी यात्री फाह्यान किस शासक के समय में आया था \nएम.गवर्नेंस को वृहद् स्तर पर लागू करने वाला देश का पहला राज्य कौन-सा है \nभारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना के समय कौन भारत का वायसराय था \nकिस अनुच्छेद के द्वारा 6 से 14 वर्ष तक के बच्चों के लिए शिक्षा का अधिकार मूल अधिकार माना गया है \nसूर्य का आकार पृथ्वी से कितना बड़ा है \nकिस वर्ष में भारतीय कांग्रेस का गठन हुआ \nहड़प्पाई स्थलों में कांस्य नर्तकी की मूर्ति कहाँ से प्राप्त हुई है \nमनुष्य की आँखों में किसी वस्तु का प्रतिबिम्ब किस भाग पर बनता है \nवह युक्ति जिसके द्वारा आँकड़ों को टेलीफोन के माध्यम से बाइनरी सिग्नलों की सहायता से भेजा जाता है, क्या कहलाती है \nसर्वोच्च न्यायालय के न्यायाधीश की सेवानिवृत्ति की आयु कितनी होती है \nभारत का सबसे बड़ा व्यावसायिक बैंक कौन सा बैंक है \nसाँची के स्तूप का निर्माण किसने कराया था \nकिसी पेड़ की लगभग सही आयु क्या गिनकर ज्ञात की जा सकती है \nभारत के प्रथम नोबेल पुरस्कार विजेता कौन थे \nभारत का संविधान किसका प्रतिनिधित्व करने के लिए राष्ट्रपति द्वारा लोकसभा के दो सदस्यों के नामांकन के लिए मुहैया करता है \n‘जिसके पेट पर माँ ने रस्सी बाँधी थी’ उसे क्या कहते \nएमण्गवर्नेंस को वृहद् स्तर पर लागू करने वाला देश का पहला राज्य कौनण्सा है \nबॉल पेन किस सिध्दान्त पर काम करता है \n‘हीराकुण्ड बाँध’ किस नदी पर बनाया गया है \nसौर.ऊर्जा किससे प्राप्त होती है \nअंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजेंसी का मुख्यालय कहां स्थित है \nमोटर कार के धुएं से मानसिक रोग पैदा करने वाला प्रदूषक का नाम क्या है \nअंग्रेजी भाषा का एक मिलियन्थ (दस लाखवाँ) शब्द बनने का सम्मान किसको गया \nसूक्ष्म विद्युत.धारा का पता लगाने एवं मापन के लिए किस उपकरण का प्रयोग किया जाता है \nशरीर में भोजन प्रायः किसमें पचता है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A9%E0%A5%AC", "date_download": "2018-04-27T06:51:50Z", "digest": "sha1:FNWMFXAK7HTZXGUHVEWSIGQCIDA4GM52", "length": 4782, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८३६ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८३६ मधील जन्म‎ (७ प)\n► इ.स. १८३६ मधील मृत्यू‎ (४ प)\n\"इ.स. १८३६\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १९ वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मे २०१५ रोजी १७:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2012/01/blog-post_830.html", "date_download": "2018-04-27T06:46:13Z", "digest": "sha1:2L3LCHGYXQWPIJ5QVWVSCMWH2GE5HP4Q", "length": 7705, "nlines": 93, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "जेव्हा तु निघून जातेस ..... | MagOne 2016", "raw_content": "\nजेव्हा तु निघून जातेस .....\nजेव्हा तु हसतेस अजुन सुदंर दिसतेस मग मैत्रीणींच्या घोळक्यातसुध्दा अजुन उठून दिसतेस.. ... जेव्हा तु बघतेस माझ्या नजरेलाच रोखुन ठ...\nमाझ्या नजरेलाच रोखुन ठेवतेस\nसा-या जगाचा विसर पाडतेस\nजेव्हा तु निघून जातेस\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\nढापलेल्या कविता: जेव्हा तु निघून जातेस .....\nजेव्हा तु निघून जातेस .....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.misalpav.com/comment/970389", "date_download": "2018-04-27T06:24:30Z", "digest": "sha1:QSPK6KCUDXEXPUOODF6O2AUXXJ4HKP6U", "length": 55975, "nlines": 400, "source_domain": "www.misalpav.com", "title": "शिवांबू कल्प विधी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nmantarang in जनातलं, मनातलं\nया लेखातील मजकूरासंबंधात मिसळपाव कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही. खुद्द लेखकानेही मजकूरात \"अनेक अतिशयोक्त गोष्टी आहेत\" असे लिहिले आहे. लेखात असलेली कोणतीही कृती करण्यापूर्वी, योग्य त्या तज्ज्ञाकरवी तिची खात्री करून घेण्याची, पूर्ण जबाबदारी ती कृती करणार्‍यावर असेल.\nसूचना : हा ग्रंथ हजारो वर्षांपूर्वी लिहिला गेला असल्यामुळे त्यामध्ये अनेक अतिशयोक्त गोष्टी आहेत त्यामुळे वाचकाने त्यातील अतिशयोक्तिंकडे दुर्लक्ष करून विषयाच्या गाभ्याकडे लक्ष दिले पाहिजे.\nचरण 1 ते 4\n (भगवान शिव त्यांची पत्नी पार्वतीशी बोलतात.) जे ह्या पद्धतीचा अवलंब करतात ते त्यांची ध्यानधारणा व ह्या पद्धतीचे परिणाम यांचा आनंद मिळवू शकतात. त्यासाठी , काही विशिष्ट कृती करण्याचा व त्याचबरोबर काही विशिष्ट भांडी वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवांबु हे सोने, चांदी, तांबे, पितळ, लोखंड, कथील, काच, माती, बांबू, हाडे, चामडे, किंवा केळीच्या पानांचा बनवलेला प्याला यांपासून बनवलेल्या भांड्यातून प्यायचे असते. स्वमूत्र वरील उल्लेख केलेल्या भांड्यांपैकी कोणत्याही एका भांड्यात गोळा करायला हवे आणि मग प्यायला हवे. मात्र, मातीची भांडी ही वापरासाठी सर्वोत्तम आहेत.\nह्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्याने त्याच्या आहारातून खारट, तिखट पदार्थ टाळायला हवेत. त्याने अतिश्रम केले नाही पाहिजेत. त्याने संतुलित व हलका आहार घ्यायला हवा. त्याने जमिनीवर झोपले पाहिजे व स्वतःच्या इंद्रियांवर संयम ठेवला पाहिजे.\nअशी प्रशिक्षित व्यक्ती, जेव्हा रात्रीचा तीन चतुर्थांश भाग पूर्ण झाला आहे (साधारण पहाटे तीन ते सहा दरम्यान) तेव्हा, सकाळी लवकर उठते व पूर्व दिशेला तोंड करून उभी राहते व मुत्र विसर्जन करते.\nमुत्राच्या प्रवाहातील पहिला व शेवटचा भाग सोडून द्यायला हवा व मधला भाग गोळा करायला हवा. ही सर्वोत्तम पद्धत आहे.\nह्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्याने फक्त स्वतःचे मुत्र वापरायला हवे; यालाच शिवांबुधारा असे म्हणतात. तसेच, ज्याप्रमाणे सापाच्या तोंडामध्ये व शेपटीमध्ये विष असते त्याचप्रमाणे मुत्राच्या प्रवाहातील पहिला व शेवटचा भाग हा हितकर नसतो.\nशिवांबु हे एक दैवी अमृत आहे ते म्हातारपण व अनेक प्रकारचे रोग व आजार बरे करण्यास सक्षम आहे. ह्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्याने प्रथम स्वतःचे मुत्र प्यायला हवे आणि मग ध्यान करायला सुरुवात करावी.\nसकाळी उठल्यावर, चेहरा व तोंड पाण्याने स्वच्छ धुतले पाहिजे. त्यानंतर त्या व्यक्तीने स्वतःचे मुत्र स्वेच्छेने व आनंदाने प्यायला पाहिजे. सर्व प्रकारच्या जन्मापासून असणाऱ्या व्याधी पूर्णपणे बऱ्या होतील.\nजर ही पद्धती सलग एक महिना अवलंबली, तर त्या व्यक्तीचे शरीर आतून पूर्णपणे स्वच्छ होईल. दोन महिन्यांनंतर सर्व इंद्रीयांमध्ये शक्ती व उत्साह निर्माण होईल.\nजर ही पद्धती सलग तीन महिने अवलंबली, तर सर्व प्रकारचे आजार बरे होतील व सर्व दुःखे नाहीशी होतील. सलग पाच महिन्यांनंतर ती व्यक्ती पूर्णपणे निरोगी होईल व तिला दैवी दृष्टी प्राप्त होईल.\nजर ही पद्धती सलग सहा महिने अवलंबली, तर ती व्यक्ती अतिशय हुशार होईल. सात महिन्यानंतर ती अतिशय बलवान होईल.\nआठ महिन्यानंतर तीच शरीर सोन्यासारख तेजस्वी होईल व ते तेज कायमस्वरुपी असेल. सलग नऊ महिन्यानंतर क्षयरोग व कुष्ठरोगाचे निवारण होईल.\nजर ही पद्धती सलग दहा महिने अवलंबली, तर ती व्यक्ती खरोखरच अतिशय तेजस्वी होईल व तिच्या शरीरावर एक प्रकारची चमक येईल. अकरा महिन्यानंतर ती व्यक्ती आतून व बाहेरून पूर्णपणे शुद्ध होईल.\nजर ही पद्धती सलग एक वर्ष अवलंबली, तर ती व्यक्ती सूर्यासारखे तेज मिळवेल. दोन वर्षांनंतर, ती व्यक्ती पृथ्वी तत्वावर विजय मिळवू शकेल.\nजर ही पद्धती सलग तीन वर्ष अवलंबली, तर ती व्यक्ती जल तत्वावर विजय मिळवू शकेल. चार वर्षांनंतर ती व्यक्ती अग्नी तत्वावर विजय मिळवू शकेल.\nपाच वर्षांनंतर ती व्यक्ती वायू तत्वावर विजय मिळवू शकेल. सलग सात वर्षांनंतर ती व्यक्ती तिच्या अहंकारावर विजय मिळवू शकेल.\nसलग आठ वर्षांनतर, ती व्यक्ती ब्रह्मांडातील पंचतत्वांवर विजय मिळवू शकेल. नऊ वर्षांनंतर ती व्यक्ती मृत्यूवरदेखील विजय मिळवू शकेल.\nदहा वर्षांनतर, ती व्यक्ती हवेत तरंगू शकेल. अकरा वर्षांनंतर ती व्यक्ती तिच्या शरीरातील अंतर्गत अवयवांच्या हालचाली ऐकू शकेल.\nसलग बारा वर्षांनंतर, ती व्यक्ती चंद्र व ग्रह आहेत तोपर्यंत जगू शकेल. धोकादायक प्राणी उदा. साप, तिला काहीही अपाय करू शकणार नाहीत; सापाच विष तिला मारू शकणार नाही. ती व्यक्ती पाण्यावर लाकडाप्रमाणे तरंगू शकेल व ती कधीही बुडणार नाही.\n मी तुला ह्या पद्धतीचे काही इतर पैलू सांगणार आहे. नीट लक्ष देऊन ऐक. जर शिवांबु व गुळवेल (गुडूची) (Tinospora condifalia) ची पूड एकत्र करून सलग सहा महिने घेतली तर ती व्यक्ती सर्व आजारांपासून मुक्त होईल व ती पूर्णपणे आनंदी होईल.\nहरीतकी (हिरडा) (Terminalia chebula) ची पूड व शिवांबु एकत्र करून सलग एक वर्ष घेण्यामुळे आजार व म्हातारपण येत नाही व जर सलग एक वर्ष घेतली तर ती व्यक्ती अतिशय बलवान आणि निरोगी होईल.\nशिवांबु एक ग्रॅम गंधकाबरोबर घ्यायला हवे. असं जर सलग तीन वर्षे केलं तर ती व्यक्ती चंद्र व ग्रह आहेत तोपर्यंत जगू शकेल. तिचे मल व मुत्र पांढरे व सोनेरी होईल.\nशिवांबु कोष्ठ चुर्णाबरोबर सलग बारा वर्षे घ्यायला हवे. त्यामुळे म्हातारपणाच्या खुणा जस की त्वचेवरील सुरकुत्या व पांढरे केस इ. नाहीशा होतील. त्या व्यक्तीकडे दहा हजार हत्तींचे बळ येईल व ती चंद्र व ग्रह आहेत तोपर्यंत जगू शकेल.\nजर काळी मिरी, हरीतकी (Terminalia chebula )व बिभितकी (बेहडा) (Terminalia bellerica) यांचे मिश्रण शीवांबु सोबत घेतले तर त्या व्यक्तीच्या शरीरावर दैवी तेज व चकाकी येईल.\nगंधक व अभ्रक यांचा अर्क शीवांबु मध्ये एकत्र करून नियमितणे घ्यायला हवा. त्यामुळे जलोदर व संधिवातासंदर्भातील सर्व आजार बरे होतील. ती व्यक्ती तेजस्वी व बलवान होईल.\nजी व्यक्ती शीवांबूचं सेवन नियमितणे करते व आहारातून तिखट, खारट आणि आंबट पदार्थ टाळते, ती निश्चितपणे तिची ध्यानधारणा व ह्या पद्धतीचे चांगले परिणाम मिळवू शकते.\nती व्यक्ती सर्व आजारांपासून मुक्त होते. तिला भगवान शंकरासारखी शरीरयष्टी मिळेल.\nजी व्यक्ती नियमितणे शीवांबू पिऊन मग ध्यान करते व कडुनिंबाच्या पानांचा रस पिते, ती निश्चितपणे एका योगीचा दर्जा मिळवेल व आनंदी जीवन जगेल.\nकडुनिंबाच्या सालीची पूड व भोपळ्याची पूड शिवांबुमध्ये एकत्र करून सलग एक वर्ष घेतली तर सर्व प्रकारचे आजार दूर होतील.\nकमळाची मुळे, मोहरी व मध यांचे मिश्रण शिवाबूं सोबत घ्यायला हवे. त्यामुळे त्या व्यक्तीचे शरीर अतिशय हलके व उर्जावान बनेल.\nमोहाच्या झाडाची फळे व चरण 27 मधील औषधी पदार्थांचे मिश्रण सम प्रमाणात घेऊन शीवांबु सोबत घ्यायला हवे. त्यामुळे म्हातारपण व सर्व प्रकारचे रोग बरे होतील.\nसैंधव मीठ व मध सम प्रमाणात घेऊन सकाळी लवकर खायला हवे व मग शीवांबु प्यायला हवे. त्यामुळे ती व्यक्ती तेजस्वी होईल व तिचे शरीर दैवी गुणांनी युक्त होईल.\nगंधक, आवळ्याची पूड व जायफळ पूड एकत्र करून दररोज खावी व नंतर शीवांबु प्यावे. सर्व वेदना व दुःखे नाहीशी होतील.\nह्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्याने नियमितपणे गाईचे दूध व शीवांबु प्यायला हवे. जर असे सलग सात वर्षे करण्यात आले तर सर्व आजार दूर होतील व ती व्यक्ती सुदृढ होईल.\nजी व्यक्ती प्रथम गुळवेल (गुडूची) (Tinospora condifalia) ची पूड खाते व नंतर शीवांबु पिते, ती मृत्यूला हरवू शकेल.\nजी व्यक्ती सलग सहा महिने शीवांबु आणि मध किंवा साखर यांचे मिश्रण पिते, तिचे सर्व प्रकारचे आजार दूर होतील. तिची बुध्दीमत्ता वाढेल व आवाज मधुर होईल.\nसुंठ पूड प्रथम खावी व नंतर शीवाबूं प्यावे, त्यामुळे निश्चितपणे कोणताही आजार बरा होईल.\nजी व्यक्ती प्रथम निर्गुडी (Vitex Nirgundi) ची पाने चावून खाते व नंतर शीवांबु पिते, तिला दैवी दृष्टी प्राप्त होईल.\nमनशीळची पूड व शीवांबु नीट एकत्र करायला हवे व हे द्रावण शरीराला लावायला हवे, त्यामुळे सर्व आजार दूर होतील व त्या व्यक्तीचे केस पुन्हा काळे होतील.\n आता, मी तुला शीवांबूने करायच्या मालिश बद्दल सांगणार आहे. जर अश्या प्रकारे मालिश केली गेली तर ती व्यक्ती तिच्या ध्यानधारणेचे व जीवनशैलीचे चांगले परिणाम मिळवू शकेल.\nशीवांबु हे एका मातीच्या भांड्यात घेऊन त्याच्या एकूण प्रमाणाच्या एक चतुर्थांश भाग होई पर्यंत उकळून आटवायला हवे. व ते थंड होऊ द्यावे. हा अर्क मालिशसाठी वापरता येऊ शकतो.\nशीवांबुचा वापर करताना पुढील मंत्रांच उच्चारण केलं पाहिजे. मातीच्या मडक्यात मुत्र गोळा करताना पुढील मंत्राच उच्चारण केलं पाहिजे : \"ओम ह्रीम क्लिम भैरवाय नमः\" ( भैरवाला नमस्कार ). शीवांबूने भरलेलं ते भांड नंतर हातात घ्यायला पाहिजे. स्वमुत्र पिताना पुढील मंत्राच उच्चारण केलं पाहिजे : \"ओम श्रीम क्लीम उड्डमनेश्वराय नमः\" (उड्डमनेश्वराला नमस्कार ). ती व्यक्ती सर्व कमतरता व पापांपासून मुक्त होईल.\nमुत्र विसर्जित करताना पुढील मंत्राच उच्चारण केलं पाहिजे : \"ओम सर्वम सृष्टी प्रभावे रुद्राय नमः\" (रुद्र देवाला नमस्कार ).\nशीवांबु सर्वांगाला लावायला हवे. ते अत्यंत पोषक आहे व सर्व आजार बरे करू शकते.\nह्या प्रक्रियेदवारे ती व्यक्ती दैवी शक्ती मिळवू शकते. योगी व्यक्ती देवांचा राजा होऊ शकेल. त्याच्या हालचालींना कोणीही प्रतिबंध करू शकणार नाही. त्याच्याकडे दहा हजार हत्तींचे बळ येईल. ती काहीही खाऊन पचवू शकेल.\nजे मुत्र त्याच्या एकूण प्रमाणाच्या एक चतूर्थांश भाग उकळून आटवलेले नाही असे मुत्र कधीही शरीराला लावले नाही पाहिजे; आणि जर लावले तर शरीर कमजोर होते व आजार होऊ शकतात.\nबिन उकळलेले मुत्र कधीही शरीराला मालिश करण्यासाठी लावले नाही पाहिजे. जर शीवांबुचा अर्क मालिश करण्यासाठी वापरला तर ते शरीरासाठी खूप आरोग्यकारक असते. ती व्यक्ती अनेक गोष्टी मिळवू शकते.\nदररोज शीवांबुच्या अर्काने मालिश करून व शीवांबु पिऊन ती व्यक्ती मृत्यूवर विजय मिळवू शकेल.\nत्याच्या मल व मुत्राचा रंग सोनेरी होईल. जर शिरो-अमृत व दव शीवांबुच्या अर्कामध्ये एकत्र केले व ते मिश्रण शरीराला लावले तर ती व्यक्ती अतिशय बलवान होईल व सर्व आजार बरे होतील.\nह्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्याने सलग तीन वर्षे नियमितपणे दररोज सकाळी उठल्यावर शीवांबु प्यायला हवे. असे केल्यामुळे व आहारातून कडू, तिखट व खारट पदार्थ टाळल्यामुळे ती व्यक्ती सर्व तीव्र भावनांवर विजय मिळवू शकेल.\nहरभरे भाजायला हवेत व unrefined साखरे सोबत खायला हवेत व नंतर शीवांबु प्यायला हवे. शीवांबुचा अर्क देखील शरीराला लावायला हवा. सहा महिन्यांनंतर त्या व्यक्तीचे शरीर हलके व ऊर्जावान होईल.\n पान पिंपरीची मुळे व एक ग्रॅम काळी मिरी प्रथम खायला हवी व नंतर शीवांबु प्यायला हवे. एका महिन्यात त्या व्यक्तीचा आवाज मधुर होईल व सर्व आजार बरे होतील.\nह्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्याने प्रथम सुंठ पूड खायला हवी व नंतर शीवांबु प्यायला हवे. त्यामुळे ती व्यक्ती खूप बलवान होईल. त्या व्यक्तीच तारुण्य सर्वांना आकर्षित करेल.\nहरितकी (Terminalia chebula) भाजायला हवा व मग त्याची पूड करायला हवी. ही पूड प्रथम खायला हवी व नंतर शीवांबु प्यायला हवे. त्या व्यक्तीच शरीर शुध्द होईल, त्याचं मन नेहमी आनंदी राहील.\nजी व्यक्ती गुळवेल (गुडूची), त्रिफळा, कडू , सुंठ पूड, जिरे व पान पिंपरिची मुळे या सर्व वस्तूंची पूड एकत्र करून प्रथम खाते व नंतर शीवांबु पिते त्याचप्रमाणे भात व गाईचे दूध असा आहार घेते तिला एक वर्षात सर्व ग्रंथाचं ज्ञान प्राप्त होईल.\nजर हा प्रयोग सलग एक वर्ष केला तर ती व्यक्ती खूप बलवान व शुर होईल. ती तिच्या ध्यानधारणेचे चांगले परिणाम मिळवू शकेल व ती एक चांगला वक्ता होईल. ती संपूर्ण ब्रह्मांड तिच्या डोळ्यांनी पाहू शकेल.\nजी व्यक्ती शीवांबू व शरपुंख (देवनळ) वृक्षाच्या पाच भागांची पूड एकत्र करून ते मिश्रण पिते, ती व्यक्ती ध्यानधारणेमध्ये प्राविण्य मिळवेल व तज्ज्ञ होईल. ती व्यक्ती आयुष्यात जास्तीत जास्त आनंद मिळवेल.\n शीवांबू हे सुंठ पूड, साखर, तूप, मध व निर्गुडीच्या पानांचा रस यासोबत प्यायला हव.एक महिन्यानंतर त्या व्यक्तीच शरीर निरोगी व बलवान होईल व एक वर्षानंतर ती व्यक्ती ध्यानधारणा व या पद्धतीचे चांगले परिणाम मिळवू शकेल. (तूप व मध कधीही सम प्रमाणात घेऊ नये कारण ते विषासमान असते. तूप व मधाचे प्रमाण नेहमी 2:1 असे असावे. त्याचप्रमाणे मध कधीही गरम करू नये कारण गरम मध विषसमान असते.)\nकाळे व पांढरे तीळ सम प्रमाणात घ्यावे, त्यामध्ये करंज बिया व कडुनिंबाच्या पानांचा रस एकत्र करावा. हे सर्व मिश्रण आधी खावे व नंतर शीवांबु प्यावे. असे केल्याने\nती व्यक्ती ध्यानधारणा व या पद्धतीचे चांगले परिणाम मिळवू शकेल.\nअफू आगीवर भाजायला हवे ; व ते शीवांबुच्या 1/32 या प्रमाणात घ्यायला हवे. ती व्यक्ती वीर्यपातावर ताबा मिळवू शकेल. ती व्यक्ती तिचा श्वास, तीव्र इच्छा, राग व इतर भावनांवर संयम मिळवू शकेल. ती व्यक्ती दीर्घायुषी होईल.\n त्रिफळा चुर्ण, निर्गुडीची पाने व हळद एकत्र करून खायला हवे व नंतर शीवांबू प्यायला हवे. तीन महिन्याच्या आत त्या व्यक्तीची दृष्टी सुधारेल. ती तेजस्वी होईल.\nभृंगराज व मध एकत्र करून खायला हवे व नंतर शीवांबु प्यायला हवे. सहा महिन्यांनंतर ती व्यक्ती म्हातारपणापासून मुक्त होईल व तिची दृष्टी सुधारेल.\nकडुनिंबाची साल, चित्रकाची (Plumbago Zeylancia) मुळे व पान पिंपरीची मुळे यांची पूड एकत्र करून ती पूड शीवांबु बरोबर घ्यावी. सहा महिन्यांनंतर त्या व्यक्तीला दैवी शक्ती मिळतील.\nअपामार्गची (आघाडा) (Achyranthus Aspara)मुळे, चक्रमर्द (टाकळा) व कडुनिंबाच्या पानांचा रस एकत्र करून प्रथम खायला हवा व नंतर शीवांबु प्यायला हवे.\nत्या व्यक्तीचे सर्व आजार बरे होतील. त्याची दृष्टी सुधारेल, ती अनेक मैल अंतरावर असलेल्या गोष्टी पाहू शकेल.\nत्याला खूप लांब अंतरावरील आवाज ऐकू येतील. त्याला दुसऱ्यांच्या मनात काय आहे हे ओळखता येईल. सर्व व्यक्ती त्याच्याकडे आकर्षित होतील.\nखूप कमी प्रमाणात (एक ग्रॅम) कण्हेर शीवांबु बरोबर घ्यावी. एक वर्षात अपस्मार (epilepsy) व इतर मानसिक आजार बरे होतील.\nपांढऱ्या गुंजाचा(Abrus Precatorius) रस, शरपुंखाची (देवनळ) पाने, चक्रमर्दच्या (टाकळा) बिया व महालुंगची मुळे हे सर्व सम प्रमाणात घ्यावे व त्याची बारीक पूड करावी.\nही पूड शीवांबु मध्ये मिसळावी व ह्या मिश्रणाच्या बारीक गोळ्या बनवाव्यात. दररोज एक गोळी खावी व नंतर शीवांबु प्यावे. एक महिन्यात ती व्यक्ती सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्त होईल.\nवडाच्या झाडाचा डिंक व करंजाच्या बियांची पूड एकत्र करावी. अगदी थोड्या प्रमाणात अफू त्यामध्ये मिसळावे. हे सर्व मिश्रण सकाळी उठल्यावर लवकर खावे व नंतर शीवांबु प्यावे.\nसहा महिन्यांत ती व्यक्ती सोळा वर्षांच्या मुलाइतकी तरुण होईल.\nकावळीच्या पानांचा रस, मध, साखर व तूप एकत्र करावे. हे मिश्रण सकाळी लवकर खावे व नंतर शीवांबु प्यावे. म्हातारपणाच्या सर्व खुणा नाहीशा होतील.\nजिरे, हळद व पांढरी मोहरी एकत्र करून त्याची पूड करायला हवी व हे मिश्रण दररोज खावे. यामुळे देखील म्हातारपण लवकर येत नाही.\nशेवगा, जटामांसी व मोहरी, मध व तुपाबरोबर एकत्र करावे व रोज खावे. त्यामुळे दैवी चेहरेपट्टी मिळेल.\nगुग्गुळ व भर्गिका (भरंगी)(Clerodendron Serrotum)ची मुळे लोण्यामध्ये एकत्र करून शीवांबु सोबत घ्यायला हवी. त्यामुळे नक्कीच चमकदार चेहरेपट्टी मिळेल.\nजलकेशर शेवाळ व रिठाच्या बिया शीवांबुमध्ये मिसळावे व नियमितपणे घ्यावे. एक वर्षात म्हातारपण कमी होईल व त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होईल.\n जी व्यक्ती रोज सकाळी शीवांबूने नेती करेल त्या व्यक्तीला कफ, पित्त व वाताने होणारा कोणताही आजार होणार नाही. तिचे त्रिदोष संतुलित होतील.\nजर त्या व्यक्तीने रोज शीवांबूने तीनदा मालिश केली तर ती व्यक्ती नक्कीच दीर्घायुषी होईल.\n रोज तीन वेळा मालिश केल्याने त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चमक येईल व तिचे हृदय निरोगी राहील. तिचे शरीर व स्नायू बलवान होतील.\n जी व्यक्ती शीवांबूने रोज कमीत कमी एकदा मालिश करेल ती बलवान व शुर होईल.\nतीन वर्षात त्या व्यक्तीच शरीर तेजस्वी होईल. ती व्यक्ती कला व शास्त्रामध्ये निपुण होईल. त्या व्यक्तीचा आवाज मधुर होईल व वकृत्व कलेमध्ये निपुण होईल.\n आता, मी तुला ऋतु प्रमाणे कसे वर्तन करावे ते सांगणार आहे, जेणे करुन आजार होणार नाहीत.\n वसंत ऋतू मध्ये हरितकीची पूड मधासोबत घ्यायला हवी; सुंठ पूड व मध देखील घ्यायला हव व नंतर शीवांबु प्यायला हवे.\nकफामुळे होणारे वीस प्रकारचे आजार, पित्तामुळे होणारे चोवीस प्रकारचे आजार व वातामुळे होणारे ऐंशी प्रकारचे आजार ह्या पद्धतीमुळे बरे होतील.\n वसंत ऋतू मध्ये तिखट व मसालेदार पदार्थ टाळायला हवेत जेणेकरून आरोग्य चांगले राहील.\n ग्रीष्म ऋतूत हरीतकी व काळी मिरी पूड सम प्रमाणात घेऊन unrefined साखरे सोबत खायला हवी व नंतर शीवांबु प्यायला हवे. त्यामुळे सर्व रोग बरे होतील; शरीर हलके होईल, दृष्टी तीक्ष्ण होईल व ती व्यक्ती ह्या पद्धतीचे फायदे मिळवू शकेल.\nवर्षा ऋतूत ( जुलै व ऑगस्ट) हरितकी, सैंधव मीठ व काळीमिरीची मुळे या सर्वांची पूड एकत्र करून खायला हवी व नंतर शीवांबु प्यायला हवे. त्यामुळे त्या व्यक्तीचे शरीर निरोगी होईल. जर त्या व्यक्तीने वरील मिश्रण दुधासोबत घेतले तर आग देखील तिला हानी पोहोचवू शकणार नाही.\nशरद ऋतूत (सप्टेंबर व ऑक्टोबर) हरितकी, खडीसाखर व\nबिभितकीची पूड एकत्र करून खायला हवी व नंतर शीवांबु प्यायला हवे. यामुळे शरीर शुद्ध होईल व आजार होणार नाहीत. हे पार्वती ती व्यक्ती यौगिक क्रियांमध्ये सहजतेने प्राविण्य मिळवू शकेल.\nहेमंत ऋतूत (नोव्हेंबर व डिसेंबर) सुंठ पूड, आवळ्याची पूड व हरितकीची पूड एकत्र करून खायला हवी व नंतर शिवांबु प्यायला हवे. जर हे मिश्रण नियमितपणे घेतले तर शरिरातील\nखनिजांची कमतरता भरून निघेल, दृष्टी तीक्ष्ण होईल, वक्तृत्व कला व ज्ञान वाढेल.\nशिशिर ऋतूत (जानेवारी व फेब्रुवारी) काळी मिरी पूड, हरितकीची पूड व सुंठ पूड एकत्र करून खायला हवी व नंतर शिवांबु प्यायला हवे. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार बरे होतील व ती व्यक्ती सर्व सजीवांना आकर्षित करेल.\n ह्या पद्धतीचा अवलंब करणाऱ्या व्यक्तीने पुढील पदार्थ टाळायला हवे: शेंगा, पोटातील वात वाढवणारे अन्न, पिष्टमय पदार्थ, तिखट, आंबट, खारट पदार्थ. त्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचे पालन करायला हवे. त्यामुळे ह्या पद्धतीचे सर्व फायदे मिळतील. ह्या नियमांच्या विरुद्ध वागण्याने त्या व्यक्तीला अनपेक्षित त्रास सहन करावे लागतील.\n( लग्न न करणे म्हणजे ब्रह्मचर्य नव्हे, तर मनाला वाटेल तसे लहरीपणे न वागणे व इंद्रियांवर संयम ठेवणे म्हणजे ब्रह्मचर्य होय.)\n मी तुला शिवांबू कल्प विधीचे सर्व तपशील सांगितले आहेत. ही पद्धती गुप्त ठेवण्याचे प्रयत्न केले गेेले पाहिजे. कोणालाही सांगू नकोस.\nही पद्धती गुप्त ठेवण्याचे प्रयत्न केले गेेले पाहिजे. कोणालाही सांगू नकोस.\nगुप्त माहिती अशी सार्वजनिक केलीत \nबाकी काय होईल ते सांगितलं आहे . का होईल ते सांगितले नाही त्यामुळे पास\nबाकी काय होईल ते सांगितलं आहे\nबाकी काय होईल ते सांगितलं आहे . का होईल \nहाच प्रॉब्लेम आहे. \"बहुगुणी शिवांबू\" आणि अशीच एक दोन पुस्तके वाचली आहेत. मुख्य औषधासोबतच शिवांबू चिकित्सा सुरू केली मात्र शिवांबू मुळे सगळा गुण आला असे लिहिले आहे.\nसद्यकाळात, केवळ एखाद्या जुन्या-नव्या ग्रंथात काहीबाही लिहिले आहे इतक्याच भांडवलावर, केलेले दावे... विशेषतः शास्त्रिय विषयातले दावे (जसे इथे या विधीपासून होणार्‍या वैद्यकीय/शारिरीक परिणामांचे दावे केलेले आहेत)... खरे मानले जाणार नाहीत, खरे मानले जाऊ नयेत..\nते दावे आधुनिक शास्त्रिय नियमांना अनुसरून संशोधन करून सिद्ध झाले तरच स्विकारणे योग्य होईल... अन्यथा, ते केवळ चूक असू शकतात इतकेच नव्हे तर त्यांच्यावर आधारीत केलेली कृती धोकादायक ठरू शकते.\nम्हणुन, अशा विषयासंबधीचे लेखन योग्य त्या धोक्याच्या सूचनेसह करणे योग्य होईल.\nअगदी खरे डॉक्टर साहेब\nहजारो वर्शान्पुर्वी ग्रन्थ कसे लिहीत असत\nहजारो वर्शान्पुर्वी ग्रन्थ कसे लिहीत असत\nबरीच माहिती दिली आहे.\nबरीच माहिती दिली आहे.\nजे अतिशयोक्तिपूर्ण परिणाम आहेत त्यातून फक्त शरीर निरोगी होईल इतकाच अर्थ घ्यायचा.\nमुख्य म्हणजे शिवांबु नसले तरी दिलेली औषधे ही 'संशोधन करून सिद्ध झालेली' आहेत ती घेतली जातातच.\nयातले सारी अतिशयोक्ती जाऊ\nयातले सारी अतिशयोक्ती जाऊ द्या. पण माझ्या आजोबांचा अनुभव सांगते. ब्रिटीश कालात ते फौजदारी वकिली करत. तेव्हा क्रांतीकारक किंवा इतर गुन्हेगारांना माहिती काढून घेण्यासाठी थर्ड डिग्री देत असत. त्यात कपडे काढून मिरच्यांची धुरी देत. भयंकर प्रकार होता तो. पण ते सहन व्हावं किंवा नंतर त्याचा त्रास होऊ नये म्हणून हे सर्व लोक शिवांबु घेत. त्याने होणारी आग थांबत असे. आणि ते माहिती देत नसत.\nकधीतरी हे पोलिसांना समजले तेव्हा त्यांनी यांचे हात बांधायला सुरवात केली. शिवांबु घेता येऊ नये म्हणून. मग मात्र तो त्रास असह्य होऊन कैदी माहिती देत.\nमध्यंतरी ऑटो युरिन थेरपी\nमध्यंतरी ऑटो युरिन थेरपी म्हणून एक प्रकार वाचला होता..\nत्यांचे म्हणणे असे होते की आजारी माणसांच्या आजारांचे antigen त्या माणसाच्या मूत्रात सापडतात, त्यामुळे ते मूत्र consume केल्यास antibody च्या निर्मितीस चालना मिळते.. यावर डॉक्टरांनी थोडा प्रकाश टाकावा\nसोयाम्बू (soya-bamboo) पिलो ची जाहिरात लागली कि मला सोयाम्बू ऐवजी शिवाम्बू च ऐकू येतं आणि मग मी तातडीने पुढच्या चॅनेलवर सर्फुडी मारतो.\nएवढं केल्यानंतर एव्हरेस्टची जलजीरा पावडर पण टाकून द्या त्यात, हाकानाका. होऊ दे खर्च\nमराठी भाषा गौरव दिन २०१८\nजागतिक मराठी गौरव दिन २०१८: अनुक्रमणिका\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 27 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/ktc-mahagenco-recruitment/", "date_download": "2018-04-27T06:16:15Z", "digest": "sha1:WTI3MMX4NSRUPJMLFLEQIY4A5MFGRDVJ", "length": 9963, "nlines": 120, "source_domain": "majhinaukri.in", "title": "KTC MahaGenco Recruitment 2017 - 500 Trainee Posts", "raw_content": "\n(FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n(DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n(MPSC) लिपिक- टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 निकाल\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\nजिल्हा न्यायालयातील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2018 निकाल\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(MahaGenco) महानिर्मिती कोराडी येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 500 जागा\nफक्त 3 X 660 मे. वॅ. कोराडी प्रकल्प बाधीत गावातील उमेदवारांकरिता.\nशैक्षणिक पात्रता: ITI उत्तीर्ण\nवयाची अट: 23 नोव्हेंबर 2017 रोजी 18 ते 44 वर्षे\nप्रशिक्षण कालावधी: 05 वर्षे\nसूचना: कोरडी प्रशिक्षण केंद्र येथे व्यक्तीशाह मूळ रहिवासी प्रमाणपत्रासह उपस्थित राहून ऑनलाइन अर्ज सादर करावा.\nअर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 23 नोव्हेंबर 2017 (04:00pm)\nPrevious (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, यवतमाळ येथे विविध पदांची भरती\nNext (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\n(Mumbai Port Trust) मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 150 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 308 जागांसाठी भरती\n(TMC) टाटा मेमोरियल केंद्रात 142 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 179 जागांसाठी भरती\nमालेगाव महानगरपालिकेत 230 जागांसाठी भरती\n(NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 258 जागांसाठी भरती\n(SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 672 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगा भरती\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 8921 जागांसाठी मेगा भरती (स्थगिती)\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 178 जागांसाठी भरती\n• MHT-CET 2018 प्रवेशपत्र\n• (KVS) केंद्रीय विद्यालय संघटन भरती मुलाखत प्रवेशपत्र (1017 जागा)\n• (DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n• (MPSC) लघुलेखक व लघुटंकलेखक परीक्षा 2018 अंतिम उत्तरतालिका\n• (RBI) भारतीय रिझर्व्ह बँक असिस्टंट (अपंग व्यक्तींकरिता) विशेष भरती निकाल\n» आता पदवीसोबतच बीएड \n» जिल्हा न्यायालयातील लघुलेखक/ लिपिक/ शिपाई भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.\n» येत्या 02 वर्षात 72 हजार नोकऱ्या - मुख्यमंत्री\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A9%E0%A5%AE", "date_download": "2018-04-27T06:49:29Z", "digest": "sha1:HDT5KIBCWA5SLGO5XP5DCZQ2NLAQJ6XC", "length": 6150, "nlines": 220, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७३८ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७१० चे - १७२० चे - १७३० चे - १७४० चे - १७५० चे\nवर्षे: १७३५ - १७३६ - १७३७ - १७३८ - १७३९ - १७४० - १७४१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजुलै २० - पिएर गॉतिये दि व्हारेने एत दि ला व्हेरेन्द्रे हा फ्रेंच शोधक मिशिगन सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावर पोचला.\nऑक्टोबर ११ - आर्थर फिलिप, ऑस्ट्रेलिया वसवणारा ब्रिटीश आरमारी अधिकारी.\nइ.स.च्या १७३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/222?page=9", "date_download": "2018-04-27T06:53:01Z", "digest": "sha1:KAV3BJWC22MAE2EGS57G45IGHERBV3W5", "length": 20736, "nlines": 118, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कला | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nवीरगळ - इतिहासाचे अबोल साक्षीदार\nप्रशांत यमपुरे - पोट्रेटमागचा रंगीत चेहरा\nचित्रकलेतील अवघड गोष्ट म्हणून पोट्रेट या माध्यमाकडे पाहिले जाते. मानवी चेहऱ्यावरील सूक्ष्म भाव, बारीकसारीक खुणा इत्यादी गोष्टी चित्रांमध्ये रेखाटणे हे आव्हानात्मक काम असते. ‘पोट्रेट’वरून संबंधित व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व समोर उभे राहणे अपेक्षित असते. त्यामुळे कलाक्षेत्रात फार कमी कलाकार पोट्रेटच्या वाटेला जातात. म्हणूनच, तरुण वयात त्या कलाप्रकारात हातखंडा मिळवणाऱ्या प्रशांत यमपुरेचे कौतुक वाटते. प्रशांत पोट्रेट काढताना फक्त कलर पेन्सिल्सचा वापर करतो त्याने काढलेली चित्रे पाहिली तर ती फक्त पेन्सिलने रेखाटली आहेत यावर विश्वास बसत नाही\nनगारा हे एकमुखी मोठे चर्मवाद्य. तो शब्‍द मूळ अरबी शब्द 'नकारा' पासून उदयास आला आहे. नगारा हे जुन्या भेरी-दुंदुभी यांसारखे जुन्‍या काळचे युद्धवाद्य होते. एक मोठ्या अर्धगोलाकार धातूच्या (तांबे, पितळ वा लोखंड) भांड्यावर म्‍हशीचे कातडे ताणून चढवले जाते. तोच नगारा त्‍याची दोन भांडी असतात. मोठ्या भांड्याला नर तर लहान भांड्याला जील असे म्‍हटले जाते. ती भांडी तांबे, पितळ अथवा लोखंड या धातूच्‍या पत्र्यांची असत. वर्तमानात तयार केल्‍या जाणा-या त्‍या वाद्यात स्‍टील धातूचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे नगा-याच्‍या तोंडाचा व्‍यास दोन ते तीन फूट असतो. मोठ्या आकाराच्‍या नगा-याचा व्‍यास पाच फूटांपर्यंतदेखील असतो.\nनगारा दोन बाकदार काठ्यांच्‍या सहाय्याने वाजवतात. नगारा वाजवणा-या व्‍यक्‍तीला नगारची असे नाव आहे. घोड्यावर बांधून वाजवण्याच्या लहान नगाऱ्यासारख्या दोन वाद्यांच्या जोडवाद्याला ‘डंका’ म्हणतात.\nनगारा वाद्य देवालयांत वा उत्सव प्रसंगी वाजवले जाण्‍याची पद्धत चालत आली आहे. दिवसाच्या ठराविक वेळेस काल दर्शवण्यासाठीही याचा उपयोग केला जाई. आजही धार्मिक कार्यांमध्‍ये नगा-याचा वापर केला जातो.\nम्हैसगावचा सॅक्सोफोन वादक – कालिदास कांबळे\nकालिदास हा मूळचा म्हैसगावचाच. त्याचे शिक्षण दहावी पास झाले आहे – तेही म्हैसगावातील शाळेतच. कालिदास म्हणाला, की म्हैसगावात बरीच कलाकार मंडळी आहेत. कालिदासच्या बालपणी म्हैसगावचा बँड होता आणि कालिदासचे वडील शिवाजी कांबळे हे त्या बँडमध्ये ट्रम्पेट वाजवत. ते गावातील बँडव्यतिरिक्त कुर्डुवाडीजवळील आरपीएफ येथेही ट्रम्पेट वाजवायला जात. शिवाय, त्यांची घरची शेती होती. घरची शेती कालिदासच्या बालपणापासूनच, त्याच्या कानावर हे संगीत/वाद्यसंगीत पडत होते. म्हैसगावातील सूर्यभान खारे काका पेटी वाजवतात, ते पेटीवादनाच्या कार्यक्रमाला जाताना, लहान कालिदासला, त्यांच्या बरोबर नेऊ लागले. लहानग्या कालिदासची बोटे की बोर्डवर फिरू लागली. तो वडिलांकडून ट्रम्पेटही वाजवण्यास शिकला.\nत्याने दहावी झाल्यानंतर वादक म्हणून व्यवसाय करण्याचे ठरवले. कालिदासने की बोर्ड, ट्रम्पेट यांच्या जोडीला ‘बाजा’ वाजवण्यास सरुवात केली. कालिदासची बँडमध्ये वाद्ये वाजवून कमाई होऊ लागली.\nदीपमाळ - महाराष्ट्रीय शिल्पप्रकार\nदीपमाळ हा महाराष्ट्रीय शिल्पप्रकार आहे. तो मंदिरवास्तूचा अविभाज्य घटक. महाराष्ट्रातील मंदिरांसमोर तसेच देवांच्या मूर्तीसमोर दिवे लावण्यासाठी जे दगडी स्तंभ उभारलेले असतात, त्यांना दीपमाळ असे म्हणतात. मंदिर प्रांगणातील दीपमाळा अनेक जुन्या मंदिरांत आढळतात. दीपमाळांचा आकार गोल, षटकोनी किंवा अष्टकोनी (दंडगोलाकार) असतो. त्यांचा तळाकडील भाग रुंदीला विस्तृत तर वर निमुळता होत जातो. दीपमाळ सहसा दहा फुटांपेक्षा अधिक उंच असते. दिवे लावण्यांसाठी त्यांना खालपासून वरपर्यंत क्रमाने लहान कोनाडे, दगडी हस्त अथवा पायऱ्या असतात.\nबाळासाहेब माने यांची संगीतसाधना\nबाळासाहेब माने यांचा जन्म मोहोळ तालुक्यातील कुळे या गावचा. त्यांचे वडील मजुरी करत. त्यामुळे घरात गाठीला पैसा उरताना मुश्किल असे. तशा परिस्थितीत बाळासाहेब जिद्दीने शिकले. पण पुरेसा पैसा नव्हता. त्यामुळे शिक्षण अर्ध्यावरच सुटले असते. पण मोलमजुरी करून त्यांनी शिक्षण साधले. त्यांना संगीताची आवड उपजत होती.\nबाळासाहेबांनी चौथीपर्यंतचे शिक्षण गावात पूर्ण केले. मोठे भाऊ लातूरला टेलिफोन डिपार्टमेंटमध्ये काम करत होते. त्यांनी सर्वांना लातूरला नेले. बाळासाहेब तेथे हॉटेलमध्ये काम करू लागले. पुढे, त्यांनी शिकण्यासाठी पंढरपूर गाठले. पंढरपूरचे नगराध्यक्ष कै. गणपतराव अभंगराव यांच्याशी एका सहकाऱ्याने ओळख करून दिली. अभंगराव यांचे पंढरपुरात लॉज होते. त्यांनी लॉजवर काम कर, तेथेच राहा आणि शाळापण कर अशी बाळासाहेबांची सोय करून दिली.\nसोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील सदुसष्ट गावांत होलार समाजाची सत्तावीस हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. वाद्ये वाजवणे हा होलार समाजाचा पारंपरिक व्यवसाय. वाद्य याला समानार्थी बोलीभाषेतील शब्द वाजप असा आहे. अलगूज, सनई, सूर, सुंद्री आणि डफ ही त्यांची पारंपरिक वाद्ये तर झांज, ताशा, ढोल बॅण्ड, बँजो हे वाजपाचे आधुनिक साहित्य होय. सनई, सूर वाजवणाऱ्या पार्ट्या तालुक्यात तीसपेक्षा अधिक आहेत.\nअलगूज म्हणजे पावा, मुरली अथवा बासरी. होलार समाजातील काही कलाकार चाळीस वर्षांपूर्वी बासरीवादन करत होते. बासरीचे मंजुळ ध्वनी वातावरणात चैतन्य पसरवतात; त्यातून गंभीर स्वरही काढले जातात. बासरीवादन कलेस म्हणावी तेवढी मागणी नसल्यामुळे ते वादन काळाच्या ओघात मागे पडले. तालुक्यात अलगूजवादन तर फारच दुर्मीळ दिसून येते.\nचंदेरी दुनियेतला आश्वासक प्रवास... अभिनय देव\nभारतात चित्रपट क्षेत्रामधील कामगिरी बॉलिवूडच्या तराजूवर तोलली जाते, पण चित्रपट हे ‘कथाकथनाचे माध्यम’ म्हणून परिणामकारक ठरू शकते हे अभिनय देव व त्यांच्यासारख्या मोजक्या दिग्दर्शकांनी दाखवून दिले आहे. त्यांना ‘देल्ही बेल्ली’ चित्रपटासाठी ‘पदार्पणातील सर्वोत्तम दिग्दर्शक’ हा फिल्मफेअर पुरस्कार 2013 साली मिळाला. ‘कलर्स’वरील ‘24’ ही मालिकादेखील त्याच्या कारकिर्दीमधील मैलाचा दगड ठरली आहे. त्याची स्वत:ची ओळख इंडस्ट्रीमध्ये ‘अॅड मॅन’ अशी आहे. काही सेकंदांसाठी पडद्यावर झळकून जाणारी जाहिरात बनवणे ही प्रक्रिया सृजनशीलतेला कस लावणारी असते, त्यामुळे निर्माता-दिग्दर्शक म्हणून अभिनयचा जाहिरात विश्वामध्ये दबदबा आहे. त्याने जवळजवळ चौदा वर्षे जाहिराती बनवल्या.\nआनंद शिंदे - सागर-संपत्तीचा अनमोल खजिना\nपुराणकाळातील समुद्रमंथनाची कथा सर्वांना माहीत आहे. सागरातील अनमोल संपत्तीची वाटणी करून घेण्यासाठी देव आणि दानव यांच्यात ‘समुद्रमंथन’ झाले आणि त्यातून कितीतरी मूल्यवान गोष्टी बाहेर निघाल्या खरोखरीच, सागराच्या तळाशी अनमोल संपत्तीचा खजिना असतो खरोखरीच, सागराच्या तळाशी अनमोल संपत्तीचा खजिना असतो कितीतरी चमत्कारिक आणि अद्भूत गोष्टी समुद्रात सापडतात व म्हणूनच सागराच्या तळाचा ‘शोध’ घेण्याचे काम सारखे चालू असते. शंख, शिंपले, कोरल्स हा सागरी संपत्तीचाच एक भाग आहे. अशा विविध गोष्‍टी गोळा करून त्यांचा प्रचंड मोठा खजिना जवळ बाळगणारे ‘हौशी छांदिष्ट’ पुण्यात आहेत. त्यांचे नाव आनंद माधव शिंदे.\nआनंद शिंदे हे मुळचे पुण्याचे. ते नारायण पेठेत राहतात. त्यांचे वडील देहूरोडच्या दारुगोळा कारखान्यात नोकरीला होते. त्यांना वृत्तपत्रातील विविध विषयांवरील कात्रणे, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पत्ते, पक्ष्यांची पिसे गोळा करण्याचा छंद होता. वडिलांचा तोच वारसा आनंद शिंदे यांनी पुढे चालवला, मात्र तो शंख-शिंपल्यांच्या स्वरूपात.\nबसोली आणि चंद्रकांत चन्‍ने\nमुलांच्‍या कलागुणांची जाणीव आई-वडिलांना असली तरी त्यांना वाव देऊन मुलांचा आत्मविश्वास वाढवणारा शिक्षक असतो. म्हणून प्रत्येक पालकाला आवर्जून आठवतो तो पाल्याचा पहिलावहिला परफॉर्मन्‍स मग ते १५ ऑगस्टचे व २६ जानेवारीचे भाषण असो, सामुहिक गायनवृंदातला सहभाग असो वा शाळेच्या हस्तलिखितात लिहिलेली कथा-कविता असो. त्याचा ‘प्रकाशक’ म्हणून यादगार ठरतो तो शिक्षकच. नागपुरचे चित्रकार आणि शिक्षक चंद्रकांत चन्ने हे असेच एक कलंदर व्यक्तिमत्त्व आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/heart-attack.html", "date_download": "2018-04-27T06:48:24Z", "digest": "sha1:QIX4B2IZH6YEF66EPAYAUBSTWIMIWXM2", "length": 10838, "nlines": 121, "source_domain": "zeenews.india.com", "title": "heart attack - Latest News on heart attack | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nपाच तासात दोन हार्टअटॅक, '65'व्या वर्षी मृत्यूला केले पराभूत ...\nव्यस्त जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या विचित्र सवयी यांमुळे आज आबालवृद्धांमध्ये 'हद्यविकारा'चा धोका आढळणं सर्रास झालं आहे.\nकार्डिअॅक अरेस्टने बॉलिवूड अभिनेत्याचा मृत्यू, हार्टअटॅक पेक्षा असतो वेगळा\nश्रीदेवी यांचा मृत्यू आधी कार्डिअॅक अरेस्टने झाला अशी चर्चा होती. सुरुवातीला डॉक्टरांनी देखील मृत्यू मागचं हेच कारण सांगितलं होतं पण नंतरच्या रिपोर्टमध्ये त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलं.\nदूधी भोपळा - हृद्यविकाराचा त्रास दूर ठेवणारा नैसर्गिक उपाय\nआजकाल हृद्यविकार हा केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही.\nजेष्ठ रंगकर्मी विनायक राणेंचं नाटकाचा प्रयोग सुरू असताना निधन\nजेष्ठ रंगकर्मी विनायक राणे यांचे दुःखद निधन झाले आहे. नाटकाचा प्रयोग सुरू असताना हृदय विकाराच्या झटका आल्याने त्यांचं मंचावर निधन झाले.\nकार्डीएक अरेस्ट हा हार्ट अटॅकपेक्षा अधिक धोकादायक का असतो \nअनेकदा काही दिवसांपूर्वी हसती खेळती व्यक्ती अचानक आपल्यातून गेल्याची माहिती मिळते अशा वेळेस हळहळ व्यक्त करण्यापेक्षा अधिक आपल्या हातात काहीच नसते.\nकार्डिअॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये काय आहे फरक\nएका विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या श्रीदेवींचं दुबईमध्ये अचानक कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं.\nउभं राहिल्याने वजन वाढण्याचा धोका कमी\nअतिरिक्त वजन कमी होण्यास मदत होते, असं एका संशोधनानुसार सांगण्यात येत आहे.\nपुरूषांच्या तुलनेत स्त्रियांना या '7' आजारांंचा धोका अधिक \n'स्त्री' ही आपल्या समाजाची आणि कुटुंबाची आधारस्तंभ आहे. त्यामुळे अनेकदा स्त्रिया स्वतःच्या आरोग्यापेक्षा इतर गोष्टींना अधिक प्राधान्य देते. परिणामी नकळत एका विशिष्ट टप्प्यावर काही त्रास खूपच गंभीर होऊन बसतात.\nपुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचे निधन\nपुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (सोमवार) दुपारी निधन झाले. त्या ४२ वर्षांच्या होत्या.\nटीसीला पाहून हार्ट अटॅकने प्रवाशाचा मृत्यू\nअमरनाथ एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान टीसीला पाहून एका व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.\nहार्ट सर्जरी करणाऱ्यासाठी महत्वाची बातमी\nहृदयाच्या आजारावर बायपास किंवा एंजियोप्लास्टी करणे पुन्हा एकदा महागात पडणार आहे.\n'या' कारणांमुळे पुरूषांमध्ये वाढते हार्ट अटॅकची समस्या\nभारतीय मूळ असलेल्या अगुवाई या शोधकर्त्यांना आपल्या शोधात धक्कादायक माहिती सापडली आहे.\nआंदोलन सुरु असताना एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू\nऐन दिवाळीत सुरू असलेल्या एसीटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान एका कर्मचाऱ्याचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारात ही घटना घडली.\n'जाने भी दो यारो'चे दिग्दर्शक कुंदन शाह यांचं निधन\nव्यंगात्मक सिनेमा 'जाने भी दो यारो'मुळे बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे सिने दिग्दर्शक कुंदन शाह यांचा शनिवारी पहाटे राहत्या घरी निधन झालंय.\n...म्हणून अधिकांश तरुण पडतायत हृदयविकारांना बळी\nहार्टअॅटॅकनं मृत्यू हा आता जवळपास परवलीचा शब्द बनलाय... अवघ्या तिशीत-चाळीशीत अनेक तरुणांनाही हार्टअटॅकनं गाठलंय. ही चिंताजनक बाब आहे. धुम्रपानाची आणि तंबाखूची सवय हे त्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे.\nया ११ वस्तू फ्रिजमध्ये अजिबात ठेऊ नका\n...तर तुमचे पॅनकार्ड होईल निष्क्रिय\nएका लिटरमध्ये २४.४ कि.मी चालणार ही कार किंमतही कमी\nसोन्याच्या किंमती घसरल्याने बाजारात उत्साह\nशिल्पा शिंदे आणि सुनील ग्रोवरमध्ये मारामारी, व्हिडिओ व्हायरल\nफ्लिपकार्ट सेल : एक हजारात कमीत कमी १० गॅजेट्स\nVIDEO: ३६ वर्षांचा 'चित्ता', तब्बल एवढ्या वेगानं पळाला धोनी\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या जागतिक-११ टीममध्ये भारताचे दोन खेळाडू\nधोनीच्या षटकारांच्या दहशतीमुळे वाईडवर वाईड फेकत होता हा गोलंदाज\nक्रिस गेलवर चढला भगवा रंग, फॅन्सनी म्हटले कृष्णा गोयल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sri-lanka-cricket-team-players-refuse-to-tour-pakistan/", "date_download": "2018-04-27T06:31:39Z", "digest": "sha1:JNGD7QOTB5NOKM7DBZA4LMSD3VQ4ZUMY", "length": 6980, "nlines": 105, "source_domain": "mahasports.co.in", "title": "श्रीलंकेच्या खेळाडूंनी दिला पाकिस्तानला जाण्यास नकार ! - Maha Sports", "raw_content": "\nश्रीलंकेच्या खेळाडूंनी दिला पाकिस्तानला जाण्यास नकार \nश्रीलंकेच्या खेळाडूंनी दिला पाकिस्तानला जाण्यास नकार \nश्रीलंका क्रिकेट बोर्डाबरोबर करारबद्ध असलेल्या ४० श्रीलंकन खेळाडूंनी श्रीलंका क्रिकेट बोर्डला अर्ज करून सांगितले आहे की पाकिस्तानमधील लाहोर या शहरात होणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी२० सामन्याला संघाला जायचे नाही.\nपत्रामध्ये श्रीलंकन खेळाडूंनी थेट असे लिहलेले नाही की त्यांना लाहोरला खेळायचे नाही पण त्यांनी असे लिहले आहे की सामन्याचे ठिकाण तरी बदलावे.\n“एसएलसी लवकरच खेळाडूं बरोबर चर्चा करेल, आम्हाला त्यांना फक्त खेळावरच लक्ष केंद्रित करून द्यायचे आहे पण आता या विषयावर बोलायला लागेलच, ही समस्या सोडवणे गरजेचे आहे. शनिवारी त्यांना भेटून आम्ही लाहोरमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल सांगणार आहे, ” असे श्रीलंका क्रिकेट बोर्डमधील सूत्रांनी सांगितले.\nलाहोरमधील झालेल्या पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड ११ सामन्यात श्रीलंकेचा थिसरा परेरा वर्ल्ड ११ कडून खेळला होता, त्यामुळे त्याने या पत्रावर स्वाक्षरी केलेली नाही असे म्हटले जात आहे.\n२००९ मध्ये श्रीलंकेच्या संघावर पाकिस्तानमध्ये दहशदवादी हल्ला झाला होता. लाहोरच्या याच शहरात श्रीलंकेच्या बसवर हा हल्ला झाला होता. त्यानंतर पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सामने बंद करण्यात आले होते.\nBreaking: न्यूजीलँड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा\n२ वर्षे, २ महिने आणि २ दिवसानंतर मोडला गेला हा मोठा विक्रम\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/hot-gossip/swapnil-joshi-is-going-to-london/19314", "date_download": "2018-04-27T06:56:38Z", "digest": "sha1:WC5RVAO6FHIBXWBJELOPAD2WHDEYHIGO", "length": 24164, "nlines": 242, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "swapnil joshi is going to london | ​स्वप्निल जोशी निघाला लंडनला | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\n​स्वप्निल जोशी निघाला लंडनला\n​स्वप्निल जोशी आणि रुचा इनामदार स्वामी तिन्ही जगाचा.. 'भिकारी' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असून या चित्रपटाच्या काही गाण्यांच्या चित्रीकरणासाठी लवकरच लंडनला रवाना होणार आहे.\nस्वामी तिन्ही जगाचा.. 'भिकारी' या आगामी सिनेमाचा मुहुर्त काही दिवसांपूर्वी पार पडला होता. या मुहुर्ताला बिग बी अमिताभ बच्चन उपस्थित होते. बॉलिवूडचा कोरिओग्रफर आणि दिग्दर्शक गणेश आचार्यने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून याआधी गणेशने बॉलिवूडमधले चित्रपट दिग्दर्शित केले होते. आता तो 'स्वामी तिन्ही जगाचा.. भिकारी' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवतोय. या चित्रपटाची कथा ही खूप चांगली असून या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या कथेसोबत या चित्रपटाच्या गाण्यांचीदेखील चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात सुखविंदर सिंग हे गाणे गाणार आहेत. आई आणि मुलाच्या हळव्या नात्यावर भाष्य करणारा भावनिक विषय या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून मित्र असलेले गणेश आचार्य आणि शरद देवराम शेलार यांनी मी मराठा फिल्म प्रोडक्शनची स्थापना करून चित्रपट निर्मिती मध्ये पाऊल टाकले आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, रुचा इनामदार, गुरू ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, कीर्ती आडारकर, सुनील पाल आणि प्रदीप काब्रा अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे.\nया चित्रपटातील काही गाण्यांचे आता लंडनमध्ये चित्रीकरण होणार आहे आणि या चित्रीकरणासाठी स्वप्निल जोशी लवकरच लंडनला रवाना होणार आहे. स्वप्निल या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आठ दिवसांसाठी लंडनला जाणार आहे. याविषयी स्वप्निल सांगतो, \"मी या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला लवकरच जात असून तिथे आम्ही दोन गाण्यांचे चित्रीकरण करणार आहोत. या चित्रपटात रुचा माझ्यासोबत प्रमुख भूमिकेत असून ही दोन्ही गाणी माझ्यावर आणि रुचावर चित्रीत होणार आहेत.\"\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शि...\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिका...\n या मराठी अभिनेत्याचा स...\n​पुष्कर श्रोत्री आणि भार्गवी चिरमुल...\nसिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला...\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडी...\n'रणांगण' चित्रपटाचा ट्रेलर लाँच,या...\n​फर्जंद या चित्रपटात तानाजी मालुसरे...\n​सई ताम्हणकर श्रमदान करून साजरा करण...\n​सचिन तेंडूलकरच्या वाढदिवसाचे औचित्...\n​‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेची अशी...\nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुली...\n‘श्री’च्या रिअल लाइफमधील दुस-या लग्...\nसिद्धार्थला गवसली आयुष्यातील सर्वात...\nपहिला मराठी सिनेमा प्रदर्शित होण्या...\nऋषिकेश जोशीच्या या फोटो मागचं गुपित...\nअक्षय तृतीयाच्या शुभमूहुर्तावर बोनस...\n'रणांगण'च्या निमित्ताने मराठी सिनेस...\n‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ यांच...\nसौंदर्याचं मर्म उलगडणारा ‘जश्न-ए-हु...\nगायिका सावनी रविंद्रचं भावी पतीसह प...\nअवधूतच्या आवाजातलं 'रणांगण' चित्रपट...\nवयाची चाळीशी ओलांडूनही इतकी दिसते स...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/vvs-laxman-trolls-russel-arnold-for-his-odi-series-prediction/", "date_download": "2018-04-27T06:48:26Z", "digest": "sha1:SXGY6Y74OKSRPE5RXAVONNJSMCD64X2U", "length": 7545, "nlines": 110, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जेव्हा व्हीव्हीएस लक्ष्मण करतो रसेल अरनॉल्डला ट्रोल ! - Maha Sports", "raw_content": "\nजेव्हा व्हीव्हीएस लक्ष्मण करतो रसेल अरनॉल्डला ट्रोल \nजेव्हा व्हीव्हीएस लक्ष्मण करतो रसेल अरनॉल्डला ट्रोल \nभारतीय संघातील भरवशाचा माजी फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मणने आज ट्विटरवरून श्रीलंकेच्या माजी खेळाडू रसेल अरनॉल्डला त्याने केलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेच्या भविष्यवाणीच्या ट्रोल केले आहे.\nभारतीय संघाने नुकतीच पार पडलेलेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेविरुद्ध १-० असा विजय मिळवला होता. या मालिकेतील पहिला आणि तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंका संघाला यश मिळाले होते. तर दुसरा सामना भारतीय संघाने मोठ्या फरकाने जिंकला होता.\nयाच धर्तीवर रसेल अरनॉल्डने श्रीलंकन संघाने केलेल्या चांगल्या खेळावर खुश होऊन ट्विट केले होते की ” तर आता कसोटी मालिका १-० अशी संपली आहे आणि मी तुम्हाला सांगतो वनडे मालिकाही काही महिन्यांपूर्वी जशी ५-० अशी संपली होती तशी यावेळी संपणार नाही.”\nया अर्नोर्ल्डच्या ट्विटला उत्तर देताना लक्ष्मणने त्याला ही वनडे मालिका ३ सामन्यांची होणार आहे याची आठवण करून देत त्याच्या ट्विटला ट्रोल केले आहे.\nलक्ष्मण अरनॉल्डला म्हणाला, “नक्कीच रसेल, ३ सामन्यांच्या मालिकेत हे नक्कीच होणार नाही. तुझी ही भविष्यवाणी अयशस्वी होणार नाही.”\nलक्ष्मण आणि अरनॉल्ड हे दोघेही सध्या समालोचन करतात. नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेदरम्यानही हे दोघे एकत्र समालोचन करताना दिसले होते.\nindvslODI SeriesRussel ArnoldTwittervvs laxmanभारत विरुद्ध श्रीलंकारसेल अरनॉल्डव्ही व्ही एस लक्ष्मण\nदिल्ली कसोटीबद्दल आयसीसीच्या सभेत होणार चर्चा\nसानिया मिर्झाने एका शब्दात केले विराट कोहलीचे वर्णन\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\nटी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत शेलार ग्रुप,…\nआंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन ड, लॉ कॉलेज लायन्स,…\n पुढील ५ वर्षात होणार क्रिकेटचे ६ वर्ल्डकप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A9", "date_download": "2018-04-27T06:45:56Z", "digest": "sha1:OTKFPKT3A32WSVRZO3MEAZYMXATWT3TM", "length": 6694, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९७३ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९७३ मधील खेळ‎ (६ प)\n► इ.स. १९७३ मधील जन्म‎ (७७ प)\n► इ.स. १९७३ मधील मृत्यू‎ (१ क, ३५ प)\n► इ.स.१९७३ मधील जन्म‎ (१ क, १ प)\n\"इ.स. १९७३\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी १८:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://man-majhe.blogspot.com/2011/06/two-rain-drops-marathi-story.html", "date_download": "2018-04-27T06:46:10Z", "digest": "sha1:PRBJPF6YXVBNXOPOLDHLH76RVRMFGZE2", "length": 20738, "nlines": 262, "source_domain": "man-majhe.blogspot.com", "title": "पावसाचे दोन थेंब...मराठी कथा - Two Rain Drops Marathi Story | मन माझे", "raw_content": "\nपावसाचे दोन थेंब ढगातुन निघाले.वार्याच्या प्रवाहाशी झुंजत, ढगाच्या तुकड्यांना चुकवत, पृथ्वीच्या दिशेने.दोघेही गप्प होते.एकाला रहावल नाही, त्यान संवाद सुरु केला-\"आता पृथ्वीवर एकत्र प्रवास करायचाच आहे, बोल ना काहीतरी.\"\nमग दूसरा बोलला,\"मी अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतोय.\"\n\"आता काही मैलांचा प्रवास उरलाय, आता अंतर्मुख होउन काय करणार आहेस\n\"आयुष्याच्या शेवटीच तर अंतर्मुख व्हाव लागत.आपला वेग आपल्या हाती नाही, आपली दिशा आपल्या नियंत्रनात नाही आणि कपाळमोक्ष तर ठरलेलाच आहे\"\"मग आपल्या हाती काहीच नसताना विचार करुन आणि अंतर्मुख होउन काय करणार आहेस\"\"मग आपल्या हाती काहीच नसताना विचार करुन आणि अंतर्मुख होउन काय करणार आहेसत्यापेक्षा छान गप्पा मारू आणि वेळ आली, की अनंतात विलीन होउन जाऊ.\"\n कपाळमोक्ष टळणार आहे का आपला\n\"अच्छा, म्हणजे तुला काळजी लागुन राहिली आहे ती तुझ अस्तित्व संपून जाण्याची\nतुला नाही लागुन राहिली आहे काळजी\n\"नाही.आपला ढगात जन्म होतो, त्याच क्षणी आपल भवितव्य ठरलेल असत.ढगाला आपला भार असह्य झाला, की तो आपल्याला सोडून देणार.मग गुरुत्वाकर्षणाच्या ताब्यात जाउन खाली डोक वर शेपुट असा आपला प्रवास सुरु होतो.यात आपण काय करू शकतो\n\"पृथ्वीवर पाण्याला जीवन म्हणतात आणि जीवनाच्या थेंबाला स्वताचा जीव राखन्याच स्वातंत्र्य नाही,हे अजबच.\"\n\"हे बघ, आपला कपाळमोक्ष होतो म्हणजे काय तर थेंबाच अस्तित्व संपत.आपला जीव जात नाही,फ़क्त रूप बदलत तर थेंबाच अस्तित्व संपत.आपला जीव जात नाही,फ़क्त रूप बदलत\n\"मी थेंब आहे आणि पडल्यावर थेंब राहणार नाही, एवढ मला कळत.\"\n\"तू पाणी आहेस आणि पाणीच राहणार आहेस,एवढ समजुन घे.तू म्हणजे Hydrogen चे दोन रेणू आणि Oxigen चा एक तलावातही आणि समुद्रातहि\n\"बरा भेटलास,बोल,काय गप्पा मारणार होतास माझ्याशी\n\"अरे,गप्पा मारायला काय हजार विषय आहेत.मी तुला प्रश्न विचारतो, आपण का पडतो\n\"हा काय प्रश्न झाला\"\"म्हणजे अस बघ, बेडूक घसे फुगवून त्यांच्या प्रेयासिला बोलावतात आणि आपली आराधना करतात म्हणुन आपण पडतो, की एखादी आजी देव पाण्यात बुडवून बसते म्हणुन आपण पडतो...\"\n\"अरे तुला काय खूळ लागल का आपण पडतो त्याच्याशी यापैकी कशाचाही संबंध नाही.निसर्गचक्र म्हणुन पडतो आपण.\"\n\"हे बघ, आपण पडतो त्याला उगाचच काहीतरी महान अर्थ चिकटवत पडू नकोस.\"\n\"पण, समज आपण स्वताचा असा समज करुन घेतला, की आपण त्या बेडकांसाठीच पडतो आणि आपल्या वर्षावात भिजुन बेडूक-बेडकी प्रनयात धुंद होतात......मादी अंडी देते.हजारो बेडूक जन्मतात, ते किड्यांना खाऊन पृथ्वी स्वच्छ ठेवतात. त्या बेडकांना खाऊन साप जगतात...\"\n\"बापरे, मी हा असा विचारच केला नव्हता कधी...\"\n\"समज, कुणीतरी पर्जन्यदैन्य होता म्हणुन आपण पडलो.पाउस पडून काही कोणाचा व्यक्तिगत फायदा नाही.मग यांच्यामुळे आपण पडलो, अस समजायला काय हरकत आहे\n\"खरच, काहीच हरकत नाही आणि एखादी प्रेमळ आजी जगासाठी देवाला पाण्यात बुडवून ठेवणार असेल, तर तेवढ्यासाठीच मी पडतो म्हणायला तर मला आनंदच वाटेल\n नाही तरी आपण पडणार तर आहोच,मग त्या पडण्याला असा अर्थ दिला तर पडण्याला आणखी गम्मत नाही का येणार आता आणखी एक गम्मत.तुला जर choice दिला आणि विचारल, की बोल तुला कुठे पडायचे आहे, तर तू कुठे पडशील आता आणखी एक गम्मत.तुला जर choice दिला आणि विचारल, की बोल तुला कुठे पडायचे आहे, तर तू कुठे पडशील\n ज़रा विचार तर करुन बघ.कुठेतरी दोन धुंद जीव एकमेकांना लगटून समुद्राकाठी फिरत असतील तर नेमक जाउन तिच्या ओठांवर पड़ाव,भेगाळलेली जमीन तहानेन व्याकुळ होउन आकाशाकडे पाहत असते तिच्या तृप्तीचा पहिला थेम्ब व्हाव,एखाद अवखळ मूल खिडकित बसून तळहात गजातुन बाहेर काढत असेल तर त्याच्या इवल्या हातांवर जाउन विसावाव.....एखाद नक्षिदार फुल पाखरू पंख पसरून फुलावर बसल असेल तर त्याचे रंग भिजवून टाकावेत...काहीही\" दूसरा थेम्ब ऐकता ऐकता हरखून गेला होता.पहिल्यान बोलन संपवल तेव्हा तो भानावर आला आणि म्हणाला,\"अरे आपले आयुष्य पण एवढे रोमांटिक,छान असू शकत, असा विचारच नव्हता केला मी कधी\" दूसरा थेम्ब ऐकता ऐकता हरखून गेला होता.पहिल्यान बोलन संपवल तेव्हा तो भानावर आला आणि म्हणाला,\"अरे आपले आयुष्य पण एवढे रोमांटिक,छान असू शकत, असा विचारच नव्हता केला मी कधी\nएक आजोबा हातात पिशवी सांभाळत, वाऱ्याने उलटी होत असलेली छत्री सावरत कसेबसे चालत होते.पहिला थेंब त्यांच्या छत्रीवर पडला आणि मग घरंगळत जमिनीवर पडला.चाफ्याच डौलदार झाड़ दुधाळ फुल अंगावर लेवून हिरवी वस्त्र नेसून सजल होत.भार सहन न होउन पान वाकल आणि थेंबन जमिनीवर उडी घेतली.तितक्यात पहिल्यान दुसर्याला मिठीत झेलल.दूसरा म्हणाला,\"आता मी वाट बघतोय, वाफ होउन ढगात जाण्याची आणि पुन्हा थेम्ब होउन बरसन्याची.थेम्ब होउन पडण्यात किती मजा असते, ते मला आज कळल\nआंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी\nआंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी\nदीपावली रंगावली....सोप्या सोप्या रांगोळ्या फक्त तुमच्यासाठी... Raangolyaa \nफुलांची पानांची रांगोळी आणि बनवायची नवीन पद्धत- Rangoli of Flower and leaves\nफुलांची रांगोळी बनवण्याची हौस आणि त्यानंतरचे समाधान काही वेळा अल्पायुषी ठरते. फुलांच्या पाकळ्या वाळू लागतात. रांगो...\n मुलींची मराठी नावे Marathi Boys and Girls Names with Meanings ( आपल्या बाळाची बारश्यासाठी नावे )\n\" अस विख्यात आंग्ल नाटककार -कवि शेक्सपीअरनं म्हटल असल तरी नावातच सार काही आहे अस म्हणणारी एक पिढी आता तयार होऊ ला...\nहोळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा\nकित्येक वर्षे झाली होळी खेळलोच नाही तुझ लग्न झाल्यापासून............... तुझ्या शिवाय दुसरीला रंग लावावा अस वाटलच नाही कधी मनापासून ............\nपहिल्या सरीचा पहिला थेंब म्हणजे प्रेम मनात पेटलेला गारवा म्हणजे प्रेम सावरता आवरता येत नाही ते म्हणजे प्रेम एखाद्यच्या नावाच कपाळावरच कुंकू ...\nहनुमान जयंतीच्या भक्तिपूर्ण शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः हनुमान जयंतीच्या भक्तिपूर्ण शुभेच्छा…\nगुढी पाडवा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः गुढी पाडवा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…\nभूलभुलैया - स्वर्गातील एच आर ( विनोदी कथा )\nगोरा गोरा पान, सुपाएवढे कान......दादा मला एक गणपती...\nप्रेम बिमसब झुट.. नाटकं आहेत.. प्रेमात पडायचं कश्य...\nजेव्हा तुम्ही आठवडाभर फेसबुक वर जात नाहीत \nदिस चार झाले मन, हो..... पाखरु होऊन...So Sweet ......\n बाबा कसे आहात तुम्ही - फादर्स डे स्पेशल ...\nदमलेल्या बाबाची ही कहाणी तुला…......संदीप - सलील (...\nएक छोटीशी प्रेम कहाणी - One Small Love Story\n - वड पोर्णिमा स्पेशल\nकरेल वटपौर्णिमा साजरी.. - वट पोर्णिमा स्पेशल - Vat...\nआली वट वट पौर्णिमा - Vat Pornima poem\nतू रोज रोज नाही बोललास तरी काही हरकत नाही..\nतू मलाच चुकीचं ठरवल...U Hurt me a Lot \nअरे काल रात्री, खूप छान स्वप्न पडल होत मला ...Love...\nमन माझे ग्रुप पुणे सहल - सारसबाग , दगडूशेठ गणपती आ...\nमाझ्या भावना ( चारोळ्या ) .........कवियेत्री : भाव...\nपावसाचे दोन थेंब...मराठी कथा - Two Rain Drops Mara...\nपहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://vedicjyotishmail.blogspot.com/2017/05/Astrology-For-Political-Success.html", "date_download": "2018-04-27T06:28:26Z", "digest": "sha1:JWRT2ZRJEYP3YIJX7TQU7ZYWRPAEVTWP", "length": 21896, "nlines": 83, "source_domain": "vedicjyotishmail.blogspot.com", "title": "राजकारणात उतरताय? निवडणुका जिंकून सत्ता मिळण्यासाठी हे ग्रहयोग तुमच्या पत्रिकेत असायला हवेत | Vastu,Numerology, Astrology Predictions,Mahurats,Horoscopes and Janam Kundali", "raw_content": "\nज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी), कृष्णमूर्ती (केपी) ज्योतिष, अंकशास्त्र (न्यूमेरॉलॉजी), राशीभविष्य, शुभ मुहूर्त, टॅरो कार्ड रिडींग आणि वास्तूशास्त्र इ.संबंधी वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा. ईमेल : (vedicjyotishmail@gmail.com) धन्यवाद \n निवडणुका जिंकून सत्ता मिळण्यासाठी हे ग्रहयोग तुमच्या पत्रिकेत असायला हवेत\nराजकारण गल्लीतले असो वा दिल्लीतले, ज्योतिषशास्त्र फार पूर्वीपासून राजकारण व राजकारणी यांच्याशी जोडले गेले आहे. जगभरातल्या मोठमोठ्या राज्यकर्त्यांनी ज्योतिषाचा आधार घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. आजही अनेक दिग्गज नेते महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी ज्योतिष सल्ला घेतात, पण जाहीरपणे ते बोलून दाखवत नाहीत. असो.\nआपण आजूबाजूला अनेक नेते बघतो जे राजकारणात खूप यशस्वी होतात. पण कधी कधी प्रचंड 'अनुभव' असलेले नेते 'शक्य ते सगळे प्रयत्न' सुद्धा निवडणुकीत मोठ्या फरकाने पडतात, आणि अजिबात अपेक्षा नसलेले, नवखे उमेदवार अगदी सहजपणे निवडून येतात. वर्षानुवर्षे नेटाने कामं करणार्‍या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाकडून तिकिटं मिळत नाहीत, आणि मागाहून आलेल्यांना किंवा पक्षांतर केलेल्यांना संधी मिळते. काही काही लोकांची अशी अवस्था असते, कि त्यांनी काम केलेलं असतं, पैसा असतो, कार्यकर्ते असतात, तिकिट सुद्धा मिळालेलं असतं, तरी ते पडतात. कितीहि वेळा निवडणूकीला उभे रहा, दरवेळी ते पडतातच.\nहे असं का होतं आणि नेमक्या कुठल्या ग्रहांमुळे, सामान्य माणसाला राजकारणात करीयर करायला संधी आहे का त्यासाठी ज्योतिष कशाप्रकारे मदत करू शकतं ते बघूयात...\nसूर्य, शनी, राहू, मंगळ आणि गुरू हे ग्रह मुख्यत्वेकरून आपण राजकारणाशी संबंधित गोष्टींचा विचार करताना लक्षात घेतो. यापैकी सर्वांत जास्त म्हणजे शनी आणि राहू. जगातील तसेच भारतातील अनेक मातब्बर नेत्यांच्या जन्मतारखा व कुंडल्या जर तुम्ही अभ्यासल्या तर त्यात तुम्हाला स्पष्टपणे शनी आणि राहूचं प्राबल्य दिसून येईल.\nत्यामुळे तुमच्या पत्रिकेत हे पाच ग्रह कुठकुठल्या स्थानात आहेत, कुठल्या ग्रहांबरोबर आहेत, कुठल्या नक्षत्रात आहेत आणि त्या नक्षत्रांचा स्वामी कुठल्या स्थानात बसलेला आहे, असे अनेक प्रकार अभ्यासावे लागतात. स्थानांविषयी बोलायचं तर ३ रे स्थान (वैयक्तिक पराक्रम), ९ वे स्थान(भाग्य, धर्म), १० वे स्थान(कर्म, करीयर, शासन, प्रसिद्धी), आणि ११ वे स्थान(सर्वप्रकारचे लाभ, केलेल्या प्रयत्नांचं चीज होणे, हे स्थान जर दूषित असेल तर तुम्ही आयुष्यात कितीही कष्ट केले तरी त्यापासून तुम्हाला काहीही फायदा/लाभ होत नाही), हि स्थाने मी आधी बघतो. आणि मग इतर स्थाने जसं कि ६ वे स्थान (शत्रू स्थान, स्पर्धक, विरोधक, हितशत्रू, धोका, वगैरे).\nज्योतिषा बरोबरच अंकशास्त्र सुद्धा राजकारणाविषयी बरंच काही सांगतं. अंकशास्त्रानुसार १, ३, ५ व ६ या अंकांवर नावं असलेल्या व्यक्ती राजकारणात खूप यशस्वी होतात, असा अनुभव आहे. आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेब यापैकी ४१ (४+१=५) ५ अंकाचे आहेत. ५ हा अंक बुध ग्रहाचा आहे, जो संभाषणाचा, लोकप्रियतेचा कारक आहे. (लोकप्रियतेच्या बाबतीत ५ अंकाची बरोबरी करणं फक्त ६ अंकाला शक्य आहे, ते सुद्धा जोडीला शनी व राहूची मदत असेल तर.) म्हणून तुम्ही बघितलं असेल देशात मोदी लाट आली तर त्यात जवळपास सगळ्या राज्यातले मोठे पक्ष व नेते वाहून गेले पण जयललिता(२३, म्हणजे २+३=५) आणि ममता बॅनर्जी (४१, म्हणजे ४+१=५) यांनी त्यांची सरकारं राखली, त्या दोघी सुद्धा ५ अंकाच्या आहेत.\nमहाराष्ट्रापुरतं बोलायचं तर राज ठाकरे हे २८ म्हणजे, २+८=१ .\nअजित पवार २५ म्हणजे,२+५=७.\nशरद पवार ३४, म्हणजे ३+४=७. हे कुणीही टिकले नाहीत.\nपण उद्धव ठाकरे ५०, म्हणजे ५+०=५, हे टिकले, आणि आपले उमेदवार निवडून आणू शकले.\nभविष्यात जर कधी ५ अंकाच्या मालिकेतील इतर कुणी मोठे नेते, स्वतःच्या मनातले विचार घेऊन उघडपणे नरेंद्र मोदीच्या विरोधात उभे ठाकतील, त्यांच्या पक्षातील 'इतर मेंदू'च न ऐकता स्वतः निर्णय घेतील, तर ते लोकप्रियतेच्या बाबतीत मा. नरेंद्र मोदीं पेक्षा सरस ठरण्याची चिन्हे खूप दाट आहेत. पैकी ५० अंकाच्या नेत्यांना जास्त संधी आहे, कारण ५ अंकाच्या मालिकेत ५० हा सर्वात जास्त लोकप्रियता देणारा अंक आहे. (सचिन तेंडूलकर सुद्धा ५० याच अंकावर येतो. त्याची लोकप्रियता सगळ्यांना माहिती आहे.)\nआता तुमच्या विषयी बोलायचं तर तुम्हाला सुद्धा राजकारणात यायचं असेल तर असंच ज्योतिष आणि अंकशास्त्र दोन्ही बाजूने पाठबळ असायला हवं. तुमच्या विरोधात जे कुणी उभे राहतील त्यांच्यापेक्षा तुमच्याकडे राहू व शनिचं बल जास्त असायला हवं, सूर्याचं तेज असायला हवं, मंगळाची ईच्छाशक्ती असायला हवी, बुधाची लोकप्रियता हवी आणि गुरूचं शहाणपण असायला हवं.\nज्यांच्या पत्रिकेत आणि नावात हे असतं, ते फारसे कष्ट न करता सुद्धा राजकारणात यशस्वी होऊ शकतात, त्यांना पैशाची मदत पटकन मिळते, कार्यकर्ते लगेच मिळतात, तिकिटं मिळतात, आणि ते अगदी सहजपणे घरची निवडणुक असल्याप्रमाणे भरघोस मतांनी निवडून येतात. कधी कुठल्या घोटाळ्यात नाव येत नाही. कसली बदनामी होत नाही. प्रत्येक प्रकरणातून सहिसलामत सुटतात.\nतुमच्या पत्रिकेत आणि नावात यापैकी काय आहे\nतुम्हाला काही शंका असल्यास वा सल्ला हवा असल्यास, इथे संपर्क करा.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nअंकशास्त्राचा एक परिपूर्ण कोर्स\nक्रिस्टल्स ग्रिड : आरोग्यासाठी\nक्रिस्टल्स ग्रिड : बिझनेससाठी\nन्यूमेरॉलॉजी नेम चेंज मॅजिक\nवास्तूदोष: मूल न होणे\nसंततीसाठी वास्तू सल्ला व मार्गदर्शन\nसमलिंगी व्यक्ती आणि ज्योतिष\nलक्षाधीश आणि कोट्याधीश फरक. तुम्हाला कोण व्हायचंय \nआर्थिक प्रयत्नांना यश येण्यासाठी सोप्पा उपाय: पैसा तुमच्या \"हातात\"\nकुबेर मुद्रा आणि कुबेर मंत्र पैसे मिळवण्याचे दैवी उपाय्/तोडगे असलेली अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. पण प्रत्येकाला ते जमतातच असं...\nईच्छाधारी नागाचा 'नागमणी' आणि उद्योगधंद्यात भरभराट \nक्रिस्टल्स ग्रिड जपानमधून एका क्लाईंटचा एक ईमेल आला आहे. भावाशी भागीदारीत सुरू केलेला व्यवसायामधून भावानेच त्याला विश्वासघात करून बा...\nतुमच्या बिझनेसच्या जागेमध्ये हे दोष तर नाहीत ना\nVastu and Feng Shui Tips For Business, Office, Shops एखाद्या वास्तूत जेव्हा एकही सकारात्मक गोष्ट नसते तेव्हा नेमके काय उपाय करावेत...\nलग्न जमत नाही, लग्नाला उशीर होतो, ठरलेलं लग्न मोडतं. असं का होतं\nविवाहासाठी ज्योतिष उपाय लग्न हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. ते नेमकं कधी करावं यावर अनेकांची अनेक मते असतात. \"लवकर करावं म्...\nज्योतिषी सल्ला आणि एक थरारक अनुभव : देव तारी त्याला कोण मारी\n १२ राशींचे राशीभविष्य नवीन ब्लॉगवर आपलं स्वागत. ब्लॉगची सुरूवात एका थरारक अशा केसने करतो. आज दुपारी एक फोन आला आणि त्य...\nअंकशास्त्र सल्लागार (न्यूमेरॉलॉजीस्ट) होण्याची सुवर्णसंधी : अंकशास्त्राचा एक परिपूर्ण कोर्स\nअर्धवट माहितीच्या आधारावर स्वतःच्या नावावर अनेक प्रयोग करून, स्वतःची संपूर्ण स्पंदनसंस्था बिघडवण्यापेक्षा रितसर शिक्षण घेऊन स्वतःच्या व...\nअंकशास्त्राची तोंडओळख व त्यातील संज्ञांचा अर्थ\nदिनांक म्हणजे काय व तो कसा काढावा : दिनांक म्हणजे तारीख. पण अंकशास्त्रात दिनांक म्हणजे त्या दिवसाच्या तारखेचा एक आकडी अंक. उदा. आज २१ ता...\nरिअल इस्टेट एजंट आणि बिल्डर्/डेव्हलपरसाठी हमखास यश देणारे विशेष वास्तू व ज्योतिष मार्गदर्शन\nRemedies For Real Estate Agents to Buy or Sell Properties या आधी मी अनेक वेळा वेगवेगळ्या ठि़काणच्या लिखाणात नमूद केलंय कि माझ्याकडे...\n|| श्री गणेशाय नमः ||\nसर्व लेखांचे हक्क राखीव आहेत.. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.\n त्वरीत प्रार्थना: मोबाईलसदृश सोय नमो गुरवे वासुदेवाय नारद मुनी नैसर्गिक रत्ने आणि स्फटिके नोकरी सल्ला न्यूमेरॉलॉजी नेम चेंज मॅजिक फलज्योतिष बिझनेस वास्तू सला: बिझनेस/कंपनीची कुंडली भगवान श्रीविष्णू योग मुद्रा रत्नशास्त्र राजकारणात यशासाठी राशीभविष्य रिअल इस्टेटशी संबंधित रिलायंस टू डिझनी लग्नसोहळा लीगल नोटीस लेस्बियन वधू पाहिजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज वास्तूदोष: मूल न होणे विवाह मार्गदर्शन विवाहसोहळा शरणासन: देवाशी कनेक्शन संततीसाठी वास्तू सल्ला व मार्गदर्शन संपत्तीकारक आणि भाग्यकारक समलिंगी समलिंगी व्यक्ती आणि ज्योतिष", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/maharashtra-legislature-secretariat-recruitment/", "date_download": "2018-04-27T06:36:00Z", "digest": "sha1:CJI5CSNZXFCWY77SGAOZV5BA2U7AFHZP", "length": 10882, "nlines": 130, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Maharashtra Legislature Secretariat Recruitment 2017 - www.mls.org.in", "raw_content": "\n(FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n(DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n(MPSC) लिपिक- टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 निकाल\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\nजिल्हा न्यायालयातील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2018 निकाल\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(MLS) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात ‘रिपोर्टर’ पदांची भरती\nहिंदी प्रतिवेदक (कनिष्ठ) [Reporter (Junior)]: 03 जागा\nइंग्रजी प्रतिवेदक (कनिष्ठ) [Reporter (Junior)]: 03 जागा\nपद क्र.1: i) पदवीधर ii) मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि.\nपद क्र.2: i) पदवीधर ii) हिंदी लघुलेखन 120 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि.\nपद क्र.3: i) पदवीधर ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि.\nवयाची अट: 01 ऑगस्ट 2017 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: उपसचिव, (आस्थापना), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई – 400032\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:\nपद क्र.1: 01 सप्टेंबर 2017\nपद क्र.2 व 3: 11 सप्टेंबर 2017\nPrevious वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध पदांच्या जागा\nNext (Gail) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 151 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात भरती\nUPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 398 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(PMC) पुणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत विविध पदांची भरती\n(MRVC) मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’ पदांची भरती\n(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 308 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगा भरती\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 8921 जागांसाठी मेगा भरती (स्थगिती)\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 178 जागांसाठी भरती\n• MHT-CET 2018 प्रवेशपत्र\n• (KVS) केंद्रीय विद्यालय संघटन भरती मुलाखत प्रवेशपत्र (1017 जागा)\n• (DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n• (MPSC) लघुलेखक व लघुटंकलेखक परीक्षा 2018 अंतिम उत्तरतालिका\n• (RBI) भारतीय रिझर्व्ह बँक असिस्टंट (अपंग व्यक्तींकरिता) विशेष भरती निकाल\n» आता पदवीसोबतच बीएड \n» जिल्हा न्यायालयातील लघुलेखक/ लिपिक/ शिपाई भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.\n» येत्या 02 वर्षात 72 हजार नोकऱ्या - मुख्यमंत्री\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/uiic-recruitment/", "date_download": "2018-04-27T06:33:36Z", "digest": "sha1:X5AUK4W74BWDLNGA4JFO4S4CN3XJ7N7Q", "length": 9554, "nlines": 120, "source_domain": "majhinaukri.in", "title": "United India Insurance Company Limited, UIIC Recruitment 2017", "raw_content": "\n(FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n(DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n(MPSC) लिपिक- टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 निकाल\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\nजिल्हा न्यायालयातील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2018 निकाल\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(UIIC) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 696 जागांसाठी भरती\nवयाची अट: 30 जून 2017 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nपरीक्षा : पूर्व परीक्षा: 22 सप्टेंबर 2017, मुख्य परीक्षा: 23 ऑक्टोबर 2017\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑगस्ट 2017\nPrevious पालघर सार्वजनिक आरोग्य विभागात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\nNext (OICL) ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात भरती\nUPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 398 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(PMC) पुणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत विविध पदांची भरती\n(MRVC) मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मध्ये ‘प्रोजेक्ट इंजिनिअर’ पदांची भरती\n(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 308 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगा भरती\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 8921 जागांसाठी मेगा भरती (स्थगिती)\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 178 जागांसाठी भरती\n• MHT-CET 2018 प्रवेशपत्र\n• (KVS) केंद्रीय विद्यालय संघटन भरती मुलाखत प्रवेशपत्र (1017 जागा)\n• (DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n• (MPSC) लघुलेखक व लघुटंकलेखक परीक्षा 2018 अंतिम उत्तरतालिका\n• (RBI) भारतीय रिझर्व्ह बँक असिस्टंट (अपंग व्यक्तींकरिता) विशेष भरती निकाल\n» आता पदवीसोबतच बीएड \n» जिल्हा न्यायालयातील लघुलेखक/ लिपिक/ शिपाई भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.\n» येत्या 02 वर्षात 72 हजार नोकऱ्या - मुख्यमंत्री\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/charcha", "date_download": "2018-04-27T06:46:36Z", "digest": "sha1:ZPRP2E4HMZVQZM6QU5R6JCCON5VBOQ2S", "length": 9989, "nlines": 101, "source_domain": "aisiakshare.com", "title": " चर्चा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १७३ गब्बर सिंग 30 शुक्रवार, 27/04/2018 - 11:42\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्ट्य - १३ ऐसीअक्षरे 4 शुक्रवार, 27/04/2018 - 10:16\nचर्चाविषय सध्या काय वाचताय - भाग २७ ३_१४ विक्षिप्त अदिती 22 शुक्रवार, 27/04/2018 - 09:08\nचर्चाविषय मनातले छोेटेमोठे प्रश्न आणि विचार - ९४ ३_१४ विक्षिप्त अदिती 80 शुक्रवार, 27/04/2018 - 07:31\nचर्चाविषय गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १७२ चिंतातुर जंतू 113 बुधवार, 25/04/2018 - 09:40\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्ट्य - १२ गब्बर सिंग 100 बुधवार, 25/04/2018 - 03:59\nचर्चाविषय इये मराठीचिये नगरी - अरूण खोपकर ऐसीअक्षरे 49 मंगळवार, 24/04/2018 - 20:12\nचर्चाविषय सध्या काय ऐकताय / अलीकडे काय ऐकलंत\nचर्चाविषय म्हैसूर ते पुणे बाईक वरून राव पाटील 7 शुक्रवार, 20/04/2018 - 17:35\nचर्चाविषय उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले\nचर्चाविषय ऐसे व्हॉट्सॅप संदेश १४टॅन 73 शनिवार, 14/04/2018 - 13:57\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १७१ अतिशहाणा 100 शुक्रवार, 13/04/2018 - 14:27\nचर्चाविषय स्त्रियांना मिळणारे कमी पगार, कमी जबाबदारीची पदं, इत्यादींबद्दल ३_१४ विक्षिप्त अदिती 87 बुधवार, 04/04/2018 - 21:51\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर २०१८ ३_१४ विक्षिप्त अदिती 10 गुरुवार, 29/03/2018 - 13:29\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १७० गब्बर सिंग 114 बुधवार, 28/03/2018 - 19:42\nचर्चाविषय आहे हे असं आहे... आदूबाळ 34 रविवार, 25/03/2018 - 16:26\nचर्चाविषय अहो, आमचंही जगणं मान्य करा...\nचर्चाविषय \"बिंज् वॉचिंग\" (Binge Watching) मुक्तसुनीत 138 रविवार, 18/03/2018 - 13:35\nचर्चाविषय सध्या काय वाचताय\nचर्चाविषय \"किंडल\" (आणि इतर इ-बुक्स) वर सहजपणे लेख लिहून जगभर विकता येतात. मिलिन्द् पद्की 21 शुक्रवार, 16/03/2018 - 10:33\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर रोचना 117 गुरुवार, 15/03/2018 - 20:31\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १६९ गब्बर सिंग 100 शनिवार, 10/03/2018 - 19:10\nचर्चाविषय उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ९३ चिंतातुर जंतू 116 गुरुवार, 08/03/2018 - 09:18\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mahasports.co.in/rohit-is-the-9th-highest-run-getter-agaianst-srilnka-for-india/", "date_download": "2018-04-27T06:17:04Z", "digest": "sha1:KLI6BNJDHXPUBZG24KM4ZYY36IRX6VTP", "length": 6504, "nlines": 115, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रोहित शर्माने युवराज सिंगचा हा मोठा विक्रम मोडला - Maha Sports", "raw_content": "\nरोहित शर्माने युवराज सिंगचा हा मोठा विक्रम मोडला\nरोहित शर्माने युवराज सिंगचा हा मोठा विक्रम मोडला\nभारतीय संघाचा वनडे कर्णधार रोहित शर्माने आज मोहाली वनडेत नाबाद अर्धशतकी खेळी करताना भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचा एक खास विक्रम मोडला आहे. त्याने भारताकडून श्रीलंका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ९व्या स्थानावर झेप घेतली आहे.\nरोहितने श्रीलंका संघाविरुद्ध ४४ वनडेत ४१.२३च्या सरासरीने १४०२ धावा केल्या आहेत तर युवराजने ५५ वनडेत ३३.३३च्या सरासरीने १४०० धावा केल्या आहेत. रोहितसाठी श्रीलंका संघ कायमच खास ठरला आहे. त्याने वनडेतील सर्वोच स्कोर २६४ याच संघाविरुद्ध केला आहे.\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याही यादीत अव्वल स्थानावर असून सचिनने ८४ सामन्यात ३११३ धावा केल्या आहेत.\nभारताकडून श्रीलंका संघाविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावा केलेले खेळाडू\nरोहित-शिखरकडून सचिन-सेहवागच्या विक्रमाची बरोबरी\nदिलदार रोहित शर्मा, श्रीलंकन चाहत्याला श्रीलंकेत परतण्यासाठी केली मोठी मदत\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2011/12/blog-post_4828.html", "date_download": "2018-04-27T06:51:13Z", "digest": "sha1:3M6FZZMXTLSXRGU4CGBHTPQNI6TEMK3D", "length": 8341, "nlines": 100, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "सिगरेट | MagOne 2016", "raw_content": "\nआज फिर से मैँ पी रहा हू एक सिगरेट जला रहा हू आज फिर से मैँ पी रहा हू एक सिगरेट जला रहा हू ... उसकी नजर मे ये एक गुनाह है लेकीन मै तो उसके व...\nआज फिर से मैँ पी रहा हू\nएक सिगरेट जला रहा हू\nआज फिर से मैँ पी रहा हू\nएक सिगरेट जला रहा हू\n... उसकी नजर मे ये एक गुनाह है\nलेकीन मै तो उसके वादेँ भुला रहा हू\nसमझना मत इसको मेरी आदत,\nमै तो बस धुआँ उडा रहा हू\nये उसकी यादोँ के सिलसिले है\nमै उसकी यादेँ जला रहा हू\nमै पी कर इतना बहक चूका हू\nके गम के किस्से सूना रहा हू\nअगर तुझे भी गम है तो मेरे पास आ,\nमै पी रहा हू और पिला रहा हू\nमेरी आँखे तो आज नम है मगर मैँ सबको हँसा रहा हू\nखो कर अपनी हसिन हसरतोँ का चिराग\nमैँ अपने बे-इन्तेहा प्यार को भुला रहा हू\nएक सिगरेट के बहाने मै अपने आप को जला रहा हू\nआज फिर से मै पी रहा हू\nएक सिगरेट जला रहा हू ...\nआज फिर से मैँ पी रहा हू\nएक सिगरेट जला रहा हू....\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2018-04-27T06:54:36Z", "digest": "sha1:NYHKH5SEOHDYIORMIZVNQS72TEL4OMO2", "length": 4829, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माध्यमिक शाळा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमाध्यमिक शाळा या प्राथमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळांच्या मधील शिक्षण पुरविणाऱ्या संस्था होय. भारतात सहसा ५ वी ते १०वी इयत्तेच्या शाळा माध्यमिक शाळा गणल्या जातात.\nमाध्यमिक शाळांचे प्रकार -\nया शाळा खाजगी संस्थांमार्फत चालवल्या जातात, या मुख्यतः बिना अनुदानित असतात. खाजगी शाळांमध्ये शिक्षण शुक्ल घेतले जाते , ते सरकारी शाळात माफ असते. या शाळांना सरकारी नियमांचे कायदेशीर पालन करावे लागते.काही शाळा कायमस्वरूपी विना अनुदानित असतात.\nसरकारी शाळा या शासन केन्द्रित असतात. सरकारी अनूदानावर या शाळा चालतात . सरकारी शाळात शिक्षण मुफ्त दिले जाते.सरकारी शाळांमध्ये मुलाना मोफत शिक्षण दिले जाते परंतु ते शिक्षण कौशल्यपूर्ण नाही त्या साठी वेगवेगल्या योजना केल्या पाहिजेतआणि त्यांचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी नवनवीन उपक्रम राबविले पाहिजेत .\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जानेवारी २०१८ रोजी १३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/first-9-ipl-editions-records/", "date_download": "2018-04-27T06:28:03Z", "digest": "sha1:66PDV635Z765V6IF5XQS62UUFJKBP5AA", "length": 6632, "nlines": 149, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आकडेवारी आयपीएलच्या पहिल्या ९ पर्वांची... - Maha Sports", "raw_content": "\nआकडेवारी आयपीएलच्या पहिल्या ९ पर्वांची…\nआकडेवारी आयपीएलच्या पहिल्या ९ पर्वांची…\nआयपीएल आणि रेकॉर्डस्च अतूट नातं आहे. अगदी २००८ साली झालेल्या पहिल्या आयपीएलमधील पहिल्या सामन्यापासून रेकॉर्डस् बनत आहेत आणि आजही तो सिलसिला सुरूच आहे. अश्याच काही हटके रेकॉर्डस्चा हा आढावा\nसर्वात जास्त सामने खेळलेले खेळाडू\nकर्णधार म्हणून सर्वाधिक सामने\nपंच म्हणून सर्वाधिक सामने\nसर्वाधिक धावा करणारे फलंदाज\nएका सामन्यात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू\nसर्वाधिक बळी घेणारे खेळाडू\nसामन्यात सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू\nआयपीएल पर्व १० चे कर्णधार…\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\nटी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत शेलार ग्रुप,…\nआंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन ड, लॉ कॉलेज लायन्स,…\n पुढील ५ वर्षात होणार क्रिकेटचे ६ वर्ल्डकप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/charcha?page=2", "date_download": "2018-04-27T06:14:04Z", "digest": "sha1:JBJINMM4FF7UXJJZXNARKL7WP7OPOCRP", "length": 9864, "nlines": 104, "source_domain": "aisiakshare.com", "title": " चर्चा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचर्चाविषय Beating the Dead Horse : भेदभावाबद्दल आणखी गब्बर सिंग 42 सोमवार, 18/12/2017 - 09:52\nचर्चाविषय सांग सांग भोलानाथ.. प्रभाकर नानावटी 5 रविवार, 17/12/2017 - 16:02\nचर्चाविषय तारूण्यरुदन १४टॅन 40 शुक्रवार, 15/12/2017 - 23:10\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ९१ अजो१२३ 100 गुरुवार, 14/12/2017 - 22:11\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १६३ अनुप ढेरे 107 सोमवार, 11/12/2017 - 16:52\nचर्चाविषय शेतकऱ्यांना कर्जमाफी : स्वरूप, व परिणाम गब्बर सिंग 61 सोमवार, 11/12/2017 - 12:28\nचर्चाविषय दत्तक मुलीचे एकल पालकत्व राव पाटील 16 शनिवार, 09/12/2017 - 20:22\nचर्चाविषय कल्याणकारी राज्य म्हंजे नेमके काय - स्वरूप, व परिणाम गब्बर सिंग 32 बुधवार, 06/12/2017 - 12:39\nचर्चाविषय अखेर त्यांचे मौन भंगले मुग्धा कर्णिक 2 सोमवार, 04/12/2017 - 13:06\nचर्चाविषय क्रूर काळ्या कारस्थान सत्यकथेचा दुसरा भाग. मुग्धा कर्णिक 6 बुधवार, 29/11/2017 - 19:33\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत - ३० ३_१४ विक्षिप्त अदिती 101 बुधवार, 29/11/2017 - 18:52\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १६२ चिंतातुर जंतू 115 बुधवार, 29/11/2017 - 09:45\nचर्चाविषय नाक रगडण्याच्या निमित्ताने - तुमचा चष्मा किती नंबरचा\nचर्चाविषय Loving Vincent - गिमिकाच्या पलीकडे ३_१४ विक्षिप्त अदिती 13 शुक्रवार, 24/11/2017 - 05:00\nचर्चाविषय स्वातंत्र्य, समानता, व समाजवाद गब्बर सिंग 32 गुरुवार, 23/11/2017 - 17:32\nचर्चाविषय सध्या काय वाचताय\nचर्चाविषय समाजवाद म्हंजे नेमकं काय \nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १६१ गब्बर सिंग 104 शुक्रवार, 17/11/2017 - 04:42\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ९० अजो१२३ 109 सोमवार, 06/11/2017 - 23:54\nचर्चाविषय प्रशासनानाला पर्याय सेनादले भटक्या कुत्रा 32 सोमवार, 06/11/2017 - 13:30\nचर्चाविषय सध्या काय वाचताय\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्ट्य - १० गब्बर सिंग 104 शुक्रवार, 03/11/2017 - 17:10\nचर्चाविषय खेळातही आरक्षण द्या भटक्या कुत्रा 22 बुधवार, 01/11/2017 - 14:11\nचर्चाविषय सध्या काय वाचताय\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १६० गब्बर सिंग 102 बुधवार, 01/11/2017 - 08:58\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/charcha?page=3", "date_download": "2018-04-27T06:27:12Z", "digest": "sha1:T7GCZANPCTGGYAKY5EQ26UD4ATTYGMF2", "length": 10020, "nlines": 105, "source_domain": "aisiakshare.com", "title": " चर्चा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचर्चाविषय न्यू यॉर्करबद्दल काय लिहिता आलं असतं. ३_१४ विक्षिप्त अदिती 7 बुधवार, 25/10/2017 - 00:09\nचर्चाविषय उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले - १७ - आग‌ळे , वैचित्र्य‌पूर्ण प‌दार्थ‌ गब्बर सिंग 35 गुरुवार, 12/10/2017 - 18:53\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५९ गब्बर सिंग 102 रविवार, 08/10/2017 - 03:24\nचर्चाविषय दोन महत्त्वाच्या घडामोडी विवेकसिन्धु 2 गुरुवार, 05/10/2017 - 11:17\nचर्चाविषय कॉफी गौराक्का 28 सोमवार, 02/10/2017 - 10:38\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८९ गब्बर सिंग 137 बुधवार, 27/09/2017 - 11:49\nचर्चाविषय कुराण आणि प्रेषित सोडून अभिजीत अष्टेकर 41 सोमवार, 25/09/2017 - 22:03\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५८ नितिन थत्ते 129 सोमवार, 25/09/2017 - 20:16\nचर्चाविषय सायकोसोशल १४टॅन 52 शुक्रवार, 15/09/2017 - 23:15\nचर्चाविषय मी पाहिलेला ऐसी अक्षरे दिवाळी कट्टा मी 93 बुधवार, 13/09/2017 - 12:24\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५७ गब्बर सिंग 116 मंगळवार, 12/09/2017 - 17:38\nचर्चाविषय नोटाबंदीचं फलित ३_१४ विक्षिप्त अदिती 110 सोमवार, 11/09/2017 - 15:56\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८८ बॅटमॅन 130 गुरुवार, 07/09/2017 - 08:41\nचर्चाविषय सध्या काय वाचताय\nचर्चाविषय ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा अनु राव 540 सोमवार, 04/09/2017 - 12:08\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५६ गब्बर सिंग 80 शुक्रवार, 01/09/2017 - 11:30\nचर्चाविषय अडाणीपणातून आलेला प्रश्न घाटावरचे भट 71 शुक्रवार, 01/09/2017 - 10:04\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८७ गब्बर सिंग 61 बुधवार, 30/08/2017 - 13:57\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय ग्रामीण भागाचे लेखनातील चित्रण आणि वास्तव मन 97 बुधवार, 23/08/2017 - 16:50\nचर्चाविषय बागकामप्रेमी ऐसीकर - २०१७ ३_१४ विक्षिप्त अदिती 136 बुधवार, 23/08/2017 - 12:36\nचर्चाविषय देवनागरी OCR जयदीप चिपलकट्टी 24 मंगळवार, 22/08/2017 - 19:39\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५५. अरविंद कोल्हटकर 100 मंगळवार, 22/08/2017 - 04:30\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८६ -प्रणव- 108 रविवार, 20/08/2017 - 19:46\nचर्चाविषय उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले - १६ - आग‌ळे , वैचित्र्य‌पूर्ण प‌दार्थ‌ गौराक्का 100 रविवार, 20/08/2017 - 06:22\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/charcha?page=4", "date_download": "2018-04-27T06:27:35Z", "digest": "sha1:QRW27U5N36R2NSQUB6RO5W46PQKYCA32", "length": 10232, "nlines": 105, "source_domain": "aisiakshare.com", "title": " चर्चा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचर्चाविषय चित्पावन ब्राह्मण नेमके कोण आहेत\nचर्चाविषय अलिकडं काय घेतलं आणि काय विकलं\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५४ विवेकसिन्धु 100 शुक्रवार, 11/08/2017 - 08:48\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५३ गब्बर सिंग 98 शनिवार, 05/08/2017 - 10:23\nचर्चाविषय जीएसटी म्हणजे नेमकं काय सायली राजाध्यक्ष 50 बुधवार, 02/08/2017 - 15:33\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८५ पुंबा 99 मंगळवार, 01/08/2017 - 13:02\nचर्चाविषय हुकूमशहांना विनोदाचं वावडं का असतं चिंतातुर जंतू 27 गुरुवार, 27/07/2017 - 11:26\nचर्चाविषय महावितरण वीजबिलाचा झोल मार्मिक गोडसे 2 बुधवार, 26/07/2017 - 19:34\nचर्चाविषय प्रवासी वाहतूक नियम कोणासाठी मार्मिक गोडसे 30 बुधवार, 26/07/2017 - 15:01\nचर्चाविषय \"भाजपा त्याचा महत्वाचा समर्थक वर्ग (छोटे व मध्याम व्यापारी) गमावतो आहे का\" विवेकसिन्धु 19 मंगळवार, 25/07/2017 - 04:01\nचर्चाविषय टिळक आणि जातव्यवस्था अजो१२३ 128 सोमवार, 24/07/2017 - 01:24\nचर्चाविषय लाल डब्बा का जळतो भटक्या कुत्रा 3 शुक्रवार, 21/07/2017 - 11:00\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५१ गब्बर सिंग 104 गुरुवार, 20/07/2017 - 16:13\nचर्चाविषय पार्ले जी च्या आठवणी. भटक्या कुत्रा 47 मंगळवार, 18/07/2017 - 11:03\nचर्चाविषय चुम्बकीय क्षेत्राचे आरोग्यावर परिणाम anant_yaatree 10 मंगळवार, 11/07/2017 - 16:10\nचर्चाविषय अल्पसंख्यानका विरुद्ध हिंसा: उद्गम आणि परिणाम..... विवेकसिन्धु सोमवार, 10/07/2017 - 08:07\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५० गब्बर सिंग 105 रविवार, 09/07/2017 - 08:50\nचर्चाविषय लोकशाही आणि रोजगार(न)निर्मिती विवेकसिन्धु 15 गुरुवार, 06/07/2017 - 09:18\nचर्चाविषय GSTच्या निमित्ताने : वस्तूंचा जीवनक्रम चिंतातुर जंतू 27 बुधवार, 05/07/2017 - 14:08\nचर्चाविषय आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय - ३ चिंतातुर जंतू 105 शुक्रवार, 30/06/2017 - 19:19\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८४ बॅटमॅन 108 बुधवार, 28/06/2017 - 22:10\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १४९ गब्बर सिंग 106 शनिवार, 24/06/2017 - 02:16\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८३ गब्बर सिंग 100 बुधवार, 21/06/2017 - 23:47\nचर्चाविषय गणपती : वारकर्‍यांनी त्याज्य ठरविलेली एक उपदेवता सूर्यकान्त पळसकर 74 बुधवार, 21/06/2017 - 10:17\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://man-majhe.blogspot.com/2011/09/shri-ganapati-atharvshirsh-meaning-and.html", "date_download": "2018-04-27T06:40:12Z", "digest": "sha1:SUBLID7JC4K4ZWQISHL3M26JFN6S6Q6U", "length": 27236, "nlines": 258, "source_domain": "man-majhe.blogspot.com", "title": "श्री गणपती अथर्वशीर्षाचा अर्थ, फलश्रुती आणि महत्त्व !!! - Shri ganapati atharvshirsh meaning and importance | मन माझे", "raw_content": "\nHome » मराठी लेख / साहित्य - Marathi lekh / saahitya » श्री गणपती अथर्वशीर्षाचा अर्थ, फलश्रुती आणि महत्त्व \nश्री गणपती अथर्वशीर्षाचा अर्थ, फलश्रुती आणि महत्त्व \nभगवान श्रीगणेशांना नमस्कार असो.\nॐ हे देवांनो, आम्ही कानांनी शुभ ऎकावे. यजन करणार्‍या आम्हांस डोळ्यांनी कल्याणच दिसावे. सुदृढ अवयवांनी व शरीरांनी युक्त असलेल्या आम्ही स्तवन करीत करीत देवांनी दिलेलें जे आयुष्य असेल तें घालवावे. ॥१॥\nॐ ज्याची किर्ती वृद्धांपासून (परंपरेने) ऎकिवांत आहे तो इंद्र आमचें कल्याण करो. सर्वद्न्य व सर्वसंपन्न असा पूषा (सूर्य) आमचे कल्याण करो. ज्याची गती अकुंठित आहे असा तार्क्ष्य (गरूड) आमचे कल्याण करो. बृहस्पती आमचे कल्याण वृद्धिंगत करो. ॥२॥\nॐ तें (श्रीगजाननरूपी तेज) माझें रक्षण करो. पठण करणाराचे रक्षण करो. (पुनश्च सांगतों) तें माझें रक्षण करो व पठण करणाराचे रक्षण करो. ॥३॥\nॐ त्रिवार शांति असो.\nॐ गणांचा नायक असलेल्या तुला नमस्कार असो. तूंच प्रत्यक्ष आदितत्व आहेस. तूंच केवळ (सर्व जगाचा) निर्माता आहेस. तूंच केवळ (विश्वाचे) धारण करणारा आहेस. तूंच केवळ संहार करणारा आहेस. तूंच खरोखर हें सर्व ब्रम्ह आहेस. तूं प्रत्यक्ष शाश्वत आत्मतत्व आहेस. ॥१॥\nमी ऋत आणि सत्य (या परमत्म्याच्या दोन्ही अंगांना अनुलक्षून वरील सर्व) म्हणत आहें. ॥२॥\nतूं माझें रक्षण कर. वक्त्याचे (तुझें गुणवर्णन करणार्यारचें) रक्षण कर. श्रोत्याचें रक्षण कर. (शिष्यास उपासना) देणार्यासचे (गुरूचें) रक्षण कर. (ती उपासना) धारण करणार्यायचे (शिष्याचे) रक्षण कर. ज्ञानदात्या (गुरूंचें) रक्षण कर. शिष्याचें रक्षण कर. मागच्या बाजूनें रक्षण कर. समोरून रक्षण कर. डावीकडून रक्षण कर. उजवीकडून रक्षण कर. आणि ऊर्ध्व दिशेकडून रक्षण कर. अधर दिशेकडून रक्षण कर. सर्व बाजूंनी सर्व ठिकाणी माझें रक्षण कर. रक्षण कर. ॥३॥\nतूं ब्रम्ह आहेस. तूं चैतन्यमय आहेस. तूं आनन्दरूप आहेस. ज्याहून दुसरें कांहींच तत्व नाहीं असें सत्, चित् व आनंद (या रूपांनी प्रतीत होणारें एकच) तत्व तूं आहेंस. तूं प्रत्यक्ष ब्रम्ह आहेस. तूं (नाना प्रकारें नटलेल्या विश्वाचें ज्ञान आहेस. तू (सर्वसाक्षीभूत एकत्वाचें) विशिष्ट असें ज्ञान आहेस. ॥४॥ हें सर्व जग तुझ्यापासून उत्पन्न होतें. हें सर्व जग तुझ्यामुळें स्थिर राहतें. हें सर्व जग तुझ्या ठिकाणींच परत येऊन मिळतें. तूं पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश आहेस. तूं (परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी ही) वाणीची चार रूपें आहेस. ॥५॥\nतूं (सत्व, रजस् व तमस्) या त्रिगुणांच्या पलीकडे आहेस. तूं (स्थूलदेह, सूक्ष्मदेह व कारणदेह) या देहत्रयांच्या पलीकडचा (महाकारण) आहेस. तूं (जाग्रद्वस्था, स्वप्नावस्था व सुषुप्तावस्था) या तीन अवस्थांच्या पलीकडचा (तुर्यावस्थारूप) आहेस. तूं (भूत, वर्तमान व भविष्यत्) या तिन्ही कालांच्या पलीकडचा आहेस. (मनुष्यशरीरांतील) मूलाधारचक्रांत तूं नेहमी स्थित आहेस. तूं (इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति व क्रियाशक्ति या) तिन्ही शक्तींचा आत्मा आहेस. योगी तुझें नित्य ध्यान करितात. तूं ब्रम्हदेव, तूंच विष्णु, तूंच रूद्र, तूंच इंद्र, तूंच अग्नि, तूंच वायु, तूंच सुर्य, तूंच चंद्र, तूंच ब्रह्म, तूंच भू:, तूंच भुव:, तूंच स्व: व तूंच ॐकार आहेस. ॥६॥\n'गण' शब्दाचा आदिवर्ण 'ग्' याचा प्रथम उच्चार करून वर्णांतील प्रथमवर्ण 'अ' याचा उच्चार केला. त्याचे समोर अनुस्वार अर्ध्चंद्राकार शोभणार्याा ॐकारानें युक्त (असा उच्चार केला कीं) हें तुझ्या बीजमन्त्राचे (ग्ँ) रूप होय. गकार हें पुर्वरूप, अकार मध्यरूप, अनुस्वार अन्त्यरूप व (प्रणवरूप) बिंदु (हें पुर्वीच्या तिन्हींना व्यापणारें) उत्तररूप होय. या (सर्वां) चे एकीकरण करणारा नाद होय. सर्वांचें एकत्रोच्चारण म्हणजेच सन्धि. (अशा रीतीनें बीजमन्त्र सिद्ध होणें) हीच ती गणेशविद्या. (या मंत्राचा) गणक ऋषी आहे. (या मंत्राचा) निच्ऋद्गायत्री हा छन्द (म्हणण्याचा प्रकार) आहे. गणपति देवता आहे. 'ॐ गं गणपतये नम:' (हा तो अष्टाक्षरी मन्त्र होय.) ॥७॥\nआम्ही एकदन्ताला जाणतों. आम्ही वक्रतुंडाचे ध्यान करतों. त्यासाठी एकदन्त आम्हांस प्रेरणा करो. ॥8॥ (या भागास गणेशगायत्री असे म्हणतात.) ॥८॥\nएक दांत असलेला, चार हात असलेला, (उजव्या बाजूच्या वरच्या हातापासून प्रदक्षिणाक्रमानें त्याच बाजूच्या खालच्या हातापर्यंत) अनुक्रमें पाश, अंकुश, दांत व वरदमुद्रा धारण करणारा, ध्वजावर मूषकाचें चिन्ह असणारा, तांबड्या रंगाचा, लांबट उदर असलेला, सुपासारखे कान असलेला, रक्तवस्त्र धारण करणारा, तांबड्या (रक्तचंदनाच्या) गन्धानें ज्याचे अंग विलेपित आहे असा, तांबड्या पुष्पांनी ज्याचें उत्तम पूजन केले आहे असा, भक्तांवर दया करणारा, सर्व जगाचें कारण असणारा, अविनाशी, सृष्टीच्या आधींच प्रगट झालेला, प्रकृतिपुरूषापलीकडचा देव, असें जो नित्य ध्यान करतो तो योगी, (किंबहुना) योग्यांत श्रेष्ठ होय. ॥९॥\nव्रतांचा समूह म्हणजेच तपश्चर्या. तिच्या अधिपतीस नमस्कार असो. गणांच्या नायकार नमस्कार असो. सर्व अधिपतींतील प्रथम अधिपतीस नमस्कार असो. लंबोदर, एकदन्त, विघ्ननाशी, शिवसुत अशा श्रीवरदमुर्तीला नमस्कार असो. ॥१०॥\nया अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रम्हरूप होतो. त्याला कोणत्याच विघ्नांची बाधा होत नाहीं. तो सर्व बाजूंनी सुखांत वाढतो. (हिंसा, अभक्ष्यभक्षण, परदारागमन, चौर्य व पापसंसर्ग) या पांचही महापापांपासून मुक्त होतो. संध्याकाळी पठण करणारा दिवसा (अज़ाणपणे) केलेल्या पापाचा नाश करतो. सकाळीं पठण करणारा रात्रीं (नकळत) केलेल्या पापांचा नाश करतो. संध्याकाळीं व सकाळीं पठण करणारा पाप (प्रवृत्ती) रहित होतो. सर्व ठिकाणी (याचे) अध्ययन करणारा विघ्नमुक्त होतो. धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळवितो. हें अथर्वशीर्ष (अनधिकारी) शिष्य-भाव नसलेल्या माणसाला सांगूं नये. जर कोणी अशा अनधिकार्याीस मोहाने देईल तर तो मोठाच पापी होतो. या अथर्वशीर्षाच्या सहस्त्र आवर्तनांनी जी जी कामना मनुष्य करील ती ती या योगें सिद्ध होईल. ॥११॥\nया अथर्वशीर्षानें जो गणपतीला अभिषेक करतो, तो उत्त्म वक्ता होतो, चतुर्थीच्या दिवशी कांहीं न खातां जो याचा जप करतो तो विद्यासंपन्न होतो, असें अथर्वण ऋषींचें वाक्य आहे. (याचा जप करणार्याीला) ब्रह्म व आद्या (म्हणजे माया) यांचा विलास कळेल. तो कधींच भीत नाहीं. ॥१२॥ जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासम होतो. जो साळीच्या लाह्यांनी हवन करतो, तो यशस्वी सर्वंकष बुद्धिमान् होतो. जो सहस्त्र मोदकांनी हवन करतो, त्याला इष्ट्फल प्राप्त होते. जो घृतयुक्त समिधांनीं हवन करतो त्याला सर्व मिळते, अगदी सर्व काही प्राप्त होतें. ॥१३॥\nआठ ब्राम्हणांना योग्य प्रकारें (याचा) उपदेश केल्यास, करणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो. सूर्यग्रहणांत, महानदीतीरीं किंवा गणपति प्रतिमेसंनिध जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो. (असा मंत्र सिद्ध करणारा) महाविघ्नापासून मुक्त होतो. महादोषापासून मुक्त होतो. महापापापासून मुक्त होतो. तो सर्वज्ञ होतो. तो सर्वसंपन्न होतो, जो हें असें जाणतो. असें हें उपनिषद् आहे. ॥१४॥\nआंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी\nआंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी\nदीपावली रंगावली....सोप्या सोप्या रांगोळ्या फक्त तुमच्यासाठी... Raangolyaa \nफुलांची पानांची रांगोळी आणि बनवायची नवीन पद्धत- Rangoli of Flower and leaves\nफुलांची रांगोळी बनवण्याची हौस आणि त्यानंतरचे समाधान काही वेळा अल्पायुषी ठरते. फुलांच्या पाकळ्या वाळू लागतात. रांगो...\n मुलींची मराठी नावे Marathi Boys and Girls Names with Meanings ( आपल्या बाळाची बारश्यासाठी नावे )\n\" अस विख्यात आंग्ल नाटककार -कवि शेक्सपीअरनं म्हटल असल तरी नावातच सार काही आहे अस म्हणणारी एक पिढी आता तयार होऊ ला...\nहोळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा\nकित्येक वर्षे झाली होळी खेळलोच नाही तुझ लग्न झाल्यापासून............... तुझ्या शिवाय दुसरीला रंग लावावा अस वाटलच नाही कधी मनापासून ............\nपहिल्या सरीचा पहिला थेंब म्हणजे प्रेम मनात पेटलेला गारवा म्हणजे प्रेम सावरता आवरता येत नाही ते म्हणजे प्रेम एखाद्यच्या नावाच कपाळावरच कुंकू ...\nहनुमान जयंतीच्या भक्तिपूर्ण शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः हनुमान जयंतीच्या भक्तिपूर्ण शुभेच्छा…\nगुढी पाडवा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः गुढी पाडवा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…\nआदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे पाचवे रूप...\nआदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे चवथे रूप ...\nआदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे तिसरे रूप...\nआदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे दुसरे रूप...\nआदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे पहिले रूप...\nनवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...\nनवरात्रोत्सव : संपूर्ण माहिती - Navratrostav Full ...\nपहिले प्रेम कोण होत\" \nआज सकाळी तुला पाहूनी ....मन माझे विरघळले आतुनी . -...\nअशाच एका तळ्याकाठी .......कवी :......प्रथमेश राउत....\nखास मुलांच्या मनातल .......मुलीनो आवर्जून वाचा - स...\nश्री गणपती अथर्वशीर्षाचा अर्थ, फलश्रुती आणि महत्त्...\nगणेश उत्सव संपल्यावर ..:)\nझेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा.\nविनोदी मराठी प्रश्नोत्तर पत्रिका - Funny_marathi_e...\nमराठी मस्तीखोर चे मस्त विनोद - Marathi Mastikhor F...\nतू मला सोडून निघून गेलास ....अश्रूंच्या ओंझळीत मला...\nप्रेम करतो तुझ्यावर... सोडून मला जाऊ नकोस...\nमाउंट मेरी जत्रा ( बांद्रा फेयर) - यशस्वी केल्याबद...\nअष्टविनायक -छायाचित्र , माहिती आणि नकाशे पुस्तिका ...\nप्रेमातली मैत्री अन मैत्रीतंर प्रेम.....तूम्ही काय...\nलालबागचा राजा २०११ (संपूर्ण दर्शन) फोटोस ,वालपेपर ...\nउंदिरमामा उंदिरमामा......Cute Marathi Poem :)\nरूप गणेशाचे - २१ अंकाचे महात्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/charcha?page=6", "date_download": "2018-04-27T06:18:57Z", "digest": "sha1:UNC2KZF4PRKYVO6LIMEXYGO5HMGFL76E", "length": 9686, "nlines": 104, "source_domain": "aisiakshare.com", "title": " चर्चा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचर्चाविषय खाणं...चरणं...हादडणं... मन 19 शुक्रवार, 21/04/2017 - 12:01\nचर्चाविषय बाहुली आणि गाडी भटक्या कुत्रा 32 बुधवार, 19/04/2017 - 18:04\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १४३ चिंतातुर जंतू 107 सोमवार, 17/04/2017 - 16:14\nचर्चाविषय अजो नव्या जमान्यावर खार का खाऊन आहेत्\nचर्चाविषय एन आर आय ची प्रवासी भारतीयांची भेट किंवा भारतीयाची परदेशात एन आर आय/ पी आय ओ भेट अबापट 36 गुरुवार, 13/04/2017 - 19:07\nचर्चाविषय तुमची सध्याची वादग्रस्त मते कोणती\nचर्चाविषय सिरियातील रासायनिक हल्ला आणि भारत भटक्या कुत्रा 11 रविवार, 09/04/2017 - 15:27\nचर्चाविषय एनआरआयची भारतभेट... गवि 96 शनिवार, 08/04/2017 - 17:32\nचर्चाविषय पतंजली भटक्या कुत्रा 20 शनिवार, 08/04/2017 - 09:49\nचर्चाविषय आर्यभट आणि पृथ्वीचे भ्रमण अरविंद कोल्हटकर 67 गुरुवार, 06/04/2017 - 22:34\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १४२ गब्बर सिंग 97 मंगळवार, 04/04/2017 - 21:14\nचर्चाविषय लॉजिक म्हणजे काय\nचर्चाविषय ब्राम्हणी पितृसत्ता आणि सोशल मीडिया भाग्येशा 191 सोमवार, 03/04/2017 - 14:14\nचर्चाविषय उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले\nचर्चाविषय स्साला... रोच्ची कटकट मन 71 सोमवार, 03/04/2017 - 12:14\nचर्चाविषय जुनी व्यवस्था आणि नवी व्यवस्था अजो१२३ 2 सोमवार, 03/04/2017 - 07:43\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८० १४टॅन 107 गुरुवार, 30/03/2017 - 17:32\nचर्चाविषय मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६२ आदूबाळ 113 बुधवार, 29/03/2017 - 05:16\nचर्चाविषय तुम्ही जात मानता का: विश्लेषण ऋषिकेश 37 शनिवार, 25/03/2017 - 10:42\nचर्चाविषय affirmative actionचा उपयोग होतो का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय गिधाडगिरी अजो१२३ 70 गुरुवार, 16/03/2017 - 15:09\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय शिवाजी महाराजांविषयी ऐसीअक्षरे 41 शनिवार, 11/03/2017 - 02:04\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७९ अजो१२३ 107 शुक्रवार, 10/03/2017 - 10:05\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5665", "date_download": "2018-04-27T06:21:25Z", "digest": "sha1:PF7ZHJAG7FD2JMHVQA6KEDOEZJJ2YKL2", "length": 6442, "nlines": 84, "source_domain": "aisiakshare.com", "title": " गद्या राधा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nतिचा हात नव्हता डोईवरल्या घटावरी\nतिचा हात नव्हता गालांवरी,\nतिचा हात नव्हता आडवा\nतिचा हात नव्हता कुण्या कदंबा बिलगुनी\nआणि दुसरा हात नव्हता\nती दो हातांची घट्ट घडी घालून\nघालते आहे येरझारा एकांतात चूर\nस्वत:जवळ, स्वत:ला निरखत राहणारी\nस्वमग्न अशी ती गद्य राधा\nपण ती असते तशी\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/review?page=4", "date_download": "2018-04-27T06:17:31Z", "digest": "sha1:FR2BJ5YMSLEJ32YR57RU56RAT5WFE6TL", "length": 9908, "nlines": 103, "source_domain": "aisiakshare.com", "title": " समीक्षा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसमीक्षा कामगार चळवळीचा अग्निबिंदू - मुंबईतला ऐतिहासिक संप आणि डॉक्टर दत्ता सामंत.. समीर गायकवाड 19 मंगळवार, 19/01/2016 - 16:44\nसमीक्षा यंदा (तरी) ऑस्कर्तव्य आहे अभिजीत अष्टेकर 7 मंगळवार, 12/01/2016 - 20:23\nसमीक्षा होम्स, शेरलॉक, शेरलॉक होम्स राधिका 32 मंगळवार, 05/01/2016 - 10:20\nसमीक्षा वाडा चिरेबंदी- गॉन विथ द विंड \nसमीक्षा \"इमर्जन्सी - अ पर्सनल हिस्टरी\" - खिळवून ठेवणारे पुस्तक चौकस 4 मंगळवार, 15/12/2015 - 08:32\nसमीक्षा मुक्काम: आर्मी पोस्ट ऑफिस - एक ललित लेखसंग्रह चौकस 6 सोमवार, 14/12/2015 - 14:41\nसमीक्षा मुंबई अव्हेंजर्स - एक फसलेला प्रयत्न चौकस 3 मंगळवार, 01/12/2015 - 03:14\nसमीक्षा ज्ञानेश्वरी- भाग-२- चंद्रबिंब झरतसे हिमार्त माळरानी या \nसमीक्षा कोर्ट- एक समंजस चित्रभाषा. अंतराआनंद 49 शुक्रवार, 23/10/2015 - 05:08\nसमीक्षा रॉकस्टार : फिर से उड चला अस्वल 11 मंगळवार, 29/09/2015 - 23:39\nसमीक्षा . हेमंत लाटकर शनिवार, 26/09/2015 - 18:43\nसमीक्षा अगं बाई अरेच्चा २ अर्थात एक सुण्दर चीत्रपट अस्वल 15 बुधवार, 16/09/2015 - 16:01\nसमीक्षा उमेश कुलकर्णीचा 'हायवे' - बहुस्तर हा घाट चिंतातुर जंतू 52 रविवार, 06/09/2015 - 15:19\nसमीक्षा आत्मचरित्रांत न सापडणार्‍या रिअल लाईफ-स्टोरीज...सोशल डायरी - सई तांबे चित्रा राजेन्द्... 6 मंगळवार, 18/08/2015 - 23:14\nसमीक्षा उस्मानीयाच्या ऑनलाईन डिजीटल ग्रंथालयात १४०० मराठी पुस्तके माहितगारमराठी 23 गुरुवार, 06/08/2015 - 13:59\nसमीक्षा सरदारी बेगम - एक संगीतिक सुन्न अनुभव मनोज२८ 16 गुरुवार, 06/08/2015 - 13:05\nसमीक्षा गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका : अरुण खोपकर चिंतातुर जंतू 4 सोमवार, 03/08/2015 - 11:48\nसमीक्षा प्रपोजल- एक नाट्यानुभव तिरशिंगराव 18 शुक्रवार, 17/07/2015 - 23:26\nसमीक्षा रिकामी घंटा, लोलक गायब तिरशिंगराव 10 गुरुवार, 16/07/2015 - 07:17\nसमीक्षा तिरंगा फारएण्ड 25 मंगळवार, 14/07/2015 - 09:34\nसमीक्षा अर्र... राजकुमार तिरशिंगराव 14 सोमवार, 13/07/2015 - 09:35\nसमीक्षा किल्ला: आहे मनोहर तरी........ ए ए वाघमारे 15 शुक्रवार, 10/07/2015 - 17:28\nसमीक्षा बंगाली चित्रपट परीक्षण - 'आशा जावार माझे' सव्यसाची 6 गुरुवार, 02/07/2015 - 13:03\nसमीक्षा उद्धव शेळके, \"धग\" रोचना 6 रविवार, 14/06/2015 - 20:28\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/bollywood/did-you-know/half-girlfriend-trailer-out/19843", "date_download": "2018-04-27T06:53:06Z", "digest": "sha1:7VGJF4WDEW2BWHBQX3M3LOEVVCNCWG6Q", "length": 24831, "nlines": 243, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Half Girlfriend trailer out | ​पाहा, अ‍ॅक्शन, रोमान्स सगळे काही...‘हाफ गर्लफ्रेन्ड’चा ट्रेलर लॉन्च! | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\n​पाहा, अ‍ॅक्शन, रोमान्स सगळे काही...‘हाफ गर्लफ्रेन्ड’चा ट्रेलर लॉन्च\nश्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर या दोघांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा आता संपलीय. होय, आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.\nश्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर या दोघांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा आता संपलीय. होय, आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. मुंबईच्या एका थिएटरमध्ये अर्जुन कपूर,श्रद्धा कपूर यांच्यासह दिग्दर्शक मोहित सूरी, निर्माती एकता कपूर आणि लेखक चेतन भगत यांच्या उपस्थितीत ‘हाफ गर्लफ्रेन्ड’चा ट्रेलर लॉन्च झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा व अर्जुन प्रथमच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या ट्रेलरमध्ये अर्जुन व श्रद्धाचा एक लिपलॉक सीन्स दिसणार असल्याचे आम्ही तुम्हाला कालच सांगितले होते. आम्ही खरे सांगितले की खोटे, हे पाहण्यासाठी तुम्हाला ट्रेलर बघावाच लागेल.\nALSO READ : श्रद्धा कपूरने करिअरसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nया ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन, रोमान्स सगळे काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. श्रद्धाने या चित्रपटात एका बिनधास्त मुलीची भूमिका साकारली आहे. श्रद्धाचा हा अंदाज अर्जुनला हैरान करून सोडतो, असे ट्रेलरमध्ये दिसतेय. यापूर्वी चित्रपटाच्या टीजरमध्ये ‘ये हाफ गर्लफ्रेन्ड क्या होती है’ असा प्रश्न अर्जुन विचारताना दिसला होता. ट्रेलरमध्ये या प्रश्नाचे उत्तर मिळणे अपेक्षित होते. पण असे न होता ऊलट अर्जुनचे सगळेच मित्र या प्रश्नाने बेजार झालेले दिसताहेत. येत्या १९ मे रोजी चित्रपटगृहांत झळकणार असलेल्या या चित्रपटात श्रद्धा व अर्जुन या दोघांशिवाय रिया चक्रवर्ती सुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. मोहित सूरी दिग्दर्शित हा चित्रपट लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या नॉवेलवर आधारित आहे. या चित्रपटात एका बिहारी तरूणाची कथा दिसणार आहे. बिहारच्या एका गावातून दिल्लीला शिकायला आलेला माधव आणि दिल्लीत राहणारी रिया यांच्यातील रोमान्स या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित चित्रपटात श्रद्धा प्रथमच काम करते आहे. याऊलट अर्जुनची ही दुसरी वेळ आहे. याआधी चेतन भगतच्या एका नॉवेलवर आधारित ‘२ स्टेट्स’मध्ये अर्जुन दिसला होता.\nजान्हवी कपूरसोबत झाले असे काही की भ...\n​बाबा का अहंकार बढ रहा है...पण का\n​आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पाणिपत’मध...\n​आशुतोष गोवारीकर पुन्हा घेऊन येणार...\n​‘साहो’मध्ये अशी दिसेल श्रद्धा कपूर...\nLIVE UPDATE: ​अलविदा ‘चांदनी’\n​सोनम कपूरच्या होणा-या वहिनीचे फोटो...\n​ कॅटची बहिण इसाबेल कैफने केले असे...\n​वाणी कपूरचा ऐनवेळी नकार; दिग्दर्शक...\n भारतीय जवानांबद्दल बोलली श्र...\n ​ चित्रपटाच्या सेटवर नशे...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्र...\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६...\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण...\nभामला फाउंडेशनने तयार केले #BeatPla...\nयूएसला जाण्यापूर्वी अनुष्का शर्माने...\nबिल्ला तुम्हाला आठवतोय काय\n'या' बॉलिवूड अभिनेत्रीला मिळाले प्...\nकधी काळी गर्लफ्रेंड बनून केलेला रोम...\nसोनम कपूरच्या लग्नाला जाणार नाही दी...\n​बराक ओबामा संजय दत्तला ओळखतात या न...\n​या गोष्टीची वाटतेय संजय दत्तला भीत...\nश्रद्धा कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/charcha?page=7", "date_download": "2018-04-27T06:26:51Z", "digest": "sha1:IB2XODI3Q76UN457IBJ4UYXNXD6RE4PY", "length": 9873, "nlines": 106, "source_domain": "aisiakshare.com", "title": " चर्चा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचर्चाविषय सध्या काय ऐकताय / अलीकडे काय ऐकलंत - ८ चिंतातुर जंतू 106 शुक्रवार, 10/03/2017 - 01:41\nचर्चाविषय हल्लीच काय खरेदी केलंत \nचर्चाविषय अलिकडे काय पाहीलत - २२ .शुचि. 67 बुधवार, 08/03/2017 - 19:09\nचर्चाविषय ही बातमी समजली का - १३९ गब्बर सिंग 125 शुक्रवार, 03/03/2017 - 00:08\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७८ १४टॅन 110 बुधवार, 01/03/2017 - 00:14\nचर्चाविषय बेसुमार - विदेश 4 मंगळवार, 28/02/2017 - 16:48\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय स्त्री लैगिंकतेचा 'ब्र' रागिणी 30 सोमवार, 27/02/2017 - 07:52\nचर्चाविषय अलीकडे काय पाहिलंत\nचर्चाविषय उद्याच्या मराठी भाषा दिनानिमित्त- १४टॅन 11 रविवार, 26/02/2017 - 13:20\nचर्चाविषय वाचनप्रेमींना जाहिर प्रश्न.... मन 58 रविवार, 26/02/2017 - 08:38\nचर्चाविषय महाराष्ट्र - महापालिका निवडणूका घाटावरचे भट 16 शुक्रवार, 24/02/2017 - 13:11\nचर्चाविषय उपवासाचे ढोंग कुमार१ 33 मंगळवार, 21/02/2017 - 09:37\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय राशींविषयक काही अनुभव .शुचि. 119 सोमवार, 20/02/2017 - 00:57\nचर्चाविषय श्री पुतीन यांचा रशियन ख्रिश्चन पितृशाहीचा खरा कुरूप चेहरा बाहेर येत आहे मिलिन्द 23 गुरुवार, 16/02/2017 - 14:36\nचर्चाविषय आजचे दिनवैशिष्टय - ७ .शुचि 10 गुरुवार, 16/02/2017 - 10:38\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७७ चिंतातुर जंतू 103 सोमवार, 13/02/2017 - 09:50\nचर्चाविषय माध्यमथकवा, माध्यमलकवा भगताचा नाग्या 20 रविवार, 12/02/2017 - 09:43\nचर्चाविषय इस्राईल, पॅलेस्टाईन, स्थानिक अरब, इ. अबापट 25 शनिवार, 11/02/2017 - 14:50\nचर्चाविषय ही बातमी समजली का - १३६ गब्बर सिंग 107 शुक्रवार, 10/02/2017 - 10:01\nचर्चाविषय आगमन-बंदीच्या विरोधात लिबरटेरियन प्रवृत्तीच्या लोकांचे युक्तिवाद: मिलिन्द 6 मंगळवार, 07/02/2017 - 10:28\nचर्चाविषय ट्रम्प यांनी वचन पूर्ण केले: TPP हा व्यापार करार रद्द\nचर्चाविषय स्त्री-मुक्ती: एक थोतांड जयदीप चिपलकट्टी 25 शनिवार, 04/02/2017 - 09:21\nचर्चाविषय मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७६ गब्बर सिंग 104 शुक्रवार, 03/02/2017 - 05:33\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5468", "date_download": "2018-04-27T06:25:47Z", "digest": "sha1:L2TZYLQWXNOQET5VQ6GKINY5GMRV4IDJ", "length": 18984, "nlines": 113, "source_domain": "aisiakshare.com", "title": " दोन स्पेशल-नक्कीच स्पेशल! | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nह्या वेळचा स्वातंत्र्यदिन सोमवारी आला. शनिवार, रविवार सुट्टी असल्यामुळे लागोपाठ कमीतकमी ३ दिवस सुट्टी. गेल्या weekendला आंबोली/गोवा करून आलो होतो. एकूण होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीच विचार करून घरीच राहिलो. सोमवारी संध्याकाळी जितेंद्र जोशी आणि गिरिजा ओक यांचे सध्या गाजत असलेले ‘दोन स्पेशल’ हे नाटक पहावे असे ठरवेले होते. शनिवारी दुपारी सहज करता करता स्टार माझावर प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे बोलत असताना दिसले. रेंगाळलो. ते बोलत होते त्यांच्या नाटकाबद्दल-संगीत संशयकल्लोळ. असेही समजले त्या नाटकाचे प्रयोग लंडनमध्ये Peacock Theater मध्ये होणार आहेत, जी मोठी अभिमानाची गोष्ट आहे.\nबोलता बोलता गाडी घसरली ती मराठी नाटकांच्या सद्यस्थितीकडे. प्रशांत दामले त्याबद्दल अगदी पोटतिडकीने बोलत होता. या ना त्या कारणामुळे मराठी नाटक पाहणे हे लोकांच्या यादीत सर्वात शेवटी असते असे तो म्हणाला. ते मला देखील पटले. मी नाटकवेडा असून देखील, आणि पूर्वी कितीतरी नाटकं पाहत असून देखील, ते माझ्याबाबतीत खरे झाले होते. मी गेली सात-आठ महिने नाटक पहिलेच नव्हते(जानेवारीत पाहिलेले unSEEN). का चांगली नाटकं आली नव्हती चांगली नाटकं आली नव्हती तसे काही नाही. कित्येक चांगली नाटके आली होती.उदा. महेश एलकुंचवार यांचे वाडा चिरेबंदी आणि मग्न तळ्याकाठी असे दोन लागोपाठ नाट्यप्रयोग असलेले नाटक मध्यंतरी लागले होते, आणि जे मला पाहायची जबर इच्छा होती. पण नाही गेलो. माझ्या बाबतीत तरी सध्या प्रश्न असा आहे की रस्त्यावर असलेली वाहतूक, आणि परत सुट्टीच्या दिवशीपण त्यात अडकण्याची भीती आणि जवळपास नसलेले नाट्यगृहे. पिंपळे सौदागर भागात, जेथे मी राहतो, तेथे, गेल्या काही वर्षात, एक सोडून, तीन-तीन सिनेमागृहे उभी राहिली आहेत. पण नाट्यगृह एकही नाही. औंध मध्ये आहे, पण तेथे नाटकं होतच नाही. दुसरे नाट्यगृह जवळ असलेले आहे ते चिंचवड मध्ये.\nअसो, थोडे विषयांतर झाले. मी लिहायालो बसलो आहे ते कालच ‘दोन स्पेशल’ नाटकाबद्दल. नाटक बेतले आहे ते प्रसिद्ध लेखक ह. मो. मराठे यांच्या एका ‘न्युज स्टोरी’ ह्या कथेवर. मराठे हे मुंबईत पत्रकार म्हणूनही काम करत. त्यांच्या लेखनावर आधारित आलेले हे दुसरे नाटक. पहिले म्हणजे ‘निष्पर्ण वृक्षाखाली भर दुपारी’. ह्या नाटकाला १६ पुरस्कार मिळाले आहेत. आणि तसे हे काही महिन्यांपूर्वी आलेले नाटक, अगदी नवीन नव्हते.\nनाटक घडते ते एका वृत्तपत्राच्या कार्यालयात. उपसंपादकाची कार्यनिष्ठा, आणि प्रेम ह्यातील आंदोलने दाखवणारे नाटक. मला आवडले ते नाटकाचे अतिशय वास्तवादी नेपथ्य, आणि पार्श्वसंगीत. वृत्तपत्र कार्यालय आणि तेथे रात्री चालणारे काम, आणि आजूबाजूला होत असणारे आवाज ह्या मुळे ते वातावरण अतिशय छान निर्माण केले गेले आहे. नाटकाचा पहिला भाग छान. त्यात आणखीन मला आवडलेला म्हणजे पहिलाच प्रसंग. नव्या उमेदवाराला कामावर ठेवून घेण्याचा प्रसंग. छानच वठला आहे. वृत्तपत्तव्यवसायातील, पत्रकारितेमधील वेगवेगळया पैलूंची प्रेक्षकांना थोडीफार ओळख होते. मी फार पूर्वी Institute of Typographical Research मध्ये काम करायचो. आमचे वृत्तपत्रांसाठी लागणारे सॉफ्टवेअर आम्ही तयार करत होतो. त्यावेळेस page setting, columns, fonts, typography, page design वगैरे गोष्टींची ओळख झाली होती. त्या सर्वांची आठवण झाली.\nआता हा नायकाचा पेचप्रसंग(वर थोडासा उल्लेख केला आहे, पण बाकीची माहिती हवी असेल तर नाटक पहा) कसा सोडवला जाणार, काय होणार असा विचार करता करता, मध्यंतरानंतर, मात्र निराशा होते. नाटक नेहमीच्या वळणावर जाते. नायकाला असणारा पेचप्रसंग सोडवण्यासाठी, वरवर कारण म्हणून दुसऱ्या महत्वाच्या बातमीला प्राधान्य दिले जाते, पण मूळ मुद्दा असा, की नायकाने, आपली तत्वनिष्ठा सोडली असेच दिसते. आणि तेथेच नाटक संपते. त्यामुळे हे ‘दोन स्पेशल’ नाटक खरंच स्पेशल आहे का आपणच ठरवायचे आहे. अगदी परवाच पुण्यात बालेवाडीत एका चालू असलेल्या इमारतीचे काही बांधकाम पडून बरेच लोक दगावले, त्या प्रसंगाची आणि त्यावेळी वृत्तपत्र-विश्वात काय काय झाले असेल नसेल याचा अंदाज करता आला. नाटक आहे १९८९ मधील, आणि अजूनही असे प्रसंग होतात, आणि परिस्थिती विशेष बदलली नाही हेच जाणवते.\nनाटकाला बऱ्यापैकी गर्दी होती, अगदी नाटक सुरु होई पर्यंत तिकीट विक्री चालू होती. नाटकाची तिकीट मात्र दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पहिल्या २० रांगांसाठी, ३०० रुपये, आणि नंतर २५०…त्याखाली काही नाही. चित्रपटांची तिकिटे ह्या पेक्षा नक्कीच कामी आहेत. अर्थात त्याला कारणही आहे. तिकिटांची किमंत हा ही मुद्दा नाटकांनाकडे प्रेक्षक न वळण्याचे एक महत्वाचे कारण आहे, त्याचा विचार व्हावा.\nनावाने काही अंदाज आला नाही पण\nनावाने काही अंदाज आला नाही पण नाटकमिमांसा आवडली.दामलेनेही मुद्दे मांडले होते.एक खरा मुद्दा सांगायला सर्वचजण कचरतात तो म्हणजे भिकार सवयींचे प्रेक्षक.घाण करून ठेवणे,खुर्चा तोडणे आहेच.\nह.मो. आवडतात.एक माणूस एक दिवस पुस्तक छान होते.( nine lives - william darlymple ही असेच आहे.)मत व्यक्त न करता आहे ते सादर करणे.हाच मुद्दा स्पेशलमध्ये असावा.त्या कार्यक्षेत्राची ओळख करून देणे.पुस्तकाऐवजी नाटक.\n>>भिकार सवयींचे प्रेक्षक.घाण करून ठेवणे,खुर्चा तोडणे आहेच.\nअगदी बरोबर. तसेच वारंवार विनंती करूनही मोबाईल सायलेंट न करणे, तसेच त्यावर नाटक सुरु असताना बोलणे, आणि प्रेक्षकांचा तसेच कलाकारांचा रसभंग करणे इत्यादी प्रकार सर्रास होत असतात. लहान मुलांना या नाटकाला आणू नये असी सूचना होती, तसेच निवेदन देखील करण्यात आले होते. नाटक सुरु असताना एक पोरगं रडायला लागला(तेही ४-५ रांगेतून). जितेंद्र भडकला त्यांच्यावर. तरी देखील ते उठून बाहेर गेले नाहीत. आता काय म्हणावे\nनाटकाचा प्रेक्षक,कलाकार दुसरीकडे वळण्याला टिव्हिमालिका कारण आहेतच.\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/review?page=5", "date_download": "2018-04-27T06:10:40Z", "digest": "sha1:2S5VS3ZOKD6C4X2VXHS2M26PBH4FI4EN", "length": 9844, "nlines": 105, "source_domain": "aisiakshare.com", "title": " समीक्षा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसमीक्षा पुस्तक परिचय : हसरी किडनी अर्थात ‘अठरा अक्षौहिणी’ अश्विनि 22 गुरुवार, 11/06/2015 - 06:19\nसमीक्षा गुरुदत्त : तीन अंकी शोकांतिका चिंतातुर जंतू 12 मंगळवार, 26/05/2015 - 01:55\n - असंच आपलं एक मत. अस्वल 18 सोमवार, 18/05/2015 - 11:53\nसमीक्षा Half girlfriend अर्थात अर्धी प्रेयसी गीतम 44 मंगळवार, 28/04/2015 - 09:14\nसमीक्षा कोर्ट सव्यसाची 27 मंगळवार, 21/04/2015 - 18:13\nसमीक्षा डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी – संदर्भासहित स्पष्टीकरण करा \nसमीक्षा शमिताभ: अमिताभची एकपात्री शोकांतिका ए ए वाघमारे 13 मंगळवार, 14/04/2015 - 04:12\nसमीक्षा एक -प्रेक्षणीय- पहेली लीला चित्रगुप्त 3 शनिवार, 11/04/2015 - 07:21\nसमीक्षा योनीच्या फनीच्या फनी गोष्टी \nसमीक्षा सांगावेसे वाटले म्हणून..... अदिति 23 शनिवार, 28/03/2015 - 16:13\nसमीक्षा नामदेव ढसाळ सतीश वाघमारे 29 गुरुवार, 05/03/2015 - 00:46\nसमीक्षा मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे...भाग १ शशिकांत ओक शनिवार, 28/02/2015 - 20:20\nसमीक्षा ‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’..... चित्रा राजेन्द्... 12 शनिवार, 28/02/2015 - 02:16\nसमीक्षा दुर्गाबाई : एक शोध ( माहितीपट कि भयपट \nसमीक्षा 'एलियन' विरुद्ध 'प्रोमेथियस' (भाग २) चिंतातुर जंतू 9 मंगळवार, 10/02/2015 - 08:34\nसमीक्षा चित्रपट विषयक नियम (व पोटनियम) - भाग दुसरा फारएण्ड 23 शनिवार, 24/01/2015 - 16:14\nसमीक्षा समीक्षेसारखे काहीतरी कान्होजी पार्थसारथी 22 बुधवार, 07/01/2015 - 09:26\nसमीक्षा भारतीय अध्यात्म आणि मेट्रीक्स अतुल ठाकुर 77 रविवार, 04/01/2015 - 13:02\nसमीक्षा लाईफ ऑफ पाय : मला भलताच आवडलेला चित्रपट विसुनाना 27 शनिवार, 27/12/2014 - 13:18\nसमीक्षा सतीश आळेकरां च मिकी आणि मेमसाहेब नाटक- सुन्न करणारा अनुभव मारवा 9 गुरुवार, 11/12/2014 - 20:53\nसमीक्षा इंटरस्टेलार:- इन्टू दॅट गुड नाइट......(without detailed plot) ए ए वाघमारे 8 शुक्रवार, 14/11/2014 - 23:42\nसमीक्षा महज़बीन बानो - इतर भाषेतील रत्ने - भाग ३ राजे 4 शनिवार, 18/10/2014 - 17:44\nसमीक्षा 'बॅंग बँग' अर्थात् 'संगीत डोक्याला शॉट' घाटावरचे भट 62 रविवार, 12/10/2014 - 15:11\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2012/01/blog-post_1971.html", "date_download": "2018-04-27T06:49:56Z", "digest": "sha1:RBMQ6TK3UZDNSJ5NFNZSN6WKQ3YPNLRQ", "length": 8510, "nlines": 114, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "माझ्या वर जीवपार, प्रेम करणारी तू.. | MagOne 2016", "raw_content": "\nमाझ्या वर जीवपार, प्रेम करणारी तू..\nमाझा sms न वाचता, तो delete करणारी तू... माझा call पाहता, तो cut करणारी तू... मी समोर दिसता, ... मला न पहिल्या सारखं करून, पुढे ...\nमाझा sms न वाचता,\nतो delete करणारी तू...\nतो cut करणारी तू...\n... मला न पहिल्या सारखं करून,\nपुढे निघून जाणारी तू...\nमला विसरण्याचा प्रयेत्न करणारी तू...\nकोणी माझ्या बद्दल काही विचारलं तर,\nफक्त गप्पा राहणारी तू ...\nआल्यावर चोरून रडणारी तू...\nजगा समोर गोड गोड हसणारी तू..\nन पहिल्या सारखा करणारी तू...\nमाझ्या हातात सिगारेट पहिली कि,\nआणि घरी जा... \"\nफोने करून बजावणारी सुधा तूच....\nनाही असं भासवणारी तू...\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\nढापलेल्या कविता: माझ्या वर जीवपार, प्रेम करणारी तू..\nमाझ्या वर जीवपार, प्रेम करणारी तू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/4776", "date_download": "2018-04-27T06:32:13Z", "digest": "sha1:AYWU6VQ7T3S4PQVAU2J5WVMO2RRXFY5H", "length": 18078, "nlines": 232, "source_domain": "aisiakshare.com", "title": " गाजराचा शिरा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nकीस बाप्या कीस, गाजर कीस\nसाहित्य: गाजर ४ किलो, साखर ३-४ वाटी, दूध १ किलो (अमूल गोल्ड), खोवा (२५० ग्राम), तूप एक वाटी, छोटी इलायची (वेलची) १०-१२, जायफळ १/२. व बदाम १५-२०.\nप्रारंभिक तैयारी: सौ. ने आधी बादाम बारीक लांब कापून घेतले. २ चमचे साखर आणि छोटी इलायची सोलून व जायफळ मिश्रण मिक्सर मधून बारीक वाटून घेतले.\nसंध्याकाळी स्वैपाक व जेवण झाल्यावर सुमार रात्री ८.४५ झाल्यावर पितळेच्या एका जाड भांड्यात गाजराचा कीस दूध घालून उकळायला ठेवले. (जाड बुडाचे भांडे असेल तर शिरा खाली लागणार नाही, जळण्याची संभावना कमी). रात्री ९.३० ला सौ. गाजराचे दूध (गाजरात जेंव्हा थोडे बहुत दूध राहते, ते पळीने काढून त्यात साखर, छोटी इलायची आणि जायफळ यांच्या मिश्रणाची पूड टाकून) गरमागरम एक कप दूध माझ्या पुढ्यात ठेवले. नंतर सौ. ने ४ वाटी साखर भांड्यात घातली.\nजेंव्हा हि सौ. गाजराचा शिरा बनविते, असे दूध माझ्या साठी काढून ठेवते. अत्यंत स्वादिष्ट लाल रंगाचे दूध पिताना अमृत पिण्याचा आनंद मिळतोच. माझे दूध पिणे संपल्यावर सौ. ने प्रेमाने हाक मारली. इकडे थोडे गाजराच्या शिर्या कडे पाहता का ताजातवाना बंदा कामावर हजर झाला. मी शिरा परतू लागलो.\nसौ. ने खोवा किसून गाजरात मिसळला (काही लोक शिरा तैयार झाल्यावर खोवा टाकतात. पण त्यात मजा नाही, खायला स्वाद येत नाही, आधी टाकल्याने खोवा व्यवस्थित भाजल्या जातो आणि गाजरात एकजीव होतो. शिर्याला स्वाद मस्त येतो. नंतर एक वाटी तूप हि त्यात टाकले. या तुपाची विशेषता अशी कि मध्यप्रदेशवाल्या आमच्या मेहुणीने पाठविले होते. जंगलात चरणार्या म्हशींचे (शुद्ध ओर्गानिक तूप). तूप टाकल्यावर मस्त वास येऊ लागला. रात्रीचे १० वाजले होते. गॅस मध्यम करून जवळपास पाऊण तास शिरा परतला. तूप सुटू लागल्यावर गॅस बंद करून बदाम काप त्यात टाकले.\nदुसर्या दिवशी सकाळी, सौ. ने पुन्हा अर्धा तास मंद आचेवर शिरा पुन्हा भाजला. जेंव्हा शिरा परतताना झारी चालवायला जड वाटू लागेल तेंव्हा समजा शिरा तैयार झाला.\nजेंव्हा हि सौ. गाजराचा शिरा बनविते,\nजेंव्हाही, सौ. गाजराचा शिरा बनवते\nजेंव्हा, ही सौ. गाजराचा शिरा बनवते...\nआमची मराठी आणखी काय. ...\nआमची मराठी आणखी काय. ...\n'गाजराचा शिरा' हे 'गाजर का हलवा'चे उलटभाषांतर असावे काय\n(उद्या कोणी 'दुधीच्या शिऱ्या'ची रेसिपी दिल्यास त्याचीही मानसिक तयारी ठेवलेली आहे.)\n(रव्याच्या) शिर्‍याला उत्तरेत 'सुजी'का हलवा म्हटले जातेच. तेव्हा मराठीकरण करताना 'गाजराचा हलवा'पेक्षा 'गाजराचा शिरा' अधिक मराठी आहे\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nएकदा मी केलेल्या साबुदाण्याच्या खिचडीला, \"साबुदाण्याची उसळ चांगली झालीय\" म्हणून अभिप्राय देणारा (वैदर्भिय) रूममेट आठवला\nगाजर ,दुध, साखर, खोवा, तूप हा\nगाजर ,दुध, साखर, खोवा, तूप हा क्रम घेतला आहे या क्रमात फरक केल्यास दुसरे दिवशी पुन्हा परतावे लागत नाही.\nआमची पद्धत वेगळी आहे. आम्ही\nआमची पद्धत वेगळी आहे. आम्ही आधी नुसते किसलेले गाजर तुपावर भरपूर परततो. मग साखर घालून परततो, मग दूध घालून शिजवतो, शेवटी खवा\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nसौ. ने खोवा किसून गाजरात मिसळला (काही लोक शिरा तैयार झाल्यावर खोवा टाकतात. पण त्यात मजा नाही, खायला स्वाद येत नाही, आधी टाकल्याने खोवा व्यवस्थित भाजल्या जातो आणि गाजरात एकजीव होतो. शिर्याला स्वाद मस्त येतो.\nकारण चहातही वरुन साखर घालणे व आधीच चहापूडीबरोबर साखर घालून उकळी येऊन मग मुरायला ठेवणे. या दोन्ही मध्ये चवीत फरक पडतो.\nतेच साबुदाणा खिचडीचे, वरुन शेवटी घालण्यापेक्षा..... भिजववून फुगलेल्या साबुदाण्यात साखर+मीठ्+दाणेकूट्_मिर्चि चे काप्+कोथिंबिर्+नारळाचा चव घालून नीट मिसळून थोडा वेळ ठेवली अन मग परतली की खिचडी काय सुपर्ब होते .............. हे लिहीत असताना तिरडी उचलायची\nमागे दिसणारे हारीने लावलेले स्टील चे डबे अतिशय आवडले.\nऋ मला हेच सांगायचे आहे.क्रम\nऋ मला हेच सांगायचे आहे.क्रम बदलला की चवीत फरक पडतो कारण त्यामागे केमिस्ट्री/फिजिक्स आहे.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nसाधारण दुधी/गाजर हलव्याला मी\nसाधारण दुधी/गाजर हलव्याला मी गोड दुधी/गाजर म्हणतो.\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/5667", "date_download": "2018-04-27T06:12:10Z", "digest": "sha1:7YPWMVHQIUTV55OLNNZSJQIMD3B6KQM7", "length": 9949, "nlines": 129, "source_domain": "aisiakshare.com", "title": " पंगत | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nपंगत वाढलीय -- जरा बसून घ्या\nतर बरं का मंडळी ......\nएकदा एका गावात .. मोठी लगीन घाई झाली\nपायताणं नाही कुणाच्या .. पायामध्ये राहिली \nफेटे आणि मुंडाशी .. डोईवर चढली\nबिलवर , पाटल्या संगे .. नथ ही झुलली \nजिलब्यांची रास .. श्रीखंडाचा घास\nरंगीत रांगोळीची .. पंगतही सजली \nनाव घ्या, नाव घ्या .. मंडळी बोलली\nनवी नवी पाटलीण .. गालातच हसली \nघेऊ कसा उखाणा .. (तिला) कोडं पडलं नवं\n .. आणि कसं बाई घ्यावं\nसगळे म्हणती बाई .. लाजू नको काही\nनाव घे झोकात .. आणि सांग काही-बाही \nपाटलीण बोलली लाजून .. घेते मी नाव\nताई, माई, अक्का जरा ... घ्याल ना सांभाळून\nपदराला सावरित मग .. पाटलीण हळू बोले\n .. का घेऊ दादांचेच नाव पहिले\nलहानशा या गावात .. किर्ती दादांची मोठी\nदहा, पंध्रा वर्सं झाली .. पार केली साठी \nआपल्या हातान मोडली .. आधाराची काठी\nआंब्याचा गर फेकून .. राखून ठेवती बाठी \nगवगवा मोठा .. जरी काम थोडं फार\nदादांच्या नावाचा .. दरारा फार फार \nघंटा वाजवून देवासमोर .. दंडवत कुणी घाली\nतासभर प्रवचन देऊन .. पंत बसलेत खाली \nडोळे मिटून अर्धे .. पाहती दक्षिणेची थाळी\nनजरेनेच जोखती .. किती जमले तांदूळ-डाळी\n .. आणि कशाचे काय \nबघता बघता पंतांचे .. नेहमीच फाटक्यात पाय \nपंत पडले म्हणून म्हणे .. चढले आहेत राव\nहात ठेवून तोंडावर .. हसतोय सारा गाव \nमाडी बांधून झोकात .. होते, मिरवीत येथे राव\nत्या साठी टाकून काडी .. जाळलाय त्यांनी गाव \nफसलाय पाय आता .. गुंते झालेत फार\nराव जरा कमी खा .. वाढलाय भुईचा भार \nगुणाचे आहेत राव मोठे .. नाव मोठं अन लक्षण खोटे\nसाऱ्यांना माहित गुपित त्यांचे .. नफ्याशी त्यांचे साटेलोटे \n .. कुणालाच काही नाही ठाव \nमाइक घेऊन सांगा जरा .. आहे काय तुमचा भाव \n(आणि हो, सारं काही हलकं हलकं घ्यायचं )\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/review?page=7", "date_download": "2018-04-27T06:11:26Z", "digest": "sha1:SZQSIANPXLQ5BVCC3NRMNXZL44VMCPYT", "length": 9454, "nlines": 104, "source_domain": "aisiakshare.com", "title": " समीक्षा | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसमीक्षा अस्ताद नावाचे वस्ताद आशुतोष 11 बुधवार, 12/02/2014 - 20:31\nसमीक्षा शिप अॉफ थिसिअस - भारतीय तत्त्वचिंतनाला दृकश्राव्य भाषेची जोड चिंतातुर जंतू 39 मंगळवार, 04/02/2014 - 05:25\nसमीक्षा एक Serious अन हृदयस्पर्शी \"Timepass\"… सुमित 36 रविवार, 02/02/2014 - 10:30\nसमीक्षा सीता सिंग्ज द ब्लुज् ऋषिकेश 5 मंगळवार, 21/01/2014 - 19:01\nसमीक्षा जॉनी मॅड डॉग निनाद 11 मंगळवार, 21/01/2014 - 10:31\nसमीक्षा रीटा वेलिणकर ऋषिकेश 8 सोमवार, 20/01/2014 - 13:05\nसमीक्षा रॅबिट प्रुफ फेन्स निनाद 15 गुरुवार, 09/01/2014 - 01:25\nसमीक्षा हजार चुराशीर मा – महाश्वेतादेवी (अनु. अरुणा जुवेकर) अतुल ठाकुर 19 सोमवार, 06/01/2014 - 20:28\nसमीक्षा लास्ट ट्रेन फ्रॉम गनहिल…एकाकी संघर्षाची अविस्मरणिय कथा अतुल ठाकुर 4 सोमवार, 30/12/2013 - 15:08\nसमीक्षा केईनोरहासेन निनाद 1 शनिवार, 23/11/2013 - 21:14\nसमीक्षा मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत \nसमीक्षा खेळघर - रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ मेघना भुस्कुटे 14 शुक्रवार, 08/11/2013 - 18:27\nसमीक्षा रावा - शुभांगी गोखले मेघना भुस्कुटे 1 गुरुवार, 07/11/2013 - 17:21\nसमीक्षा चित्रपट समीक्षा: क्रिश ३ निमिष सोनार सोमवार, 04/11/2013 - 17:15\nसमीक्षा एका महाचित्रपटाची गोष्ट तिरशिंगराव 4 सोमवार, 21/10/2013 - 18:38\nसमीक्षा रा. पु. जोशी तिरशिंगराव 5 बुधवार, 16/10/2013 - 14:11\nसमीक्षा 'इन्व्हेस्टमेंट' चिंतातुर जंतू 16 बुधवार, 25/09/2013 - 15:49\nसमीक्षा निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३) चिंतातुर जंतू 7 सोमवार, 23/09/2013 - 11:58\nसमीक्षा निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग २) चिंतातुर जंतू 14 शुक्रवार, 20/09/2013 - 19:15\nसमीक्षा 'मुखवटे आणि इतर कथा' जुई गुरुवार, 12/09/2013 - 13:45\nसमीक्षा निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध चिंतातुर जंतू 25 बुधवार, 11/09/2013 - 10:41\nसमीक्षा 'अस्वस्थ वर्तमान' जुई गुरुवार, 29/08/2013 - 08:40\nसमीक्षा झिम्मा जुई 1 बुधवार, 21/08/2013 - 17:00\nसमीक्षा ककल्ड/प्रतिस्पर्धी जुई 17 मंगळवार, 20/08/2013 - 10:53\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://fbkavita.blogspot.com/2012/02/blog-post_22.html", "date_download": "2018-04-27T06:38:14Z", "digest": "sha1:AM7YTJ7PMZM6Q224Y7YXTPHHPXPUC5AN", "length": 8540, "nlines": 102, "source_domain": "fbkavita.blogspot.com", "title": "तू गेल्यावर... तू गेल्यावर... तू गेल्यावर... तू गेल्यावर... तू गेल्यावर... | MagOne 2016", "raw_content": "\nतू गेल्यावर... तू गेल्यावर... तू गेल्यावर... तू गेल्यावर... तू गेल्यावर...\nतू गेल्यावर... शब्द माझे तुझ्यासाठी माझ्यासारखे असे काही झूरतात माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.... तू गेल्यावर.... मजा मी ए...\nमाझ्यासारखे असे काही झूरतात\nतुझे-माजे ते सरते दिवस\nपौर्णिमेच्या रात्री आभाळ आल्यावर\nचांदण्याना वाटते जशी अमावस.....\nजुनेच शब्द पुन्हा घेऊन\nइतका अभागीतुझ्याशिवा य मी\nवाट पाहता तुझी येतही नाही मरण....\nतुझचं प्रेम राहिल माझ्या श्वासात अखेरच्या क्षणापर्यंत.\nकधीच लालसा नव्हती मला तुझ्या शरीराची, अगदी पहिल्या भेटीपासून ते प्रेमात पडे पर्यंत.. मला पोहचायचं होतं माझ्या मनासवे, तुझ्या बंदिस्त ...\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे\nमला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तु...\nका कधी कधी अस होत..\nका कधी कधी अस होत.. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपण कोणावर इतके प्रेम करतो. . पण त्याला त्याची अजिबात जाणीव हि नसते. . का कधी कधी अस होत. आपले मन कोणासाठी इतके झुर...\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय\nतुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय --------------------------------------------------- तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय असं घडूच शकत नाही ड...\n\" गेले ते दिवस \" \" राहील्या त्या फक्त आठवणी \"\nआठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात याना सांभाळून ठेव,,, कारण जेव्हा...\n\"आता खरच सवय झालीये....\nआता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... \"आता खरच सवय झालीये.... एकट्यानेच चालायची, आणि न सुटनारी कोडी स्वतःलाच घालायची. सवय झालीये.... मनातल्या मनात ...\nक्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता वाटे...\nएक दिवस असा होता की,\nएक दिवस असा होता की, कुणीतरी माझ्या, फोनची वाट पहायचं..... स्वतःच फोन करुन, मनसोक्त बोलायचं, त्या गोड गप्पामध्ये रंगायचं..... एक दि...\nयेईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ....♥♥♥\nयेईन आठवण जेव्हा तुला जुन्या क्षणांची काय होईन अवस्था वेडावलेल्या मनाची येईल का जाणीव तुला माझ्या प्रेमाची ... डोळ्यांना आठवण येईन त्य...\nविसरून जा स्वप्न माझं.........\nमीचं एक स्वप्न आहे, स्वप्न माझं बघू नको.. पाहिलस जरी स्वप्न माझं, माझ्यासाठी जगू नको.. अविचारी मन माझं, विचार माझा करू नको.. केलास...\nढापलेल्या कविता: तू गेल्यावर... तू गेल्यावर... तू गेल्यावर... तू गेल्यावर... तू गेल्यावर...\nतू गेल्यावर... तू गेल्यावर... तू गेल्यावर... तू गेल्यावर... तू गेल्यावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://man-majhe.blogspot.com/2011/09/blog-post_6420.html", "date_download": "2018-04-27T06:37:27Z", "digest": "sha1:WX6WLB5KH2OBSK7R6B6OUTSV4GPNYQV3", "length": 13123, "nlines": 256, "source_domain": "man-majhe.blogspot.com", "title": "प्रेम करतो तुझ्यावर... सोडून मला जाऊ नकोस... | मन माझे", "raw_content": "\nHome » Marathi Kavita - मराठी कविता » प्रेम करतो तुझ्यावर... सोडून मला जाऊ नकोस...\nप्रेम करतो तुझ्यावर... सोडून मला जाऊ नकोस...\nसोडून मला जाऊ नकोस...\nतोडून कधी जाऊ नकोस....\nकधी प्रेम करायचीस माझ्यावर...\nहे कधी विसरु नकोस.....\nतिरस्कार मात्र करू नकोस...\nविसरलीस माझ प्रेम तरी चालेल....\nमैत्री माझी विसरु नकोस.....\nसोडून गेलीस तू मला....\nप्रेम माझ विसरु नकोस...\nकाळजी माझी करू नकोस...\nमरण जरी आल मला....\nमरणावर माझ्या अश्रु मात्र काढू नकोस.. ..\nआंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी\nआंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी\nदीपावली रंगावली....सोप्या सोप्या रांगोळ्या फक्त तुमच्यासाठी... Raangolyaa \nफुलांची पानांची रांगोळी आणि बनवायची नवीन पद्धत- Rangoli of Flower and leaves\nफुलांची रांगोळी बनवण्याची हौस आणि त्यानंतरचे समाधान काही वेळा अल्पायुषी ठरते. फुलांच्या पाकळ्या वाळू लागतात. रांगो...\n मुलींची मराठी नावे Marathi Boys and Girls Names with Meanings ( आपल्या बाळाची बारश्यासाठी नावे )\n\" अस विख्यात आंग्ल नाटककार -कवि शेक्सपीअरनं म्हटल असल तरी नावातच सार काही आहे अस म्हणणारी एक पिढी आता तयार होऊ ला...\nहोळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा\nकित्येक वर्षे झाली होळी खेळलोच नाही तुझ लग्न झाल्यापासून............... तुझ्या शिवाय दुसरीला रंग लावावा अस वाटलच नाही कधी मनापासून ............\nपहिल्या सरीचा पहिला थेंब म्हणजे प्रेम मनात पेटलेला गारवा म्हणजे प्रेम सावरता आवरता येत नाही ते म्हणजे प्रेम एखाद्यच्या नावाच कपाळावरच कुंकू ...\nहनुमान जयंतीच्या भक्तिपूर्ण शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः हनुमान जयंतीच्या भक्तिपूर्ण शुभेच्छा…\nगुढी पाडवा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…\nमन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः गुढी पाडवा आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…\nआदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे पाचवे रूप...\nआदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे चवथे रूप ...\nआदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे तिसरे रूप...\nआदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे दुसरे रूप...\nआदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख - दुर्गेचे पहिले रूप...\nनवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...\nनवरात्रोत्सव : संपूर्ण माहिती - Navratrostav Full ...\nपहिले प्रेम कोण होत\" \nआज सकाळी तुला पाहूनी ....मन माझे विरघळले आतुनी . -...\nअशाच एका तळ्याकाठी .......कवी :......प्रथमेश राउत....\nखास मुलांच्या मनातल .......मुलीनो आवर्जून वाचा - स...\nश्री गणपती अथर्वशीर्षाचा अर्थ, फलश्रुती आणि महत्त्...\nगणेश उत्सव संपल्यावर ..:)\nझेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा.\nविनोदी मराठी प्रश्नोत्तर पत्रिका - Funny_marathi_e...\nमराठी मस्तीखोर चे मस्त विनोद - Marathi Mastikhor F...\nतू मला सोडून निघून गेलास ....अश्रूंच्या ओंझळीत मला...\nप्रेम करतो तुझ्यावर... सोडून मला जाऊ नकोस...\nमाउंट मेरी जत्रा ( बांद्रा फेयर) - यशस्वी केल्याबद...\nअष्टविनायक -छायाचित्र , माहिती आणि नकाशे पुस्तिका ...\nप्रेमातली मैत्री अन मैत्रीतंर प्रेम.....तूम्ही काय...\nलालबागचा राजा २०११ (संपूर्ण दर्शन) फोटोस ,वालपेपर ...\nउंदिरमामा उंदिरमामा......Cute Marathi Poem :)\nरूप गणेशाचे - २१ अंकाचे महात्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/534397", "date_download": "2018-04-27T06:21:06Z", "digest": "sha1:K3CAHQLKRRHCYN26UEQNOZS63IG3X2E4", "length": 5123, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीसोबात श्रीदेवी झळकणार? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीसोबात श्रीदेवी झळकणार\nसैराटच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीसोबात श्रीदेवी झळकणार\nऑनलाईन टीम / मुंबई :\n‘सैराट’ चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’मध्ये जान्हवी कपूर आर्चीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आर्चीच्या आईची व्यक्तिरेखा जान्हवीची रिअल लाईफ आई म्हणजेच श्रीदेवी साकारण्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे.\n‘आर्चीच्या आईची व्यक्तिरेखा लहानशी असली, तरी महत्त्वपूर्ण आहे. ती ग्रेसफुल दिसायला हवी. तिने स्वतःचा आब राखायला हवा. आईचे बंडखोर लेकीवर जीवापाड प्रेम आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा मागास समाजातील तरुणावर मुलीचे प्रेम असल्यामुळे वडिलांचा तिला प्रचंड विरोध आहे. मात्र अशा परिस्थितीतही आईने तिची बाजू उचलून धरली आहे.’ असे सिनेमाशी संबंधित सूत्रांनी सांगितलं आहे.\nश्रीदेवी यांना सिनेमाची ऑफर देण्यात आली असून त्यांनी अद्याप आपलं उत्तर दिलेलं नाही. मात्र मुलीचं पदार्पण असल्यामुळे त्या ही ऑफर नाकारण्याची शक्मयता कमी आहे. सैराट चित्रपटाची कथा महाराष्ट्रात घडली होती, मात्र ‘धडक’ची कहाणी राजस्थानात घडताना दिसणार आहे.\nसैराटमधील ‘ती’ प्रसिध्द फांदी तुटली\nशाहरूख बनणार अमेरिकेचा पाहूणा\nइक्यूमिनिकल ज्युरी पुरस्काराने समित कक्कड सन्मानित\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nफक्त आठ तालुक्यांतच दुष्काळ कसा \nआजचे भविष्य शुक्रवार दि. 27 एप्रिल 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/dgipr-recruitment/", "date_download": "2018-04-27T06:27:33Z", "digest": "sha1:5RTPTYTUUKVD3W6TWZ7KPR5BS3PSWLIM", "length": 10949, "nlines": 138, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Maharashtra State & Tata Trust Internship - DGIPR Recruitment 2017", "raw_content": "\n(FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n(DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n(MPSC) लिपिक- टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 निकाल\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\nजिल्हा न्यायालयातील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2018 निकाल\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम\nसंहिता लेखक : 17 जागा\nसंहिता लेखक सोशल मिडीयासाठी: 02 जागा\nग्राफिक डिझाईनर: 04 जागा\nमाहिती तंत्रज्ञान सहाय्यक : 02 जागा\nव्हिडिओ अॅनिमेटर : 02 जागा\nसंगीत संयोजक : 01 जागा\nपद क्र.1: 55% गुणांसह जनसंवाद /पत्रकारिता/संज्ञापन पदवी\nपद क्र.2: i) 55% गुणांसह कोणतीही पदवी ii) जाहिरात, नाट्य किंवा ऑडिओ व्हिज्युअल प्लॅटफॉर्ममध्ये डिप्लोमा.\nपद क्र.3: 55% गुणांसह फाईन अप्लाइड आर्टस् पदवी /डिप्लोमा\nपद क्र.5: i) 55% गुणांसह 12 वी उत्तीर्ण ii) अॅनिमेशन डिप्लोमा\nपद क्र.6: i) 55% गुणांसह 12 वी उत्तीर्ण ii) म्युझिक डिप्लोमा\nवयाची अट: 30 सप्टेंबर 2017 रोजी 35 वर्षांपर्यंत\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 नोव्हेंबर 2017\nPrevious सोलापूर जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदांची भरती\n(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 526 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात भरती\nUPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 398 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(PMC) पुणे महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\n(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 308 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगा भरती\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगा भरती\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 8921 जागांसाठी मेगा भरती (स्थगिती)\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 178 जागांसाठी भरती\n• MHT-CET 2018 प्रवेशपत्र\n• (KVS) केंद्रीय विद्यालय संघटन भरती मुलाखत प्रवेशपत्र (1017 जागा)\n• (DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n• (MPSC) लघुलेखक व लघुटंकलेखक परीक्षा 2018 अंतिम उत्तरतालिका\n• (RBI) भारतीय रिझर्व्ह बँक असिस्टंट (अपंग व्यक्तींकरिता) विशेष भरती निकाल\n» आता पदवीसोबतच बीएड \n» जिल्हा न्यायालयातील लघुलेखक/ लिपिक/ शिपाई भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.\n» येत्या 02 वर्षात 72 हजार नोकऱ्या - मुख्यमंत्री\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://m.goanews.com/blog_details.php?id=473", "date_download": "2018-04-27T06:54:09Z", "digest": "sha1:CVGBZ5UEFKJ5YOFU6WG53FG4UVEPEXQX", "length": 19620, "nlines": 41, "source_domain": "m.goanews.com", "title": "Goa News | मुख्यमंत्री पर्रीकर विघ्नहर्ता बनतील का?", "raw_content": "\nमुख्यमंत्री पर्रीकर विघ्नहर्ता बनतील का\nख्रिसमस आणि चवथ हे गोव्यातील दोन महत्वाचे उत्सव. हिंदू व ख्रिश्चन समाजांचे हे उत्सव असले तरी त्यातील धार्मिक भाग तेवढा त्या त्या धर्माचे लोक साजरा करतात. परंतु हे दोन्ही महत्वाचे सण जेवढे धार्मिक आहेत तेवढेच त्यांना सामाजिक व सांस्कृतिक अधिष्टानही आहे. हे दोन्ही सण सर्व गोंयकारांचे आहेत. या अधिष्ठानातूनच गोव्यातील सर्वधर्मीय एकोपा अभंग राहिलेला आहे. एकमेकांबद्दलचा आदरभाव आणि आपुलकी शाबूत राहिलेली आहे. आमचे गोंयकारपण ह्याच सणांच्या सामाजिक व सांस्कृतिक अधिष्ठानात लपलेले आहे.\nचवथ हा तर केवळ धार्मिक उत्सव नव्हे. हा परिपूर्णरित्या निसर्गाचा उत्सव. पावसाचा धूमधडाका संपतो, श्रावणाच्या सरीही ओसरतात आणि पावसाळी वातावरणात येते ती चवथ. तोपर्यंत गोव्यातील निसर्गदेवता पूर्णतया नटून थटून गणपतीरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली असते. फळा-फुलांना बहर आलेला असतो. निसर्गदेवतेला सजवणाऱ्या मातीतूनच गणरायाची मूर्ती बनवली जाते. पाना-फुलांतून गौरी-म्हादेव निर्मिले जातात. भोपळा, काकडी, घोसाळीं, चिबड, वाल, भेंडी, सिताफळ, निरफणस, पेरू आणि मिर्चीपर्यंत सर्वच फळांनी भरलेली माटोळी सजते. शिवाय रानफळे. घोश्टां, फागलां, कुड्या कात्रे, कांगणां, माट्टा कात्रे, खिळखिळे, घागरे आणि करमले. काही खाण्याची रानफळे तर काही विषारी. पूजेलाही दुर्वा, बेल आणि फुले. संपूर्ण निसर्गच घराघरातून बहरतो. मग घुमट आणि शामेळाच्या तालावर आरत्यांचा धूमधडाका. तालबद्ध रीतीने घातलेल्या फुगड्या. आणि गजर घालीत केलेले गणपती विसर्जन. कोणाचे दीड दिवस, कोणाचे पाच, सात आणि अकरा दिवसांचेसुद्धा.\nपूर्वी ही सगळीच निसर्गदेवता घरामागच्या परसात वा घरामागील डोंगरावर फुलायची. लहान मुले जाणत्यांबरोबर डोंगरावर जायची. कुठली रानफळे खाण्याची व कुठली विषारी त्यांची ओळख त्यांना इथेच व्हायची. पाऊस सुरू झाला की फळांच्या बिया मातीशी दोस्ती करायच्या. कणाकणाने फुलणारी फळावळ व फुलझाडे बघतच चवथीचे वेध लागायचे. संपूर्ण निसर्गातच चवथीचा गंध पसरायचा. घुमटांवर चामडी चढवली जायची. शामेळाच्या दोऱ्या कसल्या जायच्या. घुमट-शामेळाचे पडघम चवथीपूर्वीच वाजायला लागायचे. ताल-सुरांची ओळख लहान मुलांना इथेच व्हायची. फुगडीच्या तालावर नृत्याचे धडेही इथेच गिरवले जायचे. गणपतीच्या रंगशाळेत दोन-तीन महिन्यांत मूर्तीकलेचे धडे मिळायचे. आजकाल या गोष्टी इतिहासजमा व्हायला लागल्या आहेत. सगळीच फळावळ शहरातील बाजारातून घेवून गोंयकार तयेच्या आदल्या दिवशी गावात कूच करतो. घर उघडून साफसफाई करतो. चार फळे वरती टांगून माटोळीचा सोपस्कार करतो. मखर असले तर बरे, अन्यथा थर्माकोलच्या मखरात गणपती विराजमान होतो व दीड दिवसाच्या गणपतीला विसर्जित करून कुटुंबेच्या कुटुंबे परत शहराची वाट धरतात. गोवा मुक्तीच्या काळात 80 टक्के गोंयकार गावात रहायचा. आज 80 टक्के शहरात रहातो. आपला धार्मिक उपचार गावात जावून करतो आणि चार-पाच दिवसात परत शहरात येतो.\nया औपचारिक उत्सवातून कशी होणार चवथीच्या सामाजिक व सांस्कृतिक अधिष्ठानाची उपासना कोण नेणार मुलांना रानावनात फळा-फुलांची ओळख करून द्यायला कोण नेणार मुलांना रानावनात फळा-फुलांची ओळख करून द्यायला कुठून येणार त्यांना सुगंध चवथीचा कुठून येणार त्यांना सुगंध चवथीचा कधी शिकणार ती घुमट शामेळ वाजवायला कधी शिकणार ती घुमट शामेळ वाजवायला कोण शिकवणार त्यांना फुगडी घालायला कोण शिकवणार त्यांना फुगडी घालायला कोण नेणार त्यांना गणपतीची चिकण माती थापायला आणि त्यातून मूर्ती घडवायला कोण नेणार त्यांना गणपतीची चिकण माती थापायला आणि त्यातून मूर्ती घडवायला कशी शिकणार ती नाजूक हाताने गणपतीचे दागिने आणि डोळे रंगवायला कशी शिकणार ती नाजूक हाताने गणपतीचे दागिने आणि डोळे रंगवायला त्या मानाने गावातील 20 टक्के मुले नशिबवान. त्यांच्यापुढे मग शहरातील मुले फिकी पडणार. ती मग आपला तोरा दाखविण्यासाठी फिल्मी गितांच्या चालीवर गरबा खेळणार. आमच्या पारंपारिक फुगड्यां हळूहळू इतिहासजमा होणार. एकत्र कुटुंब पद्धती गोव्यातून जवळजऴ नामशेष झालेली आहे. चवथीच्या निमित्याने एकामेकांपासून तुटलेले कुटुंब पुनश्च एकत्र येते तेही केवळ तीन-चार दिवसांसाठीच. एकामेकांना वायणां देत गणपतीच्या निमित्याने गाव फिरायचीही पद्धत आता वयस्कर मंडळीपुरतीच मर्यादित राहिली आहे. नव्या पिढीला त्यांचा गावही ठावूक नाही आणि शेजारी-पाजारीही.\nचवथीच्या निमित्याने निर्माण होणारी ही सामाजिक आणि सांस्कृतिक समरसता संपवण्यास प्रामुख्याने जबाबदार आहे ते आमचे शिक्षण खाते. हे खाते शाळांना चवथीची अधिकृत सुट्टी देते फक्त दोन दिवसांची. प्रत्येक शाळेला वर्षातील 10 दिवसांची सुट्टी आपापल्या सोयीप्रमाणे घेण्याची मुभा असते. त्यातील चार दिवस चवथीच्या सुट्टीला जोडण्याचीही परवानगी असते. त्यातून मग ही सुट्टी सहा दिवसांवर नेली जाते. त्यातील एक-एक दिवस शहरात रहाणाऱ्या लोकांचा केवळ प्रवासात व बाजाररहाटीतच जातो. गावात मुलाबाळांना घेऊन ते व्यवस्थित राहू शकतात केवळ चार दिवस. या चार दिवसात ही सामाजिक व सांस्कृतिक चवथीची मजा त्यांना मिळणार कशी दुर्गापूजेच्या सणाला पश्चिम बंगालमध्ये काय फक्त दोन ते सहा दिवसच सुट्टी असते दुर्गापूजेच्या सणाला पश्चिम बंगालमध्ये काय फक्त दोन ते सहा दिवसच सुट्टी असते नवरात्रांची सुट्टी गुजरातमध्ये एवढीच असते नवरात्रांची सुट्टी गुजरातमध्ये एवढीच असते ओणमच्या सणाची सुट्टी केरळमध्येही अशीच असते ओणमच्या सणाची सुट्टी केरळमध्येही अशीच असते मग गोव्यातच चवथीची अधिकृत सुट्टी केवळ दोन दिवसांची का मग गोव्यातच चवथीची अधिकृत सुट्टी केवळ दोन दिवसांची काआणि जी छोटी दिवाळी केवळ दोन ते तीन दिवसात संपते त्या दिवाळीची सुट्टी 15 ते 22 दिवस काआणि जी छोटी दिवाळी केवळ दोन ते तीन दिवसात संपते त्या दिवाळीची सुट्टी 15 ते 22 दिवस का गोवा मुक्तीला 50 वर्षे उलटून गेली आणि 80 टक्के गोंयकार गावातून शहरात पोचला तरी आपण याच चुकीच्या सुट्ट्यांची पद्धत चालून ठेवणार आणि मग आमचे राजकारणी धरून शिक्षणतज्ञपर्यंत सगळेच नवी पिढी आमच्या भारतीय संस्कृतीपासून कशी तुटून चालली आहे त्यावर भाषणबाजी करीत फिरणार\nया गोष्टी लक्षात घेवून सुट्ट्यांचे नवीन वेळापत्रक काही शिक्षणतज्ञांनी तयार करून शिक्षण खात्यास दिल्यास किमान आता 10 वर्षे उलटून गेली. परंतु त्यावर कुठलाही शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री आणि शिक्षणतज्ञांचे सल्लागार मंडळही गंभीररित्या विचार करण्यास तयार नाही. ज्या कोणा शैक्षणिक अधिकाऱ्यांना हे ठावूक आहे तेही गप्प आहेत. प्रत्यक्षात या वेळापत्रकाची अंमलबजावणी केल्यास शिकविण्याचे दिवस वाढवून मिळतात आणि जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर दर दोन-तीन महिन्यांनी ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर अशा आठ-दहा दिवसांच्या सुट्ट्या मिळतात. त्यामुळे शिकणेही सहजसुलभ बनते.\nहा प्रकार असाच चालू राहिला तर शिक्षणखात्याचे हे अत्यंत चुकीचे वेळापत्रक गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेवर आलेले एक विघ्नच ठरेल. हे विघ्न दूर होईल तीच गोव्याची खरी चवथ. आणि हे विघ्न दूर करील तोच खरा विघ्नहर्ता. शिक्षण खाते सांभाळणारे आणि गोव्याच्या पारंपारिक संस्कृतीबद्दल येता-जाता कळवळा व्यक्त करणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हा विघ्नहर्ता बनतील का\nशाळांच्या सुट्ट्या आणि वेळा याबद्दल मी अनेकदा लिखाण केले. शिक्षक आणि शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना अनेक सूचना खात्याला केल्या पण त्याचा गांभीर्याने कुणी विचार केला नाही. वर्षाच्या ३६५ दिवसापैकी फक्त २२० शालेय दिवस असतात. त्यातील सुमारे २५ दिवस घटक चाचण्या व अन्य परीक्षा यात खर्च होतात. वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडास्पर्धा, अन्य स्पर्धा यात आणखी १० दिवस बिन अध्यापनाचे जातात म्हणजे प्रत्यक्षात १८५ दिवस अध्ययन-अध्यापनासाठी मिळतात. त्यामुळे सकस अध्ययन--अध्यापन होत नाही. शिक्षणाची गुणात्मकता घटते. यासाठी पालकवर्ग मुलांना खाजगी शिकावणी वर्गाला पाठवतात. सुट्ट्यांची संख्या कमी करणे आणि सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत शाळा चालणे आवश्यक आहे. मध्ये १ तासाची सुट्टी द्यावी ज्यात मुले आणि शिक्षक आपले जेवण उरकतील. परंतु सध्याचे वेळापत्रक सर्वांच्या एवढे अंगवळणी पडले आहे की त्यात बदल व्हावा असे ना पालकाना वाटते,ना शिक्षकाना ना शिक्षण खात्याला न सरकारला. पूर्वीची गुरुकुल पद्धती कशी योग्य होती हे आज पटते पण वळत नाही. गुणात्मक शिक्षण व्हायचे असेल तर प्रचलित अनावश्यक सुट्ट्या रद्द करून शाळेच्या वेळा वाढवणे आवश्यक आहे. अर्ध्या दिवसाचे काम मात्र पूर्ण दिवसाचे वेतन रिकाम्या वेळेत भलतेच उद्योग करण्याची शिक्षकांची प्रवृत्ती याला आळा बसवायचा असेल आणि शिक्षणाची गुणात्मकता वाढवायची असेल तर कुणाचाही मुलाहिजा न ठेवता सरकारला कठोर निर्णय घ्यावाच लागेल. नव्हे सरकारने तो घ्यावाच \n- जयराम अनंत रेडकर , सांताक्रूझ तिसवाडी गोवा | 20 th September 2012 10:44\nओपिनियन पोलः भाशीक न्हय; राजकी झूज\nविद्वत्तेचो उच्च-वर्णीयः अमृत कासार\nपोटनिवडणुकांतील विजय भाजपाला नवसंजीवनी देईल काय\nजोगळेकर सर आमचेर ‘अन्याय’ करून गेलो...\nआमी तिचो निशेध केलो; तिणे आमकां मोग दिलो\nकोंकणी चळवळः युगो ते मगो\n8वी अनुसुचीः कोंकणीची उदरगत ही केंद्र सरकाराची लागणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.misalpav.com/comment/614785", "date_download": "2018-04-27T06:35:48Z", "digest": "sha1:EO7NBSUA6EHH2OWFNSAVER4DRVZZXYHU", "length": 32372, "nlines": 493, "source_domain": "www.misalpav.com", "title": "मी केलेली काही पेन्सिल शेडींग्ज - मधुबाला | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nमी केलेली काही पेन्सिल शेडींग्ज - मधुबाला\nबबन ताम्बे in कलादालन\nखूप छान. रच्याकने, दोनपैकी कुठला धागा उडवणार आहात\nसंपादक मंडळास विनंती. कुठलाही एक धागा उडवणे.\nसंपादक मंडळास विनंती. कुठलाही एक धागा उडवणे. इमेज अप्लोड करताना खूप वेळ झटापट करावी लागली. त्यामुळे दोनदा प्रकाशित झाले असावे.\nतसेही मधुबालेस पहायला दोन डोळे पुरत नसत. दोन धागेतरी कसे पुरणार\nसंमंला अजून एक विनंती. धागा कलादालनात हलवा.\n'तसेही मधुबालेस पहायला दोन डोळे पुरत नसत. दोन धागेतरी कसे पुरणार\n१००% सुंदर आणि हुबेहुब काढले हो.\n1 Jul 2014 - 1:41 pm | राजेंद्र मेहेंदळे\nमस्तं मधुबाला. असेच एक आता\nमस्तं मधुबाला. असेच एक आता माधुरीचे पेन्सिलचित्र काढा.\nमाधुरीचे चित्रही नक्की काढनार आहे. सध्या दिवंगत पण लोकप्रिय व्यक्तिमत्वांची चित्रे काढत आहे. ती झाली की मग हयात लोकप्रिय व्यक्तिमत्वे, जसे की लताजी, अमिताभ, माधुरी दिक्षित, सचिन तेंडुलकर वगैरे.\nचित्रासाठी विषय निवडणे हा ज्याच्या-त्याच्या आवडीचा प्रश्न आहे हे खरे, तरीपण असे सुचवावेसे वाटते की एवीतेवी बघूनच चित्रे काढायची, तर जगातल्या थोर चित्रकारांनी काढलेल्या महान चित्रांबरून कॉपी करावी. असे करण्यात आपले चित्रकलेचे कसब अगदी पणाला लावावे लागतेच, शिवाय अनायसे त्या चित्रांचे महानत्व हळू हळू कळू लागते, आणि चित्रकलेचा व्यासंग खर्‍या अर्थाने वाढीस लागतो. अशी चित्रे जालावर सहज सापडतील. या बाबतीत मदत हवी असल्यास सांगा.\nउत्तम. आपली मदत हवीच.\nसध्या जलरंग चित्र काढायचा पण प्रयत्न चालू आहे. पण म्हणावे तसे जमत नाही.\nआपण म्हणता तशी महान चित्रकारांची चित्रे सुचवीली तसेच अजून काही मार्गदर्शन केले तर खुपच मदत होइल.\nमधुबालाचा सुंदर चेहरा व सौष्ठव नेहमी आकर्षित करते. चेष्टेने म्हणत नाही पण टुनटुनचे पोर्ट्रेट पहायला आवडेल. स्थूल असूनही तिच्या चेहऱ्यावर एक बालकाची निरागसता होती.ती टिपता आली तर किती छान..\nनक्कीच. टुनटुनचे चित्र नक्की काढू.\nसुंदर. और आने दो.\nसुंदर. और आने दो.\nछान आहे चित्र. परंतु 'काही पेन्सिल शेडींग्ज' वरून बरीचशी चित्रे असतील असे वाटून बघितले तर एकच चित्र. एकेका चित्रासाठी एकेक धागा उघडण्याच्या ऐवजी आता यापुढील एकाच धाग्यात पुषळशी चित्रे द्यावीत, ही विनंती.\nविचार सगळी चित्रे देण्याचाच होता. पण इमेज सकट प्रकाशित करताना सतत एरर येत होता. साइटला प्रॉब्लेम होता की काय न कळे.\nपुढच्या धाग्यात राहीलेली चित्रे टाकीन.\nचित्र आवडले. मला त्यातलं काही\nचित्र आवडले. मला त्यातलं काही फार कळतं असं नाही, पण जिवणी अंमळ वेगळी झालीय असं जाणवतंय. बाकी डीटेलिंग खासच\nधन्यवाद. जिवणी अंमळ वेगळी झालीय...\nधन्यवाद. जिवणी अंमळ वेगळी झालीय...\nशक्यता आहे. कितीही प्रयत्न केला तरी १००% हुबेहुब येणे तसे (माझ्यासाठी) मुष्कील आहे. :-)\nइतक्या सुंदर चित्रामध्ये खोच काढायला अवघडल्यासारखे होते. आधीच क्षमस्व..\nनाकाच्या लेव्हलपासून खालचा जॉ बोन चा भाग जरा रुंद झाला आहे. त्यामुळे इतर चित्राशी थोडा तोल ढळलाय.\nडोळे जितके नेमके सुंदर आणि जीवघेणे आहेत तितका हा भाग जुळला नाही.\nत्यामुळे जिवणी अजून वेगळी वाटते.\nमधुबालेचा रसास्वाद घेताना अचानक माला सिन्हेचा खडा येतोय तोंडात (जिवणीत)\nजिवणी काय बघतोस रे ब्याट्या\nजिवणी काय बघतोस रे ब्याट्या डोळे बघ डोळे काय खल्लास आहेत एकदम. छान जमले आहेत मधूबालाचे डोळे.\nकिसना, शेवटी काय पहायचं हा\nकिसना, शेवटी काय पहायचं हा ज्याचा त्याचा निर्णय. पण तो एक भाग जरा कणसर राहिल्याने पूर्ण चित्रात तसा उणेपणा येतो. असो. डोळ्यांबद्दल मी काही बोललोच नाहीये.\nजिवणी काय बघतोस रे ब्याट्या\nप्रतिसाद तर बरोबर दिला आहे मग चित्रातलं कळत नाही आस्सं कस्सं \nआरशासमोर तिरकी मान करुन उभे\nआरशासमोर तिरकी मान करुन उभे राहिल्यास जिवणी रुंद का दिसतेय त्याचं रहस्य समजून येईल.\nमधुबाला 'हेल्दी' गटातली होती.\nअशा व्यक्तींचा जॉ-लाईन खालचा मांसल भाग (गाला खालचा) थोडासा खाली येतो तिरकं पाहताना.\nमाझ्या मते मूळ चित्र असंच असावं.\nतांबे साहेब छान छान चित्रं अजून येऊ द्या.\nअवांतरः मतांतर म्हणजे हारजीत नसते एवढं समजायला हरकत नसावी.\nहोय. मुळ चित्र काहीसे असेच आहे.\nमस्त जमले आहे स्केच\nमस्त जमले आहे स्केच\nमस्त जमले आहे ताम्बे साहेब\nमस्त जमले आहे ताम्बे साहेब\nकाढत रहा. चित्रासाठी चित्रगुप्तांचं मार्गदर्शन घ्यायला विसरू नका. आणि इतर चित्रे एकदम प्रकाशित करा. कलादालन विभागात काहीतरी एरर येत आहे. तेव्हा जनातलं मनातलं मधे प्रकाशित करा.\nआजची स्वाक्षरी :- रिमझिम गिरे सावन... :- मंझिल\nसर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.\nसर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.\nइतके सुंदर चित्र काढले हाय\nइतके सुंदर चित्र काढले हाय..\nइतके सुंदर चित्र काढले हाय..\nकि त्या चित्राच्या खाली madhubala लिहायची गरज पण नाय \nअजून पेन्सिल शेडींग्ज खालील धाग्यात पहावयास मिळतील.\nअजून पेन्सिल शेडींग्ज खालील धाग्यात पहावयास मिळतील.\nथँक यु किल्लेदार साहेब.\n31 Jul 2014 - 3:39 pm | माईसाहेब कुरसूंदीकर\nछान रेखाटले आहे हो बबनराव.\nरेखाटण्याची ही कला तुमच्या हातात आहे हे तुमचे भाग्य.\nआमच्या हापिस मधी next week\nआमच्या हापिस मधी next week ला पेन्सील sketching ची कम्पितिशन आहे . तुमचा पयला नंबर येईल . पण फक्त ofice च्या लोकांसाठी आहे . :-(\nतुम्हाला चित्र काढून देतो. तुमच्या नावावर खपवा :-)\nताम्बेसाहेब , तुमी असले\nताम्बेसाहेब , तुमी असले क्वांट्र्याक पन घेता बर, रेट बीट काय असतो तुमचा \nनो रेट. आम्हाला तुम्ही केलेले कौतुक पुरेसे आहे. :-)\nभारी idea. १ मन म्हणताय असंच\nभारी idea. १ मन म्हणताय असंच करावं . दुसर म्हणतंय नको . ;-)\nदुस-या मनाचं ऐका . :-)\nसुंदर आहे स्केच.. आवडलं.. पुढील चित्रांसाठी शुभेच्छा..\nअजून छान होण्यासाठी : का कुणास ठाऊक उजवा डोळा जरा टपोरा झालाय आणि डावा त्यामानाने किंचित छोटा…\nआणि ओरिजिनल फोटो बघाल तर नजर वेगळीकडे आहे त्यामुळे फील चेंज होतो किंचित….\nजिवणी उजवीकडून थोडीशी निमुळती हवी होती\nअर्थात बोलण सोप्प आहे आणि करण कठीण, त्यामुळे नुसतच बोलतोय…\nधन्यवाद. त्यावेळी एव्ह्ढा सराव नव्ह्ता, त्यामुळे उणिवा राहील्या आहेत. अजुन् काही पेन्सिल शेडींग्ज मिपा वर टाकली आहेत. जरूर बघणे.\nप्रथम तुज पाहता जीव वेडावला...\nधन्यवाद तांबे साहेब ...\nबबनराव नवीन चित्रं दाखवा की.\nबबनराव नवीन चित्रं दाखवा की.\nखाली लिंक दिल्या आहेत. नुकतेच स्मिता पाटीलचे स्केच काढले आहे\nअप्रतिम, पहिलेच स्मिता पाटील\nअप्रतिम, पहिलेच स्मिता पाटील च्या फोटो वेळेस सर्व पाहिले आहेत.\nमस्त चित्र. डोळे तर फारच\nमस्त चित्र. डोळे तर फारच सुंदर. बाकी तुम्ही तुम्हाला जशी दिसली तशी मधुबाला रेखाटली आहे. त्यामुळे जिवणी अशी आणि नाक तसं या चर्चेला माझ्या मते काही अर्थ नाही\nथँक यु . :-)\nसुन्दर चित्र काढले आहे ,\nसुन्दर चित्र काढले आहे , जेव्हा माणूस स्वताः चित्र काढतो तेव्हा समजते ते काढणे किती काढीन आहे\nमी स्वतः काढते कधी कधी अजिबात जमत नाही कधी कधी एकदम जमून जाते\nअप्रतिम अजून चागली चित्रे पाठवावी नक्कीच पाहण्यास आवडतील\nआधीच तमाम मधुबाला चाहत्यांची माफी मागून हे चित्र इथे टाकत आहे\nतांबे सरांच्या चित्रासमोर हे चित्र कुठंच टिकत नाही, पण या \"मधुमाला\" मुळे व्यक्तिचित्र काढण्याची प्रेरणा मिळाली त्यामुळे इथे चिटकवत आहे\nतुमच्या हाताला वळण आहे. सराव चालू ठेवा. पुढील कलाक्रुतीस शुभेच्छा \nबबन ताम्बेसाहेब, तुमच्या आगामी कलाकृतींची आतुरतेने वाट पहात आहोत.\nनक्की चौ. को. साहेब.\nलवकरच नवीन चित्र मिपावर प्रकाशित करेन.\nखुप छान आहे हे चित्र .\nहे चित्र मी १० महीन्यांपुर्वी प्रकाशित केले होते. अजुनही रसिक पहाताहेत हे पाहून बरे वाटते :-)\nअर्थात त्याचे श्रेय मधुबालालाच जास्त जाते.\nअप्रतीम रेखाटन, शेडींग सुंदरच\nताम्बे साहेब, लवकरच माधुरी\nताम्बे साहेब, लवकरच माधुरी दिक्षित या धकधकगर्लचा पहिला मराठी सिनेमा येतोय.\nतुम्ही कधी रिलिज करताय तुमचं धकधक चित्रं \nचौको साहेब, थोडी वाट पहायला लागेल.\nमराठी भाषा गौरव दिन २०१८\nजागतिक मराठी गौरव दिन २०१८: अनुक्रमणिका\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 23 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA.html", "date_download": "2018-04-27T06:48:40Z", "digest": "sha1:XPJ57LIVYIUIP3Z2LNYWRVXPPGDHWOUJ", "length": 4237, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "लग्न न करता बाप - Latest News on लग्न न करता बाप | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nलग्न न करता बाप\nलग्न न करता बाप\nविकी डोनर, १५ मुलांचा बाप\nतुम्ही `विकी डोनर` हा सिनेमा पाहिलाय. या चित्रपटाची थिम वास्तव जीवनात पाहायला मिळालीय. `विकी डोनर` चित्रपटातील शुक्राणू दान करण्याच्या संकल्पनेने तरुणाईला चांगलेच पछाडलेले आहे. यामुळे शुक्राणू दात्यांच्या संख्येत वाढ झाली आहे; तीच परिस्थिती श्रीमंत गणल्या गेलेल्या अमेरिकेत एकाने चक्क शुक्राणू दान केले आहेत. आपण १५ मुलांचा बाप झाल्याचे स्पम डोनरने म्हटलेय.\nया ११ वस्तू फ्रिजमध्ये अजिबात ठेऊ नका\n...तर तुमचे पॅनकार्ड होईल निष्क्रिय\nएका लिटरमध्ये २४.४ कि.मी चालणार ही कार किंमतही कमी\nसोन्याच्या किंमती घसरल्याने बाजारात उत्साह\nशिल्पा शिंदे आणि सुनील ग्रोवरमध्ये मारामारी, व्हिडिओ व्हायरल\nफ्लिपकार्ट सेल : एक हजारात कमीत कमी १० गॅजेट्स\nVIDEO: ३६ वर्षांचा 'चित्ता', तब्बल एवढ्या वेगानं पळाला धोनी\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या जागतिक-११ टीममध्ये भारताचे दोन खेळाडू\nधोनीच्या षटकारांच्या दहशतीमुळे वाईडवर वाईड फेकत होता हा गोलंदाज\nक्रिस गेलवर चढला भगवा रंग, फॅन्सनी म्हटले कृष्णा गोयल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://akck.in/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-attitude/", "date_download": "2018-04-27T06:12:16Z", "digest": "sha1:MXUVF57SGIIPKDM35UCUA32RDOIKF3LA", "length": 4357, "nlines": 83, "source_domain": "akck.in", "title": "शेतकऱ्याचा Attitude ! | akck", "raw_content": "\nगाव नमुना म्हणजे काय नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.\nभारतातील पहिल्या महिला डॉक्टर-आनंदीबाई गोपाळराव जोशी\nसेन्सॉर बोर्ड काय आहे काम कसं करतं आणि सेन्सॉर बोर्डाची आवश्यकता आहे का\nजमीन /प्लॉट खरेदी करतायेत का मग आधी हे वाचा \nभारत का कृषी प्रधान देश आहे शेतकऱ्यांच्या जीवावर हे सारे जग चालले आहे तरी शेतकरी हा Attitude दाखवत नाही आणि दाखवलाच तर काय होत ते पहा \nगाव नमुना म्हणजे काय नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.\nश्री तुळजा भवानी मातेचा अंगा-याचे महत्त्व\nCategories Select Category akck अध्यात्मिक आयुर्वेद आरोग्य इतिहास कथा कविता कायदेशीर सल्ला चित्रपट जाहिरात टिप्स पर्यटन प्रेरणा बातमी मनोहरी महिला माहेरचा कट्टा लेटेस्ट वाचन व्यक्तिमत्व सामाजिक blog facts feature shopping\nगाव नमुना म्हणजे काय नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.\n१ हेक्टर = […]\nब्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा ,नाहीतर आवड आमच्याशी शेअर करा \nerror: आमचं काही चुकलं का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-win-the-first-t20-against-australia-at-ranchi/", "date_download": "2018-04-27T06:30:38Z", "digest": "sha1:CRHCRAN2DAAQZ4AX3J3KJE5HXJWGASDS", "length": 8351, "nlines": 107, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहिल्याच टी२० सामन्यात भारताचा दणदणीत विजय - Maha Sports", "raw_content": "\nपहिल्याच टी२० सामन्यात भारताचा दणदणीत विजय\nपहिल्याच टी२० सामन्यात भारताचा दणदणीत विजय\n भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे भारतीय संघापुढे ६ षटकांत ४८ धावांच लक्ष ठेवण्यात आले होते. ते भारतीय संघाने ५.३ षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात पार केले.\nरोहित शर्मा ७ चेंडूत ११ धावा करून बाद झाल्यावर कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर शिखर धवनने पडझड होऊ न देता संघाला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने २२ धावा तर शिखर धवनने१५ धावा केल्या.\nतत्पूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाला फलंदाजीला पाचारण केले. आज कोणाताही ऑस्ट्रेलियन खेळाडू विशेष चमक दाखवू शकला नाही. ऑस्ट्रेलियाने १८.४ षटकांत ११८ धावा केल्या. पावसामुळे व्यत्यय आल्यामुळे अधिकृत स्कोररने ऑस्ट्रेलियाचा डाव याच धावसंख्येवर पूर्ण झाल्याचे घोषित केले आहे.\nऑस्ट्रेलियाकडून एरन फिंचने सर्वाधिक म्हणजेच ४२ धावा केल्या. त्याने आपला वनडे मालिकेतील फॉर्म कायम राखत चांगला खेळ केला आहे.\nदुखापतग्रस्त स्टिव्ह स्मिथच्या डेविड वॉर्नर या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. पण त्याला कर्णधाराला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलला चहलने दौऱ्यात चौथ्यांदा बाद केले. त्यानंतर फॉर्ममध्ये दिसत असलेला फिंचही १०व्या षटकात कुलदीप यादवचा शिकार बनला.\nऑस्ट्रेलियाने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ऑस्ट्रेलियाचे फक्त ३ फलंदाज दोन आकडी धावसंख्या बनवू शकले. ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज त्रिफळाचित झाले. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ५व्यांदा असे झाले.\nभारताकडून कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत तर भुवनेश्वर हार्दिक आणि चहलने प्रत्येकी १ विकेट घेतली आहे. विराटने ही चांगले क्षेत्ररक्षण करत क्रिश्चनला धावचीत केले.\nडकवर्थ लुईस नियमाप्रमाणे असे असेल भारतासमोरील लक्ष \nपहा: विराट कोहलीने कसा केला सीमेवरून डायरेक्ट हिट \n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.misalpav.com/node/42107", "date_download": "2018-04-27T06:39:16Z", "digest": "sha1:M762CUDR7Z4WM2SBNSPL7WS5GN5S6REC", "length": 24181, "nlines": 270, "source_domain": "www.misalpav.com", "title": "जागतिक मराठी भाषा गौरव दिन २०१८: अनुक्रमणिका | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिसळपाव.कॉमवर सदस्य नोंदणी केल्यावर ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nजागतिक मराठी भाषा गौरव दिन २०१८: अनुक्रमणिका\nपैसा in जनातलं, मनातलं\nमराठी दिन २०१८ - आधुनिक तत्त्वांवर लिहिलेल्या मराठीच्या पहिल्या कोशाची जन्मकथा\nआजची मराठी भाषा आणि सुशिक्षितांचे लेखी मराठी हे दोन्ही सांप्रतच्या स्वरूपाला येईपर्यंत अनेक वळणातून गेलेले आहे. कृ.पां. कुलकर्णी ह्यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यव्यवस्थेत बदल हे भाषेतील बदलाचे प्रमुख कारण असते आणि त्यानुसार प्रारंभापासून आजपर्यंत यादवकालीन, बहामनीकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन अशी मराठीची वेगवेगळी रूपे आपणास दिसतात. (मराठी भाषा - उद्गम व विकास, पृ. १७७). निश्चितपणे मराठी म्हणता येईल अशी भाषा ११-१२व्या शतकांपासून अनेक ठिकाणी शिलालेखांतून आणि नंतर ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांमधून भेटू लागते.\nमराठी दिन २०१८: माले का मालूम भाऊ\nडुंगा करूनस्यानी ठेवलो होतो\nमाले का मालूम भाऊ\nमराठी दिन २०१८: समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता.... (उखाणे)\nकथा, कादंबऱ्या, काव्य, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, लघुनिबंध, नाटकं, लोकसाहित्य, समीक्षा इत्यादी विविध प्रकारांचा साजशृंगार चढवून आपली मराठी भाषा सजली आहे, नटली आहे. पण बहुधा फक्त महाराष्ट्रात आणि मराठी संस्कृतीतच आढळणाऱ्या एका प्रथेत सादर होणारा साहित्य प्रकार म्हणजे - शुभप्रसंगी उखाण्यात नाव घेणं. साहित्य प्रकार म्हणून जरी याची विशेष गणना होत नसली, तरीही मराठी भाषेच्या साजशॄंगारातील हा एक छोटासा पण सुबक दागिना.\nमराठी दिन २०१८: टापा (मावळी)\nसांगायचं म्हनश्यान तं गोश्टि जव्हा आम्हि सम्दि नयतर्नी व्हतो कनि ना त्या टायमाला तव्हाच्या ह्येत. रोज सवसान्चं भाकर खाउन्सनी आम्हि सम्दि गाबडी त्या बाळुनानाच्या बिरडिण्गीमो-हं जमुनसनी टापा झोडित बसायचो. तव्हर आम्च्या आइबापानि काय आम्हा खयसान्ना हाडळि आनुन धिल्या नव्ह्त्या. मंग आम्हाला काय राच्च्याला टायिमच टायिम घावायचा. राच्च्या येकदोन वाजेपोहत टापा चालु र्ह्यायच्या. कुढं याचंच माप काढ , कुढं त्याचीच रेवडि उडव. म्या कॉन्हची जिरावली, मपलि कोन्ह्या जिरावली ह्येच सान्गायच आन आयकायचं काम. निर्हा धिंगुड्शा आसाय्चा. पॉट पार कळा हानित र्हायचं हासुहासू.\nमराठी दिन २०१८: अहिराणी भाषेचा गोडवा\n: डॉ. सुधीर राजाराम देवरे\nलोकसाहित्य हे ज्या त्या बोलीभाषेतच सापडते. अहिराणीत लोकसाहित्याचे खूप मोठे भांडार आहे. काही प्रमाणात त्याचे संकलन आज उपलब्ध असले तरी मुळातून अद्याप सर्वत्र वेचले गेलेले नाही.\nकोडी, आण्हे, उखाणे, नाव घेणे, म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते, गपगफाडां, लोककथा, नीतिकथा, लग्नाची गाणी, ओव्या, जात्यावरच्या ओव्या, लोकगीते, भारूड, झोक्यावरची गाणी, आखाजीची गाणी, बारातल्या शिव्या, सणांची गाणी, खंडोबाची गाणी, तळी भरण्याची गाणी, गौराईची गाणी, गुलाबाईची गाणी, कानबाईची गाणी, आरत्या, थाळीवरची गाणी, डोंगर्‍या देवाची गाणी, टापर्‍या गव्हार्‍याची गाणी, आदिवासी गीतं, भोवाड्याची गाणी, लळीत, गण, गवळण, लावणी, पोवाडा, तमाशा लावणी, खंजिरीवरची गाणी, कापनीची गाणी, शेतातली गाणी, देवीची गाणी, आढीजागरणाची गाणी, भिलाऊ गाणी अशा प्रकारच्या असंख्य विभागात अहिराणी लोकसाहित्य विखुरलेले आहे.\nमराठी दिन २०१८: चला मालनाक\nसुस्वागतम. आपल्या मालनाक आपले स्वागत आसां. हुमयसून राष्ट्रीय महामार्ग १७ ने मालनाक येऊचा झालां की पयलो पळस्पा फाट्याक उजवीकडे बळूचा. मगे वडखळ नाक्याऽऽर डाव्यां वळाण घेतलां की आपलो कोकणचो रस्तो लागतां; होच आपलो राष्ट्रीय महामार्ग १७. महाड, खेडचो भरणो नाको, चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा, लांजा, राजापूर, तळेरे, नांदगांव, कणकवली करान आपण कसालाक इलों की उजवो फाटो सरळ मालनाक.\nमराठी दिन २०१८: मुलखावेगळी ‘पैज’ (ॲन्टन चेकोव यांची अनुवादित कथा - प्रमाण मराठी)\nरात्र टळून चालली होती. तो म्हातारा बँकर आपल्या वाचनालयाच्या खोलीत या टोकापासून त्या टोकापर्यंत येरझारा घालत होता, पंधरा वर्षांपूर्वी अशाच एका रात्री त्याने दिलेल्या पार्टीच्या आठवणी मनात जाग्या करीत होता. त्या पार्टीला आलेल्यांत विद्वान मंडळी कमी नव्हती. विविध विषयांवर चर्चा रंगली होती. त्यातही विशेषतः ‘फाशीची शिक्षा असावी की नसावी’ याबाबत भरपूर चर्चा झाली.\nमराठी दिन २०१८: इरसाल म्हणी (मालवणी)\nमालवणी माणूस खट म्हणूनच ओळखला जातो. तशीच त्याची भाषा. सरळ शब्दात बोलले तर मालवणचा खरोखरच कॅलिफोर्निया होईल की काय अशी त्याला भिती वाटत असावी. तर आज सादर करतोय अस्सल मालवणी इरसाल म्हणींचा खजिना. कुठेकुठे थोड्या वाह्यात वाटतील पण प्रगल्भ मिपाकर समजुतीने घेतील ही खात्री आहे.\nमराठी दिन २०१८: मणी गोष्ट..............(अहिराणी)\nएक गाव मां एक राजा रास. त्याले एक पत्नी आणि पोरे रातस.\nराजा एकदम साधा माणूस रास. त्यान गावं बी खूश रास. राजा ना पोरे आण प्रजा ना पोरे एकच शाळा मा जातस.\nमराठी दिन २०१८: सरप धसला कुपात (वर्‍हाडी)\nखारी म्हणजे गावाले लागून रायते ते वावर, या खारीत ढोरायच्या बरोबरीन माणसायचा बी लय तरास रायते. सकारपासून ते रातरीवरी टमेरल घेउन, जाउन जाउन गाववाले खारीची पार हागणदारी करुन टाकते. रामाच्या खारीच बी तेच झालत. कोणतरी वरडत येउन सांगाव ‘ये रामा खारीत गाय धसली पाय’, रामा हातचा चहाचा कप तसाच ठेवून, धोतराचा काष्टा हातात धरुन ढोर हाकलाले खारीक़ड धावला रे धावला का त्याचा पाय बदकन पोवट्यावर पडे.\nमराठी दिन २०१८: फारसी मराठी अनुबंध\nआजच्या काळात इतिहासाचे अध्ययन करायचे असेल तर मोडी वाचन यावे लागते, हे तर सगळ्यांनाच माहित असते. पण लक्षावधी कागदपत्रे आज फारसीतून वाचनाच्या अभावामुळे तशीच पडली आहेत, हे थोड्यानाच ठाऊक आहे. एकेकाळी राजभाषा असलेल्या फारसीतून मराठीत अनेक शब्द शिरले, आज ते कुणाला फारसी वाटणारही नाहीत.\nमराठी दिन २०१८: समाचार-पत्रांत जॉर्ज भिकारीचं कहाणी \nआमचं ल्योंक आणि सूनाचं बरोर थोडं महिने राह्याकरतां आम्ही अमेरिकाला गेलोतों. तिकडं अधिकपक्षं दनांसीं न्यूस्-पेप्पर् घ्याचं दंडक नाहीं. समाचार अग्गीनं मोबैल-फोनांतं वाचूनचं कळींगतीलं. माझं ल्योंक पणीं तसंचं. पण, स्मार्ट-फोन् मण्जे मला होईना पाष्टे फिल्टर्-काफी पिताना न्यूस्-पेप्पर् हातांत असामं असं दंडक होऊँगलं.\nमराठी दिन २०१८: मराठी भाषा सप्ताह आणि बंद पडलेला मेंदू\nइथे मिपावर मराठी भाषादिनानिमित्त लिहायचं निघालं आणि कधी नव्हे तो माझ्या मेंदूने बंद पुकारला. का विचारावं तर कारणं सतराशे साठ आहेत. पण याआधी असं कधी झालेलं आठवत नाही. आता पण लिहायला बसलोय खरा पण शेवट कसा होणाराय माहित नाही. त्यात इथे पुण्यात राहणं म्हणजे सगळीकडे एकतर साजूक तुपातलं शुद्ध पुणेरी मराठी किंवा मावळी बोली\nमराठी दिन २०१८: धुयानी होयी नी धुयवड (अहिराणी)\n आम्हन्या धुयामां बी होयीना येगळाच रंग चढस.\nमन्हा बाबा सांगे..त्यासन्हा टाईमले धुयवडनी मोठी धमाल व्हये.\nसुंदर आणि नेटका उपक्रम.\nसुंदर आणि नेटका उपक्रम.\nसुंदर आणि स्पृहणिय उपक्रम \nसुंदर आणि स्पृहणिय उपक्रम \nभारी लेखमाला जमून आली आहे, मुख्य म्हणजे प्रकाशनाचा वेग, लेखांची उतरंड इत्यादी विचारपूर्वक केल्याचे जाणवते उदाहरणार्थ, भाषा म्हणले की आधी शब्दकोष आला, मग तदानुषंघिक इतिहास आला, मग म्हणी, उखाणे हे अविभाज्य सांस्कृतिक घटक आले मग बोली भाषांतील सौंदर्य आलं, सगळं कसं शिस्तबद्ध वाटलं, संस्थळ संचालकांना आभार आणि उपक्रम राबवणाऱ्या संपादक मंडळास विशेष आभार.\nएक विनंती करू इच्चीतो, मिपा चे मोबाइल अँप आहे का असेल तर सुचवा, नसेल तर मोबाइल अँप ची खूप गरज आहे.\n मस्त झाली लेखमाला. सवडीने वाचतो एकेक.\nमराठी भाषा गौरव दिन २०१८\nजागतिक मराठी गौरव दिन २०१८: अनुक्रमणिका\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 24 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/1505", "date_download": "2018-04-27T06:21:47Z", "digest": "sha1:TGADPI6LTLOEVUOD3IFLC6PVWZW7WMOO", "length": 20452, "nlines": 117, "source_domain": "aisiakshare.com", "title": " Must Watch Movies – 1 Patton | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nहे लेखन आधी दुसर्‍या संकेत्स्थळावर टाकले आहे\nजर आपल्याला सर्वात उत्तम बघायलाच मिळाले नाही तर जे थोडेसे Above Average आहे तेच फार चांगले वाटायला लागते. त्यामुळे सुमार चित्रपटांचा पण उदो उदो होताना दिसतो. म्हणुन असे वाटले कि, काही उत्तम चित्रपटान्ची ओळख करुन देणारा एक नविन धागा सुरु करावा. ह्या धाग्यातला हा पहिला प्रयत्न.\nInternet वर सगळी माहिति उपलब्ध असल्यामुळे मी फक्त तोन्डओळख करुन द्यायच्या विचारात आहे.\nहा चित्रपट Patton ह्या अमेरिकन General वर आहे. हा चित्रपट काही Patton ची Biography नाही. हे पण एक विषेश आहे. ह्याच्यात Melodrama नाही, युद्धावर असुन सुद्धा उगाचच शीरा ताणुन ओरडा आरडी नाही. महत्वाचे म्हणजे, वस्तुस्थितीची तोडफोड नाही.\nचित्रपटात १९४३ ते १९४५ एव्हडा कालखंड दाखवला आहे. George C Scott ह्या अभिनेत्यानी Patton ची भुमिका केली आहे. अभिनय म्हणजे काय त्याचा हा वस्तुपाठ आहे. ह्या भुमिके साठी त्याला ऑस्कर मिळाले.\nKarl Malden नी General Omar Bradley ची भुमिका केली आहे. आठवत असेल तर हा अभिनेता A Street Car named Desire मधे होता. त्या चित्रपटा विषयी नंतर केंव्हातरी.\nPatton ला ७ ऑस्कर मिळाली. George Scott नी ऑस्कर नाकरले.\nह्या चित्रपटा चे खासियत.\n. चांगली पटकथा. Francis Ford Coppola ची आहे. हा GodFather मुळे सर्वांना माहिती असलेला.\n. सत्या च्या बराच जवळ, पण तरीही अजिबात कंटाळवाणा होत नाही.\nहा चित्रपट Patton हा माणुस कसा होता ते उत्तम रित्या दाखवतो.\nचित्रपटा ची सुरुवात सुद्धा बघण्या सारखी आहे. Patton नी त्याच्या Brigade ला उद्देशुन केलेले भाषण आहे. हे भाषण आपल्याला जरी खुप आक्रमक वाटले तरी Patton नी केलेले खरे भाषण जास्त आक्रमक होते म्हणे.\nहे मी लिहीलेले रसग्रहण -\nसहसा मी युद्धाचे सिनेमे बघायच्या भानगडीत पडत नाही. याचं कारण जेव्हा जेव्हा नवरा युद्धाचे सिनेमे लावून बसतो,तेव्हा तेव्हा तोफांच्या, बंदूकींच्या, रणगाड्यांच्या आवाजानी माझं डोकं उठतं. परत कोकलून कोकलून नवर्‍याला \"आवाज कमी कर\" हे सांगावं लागतं ते वेगळच. ना भक्तीगीतं, भावगीतं लावता येतात ना झोप काढता येते, ना घरी कोणी कुणाशी बोलू शकतं.\nमुलीने फादर्स डे ला माझ्या नवर्‍याला एक वॉर मूव्ही - \"पॅटन\" भेट दिली. आता तिनी दिली म्हणजे पहायलाच पाहीजे मला. पण इतकच नाही तर नवर्‍यानीही मला पटवून दिलं की हा सिनेमा अन्य युद्धाच्या सिनेमांपेक्षा वेगळा आहे. आता कसा तर युद्ध होतं पार्श्वभूमीवर पण मुख्य या सिनेमात कॅरेक्टरायझेशन अर्थात व्यक्तीचित्रण अतिशय बांधेसूद आणि प्रभावी आहे. आता एवढं ऐकल्यावर मी देखील हा सिनेमा पहायला बसले आणि खरोखर इतकी रंगून गेले या सिनेमात की ज्याचं नाव ते.\nपॅटन हा अमेरीकन जनरल. आणि सिनेमा आहे संपूर्ण दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर. सिनेमाची सुरुवातच इतकी प्रभावी आहे. सुरुवात होते तीच जनरल पॅटनच्या तडफदार आणि अतिशय उत्तम लष्करी नेतृत्व दाखविणार्‍या भाषणाने.\nया भाषणातील एक वाक्य -\nया भाषणात पॅटनचा भारदस्त आवाज, त्याची उत्तम संवादफेक आणि त्याचं टॉवरींग व्यक्तीमत्व अमेरीकेच्या विशाल झेंड्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या सामोरं येतं. पण मित्रहो ही तर आहे बस्स छोटीशी झलक. नंतर संपूर्ण सिनेमाभर \"जनरल पॅटन\" आपल्यावर अशी काही जादू घालतो की ज्याचं नाव ते. पॅटनच्या प्रत्येक सुखाशी, दु:खाशी, चूकेशी, त्याच्या गुणांशी आपण अगदी समरस होऊन जातो.\nपॅटन जेव्हा नवीन हुद्दयावर छावणीत येतो ते गाव छोटसं असतं पण येताना तो सायरन वाजवत येतो. त्याचं संपूर्ण व्यक्तीचित्रण्च असं काही फ्लेम्बॉयंट केलेलं आहे की शेवटी अशा फ्लेम्बॉयंट आणि तडफदार जनरलला एकदा जेव्हा माफी मागावी लागते तेव्हा आपल्याला खरच खूप वाईट वाटतं. ते पुढे येईलच. आल्या आल्या या कुचकामी आणि बदनाम अशा छावणीला रंगरूप आणण्यासाठी, सर्वांना शिस्त लावण्याचं पहीलं काम तो हाती घेतो. लेगींग्ज नसलेल्या स्वयंपाक्याला $२० फाईन होतो. एका सैनिकाच्या गादीशेजारच्या भींतीवर उत्तान स्त्रीचं चित्रं लावलेलं असतं ते फाडलं जातं. एकंदर जुना ढिसाळपणा, ढिलाई चालणार नाही हा संदेश व्यवस्थित पोचवला जातो.\nपॅटन स्वतः सळसळणार्‍या गरम रक्ताचा आहे. तोंडात सतत शिव्या, गरम डोक्याचा, परखड, स्पष्टवक्ता असा हा सिनेमात रंगवलेला आहे. हाडीमाशी सैनिक आहे. त्याने मातृभूमीला वाहून घेतलं आहे. तो स्वतः रणभूमीला अजीबात घाबरत तर नाहीच पण जे घाबरतात अशांनी सैन्यात भरती होऊ नये अशा मताचा तो आहे. अशांना तो \"यलो कॉवर्ड\", \"यलो बास्टर्ड\" म्हणतो. एकदा जखमी सैनिकांना भेट देते वेळी एक धट्टाकट्टा सैनिक भेदरून तिथे रडत असतो त्या वेळी पॅटन त्याला \"टेक अवे धिस यलो बास्टर्ड\" म्हणून त्याच्या थोबाडीत लगावतो. ही चूक () त्याला पुढे खूप भारी पडते, छावणीत एक एक करून सर्वांची माफी मागावी लागते, त्याची बदली होते, त्याच्या खालचा अधिकारी त्याच्या वर येऊन बसतो वगैरे वगैरे.\nपण या प्रसंगातही पॅटन जे करतो ते नेतृत्वाच्या दृष्टीकोनातून चूक आहे असं मला वाटलं नाही.\nहां आता त्याचा एक दोष सिनेमात ढळढळीत दाखवलेला आहे तो म्हणजे - माँटी हा ब्रिटीश सैन्याचा प्रमुख असतो. त्याच्याबरोबर पॅटन सतत स्पर्धा करत असतो. जर्मनीचा एखादा तळ माँटी सर करतोय का पॅटन असा प्रकार आणि जेव्हा वरीष्ठांकडून व्यवस्थित सूचना असते की पॅटनने हा तळ सर करावयास जाऊ नये तेव्हादेखील ती सूचना धुडकावून, स्वतःच्या लोकांचे जीव धोक्यात घालून घाईघाईने पॅटन तळ सर करून बसत असे. म्हणजे कधीकधी वाटतं पॅटननी अंतर्गत स्पर्धेमधे जास्त शक्ती वाया घालवली.\nआता व्यक्तीगत पॅटन कसा होता तेदेखील या सिनेमात छान पेरलं आहे. पॅटन स्वघोषीत कवी दाखवला आहे.तसेच ख्रिश्चन असूनही त्याचा पुनर्जन्मावर गाढा विश्वास दाखविला आहे. कधी कधी फार पूर्वीच्या युद्धभूमीवरच्या कबरस्तानावर तो वेळ घालवतो. जेथे त्याचं शांत, अनोखं रूप आपल्याला पहावयास मिळतं. एक वेगळाच पॅटन साकार होतो, जो म्हणतो \" अनंत वर्षांपूर्वी मी इथे आलो असेन, लढलो असेन.\" पॅटन उशाशी बायबल ठेवतो आणि कोणी त्याला विचारलं की तू हे वाचतोस का तर उत्तरतो \"गॉडॅम एव्हरी नाईट\" . कुठे पुस्तक वाचून आपल्या शत्रूचा अभ्यास करणारा पॅटन आणि कुठे रात्री झोपण्यापूर्वी बायबल वाचणारा पॅटन.\nसंपूर्ण सिनेमा पाहील्यानंतर मला एक अतोनात देखणं लढाऊ, लष्करी व्यक्तीमत्व पहायला मिळाल्याचं समाधान मिळालं. पॅटनचे अफाट नेतृत्व गुण, स्पष्टवक्तेपणा तसच त्याच्या दोषांचही कौतुक वाटल्याशिवाय राहीलं नाही इतकी मोहीनी या सिनेमानी घातली.\nपॅटन अप्रतिम सिनेमा आहे. ती\nपॅटन अप्रतिम सिनेमा आहे. ती व्यक्तीरेखाच विलक्षण आहे. सिनेमातील अ‍ॅक्टर खूप देखणा आहे.\nचिं.त्र्यं. खानोलकर (मृत्यू : २६ एप्रिल १९७६)\nजन्मदिवस : स्त्रीवादी लेखिका व विचारवंत मेरी वॉलस्टोनक्राफ्ट (१७५९), मोर्स कोडचा निर्माता सॅम्युएल मोर्स (१७९१), नाटककार मामा वरेरकर (१८८३), अभिनेत्री जोहरा सहगल (१९१२)\nमृत्युदिवस : पृथ्वीप्रदक्षिणा करणारा शोधक फर्डिनांड मॅजेलन (१५२१), ज्योतिर्विद शं.बा.दिक्षित (१८९८), साखर उद्योगात सहकाराची सुरूवात करणारे, सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील (१९८०), अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान (२००९), अभिनेता विनोद खन्ना (२०१७)\nस्वातंत्र्य दिन : टोगो (१९६०), सिएरा लिओन (१९६१)\nमुक्ति दिन : दक्षिण आफ्रिका.\n१५२६ : बाबराने आपले राज्य दिल्लीत स्थापन केल्याची घोषणा केली.\n१७७३ : भारतातल्या युद्धखर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश संसदेने 'टी अ‍ॅक्ट'अन्वये उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.\n१८५४ : पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.\n१८७८ : कलकत्ता विद्यापीठाने स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याची मंजुरी दिली.\n१९३० : वृत्तपत्रांचे अधिक नियंत्रण करता यावे म्हणून ‘दि इंडियन प्रेस ऑर्डिनन्स १९३०’ वटहुकूम जाहीर करण्यात आला.\n१९६२ : जिल्हा लोकल बोर्डाचा कारभार संपून जिल्हा परिषद कार्य करू लागली.\n१९८१ : झेरॉक्स पार्कने संगणकात माऊस वापरण्याची सुरूवात केली.\n१९९२ : सर्बिया व मॉन्टेनेग्रोने एकत्र येऊन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाची स्थापना केली.\n१९९४ : द. आफ्रिकेत रंगभेदाशिवाय पार पडलेली पहिली निवडणूक संपन्न.\n२००५ : एअरबसच्या ए-३८० जातीच्या सुपरजंबो विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://cnxmasti.lokmat.com/television/did-you-know/jiyaa-shankar-draws-inspiration-from-kareena-kapoor-in-meri-hanikarak-biwi/27237", "date_download": "2018-04-27T06:47:33Z", "digest": "sha1:73E5T6JYTPKHZKQPJCB6KSVPETNZNHFD", "length": 25902, "nlines": 242, "source_domain": "cnxmasti.lokmat.com", "title": "Jiyaa Shankar draws inspiration from Kareena Kapoor in Meri Hanikarak Biwi | 'मेरी हानिकारक बीवी'मध्ये जिया शंकरने घेतली करीना कपूरकडून प्रेरणा | CNX Masti", "raw_content": "\nआज दुपारी १ वाजता ‘झी मराठी’वर पाहा महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सचा रंगतदार सोहळा\nरंगला शानदार सोहळा,‘लोकमत’च्या सोहळ्यात अवतरले ‘स्टायलिश’ तारांगण\nमहाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड\nHritik Roshan Style: दुस-यांना आकर्षित करेल अशी स्वतःची वेगळी स्टाइल तुम्हाला बनवते 'स्टाइलिश'\nस्टाइलमध्ये असावी ओरिजनालिटीः तेजस्विनी पंडीत\nस्टाइल हे एक प्रेझेंटेशन\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला टायगर श्रॉफचा रॉकींग अंदाज\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सोनाली बेंद्रेचा इंडो-वेस्टर्न लुक\nलोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्डवेळी दिसला सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक\nखट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत निखिल राऊत\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा\n#MeeToo अगदी त्याला वाटेल तिथे तो स्पर्श करत गेला, कास्टिंग काऊचबाबत या मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा\n‘अभिनय माझं प्रेम आणि आयुष्य’ - पल्लवी जोशी\n​दर्शकांनी साथ दिल्यास मराठी चित्रपट यशस्वी- कश्मिरा शहा \nInterview : उत्तम डायरेक्शनमुळे भूमिकेला न्याय देता आला- भालचंद्र (भाऊ) कदम \nसमोर आले महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो; बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज\n या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा\nmantra marathi movie review : आस्तिक - नास्तिक यावर भाष्य करणारा मंत्र\n'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित\nसखी गोखलेने या कारणामुळे नाट्यरसिकाला सांगितले आपल्या आईचे नाव,काय झालं ट्विटरवर जाणून घ्या\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nमल्लिका शेरावतने म्हटले, ‘महात्मा गांधींची भूमी बलात्काऱ्यांचा अड्डा बनत आहे’\n‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nसना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच \n‘अ‍ॅक्टिंग माझा कम्फर्ट झोन’-विकी कौशल\nकॉमेडी चित्रपट दर्शकांना भावतात- हर्ष छाया \n‘सहमत’ची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक\nराखी सावंतने शेअर केला राधे माँचा डान्स करतानाचा व्हिडीओ\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nNanu Ki Jaanu Movie Review : ​न हसवणारा, न घाबरवणारा विनोदी भयपट\nMercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nकरण जोहरने लॉन्च केला दुसरा बँड, ६ पॅक बँड २.० करणार जनजागृती\n'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार\nसैफ अली खानच्या कालाकांडीमधले दुसऱ्या साँगचे टीझर रिलीज\nब्रॅड पिटच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एन्ट्री अँजेलिना जोली इतकीच आहे सुंदर\nshocking : ​ लग्नाच्या तीन आठवड्यांपूर्वी जॉन सीना व निकी बेलाचे ब्रेकअप\nहॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने उत्तर प्रदेशातील मुलाला घेतले दत्तक, फोटो केला शेअर\nमायकल जॅक्सनच्या मुलीने ‘या’ अभिनेत्रीसोबत समलैंगिक संबंध असल्याची दिली कबुली\nएकटेपणामुळे वैतागली अ‍ॅँजेलिना जोली; या व्यक्तीला करतेय डेट\n‘क्वांटिको-३’च्या प्रोमोमध्ये प्रियांका चोप्राने लावला अ‍ॅक्शन अन् हॉटनेसचा तडका\n'ही' व्यक्ती बनली बिग बॉसच्या घरातील कॅप्टन\nविनीत भोंडेवर का आली बिग बॉसची माफी मागण्याची वेळ\nकॅप्टनच्या खुर्चीसाठी बिग बॉसच्या घरात रंगणार नवा टास्क\nस्वत:च्या टॅलेंटवर विश्वास ठेवा - अंजली आनंद\n‘शारीरिक-मानसिक पातळीवर स्वत:ला स्ट्राँग बनवा’- रणदीप राय\n‘आयुष्य सर्वार्थाने समृद्ध बनवा’ - मोहित मलिक\nनिया शर्मा वेब सीरिज ट्रेलर लॉन्चला झाली नर्व्हस, इव्हेंट नाही तर ‘या’ गोष्टीमुळे तिला झालं अवघडल्यासरखं...\n'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'\nसुनील ग्रोवर अन् शिल्पा शिंदे लाइव्ह शोदरम्यान भिडले, पाहा व्हिडीओ\nशिवजयंतीचे औचित्य साधत ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला कौतुक सोहळा\n'द व्हॉईस इंडिया किड्स' 2च्या सेटवर लागली मोठी आग\nप्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी सलमान खान पोहचला होता 'द व्हॉईस इंडिया किड्स'च्या सेटवर हे होते नेमके कारण\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार कुंकू विरुध्द टॅटूचा सामना\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम्ही पाहिली का\n​कलर जीन्स देई आकर्षक ‘ड्रेसिंग स्टाईल’\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\n​रोड ट्रीपसाठी सज्ज व्हा “या” कुल ड्रेसिंगसह\nउन्हाळ्यात फ्रूट ज्युसने राहा फ्रेश\nउन्हाळ्यात ताकाचे सेवन गुणकारी\nलहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’\n​सडपातळ मुलीही दिसतील स्टायलिश\nम्हणून सौंदर्य प्रसाधनांचा अतिरेक नको\nसेरेन्डिपिटी आर्टस् फेस्टिवल-गोवा २०१७ मध्ये फक्त ७२ तासांमध्ये ५०००० हुन अधिक प्रेक्षकांनी भेट दिली\nबाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...\nTravel Tips : एकट्याने प्रवास करताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ टिप्स\nया '' पाच '' कारणांनी मुलींवर होतात बलात्कार...\nव्हॅलेंटाईन डे ला “तिला” द्या एक खास सरप्राईस\nजाणून घ्या पुरुषाने आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रीशी विवाह करण्याचे फायदे आणि तोटे\nकलाकारांना सगळ्यात Irritate करणारे प्रश्न | Vaibhav Tatwawadi\nलोकमत उत्सव नववर्षाचा-२०१८ | केतकी चितळे आणि साईंकित कामत | Rapid Fire प्रश्न\nसोनम कपूरने लग्नाअगोदर केले ट्रॅडिशनल फोटोशूट\nकरिना, सोनम आणि स्वराचा अंदाज\nमुलगी जान्हवीचा हात पकडून अर्जुनच्या घरी पोहोचले बोनी कपूर, चेहऱ्यावर दिसले गंभीर भाव\n'मेरी हानिकारक बीवी'मध्ये जिया शंकरने घेतली करीना कपूरकडून प्रेरणा\nअनेक मालिकांमध्ये झळकलेला नासिर खान सुद्धा या मालिकेमध्‍ये असणार आहे. 'बागबान' आणि 'वझीर' यांसारख्‍या सुपरहिट बॉलिवुड चित्रपटांमध्‍ये दिसलेला हा अभिनेता मेरी हानिकारक बीवी या मालिकेमध्ये अखिलेशच्‍या वडिलांची म्हणजेच ब्रिजेशची भूमिका साकारणार आहे.\nआपल्या वेगळ्या संकल्पना आणि गमतीशीर प्रोमोजमुळे सध्या 'मेरी हानिकारक बीवी' या मालिकेची चर्चा आहे. नसबंदी हे मालिकेचे ठळक वैशिष्ट्य असून अखिलेश (करण सूचकद्वारे) आणि डॉ. ईरा (अभिनीत व्यक्तिरेखा) यांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कथा आहे.यातील व्यक्तिरेखेत खास वैशिष्टय आहेत.मालिकेतील व्यक्तिरेखा या बॉलिवुडमधील काही व्यक्तिरेखांशी साधर्म्य असणा-या आहेत.डॉ. ईरा देसाईच्या भूमिकेत दिसणार्‍या जिया शंकरची व्यक्तिरेखा ही ‘3 इडियट्स’ या लोकप्रिय सिनेमातील करिना कपूरच्या पिया सहस्त्रबुद्धे या व्यक्तिरेखेशी मिळतीजुळती आहे.डॉ. पियाप्रमाणेच या मालिकेत डॉ. ईरा ही हुशार, कठोर मनाची आणि व्यावहारिक मुलगी आहे.लोकसंख्येवर नियंत्रण असावे अशी तिची स्वतःची धारणा असते.अखिलेश पांडे तिच्या आयुष्यात येतो आणि त्यांच्यामध्ये ज्याप्रकारे गैरसमज निर्माण होतात तिथून खर्‍या कथेला सुरुवात होते.यासंदर्भात जिया शंकरने सांगितले '3 इडियट्स’ मधील करीना कपूरच्या व्यक्तिरेखेची खरंच मी चाहती आहे आणि हा चित्रपट मी खूप वेळा पाहिला आहे.अखिलेशला भेटल्यानंतर त्याच्याबद्दल गैरसमज करून घेणार्‍या डॉ. ईराच्या भूमिकेबद्दल मला विचारण्यात आले, तेव्हा लगेच मला करिनाची ही भूमिका आठवली. त्यानंतर मी तिची ही भूमिकेचा करिनाने कशी रंगवली आहे त्यासाठी अनेकवेळी मला हा चित्रपटही पाहावा लागला. करिना सारखी भूमिका केली नसली तरी चांगली भूमिका साकारण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.रसिकांना ही मालिका आवडेल आणि माझ्या भूमिकाही त्यांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरेल अशी मला आशा असल्याचे तिने सांगितले.”\nकॉमेडी आणि ड्रामाने परिपूर्ण अशी मालिका आहे.मुळात नसबंदी या प्रमुख विषयावर फोकस करण्‍यात आले आहे.त्यामुळे मालिका रसिकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरेन असा विश्वास निर्मांत्यांना आहे.नसबंदीवर भाष्य करणारी ही पहिलीच मालिका आहे.या मालिकेत यांच्यासोबतच छोट्या पडद्यावरचा एक प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळणार आहे.अनेक मालिकांमध्ये झळकलेला नासिर खान सुद्धा या मालिकेमध्‍ये असणार आहे. 'बागबान' आणि 'वझीर' यांसारख्‍या सुपरहिट बॉलिवुड चित्रपटांमध्‍ये दिसलेला हा अभिनेता 'मेरी हानिकारक बीवी' या मालिकेमध्ये अखिलेशच्‍या वडिलांची म्हणजेच ब्रिजेशची भूमिका साकारणार आहे.\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्र...\n‘बेगम खान’ वाचवणार का सिद्धार्थ मल्...\nसोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरे...\n'सोनू की टीटू की स्वीटी' सुपरहिट झा...\nलग्नानंतर सोनम कपूर करणार बॉलिवूडला...\nसोनम कपूरच्या लग्नाची डेट झाली कन्फ...\nकरिना कपूरने एकेकाळी ‘या’ अभिनेत्या...\n‘इंडियाज फायनेस्ट फिल्म्स’मध्ये पाह...\nशाहरुख खान स्टारर 'सैल्यूट'मध्ये नस...\n​करिना कपूरसोबत फ्लर्ट करू पाहणा-या...\nकुपोषित दिसू लागली आहेस, काही तर खा...\nयाच वर्षी जूनमध्ये सोनम कपूर अडकणार...\n​“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्य...\nमोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोट...\n'बापमाणूस'मधील सूर्याची कलाकारी तुम...\n​या कारणामुळे बिपाशा बासूच्या वडिला...\nबिग बॉसच्या घरामध्ये रंगणार “खुर्ची...\nचित्रपटासाठी टिना देसाईला या अभिनेत...\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभ...\n‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभ...\n'शक्ति अस्तित्व के एहसास की' मालिके...\n‘खिचडी’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भ...\nअसा होता बिग बॉस मराठीच्या घरामधील...\nNude Marathi Movie Review : नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवणारा चित्रपट 27 Apr 2018\nshikari marathi movie review : शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलेल्या अभिनेत्रीची कथा 20 Apr 2018\nमराठी बिग बॉस हिट ठरणार का\nपल्लवी जोशी सांगतेय, लहानपणापासून या वस्तूसोबत मी भावनिकदृष्ट्या जोडलेली होती...\nकरीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला\nआसारामला झालेल्या शिक्षेवर राखी सावंतनी काय दिली असेल प्रतिक्रिया\nतुम्हीही खरेदी करू शकता ‘रूस्तम’मध्ये अक्षयकुमारने परिधान केलेली नौसेनेची वर्दी\nसंजय दत्तचा बायोपिक 'संजू' चे पहिले पोस्टर आऊट, रणबीर कपूर दिसला पाच वेगवेगळ्या अवतारात\nया कारणामुळे रीनाचा 'कॅरी ऑन'व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल\nमहाराष्ट्राची महती सांगणार 'माझा महाराष्ट्र' हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ms-dhonis-lightning-work-behind-the-stumps-leaves-fans-stunned/", "date_download": "2018-04-27T06:27:40Z", "digest": "sha1:Y3PWG5VKJM6TONSZ4MBUHS232X575OIC", "length": 7554, "nlines": 111, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा: धोनीच्या त्या स्टंपिंगचा विडिओ व्हायरल ! - Maha Sports", "raw_content": "\nपहा: धोनीच्या त्या स्टंपिंगचा विडिओ व्हायरल \nपहा: धोनीच्या त्या स्टंपिंगचा विडिओ व्हायरल \nभारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचा श्रीलंका दौऱ्यातील यष्टिचित करतानाचा एक विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अँजेलो मॅथ्यूजला एकमेव टी२० सामन्यात जेव्हा धोनीने यष्टिचित केले तो हा विडिओ आहे.\nआपल्या वेगवान आणि धूर्त यष्टिरक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीने पुन्हा एकदा आपल्या यष्टिरक्षणाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. डोळ्याची पाती लवते न लवते तोच धोनीने मॅथ्यूजला असा काही यष्टिचित केला की काय झाले यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी लागली.\n६व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर युझवेन्द्र चहल गोलंदाजी करत असताना हा चेंडू मॅथ्यूजला काही खेळता आला नाही. परंतु पाठीमागे उभ्या असलेल्या यष्टीरक्षक धोनीने कुणाच्या काही लक्षात येण्याच्या आधीच त्याला यष्टीचित केले होते. फक्त प्रतीक्षा ही तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची होती. मॅथ्यूज सुद्धा या स्वतःबद्दल साशंक होता.\nही पूर्ण कृती सेकंदाच्या काही भागात झाली. स्लोव मोशनमधील विडिओ पहिला असता धोनीने अतिशय चपळाईने चेंडू पकडून लगेच स्टंपवरील बेल्स खाली पाडल्या. तिसऱ्या पंचांनी निर्णय भारताच्या बाजूने दिला. अगदी काही मिलीमीटरच्या फरकाने मॅथ्यूज बाद झाला होता.\nयानंतर धोनी चाहत्यांनी ट्विटरवर अनेक ट्विट करून धोनीच्या चतुराईचे कौतुक केले.\nधोनीच्या त्या स्टंपिंगचा विडिओ व्हायरल \nअँजेलो मॅथ्यूजऍडम गिलख्रिस्टएमएस धोनीकुमार संगकाराकॅप्टन कूलनवा विक्रमपरदेशी भूमीवर खेळताना सार्वधिक बळीमार्क बाऊचर\nशिखर धवनची पालकांना कळकळीची विनंती\nसनी लिओनने विकत घेतला फुटबॉल संघ \n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\nटी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत शेलार ग्रुप,…\nआंतर क्लब टेनिस स्पर्धेत डेक्कन ड, लॉ कॉलेज लायन्स,…\n पुढील ५ वर्षात होणार क्रिकेटचे ६ वर्ल्डकप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/11-field-ordnance-depot-recruitment/", "date_download": "2018-04-27T06:24:19Z", "digest": "sha1:O2NYHIDPJAL2J3NGSJMYRJXBSOGMLO3N", "length": 9763, "nlines": 130, "source_domain": "majhinaukri.in", "title": "11 Field Ordnance Depot Recruitment 2017- www.indianarmy.nic.in", "raw_content": "\n(FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n(DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n(MPSC) लिपिक- टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 निकाल\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\nजिल्हा न्यायालयातील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2018 निकाल\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n11 फील्ड ऑर्डनान्स डेपोत विविध पदांची भरती\nमटेरियल असिस्टेंट :04 जागा\nटेलर : 02 जागा\nट्रेड्समन मेट :05 जागा\nMTS (सफाईवाला) : 02 जागा\nपद 1 : पदवीधर किंवा डिप्लोमा\nपद 2 : i) 12 वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 WPM किंवा हिंदी टायपिंग @ 30 WPM\nपद 4,5 : 10 वी उत्तीर्ण\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 07 जुलै 2017\nअधिकृत वेबसाईट : पाहा\nPrevious (BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये विविध पदांची भरती\nNext 10 वी नंतर डिप्लोमा अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया 2017-18\n(Mumbai Port Trust) मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 150 जागांसाठी भरती\n(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 526 जागांसाठी भरती\nUPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 398 जागांसाठी भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती\nमुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 95 जागांसाठी भरती\n(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 308 जागांसाठी भरती\n(TMC) टाटा मेमोरियल केंद्रात 142 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालयात 1889 जागांसाठी मेगा भरती\n(Mahabeej) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात 171 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 2000 जागांसाठी मेगा भरती\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 393 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 8921 जागांसाठी मेगा भरती (स्थगिती)\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 178 जागांसाठी भरती\n• MHT-CET 2018 प्रवेशपत्र\n• (KVS) केंद्रीय विद्यालय संघटन भरती मुलाखत प्रवेशपत्र (1017 जागा)\n• (DFSL) न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रवेशपत्र\n• (FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळ भरती निकाल\n• (MPSC) लघुलेखक व लघुटंकलेखक परीक्षा 2018 अंतिम उत्तरतालिका\n• (RBI) भारतीय रिझर्व्ह बँक असिस्टंट (अपंग व्यक्तींकरिता) विशेष भरती निकाल\n» आता पदवीसोबतच बीएड \n» जिल्हा न्यायालयातील लघुलेखक/ लिपिक/ शिपाई भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.\n» येत्या 02 वर्षात 72 हजार नोकऱ्या - मुख्यमंत्री\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/446986", "date_download": "2018-04-27T06:24:29Z", "digest": "sha1:REMRPCNKSLQRTGY37ZI7FCUMUWS4A3XG", "length": 12166, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "माजी राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड यांचे निधन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » पुणे » माजी राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड यांचे निधन\nमाजी राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड यांचे निधन\nपुण्यात बोपोडी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार : राजकीय क्षेत्रात शोककळा\nमाजी पर्यटन राज्यमंत्री आणि पुण्याचे माजी महापौर चंद्रकांत छाजेड यांचे शुक्रवारी सकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, मुली असा परिवार होता.\nछाजेड गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालविली. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बोपोडी येथील स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nछाजेड यांचा जन्म 1950 चा. काँग्रेसमध्येच त्यांची राजकीय जडणघडण झाली. पक्षात त्यांनी विविध जबाबदाऱया पार पाडल्या. काँग्रेसमधील ते निष्ठावान सैनिक होते. 1978 ते 2002 या कालावधीत त्यांनी नगरसेवकपद भूषविले. तब्बल पाच वेळा ते महापालिकेमध्ये निवडून आले. बोपोडीचा विकास करण्यामध्ये छाजेड यांचा मोठा हातभार आहे. नगरसेवकाच्या काळात 1987 ते 88 या एक वर्षाच्या कालाधीत पुणे शहराचे महापौर म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर त्यांनी 1992 ते 2002 पर्यंत महापालिकेमध्ये सभागृह नेते म्हणून त्यांनी भूमिका बजावली. या पदावर त्यांनी आपला ठसा उमटविला. तर 1999 ते 2009 या कालावधीत ते आमदार होते. 1999 मध्ये सलग पाच वेळा आमदार असलेल्या शिक्षणसम्राट रामभाऊ मोझे यांचा त्यांनी मोठय़ा मताधिक्याने पराभव केला. मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते पर्यटन राज्यमंत्री होते.\nचंद्रकांत छाजेड राजकीय क्षेत्रात मामू या नावाने परिचित होते. त्यांचा लोकसंग्रह प्रचंड होता. महापालिकेमध्ये सर्वांना सोबत घेऊन सभागृहामध्ये विषय मंजूर करून घेण्यात त्यांचा हातखंडा होता. शहराच्या राजकारणातील रणनीतीज्ञ अशी त्यांची ख्याती होती. आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने नेमलेल्या कार्ड कमिटीमध्ये ऍड. छाजेड यांचा समावेश होता.\nनागरी संरक्षण कार्याबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित\nछाजेड हे 1971 पासून नागरी संरक्षण दलात कार्यरत होते. चीन युद्धात त्यांनी नागरी संरक्षण दलात काम केले होते. विभागीय क्षेत्ररक्षक, उपमुख्य क्षेत्ररक्षक, प्रभारी मुख्य क्षेत्ररक्षक आदी पदांवर त्यांनी काम केले. या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यानंतर हे पारितोषिक मिळविणारे ते पहिलेच आमदार होते. पुणे नागरी संरक्षण दलाच्या मुख्य क्षेत्ररक्षकपदी त्यांची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या राज्य शाखेतर्फे आमदार चंद्रकांत छाजेड यांचा राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. जालन्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.\nछाजेड यांनी राजकारणातून समाजकारणाचा आदर्श प्रस्थापित केला : बापट\nलोकसंग्रह आणि दांडगा जनसंपर्क यामुळे चंद्रकांत छाजेड पुण्याचे लोकप्रिय नेते होते. समाजकारणातून ते राजकारणाकडे वळल्यामुळे सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडली गेली होती. यामुळेच नगरसेवक, महापौर ते मंत्री असा त्यांचा यशस्वी प्रवास राहिला. राजकीय क्षेत्रात ‘मामू’ या नावाने ते प्रसिद्ध होते. महापालिका सभागृह नेते म्हणूनही त्यांची कारकीर्द विशेष गाजली. त्यांनी राजकारणातून समाजकारणाचा आदर्श प्रस्थापित केला, अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी श्रद्धांजली अर्पण केली.\nनागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यास सुरुवात करणाऱया छाजेड यांचा जनसंपर्क व्यापक होता. विविध क्षेत्रातील त्यांचे कार्यही महत्वाचे आहे. पुणे मनपाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱया छाजेड यांनी पर्यटन राज्यमंत्री म्हणूनही यशस्वी जबाबदारी सांभाळली. उत्कृष्ट संसदपटू असणाऱया छाजेड यांच्या पुढाकारामुळे झोपडपट्टीवासियांना नागरी सुविधा व पक्की घरे मिळण्यात मदत झाली, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.\nपुण्याच्या महापौरपदी मुक्ता टिळक\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. नितीन करमाळकर\nपुण्याची श्रृती श्रीखंडे ‘सीडीएस’ परिक्षेत देशात पहिली\nअहमदनगरमध्ये मारूती कुरिअरच्या कार्यालयात स्फोट\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nफक्त आठ तालुक्यांतच दुष्काळ कसा \nआजचे भविष्य शुक्रवार दि. 27 एप्रिल 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/529849", "date_download": "2018-04-27T06:24:44Z", "digest": "sha1:JQI2EY2O7TFE4VNKMCATQGN5N34KN57P", "length": 10356, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कर्जमाफीच्या बोगस खात्यांची न्यायालयीन चौकशी करा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » कर्जमाफीच्या बोगस खात्यांची न्यायालयीन चौकशी करा\nकर्जमाफीच्या बोगस खात्यांची न्यायालयीन चौकशी करा\nकर्जमाफीमध्ये मोठय़ा संख्येने बोगस खाती असल्याचे समोर आले असून, युनियन बँकेसारख्या राष्ट्रीयकृत बँकेच्या यादीत उघडकीस आले. हा गंभीर प्रकार आहे. असे प्रकार इतर बँकांमध्येही झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत केली.\nनिव्वळ राजकारण आणि निवडणुकीच्या तोंडावर 89 लाख शेतकऱयांना 34 हजार कोटी कर्जमाफी करणार असल्याची घोषणी केली. आता साडेतेरा लाख शेतकरी संख्या कमी झाल्याचे सांगत आहेत. मात्र, कर्जमाफीच्या नावाखाली विकास कामाच्या निधीला कात्री लावली. त्यामुळे दीड लाखाची अट काढून टाकून सरसकट सातबारा कोरा करावा, अशीही मागणी यावेळी चव्हाण यांनी केली.\nयुपीए सरकारच्या काळात शेतकऱयांना सत्तर हजार कोटीची कर्जमाफी केली. यावेळी बोगस लोकांना कर्जमाफी दिल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, असे कोणतेही प्रकरण पुढे आले नाही. राजकीय लोकांना चुकीची कर्जमाफी झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई करा. मात्र, उगाच सापसाप म्हणून भूई बडविण्यात आली. सध्या युनियन बँकेसारख्या राष्ट्रीयकृत बँकेची साडेसहा लाख खाती थकीत असल्याचे सुरूवातीला सांगितले आधार नंबरनंतर तो आकडा दीड लाखांवर आला हा प्रकार गंभीर आहे. सहकारी बँकांवर गैरविश्वास दाखविण्यात आला\nराष्ट्रीयकृत बँकांचे गलथान कारभार असल्याचे मुख्यमंत्र्यांनीच असे सांगितले आहे. सहकारी बँकांबाबत आरोप होतात. पण, राष्ट्रीयकृत बँकेत साडेतेरा लाख बोगस खाती निघाली ही बँकिंग व्यवस्थेवरचा मोठा अविश्वास निर्माण करणारी बाब आहे.\nदुष्काळामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला होता त्यातच सरकारने नोटाबंदीने मानवनिर्मीत आघात मोदींनी केला. फडणवीस सरकारच्या काळात मोठय़ा संख्येने शेतकऱयांनी आत्महत्या केली. राज्याच्या इतिहासात प्रथमच शेतकऱयांनी संप केला. याच वातावरणात उत्तरप्रदेशात निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफीची घोषणा केली. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची नकारात्मकता भूमिका योग्य नव्हती. मध्य प्रदेशातील घटना महाराष्ट्रातही घडली तर अडचण येईल त्यामुळे दिल्लीतून फोन आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी 34 हजार कोटीच्या कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, कर्जमाफीसाठी लागणाऱया पैशाच्या नियोजनाचा विचार न करताच अचानक घोषणा केली. मग श्रेयासाठी सभारंभ, जाहिराती सुरू झाल्या. अनेक बदल केले. सहकार, कृषी आणि अर्थ विभागात समन्वय नसल्याने आणखीनच घोळ झाला.\nसरकार विरोधात जनतेमध्ये जनआक्रोश\nकेंद्र आणि राज्य सरकारने तीन साडेतीन वर्षात काहीही केले नाही. फक्त लोकांची फसवणूक केली. सरकारच्या हट्टाचे वाईट परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. अपयशी सरकारच्या निषेधार्थ आठ नोव्हेंबरला काँग्रेसचा जनआक्रोश मेळावा होत आहे. याच दिवशी नोटाबंदीचे श्राद्ध घालण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nभ्रष्टाचाराचे आरोप असणाऱयांची मदत घेण्याची वेळ\nभाजपा सरकार सर्व पातळय़ांवर अपयशी ठरले आहे. शेतकऱयांना न्याय नाही. अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांच्यावर कारवाई केली नाही त्यांना तसेच ठेवले. आता तर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप त्यांचीची मदत घेण्याची वेळ आली असून राजकारण आणि निवडणुका डोळय़ासमोर ठेवून या सरकाराचे काम सुरू असल्याचाही आरोप यावेळी त्यांनी केला.\nएकरी 150 टन उत्पादन घेण्यास सज्ज व्हावे – वैभव नायकवडी\nखुनाच्या गुन्ह्यातील दोघा संशयितांना पिस्तुलासह अटक\nराज्यातील पोलिसांची डय़ुटी आठ तास करण्याचा विचार\nनगरसेवक संदीप पवारचा गोळ्या झाडून खून\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nफक्त आठ तालुक्यांतच दुष्काळ कसा \nआजचे भविष्य शुक्रवार दि. 27 एप्रिल 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/536977", "date_download": "2018-04-27T06:24:11Z", "digest": "sha1:JHR6SE556E5WUHCDTIOFDFZ5UCNK72UW", "length": 7375, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सिद्धनाथ स्पंदन’मध्ये 2 रोजी नामवंत कलाकारांच्या मैफली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » सिद्धनाथ स्पंदन’मध्ये 2 रोजी नामवंत कलाकारांच्या मैफली\nसिद्धनाथ स्पंदन’मध्ये 2 रोजी नामवंत कलाकारांच्या मैफली\nमुद्रा प्रतिष्ठान, श्री नवदुर्गा देवस्थान बोरी आणि कला आणि संस्कृती संचालनालय, यांच्या संयुक्त विद्यमाने बोरी येथील सिद्धनाथ पर्वतावर शनिवार 2 डिसें. रोजी ‘सिद्धनाथ स्पंदन 2017’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध बासरी वादक पं. रोणु मजुमदार, सितारवादक पं. योगराज नाईक व भरतनाटय़म नृत्यांगना दिव्या रक्यान लुनिया यांच्या मैफली होणार आहेत. कार्यक्रम सायं. 5.30 वा. सुरु होणार आहे.\nजगप्रसिद्ध बासुरीवादक पं. रोणू मजुमदार यांनी आपल्या बासुरी वादनाने जगभरातील युवा पिढीला आकर्षित केले आहे. त्यांनी आपले वडील डॉ. भानु मजुमदार यांच्याकडून बासुरी वादनाचे धडे घेतले. त्यानंतर स्व. पं. लक्ष्मण प्रसाद जयपुरवाले, पं. विजय राघव राव व पं. रवी शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना शिकण्याची संधी मिळाली. 5,378 बासुरी वादक असलेल्या एका खास कार्यक्रमाचे आयोजन पं. रोणु मजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. विश्व विक्रम म्हणून हा कार्यक्रम नोंद झाला.\nपं. योगराज हे गोमंतकीय तरुण सितारवादक असून इटवा घराण्याचे उस्ताद शहीद परवेज यांच्याकडून त्यांनी सितारवादनाचे धडे घेतले. संगीत घराण्यात त्यांचा जन्म झाला असून त्यांच्या आजी पिरोजाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गायनाचे धडे घेतले. तर सितार वादनाचे शिक्षण उस्ताद करीम खान यांच्याकडून घेतले. वयाच्या 15 व्या वर्षापासून त्यांनी विविध संगीत संमेलनात भाग घेण्यास सुरुवात केली. शास्त्रीय गायनात उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश व महाराष्ट्रात गोव्याचे प्रतिनिधीत्व केले आहे.\nलोककला व भरतनाटय़म नृत्य अशा दोन्ही नृत्यात त्या पारंगत आहेत. श्रीमती रेखा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लोककलेचे शिक्षण घेतले. तर भरतनाटय़मचे शिक्षण मंजरी चंद्रशेखर राजेंद्रन व पद्मश्री लिला सॅमसन यांच्याकडून घेतले.\nराज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार\nशिल्लक मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलनाची ज्योत तेवत राहावी\nगोवा पत्रकार, विविध संघटनांकडून गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध\nपर्वरी रायझिंग टीमतर्फे 10 रोजी ‘नोमोझो’ कार्यक्रम\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nफक्त आठ तालुक्यांतच दुष्काळ कसा \nआजचे भविष्य शुक्रवार दि. 27 एप्रिल 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537868", "date_download": "2018-04-27T06:23:54Z", "digest": "sha1:JRMK6PBBR2ODA4BPI2YM5CT4RKGUKT2T", "length": 7228, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भारताविरोधात ‘निसान’ आंतरराष्ट्रीय लवादात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » भारताविरोधात ‘निसान’ आंतरराष्ट्रीय लवादात\nभारताविरोधात ‘निसान’ आंतरराष्ट्रीय लवादात\n5 हजार कोटी भरपाई देण्याची मागणी तामिळनाडू सरकारने भरपाई न दिल्याचा आरोप\nनिसान या जपानी कार निर्माता कंपनीने भारताविरोधात आंतरराष्ट्रीय लवादाकडे धाव घेतली आहे. कंपनीकडून नोंदविण्यात आलेल्या तक्रारीत भारताकडून 5 हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई न देण्यात आल्याचे म्हटले. गेल्या वर्षी कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कायदेशीर नोटीस पाठविली होती. या नोटीसनुसार तामिळनाडू सरकारने नुकसान भरपाईच्या उर्वरित देयकाची मागणी करण्यात आली होती. कंपनीने 2008 मध्ये तामिळनाडू सरकारबरोबर केलेल्या करारानुसार राज्यात उत्पादन प्रकल्प उभारण्यात आला होता.\nतामिळनाडूतील अधिकाऱयांना 2015 मध्ये उर्वरित रक्कम देण्यासाठी अनेकदा विनंती करण्यात आली होती, मात्र त्यावेळी त्यांच्याकडून दखल घेण्यात आली नाही. कंपनीचे अध्यक्ष कार्लोस घोस्न यांनी गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मदत मागितली होती, मात्र याचा फायदा दिसून आला नाही असे नोटीसमध्ये म्हणण्यात आले. जुलै 2016 मध्ये निसानच्या वकिलांकडून पाठविण्यात आलेल्या नोटीसनंतर भारत सरकार आणि तामिळनाडू सरकारने निसानच्या अधिकाऱयांदरम्यान अनेकवेळा बैठक झाली. यावेळी देयक देण्यात येईल असा विश्वास भारत सरकारच्या अधिकाऱयांकडून करण्यात आला होता आणि कायदेशीर प्रक्रिया न करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र ऑगस्टमध्ये भारत सरकारला लवादाची नियुक्ती करण्याचा इशारा देण्यात आली होता. आता या प्रकरणाची पहिली सुनावणी डिसेंबरमध्ये पार पडेल.\nआंतरराष्ट्रीय लवादामध्ये न जाता या प्रकरणाची सोडवणूक करण्यात यावी अशी सरकारला अपेक्षा होती. उर्वरित रक्कम देण्यासाठी कोणतीही समस्या नव्हती आणि हा वाद सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही असे तामिळनाडू सरकारच्या अधिकाऱयाने म्हटले. भारताने आर्थिक भागीदारी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला.\nएचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱयांत 4,500 ने घट\nमोटो सी भारतात दाखल\nमहिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड समभाग विक्रीला होणार प्रारंभ\nआठ टक्क्यांवर विकास दर जाण्याची क्षमता\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nफक्त आठ तालुक्यांतच दुष्काळ कसा \nआजचे भविष्य शुक्रवार दि. 27 एप्रिल 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538759", "date_download": "2018-04-27T06:23:37Z", "digest": "sha1:P5XYNDLQ3DBCV2TB4EBEZM3OPHELSSLU", "length": 13817, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘ओखी’ची नुकसानी कोटीच्या घरात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘ओखी’ची नुकसानी कोटीच्या घरात\n‘ओखी’ची नुकसानी कोटीच्या घरात\nप्राथमिक अंदाजात उत्तरेत 60 तर दक्षिणेत 30 लाखांची हानी\nओखी वादळाचा गोव्यातील समुद्रकिनाऱयाला जोरदार तडाखा बसला असून त्यात किनाऱयांवरील शॅकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचा अंदाजे आकडा एक कोटीच्या आसपास आहे. शनिवारी उत्तर गोव्यातील मोरजी, हरमल, केरी व अन्य किनाऱयांवरील मिळून 60 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज होता. रविवारी आणखी शॅकांचे नुकसान झाले आहे. दक्षिण गोव्यात सासष्टीच्या किनारपट्टीला सुमारे 30 लाख रूपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांनी घेतलेल्या आढाव्यातून पुढे आला आहे. वास्कोत सरंक्षक भिंत कोसल्याबरोबरच तरंगत्या जेटीलाही फटका बसला आहे.\nओखी वादळाच्या तडाख्यात सासष्टीच्या किनारपट्टीला सुमारे 30 लाख रूपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांनी घेतलेल्या आढाव्यातून पुढे आला आहे. काणकोण व मुरगांव तालुक्यांना या वादळाचा विशेष फटका बसला नसल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे. होंळात येथे 60 मीटर लांबीची संरक्षक भिंत कोसळली असून बायणा समुद्रकिनाऱयावर उभारण्यात आलेली जेटी जोरदार लाटामुळे वाहून केली आहे. दक्षिण गोव्यातील संपूर्ण किनारपट्टीला सतर्कतेचा आदेश देण्यात आहे. पर्यटकांनी व मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे कळविण्यात आले आहे.\nसासष्टीतील वार्का समुद्र किनाऱयावरील पाच, केळशी येथील सहा शॅक नष्ट झाले तर सात मध्यम आकारातील शॅक नष्ट झाले आहेत. उतोर्डा येथील 2, बाणावली येथील 5, बेतालभाटी येथील 9 शॅक खराब झाल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले. करमणे, माजोर्डा, कोलवा व सेरनाभाटी समुद्रकिनाऱयावर काही हानी झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती अंजली शेरावत यांनी दिली आहे.\nओकी वादळामुळे समुद्र खवळलेला असल्याने पर्यटक तसेच मच्छीमारांना समुदात जाण्यास मनाई करणारा आदेश जिल्हाधिकाऱयांनी जारी केला आहे. दरम्यान, शनिवारी रात्री 9 वाजल्यापासून समुद्राच्या पाण्यात वाढ होत गेली. काल रविवारी पहाटे तसेच नंतर सकाळी 9 ते 11 च्या दरम्यान, समुद्राच्या भयानक लाटा समुद्रकिनाऱयावर येऊन धडकू लागल्या. त्यामुळे अनेक शॅकमध्ये पाणी घुसण्याचे प्रकार घडले.\nशॅकमधील खुर्च्या, टेबले, पलंग तसेच इतर सामान जोरदार लाटांबरोबर वाहून गेल्याने शॅकमालकांना सुमारे 30 लाख रूपयांचा फटका बसल्याचा अंदाज आहे. सामान वाहून गेले असले तरी कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागताच पर्यटकांनी समुद्र किनाऱयावरून काढता पाय घेतला. त्याच बरोबर दृष्टीचे जीवनरक्षक देखील त्वरित सतर्क झाले व समुद्र किनाऱयावरून सर्वांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा आदेश देण्यात आला.\nराज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणाr\nओकी वादळामुळे शॅकमालकांना मोठय़ा प्रमाणात फटका बसल्याने सरकारने राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी शॅकमालकांनी केली असून सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील केली आहे. पर्यटन हंगाम आत्ताच कुठे सुरू होत असतानाच ही आपत्ती आल्याने, शॅकमालकांना जबरदस्त फटका बसला आहे.\nआज मंगळवारी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक होणार असून त्यात उत्तर व दक्षिण गोव्यातील परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. नुकसान भरपाई देणे शक्य आहे का याचा देखील विचार होणार आहे. ही बैठक राज्याच्या मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.\nवादळाची भीती अजूनही कायम\nरविवारी सुपरमून होता. त्यामुळे रात्री साडेदहाच्या सुमारास समुद्राला आलेल्या भरतीमुळे भल्या मोठय़ा लाटा किनाऱयावर येऊन धडकत होत्या. त्यामुळे किनाऱयावरील शॅक्स आणि मच्छीमारांच्या बोटींचे बरेच नुकसान झाले. दक्षिण गोव्यातील पाळोळे किनाऱयावर समुद्रात वाहून जात असलेल्या दोन आयरिश महिला पर्यटकांना स्थानिकांनी वाचविले आहे. समुद्रात उतरु नये, असा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने मच्छीमार समुद्रात गेले नाहीत, मात्र किनाऱयावर असलेल्या होडय़ा वाचविण्यासाठी त्यांना रात्र जागून काढावी लागली.\nसरकार नुकसानीचा आढावा घेणार : पर्यटनमंत्री\nसमुद्रकिनारपट्टीच्या भागात झालेल्या नुकसानीचा सरकार आढावा घेणार, असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले. त्यासाठी सक्षम अधिकारी नेमण्यात येईल. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी बोलणी केली असून गोव्याच्या शॅकचालकांच्या हितार्थ आवश्यक ती पूर्ण मदत देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. गेल्या दोन दिवसात ओखी चक्रीवादळमुळे पाण्याची पातळी वाढून नुकसान सोसावे लागलेल्या शॅक चालकांविषयी सरकराला सहानुभूती वाटते. पर्यटन खाते, गोवा सरकार परिस्थितीची देखरेख करत असून पर्यटकांना समुद्रात जाण्यासापासून सावधागिरीचा इशारा देण्यात आलेला आहे. पर्यटन खात्याने दृष्टी जीवरक्षक सेवेला सज्ज राहण्यास सांगितले आहे.\nजीएसटीमुळे सर्वसामान्यांना लाभ होणार- श्रीपाद नाईक\nकांग्रेसच्या दोन्ही उमेदवारांचा विजय होणार\nप्रकाश वेळीप यांच्या वाढदिवसानिमित्त 5 रोजी बाळ्ळी येथे विविध कार्यक्रम\nडॉ. उल्हास सावईकर यांना विशेष पुरस्कार\nमोदींचा चीन दौराः ‘मोदी-जिनपिंग’ आज भेटणार\nनाणारवरील लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईचा विकास आराखडा\nराज्यभरात शिकाऊ डॉक्टरांचे आंदोलन\nऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी\nफक्त आठ तालुक्यांतच दुष्काळ कसा \nआजचे भविष्य शुक्रवार दि. 27 एप्रिल 2018\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/u-mumba-spent-3-crore-98-lacs-rupees/", "date_download": "2018-04-27T06:24:22Z", "digest": "sha1:LFI2BGY3QSBNRSAKTSB352TBFHYOECIL", "length": 6549, "nlines": 116, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी- लिलावात फ्रँचाईजींनी केलेला खर्च - Maha Sports", "raw_content": "\nप्रो कबड्डी- लिलावात फ्रँचाईजींनी केलेला खर्च\nप्रो कबड्डी- लिलावात फ्रँचाईजींनी केलेला खर्च\nप्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमातील खेळाडूंचा दोन दिवस सुरु असलेला लिलाव आज दिल्ली येथे पार पडला. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच १२ संघ या लिलावासाठी उतरले होते. त्यातील ४ नवीन तर ८ जुने संघ होते.\nप्रत्येक संघाला ४ कोटी ही रक्कम लिलावासाठी ठरवून दिली होती. त्यात यु मुम्बा संघाने सर्वाधिक रक्कम अर्थात ३ कोटी ९८ लाख खर्च केली तर पुणेरी पलटणने १९ लाख ६० हजार रुपये बाकी ठेवले.\nतामिळनाडू संघाने सार्वधिक म्हणजे २५ खेळाडू संघात घेतले तर सर्वात जास्त रक्कम खर्च करूनही यु मुम्बाने फक्त १८ खेळाडूंना संघात घेतले. बाकी संघांपेक्षा कमी पैसे खर्च केलेल्या पुण्याच्या संघाने फक्त १५ खेळाडूंना संघात घेतले.\nमुंबई : ३ कोटी ९८ लाख ६५ हजार\nबंगाल : ३ कोटी ९६ लाख ७० हजार\nतेलगू : ३ कोटी ९६ लाख ७० हजार\nतामिळनाडू : ३ कोटी ९५ लाख ९० हजार\nबंगळुरु : ३ कोटी ९३ लाख ९० हजार\nजयपूर : ३ कोटी ९२ लाख ६० हजार\nयूपी : ३ कोटी ९२ लाख ६० हजार\nदिल्ली : ३ कोटी ९२ लाख १५ हजार\nगुजरात: ३ कोटी ८९ लाख ५० हजार\nपटणा : ३ कोटी ८३ लाख ९० हजार\nहरयाणा : ३ कोटी ८६ लाख ७५ हजार\nपुणे : ३ कोटी ८० लाख ४० हजार\nअसा असेल यु मुम्बाचा प्रो कबड्डी २०१७ चा संघ…\nप्रो कबड्डी २०१७ मधील ५ सर्वाधिक महाग खेळाडू…\nआगरी कबड्डी स्पर्धेत दुर्गामाता, भवानीमाता उपांत्य फेरीत\nबीच कबड्डी कबड्डी स्पर्धेत अमर संदेश, विकास, साईराज, साईनाथ ट्रस्टची विजयी सलामी\nआजपासून प्रभादेवीकर अनुभवणार प्रो-कबड्डीतील स्टारचा थरार\nप्रभादेवीत आमदार चषक कबड्डीसाठी आंतरराष्ट्रीय थाट\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार किंग\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय खेळाडूंचाही समावेश\nआयपीएल२०१८ मधील एबी डीविलियर्सचा १११ मीटर लांब षटकार पहाचं\n२०२१मध्ये भारतात होणार क्रिकेट विश्वचषक\nIPL 2018: पंजाब विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोण ठरणार…\nवर्ल्ड ११ मधील आठ खेळाडूंची नावे घोषीत, २ भारतीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125949489.63/wet/CC-MAIN-20180427060505-20180427080505-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}