{"url": "https://www.loksatta.com/manavvijay-news/sin-virtue-strategies-1138673/", "date_download": "2018-04-25T22:07:55Z", "digest": "sha1:DU3JH7TBOTXPZR4AD5UMEJVR7JX6FR6F", "length": 33618, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पाप-पुण्य-नीती | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nमुंबई उपनगरात माझ्या घरापासून जवळ रस्त्यावरच एक लहानसे शिवमंदिर आहे.\nआपल्याला ईश्वराप्रति काही कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर देवाने ज्या दुर्दैवी लोकांना उपकृत केलेले नाही, त्यांना आपण मदत करणे हीच देवाप्रति व समाजाप्रति खरी कृतज्ञता होय.\nमुंबई उपनगरात माझ्या घरापासून जवळ रस्त्यावरच एक लहानसे शिवमंदिर आहे. तिथे रोज सकाळी एक भटजी काहीतरी मंत्र पुटपुटत, पूजाअर्चा करीत बसलेला असतो. तो पंचांग व हात बघून भविष्यही सांगतो म्हणे. अनेक स्त्री-पुरुष तिथे लहान तांब्याभर दूध आणि पूजेचे साहित्य घेऊन येतात. पिंडीवर दूध ओततात. गंभीर चेहऱ्याने व मनोभावे शंकराची पूजा करून देवाला व भटजीला नमस्कार करून, काही दक्षिणा ठेवून शांतपणे निघून जातात. त्याच वेळी त्या देवळाच्या बाहेर भिकाऱ्यांची मुले (की भिकाऱ्यांनी भीक मागण्यासाठी पळवून आणलेली मुले, कोण जाणे) ती भुकेली, उपाशी मुले, पिंडीवर ओतल्या जाणाऱ्या त्या दुधाकडे आशाळभूत नजरेने पाहात असतात. आता मला सांगा, पूजा करणारी ती माणसे पुण्य करीत असतात की पाप) ती भुकेली, उपाशी मुले, पिंडीवर ओतल्या जाणाऱ्या त्या दुधाकडे आशाळभूत नजरेने पाहात असतात. आता मला सांगा, पूजा करणारी ती माणसे पुण्य करीत असतात की पाप दुधाच्या थेंबाथेंबासाठी तडफडणारी ती मुले समोर आणि देशभर असताना, शंकराच्या पिंडीवर लोटीभर दूध ओतून भक्ताला पुण्य मिळेल का दुधाच्या थेंबाथेंबासाठी तडफडणारी ती मुले समोर आणि देशभर असताना, शंकराच्या पिंडीवर लोटीभर दूध ओतून भक्ताला पुण्य मिळेल का काय या आपल्या पुण्यप्राप्तीच्या कल्पना काय या आपल्या पुण्यप्राप्तीच्या कल्पना रोज अशा पूजा करणारे काही जण, भिकाऱ्यांच्या त्या पोरांना काही बिस्किट वगैरे खायला देतात हे जरी खरे आहे, तरी भुकेल्या पोरांसमोर दूध पिंडीवर ओतण्याचे, त्यामुळे समर्थन होते का\nबहुतेक लोकांना असे वाटते की देवाची पूजा-प्रार्थना किंवा परंपरेनुसार काही धार्मिक विधी करणे हे पुण्यकारक असते व ते न करणे हे पाप असते. त्यापेक्षा संतांनी सांगितलेली ‘परोपकार हे पुण्य व परपीडा हे पाप’ ही कल्पना योग्य वाटते. आम्हाला असे वाटते की आपण जर देवाची पूजा-प्रार्थना केली तर त्यासाठी (देव असला तरी) आपल्याला पुण्य का देईल आपल्या पूजा-प्रार्थनांचा व नैवेद्याचा त्याला काय उपयोग आपल्या पूजा-प्रार्थनांचा व नैवेद्याचा त्याला काय उपयोग आणि त्याला हव्यातच कशाला आपल्या पूजा-प्रार्थना आणि त्याला हव्यातच कशाला आपल्या पूजा-प्रार्थना आपल्याला ईश्वराप्रति काही कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर देवाने ज्या दुर्दैवी लोकांना उपकृत केलेले नाही, त्यांना आपण मदत करणे हीच देवाप्रति व समाजाप्रति खरी कृतज्ञता होय. कुठलाही धार्मिक विधी करण्यामुळे, न पापनिरसन होईल, न पुण्यप्राप्ती, न त्यामुळे तुम्ही धार्मिक ठराल, न नीतिमान ठराल, न समाजाला त्याचा काही उपयोग. एक मोठे वकीलसाहेब, धार्मिक वृत्तीचे व पूजापाठ करणारे आहेत. भ्रष्टाचारी, गुन्हेगार अशा लोकांच्या केसेस घेऊन, स्वकौशल्याने व कायद्यांतील पळवाटांच्या ज्ञानाने ते त्यांच्या अशिलांना शिक्षा होण्यापासून वाचवतात व भरपूर पैसा कमवतात. त्यांचा व्यवसाय ‘ईश्वर कृपेने’ चांगला चाललाय असे ते म्हणतात. खरे तर तो ‘भ्रष्टाचाऱ्यांच्या कृपेने’ नीट चाललेला आहे. तुम्ही काय म्हणाल आपल्याला ईश्वराप्रति काही कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर देवाने ज्या दुर्दैवी लोकांना उपकृत केलेले नाही, त्यांना आपण मदत करणे हीच देवाप्रति व समाजाप्रति खरी कृतज्ञता होय. कुठलाही धार्मिक विधी करण्यामुळे, न पापनिरसन होईल, न पुण्यप्राप्ती, न त्यामुळे तुम्ही धार्मिक ठराल, न नीतिमान ठराल, न समाजाला त्याचा काही उपयोग. एक मोठे वकीलसाहेब, धार्मिक वृत्तीचे व पूजापाठ करणारे आहेत. भ्रष्टाचारी, गुन्हेगार अशा लोकांच्या केसेस घेऊन, स्वकौशल्याने व कायद्यांतील पळवाटांच्या ज्ञानाने ते त्यांच्या अशिलांना शिक्षा होण्यापासून वाचवतात व भरपूर पैसा कमवतात. त्यांचा व्यवसाय ‘ईश्वर कृपेने’ चांगला चाललाय असे ते म्हणतात. खरे तर तो ‘भ्रष्टाचाऱ्यांच्या कृपेने’ नीट चाललेला आहे. तुम्ही काय म्हणाल हे पाप, पुण्य की व्यवसाय\nमानवी इतिहासात वेगवेगळ्या स्थळीकाळी ज्या नीतिकल्पना प्रचलित होत्या, त्याच कल्पना त्या त्या काळी निर्माण झालेल्या धर्मानी, धर्म-नियम व देवाच्या अपरिवर्तनीय आज्ञा म्हणून सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ, भारतात ऋग्वेदरचनाकाळी निसर्ग व निसर्गनियमांना देवत्व दिले गेले होते व त्यांच्या उपासना ते काटेकोर नियमबद्ध यज्ञांनी करत असत. त्यामुळे निसर्गानुनय व यज्ञानुनय हे त्या वेळी पुण्य व त्याविरुद्ध वर्तन हे पाप मानले जाई. अर्थात तेव्हासुद्धा कुठलेही दुष्कृत्य हे निसर्गविरुद्ध कृत्य म्हणून अनीतिमय व पापच मानले जाई. त्या काळी ब्रह्मा, विष्णू, महेश असे देवही नव्हते व त्यांची देवळे, मूर्तिपूजाही नव्हत्या; व्रतवैकल्ये, प्रायश्चित्ते व तीर्थयात्राही नव्हत्या. फक्त नदीच्या पवित्र जलात स्नान करून पाप धुतले जाते असे मात्र ते साधारणत: मानीत असत असे दिसते. भटकंती करीत आलेल्या आर्याना अफगाणिस्तानमार्गे भारतप्रवेश करीपर्यंत नद्याच माहीत नव्हत्या हे त्याचे कारण असू शकेल. भारतात वेदसंहितेच्या रचना काळानंतर, प्राचीन उपनिषदे (वेदान्त) व त्यांच्यानंतर धर्मसूत्रांच्या रचना झाल्या. येथपर्यंतसुद्धा देव, देवळे, मूर्तिपूजा, व्रतवैकल्ये अशा गोष्टी वैदिक धर्मात नव्हत्या. शिवाय वेदान्ताने यज्ञांना ‘फुटक्या होडय़ा’ असे संबोधून त्यांची उपयुक्तता नाकारलेली होती. शिवाय त्या काळात तपश्चर्येला यज्ञाहून श्रेष्ठ स्थान दिले जाऊ लागले होते. तरीही उपनिषदांत आणि पुढील काळांतील धर्मसूत्रांमध्येसुद्धा ‘पापाचे कर्मफळ भोगल्याशिवाय कुणाचीही सुटका नाही’ असा पूर्वीचा कडक नियम मात्र कायमच ठेवलेला दिसतो. मला विशेष सांगायचे आहे ते हे की त्यापाठोपाठ आलेल्या ‘स्मृतिपुराणकाळात’ मात्र, या कडक नियमाला अनेक फाटे फोडले गेले. जप, तप, उपोषणे, व्रते इत्यादी केल्याने आणि ‘पुरोहितांना’ विविध प्रकारची दाने दिल्याने, दुष्कर्माचे वाईट फळ भोगावे लागत नाही असे ‘नवीन नियम’ घालून दिले गेले. अशा या कालपरिस्थितीनुसार होणाऱ्या बदलांवरून असे म्हणता येते की सर्व धर्मग्रंथीय ‘पाप-पुण्य प्रायश्चित्तादी कल्पना’ या तत्कालीन परिस्थितीची प्रतिबिंबे असून, त्या ‘ईश्वराज्ञा’ वगैरे काही नव्हेत.\nविविध स्मृतींमध्ये सांगितलेल्या पातकांचा (पापांचा) व त्यावरील प्रायश्चित्तांचा, स्मृतींच्या कालानुक्रमे अभ्यास केला तर असे दिसते की (१) काही पातकांना, प्राचीन ग्रंथांनी फार कठोर, अगदी देहान्तसुद्धा घडविणारी प्रायश्चित्ते सांगितली होती. त्या पातकांना नंतरच्या काळांतील स्मृतींनी, सौम्य प्रायश्चित्ते सांगितली, जसे गायत्री मंत्राचा जप, ब्राह्मण भोजन घालणे, ब्राह्मणाला गाईचे किंवा सुवर्णाचे दान देणे वगैरे. यावरून असे दिसते की ही प्रायश्चित्ते कुणा देवाने, ईश्वराने नव्हे तर ग्रंथकर्त्यां ब्राह्मणांनी, पुरोहितांनी सांगितलेली आहेत. (२) काही स्मृतिपुराणांनी सांगितले की, पुरोहिताला इतके दान दिले म्हणजे त्या प्रमाणात इतके पाप माफ होते किंवा इतके दान दिले की स्वर्गात इतके काळ सुख मिळते वगैरे. याच्या मुळाशी पुरोहितांची धंदेवाईक वृत्ती दिसून येते. (३) म्हणजे ‘धार्मिक प्रायश्चित्ते’ ही देवाने दिलेली पापाची माफी नसून, पुरोहितांनी दिलेली पापाची माफी आहे. त्यांना मिळणारी दक्षिणा व दान जेवढे मोठे व घसघशीत असेल, तेवढी मोठय़ात मोठय़ा पापालाही जास्त माफी मिळत असे. असे हे निष्कर्ष माझ्यासारख्या निरीश्वरवाद्याचे नसून ते भारतरत्न महामहोपाध्याय काणे यांनी काढलेले निष्कर्ष आहेत. (प्र.स.सा.सं.मं. प्रकाशित ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ सारांशरूप ग्रंथ, उत्तरार्ध खंड ४ विभाग १ मधील सर्व प्रकरणे). स्मृतिपुराणकारांनी प्रायश्चित्ते सांगताना आणखी एक मोठे पाप केलेले आहे. त्यांनी सांगितलेल्या प्रायश्चित्तांची तीव्रता/सौम्यता ही ते पातक करणारा ‘चातुर्वर्णापैकी कुठल्या वर्णाचा आहे’ आणि त्याने ते पातक ‘कुठल्या वर्णाच्या माणसाविरुद्ध केले’ त्यावर अवलंबून आहे. म्हणजे हे कायदे उघडपणे एकाला एक नियम व दुसऱ्याला दुसरा असे आहेत. स्मृतिपुराणकारांना समाजात जन्माधारित विषमता हवी होती म्हणून त्यांनी असे केलेले आहे. प्रत्यक्षात जरी कुणी ईश्वर असला तरी तो स्वत: सामाजिक विषमतेचा व अन्यायाचा पुरस्कर्ता असणे काही शक्य नाही. हे तुम्हाला पटते ना\nप्रायश्चित्त या संकल्पनेतील ‘वाईट कर्म करणाऱ्याला शिक्षा होणे’ व ‘त्यांच्यात सुधारणा घडवून आणणे’ हे मूळ हेतू स्तुत्यच आहेत. पातक करणाऱ्याच्या मनावर उपचार होणे व त्याने पुन्हा ते पातक न करण्याचा निश्चय करणे हे मानसिकदृष्टय़ा आणि सामाजिक हिताच्या दृष्टीनेही आवश्यक आहे यात काही संशय नाही. परंतु कुणा लोभी ढोंगी माणसाने अगदी काशीरामेश्वरासह भारतातील सर्व पवित्र तीर्थामध्ये जरी अगदी शास्त्रोक्त विधिवत स्नान केले तरी त्याची पातके धुतली जातील का कुंभमेळ्याच्या पर्वणीच्या मुहूर्तावर गंगा-गोदावरी स्नान करणाऱ्यांना देव खरेच पापमुक्त करील का कुंभमेळ्याच्या पर्वणीच्या मुहूर्तावर गंगा-गोदावरी स्नान करणाऱ्यांना देव खरेच पापमुक्त करील का किंवा त्या बदल्यात त्याला काही पुण्य देईल का किंवा त्या बदल्यात त्याला काही पुण्य देईल का त्याच्या विकारग्रस्त मनावर अशा स्नानामुळे काही उपचार होतील का त्याच्या विकारग्रस्त मनावर अशा स्नानामुळे काही उपचार होतील का संत तुकारामानेसुद्धा सांगितलेले आहे की तीर्थस्नानाने आपली फक्त कातडी धुतली जाईल. भारतातील तीर्थस्थळे ही सर्व सौंदर्यस्थळे आहेत. त्यामुळे तीर्थस्थळी जायचे तर अवश्य जा. पण मुहूर्ताची गर्दी व धक्काबुक्की टाळून जा. (उदाहरणार्थ कुंभमेळा). पाणी स्वच्छ असेल (खात्री करून घ्या) तर त्यात स्नानही करा. पण तसे करून व काही कर्मकांड करून पापक्षालन होईल किंवा पुण्य, स्वर्ग, मोक्ष मिळेल या आशा मात्र निर्थक आहेत. तसेच कुठलेही व्रताचरण हे साधे सत्कृत्यसुद्धा नसून, तो वेळेचा व पैशाचा अपव्यय मात्र आहे. कारण त्यातून दुर्बलांना, रोगपीडितांना, संकटग्रस्तांना काहीही मदत होत नाही. व्रते व कर्मकांडे करून तुम्हाला खोटेच कृतकृत्य झाल्यासारखे वाटेल. शुभाशुभ, मुहूर्त, सोवळे-ओवळे पाळून तुम्ही स्वत:ला धार्मिक समजाल. पण तेही खरे नव्हे. व्रते व दैवी उपाय विसरून, फक्त सत्कृत्ये करा. कारण प्रत्येकाने जमेल तेवढी सत्कृत्ये करणे हीच सामाजिक गरज आहे.\nमानवाच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात, नीतिमत्तेचे महत्त्व सर्वोच्च आहे यात काही शंका नाही. ईश्वराचे अस्तित्व न मानणारे लोकसुद्धा, सत्य व नीती यांनाच जीवनात सर्वोच्च स्थान देतात. मानवाने अत्यंत प्राचीन काळी जेव्हापासून ‘सामाजिक जीवन’ सुरू केले तेव्हापासूनच नीतिमत्ता ही त्याची सर्वात महत्त्वाची सामाजिक गरज ठरली आहे व तीच पाप, पुण्य, धर्म इत्यादी मानवी संकल्पनांचा मजबूत पाया आहे. हे खरे आणि योग्यच आहे. पण काही लोक मानतात त्याप्रमाणे धर्मग्रंथीय नीतिकल्पना या ‘ईश्वरीय किंवा अपरिवर्तनीय’ मात्र मुळीच नव्हेत. आता समजा तुम्ही हिंदू आहात व तुमच्या मुलीला तुम्ही पदवीपर्यंत शिक्षण दिलेत आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी तिचे योग्य वराशी लग्न लावून दिलेत, तर तुम्ही हे कर्तव्य केलेत की दुष्कृत्य अहो, तुम्ही जर एकोणिसाव्या शतकात हेच केले असते तर देवाच्या दफ्तरी त्याची ‘महत्पाप’ म्हणून नोंद झाली असती असे तत्कालीन मोठमोठे पंडित व पुरोहित आम्हाला सांगत होते. त्या काळी स्त्रीला शिक्षण देणे व मासिक पाळी येण्यापूर्वी तिचे ‘लग्न न करणे’ ही ‘आईबापांसाठी नरकाची साधने’ मानली गेली होती. मग कुठे आहे ती सर्वकालीन नीती अहो, तुम्ही जर एकोणिसाव्या शतकात हेच केले असते तर देवाच्या दफ्तरी त्याची ‘महत्पाप’ म्हणून नोंद झाली असती असे तत्कालीन मोठमोठे पंडित व पुरोहित आम्हाला सांगत होते. त्या काळी स्त्रीला शिक्षण देणे व मासिक पाळी येण्यापूर्वी तिचे ‘लग्न न करणे’ ही ‘आईबापांसाठी नरकाची साधने’ मानली गेली होती. मग कुठे आहे ती सर्वकालीन नीती आज आपण स्त्रीशिक्षण आवश्यक मानतो हे काय पाप आहे काय आज आपण स्त्रीशिक्षण आवश्यक मानतो हे काय पाप आहे काय आणि मुलीचे लहानपणीच लग्न लावून देणे हे पुण्य आहे काय आणि मुलीचे लहानपणीच लग्न लावून देणे हे पुण्य आहे काय नीतिकल्पना आपणच त्या त्या कालपरिस्थितीत तयार करतो व त्यांना अपरिवर्तनीय मानणे चूक आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n२०१९ विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारतीय संघाच्या सामन्यांची संपूर्ण माहिती\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\nअजून एक तथाकथित पुरोगामी. अजून काही वर्षानंतर आजच्या काही प्रथा सुद्धा चुकीच्या ठरणार म्हणून आजच्या सगळ्या गोष्टी चुकीच्या म्हणायच्या का कालाय्तास्मय नमः म्हणणे योग्य पण उगीच सरसकट स्वतःच्या संस्कृतीला बोल लावणे म्हणजेच पुरोगामित्व झाला आहे.\nखरच खूप छान लेख आहे. देव आहे की नाही हे शोधत बसनयापेक्षा. ज्या व्यक्तीं गरजू आहेत त्याना मदत करणे योग्य आहे. सामान्य माणूस दर तीन महिन्यांत एकदा रक्तदान करू शकतो हे काम पूर्ण करण्यासाठी आपण कोणत्याही मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही. मी तर रक्तदान करतो तुम्ही ही करा.\nअरे मुर्खा, पहिले भगवद्गीता वाच मग शिकव... लोकांना भ्रमित करणे सोडा आता, म्हणजे आम्ही तुम्हाला विचारून श्रद्धा ठेवायची का \nराजकीय चारित्र्य बदलावे लागेल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/924", "date_download": "2018-04-25T21:51:15Z", "digest": "sha1:S7SHWWHL3CALKGRT7VD6BHJXYR5R7DYA", "length": 15243, "nlines": 98, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आपल्या मेंदूतील माहितीची गाळणी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआपल्या मेंदूतील माहितीची गाळणी\nअष्टौप्रहर आपल्यावर माहितीचा चहूकडून भडिमार होत असतो. त्यापैकी नेमकी आपल्या कामाची माहिती गाळून घेण्यात काही लोक तरबेज असतात. वैज्ञानिकांच्या चमूने याबाबत अधिक संशोधन करून मेंदूतील एक नवाच भाग शोधून काढला आहे.\nया क्षेत्रात काम करणा-या उपक्रमींनी यावर अधिक प्रकाश पाडावा अशी मी त्यांना विनंती करतो.\nवर्गीकरण करतांना चुकून चर्चेच्या प्रस्तवाऐवजी लेख हा पर्याय निवडला. त्याबद्दल क्षमस्व.\nभास्कर केन्डे [19 Dec 2007 रोजी 21:30 वा.]\nछानच बातमी आणलीस येथे. गाळणी सापडली असली तरी त्या शास्त्रज्ञांचे म्हणने आहे की ही केवळ या संशोधनातली सुरुवात आहे. तसेच जगातील इतर संशोधकांनी या शोधाला मान्यता दिल्याचा उल्लेख सुद्धा बातमीत नाही. सखोल संशोधन होऊन आपल्याला काही फायदा करुन घेण्याची वेळ येईपर्यंत आपण जीवंत असू का हा प्रश्न आहे. :)\nमला सुद्धा अशी काही तरी गाळणी असेल असे वाटत असायचे पण नेमकी भानगड लक्षात येत नव्हती. चला, मनातल्या असंख्या गुंत्यातला एक तरी या शास्त्रज्ञांनी सोडवला पण अता प्रश्न असा पडला आहे की ही चाचणी घेताना त्यांनी कोणते लोक निवडले असतील, त्यांच्या चाचण्या कधी अन कशा घेतल्या असतील पण अता प्रश्न असा पडला आहे की ही चाचणी घेताना त्यांनी कोणते लोक निवडले असतील, त्यांच्या चाचण्या कधी अन कशा घेतल्या असतील\nतुमचे म्हणणे बरोबर आहे भास्कर, हे सर्व तपासायला हवे. पण असेच काम एमआयटीतही चालले आहे असे समजते.\nउपक्रमावर या विषयात काम करणारे कोणी लोक आहेत किंवा नाही कल्पना नाही.\nप्रकाश घाटपांडे [20 Dec 2007 रोजी 04:26 वा.]\nया क्षेत्रात काम करणा-या उपक्रमींनी यावर अधिक प्रकाश पाडावा अशी मी त्यांना विनंती करतो.\nमला या विनंतीची भीती वाटते. उपक्रमचा \" आजचा सुधारक\" होईल कि काय त्यात या विषयावर सातत्याने टी.बी खिलारे, प्रभाकर नानावटी व डॉ.प्रदीप पाटील यांच्या बौद्धिक चर्चा असतात.\nभास्कररावांना जो प्रश्न पडला आहे त्या भोवतीच या चर्चा झडत असतात. येथे सुधारकच्या चर्चांची झलक आहे.\n( मेंदुला झिणझिण्या आलेला)\nशैलेश, चर्चा अधिक मूर्त करा\nमी तो शोधनिबंध आवर्जून वाचला. त्यावरून असे दिसते ते गाळणे अस्तित्वात असल्याची कल्पना मनोविज्ञानात आधीपासून आहे, या अभ्यासात मेंदूतली त्याची जागा निश्चित केलेली आहे. (\"नवाच भाग शोधून काढला आहे\" हा शब्दप्रयोग तितकासा आवडला नाही.)\nगेल्या दहाएक वर्षांत एफ्-एम्-आर्-आय् या (कार्यरत लक्ष्याचे चुंबकीय-नाद-चित्रण) तंत्रज्ञानाने \"अमुक वैचारिक कार्य करताना मेंदूचा अमुक भाग कार्यरत असतो\" अशी अनेक निरीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्यापैकी हे एक.\nत्यामुळे तुम्ही चर्चेला थोडे वळण द्यावे :\n१. मेंदूत वेगवेगळी कार्ये करणारी वेवेगळी स्थाने आहेत, हे कुतूहल आहे काय\n२.अ. असे काही गाळणे असते याबद्दल कुतूहल आहे काय\n२.ब. अभ्यासात जी काही वैचारिक कृती करताना लोकांचे मेंदू चित्रित केले, तिने या गाळण्याचा पर्याप्त अभ्यास होतो काय\nया दोन विषयांची चर्चा एकमेकांपासून फारच दूर जाऊ शकेल.\nसर्वांच्या प्रतिक्रियांसाठी मनःपूर्वक आभार\nभास्कर यांच्याप्रमाणेच, या चाचण्या कशा प्रकारे घेतल्या असतील याबद्दल, मलाही कुतूहल आहे.\nकोणी भाग घेतला, चाचणी काय होती\nभाग घेणारे कोण होते\n२५ निरोगी उजवखुरे (डावखुरे च्या उलट) लोक. वय वर्षे १९-३३. पैकी १३ स्त्रिया होत्या.\n(स्वानुभवावरून सांगतो.) साधारणपणे अशा प्रयोगांसाठी जाहिरातपत्र लावतात. आकडा (२५ लोक) हा खूप लहान असल्यामुळे हे जाहिरातपत्र केवळ त्या कॅरोलिन्स्का हॉस्पिटलातच वेगवेगळ्या ठिकाणी लावले असण्याची शक्यता आहे. \"निरोगी लोकांना आमंत्रण\" असे म्हटले की साधारणपणे हॉस्पिटलातले कर्मचारी उत्तरे देतात, किंवा कधीकधी पेशंटलास् भेटायला आलेले नातेवाईक वगैरे (हे कमीच).\nप्रयोग दुखरा नसेल (जसे हे मेंदूचे चित्रण), आणि चिरिमिरी \"बक्षीस\" असेल, तर विद्यार्थी डॉक्टर किंवा परिचारिका हौशीने येतात.\nपटलावर एका मोठ्या वर्तुळात १५ मोकळी ठिकाणे आहेत. (म्हणजे घड्याळात १२ आकड्यांऐवजी ठिपके असतात, त्याऐवजी १५ ठिपक्यांसाठी जागा.)\nत्या १५ रिकाम्या जागांत तीन किंवा पाच ठिपके (पिवळे किंवा लाल) दिसतात. ते कुठे आहेत ते नोंदवायचे. असे अनेकवेळा. जितक्या बरोबर नोंदी तितका खेळ फत्ते.\nया खेळाच्या दोन प्रकारच्या खेळी प्रत्येक खेळाडूला आलटूनपालटून अनेक वेळा दिल्यात.\nप्रकार १ (लक्ष विचलित न करणारी खेळी) : या प्रकारची खेळी खेळण्यापूर्वी पटलावर मध्यभागी एक त्रिकोण दिसतो. या प्रकारात दृश्य होणारे ठिपके पिवळे किंवा लाल ते महत्त्वाचे नाही. कुठलाही ठिपका कुठल्या जागेवर होता ते लक्षात ठेवून नोंदवायचे.\nप्रकार २ (लक्ष विचलित करणारी खेळी) : या प्रकारची खेळी खेळण्यापूर्वी पटलावर मध्यभागी एक चौकोन दिसतो. या प्रकारात फक्त लाल ठिपक्यांच्या जागा लक्षात ठेवाव्या लागतात. पिवळे ठिपकेही दिसतात, पण त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे लागते, कारण त्यांच्या जागा नोंदवल्यात तर खेळीत गुण मिळत नाहीत. पिवळे ठिपके केवळ लक्ष विचलित करतात, त्यांना स्मृतीतून गाळणे इष्ट.\nप्रकार दोन ची खेळी खेळताना लक्ष द्यायचे, पण \"गाळणे वापरून\" (पिवळे ठिपके स्मृतीतून गाळायचे). बाकी मेंदूच्या सर्व कृती प्रकार एक च्या खेळीसारख्याच.\nहा खेळ खेळताना मेंदूचे चित्रण होत होते. मेंदूचे अनेक भाग कार्यरत होत असताना दिसले. पण एक विशिष्ट भाग प्रकार २ च्या खेळीत कार्यरत होत होता, पण प्रकार १च्या खेळीत तो मेंदूचा एक भाग कार्यरत होत नव्हता. त्यावरून गाळण्याच्या क्रियेत तो भाग कार्यशील असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला.\nहे वर्णन त्रोटक आहे. अर्थात यापेक्षा प्रयोग काळजीपूर्वक केला गेला.\nप्रयोग कसा गेला हे कळल्यामुळे रोचकता वाढली हे नि:संशय\n\"निरोगी लोकांना आमंत्रण\" अश्या जाहिराती मी अनेकदा वृत्तपत्रात पाहिल्या आहेत. त्या लोकांना असे खेळ खेळावे लागतात तर :)\nप्रकाश घाटपांडे [21 Dec 2007 रोजी 04:14 वा.]\nप्रयोग दुखरा नसेल (जसे हे मेंदूचे चित्रण), आणि चिरिमिरी \"बक्षीस\" असेल, तर विद्यार्थी डॉक्टर किंवा परिचारिका हौशीने येतात\nअसे असेल तर पोलिस पण नक्की येतील. परंतु पोलिस खात्यात मेंदू हा गुडघ्यात असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2010/02/06/paradisebird/", "date_download": "2018-04-25T21:53:56Z", "digest": "sha1:3JBP762IYQL7VRCVUY33FP3ZD6LS3KCO", "length": 8524, "nlines": 98, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "दिसला गं बाई दिसला…! | गुज मनीचे...", "raw_content": "\nदिसला गं बाई दिसला…\nकाल रात्री उशिरा ‘सिंहगड वॅल्ली’ ला जाण्याचा प्लॅन ठरला. सकाळी ६:३० ला आम्ही सिंहगडची वाट धरली आणि वॅल्लीत जाऊन पोहचालो. गेल्या-गेल्या ‘Changeable Hawk Eagle’ नजरेस पडला.\n‘पॅराडाइज’ (‘शाही बुलबुल’ किंवा ‘स्वर्गीय नर्तक’) जिथे दिसतो त्या पॅचमध्ये आम्ही आमचा डेरा जमवला आणि त्याची ‘आराधना’ करत बसलो. बराच वेळानंतर ‘पॅराडाइज फ्लाय-क्यॅचर’ मॅडम आल्या. ‘पॅराडाइज’ ला बघून एकदम आनंद झाला. इकडून-तिकडे करत करत बाईसाहेब मस्त उंदडत होत्या.\nत्यांच्या मागो-माग त्यांच्या युवराजांनी हजेरी लावली. ‘जुवेनाइल’ किंवा ‘सब-अडल्ट’ नर होता तो. दिसायला सुरेख. त्याच्या त्या शेपटीमुळे तो अजूनच रुबाबदार भासतो. पाण्याजवळ न्याहरीच्या शोधात आमच्या समोर आला. तो (छोट्या-छोट्या माश्यांच्या) न्याहरीत गुंतला आणि आम्ही त्याच्यात गुंतलो. तो त्यांचा आनंद घेत होता आणि आम्ही त्याचा. त्याची जमतील तशी छायाचित्र मी काढत होते.\nहे पिल्लू निघून गेल्यावर दोन-अडीज तासांच्या आमच्या तपश्चर्येला न्याय देण्यासाठी ‘दस्तूर खुद्द’ पॅराडाइज नराने आम्हाला ‘courtesy visit’ दिली. पांढरा शुभ्र शाही पेहराव करुन एखाद्या राजाने समोर यावे असा तो आमच्यापुढे आला. त्याचे ते रुपडे जादुई होते…मंत्रामुग्ध करुन टाकणारे\nनेहमीप्रमाणे आमच्या मागे बसलेल्या ४ टकल्यांना (की कारट्यांना) नेमकी तेव्हाच उठून उभे रहायची दुर्बुध्दी झाली आणि तो पक्षी घाबरुन निघून गेला तो गेलाच. पुन्हा तो फिरकलाच नाही.त्यामुळे त्याचा मला एकही फोटो मिळाला नाही. 😦\nशेवटी आम्ही गाशा गुंडाळला आणि वॅल्लीतून निघालो. इतक्या दिवसांची (की महिन्यांची/वर्षांची) ‘पॅराडाइज’ ला बघायची इच्छा आज पूर्ण झाली. ते म्हणतात ना – “इतनी शिद्दत से मैंने तुझे पाने कि कोशिश कि है; के हर झर्रे ने मुझे तुमसे मिलाने कि साजिश की हैं|”. 😀\nवॅल्लीचा निरोप घेत, सिंहगड पायथ्याशी असलेल्या ‘हॉटेल शिवांजली’ मध्ये झणझणीत मिसळ-पाव दाबला आणि परतीच्या वाटेला लागलो. 🙂\n« भिगवण – एक (छे… अनेक) अविस्मरणीय अनुभव पापा केहते थे…… अनेक) अविस्मरणीय अनुभव पापा केहते थे…\nदिनांक : फेब्रुवारी 6, 2010\nप्रवर्ग : पक्षी निरीक्षण, फोटोग्राफी, भटकंती, Bird Watching, Photography\nहेमंत आठल्ये (02:24:24) :\nमराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/toll-workers-attacks-on-truck-driver-at-kolhapur-263690.html", "date_download": "2018-04-25T21:44:39Z", "digest": "sha1:YVRIJ3CNP6FQ3E2YUDVZLCLEZT3HYIT7", "length": 11065, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "टोल दिला नाही म्हणून ट्रकचालकाचा पाठलाग करून बेदम मारहाण", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nटोल दिला नाही म्हणून ट्रकचालकाचा पाठलाग करून बेदम मारहाण\nटोल नाक्यावरील कर्मचारयांनी ट्रकचा पाठलाग करुन चालकाला पकडले आणि टोल नाक्याच्या कार्यालयात आणून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.\n26 जून : कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोल नाक्यावर ट्रक चालकाने 100 रुपयाचा टोल दिला नाही म्हणून टोलच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग त्याच्यावर जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून गेले तीन दिवस त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.\nशिराळा तालुक्यातील संजय भीमराव कडवेकर हे ट्रक चालक पुणे-बेंगलोर महामार्गावरील किणी टोल नाक्यावरुन शनिवारी ट्रक घेऊन कोल्हापूरकडे निघाले होते. टोलनाक्यावर टोल न भरता ते कोल्हापूरकडे गेले. टोल नाक्यावरील कर्मचारयांनी ट्रकचा पाठलाग करुन चालकाला पकडले आणि टोल नाक्याच्या कार्यालयात आणून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.\nयामध्ये संजय गंभीर जखमी झाले. त्यानंतर संजय यांच्याच मोबाईलवरुन त्यांच्या भावाला फोन करुन त्यांना नेण्यास सांगितलं. संजय यांचे भाऊ पोपट कवडेकर यांनी त्यांना अॅम्बुलन्सने कोल्हापूरला आणून खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. संजय यांच्या गुप्तांगावर जबर मार बसल्याने ते अत्यवस्थ आहेत. शंभर रुपयांचा टोल त्यांच्या जीवावर बेतला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: kolhapurtollकिणी टोल नाकाकोल्हापूरटोल\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/729", "date_download": "2018-04-25T21:47:06Z", "digest": "sha1:LKTR45XN7K6ZKXOYA2XCXPQEF2IJBADM", "length": 9583, "nlines": 66, "source_domain": "mr.upakram.org", "title": "केरळ - माहिती हवी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकेरळ - माहिती हवी\nनोव्हेंबर १८ ते २५ (आठ दिवस) दरम्यान केरळला जाण्याचा विचार आहे. काहीतरी वेगळं बघावं व अनुभवावं अशी इच्छा आहे, त्यामुळे पॅकेज टूर टाळत आहे. मुन्नार, पेरियार अभयारण्य व बॅकवाटर्स मार्गे प्रवास, या व्यतिरिक्त काही फारसे परिचित नसलेले परंतु बघण्यासारखे असल्यास सूचवावे. उदा. प्राचीन वास्तूशिल्प, वनविहार, इत्यादी. सोबतच कन्याकुमारीला विवेकानंद स्मारकालाही भेट द्यायची आहे. मुंबई-केरळ-मुंबई विमान प्रवास असेल त्यामुळे १८ व २५ असे दोन्ही दिवस जोडले आहेत. आता काही प्रश्नः\n१. प्रवास कोचीनहून सुरु करणे सोईचे ठरेल की त्रिवेंद्रमहून\n२. संपूर्ण प्रवासासाठी एकच कार भाड्याने घेणे सोयिस्कर आहे का\n३. टाळण्यासारख्या काही गोष्टी.\nप्रश्न वैयक्तिक माहिती करिता असला तरी खरडवही किंवा निरोपापेक्षा प्रतिसादातून उत्तर दिल्यास अनेकांना माहितीचा उपयोग होऊ शकेल.\nप्रवास कोचीनहून सुरु करणे सोईचे ठरेल की त्रिवेंद्रमहून\nतुम्ही पाहण्याची ठरवलेली ठिकाणे पाहता तिरुवनंतपुरम (त्रिवेंद्रम) पासून प्रवास सुरू केलेला चांगला.\nसंपूर्ण प्रवासासाठी एकच कार भाड्याने घेणे सोयिस्कर आहे का\nएक दिवस एक ठिकाण आणि मुक्कामाला तिरुवनंतपुरमला येणे हे सोयीचे वाटते. त्यामुळे दिवसाच्या प्रवासानुसार भाडे घेणारी गाडी ठरवावी.\nकेरळमधील सर्वसामान्य लोक मदतीसाठी तयार असल्याचे जाणवले, त्यामुळे अनोळखी प्रदेशात सर्वसामान्यपणे टाळण्याच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तरी पुरेसे आहे असे वाटते.\nमुन्नार, पेरियार अभयारण्य व बॅकवाटर्स ...\nआल्लेप्पी हे बॅकवॉटर्सचे ठिकाण चुकवू नये. तिरुवनंतपुरममधील अतिशय प्राचीन असे अनंतपद्मनाभ (यावरूनच शहराचे नाव पडले.) मंदिर अवश्य पाहावे. कोचीनमध्ये एक मोठा वॉटरपार्क आहे. याशिवाय गुरुवायुर मंदिरालाही भेट देता येईल.\nता. क. - या मंदिरांमध्ये जाताना महिलांनी भारतीय पोशाख करणे आवश्यक आहे. पुरुषांना लुंग्या मंदिराबाहेर भाड्याने मिळतात.\nयाशिवाय केरळमध्ये तिरुवनंतपुरमच्या आसपास असलेले समुद्रकिनारे पाहण्यास विसरू नये. विशेषतः कोवलम् आणि वर्कला हे समुद्रकिनारे अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहेत.\nस्वाती दिनेश [17 Sep 2007 रोजी 07:27 वा.]\nकेरळ हून आल्यावर इथे वर्णन आणि चित्रे टाकायलाही विसरू नये,\nकेरळचे प्रवासवर्णन वाचायला आणि प्रकाशचित्रे पाहायला आवडतील.\nमला वाटते कोची{न} (शहरभागाचे नाव एर्नाकुलम्) हे गाव मध्यवर्ती व रहाण्यास योग्य आहे.\nयेथून दक्षिणेकडे आलप्पुळा (अलेप्पी), कोल्लम् (क्विलोन) व टोकाला तिरुअनंतपुरम् (ट्रिवान्ड्रम्/त्रिवेंद्रम्), मोटारीने ४ तासावर, आहे. उत्तरेकडे गुरुवायूर, त्रिशुवपेरूर (त्रिसूर), पालक्काड् (पालघाट) व कोळीकोडे (कालिकट्), पुन्हा मोटारीने ४ तासावर, आहे.\nबाकी मी स्वतः फक्त कामापुरते केरळ पाहिले आहे (आमच्या कंपनीने तेथे ५-६ पूल बांधले आहेत) त्यामुळे प्रवासी आकर्षणांविषयी माहिती देऊ शकणार नाही.\nमसाल्याचे पदार्थ विकत घ्यायचे असतील तर ताज रेसिडेन्सी हॉटेलच्या समोरील ज्यू स्ट्रीट् वरील दुकानात जाऊन पहावे.\n[फार पूर्वीच्या काळी म्हणायचे \"नाची (नॉच-गर्ल) हवी असेल तर कोचीला जा\". आता मिळेल असे वाटत नाही, पण कुणी सांगावे मिळेलही. ह. घ्या.]\nशशांक व दिगभ्भा प्रतिसादाबद्दल धन्यवाद.\nमाझ्या मित्राने मला सल्ला दिला की, मी जाताना त्रिवेन्द्रमला उतरावे, तेथे मुक्कामास हॉटेल आरक्षित करुन कारने कन्याकुमारीला जावे. त्याच दिवशी परतून हॉटेलात मुक्काम व दुसर्‍या दिवशी आसपासची ठिकाणे पहावी.\nमी त्रिवेन्द्रम, मुन्नार व पेरियार अभयारण्य व कोचिन येथे हॉटेल्स आरक्षित करण्याचा विचार करीत आहे. बॅकवाटर्स सफर मुंबईतून आरक्षित करता येईल का की तेथे गेल्यावर करणे योग्य आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/america-white-house-is-not-more-expensive-than-indian-president-palace/", "date_download": "2018-04-25T21:40:12Z", "digest": "sha1:LDOV4KLT7KDMDCHTVILRCYRM5IH7G3O2", "length": 12403, "nlines": 97, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अमेरीकेच्या White House ची किंमत आपल्या राष्ट्रपती भवनापेक्षा कमी आहे !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअमेरीकेच्या White House ची किंमत आपल्या राष्ट्रपती भवनापेक्षा कमी आहे \nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nअमेरिका आणि भारताची तुलना करायची म्हटली तर साहजिकचं पारडं अमेरिकेच्याचं बाजूने झुकणार. अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या या देशाला आपल्यापेक्षा सरस ठरवतात. अमेरिका जगातील महासत्ता म्हणून ओळखली जाते तर आपण महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणारे एक राष्ट्र म्हणून ओळखले जातो. पण अशी ही सर्वांगसुंदर संपन्न अमेरिका एक गोष्टीमध्ये मात्र भारताच्या मागे आहे. काय आश्चर्य वाटलं ना चला म्हणजे कोणत्या तरी एक गोष्टीमध्ये आपण अमेरिकेला पिछाडीवर टाकलंच म्हणायचं \nदोन्ही देशांमधील सर्वात प्रतिष्ठीत इमारती म्हणजे भारताचे राष्ट्रपती भवन आणि अमेरिकेचे व्हाईट हाउस पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की भारताच्या राष्ट्रपती भवनाची किंमत अमेरिकेच्या व्हाईट हाउस पेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे.\nHatched या प्रॉपर्टी वेबसाईटने G-20 मधील सर्व देशांच्या प्रमुखांची निवासे किती किंमतीची आहेत याची एक यादी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये सर्वात वरच्या स्थानावर आहे चीन देशाचे राष्ट्रपती क्झी झिनपिंग यांचे निवासस्थान चीनच्या या राष्ट्रपती निवासाची किंमत आहे तब्बल २.६३ लाख कोटी रुपये\nआपल्या भारताचे राष्ट्रपती भवन या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. भारताचे विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राहत असलेल्या या निवासाची किंमत आहे ३२०० कोटी रुपये या खालोखाल अमेरिकेचे व्हाईट हाउस या यादीमध्ये १० व्या क्रमांकावर स्थित आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाउसची किंमत आहे केवळ २५८ कोटी रुपये म्हणजे भारताच्या राष्ट्रपती भवनाच्या किंमतीपेक्षा कितीतरी पट कमी\nपाच एकर मध्ये पसरलेल्या आपल्या राष्ट्रपती भवनाच्या बांधकामामध्ये युरोपियन, मोघल आणि रोमन स्थापत्यशास्त्राचा प्रभाव पाहायला मिळतो. राष्ट्र्पती भवन ब्रिटीशांच्या काळात बांधले ले तेव्हा या निवासस्थानाला Viceroy House म्हटले जायचे.\nराष्ट्रपती भवनाचे निर्माण H आकारामध्ये केले असून दरबार हॉलमध्ये लावण्यात आलेला २ टन वजनाचा झुंबर जगप्रसिद्ध आहे. तसेच राष्ट्रपती भवनामध्ये ९ प्रकारचे टेनिस कोर्टस, एक पोलो ग्राउंड आणि १४-होल्सचा गोल्फ कोर्स देखील आहे.\nतुम्हाला या यादीमध्ये इतर देश कोणकोणत्या क्रमांकावर आहेत हे पाहायचे असेल Hatched World Leader House Property List या लिंकला भेट द्या.\nहे देखील नक्की वाचा: राष्ट्रपती भवन: काही विलक्षण गोष्टी, भारतातील सर्वात मोठ्या निवासी इमारतीबद्दल\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← नवीन वर्षाची सुरूवात – हे बघितल्याशिवाय करू नका\nया अपशकुनी गाण्याने १०० पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे\nराष्ट्रपती भवन: काही विलक्षण गोष्टी, भारतातील सर्वात मोठ्या निवासी इमारतीबद्दल\nसेल्फी काढताना हे २० “चुकलेले” सेल्फी लक्षात ठेवा आणि फजिती टाळा\n“रक्तदान शरीरासाठी घातक आहे” – जाणून घ्या हा दावा किती सत्य आहे\nअवघ्या विशीत भयानक अतिरेकी हल्ला करणारा जगातील सर्वात खतरनाक गुन्हेगार\nकर्ण हाच महाभारतातील सर्वात श्रेष्ठ योद्धा का होता हे दर्शवणारा हा अज्ञात प्रसंग\nउर्जित पटेल – RBI Governor की राजकीय पंचिंग बॅग\nभारतीय वंशाच्या तरुणाने जेव्हा कॅनडा देशाचे पंतप्रधानपद भूषवले\nथ्री इडियट्स मध्ये आमीरने साकारलेल्या फुंगसुक वांगडुचा रिअल लाईफ अवतार – सोनम-वांगचूक\nवर्तमानपत्रावरील हे वेगवेगळ्या रंगाचे चार टिंब नेमकं काय दर्शवतात\n – आपल्या पुण्याच्या CoEP च्या विद्यार्थ्यांनी बनवलेत 3D आणि Metal Printers\nअर्णबचे रिपब्लिक – विश्वासार्हतेच्या कसोटीत उत्तीर्ण होईल\nधर्म : भारतीय, जात : मराठी – एका पालकाचा उत्कृष्ट आदर्श\n“चिरंजीव हनुमान” आजही जिवंत आहेत\nतुमचं सरकार “खऱ्या” मुद्द्यांवर काम करत आहे का हो\nह्या आहेत जगातील सर्वात महाग प्राचीन वस्तू\nजाणून घ्या त्या पुरस्काराबद्दल, जो मिळवण्यासाठी प्रत्येक कलाकार आयुष्यभर झटत असतो\nरॉयल इनफिल्ड बुलेट का खरेदी करावी\nकृपाशंकर ते निरव मोदी : आता तरी भक्त शहाणे होणार का\nशाहरुखच्या ‘मन्नत’ बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या असामान्य गोष्टी\nIIT च्या विद्यार्थ्याने स्वतःला Flipkart वर विकायला ठेवलं – कारण फारच गमतीशीर आहे\nशिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग -२ )\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/vishwas-nangre-patil-car-accident-261728.html", "date_download": "2018-04-25T21:52:46Z", "digest": "sha1:3FQJLUB4KH6WZLCIMJN34GCYSJSRJULV", "length": 9863, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात\nकोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात झालाय. या अपघातात नांगरे पाटील किरकोळ जखमी झाले.\n29 मे : कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात झालाय. या अपघातात नांगरे पाटील किरकोळ जखमी झाले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी विश्वास नांगरे पाटील विमानतळाकडे जात होते. शहरापासून विमानतळ रोडकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे रस्त्यावरून खाली घसरली आणि रस्त्यालगत खड्ड्यात पडली. सुदैवाने या अपघातात विश्वास नांगरे पाटील यांना कोणतीही मोठी दुखापत झाली. त्यांना किरकोळ जखम झाली. त्यांच्यासह तिघेजण सुखरूप आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: vishwas nangare patilकोल्हापूरविश्वास नांगरे पाटील\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/pm-narendra-modi-to-inaugurate-chenani-nashri-tunnel-today-257368.html", "date_download": "2018-04-25T21:58:38Z", "digest": "sha1:PEVNGWSWUWO4Z6HYYT5E4MRJYW4UDWAX", "length": 12180, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "देशातील सर्वात जास्त लांबीच्या बोगद्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nदेशातील सर्वात जास्त लांबीच्या बोगद्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (रविवारी) जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील चेनानी-नाशरी बोगद्याचं लोकार्पण करण्यात आलं.\n02 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (रविवारी) कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील आशियातील सर्वात लांबीच्या चेनानी-नाशरी बोगद्याचं लोकार्पण करण्यात आलं. एनएच 44 या राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेल्या हा बोगदा 9.2 किलो मीटर लांबीचा असून या बोगद्यामुळे जम्मू-श्रीनगर प्रवासाचे 2 तास वाचणार आहेत.\nपंतप्रधान मोदी यांनी बोगद्याचं उद्घाटन केल्यानंतर ओपन जीपमधून या प्रवासाचा आनंदही घेतला. एका ठिकाणी तर पंतप्रधानांनी जीपमधून उतरून काही अंतर चालत कापलं. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.\nभारतातला सर्वात मोठा आणि अत्याधुनिक बोगदा असून या बोगद्यासाठी 2 हजार 519 कोटींचा खर्च आला आहे. तसंच, या बोगद्यातील सुरक्षा व्यवस्था अत्याधुनिक आहे. बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ 360 Degree बघता येईल असे 124 सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले आहेत. तर या बोगद्यामुळे दरदिवशी 27 लाख तर दरवर्षी सुमारे 99 कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे. चेनानी आणि नाशरी यामधील अंतर 41 कि.मी. इतकं होतं ते आता 10.9 कि.मी इतकं कमी झालं आहे. या बोगद्याच्या दर ३०० मीटर अंतरावर बाहेर निघण्यासाठी छोटे समांतर बोगदे बांधण्यात आले आहेत.\nया बोगद्यामुळे आता 12 महिने श्रीनगरचा देशाबरोबर संपर्क राहील हवामानामुळे कधीही देशाशी संपर्क तुटणार नाही. तसंच या रस्त्यावरुन सुरक्षित आणि सर्व ऋतुमध्ये प्रवास करणं शक्य होणार आहे. या बोगद्यात जागतिक दर्जाची सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आली असून त्यातून जम्मू-काश्मिरमधील व्यापाराला आणि पर्यटनाला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: inaugurate Chenani-Nashri tunnelNarendra modiPMचेनानी-नाशरी बोगदाजम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गनरेंद्र मोदी\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\nआसाराम 10 हजार कोटींचा मालक काय होणार आता या संपत्तीचं\nआसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/top-10-multicolor+cameras-price-list.html", "date_download": "2018-04-25T22:17:05Z", "digest": "sha1:SNXOECPBH3WDZNS3IXB3Q2KQISKYNBAY", "length": 14114, "nlines": 369, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 मुलतीकोलोर कॅमेरास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nTop 10 मुलतीकोलोर कॅमेरास Indiaकिंमत\nशीर्ष 10 मुलतीकोलोर कॅमेरास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 मुलतीकोलोर कॅमेरास म्हणून 26 Apr 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग मुलतीकोलोर कॅमेरास India मध्ये कॅनन येतोस ६००ड दसलर किट 18 १३५म्म Black Rs. 49,650 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 8 उत्पादने\nनिकॉन द७००० दसलर बॉडी ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.2 MP\nकॅनन येतोस ६००ड दसलर किट 18 ५५म्म & 55 २५०म्म ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nकॅनन येतोस ६००ड दसलर किट 18 १३५म्म Black\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nकॅनन येतोस ६०ड दसलर बॉडी Black\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nकॅनन येतोस ६००ड दसलर किट 18 55 मम Black\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nकॅनन येतोस M दसलर किट 18 ५५म्म इस साटम ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\n- ऑप्टिकल झूम No\nकॅनन येतोस ७०ड दसलर बॉडी ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20.2 MP\nकॅनन येतोस ७ड दसलर बॉडी ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://maharashtradeshi.blogspot.in/2012/06/blog-post_22.html", "date_download": "2018-04-25T21:48:25Z", "digest": "sha1:B7NP2ZSV4ASYNLB3C6N556OQDV75VSVJ", "length": 15018, "nlines": 182, "source_domain": "maharashtradeshi.blogspot.in", "title": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...: अंजनेरी: हनुमानाचे जन्मस्थान", "raw_content": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nबहु असोत सुंदर संपन्न ती महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....\nमाझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...\nनाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी नाशिकजवळ अंजनेरी येथे झाला होता. अंजनेरी हा गिरीदुर्ग नाशिकपासून २२ किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकमधुन त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंजनेरी गाव वसलेले आहे. बसने जायचे असल्यास खालची अंजनेरी व वरची अंजनेरी असे दोन स्टॉप आहेत. वरची अंजनेरी ही अंजनेरी दुर्गाच्या जवळ लागते.\nहनुमानाच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी त्र्यंबकेश्वरपासून केवळ ५ ते ६ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईकडून येणाऱ्यांसाठी हा रस्ता सोयीचा पडेल. हनुमानाचे जन्मस्थान म्हणून परिचित असले तरी अंजनेरी हे पर्यटकांसाठी एक मेजवानी असणारे स्थळ आहे. इथे एकंदरीत १०८ जैन लेणी आढळून येतात. मूळ अंजनेरी गावापासून गडाकडे जाण्याकरिता एक किलोमीटर पर्यंत गडावर गाडी (दुचाकी व चारचाकी) नेता येते. नवरा-नवरी नावाच्या दोन गडसुळक्यांपासून अंजनेरी दुर्गाकडे रस्ता जातो. त्यासाठी दोन डोंगर पार करून जावे लागते. पहिल्या डोंगरानंतर अंजनीमातेचे छोटेखानी मंदीर दृष्टीस पडते. तिथुन दुसरा डोंगर ओलांडल्यानंतर भव्य पठार आहे. व शेवटी वायुपुत्र हनुमानाचे लहानसे मंदीर दृष्टीस पडते. इथवर येण्याचा मार्ग थोडासा खडतर असल्याने मारूतीचे भव्य मंदीर बांधलेले नसावे. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरच अंजनेरी गावात भव्य सिद्ध हनुमान देवस्थानाचे मंदीर बांधलेले आहे. बहुतांश पर्यटक व भाविक ह्या मंदीरात हनुमानाचे दर्शन घेऊनच अंजनेरी गडाच्या दर्शनासाठी पुढे जातात. सिद्ध हनुमान देवस्थानात हनुमानाची ११ फुटी ध्यानमग्न उंच मूर्ती दृष्टीस पडते.\nअंजनेरी पहिल्या पर्वतावर पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक डावीकडे वळते तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्याकडे जाते. डावीकडच्या वाटेने वळल्यावर १५ मिनिटांतच आपण सीता गुहेपाशी येऊन पोहोचतो. दोन खोल्यांची ही गुहा आहे. इथे १० ते १२ जणांना राहताही येते. गुहेच्या भिंतींवर अनेक शिल्पे कोरलेली दिसून येतात. समोर असणार्‍या वाटेने बालेकिल्ल्यावर गेल्यावर वीसच मिनिटांत आपण दुसर्‍या अंजनीमातेच्या मंदिरात पोहोचतो. हे मंदिर सुद्धा प्रशस्त आहे. किल्ल्याचा घेरा फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावर बाकी काही पाहण्यासारखे काही नाही. अंजनेरी गडाची भव्यता मात्र लक्षात राहुन जाते. समोरच त्र्यंबकेश्वरचा ब्रम्हगिरी पर्वत मनात घर करुन जातो. अंजनेरी गावापासून मंदीरापर्यंतचा प्रवास हा साधारणत: दोन तासांचा आहे. दुर्गभ्रमंती म्हणून जायचे असल्यास अंजनेरीला भेट देण्यास हरकत नसावी.\nअंजनेरी पर्वतावर पावसाळ्यात तयार होणारे तळे\nअंजनेरी: दोन पर्वतांमधील खिंड\nलेबल्स अंजनेरी, जन्मस्थान, त्र्यंबकेश्वर तालुका, नाशिक जिल्हा, पर्वत, पावसाळा, हनुमान\nदक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी\nदक्षिणगंगा म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर ह...\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरे कडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहे त, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असे ही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा ना...\nतोरणा: एक थरारक प्रवास\nढगांत हरविलेला तोरणा छत्रपति शिवाजीराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या ह्या ओळखीशि...\nमहाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे हे अभयारण...\nनाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी न...\nदुर्ग साहित्य संमेलन (1)\nदै. दिव्य मराठी (8)\nमाझी ज्ञानेश्वरी - ज्ञानेश्वरी... आमच्या कन्येचं १४ वर्षांपूर्वी ठरविलेलं नाव. संत ज्ञानेश्वरांची भावार्थदिपिका वाचली तेव्हाच ठरवलं, माझ्या मुलीचं नाव ’ज्ञानेश्वरी’ ठेविल. चौ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन... यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://shivray.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-04-25T22:15:29Z", "digest": "sha1:2BFZNBBF3AYQ6MKAGIGWM45A3WVFEU6W", "length": 16089, "nlines": 193, "source_domain": "shivray.com", "title": "शिवरायांची जगभरातील इतिहासकरांनी केलेली वर्णने | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nशिवरायांची जगभरातील इतिहासकरांनी केलेली वर्णने\n“शिवाजी केवळ काम करण्याची तडफ असलेला पुरूष नसून, त्याचे शरीरही डौलदार आहे. त्याच्या चेहरा आकर्षक आहे आणी निसर्गतः त्याचे व्यक्तित्व अत्यंत परिपूर्ण आहे. विशेषतः त्याचे काळेभोर आणी विशाल नेत्र इतके विलक्षण भेदक आहेत की तो टक लावून पाहू लागला तर त्यातून ठिणग्या बाहेर पडतात की काय असे वाटते. त्याचबरोबर तरल, तीक्ष्ण, स्पष्ट आणि तंतोतंत निर्णय करणारी त्याची प्रतिमाही व्यक्त होते.”\n- कोस्मा दी गार्डा\n“शिवाजीने उत्तरेस दमण आणी खाली गोवा ह्या आमच्या दोन्ही प्रदेशामधला सर्व मुलुख काबीज केला आहे. हिंदुस्थानच्या हा अँटिला(प्रख्यात हूण नेता) च्या चातुर्याची आणी पराक्रमाची स्तुती करावी तितकी थोडीच आहे. तो केवळ बचावाचेच खेळ खेळतो असे नव्हे तर चढाईचेही खेळतो.”\n- गोव्याचा व्हाईसराँयने पोर्तुगालच्या राजास लिहिलेले पत्र २४ जानेवारी १६८०\n“शिवाजीचे डोळे अतिशय तीक्ष्ण व विलक्षण तेजस्वी आहेत. त्याची बुद्धीमत्ता त्यातुन व्यक्त होते. तो दिवसातून एकच वेळ सामान्यतः भोजन करतो. तरीही त्याचे आरोग्य उत्कृष्ट आहे.”\n“स्वजनांच्या कल्याणासाठी संकृतीचे रक्षण करण्यासाठी संपत्ति हि हवीच असते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे आहेत.”\n- डेनिस किंकेड (युरोपिअन इतिहासकार)\n“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशीला बसविताना मला अत्यानंद होत आहे.”\n- प्रिन्स ऑफ वेल्स (इंग्लंड)\nशिवरायांची जगभरातील इतिहासकरांनी केलेली वर्णने\n\"शिवाजी केवळ काम करण्याची तडफ असलेला पुरूष नसून, त्याचे शरीरही डौलदार आहे. त्याच्या चेहरा आकर्षक आहे आणी निसर्गतः त्याचे व्यक्तित्व अत्यंत परिपूर्ण आहे. विशेषतः त्याचे काळेभोर आणी विशाल नेत्र इतके विलक्षण भेदक आहेत की तो टक लावून पाहू लागला तर त्यातून ठिणग्या बाहेर पडतात की काय असे वाटते. त्याचबरोबर तरल, तीक्ष्ण, स्पष्ट आणि तंतोतंत निर्णय करणारी त्याची प्रतिमाही व्यक्त होते.\" - कोस्मा दी गार्डा \"शिवाजीने उत्तरेस दमण आणी खाली गोवा ह्या आमच्या दोन्ही प्रदेशामधला सर्व मुलुख काबीज केला आहे. हिंदुस्थानच्या हा अँटिला(प्रख्यात हूण नेता) च्या चातुर्याची आणी पराक्रमाची स्तुती करावी तितकी थोडीच आहे. तो केवळ बचावाचेच खेळ खेळतो असे नव्हे…\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा शिवाजी शहाजी भोसले शिवाजीराजे भोसले\t2014-07-01\nPrevious: छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nधन्य जालो ही वेबसाईट पाहून आणि वाचून हि\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nशिवरायांचे सत्य चित्र शोधणारे इतिहासाचे भिष्माचार्य कै. वासुदेव सीताराम बेंद्रे\nमोडी वाचन – भाग १०\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-metro-ticket-avilable-on-paytm-and-ridlr-479678", "date_download": "2018-04-25T21:52:49Z", "digest": "sha1:73VBJNYABDYAKSTYVPRZZIRMZUCYXBOQ", "length": 15623, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : रांगेत का उभं राहायचं? आता घरबसल्या मोबाईलवरुन मेट्रो तिकीट काढा", "raw_content": "\nमुंबई : रांगेत का उभं राहायचं आता घरबसल्या मोबाईलवरुन मेट्रो तिकीट काढा\nआता मेट्रोच्या टोकनसाठी किंवा स्मार्ट कार्ड रिचार्ज करण्यासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही... कारण आता अगदी घरबसल्या तुम्ही आपल्या मोबाईलवरून मेट्रो प्रवासाचं तिकीट बुक करू शकता...यासाठी मेट्रोनं पेटीएम आणि रिडलर सारख्या इ वॉलेट कंपन्यांशी डील केलीए... तुमच्या मोबाईलमधल्या पेटीएम, रिडलर अँपद्वारे तुम्ही मेट्रोचं तिकीट बुक करु शकता... या अॅपद्वारे मेट्रो सोबतच बेस्ट बसचं तिकीट बुक करण्याचही सुविधा आहे...विशेष म्हणजे अश्या प्रकारची मोबाईल मेट्रो तिकीट सुविधा भारतात पहिल्यांदाच सुरु करण्यात आलीय...\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nमुंबई : रांगेत का उभं राहायचं आता घरबसल्या मोबाईलवरुन मेट्रो तिकीट काढा\nमुंबई : रांगेत का उभं राहायचं आता घरबसल्या मोबाईलवरुन मेट्रो तिकीट काढा\nआता मेट्रोच्या टोकनसाठी किंवा स्मार्ट कार्ड रिचार्ज करण्यासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही... कारण आता अगदी घरबसल्या तुम्ही आपल्या मोबाईलवरून मेट्रो प्रवासाचं तिकीट बुक करू शकता...यासाठी मेट्रोनं पेटीएम आणि रिडलर सारख्या इ वॉलेट कंपन्यांशी डील केलीए... तुमच्या मोबाईलमधल्या पेटीएम, रिडलर अँपद्वारे तुम्ही मेट्रोचं तिकीट बुक करु शकता... या अॅपद्वारे मेट्रो सोबतच बेस्ट बसचं तिकीट बुक करण्याचही सुविधा आहे...विशेष म्हणजे अश्या प्रकारची मोबाईल मेट्रो तिकीट सुविधा भारतात पहिल्यांदाच सुरु करण्यात आलीय...\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/mahashivaratri-marathi/mahashivratri-vrat-109022000071_1.html", "date_download": "2018-04-25T21:49:54Z", "digest": "sha1:2SYEMWHM6IEP2PIY6A6KDAUUZHLERFD7", "length": 15336, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "mahashivratri, mahadev | शिवरात्रीचे व्रत कसे करावे? | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशिवरात्रीचे व्रत कसे करावे\nशिवरात्रीचे व्रत फाल्गुन कृष्ण त्रयोदशीला करतात. काही जण चतुर्थीच्या दिवशी हे व्रत करतात. सृष्ट्रीच्या प्रारंभी याच दिवशी मध्यरात्री शंकराचे, ब्रह्माच्या रूपातून रुद्राच्या रूपात अवतरण झाले होते. प्रलयाच्या काळात याच दिवशी प्रदोषाच्या वेळी परमेश्वर शिवाने तांडव करीत ब्रह्मांडाला तिसर्‍या नेत्राच्या ज्वाळेतून भस्म केले. त्यामुळे त्या रात्रीला महाशिवरात्री किंवा कालरात्री असेही म्हटले जाते.\nशीलवती गौरी ही अर्धांगिनी असणारे शिव प्रेत-पिशाच्च यांच्याच सानिध्यात राहतात. त्यांचे रूपही या वातावरणाला शोभेल असे आहे. शरीराला भस्म, गळ्यात सापाचा हार, जटेमध्ये पावन गंगा, मस्तकावर प्रलयकारी ज्वाला आणि वाहन नंदी असे शिवाचे रूप आहे.\nमहादेवांच्या या व्रताचे विशेष महत्त्व आहे. हे व्रत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, पुरूष-स्त्री, बालक-वृद्ध प्रत्येकजण करू शकतो.\n* या दिवशी भल्या पहाटेच स्नान-ध्यान आटोपून उपवास धरावा.\n* फूल-पत्री तसेच सुंदर वस्त्रांनी मंडप तयार करून कलशाची स्थापना करावी आणि त्यासोबतच गौरी-शंकर आणि नंदीची मूर्ती ठेवावी.\n* या मूर्ती शक्य नसतील तर माती घेऊन त्याचे शिवलिंग बनवावे.\n* कलश पाण्याने भरून तांदूळ, पान, सुपारी, लवंग, वेलची, चंदन, दूध, दही, तूप, मध, कमलगट्टा, धोतर्‍याचे फूल, बेल, यांचा प्रसाद शंकराला अर्पण करून पूजा करावी.\n* रात्री जागरण करून शिवाची स्तुती करावी. महाशिवरात्रीला शिवपुराण पठण फायदेशीर ठरते. शिवआराधना स्तोत्रांचे वाचनही लाभदायक असते.\n* या जागरणात शिवशंकराच्या चार आरती म्हणणे गरजेचे आहे.\n* या दिवशी शिवरात्रीची कथा सांगा किंवा ऐका.\n* दुसर्‍या दिवशी तीळ-खीर तसेच बेलपत्रांचे हवन करून ब्राह्मण भोजन घालावे. हा विधी पवित्र भाव ठेवून केल्यास शंकर प्रसन्न होऊन भक्ताला अपार सुख देतात.\n* शंकराला अर्पण केलेला नैवेद्य खाणे वर्ज्य आहे. हा नैवेद्य खाल्ल्याने खाणार्‍याला, नरकातील दु:ख भोगावे लागते. या कष्टाचे निवारण करण्यासाठी शिवाच्या मूर्तीजवळ शाळीग्रामाची मूर्ती अनिवार्य आहे. जर शिवाच्या मूर्तीजवळ शाळीग्राम असल्यास नैवेद्य खाण्याचा दोष राहत नाही.\n12 रास आणि महाशिवरात्री अभिषेक\nमहाशिवरात्री : जाणून घ्या कोणत्या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने कोणते फळ मिळतात\nमहाशिवरात्रीला कसे करायचे पंच महापूजन\nयावर अधिक वाचा :\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nस्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...\nविशिष्ट व्यक्तींचा संपर्क सुखद वाटेल. वरिष्ठांकडून सहयोग मिळेल. स्त्री पक्षाची स्थिती संतोषजनक राहील.\nआपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा.\nआजचा दिवस व्यापार क्षेत्रातील चांगल्या वार्ता आणणारा आहे.प्रेमीजनांसाठी आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण असेल. आपल्या पूर्ण मित्रमंडळा रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा.\nकार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर काही विषयांवर संमती द्यावी लागू शकते. कौटुंबिक मुद्द्यांचे समाधान मिळेल. जर आपली इच्छा असेल तर दिवसा पाहिलेली आपली स्वप्ने खरी ठरू शकतात.\nमानसिक सुख-शांतिचे वातावरण राहील. नोकरीपेशा व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नी प्रसन्नतेचे कारण बनेल.\nआपणास आज संभाषणात काळजी घेण्यची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा.\nवेळ अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायासाठी वेळ अनुकूल ठरेल. कुटुंब आनंदाचे कारण बनेल.\nस्वतःला इतर लोकांसामोर सादर करण्याचे सामर्थ्य आणि इतर लोकांसाठी आपले विचार अत्यंत चांगले आहेत. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले सहकार्य आपली उत्तम राजकीय जाण दाखवते.\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंवर आपला प्रभाव वाढेल.\nआनंद वाढेल. उत्साहजनक वार्ता मिळतील. लेखन कार्यात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल.\nदेवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा.\nमित्रांच्या सहयोगाने कार्यांमध्ये सहजपणा राहील. अपत्यांवर धन व्यय होईल. कौटुंबिक प्रश्नांचे उत्तर मिळतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3336005/", "date_download": "2018-04-25T22:26:11Z", "digest": "sha1:AHC7ETXX5OIBCNOHOE2JGGMS3FW3GKUD", "length": 2015, "nlines": 45, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "Hotel Mandakini Palace - लग्नाचे ठिकाण, कानपुर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\n₹ 1,300/व्यक्ती पासून किंमत\n2 हॉल 200, 500 लोकांसाठी\nफोटो आणि व्हिडिओ 2\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manavvijay-news/world-need-to-be-an-atheist-and-secular-1164904/", "date_download": "2018-04-25T22:09:47Z", "digest": "sha1:6FIMQK7KURMOK6WBR3DHODAEEDP2D6YM", "length": 44035, "nlines": 310, "source_domain": "www.loksatta.com", "title": "निरीश्वरवादाचा प्रसार व्हावा | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nआजच्या बदललेल्या जगात धर्मग्रंथांना व ईश्वर कल्पनांना चिकटून राहण्याचा काळ आता संपत आलेला आहे.\nआज जगात प्रचलित असलेले सर्व धर्म व पंथ त्यांचे मनुष्यजीवनातील महत्त्व कमी न करता टिकवून ठेवणे किंवा लोकांना अधिकच धार्मिक बनविणे, हे जगाच्या हिताचे आहे, असे काही आम्हाला वाटत नाही.\nचांगल्या हेतूंनी, पण भिन्न स्थलकाल परिस्थितींनी जगातील सर्व धर्म बनलेले असल्याने, ते मानवनिर्मित आहेत व आजच्या बदललेल्या जगात धर्मग्रंथांना व ईश्वर कल्पनांना चिकटून राहण्याचा काळ आता संपत आलेला आहे. त्यामुळे आता जगाने धर्मनिरपेक्ष आणि निरीश्वरवादीसुद्धा बनावे..\nनिरीश्वरवादाचा प्रसार हा उघडपणे ईश्वरवादाच्या विरोधात आहे आणि जगातील बहुतेक सर्वच धर्म ईश्वरवादी असल्यामुळे त्या दृष्टीने निरीश्वरवाद हा सर्व धर्माच्यासुद्धा विरोधात आहे. जगातील सर्व धर्मामध्ये एक महत्त्वपूर्ण बाब समान आहे. ती अशी की, स्वर्ग, नरक, ईश्वर, मोक्ष इत्यादी ‘पारलौकिक पदार्थाच्या’ अनुरोधाने ते आपल्या ऐहिक जीवनाला वळण लावू पाहतात आणि त्यातच आपल्या ऐहिक जीवनाची कृतार्थता आहे असे (खोटेखोटेच) मानावे, असे सांगतात. याउलट जे लोक निरीश्वरवादी असतात त्यांना ‘मृत्यूनंतरचे जीवन’ आणि कुठल्याही ‘पारलौकिक पदार्थाचे अस्तित्व’ मान्य नसते. त्यामुळे त्यांना जगातील सर्वच धर्म अमान्य असतात. शिवाय ऐहिक जीवन दु:खमय असून, त्या जीवनापासून सुटका करून घेणे हे आपले सर्वोच्च साध्य आहे असेही सर्व धर्म मानतात, जे विवेकवादाला मान्य नाही. बौद्ध धर्माच्या बाबतीत हे खरे आहे की, त्याच्या मूळ स्वरूपात तो धर्म ईश्वरही मानीत नाही व अमर आत्म्याचे अस्तित्वही मानीत नाही; पण कालांतराने या धर्मातही विशिष्ट प्रकारचा आत्मा, पुनर्जन्म व आदिबुद्ध या नावाने ईश्वरसुद्धा आलेला आहे. याउलट पक्का निरीश्वरवादी माणूस ईश्वर, आत्मा, स्वर्ग, पुनर्जन्म, मोक्ष यापैकी काहीच मानीत नसल्यामुळे, या बाबतीत निरीश्वरवाद सर्वच धर्माच्या विरोधात आहे.\nअशा या निरीश्वरवादाचा प्रसार व्हावा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी निरीश्वरवादी मन स्वीकारावे, असे आम्हा विज्ञानवाद्यांना, विवेकवाद्यांना वाटते. ‘ईश्वर आहे’ ही केवळ कल्पना (गृहीत) आहे आणि ‘ईश्वर नाही’ हेच सत्य आहे असे आम्हाला वाटते. हे गणितासारखे सिद्ध करण्याचा दुसरा काही मार्ग नसल्यामुळे ‘ईश्वर अस्तित्वात आहे’ असे सांगणाऱ्या सर्व युक्तिवादांचा पटण्याजोगा प्रतिवाद करून ते खोडता येतात याची आम्ही खात्री करून घेतो/घेतली आहे.\nआधुनिक काळात जगभर अस्तित्वात असलेले महत्त्वाचे सर्व धर्म हे इतिहासानुसार गेल्या फक्त पाच हजार वर्षांत, आशिया खंडात निर्माण होऊन मग जगभर पसरलेले आहेत, हे आपण या लेखमालेच्या सुरुवातीच्या लेखांमध्ये पाहिले आहे. सुमारे फक्त दहा हजार वर्षांपूर्वी, याच खंडात, विविध ठिकाणी शेतीचा शोध लागून, रानटी व धावपळीचे जीवन संपून, शेतीचे व अन्न साठवणुकीचे स्थिर जीवन जगणे मानवाला शक्य झाले आणि त्यामुळे त्याला देव, ईश्वर, धर्म इत्यादी कल्पना रचायला स्वास्थ्य मिळाले. गेल्या चार-पाच सहस्रकांत माणसाने हे सर्व धर्म रचले खरे, पण तेव्हा किंवा नंतर लगेच, त्याला विज्ञान या साधनाचा शोध काही लागला नाही. विज्ञान हे हत्यार माणसाला सापडले ते गेल्या अवघ्या ‘चार-पाच शतकांत’. जर कदाचित मानवाला विज्ञान, तंत्रज्ञान आणि विचारांची वैज्ञानिक पद्धत हे शोध ‘आधीच’ म्हणजे पहिले धर्म निर्माण झाले तेव्हाच किंवा त्यापूर्वीच लागले असते व त्यांचा प्रसारही आधीच झाला असता, तर असले हे कल्पिक शक्तींवर आधारित धर्म निर्माण होऊ शकले नसते आणि निर्माण झाले असते तरी एवढे बलिष्ठ व प्रभावशाली झाले नसते.\nजग ज्याला धर्म म्हणते, त्याला साधारणत: चार अंगे मानली जातात. ती (१) उपासना (२) तत्त्वज्ञान (३) नीती व (४) जीवन जगण्याचे अनेक नियम ही होत. उपासना म्हणजे त्या त्या धर्माने मानलेल्या ईश्वराची आराधना कशी करावी त्याबाबतचे नियम. तत्त्वज्ञान म्हणजे विश्व, निसर्ग व मानव यांची निर्मिती ईश्वराने कशी केली त्याबाबतचे विचार. तिसरे महत्त्वाचे अंग आहे ‘नैतिकता’. जरी सगळे धर्म ‘चांगले वागा, वाईट वागू नका’ असे सांगत असले तरी वेगवेगळ्या धर्माची नैतिकता समान नसून वेगवेगळी असते, कारण ती प्रत्येक धर्मस्थापनेच्या स्थळ-काल परिस्थिती व तेथील परंपरांनुसार ठरलेली असते व ‘परिस्थिती बदलल्यावर नीती आणि नियम बदलले पाहिजेत’ हे धर्मवाद्यांना पटत नाही. हेच जीवन जगण्याच्या इतर नियमांबाबत होते. जसे लग्न केव्हा करावे, कुणाशी करावे, संसारात स्त्रीचा दर्जा काय असावा, उच्च-नीचता मानावी ती कशी पित्याच्या संपत्तीची वाटणी इत्यादी. सर्वच धर्म शब्दप्रामाण्यवादी व श्रद्धावादी असल्यामुळे, परिस्थिती बदलली तरी नियम बदलायला ते तयार नसतात. त्याचप्रमाणे धर्माधर्मातील ‘वेगळेपण’ हे त्यांच्यातील ‘साम्यापेक्षा’ जास्त महत्त्वाचे, सारभूत आणि वैशिष्टय़पूर्ण समजले जाते. अशा वेगळेपणाच्या आधारावरच धार्मिकांच्या मनात स्वधर्माविषयी अभिमान निर्माण होतो, रुजतो व त्यातूनच पुढे परधर्माविषयी शत्रुत्व भावना निर्माण होते. सर्व धर्म जरी प्रेम, बंधुभाव वगैरे शिकवितात तरी ते सगळेच परधर्मीयांच्या मात्र जिवावर उठतात, एक दुसऱ्यावर युद्धे आणि अनन्वित अत्याचार लादतात. एकाच धर्माचे दोन पंथसुद्धा एक दुसऱ्यावर अत्याचार करतात. खरेच जगात धर्म व पंथ या कारणाने जेवढा रक्तपात झालेला आहे आणि आजसुद्धा होत आहे, तेवढा इतर कुठल्याही कारणाने झालेला नाही.\nआम्हाला असे वाटते की, जगातले सगळे धर्म आणि पंथ हे फक्त शब्दप्रामाण्यवादी व श्रद्धावादी नसून ते वेगवेगळे ‘श्रद्धाव्यूह’ आहेत व म्हणून ते सगळेच मानवी बुद्धीची फसवणूक आहेत. धर्म आणि पंथ या संस्था मानवी मनाला गुलाम करणाऱ्या प्रभावी संस्था आहेत; पण जगाला जी शांतता हवी आहे ती माणसांची शांतता हवी आहे; गुलामांची शांतता नव्हे की स्मशानशांतता नव्हे. त्यामुळे आजचे जगातील प्रचलित धर्म व पंथ ‘जागतिक शांततेचा संदेश’ देऊ शकतील काय, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो.\nआज जगात प्रचलित असलेले सर्व धर्म व पंथ त्यांचे मनुष्यजीवनातील महत्त्व कमी न करता टिकवून ठेवणे किंवा लोकांना अधिकच धार्मिक बनविणे, हे जगाच्या हिताचे आहे, असे काही आम्हाला वाटत नाही. कशाला हवेत हे इतके धर्म आणि पंथ आणि त्यांचे जीवनातील एवढे महत्त्व मन:शांती आणि मानसिक आधारासाठी म्हणता मन:शांती आणि मानसिक आधारासाठी म्हणता आपण काय लहान बाळे आहोत आपण काय लहान बाळे आहोत आपल्या आसपासच्या समाजाने आपला स्वीकार करावा म्हणून म्हणता आपल्या आसपासच्या समाजाने आपला स्वीकार करावा म्हणून म्हणता मग त्यासाठी चांगले वागले आणि समाजहितकारी कृत्ये केली, की पुरे आहे. धर्म आणि पंथ आपापल्या अनुयायांना प्रेम, बंधुभाव यांची शिकवण देतात म्हणून म्हणता का मग त्यासाठी चांगले वागले आणि समाजहितकारी कृत्ये केली, की पुरे आहे. धर्म आणि पंथ आपापल्या अनुयायांना प्रेम, बंधुभाव यांची शिकवण देतात म्हणून म्हणता का पण मग दुसऱ्या धर्माच्या अनुयायांवरसुद्धा प्रेम करा, त्यांनाही बंधुभावाने वागवा, असे सर्व धर्म शिकवतात का पण मग दुसऱ्या धर्माच्या अनुयायांवरसुद्धा प्रेम करा, त्यांनाही बंधुभावाने वागवा, असे सर्व धर्म शिकवतात का आपले धर्म ‘मानवता’ शिकवतात की ‘संकुचितता’ आपले धर्म ‘मानवता’ शिकवतात की ‘संकुचितता’ धर्म जर मानवता शिकवत असतील, तर जगात धर्म-पंथांच्याच नावाने दंगली, कत्तली, दंगे, दहशतवाद चालूच आहेत ते का धर्म जर मानवता शिकवत असतील, तर जगात धर्म-पंथांच्याच नावाने दंगली, कत्तली, दंगे, दहशतवाद चालूच आहेत ते का कुणी काहीही म्हणो, पण दहशतवाद, अतिरेकी कृत्ये, धार्मिक दंगली हे सर्व स्पष्टपणे धर्मश्रद्धांचेच परिणाम आहेत. तर मग असे हे धर्म, पुढील काळासाठी जागतिक शांततेचा संदेश कसा देऊ शकतील\nआम्हाला सगळे धर्म मुळातच नापसंत असण्याचे मुख्य कारण हे आहे की, धर्म आपली अशी समजूत करून देतात की, श्रद्धा हितकारक असून तोच एक ज्ञानप्राप्तीचा मार्ग आहे, सगळे ज्ञान धर्मग्रंथात आहे, सत्य काय ते धर्मग्रंथातून कळते. याउलट आम्ही असे मानतो की, श्रद्धा हा ज्ञानप्राप्तीचा मार्ग असू शकत नाही. आमच्या मते सत्यशोध हा फक्त प्रत्यक्ष या प्रमाणाने, निरीक्षण परीक्षणाने व वैज्ञानिक पद्धत वापरूनच होऊ शकतो. श्रद्धेमुळे चुकीचे ज्ञान टिकून राहते व नवीन ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे श्रद्धेने आमच्या जीवनात घातलेला ‘धार्मिकता व धर्माभिमान हा धुमाकूळ’ चालूच राहतो, तसेच सामान्य माणसावर दहशत, दंगे व अत्याचार वगैरे चालूच राहतात.\nजगातील आजच्या ‘बहुतेक ईश्वर कल्पना’ व ‘बहुतेक धर्मकल्पना’ हातात हात घालूनच जगात आलेल्या आहेत व त्या एक दुसरीच्या आधाराने टिकलेल्या आहेत. त्यामुळे जगात ‘धर्म व त्यांचे महत्त्व’ टिकून राहील, तर ईश्वरावरील श्रद्धेच्या नावाने नवनवे गुरू, पंथ, देव आणि नवनव्या श्रद्धा व अंधश्रद्धा निर्माण होत राहतील आणि जग आहे तसेच (धर्मामध्ये) विभागलेले, हिंसामय व अशांत राहील असे वाटते.\nविज्ञान, तंत्रज्ञानाच्या व आधुनिक संपर्क साधनांमुळे वेगाने बदलणाऱ्या जगाच्या आजच्या परिस्थितीत, सर्व जगाच्या हिताचे काय आहे ते आपण पाहिले पाहिजे, कारण सबंध जगच अत्यंत परस्परावलंबी झालेले आहे. न्याय व नीती ही धार्मिक मूल्ये नसून, ती मानवी मूल्ये आहेत हे आपणाला कळले पाहिजे; एवढय़ा वेगवेगळ्या व परस्परविरोधी धर्माची या जगाला यापुढे गरज नाही हे आम्ही मान्य केले पाहिजे. तसेच चांगल्या हेतूंनी, पण भिन्न स्थलकाल परिस्थितीनी जगातील सर्व धर्म बनलेले असल्याने, ते मानवनिर्मित आहेत व आजच्या बदललेल्या जगात धर्मग्रंथांना व ईश्वर कल्पनांना चिकटून राहण्याचा काळ आता संपत आलेला असल्यामुळे आता जगाने धर्मनिरपेक्ष आणि निरीश्वरवादीसुद्धा बनावे, असे आम्हाला वाटते. अशा निरीश्वरवादाच्या आधारावरच ‘मानवधर्म’ (म्हणजे सर्व मानव जातींचा एकच धर्म) निर्माण करता येईल व अशा एखाद्या धर्मानेच यापुढील काळात पृथ्वीवर सर्व मानवजात सुखाने नांदू शकेल, असे आमचे मत आहे. अशा धर्माविषयी पुढील लेखात; पण त्यासाठी प्रत्यक्षात नसलेला कसलाही ईश्वर मानण्याचे काहीही कारण नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअद्याप व्याख्याच नसलेली धर्मनिरपेक्षता\nअिष्णू माणसा. धिक्कार ...\nबेडेकरसाहेब, तुम्ही ज्या पाश्र्चिमात्य लेखकांचे लेख वाचून मते बनविता तेही चर्चमधे जातात. रोम आणि पाद्री यांच्यावर करोडो रूपये खर्च करतात. ज्या ज्ञानेश्ज्ञनी अचेतन भिंत चालवली तेही देव मानीत होते. पंढरपूरच्या वारीला जात होते. अर्थात तुम्ही ज्ञानेश्वरांपेक्षा जास्त शहाणे आहात अशी माझी खात्री आहे. त्यामुळे आपण असाच निरीश्र्वरवादाचा प्रचार चालू ठेवावा म्हणजे पुढच्या पिढीत तरी हिंदू धर्माचा नाश होइल व जगभर ख्रिश्चन धर्म स्थापन होईल.\n\" अज्ञानी म्हणतो की, मी खरा आहे, ईश्वर खरा नाही. ज्ञानी म्हणतो की, मी खरा नाही, ईश्वर खरा आहे. \" ज्या प्रमाणात माणसांच्या मीपणाचे खरेपण कमी होत जाईल त्या प्रमाणात अंतरंगातील देवाचे खरेपण त्याच्या अनुभवास येईल. निरीश्वरवादीचा ( नास्तिकाचा ) देहाभिमान कमी कमी होत जाणे हेच ईश्वरवादीच्या ( आस्तिकाच्या ) प्रगतीचे लक्षण समजावे. अशीच संतांची शिकवण आहे .\nदेव हि मानव कल्पित गोष्ट, मानवाच्या प्रगल्भ बुद्धीचा परिणाम आहे. कुणीतरी creator असला पाहिजे हा विचार मानवाने केला. त्यावेळी त्याला उत्क्रांतिवादाचा सिद्धांत माहिती नव्हता. देवाचे मार्केटिंग ज्यांना फायद्याचे होते, त्यांनी केले. त्या मार्केटिंग मध्ये भीतीचा प्रभाव जास्त होता. घाबरलेल्या व्यक्ती काहीही करायला तयार होत्या हे प्रत्येक धर्मातील देवाचे agent समजून होते. देवाचे अस्तित्व सिद्ध करता येत नसून सुद्धा देवाचे मार्केटिंग करणे ज्यांना फायद्याचे आहे, ते अजूनही ते काम निष्ठेने करत आहेत.\nहा लेख कुठल्याही एका धर्माच्या विरोधात नाही, सगळ्याच धर्मांच्या (जे मानव कल्पित, देव/अल्लाह/GOD किंवा अजून कोणी, मानतात) विरोधात आहे. या लेखमालेतले आधीचे लेख पण वाचावेत हि विनंती लेख वाचल्यावर त्यातील विचार पटलेच पाहिजेत असा लेखकाचा आग्रह नाही. पण लेखकाने जे मांडले आहे त्यावर विचार जरूर करावा हि विनंती\nनक्की वाचवा असा likh\nनक्की वाचाव असा लेख\nतू गप बस तुला काय काळात ईश्वराच जीवनात पहिल्यांदा एवढी फालतू लेखमालिका बघतोय\nएकीकडे तुम्हाला पोर्न बघाव्या वाटतात ,गोमांस खाव अस वाटत आणि दुसरीकडे ईश्वर भेटाव अस वाटत ....तुमच्या बापाला तरी साध्य होईल का\nहो तो आपल्या शरीरातच आहे फक्त तशी नजर बनवा एकीकडे तुम्हाला पोर्न बघाव्या वाटतात ,गोमांस खाव अस वाटत आणि दुसरीकडे ईश्वर भेटाव अस वाटत ....तुमच्या बापाला तरी साध्य होईल का\nआजकाल उठसुठ कोणपण स्वताला विचारवंत,विज्ञानवादी,बुद्धिप्रामाण्यावादी,राजकीय असे लेबल लाऊन घेत आहेत. सर्व काही स्वयंघोषित लोकसत्ताने ह्या म्हातार्याचे लेख बंद करावेत .प्रत्येक सोमवार खराब करतो हा अर्धवट माणूस . जेवढी मेहनत ह्या तथाकथित स्वयंघोषित बुद्धीप्रमाण्यावाद्याने ईश्वर चिकित्सा करण्यात घालवली ,तेवढी त्याला भेटण्यासाठी घालवली असती तर ईशावर कदाचित भेटला पण असता. कोण कितीही शहाणा असला तरी ईश्वराच्या अस्तित्वावर शंका घेण्याचे कारण नाही .\nधर्म आणि देव हा फक्त मानसिक गुलामगिरि वर चालेले व्यवसाय आहेत. यात कोनतेहि तथ्य दिसत नाहि. कारण प्रत्येक धर्मात चमत्कारिक असे काहितरि सांगितलेल असत. जे एक तर घडुन गेलेले असते किंवा घडणार आहे असे सांगितले जाते. प्रत्यक्षात कधि घडत नसते. कारण जे बुध्दिवादि लोक होवुन गेलेले आहेत त्यानाच देव बनवुन हा धर्माचा धंदा चालवला जातो जो कि त्यांना कधिच चमत्कारावर विश्वास नसतो.\nधर्म आणि देव हा फक्त मानसिक गुलामगिरि वर चालेले व्यवसाय आहेत. यात कोनतेहि तथ्य दिसत नाहि. कारण प्रत्येक धर्मात चमत्कारिक असे काहितरि सांगितलेल असत. जे एक तर घडुन गेलेले असते किंवा घडणार आहे असे सांगितले जाते. प्रत्यक्षात कधि घडत नसते. कारण जे बुध्दिवादि लोक होवुन गेलेले आहेत त्यानाच देव बनवुन हा धर्माचा धंदा चालवला जातो जो कि त्यांना कधिच चमत्कारावर विश्वास नसतो.\nमुळात वेद हे पौरुषेय कि अपौरुशेय हेच जपणे ठरविता आलेले नाही कारण त्यातील ज्ञान अगाध, अगम्य , अचंबित ,आश्चर्य चकित करणारे तसेच जपणे न मिळणारे, ईश्वरीय, ऋषी,महर्षी,मुनींनी,खडतर तपस्या करून मिळविलेले आहे. आश्चर्य या गोष्टीचे आजही वाटते कि ऋषी,महर्षी मधील कोण्या एकाने देखील 'मी' त्यांचा कर्ता आहे असे कुठेही म्हटलेले नाही ईश्वराची सर्व व्यापकता हाच त्यांचा एकमेव प्रेरणेचा आधार होता, हे विसरता येत नाही. म्हणून आपल्याविचारांना पाठींबा देता येणे शक्य वाटत नाही.केंव्हाही आचारा मधेच भेद घडतो\nलेखकाचा निरीश्वर वादाचा हट्ट बरोबर वाटत नाही.अनुभवातल्या चेतन शक्तीला अचेतन ठरविणे थोडक्या व न पटणार्या कारणावरून, शक्य वाटत नाही मनुष्य कर्माने बांधलेला आहे त्याला कर्म हे केलेच पाहिजे पण कर्माला नैतिकतेचा आधार असावाच असे म्हणावे लागते. गजानन पोळ, हैदराबाद.\nजरा गीतेच्या बाहेर डोकवा म्हणजे कळेल सर्व धर्म ग्रंथ दुसरी धर्मावर प्रेम करा असे सांगत नाहीत . उलट कुरण मध्ये जे एकेश्वर मनात नाहीत ते काफिर आहेत. आणि बिबळे मध्ये जे येशूला मानता नाहीत ते नार्कार्त जाणार.\n हे आधी समजून आणि साधना करूँ अनुि करूँ घ्या मग धर्म आणि ईश्वर ह्यावर लिहा मग धर्म आणि ईश्वर ह्यावर लिहा बुद्धिविलास करून धर्म आकलन होत नाही चुकीचे प्रबोधन होते बुद्धिविलास करून धर्म आकलन होत नाही चुकीचे प्रबोधन होते तत्वज्ञान धर्म नाही\nकेवळ तर्कशास्त्राच्या आधारे परमेश्वर शोधणे वा त्यावर चर्चा करणे ा तर्कशुद्ध वाटत नाही. कारण तर्क हे ज्ञानावर आधारित असतात आणि ज्ञान हे ज्ञानेन्द्रीयानी जे ग्रहण केले आहे त्यावर आधारित असते.माणसाची ज्ञानेंद्रिये हे मर्यादित शक्तीची आहेत. तसेच, सध्याच्या प्रगत विज्ञानाने लावलेल्या मशिन्स ना देखील मर्यादा आहेत. आणि परमेश्वर विश्वाचा नियंता असल्याने त्याचे स्वरूप हे नक्कीच ३ मितीच्या पलीकडचे आहे. त्यामुळे ते जाणून घ्यायचे असेल तर आपल्या ज्ञानाच्या व ज्ञानेंद्रियाच्या कक्षा वाढवाव्या लागतील.\nतुम्हाला ईश्वर भेटला का\nधर्मनिरपेक्षता मला शिकवू नका; नितीशकुमारांनी सुनावले\nसामाजिक : नास्तिकांचं जग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2015/09/17/tii-19/", "date_download": "2018-04-25T21:59:58Z", "digest": "sha1:EEMOTNVDG6WB25KR3KR2KKCRYBPI5BTS", "length": 10441, "nlines": 119, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – १९ | गुज मनीचे...", "raw_content": "\nनोकरी बदलून मी नविन ठिकाणी रुजू झाले आणि पहिल्याच दिवशी माझा सहकारी खूप चिंतेत दिसला. दक्षिण भारतीय होता तो. मी घाबरतच विचारले तेव्हा कळले की त्याच्या बायकेची उद्या ‘बायोप्सी टेस्ट’ आहे. त्यात काही असामान्य निष्कर्ष निघू नयेत या विवंचनेत तो होता. मी त्याला थोडा धीर देण्याचा प्रयत्न केला. पण समोर येऊन ठेपलेल्या संकटाची जणू त्याला चाहूल लागली होती.\nपुढचे दोन दिवस तो सुट्टीवर होता. सोमवारी तो आला तेव्हा त्याला बघून काय ते कळून गेले. त्याच्या बायकोचे स्तनाच्या कर्करोगाचे निदान पक्के झाले होते. दोन लहान मुली – मोठी आठ वर्षांची तर धाकटी दोन – सव्वा दोन. दर दिवशी ‘ती’च्या निरनिराळ्या चाचण्या होत होत्या. तिचा कर्करोग जास्त पसरल्यामुळे ऑपरेशनच्या आधी किमोथेरपी देऊन तो आटोक्यात ठेवण्याचा निर्णय झाला होता. रोज काहीतरी नविन कळत होते. हळूहळू त्याला मिळणारा इडली-सांबर, दही-भाताचा डब्बा कमी होत गेला. तिच्या मुलींचे हाल होऊ लागले. तो सांगत होता,”माझी मोठी मुलगी एकदम सामंजस्याने वागू लागली आहे. छोटीला काही कळत नाही. ती आई मिळत नसल्याने जास्त हट्टी होतेय.” मुलींकडे लक्ष देण्याकरिता तिच्या आईला भारतातून बोलवून घेतले होते. अचानक आणि अशा परिस्थिती आलेली तिची आई भांबावून गेली होती. मनाची तयारी नसलेल्यांना परदेशात तसाही मोठा सांस्कृतिक धक्का बसतोच.\nतो सांगत होता,”ती खूप विचलीत झाली. ‘ती’ चे कमरे एवढे केस, तिच्या उपचारांकरिता कापून बॉयकट केला. तिचे लहानपणापासूनचे लांब केस होते. अजून काय काय बघावे लागणार देवाला माहित” जणू काही तो धक्का ‘ती’ला आजारा एवढाच वेदनादायी होता. मला त्यामागचे गांभीर्य लक्षात आले. वरकरणी छोटी वाटणारी बाब, केवढी शल्य ठरु शकते.\nकाहीशा रुढिवादी पार्श्वभूमीत वाढलेल्या ती’ च्या साठी परदेशात येणे हेच ‘मोठे आव्हान होते. इथे रुळते न रुळते तोच नियतीने जीवघेणा सारिपट मांडला होता. ‘ती’ची या रोगाशी झुंज सुरु होती, उपचार चालू होते. शस्त्रक्रियाही झाली ते कळले होते. प्रचंड तणाव, उद्या काय होईल याची धाकधुक, आपण यातून जगू का, जगलोच तर अजूण किती काळ जगू ही शंका, नाही तरुन गेलो तर पुढे, नाही तरुन गेलो तर पुढे कसलीच शाश्वती नाही. ‘ती’ च्या आजारपणात तिच्यासहित सगळा संसार होरपळून निघाला होता.\nनंतर मी ती नोकरी सोडली. ते पुन्हा भारतात परतले. ‘ती’ चा विचार अधूनमधून मनात येत होता. आज त्याच्याकडे ‘ती’ ची घाबरतच चौकशी केली. आणि तिची प्रगती कळली. ‘ती’ कर्करोगरुपी संकटावर विजय मिळवून सुखरुप बाहेर पडली होती.\n‘ती’ ला मी कधीच भेटले नाही, पाहिले नाही. पण तरी तिच्याकरिता देवाचा आशिर्वाद मागितला होता, प्रार्थना केली होती. आज ‘ती’ पूर्ण बरी आहे हे जाणून फार बरं वाटतेय ‘ती’ अशीच सशक्त व निरोगी राहवी हेच अभिष्ट चिंतन…\nदिनांक : सप्टेंबर 17, 2015\nप्रवर्ग : गुज मनीचे…\nसुरुवात वाचल्यावर या रोगाने घेतलेल्या मैत्रीणीच आठवायला लागल्या. पण सुखांन्त शेवट वाचून बरं वाटलं.\n अशाच १/२ प्रतिक्रिया मिळाल्या. म्हणूनच टाकू की नको विचार करत होते.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/category/events-mr/development-mr/", "date_download": "2018-04-25T21:54:09Z", "digest": "sha1:UHE726ZG7UL3P3M7TQSOONLQWTRBTYBG", "length": 9187, "nlines": 131, "source_domain": "abdulsattar.in", "title": "विकास | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nजन संवाद अभियान ४ ऑक्टोबर चे तपशील\nजन संवाद अभियानाचा शनिवार, दि. ०४/१०/२०१४ चा तपशील खालीलप्रमाणे आहे. सिल्लोड-सोयगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.\nजन संवाद अभियान २५ सप्टेंबर चे तपशील\nजन संवाद अभियानाचा गुरवार, दि. २५/०९/२०१४ चा तपशील खालीलप्रमाणे आहे. सिल्लोड-सोयगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.\nजन संवाद अभियान २० सप्टेंबर चे तपशील\nजन संवाद अभियानाचा उद्या शनिवार, दि. 20/09/2014 चा तपशील खालीलप्रमाणे आहे. सिल्लोड-सोयगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.\nजनसंवाद अभियान – १७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०१४\nजन संवाद अभियानाचा उद्या गुरुवार, दि. 18/09/2014 चा तपशील खालीलप्रमाणे आहे. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.\nइमारत संकुलाचा भूमिपूजन समारंभ\nपशूवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था , महाराष्ट्र राज्य ,पुणे येथील विषाणू लस व कुक्कुट लस निर्मिती प्रयोगशाळा नवीन इमारत संकुलाचा भूमिपूजन समारंभ 27/08/2014 रोजी पार पडला.\nपशुसंवर्धन विभागातर्फे वैरण विकास कार्यक्रम\nमहाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागातर्फे वैरण विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना.अब्दुल सत्तार तसेच राज्यमंत्री ना. संजय सावकारे यांच्यातर्फे ही योजना अमलांत आणली गेली आहे.\nअब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातून रस्त्यांच्या कामासाठी निधी\nअब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातून आळंद – अंधारी रस्त्यासाठी ५० लाख, अम्भई -मुर्डेश्वर रस्त्यासाठी १५ लाख तर अजिंठा – बुलढाणा रस्त्यासाठी ८० लाखाचा निधी उपलब्ध झाला.\nसोयगाव वनविभाग येथे मा.ना.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. साहेबांनी स्वतः रोपटे लावून कार्यक्रमाची सुरवात केली. या कार्यक्रमाद्वारे एक पेड, एक जिंदगी हाच संदेश देण्यात आला. कार्यक्रमात सभापती नंदाताई आगे व ईतर उपस्थित होते.\nसिल्लोड नगर परिषदेच्या वतीने शहरवासीयांना वाजवी दरामध्ये कार्यक्रम साजरे करण्यासाठी सर्वसुविधा युक्त सभागृह उभारण्यात आले आहे. वैशिष्ट्येपुर्ण योजने अंतर्गत शहरातील आझाद नगर भागामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद भवन व श्रीकृष्णनगर – टिळकनगर भागामध्ये छत्रपती शाहु महाराज सामाजिक सभागृहाची डोलदार इमारत दिसत आहे. दोन्ही सभागृहांना अंदाजे चार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. पुढील काळात मा.आ.अब्दुल …\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1870", "date_download": "2018-04-25T21:40:55Z", "digest": "sha1:7BORW7YF7IH6REMJ7BTGN4KNQGGD2LLH", "length": 19245, "nlines": 179, "source_domain": "mr.upakram.org", "title": "रोजच्या आहारात | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nतुम्ही बद्ध - मुमुक्षु - साधक -सिध्ध यापैकी कोणीही असा, रोजच्या आहारात खालील गोष्टींचा अविर्भाव करणे उत्तम, असे समजते.....लाभ घ्यावा..\n१. तीन लीटर पाणी\n२. दोन चमचे आवळा- रस\n३. दोन चमचे कोरफडिचा रस\n४. दोन -तीन भिजवलेले अंजीर\n५. दोन -तीन भिजवलेले बदाम\n७. एक - दोन मोसंबी (सोलून खाणे )\n८. आणखी एखादे फळ\n१०. सांज - सकाळ एक - एक अश्वगंधा वटी\n११. सांज - सकाळ एक - एक शिलाजित वटी (बाबा रामदेव - पतंजलि केंद्रात उपलब्ध)\n१३. काकडी, गाजर, मुळा यापैकी काहीतरी\n१४. एक चमचा त्रिफ़ळा चूर्ण\n......याशिवाय अर्थातच तुमची बायको, तुम्ही, वा आणखी कोणी जे काही बनवते, ते...\nयादीत दिलेल्या गोष्टी, एकाच गोळीत किंवा काढ्यात उपलब्ध आहेत का\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [25 Jun 2009 रोजी 13:55 वा.]\n>>यादीत दिलेल्या गोष्टी, एकाच गोळीत किंवा काढ्यात उपलब्ध आहेत का\nमलाही कळवा अशी गोळी मिळाली तर \n१. हे नियमित आहाराऐवजी घ्यायचे की आहारासोबत.\n२. हे सर्व परवडेल का कोथिंबीरीची गड्डीच ५६ रुपयाला एक आहे असे आज वाचले. :(\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\n१. हे नियमित आहाराऐवजी घ्यायचे की आहारासोबत.\nलेखातील शेवटची ओळ वाचली तर हे सर्व (घरगुती) आहारासोबत घ्यायचे आहे हे कळेल.\n२. हे सर्व परवडेल का\nहे ज्यांना परवडते त्यांच्यासाठीच असावे. ;-)\nकोथिंबीरीची गड्डीच ५६ रुपयाला एक आहे असे आज वाचले. :(\n मला वाटायचे फक्त लोकल ट्रेन्सच ८:२३, २:१३ असे आडनिडे आकडे वापरतात. ;-)\nबाकी, आहारातील जडी-बुटी सोडल्यास इतर गोष्टी चविष्ट दिसतात. करून पाहायला हवे. :-)\nयाशिवाय अर्थातच तुमची बायको, तुम्ही, वा आणखी कोणी जे काही बनवते, ते...\nओह याचा रंग वेगळा असल्याने लक्ष गेले नाही.\n मला वाटायचे फक्त लोकल ट्रेन्सच ८:२३, २:१३ असे आडनिडे आकडे वापरतात. ;-)\nनक्की कल्पना नाही मात्र भाज्यांचे भाव मागणी वि. पुरवठा असे ठरतात. ५६ या भावाला विक्रेते आणि श्रीमंत खरेदीदार यांनी मान्यता दिली असावी.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nयादी बनवतांना कमी असावा, त्यामुळे तिचा समावेश नाही. तो तसाच राहिला तर पुढील आवृत्तीमध्ये कदाचित येईल.\nपण इतर अशक्यप्राय गोष्टी खाल्ल्याने नेमका कोणता लाभ होणार आहे\nयाशिवाय अर्थातच तुमची बायको, तुम्ही, वा आणखी कोणी जे काही बनवते, ते...\nओह याचा रंग वेगळा असल्याने लक्ष गेले नाही\nउर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोती मे\nगमतीशीर आहार आहे :)\nरोज खारका, अंजीर, बदाम, दूध, आक्रोड शिवाय आवळा, कोरफड असले कसले-कसले रस, कल्यातरी वट्या- चूर्ण .. वा वा वा हे असं (महागडं)खाणं रोज खाल्यावर जेवायचं काय आणि कधी\nशिवाय मोसंबी सोलून खाणे हे सांगितलेत ते बरे झाले.. हो एखाद्याने तशीच खाल्ली असती ;)\nआम्रिकेत राहून अडनिड्या किंमती बघुन दचकलात म्हणजे कमाल आहे ;)\n(कोथिंबीरीसाठी ब्यांकेत (शीत)लॉकरचा अर्ज करण्याच्या विचारात) ऋषिकेश\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव\nनितिन थत्ते [26 Jun 2009 रोजी 03:54 वा.]\n>>एक - दोन मोसंबी (सोलून खाणे )\n>>तुम्ही बद्ध - मुमुक्षु - साधक -सिध्ध यापैकी कोणीही\nबद्ध म्हणजे बद्धकोष्ठ झालेले का\nएवढे सर्व खाऊन जेवायचे सुद्धा म्हणजे वजनाचं काय होणार हो\nया गोष्टींचा आविर्भाव (अंतर्भाव म्हणायचे असावे) केल्याने काय फायदे होतात त्याचा काही अभ्यास झाला आहे का त्याचा काही अभ्यास झाला आहे का कुठे जुना उल्लेख आहे का\nविसोबा खेचर [26 Jun 2009 रोजी 04:50 वा.]\n४. दोन -तीन भिजवलेले अंजीर\n५. दोन -तीन भिजवलेले बदाम\n७. एक - दोन मोसंबी (सोलून खाणे )\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nतुम्ही ...कोणीही असा, रोजच्या आहारात खालील गोष्टींचा अविर्भाव करणे उत्तम, असे समजते...\nनाडीपट्टीवर \"योग्य आहार\" यादी देखील लिहली होती की काय\nयादीतील पदार्थ कोणत्या क्रमाने खावेत ते खाल्याने नक्की काय फायदा होतो\nखायचे अस कुठे म्हणलय नुस्ता अविर्भाव करायचा खाल्लाय असा. नाही का हो शशिभाऊ \nप्रभाकर नानावटी [26 Jun 2009 रोजी 14:54 वा.]\nया यादीत एक वाटी पंचगव्य व दोन चमचे शिवांबू यांचाही उल्ले़ख हवा होता.\nसृष्टीलावण्या [26 Jun 2009 रोजी 15:29 वा.]\n४. दोन -तीन भिजवलेले अंजीर\n५. दोन -तीन भिजवलेले बदाम\nह्यांच्या किमती रु. १०/- चे मॅगी पाकिट किंवा रु. ५ चे लेज् वेफर्स किंवा एक पेग मद्य इ. पेक्षा कितीतरी कमी आहेत. पूर्वी मला माझे वडिल सांगायचे की दुधात रु. १०००/- प्रति कि.ग्रॅ. ची एक चमचा नेस्कॉफी घालण्यापेक्षा दोन काड्या केशर व एक चमचा बदाम तुकडे घालणे स्वस्त व आरोग्यदायी. अर्थात मला कॉफीचे व्यसन लागल्यामुळे मी ते सर्व ऐकून न ऐकल्यासारखे करीत असे हा भाग अलाहिदा :)\nगडद जांभळं, भरलं आभाळ,\nमृगातल्या सावल्यांना, बिलोरी भोवळ\nखोलवरी चिंब बाई, मातीला दरवळ ||\n'माहितीपूर्ण' विरंगुळ्याची कल्पना आवडली.\n'माहितीपूर्ण' विरंगुळ्याची कल्पना आवडली.\nप्रतिसादात आहाराबद्दल, खाद्यपर्थांच्या गुणधर्मांविषयी विशेष काही नसले तरी खाद्यपदार्थांचे बाजारभाव, अर्थिक नियोजन या विषयी माहिती आहे \n>>११. सांज - सकाळ एक - एक शिलाजित वटी (बाबा रामदेव - पतंजलि केंद्रात उपलब्ध)<<\nयातून दोन विशेष गोष्टी समजल्या १) शिलाजित हा प्रकार रस्त्याकडेच्या जडिबूटीवाल्याकडेच फक्त मिळत नसून इतरत्रसुद्धा मिळतो. २) रामदेवबाबा यांचे योगकेंद्र आहे आणि तेथे शिलाजित मिळते.\nशिलाजित काय आहे हे पाहण्यासाठी थोडा गुगलशोध घेतला. थोडी माहिती मिळाली.\n--(मधुकरवृत्तीने माहिती संकलन करणारा) लिखाळ. :)\nप्रकाश घाटपांडे [26 Jun 2009 रोजी 15:46 वा.]\nसफरचंद चा सामावेश का नाही फक्त एवढाच आहार घेतला तर तो शरिराला पुरेल का फक्त एवढाच आहार घेतला तर तो शरिराला पुरेल का सध्या आम्ही सकाळी रसाहार घेतो. कडुलिंब, कारले, दुधी, तुलसी, आवळा ई. हल्ली टेकडीवर् फिरायला जाताना मिळतो रसाहार. वर्षात आम्ही बरेच सडपातळ झालो.\nनितिन थत्ते [28 Jun 2009 रोजी 05:37 वा.]\nलहानपणी आम्हा मुलांना कारले खायची सक्ती केली जायची. कारण विचारले असता सर्व रस पोटात जायला हवेत असे सांगितले जायचे.\nआम्ही हे फारच मनावर घेतले. हल्ली जेवणात कारले फार मिळत नाही. म्हणून अनेकवेळा संध्याकाळी (सोनेरी रंगाचा) कडू रस घेतो. :)\nमलाही हा कडू रस फार आवडतो बरं का\nतसं कारलंही आवडतच बॉ\nशंका (लाल अक्षरात) समाधानाचा लाभ विचारकांनी द्यावा\nतुम्ही बद्ध - मुमुक्षु - साधक -सिध्ध यापैकी कोणीही असा, (नसल्यास)रोजच्या आहारात खालील गोष्टींचा अविर्भाव करणे उत्तम, असे समजते.....लाभ घ्यावा..\n१. तीन लीटर पाणी (कुठल्या कंपनीच्या बाटलीतले बाबा रामदेव - पतंजलि केंद्रात उपलब्ध आहे /नाही बाबा रामदेव - पतंजलि केंद्रात उपलब्ध आहे /नाही \n२. दोन चमचे आवळा (जास्त जोरात नको) रस - (राय का विलायती\n३. दोन चमचे कोरफडिचा रस (बाबा रामदेव - पतंजलि केंद्रात उपलब्ध नसेल तेथे कोणाकडून\n४. दोन -तीन (वाळवून का ताजे) भिजवलेले अंजीर\n५. दोन -तीन भिजवलेले बदाम (पत्यातल्या बदामाच्या साईजचे की त्यापेक्षा मोठे\n६. एक आक्रोड़ (न फोडताच\n७. एक - दोन मोसंबी (सुरीने की नखांने बियासकट\n८. आणखी एखादे फळ (मनुका चालतील का\n१०. सांज(वेळी तीर्थाच्या कार्यक्रमानंतर की आधी) - सकाळी (विधीच्या आधी की नंतर) - सकाळी (विधीच्या आधी की नंतर)एक - एक अश्वगंधा वटी (बाबा रामदेव - पतंजलि केंद्रात उपलब्ध)\n११. सांज - सकाळ एक - एक शिलाजित वटी (सकाळच्या प्राशनानंतर तात्काळ रतिसुखात बाधा आल्यास बाबा रामदेव - पतंजलि केंद्रात काही सोय उपलब्ध\n१२. दोन खारका (बियासकट'\n१३. काकडी, गाजर, मुळा यापैकी काहीतरी (किती\n१४. एक चमचा त्रिफ़ळा चूर्ण (रात्री की सकाळी\n१५. दूध (बकरीचे की गाढवीचे की रासायनिक)\n......याशिवाय अर्थातच तुमची बायको, तुम्ही, वा आणखी कोणी जे काही बनवते, ते.(मार सुद्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2761", "date_download": "2018-04-25T21:39:51Z", "digest": "sha1:VYYO7D5OQHHNGRUCN27WMRWTPXEKYWBJ", "length": 58602, "nlines": 196, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मेडिकल प्रवेश सामाईक परीक्षा (सीईटी) भारतभर एकच होणार आहे. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमेडिकल प्रवेश सामाईक परीक्षा (सीईटी) भारतभर एकच होणार आहे.\nवैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून देशभरात एकच मेडिकल प्रवेश परीक्षा सामाईक परीक्षा (सीईटी) भारतभर एकच होणार आहे.\nग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांना जाणून बुजून स्पर्धेतून बाद करण्या साठी INDIA च्या नोकरशाही आणि राजकारण्यांनी हि खेळी रचली आहे. . आज ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधांची बोंबाबोंब आहे. बऱ्याच खेड्यात शाळात गुरुजी नाहीत, शैक्षणिक साधने नाहीत . उलट शहरी भागात शाळांपासून खाजगी शिकवणीचे गलोगल्ली कारखाने आहेत,बालवाडी पासूनच खाजगी शिकवण्या लावल्या जातात. त्यात CBSE च्या विध्यार्थ्यांना पडणारे भरमसाठ गुण. या गुणांमुळे खुद्द महाराष्ट्रातातील नव्हे तर भारतातील नावाजलेल्या शैक्षणिक सुविधा असलेल्या मुंबई शहरातील दहावीच्या विद्यार्थ्यांची गेल्या ३ वर्षा पासून ससेहोलपट चालू आहे. प्रत्येक वर्षी कोर्टात प्रकरण गेल्या शिवाय प्रवेश होत नाही . आज आगस्ट संपत आला तरी प्रवेश झाले नाही. हा सर्व वाईट अनुभव असूनही सर्व भारतभर एकच सीएटी घेण्याचा अट्टाहास का\nराज्यापुरता विचार केल्यास सामाईक परीक्षेत \"एनसीईआरटी'ने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमांतून प्रश्‍न विचारले जाणार आहेत. मात्र राज्य प्रशिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात त्या मानाने मोठी तफावत आहे. त्यातून राज्यातील \"सीबीएसई'चे विद्यार्थी वगळता उर्वरित विद्यार्थ्यांना किमान 20 टक्‍के गुण कमी मिळण्याची शक्‍यता आहे. तसेच हा निर्णय आता जाहीर झाला असल्याने बारावीतील विद्यार्थ्यांची मानसिकता विचलित होऊ शकते. राज्याराज्यात घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा त्या त्या राज्याच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात तर ही देशभर घेण्यात येणारी परीक्षा CBSC च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल . यामुळे ग्रामीणभागातीलच नव्हे तर सरकारी शाळातून शिकणारी , बहुसंख्य मुले यास्पधेतून बाद होतील . केवळ कांही % ( टक्के )विद्यार्थ्यांना अनेक परीक्षा द्याव्या लागतात म्हणून बाकी बहूसंख्य विद्यार्थ्यांना वेठीस धरणे चूक आहे.\nशहरात असलेल्या शैक्षणिक सोयी काश्मीर पासून कन्याकुमारी आणि कच्छ पासून मेघालाया पर्यंत आधी सारख्या शैक्षणिक सुविधा द्या.जो पर्यंत या सुविधा खेडे गावी पोहचत नाही तो पर्यंत अशी परीक्षा घेणेच चूक आहे. ग्रामीण शिक्षण तज्ञांनी आताच या विरुद्ध आवाज उठवून हाय कोर्टात जनहित याचिका दाखल करावी उशीर झाला तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. शहरात शिकणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांनी या विरुद्ध आवाज उठवावा शहरी संघटना कांही करणार नाही त्यांचा फायदा आहे\nसध्याची पद्धत किती परीणामकारक आहे\nसध्याच्या पद्धतीमधुन किती ग्रामीण भागातील विद्यार्थी मेडीकलला प्रवेश घेतात\nजे प्रवेश घेऊ शकतात ते का घेऊ शकतात\nआजकाल ज्यांना शिकवणी (अगदी प्रायवेट ट्यूशन हव्यात असेच नाही पण शाळेव्यतिरिक्त अधिक कोचिंग) परवडत नाही त्यांना मेडिकलचा खर्च परवडतो असे गणित मांडणारे नेमके किती मिळतील काही कल्पना आहे का\nसात दरोडेखोर आहेत, सर्वच बुद्धिमान, स्वार्थी आणि क्रूर आहेत. सगळे एकमेकांना ओळखून आहेत. त्यांच्या वागणुकीचे नियम असे आहेत:\nस्वतःचा जीव धोक्यात घालू नये.\nवरील नियमाला सांभाळून प्राप्त परिस्थितीत शक्य असलेल्या कृतींपैकी सर्वाधिक धनप्राप्ति करणारी कृती निवडावी.\nवरील नियमांना सांभाळून शक्य तितक्यांच्या मृत्यूस कारणीभूत व्हावे.\nत्यांच्या टोळीत नेतृत्वाची क्रमवारी (हायरार्की) निश्चित ठरलेली आहे. उदा., नेता मेला तर क्र. २ ला नेता बनविले जाईल, क्र. २ मेला तर क्र. ३, असे.\nत्यांना एका लुटीत १०० नाणी मिळाली. नाण्यांची वाटणी करण्याची त्यांची पद्धत अशी आहे:\nनेता वाटणी सुचवितो. सगळे मतदान करतात. (नेतासुद्धा करतो.) वाटणीला ५०% किंवा त्याहून अधिक मते मिळाली तर वाटणी होते, अन्यथा नेत्याला मारून टाकून नवा नेता वाटणी सुचवितो. एखाद्या वाटणीला स्वीकृती मिळेपर्यंत असे मतदानचक्र सुरूच राहते.\nकोणती वाटणी (किती मृत्यूंनंतर) स्वीकारली जाईल\nपुढील बदलांपैकी एक किंवा दोन्ही बदल केले तर त्या कोड्यांची उत्तरे कायकाय असतील\nनियम २ आणि ३ यांची क्रमवारी बदलली.\n\"५०% किंवा त्याहून अधिक मते मिळालेली वाटणी स्वीकृत\" या नियमाऐवजी \"५०% किंवा त्याहून कमी मते मिळालेली वाटणी अस्वीकृत\" असा नियम वापरला.\nउत्तरे पांढर्‍या किंवा लाल किंवा निळ्या रंगात, धाग्यातच, या प्रतिसादाला तिरकी द्यावीत ही विनंती.\n\"सात दरोडेखोर आहेत, सर्वच बुद्धिमान, स्वार्थी आणि क्रूर आहेत. सगळे एकमेकांना ओळखून आहेत. त्यांच्या वागणुकीचे नियम असे आहेत:\"...\nह्यातील सगळे वीर वर्तमानकाळातील असल्यामुळे ते जिवंत असावेत असा एक कयास आहे. त्यामुळे ते तसले नियम पाळतात हे झूट आहे. ते मांडवली करत असावेत.\n'मांडवली' या शब्दाचा विचार करू.\n'तडजोड', 'वाटाघाटी', 'देवाणघेवाण', या अर्थांनी हा शब्द वापरला जातो. अशी तडजोड कधी करावी लागते\n((त्या इच्छा पूर्ण करण्याची कुवत नसणे) && (त्या पूर्ण करण्यास सक्षम व्यक्तींना त्याविषयी अनुत्सुकता असणे)) || (त्यांच्या पूर्तेतेत विघ्न घालू इच्छिणार्‍या व्यक्ती उपस्थित असणे)\nअशा व्यक्तींना विवक्षित इच्छा असणे\n((त्या इच्छा पूर्ण करण्याची त्या व्यक्तींना कुवत नसणे) && (त्या पूर्ण करण्यास मूळ व्यक्ति सक्षम असणे)) || (त्यांच्या पूर्ततेत विघ्न घालण्याची मूळ व्यक्तीत कुवत असणे)\nया सर्व अटींचे पालन झाले तरच मांडवली घडते.\n'इच्छा' या शब्दाला 'स्वार्थ' हा समानार्थ नाही काय\nपरिस्थितीचे आकलन करून योग्य निर्णय (घासाघीस घालण्याची कुवत) घेण्यासाठी बुद्धिमत्ता लागत नाही काय\n'क्रौर्य' ही इच्छा हल्ली आढळतच नाही काय\nतरीही, वर्तमानकाळातील लोक तसे वागत नाहीत असे गृहीत धरून तुम्ही सुधारित नियम सुचविण्यास मोकळे आहातच तसे कोडे विचारलेत तर त्या आवृत्तीचे उत्तर शोधण्यास मला आवडेलच\nसोयी जो पर्यंत खेडे गावी पोहचत नाही तो पर्यंत घेणे हा मूर्खपणाच\nमाझ्या या पोस्ट वर प्रतिक्रया मला अपेक्षितच नव्हत्या कारण या प्रश्नाशी जाल वर असलेल्यांचे कांही संबंध नव्हताच उलट देशपातळीवर परीक्षा झाली तर INDIA च्या जनतेचा फायदाच होणार आहे. म्हणून त्यांचा पाठींबा या प्रस्तावास आहेच. ग्रामीण भागातून किती विद्यार्थी मेडिकल ला प्रवेश घेतात आणि आजकाल ज्यांना शिकवणी परवडत नाही त्यांना मेडिकलचा खर्च परवडतो असे गणित मांडणारे नेमके किती मिळतील काही कल्पना आहे का या दोन प्रश्ना मुळे तर ग्रामीण भागाकडे , त्यांच्या समस्या कडे तुच्छ दृष्टीने पाहण्याचा शहरी लोकांचा दृष्टिकोन दिसून येतो. शिक्षण हे कांही शहरी भागाची मक्तेदारी नाही. एखाद्या विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असण्याचे दीवस इतिहास जमा झाले आहेत. मुख्यमंत्री वसंत दादा पाटलांनी जेंव्हा खाजगी विनानुदानित मेडिकल इंजिनिअर कॉलेज निम्म शहरी भागात चालू केली तेंव्हा सुद्धा शहरी लोकांनी नाके मुरडली होती, समान शिक्षणाच्या सोयी द्या मग दर्जाची तुलना करा.माझे जाल वरील मित्र प्रकाश यांची प्रतिक्रया बोलकी आहे.\nअशी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा घेणे हा एक चांगला निर्णय आहे; पण तो शहरात असलेल्या शैक्षणिक सोयी जो पर्यंत खेडे गावी पोहचत नाही तो पर्यंत घेणे हा मूर्खपणाच नव्हे तर 'भारताची' जाण नासारांचा 'भारता' विरुद्ध डावच आहे. आज पुण्या-मुंबईत किंवा अशा शहरात इंग्रजी मध्माच्या शाळेत भरमसाट फी भरून शिकनारांना घरच काम करून. शाळा करणे खरच समजणार नाही आणि ते समाजाव ही अपेक्षाही ही बावळटपणा ठरेल. पण ग्रामीण भागातून गेलेले आमचे 'नेते' ही परिस्थिती जाणून नाहीत का का हरम्यांना हा प्रश्न किती गहन आहे ते कळलेच नाही का हरम्यांना हा प्रश्न किती गहन आहे ते कळलेच नाही इंग्रजाळलेल्या नौकरशाहीच्या हातचे बाहुले बनून गेलेले आमचे प्रतिनिधी अक्कल मतदार संघात ठेऊन दिल्ली आणि मुंबई गाठतात हेच खरे\nतुम्ही मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी नम्र विनंती.\nतुम्ही मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी अतिनम्र विनंती ;)\nदोन प्रश्ना मुळे तर ग्रामीण भागाकडे , त्यांच्या समस्या कडे तुच्छ दृष्टीने पाहण्याचा शहरी लोकांचा दृष्टिकोन दिसून येतो.\n तुच्छ दृष्टी ग्रामीण भागाकडे खचितच नाही; असलीच तर ती तुमच्या बटबटीतपणावर आहे. असो.\nग्रामीण भागातले लोक मेडिकलचा खर्च कसा करतात हे विचारले आहे त्याचे उत्तर द्या. उगीच खोटेनाटे आरोप नकोत.\nमेडिकलचे खर्च ट्यूशनला जाणार्‍या मुलांचे आईबाप ठरवत नसतात तेव्हा उगीच त्यांच्यावर रोख ठेवण्याची गरज नाही.\nशहरी लोकां प्रमाणे भ्रष्ट्राचार नक्कीच करणार नाहीत\nग्रामीण भागातील लोक मेहनतीने पैसा कमावून वेळ प्रसंगी स्वतःस गहन ठेवून पैसा उभारतील पण शहरी लोकां प्रमाणे भ्रष्ट्राचार नक्कीच करणार नाहीत. आणि ते कोठून पैसा आणतील याची चिंता शहरी लोकांनी करायची गरज नाही. अनेक स्वयंसेवी संस्था जिचा फायदा फक्त मुठभर शहरी लोक घेतात त्या संस्थाना ग्रामीण भागा कडे पैसा वळवण्यास सांगता येईल. त्यांची माहिती ग्रामीण भागात सांगितली जाईल. मेडिकलचा खर्च शहरी मुलांचे आई वडील ही ठरवत नाही. हे लक्षात घ्या. ग्रामीण भागातील विध्यार्थी मेडिकल जात नाही किंवा किती जातात हा प्रश्न परत स्वतः ची मक्तेदारी राहावी म्हणून उपस्थित केला जात आहे. भारतीय घटने प्रमाणे खेड्यातील मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे. आणि तोच नाकारला जात असल्या मुळे अन्यायाला प्रतिकार करण्याच्या अधिकाराला आपण बटबटीतपणा चा आरोप करत आसल तर मला मान्य आहे. तो अपराध मी हजर वेळा करीन\nग्रामीण भागातील लोक मेहनतीने पैसा कमावून वेळ प्रसंगी स्वतःस गहन ठेवून पैसा उभारतील पण शहरी लोकां प्रमाणे भ्रष्ट्राचार नक्कीच करणार नाहीत.\nकाय म्हणता आणि कोणत्या आधारावर म्हणता आतापर्यंत किती लोकांनी स्वतःला गहाण ठेवून पैसा गोळा केला असावा आतापर्यंत किती लोकांनी स्वतःला गहाण ठेवून पैसा गोळा केला असावा दोन-चार नावे संदर्भासहित पुढे करा बघू.\nआणि ते कोठून पैसा आणतील याची चिंता शहरी लोकांनी करायची गरज नाही. अनेक स्वयंसेवी संस्था जिचा फायदा फक्त मुठभर शहरी लोक घेतात त्या संस्थाना ग्रामीण भागा कडे पैसा वळवण्यास सांगता येईल. त्यांची माहिती ग्रामीण भागात सांगितली जाईल\n आतापर्यंत काय केलेत तुम्ही आणि किती संस्थांना वळवलेत तुमच्यासारखे तोंडाची वाफ दवडणारे खूप असतात. काम करायचे नसते, उगीच लोकांना शिव्या घातल्या की आपण फार मोठे काम केले असे तुम्हाला वाटते. खरी माहिती समोर नसते आणि हवा तसा ठणठणाट केलेला असतो मग लोकांनी प्रश्न विचारले की फॅफॅ उडते आणि त्यांच्यावर राळ उडवली जाते.\nमेडिकलचा खर्च शहरी मुलांचे आई वडील ही ठरवत नाही. हे लक्षात घ्या.\n माझेच वाक्य माझ्यावर फेकून मलाच लक्षात घ्या सांगताय. ठणठणपाळ आहात खरे.\nग्रामीण भागातील विध्यार्थी मेडिकल जात नाही किंवा किती जातात हा प्रश्न परत स्वतः ची मक्तेदारी राहावी म्हणून उपस्थित केला जात आहे. भारतीय घटने प्रमाणे खेड्यातील मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे. आणि तोच नाकारला जात असल्या मुळे अन्यायाला प्रतिकार करण्याच्या अधिकाराला आपण बटबटीतपणा चा आरोप करत आसल तर मला मान्य आहे.\nनव्हे नव्हे माझा आरोप असा आहे की तुम्ही अमेरिका धार्जीणे आहात तसे नसते तर तुम्ही निळा आणि लाल या रंगांचा समावेश तुमच्या लेखनात करणार नाही. खरा भारतीय भगवा आणि हिरवा रंग वापरेल. ;-)\nदुसरी गोष्ट अशी की तुमची मर्दूमकी केवळ INDIA मधील लोकांसमोर हुशारी सांगण्यात आहे. उपक्रमावर येऊन रतीब लावल्यासारखे लेख टाकायचे आणि क्ष नावाचा प्राणी माझ्या लेखवर काय भकला त्यात समाधान मानायचे एवढेच तुमचे कार्य. प्रत्यक्षात तुम्ही काहीच करत नाही.\nयु गॉट इट राँग.\nठण्२पाळ, यु गॉट इट राँग.\n--ग्रामीण भागातील विध्यार्थी मेडिकल जात नाही किंवा किती जातात हा प्रश्न परत स्वतः ची मक्तेदारी राहावी म्हणून उपस्थित केला जात आहे. ---\nयु मेड माय डे.\nशहरी/ग्रामीण, जगाच्या पाठीवरील कोणताही डॉक्टर किती पैसे शिक्षण पुर्ण करण्यासाठी लावतो, व नंतरही व्यवसाय चाल्वण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागते हे माहिती असेल तर तुम्हाला पटेल की आम्हा शहरी लोकांनाही ते झेपत नाही.\nमग ग्रामीण भागातील मुलांनी एम्बीबीएस्ला प्रवेश घेतल्यावर, सगळे शिक्षण घेतल्यावर, जागा वगैरे सेट करुन तो खर्च जर वसुल करायची मनीषा न बाळगता त्यांनी डॉक्टरी केली तर ते कर्जबाजारी होतील. नाहीतर ते शिकुन शहरात येऊन डॉक्टरी करतील, मग गावाला काय फायदा तरीही, सध्या गावात जितके डॉक्टर आहेत त्यांनाच पुर्ण व्यवसाय मिळत नसल्यामुळे ते आपासात मारामा-या करण्याच्या घटना घडत आहेत.\nजर प्रवेश पद्धत बदलली तर ग्रामीण भागातील मुलांचा तोटा होणार असेल तर तो आता होत नाही आहे हे तुम्हाला सिध्द करण्यासाठी काहीतरी डाटा द्यावा लागेल असे वाटते. आणि जर त्यांना शहरी मुलांप्रमाणे सुविधा नसुनही, पैसे नसुनही, शिक्षणाचा दर्जा एकच नसुनही जर आता प्रवेश मिळत असेल तर तो कशामुले मिळतोय ग्रामीण भागातील मुलांसाठी सोप्या प्रश्नपत्रिका काढल्या जात आहेत का\nखरे म्हणजे ग्रामीण भागात जे उपचार लागतात ते शिकण्यासाठी एमबीबीएस ++ सारखा कोर्स करणे म्हणजे ग्रामीण भागातील मुलांचा वेळ आणि एनर्जी फुकट घालवण्यासारखे आहे (तुमच्या म्हणण्याप्रमाणे पैसा तर त्यांच्याकडे नसतोच). त्यापेक्षा एखादा असा कोर्स असावा की ज्याने ती मुले कंपाऊंडर, व् नर्स पेक्षा कुशल असतील आणि साधारणपणे २ वर्षात खूपच कमी खर्चात उपडॉक्टरी सुरु करु शकतील आणि ब्रेन ड्रेनही होणार नाही (अशी आशा बाळगु).\nप्रकाश घाटपांडे [24 Aug 2010 रोजी 09:43 वा.]\nखर तर अशी सरसकट विधाने करता येणार नाहीत. ग्रामीण भागातुन जेव्हा विद्यार्थी शहरी भागाकडे येतो तेव्हा त्याला प्रथम न्युनगंडाने पछाडलेले असते. ( हे देखील सरसकट विधान म्हणता येणार नाही पण स्वानुभव आहे)\nशहरी भागात तुलनेने सर्वच सुविधा अधिक असतात. ग्रामीण भागात तसे नसल्याने तो विद्यार्थी बौद्धिकदृष्ट्या कुपोषित राहतो.\nपुण्यातील ब्रिलियंट अकादमीचे संचालक प्रा. काळभोर गप्पा मारताना म्हणाले कि आता ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिक यशस्वी होउ लागला आहे. शहरी व ग्रामीण भाग याची तुलना त्यांनी झू मधील प्राणी व जंगलातील प्राणी अशी केली. झु मधील प्राण्यांना नक्की माहित आहे कि आपल्याला नक्की खायला मिळणार आहे. पण जंगलातील प्राण्याला तशी खात्री नसते म्हणुन तो शिकारी साठी अधिक चपळ व सावध बनतो. शहरातील विद्यार्थ्यांना आपले आईबाप आपल्या पाठीशी असुन उपाशी पडू देणार नाही हे माहित असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे तसे नसते त्यामुळे तो झपाटल्या सारखा अभ्यास करतो.\nग्रामीण भागातुन जेव्हा विद्यार्थी शहरी भागाकडे येतो तेव्हा त्याला प्रथम न्युनगंडाने पछाडलेले असते.\nमालाड-कांदिवलीची मिड्डलक्लास पोरे जयहिंद आणि झेवियरला प्रवेश घेतात तेव्हा तीही न्यूनगंडाने पछाडलेली असतात म्हणे. माझ्यामते न्यूनगंड हा सापेक्ष असतो. कोणीतरी कोणापेक्षा वरचढ असतो.\nशहरातील विद्यार्थ्यांना आपले आईबाप आपल्या पाठीशी असुन उपाशी पडू देणार नाही हे माहित असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे तसे नसते त्यामुळे तो झपाटल्या सारखा अभ्यास करतो.\nशहरातील कामगार, मजूर, मोलकरीण, शिपाई, रिक्शाचालक वगैरे आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरीय लोकांच्या मुलांना आपले आईबाप आपल्याला उपाशी पडू देणार नाहीत हे कसे माहित असते त्यावर एकदा प्रकाश टाकाल का प्रकाशराव\nप्रकाश घाटपांडे [24 Aug 2010 रोजी 12:50 वा.]\nकेवळ खाउन पिउन सुखी न राहता आपल्याला उंचावलेला आर्थिक व सामाजिक स्तर गाठायचा असेल तर झपाटले पण हवे. ते ग्रामीण विद्यार्थ्यात येउ लागले आहे असे निरिक्षण त्यांना नोंदवायचे होते. शहरातील निम्न स्तराला देखील हे लागु आहे. तरी शहरी म्हणुन असलेल्या गोष्टी / सुविधा या त्याच्या अनुभव विश्वात असतातच.\nपुर्वी रिक्षावाल्याचा मुलगा डॉक्टर / इंजिनिअर, मोलकरणीची मुलगी शिक्षिका. पोलिसाचा मुलगा सीए असे चित्र दिसत नसे.\nशहरातील निम्न स्तराला देखील हे लागु आहे. तरी शहरी म्हणुन असलेल्या गोष्टी / सुविधा या त्याच्या अनुभव विश्वात असतातच.\nहेच उत्तर अपेक्षित होते. :-)\nअमेरिका धार्जीणे माझे दुश्मन सुद्धा असा अविचार करणार नाही.\nमी आणि अमेरिका धार्जीणे हा हा हा. माझ्या सर्व लिखाणावरून माझे दुश्मन सुद्धा असा अविचार करणार नाही. तो आपण केला. आरोप वाचून करमणूक झाली. या निमित्ताने का होईना आपण ग्रामीण भागाबाबत काय विचार करतात हे स्पष्ट झाले. आपण जश्या नकारात्मक प्रतिक्रिया देता तसे सकारात्मक प्रतिक्रिया देणारे सुद्धा आहेत आणि मी ती दिली तर आपणास राग येण्याचे कारण नाही. मी आपणा सारखा काळा, नीला, हिरवा भगवा रंग मानत नाही , मला फक्त रक्ताचा एकच रंग लाल समजतो त्यामुळे ज्यांचे रक्त लाल असून ही त्यांच्यावर अन्याय केला जात असेल तर मी त्यास विरोध करणार. मला वाटते उपक्रमावर ज्या चर्चेचा समजला कांही उपयोग होईल अश्या सामाजिक चर्चा व्हाव्यात . पण आपण आपल्या कोषातून बाहेर येण्यास तय्यार नाही आणि माझ्या वरच आगपाखड करत असाल तर तुमच्या वैचारिक पातळीची कीव करावी तेव्हडी कमी. आता मक्क्तेदारीचे दीवस संपलेत , उगाच आकांताडव करून फायदा नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थी डॉक्टर होवून कोठे का डॉक्टरी करेना तो आजारी माणसास नक्कीच सेवा देईल कट प्रक्टिस च्या जाळ्यात रुग्णांना लुबाडणार नाही हे नक्की. आणि हो २-३ वर्षाचा अभ्यास क्रम शहरी लोकांना का नको. उलट तो सुरु झाला तर चांगलेच आहे. सर्व क्षेत्रात डिप्लोमा असताना डॉक्टरी व्यवसायात का नको आणि तो व्हावा अशी शहरी जनतेची सुद्धा इच्छा आहे यामुळे निदान रुग्णांना सेवा तरी चांगली मिळेल. सरकार पण त्या दिशेने पावले टाकतच आहे. या मुळे आज जो वैद्यकीय व्यवसाय हा ओषध निर्माते, विमा कंपन्या आणि सभ्य डॉक्टरांच्या कट प्रक्टिस च्या जाळ्यात अडकला आहे तो मोकळा तरी होईल. पण शहरी तज्ञा कडून आत्ता मुन्ना भाई डॉक्टर तय्यार होणार म्हणून विरोध होत आहे.\nहसू नका.. हा गंभीर प्रकार आहे. देशद्रोह आहे. (ठणूश्टाईल)\nहसू नका ठणठणपाळ. आपल्या खोटे बोलण्याकडे लक्ष द्या. आपण अमेरिकेचे एजंट असावेत म्हणून भारतातील लोकांत (शहरी वि. ग्रामीण) (इंडिया वि. भारतीय) अशी फूट पाडत आहात.\nमी आपणा सारखा काळा, नीला, हिरवा भगवा रंग मानत नाही ,\nहे वाक्य पुरावा आहे की आपण भारतीय नाहीत. अमेरिकेचे एजंट आहात. भारतीय व्यक्ती मी हिरवा आणि भगवा रंग मानत नाही असे म्हणत असेल तर तो देशद्रोह आहे. तुम्ही देशद्रोही आहात. ;-)\nग्रामीण भागातील विद्यार्थी डॉक्टर होवून कोठे का डॉक्टरी करेना तो आजारी माणसास नक्कीच सेवा देईल कट प्रक्टिस च्या जाळ्यात रुग्णांना लुबाडणार नाही हे नक्की.\n खोटे बोलण्याची कम्माल आहे हं\nअसो बाकीचे जाऊ दे पण अमेरिकेच्या एजंटांकडून आम्हा भारतीय लोकांवर केलेल्या अशा आरोपांचा मी निषेध करते.\nयाना ढाल करून बचाव करू नका.\nशहरातील कामगार, मजूर, मोलकरीण, शिपाई, रिक्शाचालक वगैरे आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरीय लोकांच्या मुलांना आपले आईबाप आपल्याला उपाशी पडू देणार नाहीत हे कसे माहित असते त्यावर एकदा प्रकाश टाकाल का प्रकाशराव या वर्गा पासुन आपन तर ४ हात दुरच असतात याना ढाल करून बचाव करू नका. समान शिक्षणाच्या सोयीच्या मुद्या बद्दल आधी बोला. या वर्गाच्या मुलांची आणि खेड्यातील मुलांची परिस्थिती सारखी आहे. आणि आजकाल यांचीच मुले मेरीट च्या यादीत चमकत आहेत म्हणून तर ती यादीच न्यूनगंडाने पछाडलेल्या शहरी तज्ञांनी रद्द केली\nअमेरिकाधार्जीण्या लोकांशी का बोलावे\nया वर्गा पासुन आपन तर ४ हात दुरच असतात याना ढाल करून बचाव करू नका.\nहे तुम्हाला कसे कळले की स्वानुभावावरून सांगताय. तुम्ही अमेरिकेचे एजंट असल्याने तुम्ही त्यांच्यापासून आठ हात दूर असणारच.\nसमान शिक्षणाच्या सोयीच्या मुद्या बद्दल आधी बोला.\nअमेरिकाधार्जीण्या लोकांशी आम्ही का बोलावे आमचे प्रश्न भारताचे आहेत. ते अमेरिकेच्या एजंटांशी आम्ही का शेअर करावे\nया वर्गाच्या मुलांची आणि खेड्यातील मुलांची परिस्थिती सारखी आहे.\n हा वर्ग शहरी आहे ना\nआजकाल यांचीच मुले मेरीट च्या यादीत चमकत आहेत म्हणून तर ती यादीच न्यूनगंडाने पछाडलेल्या शहरी तज्ञांनी रद्द केली\nपुन्हा फूट पाडताय एजंटराव\nविचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत.\nअजुनही ठणठणपाळ ह्यांनी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत.\nया ग्रामीण भागातील मुलांना असमान पातळीवर स्पर्धा करावी लागत असल्\nआपले हितसंबंध धोक्यात येत आहेत म्हणून मी अमेरिकेचा एजंट आणि काळा, हिरवा ,नीला, लाल, भगवा असा फरक करून आपण भारतीय समाजात ,धर्मात वर्षानु वर्ष फुट पडत आहात ते बरोबर. मी तर फक्त मानवजातीच्या रक्ताचाच एक रंग असलेल्या लाल रंगाचा आदर करतो तर चूक आपले तत्वज्ञान अजब आहे. आणि For Your Kind Information अमेरिकन एजंट म्हणून मला आपण शिवी देण्या पेक्षा नक्षलवादी म्हंटले असते तर मला आभिमान वाटला असता. आज ग्रामीण भागातून किती मुले प्रवेश घेतात या प्रश्नाचे उत्तर अगदी ५% आहे असे मानले तर नव्या परीक्षा पद्धतीत तो वर्ग असमान सामाजिक, शैक्षणिक फारका मुळे दूर फेकल्या जाणार आणि शहरवासियांना हेच पाहिजे. मी तर उलट असे म्हणेन या ग्रामीण भागातील मुलांना असमान पातळीवर स्पर्धा करावी लागत असल्या मुळे त्यांना आरक्षण द्या.\nम्हणजे तुम्ही आम्हाला तोंडाला येईल ते म्हणत सुटणार आणि आम्ही तुमची स्ट्रॅटेजी वापरली तर तुम्हाला आवडत नाही का असं चालणार नाही बॉ असं चालणार नाही बॉ हिरवा आणि भगवा हे आपल्या तिरंग्यावरील रंग आहेत पण तुम्ही फुटीचं राजकारण करणारे पडलात त्यामुळे तुम्हाला फूटच दिसते. आले ना मनातले बाहेर. असा चोर पकडला जातो.\nआज ग्रामीण भागातून किती मुले प्रवेश घेतात या प्रश्नाचे उत्तर अगदी ५% आहे असे मानले तर नव्या परीक्षा पद्धतीत तो वर्ग असमान सामाजिक, शैक्षणिक फारका मुळे दूर फेकल्या जाणार आणि शहरवासियांना हेच पाहिजे.\n खरी संख्या द्या ना. तुम्हाला कळकळ आहे तर थोडा अभ्यासही पुढे येऊ दे. शहरवासियांना हेच पाहिजे म्हणून पुन्हा फूट पाडण्याचा प्रयत्न. आपल्या अशा देशद्रोही विचारांनी आम्हा सर्व शहरवासियांना अतिशय खेद होतो.\nआणि For Your Kind Information अमेरिकन एजंट म्हणून मला आपण शिवी देण्या पेक्षा नक्षलवादी म्हंटले असते तर मला आभिमान वाटला असता.\nनक्षलवादी कशाला म्हणू. तुम्ही अमेरिकन धार्जीणे आहात. देशात आणि देशबांधवांत फूट पाडण्याचे काम परकीय शक्ती करतात त्यातलेच तुम्ही.\nठणठणपाळ द ग्रेट अमेरिकन एजंट हे नाव कसं शोभून दिसतंय.\nआपण तर माझ नामकरण सुद्धा करून टाकल.\nठणठणपाळ द ग्रेट अमेरिकन एजंट हे नाव कसं शोभून दिसतंय. अरे व्वा बर झाल. आता महत्वाचे मी चर्चेत जे मुद्दे मांडले त्या बद्दल आपण सर्व जणांनी सोयीस्कर मोंन बाळगले आहे. असमान सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पातळी वरील स्पर्धा. बर झाल. आता महत्वाचे मी चर्चेत जे मुद्दे मांडले त्या बद्दल आपण सर्व जणांनी सोयीस्कर मोंन बाळगले आहे. असमान सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पातळी वरील स्पर्धा. किती % टक्के विद्यार्थी मेडिकल च्या ६-७ परीक्षा देतात. त्यांचा तो त्रास वाचवा म्हणून सगळ्यांना का वेठीस धरता.CBSE परीक्षे मुळे आमच्यावर अन्याय होतो म्हणून ३ वर्ष कोर्ट कचेरी करून ११ वी च्या सामान्य विद्यार्थ्याचे का नुकसान केले. प्रवेश तर सर्वांनाच मिळणार होते. मग CBSE च्या विद्यार्थ्र्या बद्दल त्यांना चांगले कॉलेज मिळतात म्हणून आपण आकस धरून का कोर्ट कचेरी केली. जेंव्हा स्वतःचं जळत तेंव्हा माणसाला त्याची धग लागते, चटके बसतात. खेड्यातील मुलांना आरक्षण द्यायलाच पाहिजे. दया नको भिक नको .आमचा हक्क आम्ही मिळवूच . मराठी ज्ञानेश्वरीला विरोध करणारे केंव्हाच नामशेष झाले. पण मराठी तर महाराष्ट्राची अस्मिता झाली आहे. काळा बरोबर बदला.\n इतकं पटवून देतो आहोत लोकांना\nआता महत्वाचे मी चर्चेत जे मुद्दे मांडले त्या बद्दल आपण सर्व जणांनी सोयीस्कर मोंन बाळगले आहे.\nते मुद्दे आम्हाला कसे कळणार आम्ही पडलो शहरी लोक. मांडायचेच कशाला असे मुद्दे आमच्यासमोर आम्ही पडलो शहरी लोक. मांडायचेच कशाला असे मुद्दे आमच्यासमोर असे करू नका. तुम्ही काहीतरी कार्य करा आणि मग येथे येऊन सांगा.\nत्यांचा तो त्रास वाचवा म्हणून सगळ्यांना का वेठीस धरता.\n हक्क आहे तो आमचा. शहरातल्या लोकांचे हे कारस्थान आहे म्हणून तुम्ही नाही का वेठीला धरत आम्हा सर्वांना. आम्हीही धरणार तुम्हाला वेठीला. फिट्टंफाट\nआमचा हक्क आम्ही मिळवूच\n तुम्हालाही मेडिकलला ऍडमिशन हवी आहे का\nमिश्टर ठणठणपाळ द ग्रेट अमेरिकन एजंट, जे खरे कार्यकर्ते असतात त्यांना नेटावर येऊन प्रतिसाद आणि लेखाच्या रांगा लावण्यास वेळ कसा मिळतो हो\nआपण सरकार कडून कशी भिक घेतात हे मला सांगावे लागले.\nमला वाटलेच होते आपण हा मुद्दा उपस्थित करून आरक्षण नको असे म्हणणार . ते ज्या सामाजिक,आर्थिक , कोटुंबिक हालात शिक्षण घेतात ते पाहता त्यांचे हे ८०% मार्क्स १०० पेकी १०० असतात. यात वाद नाही. आणि आपण म्हणता त्या प्रमाणे आरक्षण भिकच आहे असे मानले तर शासन घरगुती गस ला जी २५०-३५० रुपयाची सबसिडी देवून नुकसानीत जनतेला गस पुरवठा करते आणि आपण ती वापरता ती सुद्धा भिकच आहे. सरकारी मेडिकल . इंजिनिअर, आणि इतर उच्च शैक्षणिक कॉलेज मध्ये अत्यंत नाममात्र फी आकारून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते त्यात आपली मुले शिकतात ती सुद्धा भिकच आहे. आपण कधी म्हणतो का की माझ्या जवळ भरपूर पैसा आहे , मी सरकारला जेव्हढा खर्च येतो तेव्हढी अधिक फीस भरण्यास तय्यार आहे.गेली शतकानुशतके ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना थोड्या सवलती मिळाल्या की आपले पोट दुखते यामुळे आपण सुद्धा सरकार कडून कशी भिक घेतात हे मला सांगावे लागले.\nसैपाकाचा गॅस आणि उच्चशिक्षण यांसाठी मिळणारी सवलत हीसुद्धा भिकेचीच उदाहरणे आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhara.com/en/lalit-lekh/25406-Pashchatya-Nitishastracha-Itihas-Meghashyam-Pundalik-Rege-Pradnya-Pathashala-Mandal-buy-marathi-books-online-at-akshardhara.html", "date_download": "2018-04-25T22:09:45Z", "digest": "sha1:WLZG6FG2IEAML4HMSPV6KPNA3QPYB7Y6", "length": 22449, "nlines": 579, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Pashchatya Nitishastracha Itihas by Meghashyam Pundalik Rege - Book Buy online at Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nHome > ललित>ललित-लेख>Pashchatya Nitishastracha Itihas (पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास)\nPashchatya Nitishastracha Itihas (पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास)\nरेगेसरांनी लेखमालेमधुन ज्या विषयाची मांडणी केली होती तिचे महत्त्व जाणुन समाज प्रबोधन संस्थेने पुढे १९७४ साली पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास हे पुस्तक प्रसिध्द केले.\nPashchatya Nitishastracha Itihas (पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास)\nरेगेसरांनी लेखमालेमधुन ज्या विषयाची मांडणी केली होती तिचे महत्त्व जाणुन समाज प्रबोधन संस्थेने पुढे १९७४ साली पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास हे पुस्तक प्रसिध्द केले.\nPashchatya Nitishastracha Itihas (पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास)\nरेगेसरांनी लेखमालेमधुन ज्या विषयाची मांडणी केली होती तिचे महत्त्व जाणुन समाज प्रबोधन संस्थेने पुढे १९७४ साली पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास हे पुस्तक प्रसिध्द केले.\nSarvottam Ravindra Pinge (सर्वोत्तम रवींद्र पिंगे)\nPannashichya Bhojya (पन्नाशीच्या भोज्या)\nMukkam Shantiniketan (मुक्काम शांतिनिकेतन)\nShahanya Manasanchi Factory (शहाण्या माणसांची फॅक्टरी)\nKavitepasun Kavitekade (कवितेपासून कवितेकडे)\nVatevarachya Savalya (वाटॆवरच्या सावल्या)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/traffic-jam.html", "date_download": "2018-04-25T23:20:40Z", "digest": "sha1:FZZSGSRMFE2IOCOEXZOHLH3ZYN2V5WUY", "length": 11021, "nlines": 118, "source_domain": "zeenews.india.com", "title": "traffic jam - Latest News on traffic jam | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nपश्‍चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांची कोंडी\nसांताक्रुझ, अंधेरी, विलेपार्ले या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.\nमुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीची माहिती आता एसएमएसवर\nआता बातमी तुमच्या कामाची.. मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता एक नवी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nघोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी\nकाल झालेल्या मुंबई-अहमदाबाद हायवेवर झालेल्या टॅंकर अपघातानंतर आता पुन्हा ठाण्यातील घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे अनेकांना अनेक तासांपासून अडकून बसावं लागलं आहे.\nसायन -पनवेल महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी\nसायन -पनवेल महामार्गावर वाशी खाडी पुलावर मुंबईच्या दिशेने जाणा-या मार्गावर मोठी क्रेन बंद पडली. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झालीय.\nमुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा\nथर्टी फर्स्टचं काऊंडडाऊन सुरु झालंय. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणाच्या दिशेने निघालेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतायत.\nमुंबई - गोवा महामार्गावर कोंडी, दुसऱ्या दिवशीही वाहनांच्या रांगा\nकोकणात येणाऱ्या पर्यटकांना आज पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत होती. मात्र दहा वाजल्यापासून पेण ते तरणखोप दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे.\nमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ किमीपर्यंत रांगा\nलाँग विकेंड आणि ख्रिसमची लगबग यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय.\nमुंबई : इस्टर्न एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी\nईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.\nएक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा\nमुंबईच्या दिशेनं येणा-या एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांबल लांब रांगा लागल्या आहेत. खालापूर टोल नाक्यावर वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे.\nमुंबई - गोवा महामार्गावर वृक्ष कोसळ्याने वाहतूक ठप्प\nमुंबई गोवा महामार्गावर वटवृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, वडाचे झाड हटविण्याचा प्रयत्न सुरु आहे.\n'आत्मक्लेष यात्रे'मुळे चाकरमान्यांनाही क्लेष\nआज दक्षिण मुंबईच्या रस्ते वाहतुकीचे तीन तेरा वाजलेत.\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहतूक कोंडी\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर कामशेत बोगदा ते ताजे पेट्रोलपंप दरम्यान ट्रकने क्रेनला मागून धडक दिल्याने अपघात झाला आहे. यामध्ये चालकासह २ जण जखमी झाले आहेत.\nमालेगाव - मनमाड रस्त्यावर ट्रकला आग, वाहतूक ठप्प\nमालेगाव - मनमाड रस्त्यावर आगपेटीच्या ट्रकला भीषण आग लागलीय. या आगीमुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालीय.\nमुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी\nहोळीनिमित्त मुंबईकर चाकरमानी मोठया संख्येने कोकणात निघाले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूकीची कोंडी होतेय..\nमुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहनांची दोन तासांपासून कोंडी\nमुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानोडा टोलनाक्यावर 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात.\nगौतम गंभीरचा दिल्लीच्या कर्णधारपदाचा राजीनामा, श्रेयसकडे नेतृत्व\nदिवसांतून फक्त 2 लवंग खा आणि अनुभवा खास बदल\nयंदाच्या आयपीएलमधून या 3 संघांचं आव्हान जवळपास संपुष्टात\nब्रश करण्यापूर्वी पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करण्याचे '4' चमत्कारिक फायदे \n४९ वर्षीय भाग्यश्रीचे हॉट फोटो...\nगेलकडे 'दुर्लक्ष' मात्र, या तरुणीकडे सगळ्यांचंच 'लक्ष'\nअपमान होऊनही रणबीर कपूर का झाला 'संजू बाबा'\nभाजपचे नाराज आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला\nपत्नीने सुपारी देऊन शिवसेनेच्या शैलेश निमसेंची हत्या केली\n'या' रक्तगटाच्या रुग्णांंना हार्टअटॅकचा धोका कमी , संशोधकांंचा नवा खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/gildrest/", "date_download": "2018-04-25T22:14:29Z", "digest": "sha1:HAE2C4E7BPU3HLATCJ553CKAT4SVSQ6P", "length": 6809, "nlines": 193, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: ऑगस्ट 16, 2017\nसानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, ग्रीड आराखडा, एक कॉलम, स्टिकी पोस्ट, अनुवाद सहीत\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3505775/", "date_download": "2018-04-25T22:27:49Z", "digest": "sha1:IGP3OAJTJ2FP7SE63SSX3YUGC2MC3OQU", "length": 2080, "nlines": 47, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील स्टायलिस्ट P3salon - Just to groom yourself better चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 5\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/black-magic-and-evil-1130624/", "date_download": "2018-04-25T22:13:25Z", "digest": "sha1:WMMUYH7WN6CMB2ASAQR6GFSSH3HY53O3", "length": 31400, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भुते आणि पिशाचविद्या | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nमाझा जन्म आणि बालपण कोकणातील रायगड जिल्ह्य़ात तेव्हा खेडेवजा लहान गाव असलेल्या ठिकाणी गेलेले असल्यामुळे, माझी लहानपणापासूनच भुताखेतांशी बऱ्यापैकी तोंडओळख होती.\nप्रगत जगात विज्ञानप्रसार झाल्यामुळे भुतांवर, जादूटोण्यावर आणि पिशाचविद्यांवर विश्वास ठेवण्याची ‘वेडगळ समजूत’ काही अंशी कमी झाली आहे. कायद्याने तर ती पूर्णत: अमान्य केली आहे.\nमाझा जन्म आणि बालपण कोकणातील रायगड जिल्ह्य़ात तेव्हा खेडेवजा लहान गाव असलेल्या ठिकाणी गेलेले असल्यामुळे, माझी लहानपणापासूनच भुताखेतांशी बऱ्यापैकी तोंडओळख होती. म्हणजे असे की, आम्हा मुलांना संध्याकाळी इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, इथे मुंजा आहे, तिथे काफ्री आहे, खवीस आहे, जखीण, वेताळ, हे किंवा ते भूत आहे असे त्या त्या भुताच्या नावाने आणि त्यांच्या रूपगुणाच्या भयाण वर्णनासह सांगितले जात असे. त्यामुळे गावात कुठल्या ठिकाणी कुठले भूत राहते व ते केव्हा दिसते आणि ते काय काय करते ही सर्व माहिती आम्हाला अगदी तोंडपाठ असे. गावातील आमच्या आळीच्या (गल्लीच्या) एका तत्कालीन प्रवेशाजवळ एक खारी बाव (विहीर) होती, त्या विहिरीजवळ एक जखीण राहते, ती मुलांना घाबरवते, झोंबते आणि कुणालाही असे भूत लागल्यावर (म्हणजे) भूतबाधा झाल्यावर, गावातील भगताला बोलावून त्याने त्याचे छाछूचे उपचार केल्याशिवाय ते मूळ किंवा तो माणूस बरा होत नसे, अशी माहिती आम्हाला होती.\nमी सुमारे नऊ-दहा वर्षांचा असताना एकदा होळी खेळण्यासाठी एका रात्री आम्ही मुले हुतुतू, आटय़ापाटय़ा वगैरे खेळ रात्री उशिरापर्यंत खेळल्यावर, आईच्या परवानगीने, चंदू (नाव बदललेले आहे) या माझ्याहून एक-दोन वर्षे मोठा असलेल्या व गल्लीच्या त्या तोंडाच्या आसपास घर असलेल्या मित्राच्या घराच्या ओटीवर झोपण्याचे आम्ही दोघा मित्रांनी ठरविले. ओटीवर चंदू झोपला घराच्या भिंतीला समांतर आणि मी त्याच्या जवळपास बाहेरच्या बाजूला झोपलो. सकाळी उठलो तर काय चंदू चक्क वेडापिसा झालेला, तोंड वेडेवाकडे करीत होता. अंगाला आळोखेपिळोखे देत होता, आरडतओरडत होता वगैरे. सगळी मोठी माणसे गोळा झाली. चंदूला भूत म्हणजे खाऱ्या बावीवरची जखीण झोंबली हे त्याच्याच बोलण्यावरून निश्चित झाले. भगताला बोलावून, भगताने छाछू करणे, चंदूला मारझोड करणे, उदबत्त्या लावणे, नारळ, पैसे देणे वगैरे सगळे उपचार दोन-अडीच दिवस, सतत नव्हे, पण सकाळ-संध्याकाळ चालू राहिले व तीन-चार दिवसांनी चंदू बरा झाला असे मला आठवते. दहा-बारा दिवसांनी तो एकदम बरा झाल्यावर मी माझ्या मित्राला विचारले, ‘‘चंदू, आपण दोघे बाजूबाजूलाच झोपलो होतो. तू भिंतीजवळ व मी बाहेर असून माझ्या बाजूने आलेली ती जखीण, मला काहीच न करता, तुलाच कशी झोंबली चंदू चक्क वेडापिसा झालेला, तोंड वेडेवाकडे करीत होता. अंगाला आळोखेपिळोखे देत होता, आरडतओरडत होता वगैरे. सगळी मोठी माणसे गोळा झाली. चंदूला भूत म्हणजे खाऱ्या बावीवरची जखीण झोंबली हे त्याच्याच बोलण्यावरून निश्चित झाले. भगताला बोलावून, भगताने छाछू करणे, चंदूला मारझोड करणे, उदबत्त्या लावणे, नारळ, पैसे देणे वगैरे सगळे उपचार दोन-अडीच दिवस, सतत नव्हे, पण सकाळ-संध्याकाळ चालू राहिले व तीन-चार दिवसांनी चंदू बरा झाला असे मला आठवते. दहा-बारा दिवसांनी तो एकदम बरा झाल्यावर मी माझ्या मित्राला विचारले, ‘‘चंदू, आपण दोघे बाजूबाजूलाच झोपलो होतो. तू भिंतीजवळ व मी बाहेर असून माझ्या बाजूने आलेली ती जखीण, मला काहीच न करता, तुलाच कशी झोंबली’’ चंदू म्हणाला, ‘‘ते मला ठाऊक नाही, पण ती आली होती हे खरेच. ती जाड, विक्राळ व दागिन्यांनी मढलेली होती. तुला ओलांडून ती माझ्या अंगावर येऊन बसली आणि माझ्या छातीवर व तोंडावर बुक्के व फटके मारत राहिली. सकाळी उठल्यावर पुढे काय झाले ते सर्व तुला ठाऊक आहे.’’ या घटनेचा माझ्या परीने मी लावलेला अर्थ असा होता की, भुते असतात खरी, पण आपण त्यांना किती घाबरतो, यावर त्यांचे पराक्रम अवलंबून असावेत.\nपुढे साधारण चार-पाच वर्षांनी असेल, मित्रांकडून मला अशी माहिती मिळाली की, खरी नाठाळ भयानक भुते, गावाबाहेरच्या स्मशानात असतात व ती रात्री विशेषत: काळोख्या रात्री कुणालाही सहज दिसू शकतात. या काळापर्यंत मी साधारण चौदा-पंधरा वर्षांचा झालेला असल्यामुळे मला आमच्या घराच्या बाहेरच्या ओटीवर एकटय़ाने झोपण्याची परवानगी मिळालेली होती व काही काळ मी तसा झोपत असे. त्यामुळे मी माझ्या दुसऱ्या एका ताकदवान मित्राला, नंदूला (नाव बदललेले आहे) बरोबर घेऊन रात्री स्मशानात जाऊन तिथे भुतांचा शोध घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे एका काळोख्या मध्यरात्री आम्ही दोघे तिथे पोहोचलो. सगळीकडे सामसूम शांतता. स्मशानाच्या आसपास फिरलो. चौकस दृष्टीने शोध घेतला. सापडले काही नाही आणि दोन-अडीच तासांनी आम्ही घरी परत आलो; पण नंतर काय बिनसलं ठाऊक नाही. दुसऱ्या दिवशी नंदू मला म्हणाला, ‘‘शरद, मी काही तुझ्याबरोबर येणे शक्य नाही. तिथे भुतेबिते नाहीत हे मला पटते, पण फार भीती वाटते. त्यामुळे मी तुझ्याबरोबर येणार नाही.’’ झाले. दुसऱ्या दिवसापासून (रात्रीपासून) एक मजबूत काठी हातात घेऊन मी भुते शोधण्यासाठी एकटाच स्मशानात जाऊ लागलो. तो परिसर तसा ओसाड, निर्मनुष्य व भयाण होता. वाऱ्याच्या वाहण्याने वेगवेगळे आवाज ऐकू येत. प्रत्यक्षात नसलेल्या आकृत्या दूरवर आणि जवळपास वावरत आहेत असा भासही होत असे. मी स्मशानाच्या खांबावर व इतरत्र काठी आपटून, सावधगिरीने वावरून दोन-अडीच तासांनी घरी परत येऊन ओटीवर झोपत असे. या गोष्टीचा घरात आईला, वडिलांना किंवा कुणालाही सुगावा लागू देणे तर शक्यच नव्हते. तोपर्यंत मला मित्राकडून हे ज्ञान मिळाले होते की, काही इच्छा अपूर्ण राहून माणसाचा अचानक मृत्यू झाला, तर त्याचा शरीरविरहित असंतुष्ट आत्मा भूतयोनीत अस्तित्वात राहतो व तो आपल्यासारख्या जिवंत शरीरधारी माणसांना झोंबतो, त्रास देतो वगैरे. भौतिक शरीर नसलेल्या, त्या अतृप्त आत्म्यांना त्या वेळी मी काठीने कसा झोडपणार होतो ते मला आता काही आठवत नाही; पण अनेक काळोख्या रात्री स्मशानात शोध घेऊन ‘मी असल्या आत्म्याबित्म्यांना घाबरत नाही’ असा माझ्यापुरता निष्कर्ष काढून मी माझ्या तत्कालीन प्रात्यक्षिक संशोधनाला पूर्णविराम दिला एवढे आठवते.\nनंतर पंधरा-वीस वर्षांनी असेल, मुंबईत ऐकलेली एक गोष्ट सांगतो. ती अशी की, वरळी नाक्याच्या दक्षिणेला जवळपास पण मेन रोडवरच एक मोठी चाळ होती. तिथे कोकणी (दक्षिण कोकणी) माणसे राहत असत व त्या चाळीत भुते आहेत अशी वदंता पसरली होती. त्यामुळे त्या गरीब कोकणी लोकांनी तिथल्या खोल्या विकल्या व इतर प्रांतीय व्यापाऱ्यांनी त्या स्वस्तात विकत घेऊन आपले व्यापारधंदे तिथे सुरू केले. त्यानंतर मात्र त्या चाळीत त्या गुजराती, राजस्थानी व्यापाऱ्यांना घाबरवायला ती भुते परत कधी दिसली नाहीत. निष्कर्ष: जो भीत नाही त्याला भुते त्रास देत नाहीत. भीती हेच भूत. असो.\nअसंतुष्ट आत्मे गूढ शक्तिधारी असतात व ते अदृश्य रूपात आपल्या जगात वावरतात, असे सर्वसाधारणपणे जगातील सर्व देशांमध्ये व प्राचीन काळापासून सर्वकाळी मानले जात असे व आजही अनेक लोक तसे मानतात. त्याचप्रमाणे भुतांना काही विधी, मंत्रतंत्र करून वश करून घेणे व त्यांच्या मदतीने आपली दुष्ट कामे करून घेण्याच्या विद्यासुद्धा अस्तित्वात आहेत, असेही साधारण सगळीकडे व सर्वकाळी मानले गेले आहे. काही मांत्रिक, तांत्रिक, जादूटोणा करणारे, भूत उतरवणारे लोक काही विधी, मंत्रतंत्राच्या व गूढ शक्तीच्या साहाय्याने विरोधकांना हतबल करणे, हानी पोहोचविणे, ठार मारणे अशा एरवी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करू शकतात, असे मानले जाते व त्या विद्यांना जारणमारण, मूठ मारणे, काळी जादू, चेटूकविद्या, पिशाचविद्या व वेगवेगळ्या देशांत वेगवेगळी नावे आहेत. कधी कधी हे लोक ‘भूकंप, वादळ, महापूर, रोगराईचा प्रसार’ अशा घटनाही घडवून आणू शकतात, असा अंधश्रद्ध लोकांचा विश्वास असतो. आम्हा बुद्धिप्रामाण्यवाद्यांना मात्र या ‘पिशाचविद्या’ म्हणजे लोकांना घाबरवून ‘लुटण्याच्या कला’ वाटतात.\nपाश्चात्त्य देशांमध्ये असे चेटूक करण्याचे खोटे आरोप करून अक्षरश: हजारो निरपराध स्त्रियांना जिवंत जाळण्यात आलेले आहे, हा इतिहास आहे. म्हणजे जगात सर्व ठिकाणी अशा विद्या खरेच होत्या व आहेत असे मानले गेले आहे. मात्र सर्वत्र त्यांना वाईट, तिरस्करणीय व घाणेरडय़ा विद्या असेच मानलेले आहे; पण अंधश्रद्ध लोकांना असे वाटते की, ‘जरी या विद्या तिरस्करणीय आहेत तरी अशी भुते व अशा विद्या अस्तित्वात आहेत हे मात्र खरे आहे.’\nयाबाबतचे सत्य हे आहे की, गूढ दुष्ट शक्तींचे अस्तित्व हेच मुळात एक धादांत असत्य आहे. जादूटोणा करणारे लोक हे साध्यासुध्या माणसांना ‘आम्हाला काही दुष्ट शक्ती अवगत आहेत, प्रसन्न आहेत’ असे खोटेच सांगून फसवणारे भगत व गुरू होत. त्यांचे खोटे व भयंकर दावे ऐकून, लोक त्यांना घाबरतात, त्यांना पैसे देऊ करतात व अशा प्रकारे जादूटोण्याचा दावा करणाऱ्यांचा स्वार्थ साधला जातो. ‘भुते खरेच असतात आणि विधी, मंत्रतंत्रात गूढ शक्ती असतात. या दोन्ही सारख्याच अंधश्रद्धा होत.’ मंत्रांविषयी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनीसुद्धा म्हटलेले आहे की, ‘मंत्राने शत्रू मरत असेल तर तलवारीची गरजच उरणार नाही.’\nआज प्रगत जगात विज्ञानप्रसार व काही अंशी विज्ञानवृत्तीप्रसार झाल्यामुळे भुतांवर, जादूटोण्यावर आणि पिशाचविद्यांवर विश्वास ठेवण्याची ‘वेडगळ समजूत’ काही अंशी कमी झाली आहे. कायद्याने तर ती पूर्णत: अमान्य केली आहे. भारतात मात्र आजही अशिक्षित व काही तथाकथित सुशिक्षित माणसेसुद्धा करणी, जारणमारणादी गोष्टींवर विश्वास ठेवतात. महाराष्ट्रात दिवंगत डॉ. दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली सबंध राज्यभर लोकशिक्षणाचे मोठे कठीण कार्य करून, लोकमत जागृत होऊन त्यांनी सरकारवर एक प्रकारचा दबाव निर्माण केल्यावर रडतखडत का होईना महाराष्ट्र सरकारने अलीकडेच जादूटोणाविरोधी कायदा केला आहे.\nजगातील सर्व धर्मानी या अघोरी परंपरा ज्यांना पिशाचविद्या मानले जाते त्यांना ‘निंद्य व गर्हणीय’ म्हटलेले आहे हे खरे आहे, परंतु कुठल्याही धर्मशास्त्राने ‘भुतेच नसतात’ व ‘पिशाचविद्यासुद्धा खऱ्या नाहीतच’ असे सांगितले नाही. त्यामुळे काही लोकांना त्या आहेत व त्या धर्मशास्त्राचाच भाग आहेत, असे वाटत राहते. खरे तर माणसाला उपयुक्त व पवित्र वाटणाऱ्या काही चांगल्या दैवी शक्तींबरोबर माणसाला अपाय करणाऱ्या काही वाईट, अपवित्र, अघोरी सैतानी शक्ती, अशा दोहोंचे अस्तित्व हे माणसाचे स्वनिर्मित ‘परस्परपूरक कल्पनारंजन’ आहे.\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\n चंदूच्या ओटीवर गाढ न झोपता शरद बेडेकर जागे राहिले असते तर ' भुते आणि पिशाचविद्या' हा लेख न लिहिता 'मी पोर्न पाहिले आहे , तुम्ही ' हा जास्त मनोरंजक लेख लिहू शकले असते.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.sonalikulkarni.org/2014/06/blog-post_25.html", "date_download": "2018-04-25T22:04:50Z", "digest": "sha1:IXSZZCPMGZBLZVAO3R2ULIAL4DZ2GHAW", "length": 14155, "nlines": 43, "source_domain": "www.sonalikulkarni.org", "title": "`व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ची शतकी झेप | Sonali Kulkarni ')); }); return $(returning); }, capAwesome: function() { var returning = []; this.each(function() { returning.push(this.replace(/\\b(awesome)\\b/gi, '$1')); }); return $(returning); }, capEpic: function() { var returning = []; this.each(function() { returning.push(this.replace(/\\b(epic)\\b/gi, '$1')); }); return $(returning); }, makeHeart: function() { var returning = []; this.each(function() { returning.push(this.replace(/(<)+[3]/gi, \"♥\")); }); return $(returning); } }); function parse_date(date_str) { // The non-search twitter APIs return inconsistently-formatted dates, which Date.parse // cannot handle in IE. We therefore perform the following transformation: // \"Wed Apr 29 08:53:31 +0000 2009\" => \"Wed, Apr 29 2009 08:53:31 +0000\" return Date.parse(date_str.replace(/^([a-z]{3})( [a-z]{3} \\d\\d?)(.*)( \\d{4})$/i, '$1,$2$4$3')); } function relative_time(date) { var relative_to = (arguments.length > 1) ? arguments[1] : new Date(); var delta = parseInt((relative_to.getTime() - date) / 1000, 10); var r = ''; if (delta < 60) { r = delta + ' seconds ago'; } else if(delta < 120) { r = 'a minute ago'; } else if(delta < (45*60)) { r = (parseInt(delta / 60, 10)).toString() + ' minutes ago'; } else if(delta < (2*60*60)) { r = 'an hour ago'; } else if(delta < (24*60*60)) { r = '' + (parseInt(delta / 3600, 10)).toString() + ' hours ago'; } else if(delta < (48*60*60)) { r = 'a day ago'; } else { r = (parseInt(delta / 86400, 10)).toString() + ' days ago'; } return 'about ' + r; } function build_url() { var proto = ('https:' == document.location.protocol ? 'https:' : 'http:'); var count = (s.fetch === null) ? s.count : s.fetch; if (s.list) { return proto+\"//\"+s.twitter_api_url+\"/1/\"+s.username[0]+\"/lists/\"+s.list+\"/statuses.json?per_page=\"+count+\"&callback=?\"; } else if (s.favorites) { return proto+\"//\"+s.twitter_api_url+\"/favorites/\"+s.username[0]+\".json?count=\"+s.count+\"&callback=?\"; } else if (s.query === null && s.username.length == 1) { return proto+'//'+s.twitter_api_url+'/1/statuses/user_timeline.json?screen_name='+s.username[0]+'&count='+count+(s.retweets ? '&include_rts=1' : '')+'&callback=?'; } else { var query = (s.query || 'from:'+s.username.join(' OR from:')); return proto+'//'+s.twitter_search_url+'/search.json?&q='+encodeURIComponent(query)+'&rpp='+count+'&callback=?'; } } return this.each(function(i, widget){ var list = $('", "raw_content": "\n`व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ची शतकी झेप\nशिवाजी मंदिरात होणार प्रयोग\nएखादी गाजलेली कलाकृती नव्या स्वरुपात तितक्याच ताकदीनं प्रेक्षकांसमोर सादर करणे हे मोठे आव्हान आहे. पण ते आव्हान समर्थपणे पेलून दाखवले आहे `व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या नाटकाच्या टीमने. दिनू पेडणेकर आणि सोनाली कुलकर्णी निर्मित `व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या नाटकाने शतकी झेप घेऊन रसिकांच्या हृदयात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. या नाटकाचा शंभरावा प्रयोग येत्या 11 मे 2014 रोजी शिवाजी मंदिर येथे दुपारी 3.30 वाजता सादर होणार आहे. याप्रसंगी अभिनेते रमेश देव, सीमा देव, अभिनय देव, अरुण काकडे, रवि जाधव, स्वानंद किरकिरे, वैशाली सामंत, जितेंद्र जोशी, हृषीकेश जोशी यांच्यासह चित्रपट-नाटय़ तसेच माध्यम क्षेत्रातील प्रख्यात व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.\nअभिनेते मिलिंद फाटक आणि अभिनेत्री रसिका जोशी यांच्या लेखन-अभिनयातून साकारलेल्या `व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या नाटकाने रंगमंचावर मोठा इतिहास घडवला होता. हे नाटक लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच रसिका जोशी यांच्या अकाली निधनामुळे मराठी रंगभूमीला जबरदस्त धक्का बसला. तरीही रसिका जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही अप्रतिम कलाकृती वाया जाऊ नये यासाठी `शो मस्ट गो ऑन’ या तत्वानुसार सोनाली कुलकर्णी, मिलिंद फाटक आणि गिरीश जोशी यांनी हे नाटक पुन्हा एकदा नव्या स्वरुपात रंगमंचावर आणले. आता हे नाटक शंभरावा टप्पा पार करत आहे.\n`व्हाइट लिली आणि नाइट रायडर’च्या या महत्त्वपूर्ण यशामध्ये रसिका जोशी यांची अनुपस्थिती आजही प्रकर्षाने जाणवत आहे. मी स्वतः रसिकाची मोठी चाहती होते. नाटकातील रसिका आणि मिलिंद फाटक यांच्या प्रगल्भ अभिनयातून साकारलेले `व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ हे नाटक मला प्रचंड भावले होते. इतकेच नव्हे तर या नाटकाची व्यावसायिक निर्मिती आपण करावी अशी माझी इच्छा होती, असे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितले. दिनू पेडणेकर हे त्यावेळी या नाटकाची निर्मिती करत होते. पण् रसिकाच्या निधनानंतर या नाटकाचे प्रयोग थांबले होते. त्यानंतर मिलिंद फाटक यांनी हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आणण्याचे ठरवले आणि भक्ती देशमुख या व्यक्तिरेखेसाठी जेव्हा त्यांनी मला विचारले तेव्हा मी लगेचच होकार दिला. इतकेच नव्हे तर एक चांगली संहिता वाया जाऊ नये, तिला शंभर टक्के न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेऊन नवी भक्ती देशमुख उभी केली. त्यामुळे या नाटकाला प्रेक्षकांचा आजही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.\n`व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ हे नाटक हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्येही रुपांतरीत करण्यात आले आहे. त्यासाठी कलाकार तसेच बॅकस्टेज आर्टिस्ट न बदलता संपूर्ण टीमसह आम्ही हे नाटक सादर केले होते. या आवफत्त्यांच्या पहिल्या खेळालाही प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली होती, अशी आठवणही सोनाली कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली.\nअनामिका आणि सोकुल निर्मित आणि साईसाक्षी प्रकाशित `व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या नाटकाने पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, इंदोर यासारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रयोग सादर केले आहेत. तसेच स्कॉटलंड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या युरोपीय मराठी स्नेह संमेलनातही या नाटकाचा प्रयोग सादर केला होता. त्यालाही परदेशात स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. एक आगळीवेगळी कलाकृती असलेल्या या नाटकाचा प्रयोग सादर करण्यासाठी परदेशातून तसेच देशातील विविध शहरातून निमंत्रणे येत असल्याचेही सोनाली कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/actor-prakash-raj-attacks-modi-on-gujrat-result-277430.html", "date_download": "2018-04-25T21:53:46Z", "digest": "sha1:H7UTU7HG2DHCJBE6YEOZRSYLIO3L5HA5", "length": 11006, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुजरातच्या निकालांवरून अभिनेता प्रकाश राज यांची मोदींवर टीका", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nगुजरातच्या निकालांवरून अभिनेता प्रकाश राज यांची मोदींवर टीका\nगुजरातमधील भाजपच्या मिशन 150वरून अभिनेता प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट केलंय. ''पंतप्रधान मोदीजी, गुजरातच्या विजयाबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन, पण भाजप 150 चं टार्गेट का गाठू शकलं नाही. असा खडा सवाल प्रकाश राज यांनी मोदींना विचारलाय.\n19 डिसेंबर, बंगळुरू : गुजरातमधील भाजपच्या मिशन 150वरून अभिनेता प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट केलंय. ''पंतप्रधान मोदीजी, गुजरातच्या विजयाबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन, पण भाजप 150 चं टार्गेट का गाठू शकलं नाही. विकासाच्या मुद्यावर तुम्ही विरोधकांना संपवू का शकला नाहीत तुमची विभाजनाची रणनिती गुजरातमध्ये चालली नाही का तुमची विभाजनाची रणनिती गुजरातमध्ये चालली नाही का आपल्या देशात जात, धर्म, पाकिस्तान यापेक्षाही अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. गुजरातच्या निवडणुकीत तुम्हाला ग्रामीण मुद्दे ऐकू आले असतीलच, गुजरातच्या निवडणुकीत कदाचित तेच मुद्दे पुन्हा ऐरणीवर आलेत. निकालावरून तरी तेच दिसतंय.'' अशा शब्दात प्रकाश राज यांनी मोदींना पुन्हा लक्ष्यं केलंय.\nपत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासातील दिरंगाईवरूनही प्रकाश राज यांनी मध्यंतरी मोदींवर टीकास्त्रं सोडलं होतं. प्रकाश राज हे गौरी लंकेश यांच्या अतिशय जवळचे स्नेही मानले जात होते. म्हणूनच त्यांनी गौरी लंकेश हत्येसंदर्भात मोदींच्या मौनाबाबत जाहीरपणे भाष्य केलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\nआसाराम 10 हजार कोटींचा मालक काय होणार आता या संपत्तीचं\nआसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3336065/", "date_download": "2018-04-25T22:30:03Z", "digest": "sha1:IVWOFI3VPOLIPKP6RPATINXLHVKX3KKR", "length": 2063, "nlines": 46, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "Hotel Raja Seth - लग्नाचे ठिकाण, कानपुर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nशाकाहारी थाळी ₹ 450 पासून\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\n₹ 1,300/व्यक्ती पासून किंमत\n2 हॉल 200, 500 लोकांसाठी\nफोटो आणि व्हिडिओ 2\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AA", "date_download": "2018-04-25T22:21:36Z", "digest": "sha1:AML4QRM4CC6JVU7DZ2EBXCIVTPKI64NK", "length": 5783, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ११०४ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: १०८० चे - १०९० चे - ११०० चे - १११० चे - ११२० चे\nवर्षे: ११०१ - ११०२ - ११०३ - ११०४ - ११०५ - ११०६ - ११०७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nसप्टेंबर २८ - पेद्रो पहिला, अरागॉनचा राजा.\nइ.स.च्या ११०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १२ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/08/", "date_download": "2018-04-25T21:44:11Z", "digest": "sha1:A4RRXPWGLTBO34AZGRJYIP33HEPGL7MU", "length": 30568, "nlines": 191, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): August 2009", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nअशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना ,\nअसे घडावे अवचित काही, तुझ्या समिप मी असताना\nउशीर व्हावा आणि मिळावी एकांताची वेळ अचानक ,\nजवळ नसावे चीट्ट्पाखरू केवळ तुझी नि माझी जवळिक\nमी लज्जित, अवगुंठित आणि संकोचाचा अंमल मनावर ,\nविश्वामधले मार्दव सारे दाटून यावे तुझ्या मुखावर\nमनात माझ्या 'तू बोलावे' तुझ्या मनीही तीच भावना ,\nतूच पुसावे कुशल शेवटी, करून कसला वृथा बहाणा\nसंकोचाचे रेशीमपडदे हां हां म्हणता विरून जावे ,\nसमय सरावा मंदगतीने अन प्रीतीचे सूर जुळावे\nतू मागावे माझ्यापाशी असे काहीसे निघताना ,\nउगीच करावे नको नको मी हवेहवेसे असताना\nहुशार तू पण, तुला कळावा अर्थ त्यातुनी लपलेला ,\nआपुलकीच्या दिठीत भिजवुन मिठीत घ्यावे तू मजला\nसचैल न्हावे चिंब भिजावे तुझ्या प्रितीच्या जलामध्ये ,\nयुगायुगांची आग विझावी त्या बेसावध क्षणांमध्ये\nशब्दांवाचुन तुला कळावे गूज मनी या लपलेले ,\nमुक्तपणे मी उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले\nजमिनीवर जेवढे रस्ते आहेत तेवढे सागराच्या पृष्ठभागावर नाहीत. तरीसुद्धा हे नाविका, तू आपल्या इछित स्थळी पोहोचतोस. कारण तुझ्या समोर ध्रुवतारा आहे. मी आकाशात चमकणार्‍या प्रत्येक तार्‍याला ध्रुव मानीत बसलो.\nघरात मी चोवीस तास दिवा चालू ठेवत असे नि मी खूप सुखी होतो. पण एक दिवस कुणीतरी सांगितले ‘ घरात काय थापून घेतले आहेस बाहेर पडून पाहा. तुझ्यापेक्षा जास्त तेजस्वी दिवे चमकत आहेत.’\nजास्त प्रकाश आणि सौंदर्य यांच्या शोधात मी बाहेर धावलो. पाहिले तर असंख्य दीपकांमध्ये माझ्या दीपकाएवढाच प्रकाश होता. हसत हसत घरी आलो नि पाहिलं तर माझा दिवा विझला होता.\nजयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे\nजयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,\nयशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे ||धृ||\nराष्ट्राचे चैतन्यमूर्त तू, नीतिसंपदांची,\nस्वतंत्रते भगवती श्रीमती, राज्ञी तू त्यांची,\nपरवशतेच्या नभात तुची, आकाशी होशी,\nस्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखशी ||१||\nगालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गालीं,\nस्वतंत्रते भगवती, तूच ती विलसतसे लाली,\nतू सूर्याचे तेज, उदधिचे गांभीर्यही तूची,\nस्वतंत्रते भगवती, अन्यथा ग्रहण नष्ट तेची \nमोक्षमुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती\nस्वतंत्रते भगवती, योगिजन परब्रह्म वदती\nजे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधुर ते ते\nस्वतंत्रते भगवती, सर्व जन सहचारी होते \nहे अधमरक्तरंजिते, हे अधमरक्तरंजिते, सुजनपूजिते,\nतुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण,\nतुज सकल चराचर शरण, चराचर शरण,\nजयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,\nयशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे\n- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर\nLinks to this post Labels: भावलेल्या कविता , सावरकर वाड़्मय\nवयाच्या चाळिशीपासून ते वार्धक्यापर्यंत असंख्य व्याधी शरीरात उद्भवतात, त्या वेळी खूप काळजी घ्यावी लागते. एखाद्या व्याधीवर वैद्योपचार करण्यापूर्वीची पायरी म्हणजे ‘प्रथमोपचार’. हे घरच्या घरी करता येतात. तथापि त्यापूर्वीची पायरी सांभाळणे चांगले. म्हणजेच उपचाराची आवश्यकता भासू नये, अशी शरीराची स्थिती असणे यालाच ‘शून्योपचार’ म्हणतात. प्रथमोपचार याचा अर्थ डॉक्टर येईपर्यंत करावयाचे उपचार; परंतु डॉक्टरांना बोलवायची वेळच येऊ नये यासाठी करावयाचे उपचार म्हणजे ‘प्रथम’च्या आधीचे उपचार म्हणून ‘शून्य- उपचार’ अथवा ‘शून्योपचार’ असा याचा अर्थ आहे. शून्य खर्चामध्ये करावयाचे उपचार, घ्यावयाची काळजी, लहान-सहान कृती की ज्यामुळे आपले आरोग्य कायम राहते.\nथोडक्यात म्हणजे शरीर आणि मन या दोघांचा या पद्धतीमध्ये विचार केला आहे. या पद्धतीमध्ये वजन कसे कमी करावे, रक्तामध्ये विषारी द्रव्ये कशी येतात (रक्त अशुद्ध कसे बनते.), आपला दिनक्रम कसा असावा, दीर्घायुष्यासाठी काय करावे, विश्रांती कशी घ्यावी, व्यायाम- योगासने यांची कशी विभागणी करावी, आहार कोणता व किती घ्यावा, झोपेचं महत्त्व किती आहे या सर्वच गोष्टींचा यात समावेश आहे.\nशून्योपचार अर्थात आरोग्यम धनसंपदा\nशून्योपचार म्हणजे घरगुती उपचार, ज्या गोष्टींकरिता डॉक्टरांची आवश्यकता नसते. शून्योपचार म्हणजे प्रश्नथमिक उपचार किंवा आजीबाईंचा बटवा ज्यामध्ये छोटय़ा-मोठय़ा आजारांवर आपण आपल्या घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींद्वारे औषधोपचार करू शकतो. मानवी आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे शून्योपचार. या उपचार पद्धतीत ‘आजारी पडल्यावर आरोग्याची काळजी करणे’ यापेक्षा ‘आजारी पडू नये म्हणून आरोग्याची काळजी घेणे’ यावर जास्त भर दिला गेला आहे. शून्योपचारात खालील बाबींचा समावेश करता येतो.\n(१) आयुर्वेद- आपली प्रकृती ही वात- कफ- पित्त यांनी बनलेली आहे तसेच ऋतुमानानुसारही आपल्या खाण्या-पिण्यात बदल करणे आवश्यक आहे. यामध्य ेDiet = Edit हे सूत्र लक्षात ठेवा. घरगुती जेवणाला पर्याय नाही याला दुमत नसावे (Ref : Zoro Therapy). स्वयंपाकघरातील प्रत्येक पदार्थाचा औषधी उपयोग आपण समजावून घेतला पाहिजे. ज्योतिषशास्त्रातही आपल्या जन्मनक्षत्र वृक्षाचा आरोग्याकरिता कसा उपयोग करावा हे सांगितलं आहे शिवाय पथ्यालाही महत्त्व आहेच. What to do पेक्षा What not to do is also important हे लक्षात ठेवा.\nस्वअभ्यास :- एखाद्या बुजुर्ग नाडी वैद्याकडून आपली प्रकृती कशी आहे ते समजावून घ्या.\n(२) योगासने - योग- आसने म्हणजे भारताने जगाला दिलेला एक अनमोल ठेवा होय. ‘योग’ या विभागात प्रश्नणायाम, ध्यानधारणा, दीर्घश्वसन, मौनव्रत इ. अनेक म्हणजे अनेक उपविभाग आहेत ज्यायोगे आपण ‘योगा’ला जवळ करून ‘रोगा’ला दूर ठेवू शकतो.\nस्वअभ्यास : (अ) रोज कमीत कमी सहा सूर्यनमस्कार घालावेत.\n(ब) आपल्या घराजवळील योग वर्गामध्ये नाव नोंदवा. कारण घरी या गोष्टी होणं कठीणच.\n(क) वृक्षासन, ताडासन, मार्जारासन या आसनांद्वारे Body Balancing जमतंय याचा अंदाज घ्या.\n(ड) उभं राहून कशाचाही आधार न घेता पायात मोजे घालण्याचा प्रयत्न करा.\n(ई) रेकी, सुदर्शन क्रिया, ब्रह्मविद्या, विपश्यना, महिपाटी इ. अनेक ध्यानधारणेचे सर्व प्रकार शिकून घ्या. त्यातील तुम्हाला कुठला फायदेशीर आहे याचा शोध घ्या.\n(फ) दर चार महिन्यांनी एकदा सकाळी सात ते सायंकाळी सात मौन व्रत आचरणात आणा.\n(३) पाणी चिकित्सा- आपल्या शरीरात ८० टक्के पाणी आहे. Water therapy मुळे अनेक छोटे-मोठे रोग बरे होऊ शकतात. गरम पाण्याने शेकणे, गार पाण्याचा रूमाल डोळ्यावर ठेवणे, फक्त पाणी पिऊन उपवास करणे (झेपत असल्यास) इ. अनेक गोष्टी यामध्ये येतात. अनेक शुद्धीक्रियात पाण्याचा उपयोग केला जातो.\n(४) शिवांबू चिकित्सा : या चिकित्सेकडे ‘याऽऽऽक’ या दृष्टिकोनातून बघितले जाते. अनेक दिग्गज लोक याचा लाभ घेत आहेत, पण ते जाहीररीत्या कबूल करीत नाहीत. काही विशिष्ट जातीजमातीमध्ये याचा उपयोग सर्रास केला जातो. शिवांबू चिकित्सेमध्ये कुंडलीतील कुयोगांची तीव्रता कमी करण्याचे सामथ्र्य आहे, असा काही लोकांचा विश्वास आहे. मुळात शिवांबू चिकित्सा म्हणजे सकाळी लवकर उठून ग्लासभर शिवांबू पिणे हे डोक्यातून काढून टाका. अगदी सुरुवातीला एक घोट शिवांबू (भरपूर पाणी मिसळून) घेतलंत तरी चालेल. या ‘चकटफू’ चिकित्सेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पुढील २४ तास तुमच्या मनात फक्त सकारात्मक विचार येत राहतात असा अनेकांचा अनुभव आहे. कोल्हापूर येथे या विषयावर मोठय़ा प्रमाणात संशोधन चालू आहे.\nस्वअभ्यास : या विषयावरील मराठी पुस्तके तसेच water of life हे इंग्रजी पुस्तक वाचावे.\n५) फळचिकित्सा : फळांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुण आहेत. त्याचा उपयोग आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरिता करू शकतो. सफरचंद, आवळा, डाळिंब, वेलची वेल इ. अनेक फळांचा समावेश आपण रोजच्या आहारात केला पाहिजे. फळं शक्यतो नुसती खावीत, ज्यूस करू नये.\nस्वअभ्यास : बाजारातून थोडीशी आवळा पावडर विकत आणा. एका कपात दोन घोट कोमट पाणी घ्या. त्यात पाव ते अर्धा चमचा आवळा पावडर मिसळा. हे मिश्रण प्या आणि वर एक कप कोमट पाणी प्या. असे आठवडय़ातून दोन ते तीन दिवस करा. रोज नको.\n६) आरोग्य नोंदवही : आपल्या आरोग्याकरिता नोंदवहीत निरीक्षणे लिहून ठेवा. आपलं वय, पेशा आणि स्वभाव याचा आरोग्याशी घनिष्ठ संबंध आहे. तो जाणून घ्या. आपली झोपण्याची, बसण्याची सवय योग्य आहे का याचा शोध घ्या. नखं कुरतडणे, सारखं थुंकणे, ब्रशिंग करणे इ. वाईट सवयींना रामराम करा. Man is a bundle of bad habits तेव्हा वाईट सवयींचे उच्चाटण करा, स्वभावात आपोआप (चांगला) बदल होईल.\nस्वअभ्यास : दर सहा महिन्यांनी दंतवैद्याकडे जाऊन दातांची नियमित तपासणी करा.\n७) व्यायाम : व्यायामाकरिता थोडा वेळ काढणं जरुरीचं आहे. खेळ, पोहणे, चालणे इ. गोष्टींना आपल्या tight schedule मध्ये स्थान द्या. पुरेशी विश्रांती घेणं जरुरी आहे. उगाच rat race मध्ये स्वत:वर अतिरिक्त ताण देऊ नका. आपली आहारशैली/ जीवनशैली आपल्याला पोषक आहे ना याची खात्री करा. दुसऱ्याची कॉपी करू नका.\n८) मंत्रोपचार : सर्वच धर्मात मंत्रोपचार, प्रश्नर्थना इ. गोष्टींना महत्त्व आहे. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून स्तोत्रपठण, मंत्रघोष, होमहवन इ.चा आधार आपण घेतो. वास्तुशास्त्रातही constant flow of +ve energy in house याला महत्त्व दिले आहे. कारण याचा आरोग्याशी घनिष्ठ संबंध आहे.\n(९) चुंबकचिकित्सा : ही चिकित्सा अतिशय प्रगत आहे, पण दुर्दैवाने चुंबकचिकित्सा शिकवणारी मंडळी आता कमी आहेत. आपली पृथ्वी, इतर ग्रह इ. सर्व चुंबकाचे मोठे गोल आहेत. त्याचप्रमाणे आपले शरीर एक चुंबक आहे. या सर्वामध्ये जी देवाण-घेवाण चालू असते त्यामुळेच चांगल्या-वाईट घडामोडी घडतात, असे आपण मानतो. चुंबकतेल, चुंबकजल, चुंबकावर हात-पाय ठेवणे इ.मधून आपल्याला आरोग्यप्रश्नप्ती होऊ शकते.\nस्वअभ्यास- या चिकित्सेवरील इंग्रजी/ मराठी पुस्तके वाचणे.\n(१०) तेलमालीश - मसाज थेरपी ही एक स्वतंत्र शैली असून अनेक छोटय़ा-मोठय़ा रोगांवर रामबाण इलाज म्हणून काम करते. अर्थात याकरिता तज्ज्ञ व्यक्तीची आवश्यकता आहे. आपणही स्वत:करिता ही थेरपी शिकू शकतो.\nस्वअभ्यास : (अ) रोज रात्री झोपताना तळपायाला थोडे खोबरेल तेल जिरवा आणि deep sleepचा आनंद घ्या.\nस्वअभ्यास : (ब) आंघोळ करताना साबण वापरू नका. एक मध्यम आकाराचा टर्किश टॉवेल घ्या. ‘अर्धी’ आंघोळ झाल्यावर टर्किश टॉवेलने अंग ‘घासून पुसा’. नंतर उरलेली अर्धी आंघोळ करा. साबणाची गरज नाही.\n(११) संगीतोपचार- या विषयावर काही लिहिण्याची गरज नाही. संगीत हा आपल्या सर्वाचाच आवडीचा विषय आहे. मात्र कानात वायर घालून संगीत जास्त वेळ ऐकू नका एवढीच विनंती. संगीतातील वेगवेगळे राग, तालवाद्य, कंठसंगीत इ.चा आरोग्यावर होणारा चांगला परिणाम यावर बरेच संशोधन चालू आहे.\n(१२) याचबरोबर हास्यथेरपी, स्वयंसूचना, अ‍ॅक्युप्रेशर, पदभ्रमण इ. अनेक गोष्टींचा उपयोग/ समावेश शून्योपचारात करता येऊ शकेल.\nअशा रीतीने शून्योपचाराचा आधार घेऊन आपण आपले आरोग्य शेवटपर्यंत निरोगी ठेवण्यात यशस्वी झालो तर त्यासारखी दुसरी चांगली गोष्ट या जगात नसेल. शून्योपचारात खालील गोष्टींचा Accessory म्हणून उपयोग करता येऊ शकतो.\n(१) झोपाळा- तुमचे घर थोडेसे मोठे असेल तर गॅलरीत एखादा झोपाळा जरूर असू द्या. त्याचे अनेक फायदे आहेत. गप्पा मारायला, दमल्यावर फ्रेश होण्याकरिता, वाचनालयाकरिता इ. गोष्टींकरिता आपण याचा उपयोग करू शकतो.\n(२) आरामखुर्ची- हल्ली ‘सोफा’ पद्धतीमुळे आरामखुर्ची इतिहासजमा होत आहे; परंतु आरामखुर्चीत खरोखरच ‘आराम’ मिळतो. याउलट सोफ्यावर आपण वाकडेतिकडे बसतो आणि पाठदुखीला आमंत्रण देतो.\n(३) चटई- सिन्थेटिक किंवा प्लास्टिक चटईपेक्षा बांबूच्या झाडापासून बनवलेली ‘अस्सल’ चटई वापरा आणि फरक अनुभवा.\nशून्योपचाराचा आधार घेताना कॉमन सेन्स वापरण्याची अत्यंत गरज आहे. जसे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा तसेच प्रत्येक चिकित्सा पद्धतीच्या मर्यादा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. काही काही आजारांवर वेळीच डॉक्टरांकडे जाणे हाच पर्याय असतो. अशा वेळी चालढकल उपयोगाची नाही.\nसूचना- कृपया ‘स्वअभ्यास’ एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली अथवा स्वत:च्या जबाबदारीवर करावा ही विनंती. चूकभूल द्यावी घ्यावी. धन्यवाद.\nकाही प्रश्नतिनिधिक संदर्भ पुस्तके-\n(४) माझा साक्षात्कारी हृदयरोग- डॉ. अभय बंग.\n(५) शून्योपचार- भाग १ व २- श्री. श. प. पटवर्धन.\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nजयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manavvijay-news/future-of-the-atheist-people-1160438/", "date_download": "2018-04-25T22:08:35Z", "digest": "sha1:RT4X4A2MOGHXZWY5FXJMGTZVQJVT5GIV", "length": 40297, "nlines": 274, "source_domain": "www.loksatta.com", "title": "निरीश्वरवादाचे भवितव्य | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nनिरीश्वरवाद हा ‘प्रवाहाविरुद्ध विचार’ आहे हे मान्य करावे लागेल.\nनिरीश्वरवाद हा ‘प्रवाहाविरुद्ध विचार’ आहे हे मान्य करावे लागेल. मात्र तसे असूनही सार्वत्रिक शिक्षणामुळे समाजमनात ‘वैज्ञानिक दृष्टिकोना’चा जर स्वीकार झाला आणि ‘बुद्धिवादाचा’ प्रसार झाला, तर कालांतराने पुढची पायरी म्हणून ‘निरीश्वरवाद’ अधिकाधिक लोकांना मान्य होईल..\nकाही लोकांना असे वाटते की ‘निरीश्वरवाद’ हे आपल्याकडे, म्हणजे भारतात नवीन आलेले काही तरी ‘पाश्चात्त्य फॅड’ आहे. परंतु सत्य हे आहे की निरीश्वरवाद नवीन नाही. पाश्चात्त्यही नाही व फॅशन, खूळ किंवा फॅड तर मुळीच नाही. भारतात प्राचीन हिंदू धर्मात काही लोक मानीत होते असा स्पष्ट (लख्ख) निरीश्वरवाद होता. त्याच्या मागे तर्कशुद्ध विचारसरणी होती आणि आता विसाव्या शतकातील जगभरच्या वैज्ञानिक शोधांनी त्याला आणखीच पाठिंबा मिळालेला आहे. या लेखमालेच्या सुरुवातीच्या (१६ फेब्रुवारी व २३ फेब्रुवारीच्या) लेखात आपण हे पाहिलेच आहे की भारतात लोकायत, लोकायतिक, बार्हस्पत्य किंवा चार्वाक या नावांनी प्रचलित असलेले तत्त्वज्ञान हे स्पष्टपणे निरीश्वरवादी तत्त्वज्ञान असून, आजचे आधुनिक जग ज्या ‘वैज्ञानिक विचारसरणीवर’ उभे आहे ‘ती विचारसरणी’ जगात प्रथम याच भारतीय विचारवंतांनी जगापुढे ठेवली होती व ही बाब भारतीयांना, हिंदूंना नक्कीच अभिमानास्पद आहे, असे माझे मत, मी तिथे नोंदवलेले आहे.\nआजचे आपल्या पृथ्वीवरील जग हे अनेक राष्ट्रांचे व अनेक धर्माचे बनलेले आहे. जगात एकेका राष्ट्रातसुद्धा अनेक धर्म आहेत व ही वास्तविकता पुढे येणाऱ्या काळातही बदलली जाण्याची शक्यता नाही. म्हणून धर्माधर्मातील कटुता, परस्परद्वेष व धार्मिक दंगेयुद्धे व त्यामुळे आज निर्माण झालेल्या जगभरच्या लाखो नव्हे तर आता कोटय़वधी विस्थापितांचे/निर्वासितांचे जीवनमरणाचे प्रश्न वगैरे निदान कमी होण्यासाठी, ‘देवाधर्माचे महत्त्व किंवा मूलतत्त्ववाद’ वाढविण्याची नव्हे तर ते कमी करण्याची आवश्यकता आहे. एवढेच नव्हे तर देव, धर्म, कर्मकांड, प्रार्थना, नमाज इत्यादींना अजिबात थारा न देता, सद्वर्तन व परस्परसंबंधांना जर मनुष्य आत्मसात करील तर तो संपूर्ण मानवी जीवन आनंदमय बनवील असे माझे मत आहे.\nआधुनिक काळात ‘जागतिकीकरण’ जे आता कुणीच थांबवू शकणार नाही ते व इतर अनेक कारणांनी जग परस्परावलंबी, स्पर्धाशील व सहकार्यशीलसुद्धा बनत आहे आणि विज्ञान व तंत्रज्ञानातील शोधांमुळे प्रगतिपथावर आहे; अशा वेळी हे आवश्यक आहे की आपण सर्वानी आता ‘काल्पनिक शक्तींवर’ अवलंबून न राहता, भौतिक निसर्ग शक्तींचा, तळागाळातील माणसासह सर्वाच्या ऐहिक सुखासाठी, जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचे ध्येय मानले पाहिजे. तसेच दैववादाला नकार देऊन मानवजातीचा आत्मविश्वास वाढविला पाहिजे. हे सर्व कल्पित ईश्वर मानून नव्हे, तर निरीश्वरवादानेच शक्य होईल असे खात्रीपूर्वक म्हणता येते.\nप्रत्यक्ष जीवनात निरीश्वरवादी मत अनुसरणाऱ्या माणसाला त्याच्या वैयक्तिक जीवनातही त्याचे अनेक उपयोग आहेत. असा मनुष्य जीवन जगतो ते श्रद्धेच्या पांगुळगाडय़ाच्या आधाराने नव्हे तर तर्कबुद्धीच्या खंबीर आधाराने. त्यामुळे निदान श्रद्धेचा अतिरेक व अंधश्रद्धा यांना तरी तो नकार देतो. कालबाह्य़ पुराण कल्पनांना चिकटून न राहता, ‘सामाजिक सुधारणा घडवून आणण्यास तो तयार होतो; त्यामुळे श्रद्धातिरेक व अंधश्रद्धांमध्ये खर्च होणारी त्याची व समाजाची शक्ती व वेळ याची बचत होते. ती वाचलेली शक्ती व वेळ, ‘उत्पादन, विश्रांती व अभ्यास’ यासाठी वापरून समाजजीवनाचा दर्जा सुधारला जाऊ शकतो.\nज्याप्रमाणे कशाचाही अतिरेक वाईट असतो, तसा निरीश्वरवादाचा अतिरेकही वाईटच आहे. उदाहरणार्थ, निरीश्वरवाद्याने आस्तिकांच्या कर्मकांडाला हसून त्यांचा उपमर्द करणे किंवा अस्तित्वात नसलेल्या ईश्वराची उपासना करणारे म्हणून त्यांना कमी लेखणे किंवा स्वत:स शहाणे समजून, त्यांच्याशी फटकून वागणे, हे सर्व निरीश्वरवादाचे अतिरेक होत. तसेच निरीश्वरवाद्यांना ईश्वर केवळ काल्पनिक आहे असे वाटते आणि संतांनी मात्र, ईश्वरस्मरण करीत जीवन जगावे अशी शिकवण इतिहासकाळात दिली, हे खरे आहे तरी, निरीश्वरवाद्यांनी संतांच्या त्या काळातील अडचणी समजून घेणे आवश्यक आहे. संतांची ‘ईश्वराच्या अस्तित्व व कर्तृत्वाबद्दलची मते’ साफ नाकारूनही, समाजसुधारक व थोर मानव म्हणून संतांचे मोठेपण मान्य करणे आवश्यक आहे. जे संतांबाबत तेच प्रेषित व धर्मसंस्थापकांबाबतही खरे आहे.\nसामान्य माणसाचा सध्याचा ‘धर्मनिष्ठा’ व ईश्वरनिष्ठेकडील ‘ओढा’ पाहता, निरीश्वरवाद हा ‘प्रवाहाविरुद्ध विचार’ आहे हे मान्य करावे लागेल. त्यामुळे त्यावर अधिक मर्यादा येतात. मात्र तसे असूनही सार्वत्रिक शिक्षणामुळे समाजमनात ‘वैज्ञानिक दृष्टिकोना’चा जर स्वीकार झाला आणि ‘बुद्धिवादाचा’ जर प्रसार झाला, तर कालांतराने पुढची पायरी म्हणून ‘निरीश्वरवाद’ अधिकाधिक लोकांना मान्य होईल असे वाटते. मात्र लोकांना हे विचार फक्त हळूहळू पटतील. सर्वाच्याच मनात ईश्वरकल्पना लहानपणापासून ठसलेली असल्यामुळे, जे लोक स्वत:च मनावर बुद्धिवादी विचारांचा पुरेसा प्रयोग करतील, फक्त त्यांनाच निरीश्वरवाद पटू शकेल. सर्वाना पटणे कठीणच.\nयाच्या उलट दिशेला, महाराष्ट्रातील व भारतातील सामान्य माणसाची काही वाटचाल चालू आहे व तिच्यामागे हितसंबंधीयांचे एक कारस्थान कार्यरत आहे असे दिसते. आपण अगोदरच्या एका लेखात पाहिल्याप्रमाणे, हितसंबंधी ‘चौकडी’ अशी आहे. (१) सत्तालोभी राजकारणी (२) धनलोभी गुरुबाबा (३) धंदेवाईक वृत्तीचे देवळांचे मालक, ट्रस्टी व इतर, ज्यांची उपजीविका देवाधर्माच्या नावाने चालते आणि (४) पापी, भ्रष्टाचारी व गुन्हेगार लोक, ज्यांना आपल्या पापांना माफी मिळण्याच्या आशेने, आजूबाजूला देवाधर्माचा गजर हवा असतो. त्यासाठी जनजीवनात देवाधर्माचे प्रस्थ वाढविण्याकरिता ते सतत प्रयत्नशील असतात. याउलट सामान्य मनुष्य साधेसुधे जीवन जगत असतो, आपापली सुखदु:खे समाधानाने भोगीत असतो. तरीही तो काही पापे करीत नाही. कुणाला साधा त्रासही देत नाही. त्याला देवाची आणि देवाकडून मिळणाऱ्या पापाच्या माफीची काय आवश्यकता आहे परंतु आता वरील चौकडीच्या कारस्थानामुळे अशी शक्यता आहे की हा सामान्य माणूस अधिकच देवभोळा, धर्मभोळा, दैववादी आणि कडवा (कदाचित तालिबानवादीसुद्धा) बनेल आणि ऐहिक सुखदु:खे व सामाजिक प्रगती यांच्याकडे तो दुर्लक्ष करील. अशा परिस्थितीत निरीश्वरवादाला पुढील दीर्घ काळात तरी काही चांगले भवितव्य आहे का\nआमच्या मते निरीश्वरवादाला चांगले भवितव्य नक्कीच आहे. जर काल्पनिक ईश्वराला श्रद्धेने स्वीकारून, ईश्वरवादी मताचा जगभर इतका प्रसार व टिकाव होऊ शकतो, तर बुद्धिवान असलेल्या या मानवजातीत, आज ना उद्या तर्कबुद्धी वापरून, आपण गेली पाच हजार वर्षे मानला तसला ईश्वर प्रत्यक्षात नाही हे सत्य कालांतराने तरी अनेक लोक स्वीकारतील असे आम्हाला वाटते. जरी आज देवदेवळे व देवळांपुढील रांगा वाढत आहेत, धार्मिक सिनेमे व धार्मिक पुस्तकांचा खप वाढत आहे, गुरुबाबा वाढत आहेत, जनतेचा धार्मिक जल्लोश व उन्माद वाढत आहे, तरी आज ना उद्या ‘सत्य’ – जे ‘भौतिक’ आहे त्याचाच अखेरीस जय होईल, असे मला तरी वाटते. या विधानाच्या समर्थनार्थ काही उदाहरणे आपल्या अनुभवात आहेत का, ते इथे पाहू या. आधुनिक जगात सर्वत्र विद्वन्मान्य झालेले ‘मानवतावाद’ हे तत्त्वज्ञान ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि निरीश्वरवाद’ या दोन मूळ विचारांवरच आधारित आहे. गेल्या शतकात होऊन गेलेला महान बुद्धिवान विचारवंत आणि विश्वमानव ‘मानवेंद्रनाथ रॉय’ (१८८७ ते १९५४) यांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस सांगितलेला ‘मूलगामी मानवतावाद’ (रॅडिकल ह्य़ुमॅनिझम) ज्याला ‘शास्त्रीय मानवतावाद’ किंवा ‘नवमानवतावाद’ म्हणतात ते तत्त्वज्ञानसुद्धा निरीश्वरवादीच आहे. महाराष्ट्रात होऊन गेलेले गाढे विद्वान व थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हेसुद्धा रॉयिस्ट आणि निरीश्वरवादीच होते. सध्या अमेरिकेत कार्यरत व सुप्रसिद्ध असलेले ब्रिटिश शास्त्रज्ञ, ‘गॉड डिल्यूजन’सह अनेक बेस्ट सेलर पुस्तकांचे लेखक ‘रिचर्ड डॉकिन्स’ हे तर जगाला, डार्विनचे तत्त्वज्ञान व निरीश्वरवाद पटवून देण्याचा अव्याहत प्रयत्न करीत आहेत. ब्रिटिश राजवटीत १९३१ साली ब्रिटिशांनी ज्या २३ वर्षे वयाच्या क्रांतिकारकाला फाशी दिले तो भारताचा सुपुत्र शहीद भगतसिंग, अखेपर्यंत निरीश्वरवादीच होता आणि मृत्यूपूर्वी त्याने ‘मी नास्तिक का आहे’ ही पुस्तिका लिहून ठेवलेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे महान कार्य केल्यानंतर ज्यांची हत्या झाली ते डॉ. नरेंद्र दाभोलकर हे त्यांचे अंगीकृत कार्य नीट चालू राहावे म्हणून जरी स्वत:ला निरीश्वरवादी म्हणवीत नव्हते, तरी त्यांचे कार्य वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठीच होते.\nठाणे शहरात मूळ असलेल्या ‘ब्राइट’ नावाच्या सुशिक्षित, तडफदार, तरुण-तरुणींच्या एका ग्रुपबरोबर, गेल्या दोन वर्षांपासून माझा संबंध आहे. हे तरुण (ज्यांची पटावरील संख्या सध्या दोन हजारांपुढे गेली आहे ते) महाराष्ट्रात व बाहेरही ‘शहीद भगतसिंग’ यांचा स्मृतिदिन वगैरे निमित्ताने एकत्र येतात, लोकांना जमवितात आणि व्याख्यानांद्वारे निरीश्वरवादी विचारांचा प्रचार करतात. जेव्हा असे पंधरा-वीस तरुण व्यासपीठावर शिस्तीत उभे राहून ‘मी नास्तिक आहे आणि मी आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करीन’ अशी जाहीर शपथ घेतात, तेव्हा ते दृश्य पाहून फार आशादायी वाटते. निरीश्वरवादाला उज्ज्वल भवितव्य आहे असे वाटते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n२०१९ विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारतीय संघाच्या सामन्यांची संपूर्ण माहिती\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\nज्यांचे शिक्षण किमान १२ वि पर्यंत झालेले नाही अशा व्यक्तींना वैज्ञानिक दृष्टीकोन सांगणे मोठी कठीण गोष्ट आहे. मात्र याला अनेक अपवाद देखील आहेत उदा.गे महाराज पहिल्या वर्गात सुद्धा गेले नाहीत पण त्यांचा दृष्टीकोन विज्ञान्वादीच होता. खरे तर मानवी जीवनात अशा काही गोष्टी घडतात असे प्रसंग येतात कि त्याला असे सतत वाटते कि एखादा चमत्कार झाले तर बरे होईल या आशेने तो नेमका उपाय शोधण्यापेक्षा एखाद्या चमत्कारिक बाबाच्या शोधत फिरतो .\n‘निरीश्वरवादाचे भवितव्य’ एक उत्कृष्ट लेख “निरीश्वरवादाचा अतिरेकही वाईटच आहे. उदाहरणार्थ, निरीश्वरवाद्याने आस्तिकांच्या कर्मकांडांना हसून त्यांचा उपमर्द करणे किंवा अस्तित्वात नसलेल्या ईश्वराची उपासना करणारे म्हणून त्यांना कमी लेखणे किंवा स्वतःला शहाणे समजून, त्यांच्याशी फटकून वागणे, हे सर्व निरीश्वरवादाचे अतिरेक होत.” हे या लेखातील वाक्य तथाकथित पुरोगाम्यांचे डोळे उघडायला पुरेसे होईल. अशी अतिरेकी भूमिका घेवून आपण आपल्याच उद्देशांची माती करतोय आणि विरोधक निर्माण करतोय याचे भान असायला हवे.\nतुम्हाला ईश्वर दिसला नाही म्हणून अथवा त्याच अस्तित्व जाणवला नाही म्हणून तो अस्तित्वातच नाही असा तर्क लावणे हा कसला जावईशोध म्हंज तुमी अमेरिका बघितली नाही तर ती अस्तित्वातच नाही अस म्हणण्या सारख आहे. ईश्वर हा काही पैस्यासाठी लोकसत्तामध्ये लेख लिहून मिळत नाही तर त्यासाठी त्याग मेहनत कष्ट कराव लागत ईश्वर म्हंज भाजीपाला नव्हे. तुमचे तार्किक आधार आहेत आणि तास नसेल तर विज्ञानात एखाद नोबेल मिळवून दाखवा .\nबेडेकर एवढा विज्ञानवादी आहे तर एखाद नोबेल मिळवायचं ना ह्यांची धाव लोकसत्ता पेपर बाहेर नाही हा गल्लीतला तत्ववेत्ता ह्याला कोण विचारतो पैसे कमवायचे धंदे करतोय ....कोण कितीही शहाणा असला तरी ईश्वराच्या अस्तित्वावर शंका घेण म्हणजे अतिशहन्पन आणि मूर्खपणाचा कळसाच कारण ह्याने याआधी नामस्मरण योग यावर देखील टीका केली आहे.\nशरद बेदेकाराना कोपरापासून नमस्कार .........आता पुरे करा .वाचून कंटाळलो\nअहो तुम्हाी स्वत:ला स्वामी विवेकानन्दांपेक्षा शहाणे समजता का\nअतिशय सुंदर लेख. बेडेकर सर आगे बढो हम तुम्हारे साथ हे.\nपहिल्या लेखापासून लेखक स्वताची बाजुच कशी बरोबर आहे ते मांडत आहे. दुसरा काही विचार असू शकतो हेच ज्याला मान्य नाही त्याच्या बद्दल काय बोलणार. देव न मानणारे योग्य आणि बाकी सर्व चूक असे मानूनच हे सर्व लेख लिहिले आहेत. निदान या पुढे तरी लोकसत्ताने अश्या एकांगी लिहिणाऱ्या लोकांना स्थान देवू नये\nनिरीश्वरवाद म्झान्जे फक्त हिंदू धर्म नीती न मानणे होय कारण या संघटनेत फक्त हिंदूच तेही अति शहाणे आम्ही काहीतरी वेगळे करतो आहोत हे दुसर्यांवर बिम्बिविणारे आहेत यांना अनिस सारखे इतर धर्मीय प्रिय आहेत त्यांच्या विरुद्ध काहीही बर वायीट काढायची ताकद नाही आणि इतर धर्मातील यात पडणार नाही कारण हिंदू धर्मासारखे हे साहिस्नू नाहीत हेच मान्य करायला पाहिजे आणि हा फुकाचा अीनुवाद पुरस्कार वापसी वगरे बोकाळला आहे त्याची निर्भास्ताना केली पाहिजे\nअतिशय सुंदर लेख. गौत्तम बुध्दांचाही अशा तर्कहीन, थोतांड विचारांना विरोधच होता. बाबासाहेबांनी सांगितलेल्या २२ प्रतिज्ञा विज्ञाननिष्ठेचाच पुरस्कार करतात. शेवटी सत्यमेव जयते.\nसुधारा स्वताला.... अजून वेळ गेलेली नाही. प्रत्येक वेळी इस्लामची भीती दाखवणे बंद करा. काहीही झाले कि मुसलमानांना असे बोलून दाखवा किंवा त्यांच्या विरुद्ध बोला मग बघा काय होते .... हा बाष्कळपणा पुरे झाला. आपल्या जी मध्ये डी नसतो तेव्हा असला गां..duपणा सुचतो.\nहा फालतू वाद आहे .ईश्वर हि संकल्पना जर माण समाधान देत असेल ,आणि जर त्याला ते आवडत असेल तर मग निरर्थक चर्चा कशाला ईश्वर थोडा म्हणतो ा माना ,माझी पूजा करा .बेडेकरांनी हे मत सिरीया आणि पाकीस्थान मध्ये मांडावे .कारण तेथे गरज आहे .बेदेकाराना एक विचारावेसे वाटते ,निरीश्वरवाद तुमचा मानला तरी असा काय मानव जातीचा फायदा होणार आहे ईश्वर थोडा म्हणतो ा माना ,माझी पूजा करा .बेडेकरांनी हे मत सिरीया आणि पाकीस्थान मध्ये मांडावे .कारण तेथे गरज आहे .बेदेकाराना एक विचारावेसे वाटते ,निरीश्वरवाद तुमचा मानला तरी असा काय मानव जातीचा फायदा होणार आहे जो पर्यंत मानव समाज आहे तो पर्यंत देव धर्म ,अल्ला येशु राहणारच आहेत मग कशाला निरर्थक चर्चा .\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.slicesoflife.me/2009/10/blog-post.html", "date_download": "2018-04-25T22:02:01Z", "digest": "sha1:3UTECR7BOOOGJXVJMHUGBNPENGFQ3C4G", "length": 9198, "nlines": 94, "source_domain": "www.slicesoflife.me", "title": "Slices Of My Life: ...अतीच! हे म्हणजे काहीही ..", "raw_content": "\n हे म्हणजे काहीही ..\nकधी कधी खुप बोलायची उबळ येते. अगदी किती बोलू - किती नको असं होतं अशावेळी. मग लिहितो काहीतरी ...........\nअसं वाटतं की तुझ्याशी नुस्तं बोलत रहावं. जगातली जितकी मूळाक्षरे आहेत त्या सगळ्यांची Permutations & Combinations होउन जितके शब्दं तयार होतील ते सगळे सांगावेत तुला. Dictionary मधे असणारे - नसणारे, अर्थपूर्ण-अर्थहीन, लहान -मोठे, साधे-जोडाक्षर, veg-nonveg -अगदी सगळे शब्दं तुझ्याशी बोललेलो हवं मी. असा एकही शब्दं नको की जो तू माझ्याकडून ऐकलेला नाही. आणी ते सगळे शब्दं माळुन तयार होणारी सगळी वाक्यं पण.... निरर्थक - प्रश्नार्थक - उद्ग़ारवाचक- अर्वाच्य अगदी सगळी सगळी वाक्यं तुझ्याशी बोलाविशी वाटतात. तोंडदुखेपर्यंत, कान फाटेपर्यंत किंवा bore होउन चक्कर येइपर्यंत.\nमला पहायचय तुला माझे शब्दं झेलताना. रंगीबेरंगी बुरखे घालून आलेले शब्दं, latest fashion करून आलेले शब्दं, कधीकधी उगीचच आलेल्या या सगळ्या शब्दं-जंजाळात न अडकता त्यात 'मला' शोधणारी 'तू' मला बघायचिये....\nमाझ्या सगळ्याच क्षणांना तू साक्षीदार हवीयेस. जेवताना मिठाचा खडा लागला तरी तू समोर जेवत असावीस माझ्या, गाडीची किक तुटेल त्यावेळी कळवळताना तू मागे बसलेली हवियेस. तुझ्या केसांच्या गुन्तावळीत पांढरा केस सापडला तर तूच हवियेस मिश्किल हसताना. समोर. घाईघाईने ऑफिससाठी आवरताना तू समोर आलीस की तुझ्या गंधाने भारलेले, तुझ्याच अवतीभवती घुटमळनारे-रेंगाळलेले क्षण हवेत मला. माझ्या अंगावर राहिलेला तुझा चुकार केस ऑफिसमधे सापडला की सरलेली रात्र आठवताना मला तू हवियेस समोर - लाजलेली . पहिल्या पावसाचा पहिला शहारा अंगभर फुलायच्या आधीच तू शहारून मला चिकटलेली बघायचिये मला. रात्रि दचकून उठलो की शेजारी हलकेसे हसू ओठांवर ठेउन शांत झोपलेली तू हवीये. एकुनाच्या एक क्षण Share करायचेत मला तुझ्याशी. अगदी निमिषाची पण वाटावाटी...\nसगळे स्पर्श मला तू असताना अनुभवायचे आहेत. पोटातल्या बाळाचे मंद ठोके, त्याच्या नाजुक हालचाली ऐकताना तू हवियेस. त्याच्या जावळाचा स्पर्श, त्याच्या लहानग्या बोटांन्ना हात लावताना तू हवियेस सुजलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे कृतार्थपणे पहाताना. दात येतानाच्या लाळेचा स्पर्श, त्याचा दुधाळ वास मला अनुभवायचाय तुझ्या बरोबर. कपाळावरच्या पहिल्या काही आठ्या, पहिल्या काही सुरकुत्या उगवताना तू हवियेस बरोबर माझ्या.खोकल्याची मोठी उबळ आली की पाठीवर तुझाच हात हवाय मला.सगळे गंध, सगळे स्पर्श अनुभवत असताना तू हवियेस मला बरोबर.\nघडून गेलेले पण क्षण तू माझे बोट धरून जगुन आलेली असावीस किंवा घडुशी वाटणारी सगळी स्वप्नं बरोबरच बघितलेली आपण. तू येण्या आधीच्या सगळ्या आठवणी पण तुला ओळखत असाव्यात. भीमाशंकरच्या जंगलातल्या शेवाळलेल्या कातळांपासुन तर अंग बधिर करणार्या प्रवासाच्या आठवणी, दहावी 'अ'च्या मागुन तिसर्या -खिड़कीजवळच्या, गुळगुळीत बेंच पासून तर ४ पांघरुणं घेउन काढलेल्या आजारपणाच्या आठवणी. माझ्या सगळ्याच आठवणी तुझ्या ओळखिच्या व्हाव्यात.\n'माझं' सगळच आयुष्य 'आपण' म्हणुन जगायचय मला ..........\n...अतीच.... जास्तीच.... उगीचच... फ़ुकटच...लैच बिल झालं ......हे म्हणजे काहीही झालं आता ...\nएक वेळ एखादं 'अनाहत' बेट मागायचं किंवा मस्त Audi/BMW कार मागायची, निळ्याशार बीचला लागुन बंगला मागायचा एकवेळ. अगदीच हे नाही तर गेला बाजार MacBook/iphone, भारी Bike, Plasma टीवी तरी...\nहे काय शब्दं, गंध, स्पर्शं यांचे डोहाळे \n हे म्हणजे काहीही ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2016/04/22/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-25T22:18:34Z", "digest": "sha1:PL3HOYCCVRBVHSLZO6BHGYAWJM5DRD7H", "length": 8161, "nlines": 148, "source_domain": "shecooksathome.com", "title": "पंचामृत – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nApril 22, 2016 sayalirajadhyaksha तोंडीलावणं, पारंपरिक, पारंपरिक महाराष्ट्रीय रेसिपी, ब्राह्मणी पदार्थ, सणांचे मेन्यू Leave a comment\nगुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. यादिवशी कडुलिंबाच्या नवीन मोहराचा (माझे आजोबा तौर म्हणायचे) वापर जेवणात करतात. कुठल्यातरी पदार्थात शास्त्रापुरती ही फुलं घालायची पद्धत आहे.\nअन्न हेच पूर्णब्रह्मचे एक मित्र गिरीश देशमुख यांनी ही फुलं घालून केलेल्या पंचामृताची रेसिपी शेअर करायला सांगितली होती. मी पंचामृताची रेसिपी खाली शेअर करते आहे. त्यातच ही थोडी फुलं घातली की झालं.\nपंचामृत – डाव्या बाजूला कोशिंबीर, रायत्यांबरोबर, दह्यात कालवलेलं मेतकूट आणि पंचामृत असतंच. पंचामृत हे एक आंबट, तिखट, गोड असं तोंडीलावणं आहे.\n७-८ हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे,\nअर्धी वाटी दाण्याचं कूट,\nअर्धी वाटी तिळाचं कूट,\nअर्धी वाटी चिंचेचा पातळ कोळ,\nअर्धी वाटी किसलेला गूळ,\nपाव वाटी ओल्या खोब-याच्या कातळ्या,\nमोहरी-हिंग-हळद, १ टेबलस्पून तेल,\nमीठ आणि २ टीस्पून काळा मसाला.\n१) एका कढईत तेल गरम करून नेहमीसारखी मोहरी-हिंग-हळद अशी फोडणी करा.\n२) त्यात कढीपत्ता आणि मिरच्यांचे तुकडे घाला.\n३) जरासं परतून त्यात चिंचेचा कोळ आणि गूळ घाला.\n४) गूळ वितळून हे सगळं एकजीव झालं की त्यात खोब-याच्या कातळ्या घाला. एक कपभर पाणी घाला.\n५) चांगली उकळी आली की मीठ, काळा मसाला, दाण्याचं आणि तिळाचं कूट घाला. नीट हलवून घ्या.\n६) जितपत घट्ट-पातळ हवं असेल तितकं पाण्याचं प्रमाण वाढवा. मंद गॅसवर पाच मिनिटं उकळा. गॅस बंद करा.\nअन्न हेच पूर्णब्रह्मपंचामृतमराठी जेवणातली डावी बाजूसणांचे पदार्थMumbai MasalaPanchamrutTraditional Maharashtrian Recipe\nPrevious Post: आटोपशीर स्वयंपाकघर\nNext Post: वाचकांचा प्रतिसाद\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2966", "date_download": "2018-04-25T21:41:43Z", "digest": "sha1:KIMZWTDAUKZJWJB6RLZBWA3JNG27DT65", "length": 7342, "nlines": 83, "source_domain": "mr.upakram.org", "title": "दगड आणि तरंग | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपाण्यावर टिचकी मारली वा दगड टाकला तर वर्तुळाकार तरंग तयार होतात. असे दोन भिन्नकेंद्री तरंग एकमेकावर आदळतात तेंव्हा त्यांच्या छेदन बिंदूतून एक छानशी नक्षी तयार होते. असेच काही तरंग. सिक्कीम मधल्या तीस्ता नदीत (लाचुंग जवळील युमथँग वॅलीमधे) मला दिसले. पाणी स्वच्छ, खालील दगड चमकदार आणि रंगीत. त्यात जरासे जपून घेतलेले प्रकाशचित्र. पाणी जवळपास दिसत नाही. पण तरंगांची नक्षी दगडांवर उमटली आहे.\nराजेशघासकडवी [22 Nov 2010 रोजी 16:34 वा.]\nलाटांमुळे दगडांना सापाच्या कातडीसारखा पोत आला आहे. छान.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\n>>लाटांमुळे दगडांना सापाच्या कातडीसारखा पोत आला आहे.\nफार सुंदर फोटो. इतके नितळ पाणी.\nअवांतर: माया, माया, म्हणतात ती हीच का\nलाटांमुळे दगडांना सापाच्या कातडीसारखा पोत आला आहे.\n+१. सापाची कातच जशी.\nम्हणतो. सुरेख फोटो. तीस्ता नदीचे सौंदर्य अवर्णनीय आहे.\nअवांतर : आम्हाला ही माया आठवली. :)\nअनुदिनी : मै और मेरे पाहुणे..\nउभीआडवी जाळी तयार होण्यासाठी भिन्नकेंद्री असणे आवश्यक.\nमात्र मुळात रेषा दिसण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट : पाण्याची खोली.\nनेमके तळावरच रेषा-केंद्रीभवन झाले पाहिजे. (थोडे कमी-अधिक चालेल.)\nतरंगांची \"वेव्हलेंग्थ\" आणि उंची किती त्यावर केंद्रीभवन कुठल्या कोलीवर होईल ते अवलंबून असते. मात्र वेव्हलेंग्थ आणि उंची या गोष्टी खोलीवरती अवलंबून असतात. याचे गणित थोडे लांब आणि गुंतागुंतीचे आहे असे दिसते. म्हणून ते करायचे मी सोडून दिले :-)\nप्रमोद सहस्रबुद्धे [23 Nov 2010 रोजी 01:29 वा.]\nपाण्याच्या खोली मुळे तरंगांच्या लांबीवर (वेवलेन्थ) परिणाम होतो. जेवढी खोली अधिक तेवढी लांबी अधिक.\nइ़कडे तरंगांची लांबी अगदी कमी वाटते एक दोन सेंटीमीटर. या कॅलक्युलेटरवर आकडे मोड करता येते. (टाईमपिरियड ०.१ - ०.२ सेकंद दिला, पाण्याची खोली ०.१५ मी दिली तर लांबी एक दोन सेंटीमीटर येते.)\nकेंद्रीभवन झाल्यामुळे छायाचित्र छान झाले आहे.\nपाण्याच्या खोलीचा प्रश्न मलाही पडला पण पर्स्पेक्टिव नसल्यामुळे मुळात या दगडांच्या आकाराचाही अंदाज (पाण्याशेजारी उभे राहून छायाचित्र घेतले की पुलावरून, इ.) घेता आला नाही.\nफोटो फारच छान आला आहे. वास्तवीक हा नुसता देऊन वाचकांना \"हे काय असेल\", म्हणून विचारायला हवे होते.\nपाण्याचा भिंग तयार होतो की काय जेथे पाण्याच्या तरंगाची कड वर येते तेथे अधिक दाट प्रकाश दिसतोय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/tracker/update?page=143&order=created&sort=asc", "date_download": "2018-04-25T21:51:56Z", "digest": "sha1:JYYAQ7V263VMVEN5HQCVPOWA5SKTEACP", "length": 4158, "nlines": 62, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रतिसादानुसार लेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nप्रचार आणि प्रसार मधील फरक काय\nमराठी मुंबईचा मालक एकटाच मराठी माणूस \n१४ एप्रिलच्या निमित्ताने हा लेख. विकि 04/10/2007 - 07:49 8 04/11/2007 - 03:57\nज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाचे वैशिष्ठ्य धोंडोपंत 04/10/2007 - 11:56 2 04/10/2007 - 16:39\nअन्थरुण पाहुन पाय पसरावे का\nपुन्हा पुन्हा तेच तेच\nच्यामारी नक्की कोण कोण\nश्रेष्ठ कोण -धर्म ,विज्ञान का निसर्ग विकि 04/06/2007 - 11:49 4 04/07/2007 - 05:58\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/idi-amin-the-dictator-of-uganda/", "date_download": "2018-04-25T21:44:01Z", "digest": "sha1:O4WTEK37DRBB3GJJ5ZCOBSEOYIFXWU6V", "length": 14059, "nlines": 100, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "सत्तेच्या हव्यासापोटी त्याने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nसत्तेच्या हव्यासापोटी त्याने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nप्राचीन काळापासून ते आतापर्यंत या जगातील कित्येक राष्ट्रांवर अनेक शासकांनी राज्य केलं काहीतर आजही करत आहेत. यापैकी काही शासक असे होते ज्यांचे उदाहरण आपण आजही देतो तर काही असे देखील होते ज्यांनी जगाला क्रूरता काय असते, एक व्यक्ती किती क्रूर असू शकतो हे दाखवून दिले. क्रूर शासकांबद्दल आपण जेव्हा केव्हा बोलतो तेव्हा एक नाव आपल्या सर्वांनाच आठवत ते म्हणजे अडॉल्फ हिटलर…\nपण काय हिटलरच जगातील सर्वातील क्रूर शासक होता तर असे नाही, एक असा देखील शासक होता ज्याने क्रूरतेच्या सर्व परिसीमा ओलांडल्या… तो शासक म्हणजे युगांडाचा हुकूमशहा ईदी अमीन. हा जगातील सर्वात बदनाम शासकांपैकी एक होता.\nईदी अमीन याला ‘अमीन दादा’, ‘बुचर ऑफ आफ्रिका’ आणि ‘ब्रिटीश साम्राज्याचा विजेता’ अशी अनेक नाव देण्यात आली आहेत जी त्याची हुकुमशाही सिद्ध करतात. युगांडाचा हुकुमशहा ईदी अमीन २० व्या शतकाच्या अखेरीस सर्वात क्रूर हुकुमशहांच्या यादीत आला. त्याच्या क्रूरतेची परिसीमा म्हणजे त्याने सत्तेच्या आहारी जाऊन युगांच्या १ लाखाहून अधिक लोकांचा जीव घेतला होता.\nईदी अमीन याने ८ वर्षांपर्यंत युगांडाचा राष्ट्रपती म्हणून शासन केले, या ८ वर्षांच्या काळात त्याने तेथील जनतेवर अनेक अत्याचार केले, त्याच्या अत्याचार एवढे भयानक होते की आजही त्याबद्दल वाचताना ऐकताना अंगावर शहारा येतो.\nत्याची क्रूरता एवढी शिगेला पोहोचली होती की त्याने केवळ निष्पाप जीवांचा बळीच नाही घेतला तर तो माणसाचं मांस देखील खायचा. हेच नाही तर त्याच्या फ्रीजमध्ये माणसांचे कापलेले शीर आणि इतर अंग देखील आढळले होते. त्याच्या याच क्रूरता आणि वेडेपणामुळे त्याला ‘मॅड मॅन ऑफ आफ्रिका’ असे म्हणून देखील संबोधले जायचे.\nआपले पद आणि सत्ता वाचविण्यासाठी ईदी अमीन याने त्याचे प्रतीध्वंधी आणि अनेक ओबोट सर्मथकांवर देखील खूप अत्याचार केले आणि त्यांची हत्या केली. यामध्ये अनेक पत्रकार, मंत्रीगण, न्यायाधीश, नेते आणि विदेशी देखील होते. ईदी अमीन याच्या आदेशावर कित्येक गाव देखील नष्ट करण्यात आली. यात मारलेल्या लोकांना नील नदीत फेकून देण्यात आले.\nहा केवळ सत्तेचाच भुका नव्हता तर त्याने अनेक स्त्रियांवर अत्याचार करून त्यांच्यावर बलात्कार करून आपल्या वासनेची भूक पर्ण केली. तो लोकांना मारण्यासाठी कुठल्याही शस्त्राचा वापर करत नव्हता तर तो त्यांना मारण्यासाठी त्यांना जिवंत पुरून देत असे किंवा त्यांना मगरांसमोर सोडून देत असे.\nईदी अमीन याने तेथील सर्व भारतीय आणि पाकिस्तानी लोकांना देशातून निष्कासित करून टाकले. तसेच आशियाई श्रमिकांना देश सोडण्याकरिता केवळ ९० दिवसांचा वेळ दिला. ईदी अमीन याने अशी चेतावणी दिली होती की, जर ‘ते देश सोडणार नाहीत तर ते स्वतःला अग्नीवर बसलेले बघतील.’\nसत्तेच्या हव्यासापायी तो एवढा वेडा झाला होता की, माणुसकी काय असते हेच तो विसरला होता. तो कुणाचेही ऐकत नव्हता. बस त्याला जे वाटेल जस वाटेल तस करायचा. ते बरोबर आहे की चुकीच याच्याशी त्याच काहीच घेण-देण नव्हत. त्याच्या मार्गात जो कोणी येत असे तो त्याला संपवून टाकत असत.\n१९७९मध्ये तंजानिया आणि अमीन विरोधी युगांडा सेनेने अमीनच्या शासनाला उधळून लावलं. त्यानंतर त्याच्या हुकुमशाहीचा अंत झाला आणि २००३ साली त्याचा मृत्यू झाला…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← तर नितीन आगे ला न्याय मिळाला असता…\nबालिका वधू ते आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू : वाचा एका प्रेरणादायी स्त्री ची कहाणी →\nश्रीमंतांच्या खर्चाचा गरिबांना होणारा लाभ – “ट्रिकल डाऊन इकॉनॉमी”\nजगातील सर्वात “विषारी” गार्डन \nयेथे चलनात आहेत प्रभू श्रीरामांच्या नावे असलेल्या नोटा\n६ भारतीय अभिनेत्री – ज्यांचे पाकिस्तानी क्रिकेटर्सशी सूर जुळले होते\nसम्राट अशोकाचं गुपित – जगाच्या रक्षणासाठी आजही कार्यरत आहेत ९ जण\n२०१६ वर्षात ७६ वाघांची शिकार; Save Tigers अभियान ठरले फेल\nभारतीय सैन्याबद्दल १३ रंजक गोष्टी ज्या वाचून अभिमानाने ऊर भरून येतो\nभारतातील पंखे ३ पात्यांचे असतात, तर अमेरिकेतील ४ पात्यांचे. आणि त्या मागे कारण आहे\nअर्थसंकल्प २०१७ – भविष्याकडे जाण्याचा सकारात्मक संकल्प\nहे ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो – प्रत्यक्षात फोटो नाहीतच…\nफकिराचा आशिर्वाद अन अविश्रांत मेहनत : मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग १)\nसत्य कथेवरील आधारीत “300” तर भारतात सतराव्या शतकातच होऊन गेलाय\nभारताच्या मदतीने अमेरिकेमध्ये उभा राहतोय जगातील सर्वात मोठा टेलीस्कोप\nदुपारी जेवण केल्यावर सुस्ती का येते त्यावर काही उपाय आहे का त्यावर काही उपाय आहे का\nमिलिंद सोमण: भारतीय तरुणाईचं हे चिरतरुण स्वप्न एवढं “खास” का आहे\nपशुपालनाचा ‘साड्डा हक’ आता टॅक्सेबल…\nजाणून घ्या सूर्याची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचा अंत कसा होईल\nसर्दी झाल्यावर, रडताना आपलं नाक का वहातं\n९ अर्थशास्त्रज्ञ ज्यांच्या कल्पना जग बदलताहेत \nजंग जंग पछाडून यश मिळवणं म्हणजे काय – तर – अनुराग कश्यप\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/mns-stops-toll-vasuli-at-aroli-toll-naka-277801.html", "date_download": "2018-04-25T21:43:53Z", "digest": "sha1:BPNWHDMZXMTF6OTLOKIYJBBPHKWOTPQX", "length": 12647, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ऐरोली टोलनाका मनसेनं बंद पाडला ; पिवळ्या रेषेच्याबाहेर टोलवसूली नको- एकनाथ शिंदे", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nऐरोली टोलनाका मनसेनं बंद पाडला ; पिवळ्या रेषेच्याबाहेर टोलवसूली नको- एकनाथ शिंदे\nमुंबईबाहेरच्या रस्त्यांवरील टोलवसुलीमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही काळ टोलवसुली बंद करण्याचे आदेश एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. एरोली टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी टोलवसुली बंद पाडलीय. त्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे टोलवसुली काही काळ बंद करण्याचे आदेश दिलेत.\n23 डिसेंबर, ठाणे : मुंबईबाहेरच्या रस्त्यांवरील टोलवसुलीमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही काळ टोलवसुली बंद करण्याचे आदेश एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. एरोली टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी टोलवसुली बंद पाडलीय. त्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे टोलवसुली काही काळ बंद करण्याचे आदेश दिलेत. पिवळ्या लाईनच्या मागे गाड्यांच्या रांगा असल्यानं गाड्यांना टोल भरावा लागू नये म्हणून मनसे कार्यकर्ते टोलनाक्यावर उभे राहून गाड्या सोडताहेत. ऐरोली टोलनाक्याजवळ टोलवसुलीमुळे वाहतूक कोंडी होत होती. ठाणे - बेलापूर मार्गावर वाहनांना चार दिवसांसाठी नो एण्ट्री असल्यामुळे सोमवारपर्यंत हा रोडब्लॉक पाहायला मिळणार आहे.\nकळवा-विटावा रेल्वेब्रीज खालील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत. अशातच नाताळच्या सुट्ट्या आणि लाँग विकेंड साजरा करण्यासाठी मुंबई - ठाणेकर एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर गाड्या घेऊन शहराबाहेर पडू लागल्याने जवळपास सर्वच टोलनाक्यांवरून वाहतूक कोंडी झालीय. वाहनांच्या रांगा पिवळ्या रेषेबाहेर जाऊनही टोलनाक्यांवरून वसुली सुरू होती म्हणूनच ऐरोली टोलनाक्यावरील टोलवसुली मनसे कार्यकर्त्यांनी बंद पाडलीय. टोलवसुली बंद झाल्याने वाहतूक कोंडीही कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतुकीचा खोळंबा, खंडाळा घाटात मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक शेडुंग फाट्यावरुन वळवली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: aroli toll nakano tolltraffic jamएकनाथ शिंदेऐरोली टोलनाकाठाणेमनसेचं आंदोलनमुंबईवाहतूक कोंडी\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://shivray.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7%E0%A5%AE/", "date_download": "2018-04-25T22:12:40Z", "digest": "sha1:DC2FOECTMFNKU5PVDFFC77I2YQKNPQEG", "length": 14023, "nlines": 192, "source_domain": "shivray.com", "title": "मोडी वाचन – भाग १८ | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nमोडी वाचन – भाग १८\nमोडी वाचन – भाग १८\nSummary : महाविद्यालयीन व त्यानंतरच्या शिक्षणात अनेक विभाग आहेत, की ज्यात विद्यार्थी नाहीत; पण शासनाचं त्यासाठी मोठं अनुदान आहे. परंतु मोडीबाबत मात्र शासन गंभीर नाही. जागतिकीकरण, मोबाईल, इंटरनेटच्या या जमान्यात मोडी लिपी रोजच्या व्यवहारात पुन्हा आपलं स्थान प्राप्त करेल अशी शक्याता आज जरी नसली तरी तिची वैशिष्ट्यं, लकबी लक्षात घेता ती इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात कायमच महत्त्वाची आहे.\nPrevious: मोडी वाचन – भाग १७\nNext: मोडी वाचन – भाग १९\nमोडीचे प्रशिक्षण व पुस्तके\nमोडी लिपी शिकण्यासाठी केशव भिकाजी ढवळे, ढवळे प्रकाशन यांची १ ते ५ भाग असलेली पुस्तके उपलब्ध आहेत.\nतुम्हीच मोडी शिका या नावाचे डायमंड पब्लिकेशनचे पुस्तक – ह्या पुस्तकात निरनिराळे मोडी दस्तऐवज छापलेले आहेत.\nजागतिक मोडी लिपी प्रसार समिती, मुंबई येथे मोडीचे प्रगत वर्ग घेतले जातात.\nभारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे येथे मोडीचे वर्ग घेतले जातात.\nमहाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाद्वारे दरवर्षी उन्हाळ्यात, मोडी लिपीच्या प्रशिक्षणाची ८ ते १५ दिवसांची कार्यशाळा घेतली जाते.\nया कार्यशाळेत मोडी लिपीच्या लेखन-वाचनाची तसेच शिवकालीन आणि पेशवेकालीन व्यवहार पद्धतीची माहिती (कागदपत्रांचे वाचन करण्यासाठी आवश्यक अशा संदर्भांसकट) करून देण्यात येते. प्रशिक्षणाच्या शेवटी परीक्षा असून ती उत्तीर्ण झाल्यावर प्रमाणपत्र मिळते.\nपुस्तके पुण्याच्या आप्पा बळवंत चौक येथे मिळतील किंवा तुम्ही ऑनलाईन साईटवरून देखील मागवू शकता.\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग ३\nशिवरायांची जगभरातील इतिहासकरांनी केलेली वर्णने\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nछत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा – शाहीर नानिवडेकर\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%AE_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-04-25T22:23:37Z", "digest": "sha1:MXOB3ITUYX4PB4M5DZEMLKK2QWZYCQQ5", "length": 6332, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अरक्कोणम (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअरक्कोणम हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.\n३ संदर्भ आणि नोंदी\nदिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४च्या मतदारयादीनुसार या मतदारसंघात ६७९३९९ पुरुष मतदार, ६९६२१६ स्त्री मतदार व ४० अन्य मतदार असे मिळून एकूण १३७५६५५ मतदार आहेत.[१]\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अरक्कोणम (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nतमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ\nतिरुवल्लुर • चेन्नई उत्तर • चेन्नई दक्षिण • चेन्नई मध्य • श्रीपेरुम्बुदुर • कांचीपुरम • अरक्कोणम • वेल्लोर • कृष्णगिरी • धर्मपुरी • तिरुवनमलाई • आरणी • विलुपुरम • कल्लकुरिची • सेलम • नामक्कल • इरोड • तिरुपूर • निलगिरी • कोइम्बतुर • पोल्लाची • दिंडीगुल • करुर • तिरुचिरापल्ली • पेराम्बलुर • कड्डलोर • चिदंबरम • मयिलादुतुराई • नागपट्टीनम • तंजावर • शिवगंगा • मदुराई • तेनी • विरुधु नगर • रामनाथपुरम • तूतुकुडी • तेनकाशी • तिरुनलवेली • कन्याकुमारी\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १६:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/how-to-save-money-for-retirement-261720.html", "date_download": "2018-04-25T22:02:26Z", "digest": "sha1:WQFPA3EOPDJLXJWR2YFZSJBYCKZVJGU2", "length": 14303, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी कसं कराल आर्थिक नियोजन?", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nनिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी कसं कराल आर्थिक नियोजन\nरिटायर्डमेंटचा हा सुखद आनंद घेण्यासाठी गरज आहे ती पैशाची योग्य ती बचत आणि योग्य ते आर्थिक नियोजन.\n29 मे : सगळं आयुष्य तर पैसे कमवण्यात आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यात जातं. पण यानंतर हवहवसं वाटतं ते म्हणजे आरामदायक निवृत्तीचं आयुष्य, परंतु रिटायर्डमेंटचा हा सुखद आनंद घेण्यासाठी गरज आहे ती पैशाची योग्य ती बचत आणि योग्य ते आर्थिक नियोजन.\nपीपीएफ (Public Provident Fund): हा पैसे वाचवण्याचा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये फक्त पैसे भरायचे आणि त्याचं व्याज घ्यायचं. सगळ्यात फायदेशीर म्हणजे यात व्याजही मिळतं आणि त्याला टॅक्सही लागत नाही. तुम्ही बँकेतून किंवा पोस्ट ऑफिसमधून हे पीपीएफ उघडू शकता. पीपीएफ हे एक सुरक्षित गुंतवणुकीचं स्रोत आहे.\nएनपीएस (National Pension Scheme): न्यू पेंशन स्कीमच्या कलम 80च्या कायद्याअंतर्गत यातून आपण 10 टक्के टॅक्सची बचत करू शकतो. यामध्ये 6 वेगवेगळे फंड आहेत ज्यात गुंतवणुकीच्या सुविधा आहेत. यात किमान 6000 रुपये अशी वार्षिक गुंतवणूक आपण करू शकतो. 30 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये आल्यास एनपीएफमधून आपल्याला 15000 रुपये इतका फायदा होऊ शकतो. ही गुंतवणूक वय वर्ष 18 ते 55 या वयोगटातले लोक करू शकतात.\nविमा (Insurance): युलिप, विमा योजना आणि पारंपरिक योजनांच्या मदतीने तुम्ही गुंतवणूक करू शकता. युलिपमध्ये आपण दीर्घकाळ गुंतवणूक करू शकतो. 58 वर्षांच्या आधी जर कोणत्याही विमा योजनांमधून पैसे काढले तर विमा बंद करताना आर्थिक ताण जाणवतो. पण त्याला पर्याय म्हणून पेंशन योजना, रिटायर्डमेंट योजना यांसारखे अनेक विमा पर्याय निवडू शकता.\nईपीएफ (employee provident fund): आपल्या पगारापैकी 12 टक्के पगार हा ईपीएफमध्ये जातो. यात आपले पैसे सुरक्षितही राहतात आणि व्याजदरही चांगला मिळतो. आपल्यासाठी तर ही एक उत्तम निवृत्ती बचत योजना आहे. परंतु पगार घेणारा कामगार वर्गच याचा फायदा घेऊ शकतो.\nम्युच्युअल फंड: आपला जर जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर तो म्युच्युअल फंडच्या एसआयपी (Systematic Investment Plan) मध्ये करा. यात तुम्हाला दोन पर्याय आहेत एक तर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुतवणूक करा नाहीतर थेट इक्वटीमध्ये गुंतवणूक करा.\nइक्विटी (equity funds): दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून सर्वोत्तम फंडसाठी इक्विटी उपयोगाचं आहे. हो, आता यात जरा धोका आहे आणि आपल्याला व्यवहारावर लक्षही ठेवावं लागतं. दीर्घकाळाच्या गुंतवणूकीमुळे आपल्या यातून खूप चांगले पैसे मिळतात.\nटॅक्स फ्री बॉन्डस् (tax free bonds): जेव्हा तुमच्या रिटायर्डमेंटसाठी 1-2 वर्ष उरतील आणि तुमच्याकडे पुरेसे पैसे असतील तर तुम्ही टॅक्स फ्री बॉन्डमध्ये गुंतवणूक करू शकता. यात 10-20 वर्षांसाठी आपले पैसे लॉक होतात आणि ते सुरक्षितही असतात. याचा आणखी फायदा म्हणजे यात व्याजावर कोणताही टॅक्स लागत नाही.\nलॉन्ग टर्म डिपॉजिट (long term deposit): जर तुम्ही कमी टॅक्स स्लॅबमध्ये मोडत असाल तर तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. यात व्याजावर 11-12 टक्के आपल्याला मिळू शकतात. निवृत्तीनंतर यातून तुम्हाला नियमित रक्कम मिळण्याची सुविधा आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n हे उपाय करून पहा\nकडुलिंबाची पानं खा आणि निरोगी रहा\nउन्हाळ्यात 'अशी' घ्या त्वचेची काळजी \n हे उपाय करून पहा\nकेसांच्या कंडिशनरचा 'असाही' उपयोग\nउन्हाळ्यात कशी काळजी घ्याल\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/gallery/", "date_download": "2018-04-25T21:36:35Z", "digest": "sha1:UDXPRF57FCYBSG3DTMF7RB6TWJGLAZYN", "length": 2806, "nlines": 51, "source_domain": "abdulsattar.in", "title": "गॅलरी | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nसिल्लोड मतदार संघातुन अर्ज दाखल करतांना समर्थन देण्यासाठी सहभागी झालेला विराट जनसमुदाय\nअंभई येथे शेतकऱ्यांचा मोठा सन “पोळा” यावेळी त्यांना भेट देतांना, ता. २५ ऑगस्ट २०१४\nविविध कार्यक्रमात संबोधित करतांना ना. अब्दुल सत्तार\nधनगर समाज भव्य सादरीकरण सोहळा , आझाद मैदान, मुंबई.\nदिनांक 24 जुलै, 2014 रोजी झालेल्या अखिल भारतीय राज्यस्तरीय पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय सुधारणा सांख्यिकी तांत्रिक सल्लागार समितीची बैठक, यशदा, पुणे. बैठकीचे फोटो\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/medical-shops-shutters-to-go-down-on-tuesday-261763.html", "date_download": "2018-04-25T22:03:53Z", "digest": "sha1:HSHLQBZ7JMLT6MKEAUETKWSUVHUH2RHW", "length": 10198, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्या देशभरातील औषध दुकानं बंद राहणार", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nउद्या देशभरातील औषध दुकानं बंद राहणार\nऑनलाइन औषधविक्रीवर निर्बंध आणावेत, औषध विक्रेत्यांचे कमिशन वाढवावं आणि केमिस्टवर औषधविक्रीच्या संदर्भात लावलेले नियम शिथील करावेत\n29 मे : ऑनलाइन औषधविक्रीवर निर्बंध आणावेत, औषध विक्रेत्यांचे कमिशन वाढवावं आणि केमिस्टवर औषधविक्रीच्या संदर्भात लावलेले नियम शिथील करावेत, या मागण्यांसाठी उद्या (मंगळवारी) देशभरातील सर्व औषध दुकानं बंद ठेवण्यात येणार आहे.\nऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टने हा निर्णय घेतलाय. या बंदचा फटका रुग्ण व सर्वसामान्यांना बसणार आहे. देशभरातील नऊ लाख औषध विक्रेते या संस्थेचे संघटनेचे आहेत. आमच्या तक्रारी आम्ही अनेकदा सरकारकडे मांडल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, म्हणूनच आम्ही बंदचा निर्णय घेतल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. एवढंच नाहीतर अनेक औषध विक्रेते ३0 मे रोजी दिल्लीच्या जंतर मंतरवर जमून निदर्शनंही करणार आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: medical storeऔषध विक्रेतेऔषधविक्री\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathivideoworld.wordpress.com/2011/05/15/natrang-marathi-song-vajle-ki-bara-2/", "date_download": "2018-04-25T22:14:35Z", "digest": "sha1:5QRRGDR4TGCSPQJGZW3SWFXW52UPYIKL", "length": 5850, "nlines": 117, "source_domain": "marathivideoworld.wordpress.com", "title": ">Natrang marathi song vajle ki bara | Marathi Video World", "raw_content": "\nएकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी\nपदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा\nचैत पुनवेची रात आज आलिया भरात\nधडधड काळजात माझ्या माईना\nकदी कवा कुठं कसा जीवं झाला यडापीसा\nत्याचा न्हाई भरवसा तोल ऱ्हाईना\nराखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले\nपिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले\nराया सोडा आता तरी काळ येळ न्हाई बरी\nपुन्हा भेटु कवातरी साजणा …\nमला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.\nकशा पाई छळता, मागं मागं फिरता\nअसं काय कर्ता, दाजी हिला-\nभेटा की येत्या बाजारी\nसहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली\nआता बाराची गाडी निघाली\nहीला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.\nऐन्यावानी रुप माझं ऊभी ज्वानीच्या मी ऊंबऱ्यात\nनादावलं खुळंपीसं कबुतर ह्ये माज्या ऊरात\nभवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची\nऊगा घाई कशापायी हाये नजर ऊभ्या गावाची\n(नारी गं, रानी गं, हाये नजर ऊभ्या गाचाची)\nशेत आलं राखनीला राघु झालं गोळा\nशिळ घाली आडुन कोनी करुन तिरपा डोळा\nआता कसं किती झाकू सांगा कुटवर राखू\nराया भान माझं मला ऱ्हाईना …\nमला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.\nकशा पाई छळता, मागं मागं फिरता\nअसं काय कर्ता, दाजी हिला-\nभेटा की येत्या बाजारी\nसहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली\nआता बाराची गाडी निघाली\nहीला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.\nआला पाड झाला भार भरली ऊभारी घाटाघाटात\nतंग चोळी अंग जाळी टच्च डाळींब फुटं व्हटात\nगार वारा झोंबणारा द्वाड पदर जागी ठरंना\nआडोश्याच्या खोडीचं मी कसं गुपीत राखू कळंना\n(नारी गं, रानी गं, कसं गुपीत राखू कळंना)\nमोरावानी डौल माझा मैनेवानी तोरा\nऔंदाच्या गा वर्साला मी गाठलं वय सोळा\nजीवा लागलीया गोडी तरी कळ काढा थोडी\nघडी आताचि ही तुम्ही ऱ्हाऊ द्या …\nमला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा.\nकशा पाई छळता, मागं मागं फिरता\nअसं काय कर्ता, दाजी हिला-\nभेटा की येत्या बाजारी\nसहाची बी गाडी गेली नवाचीबी गेली\nआता बाराची गाडी निघाली\nहीला जाऊ द्या ना घरी, आता वाजले कि बारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/latest-shopclues-offers-list.html?utm_source=headerlinks&utm_medium=header", "date_download": "2018-04-25T22:13:41Z", "digest": "sha1:GTSE7OYCD7PTCJKK5OQNY5EKBH24BWG2", "length": 17149, "nlines": 408, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ShopClues Offers | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nलोकप्रिय ताज्या कालावधी समाप्ती\n4 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापितआज\n4 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापितआज\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 19th Apr, 18\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 19th Apr, 18\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 19th Apr, 18\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 19th Apr, 18\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 17th Apr, 18\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 17th Apr, 18\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 17th Apr, 18\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 09th Apr, 18\nPriceDekho पेक्षा अधिक 100+ ऑनलाइन विक्रेते वेबसाइटवर त्यांची उत्पादने सूचीमध्ये भारतातील आघाडीच्या संशोधन आणि किंमत तुलनेत वेबसाइट आहे. PriceDekho cashback वापरकर्ते आणि कोणत्याही सुरू असलेल्या कूपन किंवा करार वरील cashback प्रदान करण्यासाठी केंद्रित उपक्रम आहे. PriceDekho cashback सदस्य आमच्या 100+ भागीदार किरकोळ कोणत्याही नियमित खरेदी जतन करू शकता. Cashback कमवा, आपण PriceDekho. Com / cashback निळ्या बटणे STORE वर जा द्वारे किरकोळ विक्रेता वेबसाइटवर क्लिक करून खात्री करा.\nमी PriceDekho cashback कार्यक्रम सदस्य होण्यासाठी काहीही देणे आवश्यक आहे का\nमुळीच नाही, हे आम्हाला देऊ एक मुक्त cashback सेवा आहे. आपण cashback साइट वापरण्यासाठी काही पैसे द्यावे लागत नाही.\nमी या cashback कार्यक्रम सदस्य कशाप्रकारे होऊ शकतो\nआपण प्रथमच वापरकर्ता असल्यास, वर क्लिक करा मुख्य पृष्ठ वरच्या उजव्या कोपर्यात वर साइन अप करा बटण आणि आपल्या तपशील भरा. खालील सूचनांचे अनुसरण करून आपला संकेतशब्द तयार करा. एकदा आपण साइन अप आहे, आपण कार्यक्रम सदस्य होण्यासाठी आणि cashback लाभ सुरू करू शकता. आपण आधीच गेल्या साइन इन केले आहे, तर, कृपया लॉगिन करण्यासाठी आपला नोंदणीकृत ई-मेल आयडी वापरा. आपण जर आपला पासवर्ड विसरला आहे, वर क्लिक करा संकेतशब्द विसरल्यास आणि एक नवीन तयार करा.\nकसे मी cashback संबंधित कोणत्याही विचारलेल्या ग्राहक समर्थन संघाला संपर्क साधू\nसकाळी 10 ते 7 वाजता IST पासून शनिवारी - आमचा ग्राहक समर्थन कार्यसंघ उपलब्ध सोमवार आहे. आम्ही 48 तास प्रतिसाद वेळ हमी; आशेने तरी त्या पेक्षा परत आपल्या विनंतीवर लवकर मिळेल. आपण संपर्क फॉर्म या पृष्ठावरील उपलब्ध द्वारे एक द्रुत संदेश पाठवून संपर्क साधू शकता.\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/education-and-swimming-pool/", "date_download": "2018-04-25T21:57:41Z", "digest": "sha1:YYYGOOU4QO5XGNLJW7I2HLNLO3DLNNHU", "length": 5431, "nlines": 111, "source_domain": "abdulsattar.in", "title": "शिक्षण व स्विमींग पुल | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nशिक्षण व स्विमींग पुल\nसिल्लोड नगर परिषद हद्दीतील सर्व एक ते दहा पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळा नगर परिषदेच्या ताब्यात घेण्यात येईल. जेणे करुन या शाळेंवरती लोकनियुक्त प्रशासनाचे थेट नियंत्रण राहिल. त्यामुळे जि.प. शाळेचा शैक्षणिक स्तर उंचावेल. तसेच याच माध्यमातुन शहरामध्ये लोकवस्तीनुसार मराठी, उर्दु, हिंदी व इंग्रजी माध्यमाची सुविधा असणाऱ्या शाळा सुरु करण्यात येईल.\nराष्ट्रीय स्विमींग क्षेत्रात करिअर करू इच्छिनाèया, पोहन्याचा छंद जोपासणारे तसेच उत्तम आरोग्यासाठी बदलत्या जीवन शैलीला अनुकूल असा स्विमींग पुल उभारण्यात येईल यात बालक पालक या सर्वांसाठी पोहण्याचे प्रक्षिण दिले जाईल.\nवैशिष्ठ्यपुर्ण योजना, वित्त आयोग योजनेतुन यासाठी ४० लक्ष रुपय कर्च अपेक्षीत आहे.\n← 1 करोड़ के विकास कार्य जल्द ही सिल्लोड शहर में शुरू हो जाएगा\nसिल्लोड शहरात १ कोटी रुपयांच्या विकास कामांना लवकरच सुरुवात →\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://patilaakash.blogspot.com/2014/06/ekachfaeit1.html", "date_download": "2018-04-25T21:52:49Z", "digest": "sha1:JP6K6ZNFIOICFXJJAEY5TUZCIAS37EWD", "length": 13588, "nlines": 121, "source_domain": "patilaakash.blogspot.com", "title": "Aakash Patil: एकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण??", "raw_content": "\nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात.\nतर असंच परवा आमच्या गावातला एक 'पंटर' सापडला आणि बोलता बोलता आमचा विषय 'हागणदारी मुक्त' वरून 'पाणी बचाव आंदोलना'पर्यंत कसा गेला ते पहा :\nमी : काय म मज्जा हाय लगा तुमची. सरकार आता तुमच हगलेल बी काढालंय.\nपंटर: कसलं काय घेवून बसलाइस. सरकार हगलेल काढतंय पर त्यासाठी सकाळी तासभर चड्डी धरून उभा रहायला लागतंय त्येच काय.\nमी: तवढी कळ तर सोसायला पायजेलच की. तुम्हाला फुकट बी पायजे आणि लगेच बी. कस जमल. सोसा जरास आसुदे म्हणून.\nपंटर: ते सोसालायोच र. पर कामाचा खुळांबा व्हायलाय कि त्यापायी. च्यामायला हगायला जायचं म्हणून सकाळी लवकर उठाया लागालंय नाहीतर पुढ धार काढायचं आणि वैरण आणायचं काम बोंबलतय.\nमी: ते बी खर हाय म्हणा. बाकी पावसा-पाण्याच काय. पेरण्या काय म्हणत्यात.\nपंटर: काय न्हायी लगा यंदा. पेरण्या झाल्या खर पाऊस न्हायी, पिकं गेली समदी. प्यायला बी पाणी नाही. धरणातालच पाणी आटायला लागलंय आता.\nमी: सगळीकडच र. पाप केल्यासात तुम्ही, त्याच भोगा आता.\nपंटर: त्येच मी म्हणतोय, हि गावोगावी कशाला संडास सरकार बांधालय ह्यामुळच पाणी टंचाई आलीया.\nमी: हाहा, काय बी बोलू नग. त्येच्याआयला तुम्हाला हवेशीर बसायचं असतंय म्हणून आता त्येला दोष दे.\nपंटर: न्हायी र. खरच तर. बघ हा. गेली १०-१५ वर्ष चालू हाय सरकारची योजना. त्यामुळ आता पर्यंत महाराष्ट्रभर संडास बांधून झाली असतील. साधारण पण एका माणसाला दिवसाकाठी सरासरी १० लिटर पाणी लागतंय.\nमी: डोचक नासलय. तिथ काय आंघोळीला जात्यात व्हय.\nपंटर: तुला काय माहित त्यातलं. संडास बांधल्यापास्न समदी बामन झाल्यात. म्हणून संडासात शिरायच्या आदी पाणी व-वतुन पाक करून घेत्यात आणि मंगच आत जात्यात.\nपंटर: तर १० लिटर पाणी एका माणसाला म्हटल्यावर १००० माणसाला १०००० लिटर पाणी रोजच. आदीमधी जात्यात ते आणि येगळच. आता हिशेब तूच लाव भावा. संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या आणि वाया जाणार पाणी. त्येच जर उघड्यावर परंतु गावापासून दूर कुठतरी चर मारून संडास बनवली असती तर एका तांब्यात म्हणजे एक लिटर पाण्यात सगळ आटोपलं असत. त्यात आणि ते पाणी डायरेक्ट जमिनीत बी मुरलं असत. रोगराई पसरू नये म्हणून त्या मलमुत्रावर औषध फवारल असत म्हणजे कसलंच टेंशन न्हायी. निदान नाही म्हटलं तरी आत्ता जेवढ पाणी वय जातंय त्यातलं अर्ध तरी या नुसार आपल्याला नक्कीच वाचवता आल असत. पर तुमच्या आडणी भोकाच्या सरकारला कळणार कधी. नुसत पैशाची नासाडी दुसर काही न्हायी. नाव मोठ करायला आणली यांनी योजना आणि हगायला पायजे म्हणून प्यायलाच पाणी मिळणा अशी अवस्था झालीया.\nपंटर न मारली एकच फाईट आणि माझीच झाली कि हो टाईट\nLabels: एकच फाईट वातावरण टाईट , जरासा करा विचार\nआपलं सगळं सेम आहे \nएकच फाईट वातावरण टाईट \nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2018-04-25T22:25:56Z", "digest": "sha1:XXXOWWPKOI32V5W742GZRWXD6QFBPT3S", "length": 3836, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अमेरिका खंडामधील भौगोलिक प्रदेश - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:अमेरिका खंडामधील भौगोलिक प्रदेश\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"अमेरिका खंडामधील भौगोलिक प्रदेश\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १४:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sanskrutsanwad-news/muslim-religious-scholars-struggle-for-one-muslim-nation-1316814/", "date_download": "2018-04-25T22:07:34Z", "digest": "sha1:GOLCGXZH4CYP3IZGWYD2VYPMN3RZR3ML", "length": 34476, "nlines": 233, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Muslim religious scholars struggle for one Muslim nation|एकराष्ट्रासाठी मुस्लीम धर्मपंडितांचा संघर्ष | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nएकराष्ट्रासाठी मुस्लीम धर्मपंडितांचा संघर्ष\nएकराष्ट्रासाठी मुस्लीम धर्मपंडितांचा संघर्ष\nभारतातील सर्व मुसलमानांना फाळणी पाहिजे होती\nप्रेषितांनी ज्यूधर्मीयांशी केलेला ‘मदिना-करार’ हा भारतातील बहुधर्मीय राष्ट्रवादाचा पाया होऊ शकतो असे प्रतिपादन करणारे मौलाना मदनी, धार्मिक एकात्मता सिद्धान्त मांडणारे मौ. आझाद, ‘जमियत उलेमा ई हिंद’सह अनेक संघटना विरुद्ध मुस्लीम लीग यांच्या समर्थक मौलाना, उलेमा व मुफ्तींमधील हा तात्त्विक संघर्ष होता..\nभारतातील सर्व मुसलमानांना फाळणी पाहिजे होती, हा अनेकांचा असणारा समज चुकीचा आहे. त्यांच्यात दोन परंपरा होत्या- देवबंद (१८६७) व अलीगड (१८७५). तेथे स्थापन झालेल्या विद्यापीठांनी स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय मुसलमानांच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय व एकूण सांस्कृतिक विचारांना स्वतंत्र दिशा दिली होती. अलीगड परंपरेतून १९०६ला मुस्लीम व देवबंद परंपरेतून १९१९ला ‘जमियत-उल-उलेमा हिंद’ (भारतीय उलेमांची (धर्मपंडितांची) संघटना) या राजकीय संघटनांची स्थापना झाली. फाळणीसंबंधात या दोन संघटनांची भूमिका परस्परविरुद्ध होती. ‘जमियत उलेमा’ ही काँग्रेससोबत तर मुस्लीम लीग ही दोन्हीच्याही विरोधात होती. १९४० ते ४७ या फाळणीच्या काळात जिना हे लीगचे, तर मौ. हुसेन अहमद मदनी (मृ. १९५७) ‘जमियत उलेमा’चे अध्यक्ष होते. मदनी हे १९२७ पासून शेवटपर्यंत ‘दार-उल-उलूम देवबंद’चे कुलगुरू होते. ते लीगचे व जिनांचे कडवे विरोधक व काँग्रेसपेक्षाही अधिक अखंड भारतवादी होते. त्यांनी काँग्रेससह स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतला होता. द्विराष्ट्रांविरोधात प्रचार करतात म्हणून त्यांना लीगवाद्यांनी मारहाणही केली होती. त्यांच्या राष्ट्रीय कार्याचा बहुमान म्हणून भारत सरकारने १९५४ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊ केला होता, परंतु आम्ही शासनाकडून पुरस्कार घेत नसतो म्हणून त्यांनी तो नाकारला होता.\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nकेवळ ‘जमियत’च नव्हे तर दोन डझनांहून अधिक प्रमुख मुस्लीम संघटना फाळणीविरुद्ध होत्या. लीगने मार्च १९४० मध्ये फाळणीचा ठराव करताच त्याविरोधात लढण्यासाठी ‘जमियत’ने पुढाकार घेऊन अशा सर्व राष्ट्रवादी संघटनांची ‘अ. भा. आझाद मुस्लीम कॉन्फरन्स’ नावाची शिखर संघटना स्थापन केली. तिचे एप्रिल १९४० मध्ये दिल्ली येथे भव्य अधिवेशन भरले. अधिवेशनात फाळणीच्या ठरावाला कडाडून विरोध करून भारत अखंड ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ठराव संमत करण्यात आला, की ‘फाळणीची कोणतीही योजना अव्यावहारिक असून, देशाच्या व विशेषत: मुसलमानांच्या हितासाठी हानिकारक आहे.. भारतभूमी धर्म वा वंश यांचा विचार न करता सर्व भारतीयांची सामाईक स्वभूमी आहे.. त्यात आमच्या प्राणांपेक्षाही प्रिय असलेल्या धर्म व संस्कृतीची ऐतिहासिक स्मारके आहेत.. राष्ट्रीय दृष्टीने प्रत्येक मुसलमान हा भारतीय आहे.’ त्यात मागणी करण्यात आली, की ‘प्रौढ मतदानाद्वारे घटना समिती स्थापन केली जावी.. त्यातील मुस्लीम सदस्यांनीच शिफारस केलेले त्यांचे न्याय्य हक्क राज्यघटनेत पूर्णत: सुरक्षित केले जावेत.. ते सुरक्षा हक्क कोणते असावेत यात हस्तक्षेप करण्याचा हक्क अन्य सदस्यांना नसला पाहिजे.’ हा ठराव मांडताना मुफ्ती किफायतुल्लाह यांनी सांगितले की, आम्हाला धर्मप्रसार करण्याचा हक्क असून, एखाद्या छोटय़ा भूभागात आम्ही स्वत:ला अडकून घेणार नाही.\nया पायावर ‘जमियत उलेमा’ने १९४२ साली त्यांच्या मागण्यांचा पुढील घटना-प्रस्ताव घोषित केला. ‘भारत संघराज्य असेल व प्रांतांना परिपूर्ण स्वायत्तता असेल. प्रांतांनी स्वत: होऊन दिलेले तेवढेच काय ते अधिकार केंद्राकडे असतील.. संघराज्याच्या लोकसभेत हिंदू व मुसलमान यांना समान म्हणजे प्रत्येकी ४५ टक्के व अन्य अल्पसंख्याकांना १० टक्के वाटा असेल.. लोकसभेतील २/३ मुस्लीम सदस्यांना जर एखादे विधेयक त्यांच्या धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय हितसंबंधांना बाधक वाटले, तर ते मांडता वा मंजूर करता येणार नाही.. सर्वोच्च न्यायालयात मुसलमान व बिगर-मुसलमान न्यायाधीशांची संख्या समसमान असेल.’ अशा प्रकारे फाळणीपेक्षा बहुधर्मीय एकराष्ट्र कसे हितकारक आहे हे सांगण्याचा ‘जमियत’ व तिचे नेते आटोकाट प्रयत्न करीत असत.\nएकराष्ट्रासंबंधात वादाचा एक प्रमुख मुद्दा सैद्धांतिक होता. लीगचे म्हणणे की, इस्लामप्रमाणे परिपूर्ण जीवन जगायचे असेल, तर ते अखंड भारतात शक्य नाही. त्यासाठी इस्लामिक राज्य पाहिजे. पाकिस्तान हे इस्लामिक राज्य होणार असल्यामुळे फाळणीची मागणी इस्लामशी सुसंगत ठरते. राष्ट्र हे भूमीवरून नव्हे तर धर्म व संस्कृतीवरून ठरते. उलट एकराष्ट्र म्हणून बिगर-मुस्लिमांबरोबर राहण्यासाठी इस्लाममध्ये आधार नाही. यास उत्तर देण्यासाठी मौ. मदनी यांनी उर्दूत ‘संयुक्त भारतातील राष्ट्रवाद व इस्लाम’ असे पुस्तकच लिहिले. त्यात दाखवून दिले, की प्रेषितांनी मदिनेतील ज्यू धर्मीयांबरोबर एकराष्ट्र स्थापन केले होते व त्यासाठी केलेला ‘मदिना-करार’ हा भारतातील बहुधर्मीय राष्ट्रवादाचा पाया होऊ शकतो. सर्व राष्ट्रवादी मुस्लीम संघटनांनी व नेत्यांनी ‘मदिना-करार’ हाच भारतीय एकराष्ट्रवादाचा सैद्धांतिक आधार मानला होता व इस्लामच्या आधारे फाळणीला विरोध केला होता.\n‘मदिना-करार’ला इस्लाममध्ये फार मोलाचे स्थान आहे. त्यास पहिल्या इस्लामिक राज्याची आदर्श राज्यघटना मानले जाते. डॉ. रफिक झकेरिया यांनी म्हटले आहे, ‘या मदिना-राज्यघटनेप्रमाणे मुसलमान व ज्यू यांना समान दर्जा प्रदान करून एक राष्ट्र बनविण्यात आले होते. त्याच आधारावर सेक्युलरवादी विचारवंत भूमिका मांडतात, की इस्लामला विविध धर्मीयांत भेदभाव नसणारे संयुक्त राज्य मान्य आहे.. ही राज्यघटना आजच्याकरिताही लागू होणारी आहे. याच महत्त्वाच्या कराराच्या आधारावर.. ‘जमियत उलेमा हिंद’च्या ख्यातनाम उलेमांनी.. जिनांच्या द्विराष्ट्रवादाला विरोध केला होता.’ थोर सेक्युलर विचारवंत असगर अली इंजिनीअर यांच्या मते, ‘आधुनिक काळातही बहुधर्मीय राज्यासाठी हा करारच आदर्श ठरू शकतो.’ भारताची राज्यघटना या करारावर आधारित आहे, असे मानले जाते. ‘इंडियन सेक्युलर फोरम’ या संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथात (१९६८) म्हटले आहे, की ‘भारतीय राष्ट्रवाद व सेक्युलॅरिझम हे इस्लामच्या विरोधी नाहीत.. मदिना-करारापेक्षा भारतीय राज्यघटना फारशी वेगळी नाही.. घटनेतील तत्त्वे प्रेषितांच्या करारातील तत्त्वांसारखीच आहेत.’ मौ. मदनी भारतीय संविधानाला हिंदू व मुसलमान यांनी परस्परात केलेला मॉहिदा (मदिनेसारखा करार) कसा मानत असत, हे नरहर कुरुंदकरांनी ‘जागर’ व ‘शिवरात्र’ ग्रंथात दाखवून दिले आहे.\nमौ. मदनी असेही सांगत असत, की ‘पहिले प्रेषित आदम हे स्वर्गातून आधी भारतात उतरले व येथे स्थायिक झाले.. कुराणानुसार प्रत्येक प्रेषिताचा धर्म इस्लाम होता. म्हणून आदम व त्यांचे आद्यनिवासी वंशज हे मुसलमान होते. थोडक्यात हा देश इस्लामचे उगमस्थान राहिलेला आहे.’ भारत हीच मुसलमानांची वतन व मातृभूमी असल्याचे व फाळणी गैरइस्लामी असल्याचे ते विविध प्रकारे पटवून देत. जिनांसारखे निधर्मी नेते पाकिस्तान हे इस्लामिक राज्य करणार नाहीत व त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असा ते सांगत असत.\nमौ. मदनींसह ‘जमियत’च्या ज्येष्ठ उलेमांची एक फळीच लीगविरुद्ध मैदानात उतरली होती. मौ. सय्यद मुहंमद सज्जाद, मौ. तुफेल अहमद मंगलोरी व मौ. हिकजूर रहमान यांची नावे तर अग्रक्रमाने घ्यावी लागतील. तिघांनीही मौ. मदनींप्रमाणेच बहुधर्मीय राष्ट्रवादाचे समर्थन करणारी पुस्तके लिहिली व फाळणी कशी गैरइस्लामी व हानिकारक आहे, हे दाखवून दिले. तसेच याच काळात (१९४०-४६) काँग्रेसचे अध्यक्ष असलेले मौ. अबुल कलाम आझाद यांनी अशाच प्रकारे संमिश्र राष्ट्रवादाचा सिद्धांत मांडून अखंड भारत हाच मुसलमानांसाठी कसा लाभदायक आहे हे दाखवून दिले व लीगविरुद्ध मोठा संघर्ष केला. तथापि, धर्मपंडितांचे न ऐकता लीगच्या इस्लामिक राज्याच्या भावनिक आवाहनाला बळी पडून मुसलमानांनी १९४६च्या निवडणुकीत लीगला मते दिली व फाळणीचे अरिष्ट ओढवून घेतले.\nया राष्ट्रीय एकात्मतेच्याही पुढे जाऊन मौ. आझादांनी तर स्वतंत्र ‘कुराण-भाष्य’ लिहून धार्मिक एकात्मतेचा सिद्धांत मांडला. शतकानुशतके कुराणाचा खरा संदेश दृष्टिआड केला गेला आहे. उलेमांना आधुनिक विचारांचे ज्ञान नाही तर आधुनिक शिक्षितांना कुराणाच्या मूळ शिकवणीचे आकलन झाले नाही. कुराणाचा खरा संदेश आपण सांगणार आहोत, अशी त्यांची भूमिका होती. त्यांनी प्रतिपादन केले, की सर्वाचा ईश्वर एकच आहे. सर्व धर्म ईश्वरप्रणीत आहेत. धर्म मानवाला एक करण्यासाठी आले, विभागण्यासाठी नव्हे. ते लिहितात, ‘धार्मिक मतभेदांनी परस्परद्वेष व शत्रुत्व निर्माण केले आहे. आता ही वाईट गोष्ट कशी नष्ट करायची.. यासाठी कुराणाने साधा मार्ग सांगितला आहे. सर्व धर्म मुळात सत्य होते असे माना. दाखवून द्या, की सर्वच धर्माचा समान गाभा म्हणजे ‘दीन’ दुर्लक्षित करून नंतर अनेक धर्मपंथ तयार झाले. आता प्रत्येक धर्मपंथाच्या अनुयायांनी आपल्या मूळ धर्माच्या शिकवणीकडे म्हणजेच ‘दीन’कडे जायचे आहे. कुराण म्हणते, की असे झाल्यास धर्मासंबंधीचे सारे वादच संपुष्टात येतील.. हा ‘दीन’ म्हणजे ईश्वरावर श्रद्धा ठेवणे व सत्कर्म करणे होय.’ ते स्पष्ट करतात, की ‘कुराण कोणलाही धर्म सोडायला सांगत नाही. उलट ते प्रत्येकाने स्वत:च्याच मूळ विशुद्ध धर्माकडे जाण्याचा आग्रह धरते. कारण सर्व धर्माचा गाभा समान व एकच आहे.’ ईश्वराने प्रत्येक मानवसमूहाकडे प्रेषित व धर्मग्रंथ पाठविला आहे. त्यांच्यावर सर्वानी कोणताही भेदभाव न करता श्रद्धा ठेवली पाहिजे, अशीही कुराणाची शिकवण असल्याचे ते दाखवून देतात.\nअशा प्रकारे धार्मिक एकात्मतेचा संदेश देण्यासाठी त्यांनी ‘कुराण-भाष्य’ लिहिले. परंतु ‘सर्व धर्म सत्य’ हा त्यांचा सिद्धांत अन्य धर्मपंडितांना मानवला नाही. यासाठी त्यांना धर्मपीठावरून काढून टाकण्यात आले. त्याचे ‘कुराण-भाष्य’ दुर्लक्षित करण्यात आले. कुरुंदकरांनी म्हटल्याप्रमाणे, त्यांचे ‘कुराण-भाष्य’ समजावून सांगणारा अनुयायी त्यांना मिळाला नाही. थोडक्यात, बहुधर्मीय एकराष्ट्रासाठी धर्मपंडितांनी व धार्मिक एकात्मतेसाठी मौ. आझादांनी केलेल्या संघर्षांचा पुरेसा अभ्यास केला गेला नाही.\nलेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n२०१९ विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारतीय संघाच्या सामन्यांची संपूर्ण माहिती\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\nपवित्र कुराणाचे आद्य संस्थापक हजरत इब्राहिम होते त्या वेळी मूर्ती पूजा तिथे प्रचलित होती..म्हणूनच कि काय ईश्वराचे शेवटचे प्रेषक म्हणवून हजरत मुहम्मद पैगंबर यांनी कुराणात आपल्या पूर्वी हि झालेल्या प्रेषितांना व त्यांनी त्यांच्या संदेशांना मान दिला. राष्ट्रवाद हि कल्पना ,आपण म्हटल्या प्रमाणे मदिना करार प्रमाणेच झाली ज्याची तुलना योग्य ठरत नाही.गजानन पोळ.\nसर्व भारतावर वर्चस्व मिळावे अशी मुसलमानांची मानसिकता आहे म्हणून काही मुसलमान फाळणी विरुद्ध होते हे लक्ष्यात घ्या. हिंदू बद्दल त्यांना द्वेषच वाटतो.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.sonalikulkarni.org/2014/06/blog-post_797.html", "date_download": "2018-04-25T21:58:45Z", "digest": "sha1:VY2VAJLLPPRISXDUA22S6SXRUQVAP4K6", "length": 14562, "nlines": 44, "source_domain": "www.sonalikulkarni.org", "title": "‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ ची शतकी झेप ! | Sonali Kulkarni ')); }); return $(returning); }, capAwesome: function() { var returning = []; this.each(function() { returning.push(this.replace(/\\b(awesome)\\b/gi, '$1')); }); return $(returning); }, capEpic: function() { var returning = []; this.each(function() { returning.push(this.replace(/\\b(epic)\\b/gi, '$1')); }); return $(returning); }, makeHeart: function() { var returning = []; this.each(function() { returning.push(this.replace(/(<)+[3]/gi, \"♥\")); }); return $(returning); } }); function parse_date(date_str) { // The non-search twitter APIs return inconsistently-formatted dates, which Date.parse // cannot handle in IE. We therefore perform the following transformation: // \"Wed Apr 29 08:53:31 +0000 2009\" => \"Wed, Apr 29 2009 08:53:31 +0000\" return Date.parse(date_str.replace(/^([a-z]{3})( [a-z]{3} \\d\\d?)(.*)( \\d{4})$/i, '$1,$2$4$3')); } function relative_time(date) { var relative_to = (arguments.length > 1) ? arguments[1] : new Date(); var delta = parseInt((relative_to.getTime() - date) / 1000, 10); var r = ''; if (delta < 60) { r = delta + ' seconds ago'; } else if(delta < 120) { r = 'a minute ago'; } else if(delta < (45*60)) { r = (parseInt(delta / 60, 10)).toString() + ' minutes ago'; } else if(delta < (2*60*60)) { r = 'an hour ago'; } else if(delta < (24*60*60)) { r = '' + (parseInt(delta / 3600, 10)).toString() + ' hours ago'; } else if(delta < (48*60*60)) { r = 'a day ago'; } else { r = (parseInt(delta / 86400, 10)).toString() + ' days ago'; } return 'about ' + r; } function build_url() { var proto = ('https:' == document.location.protocol ? 'https:' : 'http:'); var count = (s.fetch === null) ? s.count : s.fetch; if (s.list) { return proto+\"//\"+s.twitter_api_url+\"/1/\"+s.username[0]+\"/lists/\"+s.list+\"/statuses.json?per_page=\"+count+\"&callback=?\"; } else if (s.favorites) { return proto+\"//\"+s.twitter_api_url+\"/favorites/\"+s.username[0]+\".json?count=\"+s.count+\"&callback=?\"; } else if (s.query === null && s.username.length == 1) { return proto+'//'+s.twitter_api_url+'/1/statuses/user_timeline.json?screen_name='+s.username[0]+'&count='+count+(s.retweets ? '&include_rts=1' : '')+'&callback=?'; } else { var query = (s.query || 'from:'+s.username.join(' OR from:')); return proto+'//'+s.twitter_search_url+'/search.json?&q='+encodeURIComponent(query)+'&rpp='+count+'&callback=?'; } } return this.each(function(i, widget){ var list = $('", "raw_content": "\n‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ ची शतकी झेप \n‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ ची शतकी झेप \nशिवाजी मंदिर येथे होणार शंभरावा प्रयोग\nएखादी गाजलेली कलाकृती नव्या स्वरुपात तितक्याच ताकदीनं प्रेक्षकांसमोर सादर करणं हे खुप मोठ्ठं आव्हान आहे. पण ते आव्हान समर्थपणे पेलून दाखवलं आहे ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या नाटकाच्या टीमनं. दिनू पेडणेकर आणि सोनाली कुलकर्णी निर्मित ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या नाटकाने शतकी झेप घेऊन रसिक-प्रेक्षकांच्या हृदयात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. या नाटकाचा शंभरावा प्रयोग येत्या ११ मे २०१४ रोजी शिवाजी मंदिर येथे दुपारी ३.३० वाजता सादर होणार आहे. या प्रसंगी अभिनेते रमेश देव, सीमा देव, अभिनय देव, अरुण काकडे, रवि जाधव, स्वानंद किरकिरे, वैशाली सामंत, जितेंद्र जोशी, हृषीकेश जोशी यांच्यासह चित्रपट-नाट्य तसेच माध्यम क्षेत्रातील प्रख्यात व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.\nअभिनेते मिलिंद फाटक आणि अभिनेत्री रसिका जोशी यांच्या लेखन-अभिनयातून साकारलेल्या ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या नाटकाने रंगमंचावर मोठा इतिहास घडवला होता. हे नाटक लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच रसिका जोशी यांच्या अकाली निधनामुळे मराठी रंगभूमीला जबरदस्त धक्का बसला. तरीही रसिका जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही अप्रतिम कलाकृती वाया जाऊ नये यासाठी ‘शो मस्ट गो ऑन’ या तत्वानुसार सोनाली कुलकर्णी, मिलिंद फाटक आणि गिरीश जोशी यांनी हे नाटक पुन्हा एकदा नव्या स्वरुपात रंगमंचावर आणले. आता हे नाटक शंभरावा टप्पा पार करत आहे.\nया यशाबद्दल बोलताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या रसिका जोशी यांच्या आठवणीने भावूक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की, ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’च्या या महत्त्वपूर्ण यशामध्ये रसिका जोशी यांची अनुपस्थिती आजही प्रकर्षाने जाणवत आहे. मी स्वतः रसिकाची मोठी चाहती होते. नाटकातील रसिका आणि मिलिंद फाटक यांच्या प्रगल्भ अभिनयातून साकारलेलं ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ हे नाटक मला प्रचंड भावलं होतं. इतकंच नव्हे तर या नाटकाची व्यावसायिक निर्मिती आपण करावी अशी माझी इच्छा होती. दिनू पेडणेकर हे त्यावेळी या नाटकाची निर्मिती करत होते. पण रसिकाच्या निधनानंतर या नाटकाचे प्रयोग थांबले होते. त्यानंतर मिलिंद फाटक यांनी हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आणण्याचं ठरवलं आणि भक्ती देशमुख या व्यतिरेखेसाठी जेव्हा त्यांनी मला विचारलं तेव्हा मी लगेचच होकार दिला. इतकंच नव्हे तर एक चांगली संहिता वाया जाऊ नये, तिला शंभर टक्के न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेऊन नवी भक्ती देशमुख उभी केली. त्यामुळे या नाटकाला प्रेक्षकांचा आजही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.\n‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ हे नाटक हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्येही रुपांतरित करण्यात आलं आहे. त्यासाठी कलाकार तसेच बॅकस्टेज आर्टिस्ट न बदलता संपूर्ण टीमसह आम्ही हे नाटक सादर केले होते. या आवृत्त्यांच्या पहिल्या खेळालाही प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली होती अशी आठवणही सोनाली कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केली.\nअनामिका व सोकुल निर्मित आणि साईसाक्षी प्रकाशित ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’ या नाटकाने पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, इंदोर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रयोग सादर केले आहेत. तसेच स्कॉटलंड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या युरोपीय मराठी स्नेह-संमेलनातही या नाटकाचा प्रयोग सादर केला होता. त्यालाही परदेशात स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. एक आगळीवेगळी कलाकृती असलेल्या या नाटकाचा प्रयोग सादर करण्यासाठी परदेशातून तसेच देशातील विविध शहरातून निमंत्रणे येत असल्याचेही सोनाली कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-04-25T22:18:49Z", "digest": "sha1:DCWE2QPTNZYDT4GS3LHFJY6U37JZVP4X", "length": 9395, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हातकणंगले (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहातकणंगले हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधील ४ आणि सांगली जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.\n४ हे सुद्धा पहा\n२७७ - शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ\n२७८ - हातकणंगले विधानसभा मतदारसंघ\n२७९ - इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ\n२८० - शिरोळ विधानसभा मतदारसंघ\n२८३ - इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ\n२८४ - शिराळा विधानसभा मतदारसंघ\nपहिली लोकसभा १९५२-५७ रत्नाप्पा कुंभार काँग्रेस\nपंधरावी लोकसभा २००९-२०१४ राजु शेट्टी स्वाभिमानी पक्ष\nसोळावी लोकसभा २०१४- राजु शेट्टी स्वाभिमानी पक्ष\nसामान्य मतदान २००९: हातकणंगले\nस्वाभिमानी पक्ष राजु शेट्टी ४,८१,०२५ ४९.१७\nएनसीपी निवेदीता माने ३,८५,९६५ ३९.४६\nशिवसेना रघुनाथ रामचंद्र पाटील ५५,०५० ५.६३\nबसपा अनिलकुमार कानडे २७,४६५ २.८१\nअपक्ष आनंदराव वसंतराव सुर्निके १०,५७६ १.०८\nअपक्ष अरुण बजरंग बुचडे ५,२८४ ०.५४\nभारिप बहुजन महासंघ अरविंद भिवा माने ३,९८७ ०.४१\nक्रांतीसेना महाराष्ट्र उदय पंढरीनाथ पाटील ३,७८४ ०.३९\nअपक्ष आनंदराव तुकाराम थोरात ३,३७६ ०.३५\nराष्ट्रीय समाज पक्ष बाबुराव कांबळे १,६९० ०.१७\nस्वाभिमानी पक्ष पक्षाने विजय राखला बदलाव\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\n↑ भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ\nनंदुरबार (ST) • धुळे • जळगाव • रावेर • बुलढाणा • अकोला • अमरावती (SC) • वर्धा • रामटेक (SC) • नागपूर • भंडारा-गोंदिया • गडचिरोली-चिमूर (ST) • चंद्रपूर • यवतमाळ-वाशिम • हिंगोली • नांदेड • परभणी • जालना • औरंगाबाद • दिंडोरी (ST) • नाशिक • पालघर (ST) • भिवंडी • कल्याण • ठाणे • उत्तर मुंबई • उत्तर पश्चिम मुंबई • उत्तर पूर्व मुंबई • उत्तर मध्य मुंबई • दक्षिण मध्य मुंबई • दक्षिण मुंबई • रायगड • मावळ • पुणे • बारामती • शिरुर • अहमदनगर • शिर्डी (SC) • बीड • उस्मानाबाद • लातूर (SC) • सोलापूर (SC) • माढा • सांगली • सातारा • रत्नागिरी-सिंधुदुर्ग • कोल्हापूर • हातकणंगले\nभंडारा • चिमूर • डहाणू • एरंडोल • इचलकरंजी • कराड • खेड • कुलाबा • कोपरगाव • मालेगाव • पंढरपूर • राजापूर • रत्नागिरी • वाशिम • यवतमाळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जानेवारी २०१८ रोजी १८:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/minalite/", "date_download": "2018-04-25T22:15:09Z", "digest": "sha1:DHZW66H5M4TKIHYEOJD2ZOCDVRVZHO6C", "length": 7183, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: एप्रिल 14, 2018\nलेख, सानुकूल पिछाडी, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, फुटर विजेटस, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, बातम्या, एक कॉलम, उजवा साइडबार, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.mavipamumbai.org/MVP/peeth/", "date_download": "2018-04-25T21:59:11Z", "digest": "sha1:TSLQ4RSUTNOXGT6Q4XK3BYP656BH5GUX", "length": 3071, "nlines": 43, "source_domain": "www.mavipamumbai.org", "title": "?.??.?. (??????????) मराठी विज्ञान परिषद - विज्ञानपीठ", "raw_content": "\nविज्ञानपीठ - विज्ञानप्रेमींसाठी विशेष व्यासपीठ...\nमराठी विज्ञान परिषदेने निर्माण केलेल्या या व्यासपीठावर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत... चर्चेत वा संवादात भाग घेण्यासाठी मराठी, English किंवा हिंदी यापैकी कोणतीही भाषा वापरता येईल. चर्चेचे अवलोकन कोणीही करू शकेल. त्यासाठी नोंदणीची आवश्यकता नाही. परंतु चर्चेत भाग घेण्यासाठी आपल्याला विज्ञानपीठावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना आपल्याला आपला ई-मेल पत्ता द्यावा लागेल. (आपला ई-मेल पत्ता कोठेही जाहीर केला जाणार नाही.) विज्ञानपीठावर नोंदणी करताना काही अडचण आल्यास, व्यासपीठाच्या वापरासंबंधी काही मदत वा माहिती हवी असल्यास, तसेच व्यासपीठासंबंधी काही सूचना करायच्या असल्यास forum@mavipamumbai.org या पत्त्यावर ई-मेल करावे.\nमराठी विज्ञान परिषद - विज्ञानपीठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/mettupalayam-forest-officer-carries-baby-elephant-to-its-mother-277452.html", "date_download": "2018-04-25T21:41:57Z", "digest": "sha1:EQ6ARXRUNT6ZKPPNRNAZPMEUWQXD3LBO", "length": 14556, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वानराला मारणाऱ्यांनो, हे पाहाच !, 'त्यांनी' दिले हत्तीच्या पिल्लाला जीवदान !", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nवानराला मारणाऱ्यांनो, हे पाहाच , 'त्यांनी' दिले हत्तीच्या पिल्लाला जीवदान \nमाणुसकी जिवंत आहे हे यांचं उदाहरण असून मुक्या वानराला जीवे मारणाऱ्यांच्या सणसणीत चपराक आहे\n19 डिसेंबर : दोनच दिवसांपूर्वी वाशिममध्ये एका व्यक्तीने वानराला अमानुष मारहाण करून जीव घेतला. अशा घटना पाहून माणुसकी मेली का असा प्रश्न निर्माण होतो. पण, माणुसकीची मूर्तीमुंद उदाहरण तामिळनाडूमध्ये पाहण्यास मिळालं. एका हत्तिणींचं पिल्लू नाल्यात पडलं, त्याला बाहेर काढून तिच्याकडे सोडण्यासाठी वनअधिकाऱ्यांनी खांद्यावर घेऊन आई-पिल्लाची भेट घडवून आणण्याची घटना समोर आलीये.\nही घटना एका आठवड्यापूर्वींची आहे. तामिळनाडूच्या कोयंटूर क्षेत्रात येणाऱ्या मेट्टूपलाम जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हत्तींचा कळप रस्ता रोखून होता. तिथून येणाऱ्या जाणाऱ्यांना लोकांना हे हत्ती का थांबले असा प्रश्न पडला. अखेर वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनअधिकाऱ्यांनी फटाके फोडून हत्तीच्या कळपाला पिटाळून लावलं. पण एक हत्तीण तिथे परत आली. तिलाही तिथून पळवून लावलं, पण ती पुन्हा तिथे आली. वनअधिकारीही तिच्या अशा वागण्याने चक्रावून गेले.\nतिथूनच थोड्या अंतरावर एका नाल्यात कुणी तरी अडकल्याचा आवाज स्थानिकांना आला. त्यांनी वनअधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तिथे गेल्यावर एका बंद नाल्यात हत्तीचे पिल्लू अडकल्याचं आढळून आलं. हा नाला इतका किचकट होता की पिल्लू नाल्यात असेल याची कुणालाही शंका येणार नाही. वन अधिकाऱ्यांना लगेच याचा अंदाजा आला की, हे पिल्लू त्या हत्तीणींचं आहे. वन अधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या पिल्लाला नाल्यातून बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर या हत्तीच्या पिल्लाची प्रकृती खूप खालावलेली होती.\nवन अधिकाऱ्यांनी पिल्लाला घेऊन त्याच्या आईकडे आणलं. रस्त्यावर त्याला चालताही येणे कठीण झाले होते. तेव्हा अधिकाऱ्यांनी स्वता:च्या खांद्यावर घेऊन त्याच्या आईकडे आणून सोडलं. जेव्हा या पिल्लाला त्याच्या आईकडे सोडलं तेव्हा हा प्रसंग पाहण्यासारखा होता. आई आणि पिल्लाची ही अनोखी भेट पाहून अधिकाऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले होते.\nवन अधिकाऱ्यांकडे एक नजर टाकून आई आणि पिल्लाने तिथून निरोप घेतला. पण दोन दिवसांनंतर ती पुन्हा त्याच ठिकाणी आली. स्थानिकांनी पुन्हा वन अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.\nवन अधिकारी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, पिल्लाची प्रकृती अजूनही सुधारलेली नाही. त्यांनी हत्तीणींच्या पिल्लाला ग्लुकोज , लॅक्टोजेन आणि नारळ पाणी दिले. अखेर दोन दिवसांचा पाहुणचार आटोपून हत्ती आणि पिल्लाने गावकऱ्यांचा निरोप घेऊन जंगलाकडे प्रस्थान केलं. माणुसकी जिवंत आहे हे यांचं उदाहरण असून मुक्या वानराला जीवे मारणाऱ्यांच्या सणसणीत चपराक आहे एवढं मात्र नक्की....\n, मुक्या जिवाला झाडाला बांधून जीवे मारलं\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2011/11/29/tii-3/", "date_download": "2018-04-25T21:50:22Z", "digest": "sha1:I3BC64LW5WELWXFP3AD3P3AOHJ32A2QT", "length": 9247, "nlines": 107, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – ३ | गुज मनीचे...", "raw_content": "\n‘ती’ कोणाच्यातरी ओळखीने आली होती. तिला थोड्या दिवसांसाठी पुण्यात रहायची सोय हवी होती. आमच्या शेजारच्या खोलीत काही दिवस रहायची आजींनी परवांगी दिली आणि ती आमच्या शेजारी रहायला आली. ती B.A.M.S. डॉक्टर होती, निदान तसे तिने सांगितले तरी होते आम्हा सगळ्यांना…\nमाझी तिच्याशी हळूहळू मैत्री झाली. बोलायला ठीक होती ती. आमच्याच मेसमधे तिने डब्बा सुरु केला. रात्री एकत्र जेवण करुन गप्पा-टप्पा होत असत. ती सातार्‍याची होती. कोणतातरी छोटा कोर्स (बहुदा आयुर्वेदचा असावा) करण्यासाठी ती पुण्यात होती. तिचा एक प्रियकर असल्याचे कळले. तो सुद्धा डॉक्टर होता. त्याच्याबद्दल बोलताना ती वेगळ्याच विश्वात रमत असे. तो पुढच्या महिन्यात मेडिकल कॉन्फरंस् करिता पुण्यात येणार होता. आपटे रोडवरील एका हॉटेलमधे तो नेहमी उतरतो असे ती म्हणली.\nकधी कधी तिचे वागणे विचित्र वाटायचे. हिला काहीतरी प्रोब्लेम आहे का अशी शंका यायची. अचानकपणे तिने एक दिवस जागा सोडली. आमच्या घरमालक आजींना कुठूनतरी बातमी कळली कि ‘ती’ घटस्फोटीत होती. माहेरच्यांनी हिच्याकडे पाठ फिरवली होती. मला तिची एकीकडे दया आली, दुसरिकडे विचार आला की ती आम्हला खरं सांगू शकली असती…की काही सांगण्या पलिकडचे होते न जाणो काय त्रास होता तिला.\nतिने तिचा सातार्‍याचा फोन दिल होता तिकडे मी कॉल केला तर तो फोन भलत्याचाच निघाला. तो तिच्या घरचा नंबर नव्हताच. दुसर्‍या महिन्याच्या तिने सांगितलेल्या तारखेला मी त्या आपटे रोदवरील हॉटेल मधे गेले आणि तिच्या प्रियकराच्या नावने रुम बूकिंग आहे का याची चौकशी केली. त्या नावाने कोणतेच बूकिंग नव्हते. म्हणजे ती जे काही बोलली, वागली ते सगळे खोटं होते की तसे वागण्यात तिचा काही नाईलाज होता की तसे वागण्यात तिचा काही नाईलाज होता तिची दया आली आणि थोडा रागही…कदाचित ती वाईत प्रसंगातून जात होती, तिचा कोणी आधारही नसेल, किंवा ती जीवनाकडून तेच deserve करत असेल. काही कळायला मार्ग नव्हता.\nमला तिला जाणून घायचे होते, समजून घायचे होते.. कदचित तिला आधार द्यायचा होता. तिच्या आयुष्यात जे काही झाले ते सगळे विसरुन नविन सुरुवात कर असे सांगायचे होते. आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे – कोणी विश्वास ठेवला तर त्याला पात्र ठर हे सांगायचे होते.\nआणखी ३-४ वेळा तिचा फोन लावला पण तिच्याशी काहीच संपर्क झाला नाही. आणि या पुढे कधी होणार नाही. ‘ती’ एक गूढच होती.\nदिनांक : नोव्हेंबर 29, 2011\nटॅग्स: ती, व्यक्ति, व्यक्तिचित्र, व्यक्तिरेखा, व्यक्ती, स्त्री शक्ती, स्त्रीरेखा, she, woman, woman power, women, women power\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, मैत्री, Friendship, Pune\n‘ती’ एक गूढच होती….mast… 🙂\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbais-first-ac-local-run-on-25-december-277835.html", "date_download": "2018-04-25T22:07:16Z", "digest": "sha1:7JRSKFPFM6MC5NC25PT5JWF74TGFJ35Y", "length": 10235, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईकरांना ख्रिसमसची भेट; 25 डिसेंबरपासून धावणार एसी लोकल", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nमुंबईकरांना ख्रिसमसची भेट; 25 डिसेंबरपासून धावणार एसी लोकल\nनाही हो नाही हो म्हणत अखेर एसी लोकलसाठी मुहूर्त सापडला आहे. 25 डिसेंबरला ही एसी लोकल रुळांवर धावणार आहे.\n23 डिसेंबर : मुंबईकरांचं गारेगार लोकल प्रवासाचं स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. 25 डिसेंबरपासून पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार दरम्यान ही पहिली एसी लोकल सुरू होणार आहे. मुंबईकरांना पश्चिम रेल्वेनं ही ख्रिसमसची भेट दिलीये.\nनाही हो नाही हो म्हणत अखेर एसी लोकलसाठी मुहूर्त सापडला आहे. 25 डिसेंबरला ही एसी लोकल रुळांवर धावणार आहे. नाताळ सणात लोकल सुरु होणार असल्याने तिकीटासाठी रेल्वेनं प्रवाशांना खास ऑफरही देण्यात आली आहे. रोजच्या गर्दीच्या प्रवासातून थोडासातरी दिलासा मिळेल असंच म्हणावं लागेल.\nएसी लोकलसाठी साप्ताहिक, मासिक आणि त्रैमासिक असे पास असणार आहेत. सध्याच्या फर्स्ट क्लासपेक्षा एसी लोकलचं प्रवास भाडं जास्त असणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nउस्ताद अमजद अली खान यांना मा. दीनानाथ पुरस्कार तर आशा भोसलेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/entertainment/kushal-badrike-and-sunaina-badrikes-love-story/382833", "date_download": "2018-04-25T23:01:55Z", "digest": "sha1:BAXNGACCXMMK5QGFU645BQXX5UDNLBY3", "length": 20352, "nlines": 99, "source_domain": "zeenews.india.com", "title": "विनोदवीर कुशल बद्रिके आणि सुनैनाची प्रेमकहाणी | 24taas.com", "raw_content": "\nविनोदवीर कुशल बद्रिके आणि सुनैनाची प्रेमकहाणी\n'चला हवा येऊ द्या' च्या शोमुळे घराघरात पोहोचलेला कलाकार कुशल बद्रिके. आपल्या नाविण्यपूर्ण अभिनयाने कायमच सर्वांना आनंद देत असतो.\nमुंबई : 'चला हवा येऊ द्या' च्या शोमुळे घराघरात पोहोचलेला कलाकार कुशल बद्रिके. आपल्या नाविण्यपूर्ण अभिनयाने कायमच सर्वांना आनंद देत असतो.\nआपण प्रेक्षकांनी कुशल बद्रिकेचा आतापर्यंत प्रवास पाहिला आहे. त्याचप्रमाणे त्याला कुटुंबियांकडून मिळणारी साथ अतिशय खंबीर आहे. कुशल आणि सुनैनाचं लव्ह मॅरेज. पण हा प्रेम विवाह सोपा नव्हता. सुनैना देखील कला क्षेत्रातलीच पण कुशलला तिने दिलेली साथ अतिशय कौतुकास्पद आहे. त्यामुळे आज जाणून घेऊया त्यांची प्रेम कहाणी....\nकुशल सांगतो की, खरं तर माझं जे क्रश होतं तीच माझी जीवनसंगिनी झाली. माझं एकाच मुलीवर जीवापाड प्रेम बसलं तिच्यासोबतच मी लग्न केलं. अजूनही मी तिच्यावरच प्रेम करतो आणि व्हेलेंटाइन डेसाठी मी तिला काय सरप्राइज देऊ शकतो हेच सर्च करतोय. बाकी माझं दुसरं कोणतचं लफडं नाही. लग्नाच्या गाठी वरून बांधून येतात यावर माझा लग्नानंतर विश्वास बसला. त्यावेळी मी अंबरनाथला एका कॉलेजमध्ये शिकत होतो. तेव्हा खुल्या एकपात्री अभिनय स्पर्धेत माझं जबरदस्तीने नाव टाकण्यात आलं होतं. तोपर्यंत मी ५०-६० एकपात्री स्पर्धांमध्ये भाग घेतलेला होता. पण माझ्या आयुष्यात काही वेगळं असं घडत नव्हतं. तिथे सिद्धार्थ जाधवनेही परफॉर्मन्स केला होता. तो संपूर्ण कार्यक्रम मी पाहिलेला. त्यात एक मुलगी होती जिने ‘ती फुलराणी’मधला एक पॅच सादर केलेला.\nमाझ्या भावाला तेव्हा मी म्हटलं की ही कमाल आर्टिस्ट आहे. तिच मला काम मला मनापासून आवडलं होतं. त्यानंतर बक्षिस समारंभाचा कार्यक्रम जेव्हा सुरु झाला तेव्हा त्या मुलीला उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक मिळालं. आणि मला त्या संपूर्ण एकपात्री स्पर्धेचं पहिलं पारितोषिक मिळालं होतं. तिथून माझा प्रवास सुरु झाला. ही जवळपास २०-२२ वर्षांपूर्वीची गोष्ट होती. त्यानंतर बराच काळ लोटला आणि आम्ही एकांकिका स्पर्धा करायला सुरुवात केली. तेव्हा डोंबिवलीच्या एका ग्रुपने मला आमच्यासोबत काम करशील का असं विचारलं त्यावर मी लगेच होकार दिला. तो काळचं असा होता की एकांकिकांमध्ये काम करणा-या नटांना तेव्हा काम मिळत होतं. त्यामुळे मी अगदीच आवडीने काम करेन असं म्हटलं. तिथे मला असं सांगण्यात आलं की, ही सुनैना आणि एकांकिकेत ती तुझी बायको असेल. तिच्याबरोबर काम करताना ती खूप छान काम करत असल्याचा अनुभव मला आला. पण, मी तिला कधी सांगितलं नाही. मात्र, आमचं चांगलं ट्युनिंग जमेल हे मला तेव्हा कळलं होतं.\nनंतर नंतर स्पर्धेचे प्रयोग होत गेले. एकांकिकेत तिला हमखास बक्षिस मिळायचं. त्यामुळे मी तिच्यावर इम्प्रेस होत गेलो. एकदा गडकरी रंगायतनला प्रयोग असताना मी एका विंगेत पडलो. धडक बसल्यामुळे माझे दात तेव्हा तुटले. माझा अपघात झाल्यामुळे तिला खूप काळजी वाटायला लागली. तिथे कुठेतरी मला वाटायला लागलं की, ‘चलो खाली धुआ नही, तो आग भी जल रही है यार..’ आणि मग आम्ही प्रेमात पडलो. पण, मी तिला कधीच विचारलं नाही. तिने मला विचारलं आणि मी तिला हो म्हटलं. त्यावेळी माझ्या मनात स्वतःविषयी संकोचलेपणा होता. एकतर मी चाळीत राहायचो. त्यात दिसायला मी इतका देखणा की आमिरला मागे पाडेन. पण, मी तिला भाग पाडलं की तिने मला विचारावं, आता पुढे काय तू पण आर्टिस्ट आहेस मी पण आर्टिस्ट आहे. आपण एकमेकांना समजून घेऊ शकतो आणि आम्ही लग्न करण्याचा विचार केला.\nआमचं लग्नसुद्धा सहज झालं नाही. घरच्यांकडून आमच्या लग्नाला नकार होता. नट, आर्टिस्ट तो कसं घर सांभाळणार. त्यात ती बरीच हुशार. ती ९० टक्के मिळवणारी आणि आम्ही म्हणजे ४२ टक्के मिळाली तरी पार्टी असे ओरडणारे. त्यात माझ्या बायकोचे वडिल ब्रान्च मॅनेजर म्हणून रिटायर झालेले. आई शाळेत मुख्याध्यापिका होत्या. त्यामुळे तिचे कुटुंब हे शिक्षित असं होतं. पण सुनैना तेव्हा ठामपणे उभी राहिली आणि शेवटी आमचं लग्न झालं.\nसंजय जाधव यांनी चित्रीकरणासाठी वापरले ६० कॅमेरे\n'समर कॅम्प'साठी आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा खातरख...\nमुंबईच्या या खेळाडूंवर प्रशिक्षक महेला जयवर्धने नाराज\nप्रकल्पग्रस्त आणि सिडको यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी\nत्वचेचे सौंदर्य खुलवतील हळदीचे हे फेसपॅक\nगंभीरच नाही तर या खेळाडूंनाही आयपीएलदरम्यान सोडावं लागलं कर...\nसरसंघचालक आणि अमित शहा यांच्यात साडेचार तास बैठक\nLIVE कार्यक्रमात अभिनेत्रीचे कपडे फाडले, तक्रार दाखल\nमुलांना भावत नाहीत मुलींच्या या सवयी\nनाणारच्या वादात नागपूर पावसाळी अधिवेशन टांगणीला\nबीडीडी चाळ पुनर्विकासात अपात्र रहिवाशांनाही घरं मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://mavimindia.org/rti-updates/right-to-information-2005/", "date_download": "2018-04-25T22:11:03Z", "digest": "sha1:FNNCVZLPPBPTAOQ5P6TBRXA67WBRQCHV", "length": 7165, "nlines": 115, "source_domain": "mavimindia.org", "title": "Mahila Arthik Vikas Mahamandal (MAVIM) Right to Information – 2005 – Mahila Arthik Vikas Mahamandal (MAVIM)", "raw_content": "\nमाहितीचा अधिकार अधिनियम – २००५\nमाहितीचा अधिकार अधिनियम – २००५ च्‍या अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने माविम मुंबई येथील अधिका-यांना पदनिर्देशित करण्‍यात आले आहे.\nअ.क्र. विभाग अपिलिय अधिकारी जन माहिती अधिकारी सहाय्यक जन माहिती अधिकारी\n1 प्रकल्‍प विभाग श्रीमती कुसुम बाळसराफ\nमहाव्‍यवस्‍थापक (प्रकल्‍प) श्रीमती रूपा मेस्‍त्री\nकार्यक्रम व्‍यवस्‍थापक श्री. महेश कोकरे\n2 प्रशासन विभाग श्रीमती राजस कुंटे महाव्‍यवस्‍थापक\n(वित्‍त व प्रशासन) श्री महेंद्र गमरे\nप्रशासकीय व्यवस्थापक श्रीमती स्नेहा मसुरेकर उपव्यवस्थापक (पर्सोनल)\nश्रीमती अरुणा डोंगरे, विकास अधिकारी (प्रशासन)\n3 लेखा विभाग श्रीमती राजस कुंटे महाव्‍यवस्‍थापक\n(वित्‍त व प्रशासन) श्रीमती राखी मिराशी\nमुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी श्री.सिध्‍देश्‍वर पिंपरकर\nमाहितीचा अधिकार अधिनियम – २००५ च्‍या अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने माविम जिल्‍हा स्‍तरावरील अधिका-यांना पदनिर्देशित करण्‍यात आले आहे.\n1 अपिलिय अधिकारी जिल्‍हा समन्‍वय अधिकारी\n2 शासकीय जन माहिती अधिकारी सहा.जिल्‍हा समन्‍वय अधिकारी\n3 सहाय्यक जन माहिती अधिकारी लेखाधिकारी\nमाविमचे कार्यरत संचालक मंडळ\nमा. अप्‍पर मुख्‍य सचिव,\nमंत्रालय, मुंबई – 32.\nमंत्रालय, मुंबई – 32.\nमहिला व बाल विकास विभाग,\nमंत्रालय, मुंबई – 32\nमंत्रालय, मुंबई – 32.\nमंत्रालय, मुंबई – 32\nमा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी,\nमहाराष्‍ट्र राज्‍य खादी ग्रामोद्योग मंडळ,\n19/21, मनोहरदास रोड, मुंबई- 400 001\nउपाध्‍यक्ष तथा व्‍यवस्‍थापकीय संचालक,\nमहिला आर्थिक विकास महामंडळ,\nमा. विकास आयुक्‍त (उद्योग),\nप्रशासकीय भवन, 2 रा मजला,\nमंत्रालय समोर, मुंबई 32.\nविभागीय पातळीवर औरंगाबाद येथे विभागीय स्तरावरील तिसरा राजमाता जिजाऊ पुरस्कार ना. श्रीमती विद्याठाकूर (राज्यमंत्री-महिला व बाल कल्याण) यांच्या हस्ते माविम अंतर्गत लोकसंचलित साधन क्रेंद्र बीडचा एकता महिला बचत गट, बहिरवाडी मधील महिला व इतर मान्यवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://shamsundergawade.in/includes/stuffs.html", "date_download": "2018-04-25T21:55:51Z", "digest": "sha1:SK3XIMDEBOJWAYA75T5NM6SXCT2332XH", "length": 1995, "nlines": 2, "source_domain": "shamsundergawade.in", "title": "MY CREATIONS", "raw_content": "\n०१)रान_पाती, ०२)गुलाब_दान, ०३)प्रेम_दान, ०४)आकाशगंगा, ०५)जीवन_मार्ग, ०६)एकाकी ०७)मत्स्यरापण, ०८)खास_काय, ०९)सुख_शोध१०)सोनेरी_खग, ११)जीवन, १२)फुशारकी१३)लेणी, १४)गुरू, १५)खंत, १६)कोडे, १७)कबुली_जबाब, १८)आव्हाण, १९)राग, २०)मालवणी_मराठी, २१)पाठबळ_श्रमिकांचे, २२)परी, २३)अंत, २४)गार्‍हाणे, २५)साकडे, २६)बेट, २७)बुवा, २८)जीवन_गती, २९)सेवा, ३०)व्याकुळ, ३१)पाऊस, ३२)पाहतोय मी, ३३)आरसा, ३४)आतूर_मन, ३५)अनपेक्षीत, ३६)संधी, ३७)नवचैतन्य, ३८)मंथन, ३९)भिकारचळ, ४०)मुंबयचो_झिलगो, ४१)बेडूक, ४२)तुला, ४३)कोकणातला रतान, ४४)डोळस_अंधांस, ४५)व्यवहारी हिशेब, ४६)पळागणीक, ४७)शेती_करा, ४८)विहीर_खोदा, ४९)तुझी_महती, ५०)शुन्य, ५१)एक, ५२)बाळ, ५३)धुके, ५४)वर्षानंद, ५५)शिवप्रेमी, ५६)वृक्ष_वेल_आणि_सोयरे, ५७)इतिहास, ५८)आरती शिवरायांची, ५९)सारच टाकावू नसतं, ६०)एक_दिवस, ६१)सागर_सावली, ६२)मी, ६३)भरारी स्वर्गाची,", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/he-pahach/where-did-the-fraud-farmers-come-from-269735.html", "date_download": "2018-04-25T22:09:35Z", "digest": "sha1:GIK2AEESFLLAUF4BJ3MCFQG2NUSHMU7B", "length": 7557, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दहा लाख बोगस शेतकरी आले कुठून?", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nदहा लाख बोगस शेतकरी आले कुठून\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nविशेष बेधडक 'विज्ञानसूर्य मावळला'\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/meistermag/", "date_download": "2018-04-25T22:06:44Z", "digest": "sha1:TS4OL4IYIHBKIOW42IS5FQ5ZWF7QHNAN", "length": 7413, "nlines": 193, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: जून 29, 2017\nलेख, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, फुटर विजेटस, बातम्या, उजवा साइडबार, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1084", "date_download": "2018-04-25T21:55:41Z", "digest": "sha1:BA774FTAXJWKBMZHZQIEWVG6ALMIKVDF", "length": 4686, "nlines": 51, "source_domain": "mr.upakram.org", "title": "\"अर्थ\" कारण ! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n१. अळु माळु ( अवचिता परीमळू )\n२. बोते (गण गण गणांत )\nया दोन शब्दांची व्युत्पत्ती व अर्थ काय असावेत \n३. क्ज् झ्त् ब् क्ज्य्र्त्म्म् न्स्त्य्त्रेन् पस्फोइश्द् ह्ज्क्ल्म्म्, हित्य्स्स्ल्\n४. २५ शब्द् कमीत् कमी असल्या शिवाय लेखन प्रस्तुत् करता येत नाही म्हणून् ३ नं. ची ओळ आहे. प्लासिबो.\n५. प्लासिबोला मराठी शब्द आहे काय् \nजास्ती ब्लौगींग करणे मानवाला कर्महीन, निर्रथक व पोकळ बनवते .\nशरद् कोर्डे [14 Mar 2008 रोजी 06:05 वा.]\nजास्ती ब्लौगींग करणे मानवाला कर्महीन, निर्रथक व पोकळ बनवते .\nब्लॉगिंग करतांना विवेचक बुद्धीचा वापर करावा लागतो व विवेचक बुद्धीचा अतिरेक झाल्यास कृतीशीलता कमी होण्याची शक्यता असते. आपल्या मराठींत म्हणच आहे, 'अति शाहणा त्याचा बैल रिकामा'. एका मानसशास्त्रज्ञाने या प्रवृत्तीचे Paralysis by Analysis असे वर्णन केले आहे.\nशरद् कोर्डे [14 Mar 2008 रोजी 06:15 वा.]\nवरील प्रतिसादांत दुसर्‍या ओळींतील \"प्रवृत्तीचे\" या शब्दाऐवजी \"अवस्थेचे\" हा शब्द वाचावा.\nअळुमाळु चा अर्थ इथे पहा.\nआता तुम्ही मला ब्लौगींग चा अर्थ सांगा.\n१. वेब डिरेक्ट्री दाखवल्या बद्द्ल असंख्य धन्यवाद \n२.\" बोते\" बद्द्ल आपण मार्गदर्शन करावे असा अळुमाळु आग्रह \n३. आपण जे काही या किंवा अश्या प्रकारच्या वेब साईट वर लिहीतो , वाचतो, प्रतीक्रिया देतो तेच ब्लौगींग .\n४.सर्फींग व व ब्लौगींग हे आधुनिक जगातील आवड,वेड ,चोचले व नशा या क्रमाने धोका दायक बनत जाऊ शकते. अन्य कुठ्ल्याही अमली नशे पेक्षा हा प्रकार मानवी जिवनास कमी हानी कारक नाही.\nजास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2018-04-25T22:22:57Z", "digest": "sha1:J6R3C5WVHHS2JZF32Z2HZEL3DTT2UGKV", "length": 4120, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अरूना दिंडाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअरून डिंडेन (नोव्हेंबर २६, इ.स. १९८०:आबीजान, आयव्हरी कोस्ट) हा साचा:देश माहिती COIकडून फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआयव्हरी कोस्टचे फुटबॉल खेळाडू\nइ.स. १९८० मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१७ रोजी ०८:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/koka-sanctuary-116122700010_1.html", "date_download": "2018-04-25T22:07:07Z", "digest": "sha1:7AWOXSZQOTV2M52A2EW7AMKJDUA76XCY", "length": 11708, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोका अभयारण्य | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमहाराष्ट्राच्या नकाशावरील अगदी पूर्वेकडच्या कोपऱ्यात असणारा भंडारा जिल्हा 11 लाखांच्यावर लोकसंख्या असलेला आणि नैसर्गिक सौंदर्यासोबतच नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असा हा जिल्हा आहे. एवढ्या छोट्याशा जिल्हातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 1/3 क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे. या जिल्ह्यात न्यु नागझिरा, उमरेड कऱ्हांडला आणि कोका अशी तीन अभयारण्ये नव्याने घोषित झाली आहेत.\nभंडारा – गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या न्यु नागझिरा व नागझिरा अभयारण्याला लागुनच असलेले 10,013 हेक्टर वनक्षेत्र शसनाने 2013 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्याला ‘कोका अभयारण्य’ असे नाव देण्यात आले. ब्रिटीश काळात ‘ओल्ड रिझर्व्ह फॉरेस्ट’ म्हणून जे जंगल ओळखले जात होते त्याच भागाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे.\nअभयारण्यातील प्राणी : हे अभयारण्य वन्यजीवांसाठी उत्कृष्ट अधिवास असल्याचे निदर्शनास आल्यामुळेच या जंगलाला वन्यप्राण्यांसाठी ‘संरक्षित’ केले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात वाघ, बिबट, गवा, अस्वल, काळविट, नीलगाय, सांबर, रानकुत्रे, चितळ, रानडुकर इत्यादी प्राणी आहेत. त्याचबरोबर अनेक पक्षांच्या अधिवासाने व जैवविविधतेने जंगल श्रीमंत झाले आहे.\nया अभयारण्याचा विकास डिसेंबर 2013 पासून सुरु झाला असुन 25 नैसर्गिक पाणवठे आहेत. ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध नाही त्या ठिकाणी विंधन विहिरी बांधण्यात आल्या असून पाणी पिण्यासाठी सिमेंट टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. टाकीत सतत पाणी रहावे म्हणून सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसविण्यात आले आहेत. या अभयारण्यात जाण्यासाठी चंद्रपूर या गावी प्रवेशद्वार करण्यात आले आहे. पर्यटकांना जंगल सफारीसाठी 5-7 गाड्या सोडण्यात येत असून गावातीलच 12 वी पास मुलांना गाईडचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अभयारण्यातील जंगल सफारीचा मार्ग 46.5 कि.मी. चा आहे. या अभयारण्यात वन्यप्राण्यांचे दर्शन सातत्याने होत असल्यामुळेच पर्यटकांचा ओढा या अभयारण्याकडे वळला आहे.\n : नागपूर-भंडारा हे 65 कि.मी. अंतर असून भंडाऱ्याहून चंद्रपूरच्या प्रवेशद्वारापर्यंत 19 कि.मी. आहे. चंद्रपूर प्रवेशद्वारापासून 3 जिप्सींची व्यवस्था आहे. तसेच स्वत:चे वाहनही जंगल सफारीसाठी वापरता येते.\nजंगल सफारीची वेळ : पर्यटकांना जंगल सफारीकरीता सकाळी 5 ते 9.30 आणि दुपारी 3 ते 6.45 या कालावधीत जाता येते.\nआरक्षण : अभयारण्याला भेट देण्यासाठी ऑनलाईन बुकींगची व्यवस्था आहे तसेच स्पॉट बुकींग चंद्रपूर या प्रवेशद्वारावर उपलब्ध आहे. एकावेळी 5 ते 7 गाड्या सोडण्यात येतात.\nराहण्याची व्यवस्था : अभयारण्यात इको डेव्हलपमेंट कमिटीचे 2 टेंट आहेत. त्यामध्ये राहण्याची व जेवण्याची व्यवस्था आहे.\nजिल्हा माहिती अधिकारी, भंडारा\nसांस्कृतिक भारत : मिझोराम\nसांस्कृतिक भारत : नागालँड\nयावर अधिक वाचा :\nराजपाल यादवला ६ महिन्याची शिक्षा, जामीन\nविनोदी अभिनेता राजपाल यादवला कोर्टाने ६ महिन्याची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीच्या कडकडडुमा ...\nआरती सोळंकी बिग बॉस च्या घरातून बाहेर\nबिग बॉस मराठीची स्‍पर्धक अभिनेत्री, कॉमेडियन आरती सोळंकीला बेघर झाली आहे. मागच्‍या ...\n‘भारत अने नेनू’ ने २ दिवसात १०० कोटींचा गल्ला जमवला\nदाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची मुख्य भूमिका असलेल्या ‘भारत अने नेनू’ Bharat Ane Nenu ...\nतर ही आहे मलाइकाची आवडती बेड पोझिशन\nबॉलीवूडची यम्मी मॉम मलाइका अरोराची हॉटनेस तिच्या वयासोबत वाढत आहे. ती सोशल मीडियावर ही ...\nआंबा हंगामामुळे नवीन मराठी म्हणी\nआंबा खावासा वाटल्यावर झाड लावणे. ( तहान लागल्यावर विहीर खोदणे )\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://shabdshabd.blogspot.com/2012/08/", "date_download": "2018-04-25T21:43:33Z", "digest": "sha1:I4GMEK5LD3MH2QNEPG5OODCT7LFJVEL4", "length": 8069, "nlines": 103, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): August 2012", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nमहाराष्ट्राच्या हातापायात गुलामगिरीच्या शृंखला अडकवण्याचा जेव्हा जेव्हा कोणी डाव मांडतो, तेव्हा तेव्हा ते दास्य झुगारून देण्यासाठी आणि त्या गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी महाराष्ट्रात बंडखोर निर्माण होत असतात. आणि त्या बंडखोरांच्या हाकेला सार्‍या महाराष्ट्राकडून साद मिळते. धर्ममार्तंडांनी आणि पंडीतांनी धर्माची तत्वे आणि विद्या ब्राम्हणांच्या किल्ल्यात आणि संकृतच्या कड्याकुलपांत बंदिस्त करून जनतेला वर्षानूवर्षे आज्ञानांत आणि दास्यात ठेवले. त्या विरूद्धा ज्ञानेश्वरांनी गोदावरीच्याकाठी बंडाचा झेंडा प्रथम उभारला आणि ते ज्ञानाचे आणि विद्येचे भांडार मराठी भाषेत वाहून घरोघरी पोहोचते केले. परकीय मोगल सत्तेच्या महापुरात अवघे महाराष्ट्रा भुमंडळ बुडून सर्व मराठी बुद्धी आणि कर्तबगारी नामशेष होण्याची जेव्हा पाळी आली तेव्हा त्या सत्ते विरूद्ध बंडाचा भगवा झेंडा तोरणागडावर उभारण्यासाठी हातात भवानी तलवार घेऊन आणि कृष्णा घोडीवर स्वार होऊन महाराष्ट्राचा पहिला बंडखोर छत्रपती अवतीर्ण झाला. वेदस्थापित धर्माचे देव्हारे माजवून, वर्णश्रेष्ठतेचे पोकळ नगारे वाजवून, टिळे टोपी घालणार्‍या नि साधुत्वाचा आव आणणार्‍या दांभिकांनी जेव्हा महाराष्ट्रातील अडाणी बहुजनांना आत्मोद्धाराचे सारी मार्ग बंद करून टाकले तेव्हा इंद्रायणीच्या काठी भंडार्‍याच्या डोंगरावर एका देहूच्या वाण्याने बंडाची पताका उभारली आणि नुसत्या नामसंकीर्तनाच्या सामर्थ्यावर वैकुंठपेठ खाली ओढून आणण्याचा अभंगमंत्र महाराष्ट्राला दिला.\nमहाराष्ट्र ही बंडखोरांची भुमी आहे. या भुमीमध्ये गेल्या सातशे आठशे वर्षात अनेक मोठीमोठी बंडे झालेली आहेत.\nमहाराष्ट्राच्या रक्तात बंड आहे, ते कधी थिजत नाही.\nमहाराष्ट्राच्या मासांत बंड आहे, ते कधी गोठत नाही.\nमहाराष्ट्राच्या हाडात बंड आहे, ते कधी मोडत नाही.\nमहाराष्ट्राच्या डोक्यात बंड आहे, ते कधी वाकत नाही.\nमहाराष्ट्राच्या डोळ्यात बंड आहे, ते कधी विझत नाही.\nमहाराष्ट्राच्या छातीत बंड आहे, ते कधी हटत नाही.\nमहाराष्ट्राच्या मनगटात बंड आहे, ते कधी पिचत नाही.\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/e-edit-news/mangesh-padgaonkar-passes-away-1180338/", "date_download": "2018-04-25T22:11:56Z", "digest": "sha1:EUSISXV43Q57A5KLINFF2LP2L2Z642LZ", "length": 18279, "nlines": 233, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पिंपळपानावरचा प्रेमयात्री | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nपाडगावकरांच्या निधनाने मराठी कवितेच्या क्षेत्रातील आनंदयात्री आज नाहीसा झाला.\nदोस्ताना जमवावा, हास्यिवनेाद आणि काव्यानंदात दोन घटका मजेत घालवाव्यात असा त्यांचा स्वभाव. त्यांचे मेाठेपण हे की ते तसेच जगले. कोणताही आव आणला नाही.\nमराठी भाषेस प्रेमाचे तसे वावडेच. सारा भर अव्यक्तावरच. मग ते प्रेम प्रिययकर प्रेयसीचे यांतील असो वा अन्य कोणत्या नात्याचे. ते फक्त ज्याने त्याने समजून घ्यावयाचे. या प्रेमास मोकळेपणाने व्यक्त करण्याची चव अलिकडच्या काळात मंगेश पाडगावकर यांनी लावली. कवितेच्या तंत्रावर असलेली प्रचंड हुकुमत आणि शब्दांची मंत्रमेाहिनी यावर पाडगावकरांनी मराठी साहित्यिकांच्या किमान चार एक पिढ्यांना रिझवले आणि आपल्या कवितेच्या मागे यायला लावले. सुलभ, गेय आणि नादमय अशी त्यांची कविता. तिचे स्वागत झाले नसते तरच नवल. त्यामुळे जन्माला आल्यापासून पाडगावकर आणि मराठी रसिक यांचे एक अद्वैत तयार झाले. पाडगावकरांनीही या विश्वासास कधी तडा जाऊ दिला नाही. हे साहचर्य हेवा वाटावे असे होते. कवितेचे हे तंत्र पाडगावकरांनी पूणर्पणे आत्मसात केले हेाते. कसे सांगावयाचे ते ठाउक आहे आणि काय सांगावयाचे त्याचा सातत्याने शेाध सुरू आहे अशी अवस्था आली की लेखन प्रक्रिया सुलभ हेाते.\nपाडगावकरांसाठी ती तशी होती. त्यामुळेच बालगीतांपासून ते कबीर, मीरेच्या काव्यानुवादापर्यंत पाडगावकर मुक्त संचार करू शकले. सांग सांग भेालानाथ, पाउस पडेल काय, असे खरे बालगीत पाडगावकर त्याचमुळे लिहू शकले आणि त्याच सहजतेने शुक्र तारा मंद वारा, चांदणे पाण्यातुनी हे देखील सहजतेने त्यांना सांगता आले. ही सहज आणि सरलता हे पाडगावकर यांचे मेाठे वैशिष्ट्य. त्यामुळे त्यांच्या कवितेचे गाणे झाले तरी त्यातील काव्य दुय्यम हेात नाही. याचे कितीतरी दाखले देता येतील. श्रावणात घननिळा बरसला या खळेकाकांच्या थेार संगीताने अमीट झालेल्या गाण्यातील शेवटचे कडवे पाडगावकरांच्या कवितेचे मेाठेपण नमूद करते.\nMira bhayander Election results 2017: मिरा-भाईंदरमध्ये भाजपच नंबर १; शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश\n‘ऑगस्ट क्रांती’मध्ये लाखोंची चोरी; प्रवाशांनीच हात साफ केल्याचा संशय\nसरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचा उपचारास नकार; महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म\n‘नोटाच मोजल्या नाहीत, मग ३ लाख कोटी मिळाल्याचा दावा पंतप्रधान कसा करतात’\nरस्त्यावर नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीवर बंदी घालायचा अधिकार मला नाही- योगी आदित्यनाथ\nबोलण्यासारखं काहीच नसल्यानं मोदींनी भाषण आटोपलं- राहुल गांधी\nपानोपानी शुभशकु नाच्या कोमल ओल्या रेषा,\nअशा प्रीतीचा नाद अनाहत, शब्दावाचून भाषा,\nअंतयार्मी सुर गवसला, नाही आज किनारा…\nहे पाडगावकरांचे काव्य. ते वाचले की त्याचमुळे काव्यरसिकांना जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी… असे वाटून आनंद होतो. बोरकरांनी म्हणून ठेवल्याप्रमाणे पाडगावकर आनंदयात्री होते. दोस्ताना जमवावा, हास्यविनेाद आणि काव्यानंदात दोन घटका मजेत घालवाव्यात असा त्यांचा स्वभाव. त्यांचे मेाठेपण हे की ते तसेच जगले. कोणताही आव आणला नाही. आपण जसे आणि जितके आहोत तसेच आणि तितकेच ते समेार येत राहिले. या येथील जगण्यावर त्यांचे अमाप प्रेम हेाते. त्यामुळे इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व थरावे… अशी त्यांची इच्छा हेाती. पाडगावकर हे त्या अथार्ने आयुष्यभर त्या पिंपळपानावरती तरणारे प्रेमयात्री हेाते. त्यांच्या निधनाने मराठी कवितेच्या क्षेत्रातील हा कायमचा आनंदयात्री आज नाहीसा झाला. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांच्या स्मृतीस आदरांजली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nलडाखमधील घुसखोरीबाबत माहिती नाही; चीनचा साळसूदपणाचा आव\n‘रोहित वेमुला दलित नव्हता, वैयक्तिक कारणामुळेच आत्महत्या’\nएका प्रतिभाशाली पर्वाचा अंत देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो\nमहाराष्ट्र चा रत्न हरपला.\nया जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे...\nकसे सांगावयाचे ते ठाउक आहे आणि काय सांगावयाचे त्याचा सातत्याने शेाध सुरू आहे अशी अवस्था आली की लेखन प्रक्रिया सुलभ हेाते. -^-\nMira bhayander Election results 2017: मिरा-भाईंदरमध्ये भाजपच नंबर १; शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश\n‘ऑगस्ट क्रांती’मध्ये लाखोंची चोरी; प्रवाशांनीच हात साफ केल्याचा संशय\nसरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचा उपचारास नकार; महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sheetalbhangre.blogspot.com/2012/04/", "date_download": "2018-04-25T21:40:02Z", "digest": "sha1:JCYBOC7EJGMA4YFNT7UPNMRMAXUA2PN3", "length": 15040, "nlines": 68, "source_domain": "sheetalbhangre.blogspot.com", "title": "जाणिवेच्या गाभाऱ्यात: April 2012", "raw_content": "\nसंथ वाहून नेला दिवस...\nदिवस होतो धूळच धूळ\nदिवस वा-याच्या अंगातले खूळ\nकधी दिवस होतो स्तब्ध पान\nरिचवतो थंड शिडकाव्याची तहान\nमंद आचेवर शिजवत ठेवल्यासारखा दिवस...\nकधी आणतो कुठूनशी एक वावटळ\nवावटळ म्हणजे असते वा-याच्या एका खोडीने\nएकत्र आलेले धूळीचे चार कण..\nया कणांचे कधीच नसते कसलेच काही म्हणणे\nहवेबरोबर उंच उंच गोल गोल फिरत राहाणे\nदिशाहिन भटकत्या धुळीच्या कणांचा...\nकधी दिवस झालाच पाऊस\nतर धूळीचे कण होतात चिखल\nतेव्हासुद्धा नसते त्यांचे कसलेच काही म्हणणे\nपाय, चाक, पाणी...नेतील तिथे जाणे\nनेतो वाहून आपल्यासोबत असे असंख्य धूळीचे कण...\nआपण इथं या वेळी का आलोय \nआपल्या बौद्धिक आणि कलासक्त वातावरणाचा अभिमान असणा-या लोकांच्या शहरातलं हे श्रीमंत गणेशाचं प्रसिद्ध मंदिर आता बंद होईल थोड्याच वेळात.सकाळपासूनच रीघ लागलेली भक्तांची संख्या आता बरीच कमी झालीय. तरीही अजून काही थोडेजण आहेतच या मूर्तीसमोरच्या छोट्याशा जागेत. त्यापैकीच मी एक.\nवातावरण नेहमीप्रमाणेच प्रचंड तेजाळलेलं. सोन्याने अंगभर मढवलेला गणेश सामावून घेताना डोळे विस्फारताहेत. अर्धअधिक मंदिर चांदीच्या चमचमाटात दबून गेलंय. चारी बाजूंनी मारा होत असलेल्या प्रकाशामुळे या सगळ्या झगमगाटात अजूनच भर पडते आहे.\nगेल्या काही वर्षात या मंदिराची किर्ती बरीच पसरली आहे. इथल्या गणेशमूर्तीचा ठाशीव घाट लोकप्रिय आहे. शहरातल्या पानवाल्यापासून एखाद्या मोठ्या संस्थेच्या कार्यालयापर्यंत ती प्रतिमा सर्वत्र दिसते. चतुर्थीला भरपूर फळं, फुलं वापरून केलेली मंदिरातली आरास, गणेशोत्सवात मंदिराने खेचलेली भक्तांची संख्या, रात्री आरामात निघणारी त्याची प्रकाशमान विसर्जन मिरवणूक, कोण्या भक्ताने वाहिलेलं सोनं हे सगळं अत्यंत कुतूहलानं चर्चिलं जातं. दिवसेंदिवस या मंदिराची दानपेटी देणग्यांचे विक्रम करते आहे. हा गणपती नवसाला पावतो असं म्हणतात. अनेक श्रीमंतांच्या नवसाला तो पावला असावा \nइथं गणेशाचं दर्शन घेताना माझे हात नेहमीच क्षणभर स्तब्ध होतात. नजर एका जागी ठरत नाही. प्रत्येक वेळी ती मूर्ती नवीन वाटते. त्या सगळ्या झगमगाटाचा भार मनाला फार पेलता येत नाही. मग ते दर्शन नमस्कार करायचा, प्रसाद घ्यायचा आणि पुन्हा चप्पल काढलेल्या ठिकाणी जायचं, असं औपचारिक होतं....\nपण आज इथे थोडा वेळ बसावसं वाटतंय.\nही आभूषित मूर्ती..सुंदर दिसतेय...कोणी घडवली असेल ती..ज्याने घडवली त्याची गणेशावर श्रद्धा असेल..ज्याने घडवली त्याची गणेशावर श्रद्धा असेल..कुठला भाव ओतला असेल त्याने ती घडवताना..कुठला भाव ओतला असेल त्याने ती घडवताना.. सर्वसामान्य लोकांच्या मनातही या मूर्तीला नमस्कार करताना कुठल्या भावना येत असतील.. सर्वसामान्य लोकांच्या मनातही या मूर्तीला नमस्कार करताना कुठल्या भावना येत असतील..भक्तीभावाने केल्या जाणा-या नमस्कारांत कुठेतरी या सोन्याच्या झळाळीचं आकर्षण मिसळलेलं असेल का..भक्तीभावाने केल्या जाणा-या नमस्कारांत कुठेतरी या सोन्याच्या झळाळीचं आकर्षण मिसळलेलं असेल का..गणेशालाच ठाऊक तशी या शहरात गल्लोगल्ली गणेशाची छोटी मोठी मंदिरं आहेत. त्या त्या गल्लीतल्या लोकांची त्या त्या गणेशावर श्रद्धा आहे. पण याच मंदिरात भक्त दूरदूरून येऊन गर्दी करतात.\nमंदिरात येणा-या प्रत्येक व्यक्तीला आपण 'भक्त' म्हणतो. देवावर असलेला ठाम विश्वास म्हणजेच भक्ती असं म्हणतात. त्या अर्थाने येणारा प्रत्येक माणूस 'भक्त' म्हणावा काय ..संतांचा असा स्वतःच्याही पलिकडे विश्वास त्यांच्या देवावर होता. आज या मूर्तीमध्ये असलेल्या देवत्त्वावर माझा पूर्ण विश्वास आहे असं तिच्या भोवती लगबग करणारे पुजारी तरी छातीठोकपणे सांगू शकतील \nथोडा पुढे डावीकडे बसलेला एक विशीतला मुलगा पुढे मागे झुलत, प्रमाणापेक्षा मोठ्या आवाजात आणि काहीशा कर्कश्श सुरात गणपती अथर्वशीर्षाची आवर्तनं करतोय. लोक त्याच्याकडे बघताहेत हे त्याला कळत असावं. तरीही एका उंच पट्टीत निर्विकार आणि यांत्रिकपणे त्याचं पठण सुरू आहे. तो उच्चारत असलेल्या शब्दांचा अर्थ त्याला माहित आहे का\nत्याच्यासारखी अनेक माणसं आहेत. ती पोथ्या वाचतात. पूजा करतात. अभिषेक करतात. व्रतं करतात. उपास करतात. नवस बोलतात. तो फेडतात. ठराविक दिवशी ठराविक देवाला जातात. ठराविक काळात ठराविक देवस्थानांना भेटी देतात... या सगळ्यामागची प्रेरणा नेमकी काय असेल.... आपण का आलोय इथे.... आपण का आलोय इथे.. समोरच्या शाडूच्या मूर्तीत गणेश नावाच्या देवाचा अंश आहे असं आपण मानतो..मानतो.. समोरच्या शाडूच्या मूर्तीत गणेश नावाच्या देवाचा अंश आहे असं आपण मानतो..मानतो..खरंच तसं असेलच असं नाही.\nथोडं पुढे एक कुटुंब बसलंय. दूरवरून आलं असावं. त्यातली एक छोटीशी मुलगी फारच चुळबूळ करते आहे. तिचे वडील तिला नमस्कार करायला शिकवताहेत. पण ती त्या डावीकडच्या मोठ्याने पठण करणा-या मुलाकडेच टकमक बघते आहे.\nदेवावर आपण ठेवलेली श्रद्धा म्हणजे लहानपणापासून लावल्या जाणा-या अशा सवयीच तर नसतील\nआपण अमुक अमुक देवाची पूजा करावी हे आपला धर्म, जात, आर्थिक स्तर यांच्यानुसार आपल्यावर लहानपणीच बिंबत जातं. न कळत्या वयातच आपण त्यावर विश्वास ठेवायला शिकतो. मग पुढच्या सगळ्या धार्मिक मानल्या जाणा-या कृती अशा सवयीच्या विश्वासाआधारेच होतात.\nकुठल्या तरी देवावर श्रद्धा ठेवणं हीसुद्धा आपली एक मुलभूत गरज असावी. आपल्याकडे बघणारं कुणीतरी आहे या जाणीवेमागे दडलेल्या सुरक्षिततेच्या भावनेसाठी ती निर्माण होत असेल का\n'मी' चा अहंकार पूर्णपणे विसरणं म्हणजे आध्यात्मिक प्रगतीचं शिखर गाठल्याचं लक्षण, असं म्हणतात. कुठलाही धार्मिक विधी करताना ही 'स्व' विसरण्याची सुरूवात होते व्यावहारिक जगातला देवघेवीचा नियम लावूनच ते बहुधा केले जातात. आत्ता इथेसुद्धा गणेशापुढे नतमस्तक होताना कितीतरी जणांनी काय काय मागितलं असेल. खरं तर बाहेर चप्पल काढताना अजून एक सूचना केली जायला हवी, 'मी पणाही इथेच सोडावा \n'समोरचा तुकतुकीत त्वचेचा, गणेशासारखाच लंबोदर पुजारी वर्ग आता आवराआवरीला लागलाय. मूर्तीच्या अंगावरचे दागिने उतरवायला सुरूवात झाली आहे. गणेशाचे खांदे, हात, पोट हळूहळू मोकळे होत आहेत त्या तेजाच्या भारातून. जगाची विघ्नं हरणा-या त्या गणाधीशानंही सुटकेचा निश्वास सोडला असेल मनातल्या मनात. खरंच...ही मूर्ती जिवंत असती तर.. अंगावरचं ओझं हटल्यानंतर गणेशानं चारी हात आणि सोंडेसहित आळोखेपिळोखे दिले असते. दिवसभर मांडी घालून मुंग्या आल्या म्हणून पाय झटकले असते. भक्तांच्या त्याच त्याच मागण्या ऐकून कान किटलेला गणेश 'जरा फिरून येतो' म्हणून पुजा-याला टाटा करून गेला असता...खरंच.. मजा आली असती...\nकल्पनेच्या राज्यात फेरफटका मारणं हा मनोरंजनाचा विनाखर्चाचा उत्तम उपाय आहे.\nदागिने काढल्यानंतरची मूर्ती किती साधी वाटतेय. एरवी ह्या गणेशाचं हे रूप बघायला मिळालं नसतं. या वेळेचा हा एक दुर्मिळ फायदा आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/sindhudurga-stone-475424", "date_download": "2018-04-25T22:11:10Z", "digest": "sha1:HKC26J6XZ7A6Y4SU7VZIVA7DC7KKIAAY", "length": 12939, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "सिंधुदुर्ग : रामसेतू बांधण्यासाठी वापरलेला दगड पाहण्यासाठी मोठी गर्दी", "raw_content": "\nसिंधुदुर्ग : रामसेतू बांधण्यासाठी वापरलेला दगड पाहण्यासाठी मोठी गर्दी\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nसिंधुदुर्ग : रामसेतू बांधण्यासाठी वापरलेला दगड पाहण्यासाठी मोठी गर्दी\nसिंधुदुर्ग : रामसेतू बांधण्यासाठी वापरलेला दगड पाहण्यासाठी मोठी गर्दी\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/campuskatta-news/article-on-college-festivals-1576392/", "date_download": "2018-04-25T22:22:26Z", "digest": "sha1:QRAY4KLV7ZNIQK4IZMVYDONWMEJD7GO2", "length": 19550, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on college festivals | तू जपून हाक बाइक जरा.. | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nतू जपून हाक बाइक जरा..\nतू जपून हाक बाइक जरा..\nयंदाच्या वर्षी हा महोत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्याचा विद्यार्थ्यांचा मानस आहे.\nजयहिंद महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागाचा ‘तलाश’ हा महोत्सव डिंसेबर महिन्यात भेटीला येणार आहे. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ विद्यार्थ्यांनी नुकताच साजरा केला. ‘तलाश’ हा मुंबईतील व्यवस्थापन शिक्षण विभागाचा सर्वात मोठा महोत्सव असून १८ वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यंदाच्या वर्षी हा महोत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्याचा विद्यार्थ्यांचा मानस आहे. तीनदिवसीय या महोत्सवात उद्योग आणि व्यापार व्यवस्थापनाशी निगडित अनेक खेळ, स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. याशिवाय चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील कलावंत यंदा तलाशच्या मंचावर उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन संभारंभात देशातील ३० हून अधिक नामवंत महाविद्यालये सहभागी झाली होती. १५ ऑक्टोबर रोजी कार्टर रोड, वांद्रे येथे सायंकाळी ७ ते रात्रौ ११ दरम्यान हा सोहळा पार पडला. यात अनेक सामाजिक विषयांवर भाष्य आणि प्रत्यक्ष कृती असे या उद्घाटन समारंभाचे स्वरूप असते. २०१४ मध्ये ‘बाइक रॅली’च्या माध्यमातून रस्ते सुरक्षिततेसाठी ‘तलाश टीम’कडून हेल्मेट्सचे वाटप करण्यात आले.\n२०१५ मध्ये लक्झरी वाहनाची रॅली ‘ड्राइव्ह फॉर सेफ्टी’ आयोजित करण्यात आली होती. सप्टेंबर २०१६ ला ‘स्ट्रीट क्रुसेड’ या समारंभाद्वारे रस्त्यांवर होणारे अपघात व त्याची कारणे याबाबत फलकांद्वारे माहिती देऊन तसेच सिग्नलवर पथनाटय़ाद्वारे लोकांना रस्ते सुरक्षेबाबत जागरूक केले गेले. यंदा दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर लहान मुलांसाठी कागदी बनविण्याच्या मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन उद्घाटन समारंभात करण्यात आले होते. या प्रसंगी लहान मुलांनी मोठय़ा संख्येने कागदी कंदील व मातीचे दिवे बनविले.\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nबदलापूरच्या आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा वाङ्मय मंडळातर्फे डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचक प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वाचावे कसे या विषयावर यानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रसंग आणि त्यांचे मौलिक विचार सांगून विद्यार्थ्यांनी वाचक संस्कृती कशी जपावी यावर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. कलामांचे देशासाठी असणारे आणि युवकांना आवाहन करणारे संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. कलाम यांचा वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर भर असायचा. सहकाऱ्यांच्या उत्तम गुणांच्या देशाच्या वैज्ञानिक आणि संपूर्ण प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. वैदेही दप्तरदार यांनी विद्यार्थ्यांना दिली. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कलाम यांचे दोन लेख वाचून दाखवले. तसेच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनीही कलामांच्या मौलिक विचारांचे आणि कविता, नाटक, कादंबरी, वृत्तपत्र या प्रकारातील निवडक लेखांचे वाचन केले. या कार्यक्रमात नितेश पाटील, दर्शन गुजरे, तेजश्री चावण, रसिका मुंगे, रेणुका शेलवले, अनुजा मुलीक या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.\nमुंबई विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना समृद्ध भारतीय सण संस्कृतीचे दर्शन यंदा घडले. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने ‘दीपोत्सवा’त परदेशी विद्यार्थ्यांना दिवाळी आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यात आली.\nफोर्ट परिसरातील संकुलात हा दीपोत्सव झाला. या कार्यक्रमात विविध कलागुण सादर करण्यात आले. शास्त्रीय संगीत उपशास्त्रीय गायन, गझल आणि जोडीला पाश्चात्त्य संगीताचा भारतीय संगीताशी मिलाफ कलाकारांनी घडवून आणला. या वेळी शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे फराळावर परदेशी पाहुण्यांनी मनमुराद ताव मारला. याप्रसंगी मुंबई विद्यपीठाचे प्रभारी प्रकुलगुरू डॉ. धीरेन पटेल, प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे, संचालक डॉ. अनिल पाटील, प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सुनील पाटील, प्रभारी वित्त आणि लेखा अधिकारी विजय तायडे व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. भूतान, अफगाणिस्तान, व्हिएतनाम, सुदान, नायजेरिया, कोंगो आणि नेपाळमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/39?page=25", "date_download": "2018-04-25T22:03:44Z", "digest": "sha1:6MF657DXYNO2Y3WZ66W4ALZNL76S5HJA", "length": 7861, "nlines": 153, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसंप्टेंबर ११ - अमेरिकेत काय बदलले\nमहाराष्ट्र टाईम्सने ९/११ च्या निमित्ताने अमेरिकेत गेल्या सहा वर्षात काय फरक पडला यावर विविध प्रशन विचारून वाचकांना लिहीण्याचे आवाहन केले होते. माझा खालील लेख आजच त्यांनी जालावर प्रसिद्ध केला आहे. तो येथे उपक्रमीसाठी टाकतो.\nकाय भावात पडलं ऑर्कुट\nआजच्या सकाळमधली ही बातमी वाचा\nआता बोला, काय भावात पडलं ऑर्कुट\nअसो, आंतरजालावर अनोळखी व्यक्तिंशी मैत्री वगैरे करताना सांभाळलं पाहिजे हाच धडा यावरून मिळतो\nभारतीयांनी कॅल्क्यूलसचा सिद्धांत न्यूटनच्या आधी, किमान २५० वर्षांपूर्वी मांडला\nभारतीयांनी कॅल्क्यूलसचा सिद्धांत न्यूटनच्या आधी, किमान २५० वर्षांपूर्वी मांडला\nअमेरिकेत सद्ध्या (इराक युद्ध, मिनिआपोलीस पूल वगैरे सोडल्यास) जी एक गोष्ट सातत्याने प्रकाशात येत आहे त्यावर सी एन एन ने एक बातमीपट तयार केला आहे. त्याचे नाव: \"मेड इन चायना\"\nहा \"फ्रेंडशीप डे\" काय प्रकार आहे\nहा फ्रेंडशीप डे काय प्रकार आहे\nसंजूबाबा, न्या. कोदे आणि न्यायव्यवस्था\nआधीच स्पष्ट करतो की माझा बाबा बुवांवर विश्वास नाही. संजूबाबावरही नाही. आज त्याला सहा वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली. न्यायमूर्ती कोदे यांनी त्याचे पारडे झुकवले नाही, परंतु संजय दत्त खरंच ६ वर्ष तुरूंगात राहिल का\nजैतुनबी ' जन्माने मुसलमान... कर्माने अखंड वारकरी '\nम.टा. मधील खालील लेख आवडला आणि इतरांनी पण वाचावासा वाटला म्हणून येथे चिअकटवत आहे.\nराष्ट्रपती अब्दूल कलाम २५ जुलैला राष्ट्रपती भवन सोडणार आहेत. आजच रिडीफ मधे वाचलेल्या बातमीप्रमाणे ते त्यांच्याबरोबर दोन सुटकेसेस आणि पुस्तके इतकेच घेऊन जाणार आहेत.\nविदेशात भारताचा पहिला लष्करी तळ\nविदेशात भारताचा पहिला लष्करी तळ\nम. टा. ऑनलाइन प्रतिनिधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AE", "date_download": "2018-04-25T22:25:16Z", "digest": "sha1:YCDYRDILXM3IO3N5MZECBE46XZD3Y5B4", "length": 4733, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दम्मम - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nदम्ममचे सौदी अरेबियामधील स्थान\nक्षेत्रफळ ८०० चौ. किमी (३१० चौ. मैल)\nदम्मम (अरबी भाषा: الدمام) हे सौदी अरेबिया देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\nकिंग फह्द आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जगातील आकारमानाने सगळ्यात मोठा विमानतळ येथून २० किमी अंतरावर आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मे २०१६ रोजी २१:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/theme-options/page/81/", "date_download": "2018-04-25T22:12:11Z", "digest": "sha1:NXM24DTAC23UTNNSPDY4Y6RWG2FCPI65", "length": 8219, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nAccess Keys च्या सॊजन्यने\nTemplate Express च्या सॊजन्यने\nD5 Creation च्या सॊजन्यने\nTheme Horse च्या सॊजन्यने\nBen Sibley च्या सॊजन्यने\nRaam Dev च्या सॊजन्यने\nSlocum Themes च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/sanjay-patil-on-dashakriya-movie-480040", "date_download": "2018-04-25T21:48:39Z", "digest": "sha1:QLRXG56PQCSTKVVRLVNSSTVIXZ3UH7P5", "length": 16222, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : आधी सिनेमा बघा, मग विरोध करायचा का ठरवा, संजय पाटलांचं आवाहन", "raw_content": "\nमुंबई : आधी सिनेमा बघा, मग विरोध करायचा का ठरवा, संजय पाटलांचं आवाहन\nउच्च न्यायालयानं दशक्रिया चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केल्यानंतरही विरोधक आंदोलनावर ठाम आहेत. दशक्रिया चित्रपटाविरोधात पुरोहितांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळून लावलीय. तरी देखील औरंगाबाद, नाशिक, पुणे, बुलडाणा आणि अमरावतीसह राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये दशक्रिया चित्रपटाला विरोध सुरूच आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर पुरोहीत संघानं थिएटर मालक आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दशक्रिया चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केलीय. तर तिकडे पैठणमध्ये सकाळी काहीवेळासाठी दशक्रिया विधी बंद ठेवण्यात आल्या होत्या. बुलडाणा आणि बारामतीमध्ये देखील दशक्रिया चित्रपटाला विरोध कऱण्यात आला.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nमुंबई : आधी सिनेमा बघा, मग विरोध करायचा का ठरवा, संजय पाटलांचं आवाहन\nमुंबई : आधी सिनेमा बघा, मग विरोध करायचा का ठरवा, संजय पाटलांचं आवाहन\nउच्च न्यायालयानं दशक्रिया चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केल्यानंतरही विरोधक आंदोलनावर ठाम आहेत. दशक्रिया चित्रपटाविरोधात पुरोहितांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळून लावलीय. तरी देखील औरंगाबाद, नाशिक, पुणे, बुलडाणा आणि अमरावतीसह राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये दशक्रिया चित्रपटाला विरोध सुरूच आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर पुरोहीत संघानं थिएटर मालक आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दशक्रिया चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केलीय. तर तिकडे पैठणमध्ये सकाळी काहीवेळासाठी दशक्रिया विधी बंद ठेवण्यात आल्या होत्या. बुलडाणा आणि बारामतीमध्ये देखील दशक्रिया चित्रपटाला विरोध कऱण्यात आला.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://shivray.com/tag/prayagaji-prabhu/", "date_download": "2018-04-25T21:49:32Z", "digest": "sha1:LL3DXAZRQMI7FN6WQH4NVXTWOQNP5VKS", "length": 10925, "nlines": 159, "source_domain": "shivray.com", "title": "prayagaji prabhu | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nअजिंक्यतारा झुंजविणारे प्रयागजी प्रभू\n आणि औरंगजेब म्हणजे त्यांचा बादशहा दख्खन जिंकण्याकरिता त्याने केवढा पसारा मांडला होता दख्खन जिंकण्याकरिता त्याने केवढा पसारा मांडला होता लाखो माणसं, हजारो घोडे, अमाप धान्य, अलोट खजिना, तंबू, दारुगोळा, जनावरं, कापड.. अश्श्याला तोटा नव्हता; फक्त अकलेचाच दुष्काळ होता आणि म्हणूनच वर्षानुवर्ष मराठ्यांच्या मागं धावून सुद्धा शेवटी त्याच्या हाती आली गोळाबेरीज भोपळाच लाखो माणसं, हजारो घोडे, अमाप धान्य, अलोट खजिना, तंबू, दारुगोळा, जनावरं, कापड.. अश्श्याला तोटा नव्हता; फक्त अकलेचाच दुष्काळ होता आणि म्हणूनच वर्षानुवर्ष मराठ्यांच्या मागं धावून सुद्धा शेवटी त्याच्या हाती आली गोळाबेरीज भोपळाच औरंगजेबाच्या गबाळ्या कारभाराचा फायदा मराठे मात्र भरपूर घेत होते. लुटायला, बनवायला आणि खेळवायला ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग ३\nमोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nशूर शिलेदार येसाजी कंक\nअजिंक्यतारा झुंजविणारे प्रयागजी प्रभू\nमोडी वाचन – भाग १९\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2009/11/17/chatak-bird/", "date_download": "2018-04-25T21:58:21Z", "digest": "sha1:UFRGOGF7L27OULANMMLEUY5CJDPYO7E6", "length": 6390, "nlines": 88, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "अजी म्या 'चातका(ला)' पाहिले!!! | गुज मनीचे...", "raw_content": "\nअजी म्या 'चातका(ला)' पाहिले\n‘चातक’ पक्ष्याबद्दल खूप काही एकले होते लहानपणापासून पण त्याचे दर्शन काही झाले नव्हते. गेल्या रविवारी (‘Weekend’ ला मराठी शब्द सापडत नाहीए 😉 ) मुळशी-ताम्हिणी ला गेले होते. अचानक माझ्या मित्राने गाडी थांबवली आणि मला एक पक्षी दाखवला. तो होता Pied-crested Cuckoo’. एका झाडाच्या बुंध्याशी मस्तपणे किड्यांची न्याहरी (breakfast) करत होता. Record shot म्हणून थोडे फोटो काढले पण ते काही खास आले नाहीत कारण साहेबांची सारखी चुळबुळ सुरु होती. हा पक्षी South Africa मधून दर वर्षी भारतात येतो ही अधिक माहिती मित्राने पुरवली.\nनविन पक्षी पाहिल्याने खूप आनंद झाला होता. घरी येऊन शोधल्यावर कळले की हा म्हणजेच आपल्या मराठीतला ‘चातक’ (हिन्दी – ‘पपिया’). असंख्य कवितांमध्ये उल्लेखला जाणारा आपला चातक हा परदेशी पाहुणा असल्याचे कळल्यावर मनं थोडे खट्टू झाले. त्याचे दर्शन का दुर्मिळ आहे याचेही कारण समजले. मोन्सून सुरु होण्याच्या काही दिवसांपूर्वी चातक भारतात हजेरी लावतो. आत्ता तो फक्त पावसाचे थेंबच पिऊन आपली तहान भागवतो यात किती तथ्य आहे आणि किती कल्पकता हा शोधाचा विषय आहे.\nअजी म्या ‘ब्रह्म’ पाहिले प्रमाणेच, ‘चातकाला’ बघून ‘ब्रह्म’ पहिल्या इतकाच आनंद मला झाला हे खरं\n मानस आणि ‘दत्तक पुत्र’ »\nदिनांक : नोव्हेंबर 17, 2009\nप्रवर्ग : पक्षी निरीक्षण, भटकंती, Bird Watching\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/ijtemai-shaadiya-3/", "date_download": "2018-04-25T21:48:21Z", "digest": "sha1:3EGKIYFPKJEWS435RDLTNCVUYZXT3SNP", "length": 4477, "nlines": 107, "source_domain": "abdulsattar.in", "title": "इज्तेमाई शादिया | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nमा. आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम युवकांसाठी मोहम्मदीया वेल्फेरची रचना सिल्लोड येथे स्थापन करण्यात आली. मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसा निमित्ताने गेल्या १० वर्षांपासून ‘इज्तेमैइ शादिया’ आयोजित करण्यात येत आहे. यात १००० पेक्षा अधिक लोकांची लग्न लावण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे नवीन कुटुंबाला साहित्यही पुरवले जाते. या वर्षी २ जानेवारीला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.\n← बेघरांना मिळणार सुंदर घरे\nआठवडी बाजाराचा विकास →\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://shivray.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7%E0%A5%AF/", "date_download": "2018-04-25T22:14:32Z", "digest": "sha1:NDKQF5MO6FZUTGUE22UTTZKKDTGBJ2FP", "length": 12370, "nlines": 176, "source_domain": "shivray.com", "title": "मोडी वाचन – भाग १९ | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nमोडी वाचन – भाग १९\nमोडी वाचन – भाग १९\nSummary : जुन्या कागदपत्रांतील संकेत (Protocol) आणि संक्षेप (Shortform) अनेक दशकांच्या अभ्यासातून या संशोधकांनी अभ्यासकांपुढे आणले. ग. ह. खरे यांचे संशोधकाचा मित्र, राजवाडे खंड (४००० कागद), पेशवे दफ्तराचे ४६ खंड, वाड डायरी (पेशवे रोजनिशी), तसेच भारत इतिहास संशोधक मंडळाचे त्रैमासिक, स्वीय ग्रंथमाला व पुरस्कृत ग्रंथमाला याअंतर्गत असलेले शिवचरित्र साहित्याचे १५ खंड (२००० कागद), शिवकाळातील अभ्यासासाठी व शिवकालीन मोडी समजून घेण्यासाठी शिवचरित्र साहित्य खंडाचा उपयोग होतो. पेठे दफ्तर, हिंगणे दफ्तर, वैद्य दफ्तर, गद्रे-सावकारांचे कागद मंडळाने प्रकाशित केलेले आहेत. या ग्रंथातून मोडी लिपीतील इतिहासाची पाने अभ्यासक व इतिहासप्रेमींसाठी या संशोधकांनी खुली केली. याचा मुख्य उपयोग मोडी समजून घेण्यासाठी होतो.\nPrevious: मोडी वाचन – भाग १८\nNext: शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nछत्रपती संभाजी महाराजांचे बालपण\nमोडी वाचन – भाग ८\nमोडी लिपी काय आहे\nगनिमी कावा – युद्धतंत्र\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://drsecureweb.blogspot.com/2016/12/blog-post_31.html", "date_download": "2018-04-25T21:50:12Z", "digest": "sha1:B7SXQB5ONL3EYKTBWCJRQXLC72V3SZYO", "length": 6977, "nlines": 159, "source_domain": "drsecureweb.blogspot.com", "title": "My Blog: आई", "raw_content": "\nआई म्हणायची 'श्री' लिहावे\nअजून फुलं तोडायला हात\nआई म्हणायची मिळतेच यश,\nतुम्ही करत रहा काम,\nभीती वाटली कि फक्त म्हणावे,\nआई म्हणायची काहीही असो,\nअजूनही खरं बोलायला वाटत नाही भय.\nआई म्हणायची ठेवा श्रद्धा\nआई म्हणायची निर्मळ मन तर\nउपयोग नाही लाऊन काकडी\nअन घेऊन सारखी वाफ.\nजन गण मन म्हणतांना असावी\nआई म्हणायची अन्नावर कधी\nकाढू नये राग, कोणाला लागली लाथ तर, लावायची\nदूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये\nवाईट शब्द आणू नयेओठांवर,\nवास्तू म्हणत असते तथास्तु.\nआई म्हणायची दिवा लावा,\nसांजेला लक्ष्मी येते घरी.\nआई म्हणायची खाऊन माजावं\nपण टाकू नये ताटात,\nअजूनही मी संपवतो सगळं,\nजरी असलं सगळं माझ्या हातात\nआई म्हणायची येतेच झोप\nजर मनात नसेल पाप,\nजड होतात पापण्या अन\nअजूनही वाटतं बसलाय देव\nघेऊन पाप पुण्याचा घडा,\nआई सांगते तसं लक्ष ठेऊन\nजेव्हा जेव्हा व्हायची भांडणं\nआई म्हणायची अरे एक तीळ\nआई जन्म देत असते\nआपलं हसू पहात पहात\nवेदना विसरून हसत असते.\nबाबा मात्र हसत हसत\nदिवस रात्र झटत असतात\nहिरवा अंकुर जपत असतात.\nत्यांना कसलंच भान नसतं\nफक्त कष्ट करत असतात\nबँकेत पैसा भरत असतात .\nतुमचा शब्द ते कधी\nखाली पडू देत नाही\nतुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं\nतुम्ही म्हणजे त्याचा आभाळ\nतुम्ही जेव्हा मान टाकता\nतेव्हा बाबाही खचत असतात\nमन मारून हसत असतात..\nखरंच काही नको असतं\nतुमचे यश पाहून त्यांचं\nअवघं पोट भरत असतं.\nजग म्हणत, “ आई एवढं\nबाबा कधी सोसत नाहीत.”\nतशा कधीच कळणार नाहीत\nआज त्या मागितल्या तर\nमुळी सुद्धा मिळणार नाहीत.\nत्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या\nतेव्हा म्हणाल, “ आपले बाबा\nखरंच कधी चुकत नव्हते\nफक्त फक्त एक करा\nतुमच्या हातात घट्ट धरा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/shivsena-comment-on-bjp-for-winning-the-gujrat-election-277378.html", "date_download": "2018-04-25T22:09:01Z", "digest": "sha1:XFAXV37MNPLLYH2DSY6BHJUE4MZZUMMX", "length": 11377, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "२०१९ ला कोसळून पडू नये हीच सदिच्छा, सेनेचा भाजपला टोला", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n२०१९ ला कोसळून पडू नये हीच सदिच्छा, सेनेचा भाजपला टोला\n'या निकालाचा अर्थ एका वाक्यात सांगायचा तर वारे बदलले नाहीत हे खरं, पण वारे मंदावले आहेत'\n19 डिसेंबर : गुजरातच्या निकालावर सामनामधून भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. 'या निकालाचा अर्थ एका वाक्यात सांगायचा तर वारे बदलले नाहीत हे खरं, पण वारे मंदावले आहेत' अशा शब्दांत पंतप्रधान मोदींना चिमटे काढण्यात आलेत.\n'गुजरात मॉडेल डळमळले आहे. २०१९ साली ते कोसळून पडू नये हीच सदिच्छा'. अशीही टीका करत सेनेनं भाजपवर निशाणा साधलाय. पण विशेष म्हणजे, गुजरातमध्ये शिवसेनेचा दारुण पराभव झाला पण त्याबद्दल आजच्या अग्रलेखात कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही.\n'गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजपचा विजय झाला, पण काँग्रेसचाही पराभव झाला नाही. काँग्रेसमुक्त हिंदुस्तानचे स्वप्न पूर्ण झाले नाही. सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. 'हम करे सो कायदा'वाल्यांसाठी हा निर्वाणीचा इशारा आहे.'\nखरं तर गुजरातमध्ये शिवसेना आपल्या जागा राखू शकली नाही. शिवसेनेच्या उमेदवारांना आपलं डिपॉझिटही वाचवता आलेलं नाही. याच मुद्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला चांगलेच चिमटे काढलेत. तर शिवसेनेनं निवडणुकीत जय-पराजय होतच असतात. आम्ही गुजरातमध्ये पुढच्या निवडणुकाही लढू, असा निश्चय शिवसेनेच्या संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nअमित शहा-सरसंघचालक भेट,चार तास झाली खलबतं\nनामर्दाच्या अवलादांना ठेचून काढू, शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2979", "date_download": "2018-04-25T22:07:07Z", "digest": "sha1:JDDG6LIAJBPAPXZWQVABCTTXG5K6RDVK", "length": 11659, "nlines": 97, "source_domain": "mr.upakram.org", "title": "'मोबाइल नंबर पोटेर्बिलिटी' (एमएनपी) चं गंगेत घोडं न्हालं ! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n'मोबाइल नंबर पोटेर्बिलिटी' (एमएनपी) चं गंगेत घोडं न्हालं \nशेवटी 'मोबाइल नंबर पोटेर्बिलिटी' (एमएनपी) चं गंगेत घोडं न्हालं ही सुविधा अखेर गुरुवारी हरयाणात सुरू झाली. २० जानेवारीपासून २०११ पासून ती संपूर्ण देशभरात उपलब्ध होईल.\nमला तरी आतपर्यंत \"ट्राय \" खो खो चा खेळ खेळतयं का असे वाटत होते. प्रथमदर्शनी तरी ही सुविधा उपयुक्त ठरेल असे वाटतेय मात्र ती कशी राबविली जातेय त्यावर सगळं अवलंबून आहे.\nआता सर्वप्रथम मी माझा लूप मोबाईलचा नंबर वोडाफोनवर हस्तांतरीत करणार आहे. केवळ चांगला क्रमांक मिळाला होता म्हणून गेली ५ वर्ष अंगावर सांभाळलाय. (आमच्या ठाण्याच्या लूप मोबाईल सेंटरची लीज्ड लाईन सोमवारपासून बंद आहे आणि सगळे व्यवहार ठप्प आहेत. ग्राहक सेवा कार्यालयाची ही अवस्था तर ग्राहकांचे काय \nवरील सुविधेच्या फायद्या तोट्यांची चर्चा व्हावी. भारताव्यतीरीक्त इतर देशांत ही सेवा वापरुन पाहिलेल्यांचे अनुभव कळावेत हाच यामागील उद्देश \nचांगला विषय, चुकीची वेळ.\nरजनीकांतच्या चित्रपटासोबत आर्ट फिल्म रिलीज करतात का अवचटांविषयीच्या धाग्यात येथे किती प्रतिसाद मिळतील कुणास ठाऊक\nदबावगट (लॉबी) नसला की चांगले निर्णय कसे रेंगाळतात याचे एमएनपी हे उदाहरण वाटते.\nमी मुंबई वोडाफोन (साडेसात वर्षे वापरलेला क्रमांक) ते महाराष्ट्र बीएसएनएल असा बदल करणार आहे. महाराष्ट्र वोडाफोन (बीपीएल) भंगार आहे.\nनितिन थत्ते [26 Nov 2010 रोजी 17:43 वा.]\nलंबर पोर्ट्याब्लिटी बहुधा सेम सर्कलमध्येच मिळेल. मुंबई > महाराष्ट्र अशी मिळणार नाही. (चू भू दे घे)\nही मुंबई आणि महाराष्ट्र अशी वेगळी सर्कल अजून का बरे ठेवली आहेत अंबरनाथहून ठाण्याला ३० किमीवर एसटीडी होतो आणि नागपूरला ७०० किमीवर लोकल कॉल होतो.\nसंदर्भ स्मरत नाही पण मुख्यतः रोमिंग वापरकर्त्यांच्या सुविधेसाठी पोर्टेबिलिटीची कल्पना आली, 'खुले मार्केट' संकल्पनेसाठी नाही.\nआता प्रत्येकच मेट्रो राज्यावेगळ्या सर्कलमध्ये आहे.\nनितिन थत्ते [26 Nov 2010 रोजी 17:55 वा.]\nरोमिंग करणार्‍याला तसाही तोच नंबर वापरता येतो. रोमिंग करताना ऑपरेटर बदलता यावा अशी अपेक्षा म्हणजेच खुल्या बाजाराची अपेक्षा.\nरोमिंग करताना पैसे मूळच्याच ऑपरेटरला द्यावे लागतात. पुण्यात राहून मुंबईचा क्रमांक वापरण्यापेक्षा मी तो क्रमांक बीएसएनएलकडे स्थानांतरित करणार आहे. यात खुले मार्केट ऑपॉप येतेच पण तो मूळ उद्देश नाही.\nमुंबई सर्कल मधला नंबर महाराष्ट्र् सर्कल मध्ये बदलता येत् नाही.\nतुला पाहिजे तर तो MTNL करून घेता येईल.\nयेथे तेच मान्य केलेले आहे.\nयाच प्रतिसादासाठी तुम्ही आयडी बनविलात असे दिसते ;)\nयाच प्रतिसादासाठी तुम्ही आयडी बनविलात असे दिसते ;)\nश्री. हाकमारी हे श्री थत्ते आहेत की काय नव्या सदस्यांना हे संकेतस्थळ अगदी आपलेसे वाटावे असाच प्रतिसाद आहे.\n>>लंबर पोर्ट्याब्लिटी बहुधा सेम सर्कलमध्येच मिळेल. मुंबई > महाराष्ट्र अशी मिळणार नाही.\nआजच एका डिलर कडे चौकशी केली.. माहिती योग्य आहे\nआता हि सोय येऊनही मला नंबर बदलावा लागेलसं दिसतंय :(\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nमीही शोध घेतला. :(\nमी नंबर मात्र बदलणार नाही.\n--रजनीकांतच्या चित्रपटासोबत आर्ट फिल्म रिलीज करतात का अवचटांविषयीच्या धाग्यात येथे किती प्रतिसाद मिळतील कुणास ठाऊक\nनंबर पोर्टॅबिलिटीची सुविधा चांगली आहे. मी रिलायन्स, एअरटेल आणि आयडिया यांच्या सेवा () वापरून पाहिल्या आहेत. आयडियाची सेवा बरी वाटली. एअरटेलचा एक नंबर आयडियाकडे बदलून घेईन.\nठाणे मुंबई सर्कलमध्ये कसे काय मला वाटले मुलुंडपासून मुंबई सुरु होते.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमुंबई सर्कलचे नेटवर्क अंबरनाथ-बदलापूर यांच्या मध्यापर्यंत मिळते.\n--भारताव्यतीरीक्त इतर देशांत ही सेवा वापरुन पाहिलेल्यांचे अनुभव कळावेत हाच यामागील उद्देश\nबीटीचे डेव्ह-टेस्ट करणा-या ब-याच कंपन्या पुण्यात आहेत त्यांच्या कडून ब्रिटनमधली माहीती मिळवता येइल.\nसंकल्पना छान आहे पण राबवणूक कशी होते ह्यामागे जाम उत्सुकता आहे, साधारणपणे ग्राहक हिताच्या गोष्टी मागे अभासी स्वात्यंत्र असते असे वाटते. आणि तसे पाहता सगळेच चोराचे मावसभाऊ आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/lingbhed-bhram-amangal/", "date_download": "2018-04-25T22:06:18Z", "digest": "sha1:5563WHRYJT6IHDK2TWGCELQHYGQF7MY3", "length": 9333, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लिंगभेद भ्रम अमंगळ | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nमिसळून गेलेला एलजीबीटी समूह\nमुंबईसारख्या शहरात महागडय़ा सलूनमध्ये एखाद्या चांगल्या कारागिराकडून केस कापून घेण्यासाठी ५०० ते १००० रुपये मोजावे लागतात.\nमाझ्या रागाचं कारणही सांगतो. वाचकहो, कृपया माझ्याशी जरा चांगुलपणानं वागाल का\nलैंगिकता आणि लिंगभाव यांकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली.\nमहाराष्ट्रात त्यावेळी संगीत नाटय़परंपरा ऐन सुवर्णकाळात होती.\nवेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या काळापासूनच अस्तित्वात असली\nमी आजवर सर्व क्षेत्रांतील शेकडो नव्हे, तर हजारो समलिंगी व्यक्तींशी बोललेलो आहे.\nया संशोधनासाठी तब्बल ५,००० पुरुषांची लैंगिक वर्तनाबाबत सखोल चिकित्सा करण्यात आली\nहे सदर आमच्याविषयी आहे. आम्ही कोण आहोत\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhara.com/en/942__b-r-bhagwat", "date_download": "2018-04-25T22:09:04Z", "digest": "sha1:GZ7TKM53RA4SEF4WWN6EVNTPJLDZC7MH", "length": 17065, "nlines": 385, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "B R Bhagwat - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nBhatanchya Vadyatil Bhutaval (भटांच्या वाड्यातील भुतावळ)\nBramhadeshatla Khajina (ब्रम्हदेशातला खजिना)\nKaidyacha Khajina (कैद्द्याचा खजिना)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2015/09/19/tii-20/", "date_download": "2018-04-25T21:51:32Z", "digest": "sha1:SQTF46JVPOWTTCQY2DICT2MRKF54S4WX", "length": 12105, "nlines": 118, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – २० | गुज मनीचे...", "raw_content": "\nमाझ्या ऑफिसमधे काही भारतीय सहकारी होते. ‘ती’ ही त्यातलीच एक. सगळ्यांशी ‘ती’ फटकून वागायची. म्हणून सगळे तिला बिचकून असायचे. सहसा ‘ती’ च्या वाट्याला कुणी जायचे नाही. मी मराठी आहे हे कळल्यावर ती डेस्कपाशी थांबली. मोघम कोण-कुठली हे बोलणे झाले. तिचे किस्से एकून, रवैय्या बघून, एरवी मराठीचा धागा जुळला की स्वत:हून बोलायला जाणारी मी तिच्यापासून चार हात लांबच होते.\n‘ती’ मुंबईची, आय.आय.टी. ची, पुढे इकडे एम.एस्. केले, कॉम्पूटर फिल्डमधे आली कारण इतरांच्याहून लवकर ग्रीन कार्ड मिळते, दिसायला काळी-सावळी, उंच, दांडगत, गळ्यापर्यंतचे पिंजारलेले केस, उद्धत वाटावे असे बोलणे, अजागळ राहायची. तिच्याबद्दलचे मत सिद्ध व्हावे असाच तिचा आविर्भाव.\nदर आठवड्याला मिटींगच्या शेवटी दोन नविन जणांनी स्वतःची ओळख करून द्यायची हा पायंडा पाडलेला – नाव, शिक्षण, गाव (गावाची थोडक्यात ओळख), अनुभव. त्याप्रमाणे ‘ती’ची पाळी आली. ‘ती’ आपल्या मुंबईबद्दल काय बोलते ते ऐकायला मी उत्सुक झाले. मुंबईची ओळख करुन देताना ‘ती’ म्हणाली – “what to tell you about Mumbaiummmm…it is famous for slum areas. You guys must have watched ‘Slumdog millionaire'”. मुंबईची ही अशी ओळख करुन देणारी ही पहिलीच महाभाग मला अगदीच न राहवून मी म्हणाले “अगं, मुंबईची ही एवढीच ओळख”. मग काहीतरी थातूरमातूर बडबड करून ‘ती’ खाली बसली. पुढे काय बरळली ते संतापाच्या भरात मला ऐकू आले नाही. अमेरिकेसाठी जे महत्व न्यू योर्कला, ते भारतात मुंबईला”. मग काहीतरी थातूरमातूर बडबड करून ‘ती’ खाली बसली. पुढे काय बरळली ते संतापाच्या भरात मला ऐकू आले नाही. अमेरिकेसाठी जे महत्व न्यू योर्कला, ते भारतात मुंबईला पण तिच्याकडून दुसरी काय अपेक्षा\nमी कॉफी तयार करायला पॅन्ट्रीमधे गेले की ‘ती’च्याशी गाठ पडायची. हळूहळू आम्ही बोलू लागलो. माझ्यापेक्षा ‘ती’च बोलू लागली… ‘ती’ चा लेटेस्ट बॉयफ्रेंड हाफ अमेरिकन-हाफ युरोपियन होता. तो ड्रगस् वगैरे घ्यायचा. मग पोलिसांनी त्याला पकडले आणि ‘आत’ टाकले. नंतर यांचे फाटले. ‘ती’ काही कारण नसताना मला सांगत होती. ‘ती’ने स्वत: तसे काही केलंय असं सांगितले असते तरी मला आश्चर्य वाटले नसते. ‘ती’ सुद्धा डिप्रेशन मधे होती. काही काळ तिने ईलाज घेतला त्यावर. नंतर एकदा मला म्हणाली,”तुझ्या ओळखीत एखादे मराठी स्थळ (अर्थात अमेरिकेत राहणारे) असेल तर मला सुचव. फक्त एकच अट आहे की मला मुलं नकोत.” मुलं होऊ देणं, न देणं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे व मी तिच्या निर्णयाचा आदर करते. पण त्यामागचे तिचे कारण मजेशीर वाटले. मी गप्प ऐकून घेतले. तसंही मी तिच्या फंदात पडणार नव्हते.\nआम्ही ‘मत्सालय’ पाहायला जाण्याचा बेत आखलाय हे कळल्यावर ‘ती’ स्वत:हून आम्ही न बोलावता आमच्याबरोबर येते म्हणाली. मीही तिला नको म्हंटले नाही. निघायला जमल्यावर सांगते,”माझ्या गाडीत सगळा पसारा असतो. माझी गाडी म्हणजे माझा संसारच आहे. अजून एका व्यक्तीलाही बसता येणार नाही. उलट मीच तुमच्या गाडीत येते.” सगळ्यांच्या कपाळावर आठ्या आल्या. कारण ज्याच्या गाडीत जागा शिल्लक होती त्याचे घरचे वाय-फाय, शेजारी होती म्हणून, ही बया न विचारता (निर्ल्लजपणे फुकट) वापरत होती. असो.\nऑफिसमधील लोक एकदम आश्चर्यचकित झाले होते की कोणाशी न बोलणारी ‘ती’ माझ्याशी काय बोलत असते आणि ‘ती’ जे काही मला सांगायची ते इतरांना सांगण्या पलिकडचे होते. पण त्याचबरोबर ती मला ‘वेड पांघरुन पेडगावला नेणार’ नाही याची मी काळजी घेतली. मी भारतात परतले आणि संपर्क तुटला. ठेवावा एवढी मैत्रीही नव्हती.\nकाही वर्ष लोटला व अचानक ‘ती’ने मला सोशल साईट वर रिक्वेस्ट पाठवली. विस्मृतीत गेलेल्या ‘ती’च्या सगळ्या स्मृती (फार रंजक नव्हत्या तरी) पुन्हा जाग्या झाल्या.\n‘ती’ ने आपली एक-एक पानं माझ्याचसमोर का उघडी केली देव जाणे. आणि मी तरी तिचे बोलणे का ऐकून घेतले काय गोम होती कुणास ठाऊक काय गोम होती कुणास ठाऊक ‘ती’च्याशी बोलण्यात दवडलेल्या माझ्या आयुष्यातल्या वेळेवर ‘ती’चे नाव लिहिलेलं होते बहुतेक\nदिनांक : सप्टेंबर 19, 2015\nप्रवर्ग : गुज मनीचे…\nतु लिहीलेले सगळेच लेख अप्रतिम आहेत.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/aicte-goes-in-supreme-court-against-engineering-colleges-1266446/", "date_download": "2018-04-25T22:17:53Z", "digest": "sha1:VAZ6VH6XXR4RXKRGYEKPFBJ7WV642TUR", "length": 21924, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "AICTE goes in supreme court against engineering colleges | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nके.जी. टू कॉलेज »\n‘त्या’ अभियांत्रिकी महाविद्यालयांविरोधात ‘एआयसीटीई’ सर्वोच्च न्यायालयात\n‘त्या’ अभियांत्रिकी महाविद्यालयांविरोधात ‘एआयसीटीई’ सर्वोच्च न्यायालयात\nन्यायालयातून स्थगिती मिळविणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात एआयसीटीईने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.\n‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’ने (एआयसीटीई) प्रथम वर्ष प्रवेशबंदी लागू केलेल्या चार अभियांत्रिकी महाविद्यालयांनी मुंबई उच्च न्यायालयातून एआयसीटीईच्या निर्णयाला स्थगिती मिळवली होती. वर्षांनुवर्षे त्रुटी दूर न करता न्यायालयातून स्थगिती मिळविणाऱ्या या महाविद्यालयांच्या विरोधात एआयसीटीईने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एआयसीटीईच्या या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर राज्याच्या तंत्रशिक्षण परिषदेनेही आपल्या संकेतस्थळावर न्यायालयाने हंगामी स्थगिती दिलेल्या ३६ अभियांत्रिकी महाविद्यालयांची यादी प्रसिद्ध केली असून विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयांमध्ये स्वत:च्या जबाबदारीवर प्रवेश घ्यावा, असे म्हटले आहे.\nराज्यातील बहुतेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अपुरे शिक्षक तसेच पायाभूत सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत असते. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या आदेशानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाने केलेल्या चौकशीत ३४६ महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या तर एआयसीटीईने २०० अभियांत्रिकी महाविद्यालयांची छननी केल्यानंतर सात महाविद्यालयांना प्रथम वर्ष प्रवेशबंदी लागू केली होती. यातील शिव येथील वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, साबुसिद्दिक अभियांत्रिकी महाविद्यालय,थडुमल शहानी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि कोल्हापूर येथील जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाने एआयसीटीईच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश मिळवला होता. त्यानंतर ही स्थगिती उठविण्यासाठी एआयसीटीईने सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली असून या महाविद्यालयांसह एकूण ३६ महाविद्यालयांमध्ये न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून विद्यार्थ्यांनी आपल्या जबाबदारीवर प्रवेश घ्यावा अशी भूमिका तंत्रशिक्षण संचालक सु. का. महाजन यांनी घेतली आहे. तसेच याबाबतची माहिती ‘डीटीई’च्या वेबसाइटवरही देण्यात आल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले. अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी एआयसीटीईचे काही निश्चत नियम आहेत. यामध्ये महाविद्यालयासाठी किती जागा असणे आवश्यक आहे, इमारतीची माहिती, प्रयोगशाळा, ग्रंथालय, इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र तसेच शिक्षकांचे प्रमाण आदींबाबच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असताना महाराष्ट्रातील बहुतेक महाविद्यालयांमध्ये याचे पालन होत नसल्याचे एआयसीटीईला वेळोवेळी आढळून आले आहे. संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य हे वर्षांनुवर्षे याबाबत धादांत खोटी माहिती देत असतानाही अशा प्राचार्यावर एआयसीटीईने आजपर्यंत ठोस कारवाई केलेली नाही. राज्यातील विद्यापीठे त्यातही प्रामुख्याने मुंबई विद्यापीठानेही या महाविद्यालयांना सलग्नता देताना नियमांच्या होणाऱ्या पायमल्लीकडे दुर्लक्ष करण्याचेच काम ‘इमाने इतबारे’ केले असून विद्यमान कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी तर विद्वत् सभेपुढे स्थानीय चौकशी समित्यांचा अहवालही येऊ दिला नव्हता. तंत्रशिक्षण संचालकांनी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्याकडून एआयसीटीईला दिलेल्या माहितीची सत्यता पडताळण्याचे आदेश सर्व विभागीय उपसंचालकांना दोन महिन्यांपूर्वी देऊनही अद्यापि डॉ. महाजन यांच्याकडे असे अहवाल आले नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गंभीर बाब म्हणजे प्रसारमाध्यमातून सातत्याने याबाबत वृत्त प्रसिद्ध होत असतानाही उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही आजपर्यंत ठोस कारवाईसाठी पावले उचलली नसल्यामुळे शिक्षण क्षेत्रात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर सिटिझन फोरमचे प्रमुख व आमदार संजय केळकर यांनी घोटाळेबाज अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यावर कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. या साऱ्याची दखल घेत जागे झालेल्या एआयसीटीईने उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेल्या चार महाविद्यालयांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nअभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी नियमावली असताना त्याचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयांविरोधातील ‘एआयसीटीई’ची कारवाई न्यायालयात का टिकत नाही, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. २००२ साली सर्व महाविद्यालयांना त्रुटी दूर करण्याची मुदत दिली होती. २००८ पर्यंत त्रुटी दूर करणे अपेक्षित असताना आजपर्यंत अनेक महाविद्यालयांनी त्रुटी तर दूर केल्याच नाही उलट आपल्या महाविद्यालयात कोणत्याही त्रुटी नसल्याचे बिनदिक्कतपणे ‘एआयसीटीई’ला कळवत राहिले. यातील काही महाविद्यालयांविरोधात ‘एआयसीटीई’ने प्रवेशबंदीपासून प्रवेशक्षमता कमी करण्यापर्यंत काही कारवाया केल्या. मात्र त्या न्यायालयात टिकू शकल्या नाहीत. सलग चौथ्या वर्षी एआयसीटीईने कारवाई केलेल्या महाविद्यालयांना न्यायालयातून स्थगिती मिळाली आहे. याबाबत ‘एआयसीटीइर्’चे वकील योग्य प्रकारे बाजू मांडत नाहीत की त्यांना पुरेशी माहिती संबंधितांकडून दिली जात नाही, असाही सावाल उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/picture-gallery-section/entertainment-gallery/", "date_download": "2018-04-25T22:20:33Z", "digest": "sha1:35334ELNOO7KIPDUVWQPVFEVXJYU5ABP", "length": 10078, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Entertainment Gallery Photos, Marathi Entertainment Gallery, Marathi Actress Gallary, फोटो गॅलरी | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\n‘संजू : व्यक्ती एक छटा अनेक’...\nमॅरेथॉन कपलच्या नव्या इनिंगला सुरुवात…...\n….म्हणून पाहता आला रणबीर- दीपिकाचा जलवा...\nInside Pictures : ‘गुड्डी’च्या ७० व्या वाढदिवसाचा थाट...\nया भारतीय सुपरस्टार्सची मूळ नावं माहितीयेत का\nकारागृहातून सुटल्यानंतर सलमानचा पार्टी मोड ऑन...\nHappy Birthday Allu Arjun: सुवर्णमध्य साधणारा ‘स्टायलिश स्टार’...\nकाळवीट प्रकरणाच्या सुनावणीनंतर कलाकारांची घरवापसी...\nगानसरस्वतीच्या भावमुद्रा पाहण्याची संधी...\nMadame Tussauds Delhi : मेणापासून साकारल्या कलाकारांच्या अप्रतिम प्रतिकृती...\nHappy birthday Kapil Sharma: प्राईम टाईममध्ये मालिकांना टक्कर देणार विनोदवीर...\nजान्हवी- इशानची कोलकात्यात ‘धडक’...\nआणखी एका अभिनेत्रीचे शुभमंगल...\nआदिनाथ- उर्मिलाच्या चिमुकलीचे नाव कळले का\nअसा साजरा झाला करण जोहरच्या आईचा ७५ वा वाढदिवस...\nगोविंदाने एन.डी. स्टुडीओत उभारली भव्य गुढी...\nतुम जियो हजारों साल…...\nसुपरस्टार रजनीकांत आध्यात्मिक यात्रेवर...\nरणवीरचा ‘डॅब’, दीपिकाच्या अदाच सुपरहिट...\nबॉलिवूडच्या लाडक्या ‘शम्मी आंटी’ काळाच्या पडद्याआड...\nOscars 2018 : रेड कार्पेटवरील लक्षवेधी ड्रेसेस...\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/category/uncategorized-mr/", "date_download": "2018-04-25T21:42:59Z", "digest": "sha1:P5LYEISEAASV3VOH7R7Q3AK7ZG7CJFNE", "length": 3448, "nlines": 106, "source_domain": "abdulsattar.in", "title": "अश्रेणीबद्ध | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nअजिंठाचा पाणी प्रश्न निकाली – अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2015/11/17/tii-24/", "date_download": "2018-04-25T21:48:12Z", "digest": "sha1:XYV3ASPEVHVWQJT3ZAGJSRF2URWWNQPG", "length": 9111, "nlines": 116, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – २४ | गुज मनीचे...", "raw_content": "\nमाझा मित्र ‘ती’च्या प्रेमात वगैरे होता. ती त्याच्याच कॉलेज मधली, त्याची ज्युनियर. माझेही स्टडी सेंटर तेच कॉलेज. त्याने कधीतरी ‘ती’ची तोंडदेखली ओळख करुन दिली. मला फक्त तिचं नावं लक्षात होतं.\nएके दिवशी अचानक कोणीतरी मुलगी मला भेटायला माझ्या शक्रवारपेठेतल्या रुमवर आली. तिने नाव सांगितले तरीही मी तिला पाहून जरा गोंधळलेच. मग तिने माझ्या मित्राचे नाव घेतले. आणि लगेच लिंक लागली. ‘ती’ त्याची ती होती तर…\nती काही कामासाठी मी राहते तिथे आली होती व तिला काही पैशांची गरज होती. त्याने तिला सांगितले असावे की मी त्याच परिसरात राहते. ती माझा माग काढत माझ्याकडे आली. रक्कम अगदीच शुल्लक नव्हती. पंधरावर्षा पूर्वी तेवढ्या पैशात अर्ध्या महिन्याचे मेसचे जेवता येऊ शकत होते. ‘ती’ने हे पैसे त्याला लगेच द्यायला सांगते असे म्हणून गळ घातली. मीही तयार झाले. नशिबाने तेवढे होते माझ्यापाशी. तिचे धन्यवाद वगैरे स्विकारुन मी पैसे दिले व ते पैसे स्विकारुन ‘ती’ निघून गेली.\nती जाताच माझ्या मैत्रिणीने मला फटकारलेच की विसर आता हे पैसे. तिची बत्ताशी खरी निघेल हे वाटलेच नव्हते तेव्हा. ‘ती’ गेली ती गेलीच. नंतर ती काही मला भेटली नाही. तो भेटला काही वेळा पण कुठेकाही मागमूस नाही. मी सुद्धा स्वत:हून पैसे परत मागितले नाहीत. असतात आपले काही घेणेकरी असा विचार करुन मी त्यांवर पाणी सोडले. माणूस चुकून विसरतो कधीतरी.\nमुद्दा तो नाहीच मुळी, ज्यावेळी मी तिला मदत केली त्यावेळी शिक्षण, पुस्तकं, पार्ट-टाईम नोकरी, रुमचे भाडे, मेसचा डब्बा या सगळ्यांत महिन्याचा हिशेब जुळवणे ही कसरतच होती. घरुन पैसे घेणं मी जवळ-जवळ बंद करुन टाकलं होतं. जे करायचं ते स्वत:च्या बळावर हा नारा. त्यात हा भुरदंड (तेव्हा) मोठा होता. ‘ती’ला ते विसरणे फारच सहज, सोईस्कर व सोप्पं होतं. आणि मला…\nपुढे तिचे त्याच्याशी लग्न झाले. दोघांनी भरपूर पगाराच्या नोकऱ्या पटकावल्या. परदेशात राहिले बरीच वर्ष. त्यात आनंदच आहे. मधली काही वर्ष संपर्क तुटला. जुना विषय तर मी केव्हाच विसरले होते पण एक माणूसकी म्हणून ‘ती’ने नुसती आभासी ओळख तरी ठेवावी ना ते ही नाही… आज एवढा काळ लोटल्यावर मी थोडीच पैसे परत दे म्हणणार आहे\nकाही माणसं त्यांच्या विशिष्ट वर्तवणूकीमुळे लक्षात राहतात. ‘ती’ त्यांतलीच एक\nदिनांक : नोव्हेंबर 17, 2015\nप्रवर्ग : Authors, असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, पुणे, मैत्री, Friendship, Fun, General, Pune, Relations\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/full-width-template/page/2/", "date_download": "2018-04-25T22:09:15Z", "digest": "sha1:OPIHACS6W4UZPDUCJRSXQTR2V7MLEKTU", "length": 8228, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nCampaign Kit च्या सॊजन्यने\nAnurag soni च्या सॊजन्यने\nLogical Themes च्या सॊजन्यने\n8Degree Themes च्या सॊजन्यने\nPromenade Themes च्या सॊजन्यने\nAF themes च्या सॊजन्यने\nAxle Themes च्या सॊजन्यने\nMore Themes Baby च्या सॊजन्यने\nAcme Themes च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/hrithik-dancing-on-zingaat/", "date_download": "2018-04-25T21:46:08Z", "digest": "sha1:3G7NG77PAXD6MDN2UHWNNWZIYXPSSX5X", "length": 9129, "nlines": 101, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "हृतिकला सुद्धा केलं \"झिंगाट\"!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nहृतिकला सुद्धा केलं “झिंगाट”\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nआजच्या पिढीचा Dancing चा hero असलेला हृतिक रोशन सर्वांचा लाडका आहेच पण त्याला मराठीचं एक वेगळंच आकर्षण आहे.\nथोडसं मोडकंतोडकं का होईना पण त्याला मराठी बोलायला आवडत. मग तो मुंबई पोलिस साठीचा उमंग-२०१५ कार्यक्रम असो जिथे तो “कसाकाय मुंबाई” म्हणत हालचाल विचारतो किंवा मराठी चित्रपट “मनातल्या उन्हात” चा प्रीमिअर असो जिथे नवीन कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी आवर्जून हजर राहतो.\nहेच त्याचं आकर्षण टिपलंय अक्षय तांबे ह्याने. त्याने हृतिकला चक्क झिंगाट वर सैराट “नाचवलंय”. 😀\nतर मित्रांनो पहा हृतिकला झिंगाट च्या तालावर नाचताना…\nमित्रांनो…हा व्हिडिओ तयार केलाय अक्षय तांबे ह्याने. कलाकुसरीच्या एका नव्या नमुन्याचं आमच्या सर्वांकडूनच कौतुक.\nमित्रा अक्षय, आम्ही तुझा हा निरोप हृतिक कडे नेण्याचा पूर्ण प्रयत्न करू \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← एका पाकिस्तानी मुस्लीम मुलाचा होळीचा अनुभव\n३०० एकर बरड जमिनीचं भारतातल्या पहिल्या कृत्रिम अभयारण्यात रुपांतर: एका जोडप्याची कमाल\nOne thought on “हृतिकला सुद्धा केलं “झिंगाट”\nराहुल गांधींची असंवेदनशीलता दाखवून देणे म्हणजे त्यांची टिंगल टवाळी नव्हे\nब्रिटिश काळापासून सुरू असलेली श्रमिकांसाठीची खास रेल्वे बंद होतीये…\nसर्व जीवनमुल्यांनी परीपुर्ण असे ‘सीताफळ’ : आहारावर बोलू काही – भाग १०\nदोन सरली…तीन उरली : मोदी सरकारसमोरील निवडणुकांचा ताळेबंद\nमुहम्मद बिन तुघलक हा इतिहासातील सर्वात महामूर्ख शासक का ठरला\nगांधी प्रेम ते गांधी द्वेष – ते – गांधी प्रेम : दुटप्पी प्रचारकांचं पाप\nजगातील ह्या बेटांचे तुम्ही आठवड्याभरासाठी मालक होऊ शकता\nकैंची धाम : ज्याची ख्याती विदेशापर्यंत पसरलेली आहे\n भारतात आहेत केम्ब्रिज-ऑक्सफर्डच्या तोडीच्या शिक्षणसंस्था\n‘ह्या’ आहेत जगातील सुंदर आणि श्रीमंत मुस्लिम राजघराण्यातील स्त्रिया\nभगवान शंकराचा जन्म कसा झाला- कथा, आख्यायिका आणि गुढतेचं वलय\n“हँडसम” पार्टनर नसलेल्या स्त्रिया जीवनात अधिक सुखी असतात\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनप्रवासातील काही महत्त्वाच्या घटना\nआपलं विश्व असं आहे – भाग १\nमृत्युनंतरही त्याची चर्चा थांबत नाही – ख्रिस बेनवॉ ची शोकांतिका-भाग १\nदक्षिण भारतीयांना भारताचं केंद्रीय सरकार “आपलं” वाटत नाही का का बरं – एक डोळे उघडणारं उत्तर\nजी कधी स्वतःच्या पायावर उभी देखील राहू शकत नव्हती, आज ती जगाला ‘योगा’चे धडे देते\nमेंदू तल्लख करण्यासाठी ह्या १० सवयी तात्काळ थांबवा\nगुजरातमधील उत्तरायण : निवडणुका निकालानंतरची संभाव्य राजकीय घुसळण\n….आणि मी ‘सम्राट’ नाही तर केवळ ‘अशोक’ म्हणून बुद्धांच्या शरण गेलो\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/the-reality-behind-black-and-white-couples-viral-photo/", "date_download": "2018-04-25T21:42:17Z", "digest": "sha1:IGNE6R5WU7SDPMDBJ22LRSUIHKSAE625", "length": 28094, "nlines": 131, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "ह्या फोटोवरून तुम्ही खूप विनोद वाचले असतील - पण वस्तुस्थिती फार वेगळी आहे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nह्या फोटोवरून तुम्ही खूप विनोद वाचले असतील – पण वस्तुस्थिती फार वेगळी आहे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nआपल्यापैकी अनेकांनी हे छायाचित्र पाहिले असेल. कधी “सरकारी नोकरीचे फायदे” म्हणून तर कधी “लंगूर के हाथ अंगूर” म्हणून. प्रत्येकवेळी त्यातला सूर काळ्या, कुरूप पोराची खिल्ली उडवण्याचाच असणार. इतक्या विद्रुप पोराला एवढी सुंदर, गोरीपान पोरगी कशी मिळाली याबद्दल पोटदुखी व्यक्त करणारा.\nगोऱ्या चमडीचे लोक आमच्यावर राज्य करून निघूनसुद्धा गेले, पण अजूनही गोरा रंग म्हणजेच सौंदर्य, हा वेडगळ विचार काही आमचा जात नाही. त्यातून टिव्हीवर रोज त्या बिनकामाच्या फेअरनेस क्रिम्सचा मारा असतोच अमुक क्रिम लावा, यशस्वी व्हाल. तमुक क्रिम वापरा, सगळं काही मनासारखं घडून येईल अमुक क्रिम लावा, यशस्वी व्हाल. तमुक क्रिम वापरा, सगळं काही मनासारखं घडून येईल क्रिम्स नव्हे, अलादिनचा दिवाच जणू काही क्रिम्स नव्हे, अलादिनचा दिवाच जणू काही यातून गोऱ्या, पण अक्कल गुडघ्यात असणाऱ्यांना जो माज यायचा तो येतोच, पण त्याहून वाईट म्हणजे भारतासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात बहुतांश असलेल्या सावळ्या लोकांचा आत्मविश्वास अश्या प्रकारांमुळे उणावतो. मग सुरू होते ती घुसमट, जिचे रुपांतर न्यूनगंडापासून पार अवसादापर्यंत होऊ शकते.\nवैयक्तिक मी जिथे जिथे या जोडप्याची खिल्ली उडवताना पाहिलीये, त्या त्या प्रत्येक ठिकाणी त्याला कडाडून विरोध केलाय. त्याच्या दिसण्यावरून त्याची खिल्ली उडवणं वा ती कोण आहे हेदेखील ठाऊक नसताना तिने कोणत्यातरी लालसेपायी त्याच्याशी लग्न केल्याचा निष्कर्ष काढणं अन्यायकारक आहे, म्हणून तर मी विरोध करतोच. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे मला त्या तथाकथित कुरूप चेहऱ्याच्या पोराचं कर्तृत्व आणि त्या पोरीचा त्याग, जिद्द, निष्ठा आणि त्या मुलावरचा विश्वास माहितीये, म्हणूनही मी विरोध करतो.\nछायाचित्रात दिसत असलेल्या या मुलाचं नाव आहे, अरुणकुमार तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याला “अॅटली” म्हणून ओळखतात.\nअॅटली हा एकेकाळी जगद्विख्यात दिग्दर्शक शंकरकडे मदतनिस म्हणून कामाला होता. शंकरचा मेगाब्लॉकबस्टर “यन्धिरन” (२०१०) आणि त्यापाठोपाठ आलेला “नन्बन” (२०१२) दोन्हींसाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेय. शंकरसोबत घालवलेल्या ५ वर्षांनी त्याला स्टोरीटेलिंगचे अनेक बारकावे शिकवले. दरम्यान तो स्वतःचीही एक प्रेमकथा लिहितच होता. एकेदिवशी ती कथा त्याने मास्टर-डिरेक्टर ए. आर. मुरुगादोसला ऐकवली. त्याला ती ऐकताक्षणीच आवडली. मुरुगादोसने प्रोड्युस करण्यासाठी होकार दिल्यावर, अॅटलीने अजूनच जोमाने काम सुरू केले. आर्या, नयनतारा, जय, नजरिया, सत्यराज वगैरे उत्तम कलाकार मंडळी घेऊन अॅटलीने त्याचा पहिलावहिला चित्रपट बनवला, “राजा राणी” (२०१४).\nबरेच दिवसांत तमिळमध्ये एखादी लव्हस्टोरीच नव्हती आली. “राजा राणी”ने ती पोकळी भरून काढली, तीसुद्धा नवरा-बायकोच्या नात्याचे अलवार पदर उलगडताना अॅटलीचा हा पहिलाच चित्रपट त्यावर्षी सर्वाधिक कमाई करणारा ५व्या क्रमांकाचा तमिळ चित्रपट ठरला. त्याची अनेक भाषांमध्ये भाषांतरं, पुनर्निर्मिती झाली. या चित्रपटाने दुंदुभि वाजवून सांगितले, अॅटली आलाय\n“राजा राणी”च्या यशाने अॅटलीचा मार्ग सुकर करून दिला. तो सहजपणे पुढेही लव्हस्टोरी बनवून सेफ खेळू शकत होता. पण अॅटलीने निवडली एक सूडकथा त्याच्यावर विश्वास दाखवणाऱ्या कलैपुली एस. धनूने हा चित्रपट प्रोड्युस करायचे ठरवले आणि हिरो म्हणून साईन करण्यात आले, विजयला त्याच्यावर विश्वास दाखवणाऱ्या कलैपुली एस. धनूने हा चित्रपट प्रोड्युस करायचे ठरवले आणि हिरो म्हणून साईन करण्यात आले, विजयला विजय म्हणजे तमिळ इंडस्ट्रीतले रजनीकांत, अजित वगैरेंच्या खालोखाल मोठे नाव. तो अभिनेता म्हणून सूर्या, धनुष वा विक्रमच्या आसपासदेखील पोहोचत नाही, पण त्याच्याइतकी जबरदस्त फॅनफॉलोईंग नवीन पिढीत क्वचितच कुणाची असेल. तोही रूढार्थाने काळा आणि कुरुपच बरं का, पण त्याच्यासारखं नृत्य केवळ तोच करू शकतो. अतिशय शैलीदार, वीजेच्या चपळाईने नाचतो तो. चाहते त्याला आदराने “इलयदळपति” म्हणतात विजय म्हणजे तमिळ इंडस्ट्रीतले रजनीकांत, अजित वगैरेंच्या खालोखाल मोठे नाव. तो अभिनेता म्हणून सूर्या, धनुष वा विक्रमच्या आसपासदेखील पोहोचत नाही, पण त्याच्याइतकी जबरदस्त फॅनफॉलोईंग नवीन पिढीत क्वचितच कुणाची असेल. तोही रूढार्थाने काळा आणि कुरुपच बरं का, पण त्याच्यासारखं नृत्य केवळ तोच करू शकतो. अतिशय शैलीदार, वीजेच्या चपळाईने नाचतो तो. चाहते त्याला आदराने “इलयदळपति” म्हणतात पण मुरुगादोसकडे केलेले “दुप्पाकी” (२०१२) आणि “कत्ती” (२०१४) सोडता विजयच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक वर्षांत म्हणावं असं यश पाहिलं नव्हतं. मोठ्या महत्त्वाकांक्षेने बनवलेला त्याचा “पुली” (२०१५) तर चक्क आपटलाच होता पण मुरुगादोसकडे केलेले “दुप्पाकी” (२०१२) आणि “कत्ती” (२०१४) सोडता विजयच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक वर्षांत म्हणावं असं यश पाहिलं नव्हतं. मोठ्या महत्त्वाकांक्षेने बनवलेला त्याचा “पुली” (२०१५) तर चक्क आपटलाच होता त्यामुळे विजयला साईन करणं ही तशी जोखिमच होती. तरीही त्यालाच घेऊन अॅटलीने काम सुरू केलं. चित्रपटाला आधी “विजय ५९” अर्थात विजयचा ५९वा चित्रपट म्हणून ओळखलं जात होतं. यथावकाश त्याचं नामकरण झालं, “थेरी” (२०१६)\n१५८ मिनिटे लांबीचा “तेरी” १४ एप्रिल २०१६ ला प्रदर्शित झाला आणि केवळ ६च दिवसांत त्याने १०० कोटी कमावले ही काही लहानसहान गोष्ट नव्हे. हिंदी चित्रपट हजारो थिएटर्समध्ये प्रदर्शित होतात, त्या तुलनेत प्रादेशिक चित्रपटांचे प्रदर्शन बहुतेककरुन मर्यादितच असते. अर्थात आता “बाहूबली”नंतर (२०१७) गणिते बदलतील, पण आपण त्याच्या पूर्वीची गोष्ट पाहात आहोत. मराठीत गेल्या काही वर्षांपासून अनेक चित्रपट धो-धो चाललेयत, पण अजूनही १०० कोटींच्या जादुई आकड्याने हुलकावणीच दिली आहे. “तेरी”ने हा आकडा अवघ्या ६च दिवसांत गाठला\nसंस्कृतमध्ये म्हणतात, “शिष्यादिच्छेत्पराजयम्”; “तेरी”ने अॅटलीचा गुरू असलेल्या शंकरच्या “यन्धिरन”ने पहिल्या आठवड्यातील कमाईचा केलेला विक्रम साफ मोडला फ्लॉप जात असलेल्या विजयची एकट्याची ही जादू नव्हती, ही कमाल विजयपेक्षा अधिक अॅटलीचीच म्हणायला हवी. विजयसुद्धा हे पुरेपूर जाणून आहे. त्यामुळेच आपल्या कारकीर्दीतला ६१वा चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी त्याने पुन्हा एकवार अॅटलीचीच निवड केलीये. त्याची कथा लिहिताहेत “बाहूबली”चे लेखक व राजमौलीचे वडील असलेले के. व्हि. विजयेंद्र प्रसाद आणि संगीत आहे साक्षात ए. आर. रहमानचे\nछायाचित्रात जी गोड हसणारी मुलगी दिसतेय ना, जिला पाहून लोकांनी अॅटलीच्या दिसण्याची वाट्टेल तशी टर उडवली, ती आहे त्याची धर्मपत्नी प्रिया तिने अॅटलीची तथाकथित सरकारी नोकरी पाहून लग्न केलं का तिने अॅटलीची तथाकथित सरकारी नोकरी पाहून लग्न केलं का अॅटलीकडे असलेला पैसा पाहून तिने हावरटपणाने त्याच्या गळ्यात माळ घात\n अश्याच नाही नाही त्या शंका घेतल्या गेल्याहेत ना प्रियाबद्दल तिचे खरे नाव कृष्णप्रिया मोहन.\nकाही काही सिनेमांमध्ये तिने लहानसहान भूमिका केलेल्या आहेत. सूर्याच्या ब्लॉकबस्टर “सिंगम”मध्ये (२०१०) तिने अनुष्का शेट्टीच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली होती. त्याहीपूर्वी “विजय टिव्ही”वरील “कना कानूम कानंगळ” (२००६) या गाजलेल्या मालिकेत तिने काम केलेय. तिची आणि अॅटलीची ओळख तेव्हापासूनची आहे. अॅटली तेव्हा कोण होता एक शॉर्टफिल्म बनवली होती त्याने केवळ एक शॉर्टफिल्म बनवली होती त्याने केवळ त्याकाळात प्रिया त्याच्यापेक्षा अधिक कमवत होती. ज्याकाळात अॅटली कुणीच नव्हता, त्याकाळात तिने त्याचे बाह्यरूप नव्हे तर जिद्द पाहिली होती. तिने त्याच्या पैश्यांकडे वा नोकरीकडे पाहून नाही लग्न केलेले, तर त्याचे लखलखीत कर्तृत्व पाहून लग्न केलेय. तिचा नवरा आज तमिळ इंडस्ट्रीतल्या सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांच्या पंगतीत मानाने बसलाय त्याकाळात प्रिया त्याच्यापेक्षा अधिक कमवत होती. ज्याकाळात अॅटली कुणीच नव्हता, त्याकाळात तिने त्याचे बाह्यरूप नव्हे तर जिद्द पाहिली होती. तिने त्याच्या पैश्यांकडे वा नोकरीकडे पाहून नाही लग्न केलेले, तर त्याचे लखलखीत कर्तृत्व पाहून लग्न केलेय. तिचा नवरा आज तमिळ इंडस्ट्रीतल्या सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांच्या पंगतीत मानाने बसलाय आणि तो तसा बसेलच, यावर इतर कुणाच्याही आधी तिने विश्वास दाखवला म्हणून ती आज त्याची बायको आहे.\nगोष्ट फार साधी आहे. आपण सगळेच जरा जास्तच जजमेंटल होऊ लागलो आहोत हल्ली. सोशलमिडियासारखे कोलित हाती लागल्यामुळे आपल्यातल्या असुराला बाहेर पडायला नुसती वाटच मिळते असं नाही, तर चकाट्या पिटणारे व पिटलेल्या चकाट्यांवर टाळ्या देत खिदळणारे समव्यसनीसुद्धा चटकन मिळतात. एखाद्याच्या दिसण्यावरून त्याची खिल्ली उडवायला ना आपल्याला काही कर्तृत्व लागते ना आपण स्वतः सौंदर्याचे पुतळे असणं गरजेचं असतं. एखाद्याला जरा बरी बायको मिळाली की मनात वेगवेगळ्या स्टोऱ्या रचणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आणि आपणच कश्याला, ज्या तमिळनाडूत अॅटली माहिती आहे त्यांनीसुद्धा त्याच्या व प्रियाच्या लग्नाची चेष्टाच केली होती. तमिळनाडूत सामान्यतः सगळेच काळे असूनसुद्धा\nही अशी विरोधाभासात जगणारी माणसं बनलो आहोत आपण. काळे म्हणजे वाईट आणि गोरे म्हणजे परमेश्वराचे अवतार, ही इंग्रजांनी आमच्यावर राज्य करण्यासाठी रुजवलेली कल्पना आपण अजूनही मूर्खासारखी घट्ट कवटाळून बसलो आहोत. त्यामुळेच पोराने गोरीच बायको शोधण्याचा अट्टाहास आपण धरत असतो. पोरीने जरासा सावळा नवरा केला की एकतर तिच्यात काहीतरी कमतरता असली पाहिजे वा तिने पैसा पाहून लग्न केले असले पाहिजे, हे छातीठोकपणे सांगण्यात आमच्याकडे अनेकांना भूषण वाटतं. अॅटली आणि प्रिया अश्या सर्वच लोकांसाठी सणसणीत चपराक आहेत. मात्र प्रश्न असा उरतो की, आता तरी तुम्ही आम्ही एखाद्याला त्याच्या बाह्यरूपावरून जोखणे थांबवणार आहोत का\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← ती आई होती म्हणुनी…..\nमिलिंद सोमण चं कौतुक करून झालं आता त्याच्या “सुपर मॉम” आई बद्दल वाचा आता त्याच्या “सुपर मॉम” आई बद्दल वाचा\nमधुर भांडारकर : परिस्थितीचे चटके खात मोठा झालेला, आता स्वतःशीच झगडत असलेला गुणी दिग्दर्शक\nडेव्हिड धवन…चोरी प्रांजळपणे कबूल करणारा “दिल का सच्चा” डायरेक्टर\nजंग जंग पछाडून यश मिळवणं म्हणजे काय – तर – अनुराग कश्यप\n4 thoughts on “ह्या फोटोवरून तुम्ही खूप विनोद वाचले असतील – पण वस्तुस्थिती फार वेगळी आहे\nया पेज ची लिंक पाठवली तर ती ओपवयन करणारे फार कमी असतात… त्यातून पूर्ण वाचणारे आणखी कमी. म्हणून ज्ञान हे कुलूपात न ठेवता वेगऴ्या प्रकारे संरक्षित ठेवा. वरच्या लेखातली खरी गोष्ट जर मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर ती कॉपी पेस्ट करून त्या व्यक्तीला /ग्रुपमध्ये मेसेज करावी लागेल.\nवरची पोस्ट वेगाने पसरली कारण त्या पोस्टला कोणी ‘चोरी करणं अनैतिक आहे चं’ लेबल लावलं नव्हतं.\nऍटलीने GST वर बनवलेला व नुकताच release झालेला सिनेमा सध्या गाजत आहे\nकृपया जमल्यास त्यावर लेख लिहावा\nभारतातल्या या राज्यांत बायको भाड्याने मिळते \nलष्कराला मिळणार modern शिरस्त्राण\nराजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा कसा दिला जातो\n“माही” धोनीच्या नावे एक असा रेकॉर्ड होऊ शकतो, जो जगातील कोणत्याच क्रिकेटरने नोंदवलेला नाही\nउशीवर डोके ठेवून झोपणे चांगले की वाईट, जाणून घ्या…….\nअपघात होण्याआधीच ही “टेस्ला” कार अपघाताची भविष्यवाणी करते\nतुम्ही सर्व लोक भीती पोटी सभ्य आहात, मुळातून नाही : बॅटमॅन-जोकर लढ्याचा तात्विक पाया\nआईन्स्टाईनच्या हस्ताक्षरातील “सुखी होण्याचं गुपित” लिलावात विकलं गेलंय\nकडू मेथीचे आरोग्यदायी गुण : आहारावर बोलू काही – भाग 15\n‘ह्या’ चित्रपटांच्या शुटिंगसाठी तुमच्या आवडत्या कलाकारांनी दिले त्यांचे स्वतःचे घर\n भारतातील हे मंदिर ७ दिवस अगोदर देते पाऊस येण्याचे संकेत\nमनमोहन सिंगांची भयंकर चूक: पाकिस्तान धारणा आणि वास्तव (भाग २)\nतुमच्या फोनमध्ये लपलेले फीचर्स जाणून घ्या, आणि स्मार्टफोनला स्मार्टली वापरा\nप्रिय BMC, मुंबईतील पावसाचे हाल वाचवायचे असतील तर प्लिज हे वाचा…\n७२ दिवस अन्नाविना – एका दुर्दैवी संघर्षाची कहाणी – ‘१९७२ एंडीज फ्लाईट डिजास्टर’\nकंप्युटरइतक्याच जलद गतीने गणितं सोडवणाऱ्या शकुंतला देवींची कथा\n“कठीणसमय येता धोनी कामास येतो” – हॅप्पी बर्थडे माही \nबेबंद राजेशाहीला दणका आणि घटनात्मक राज्याची पायाभरणी : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – ३\nह्या ९ जगप्रसिद्द वास्तूंमधील गुप्त गोष्टी लोकांना कळू दिल्या जात नाहीत\n९ अर्थशास्त्रज्ञ ज्यांच्या कल्पना जग बदलताहेत \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/sticky-post/page/3/", "date_download": "2018-04-25T22:08:00Z", "digest": "sha1:4OYPVMFBGN7NTO3XELAUP4KEQHKLJV7C", "length": 8213, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nTheme Farmer च्या सॊजन्यने\nArthur Freitas च्या सॊजन्यने\nAnders Norén च्या सॊजन्यने\nAkshit Sethi च्या सॊजन्यने\nShafayat Alam च्या सॊजन्यने\nSpiracle Themes च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sanskrutsanwad-news/hindu-nationalism-issue-1325899/", "date_download": "2018-04-25T22:19:22Z", "digest": "sha1:MQPRA7VTK5PMZS5B4P25PHW2NFANR223", "length": 34086, "nlines": 225, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hindu nationalism issue | हिंदुराष्ट्रवादाचे न उलगडणारे कोडे | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nहिंदुराष्ट्रवादाचे न उलगडणारे कोडे\nहिंदुराष्ट्रवादाचे न उलगडणारे कोडे\nदेशात हिंदूंची बहुसंख्या आहे म्हणून भारताला ‘हिंदुस्थान’ म्हणण्याची पद्धत ब्रिटिशपूर्व काळापासून आहे.\n‘हिंदू राज्य’ आणि ‘हिंदू राष्ट्र’ हे शब्द स्वातंत्र्यपूर्व काळात आगरकरांपासून आंबेडकर–सावरकर यांच्यापर्यंत अनेकांनी वापरले; तर स्वातंत्र्योत्तर काळातही ‘भौगोलिक वा पाश्चात्त्य राष्ट्रसंकल्पनेच्या चौकटीत हिंदू राष्ट्रीयता बसू शकत नाही’ हे म्हणणे रा. स्व. संघाने कायम ठेवले. चार्वाकांचा भौतिकवाद, जैनांचा अहिंसावाद किंवा बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाना या नव्या ‘हिंदू राष्ट्रवादा’त स्थान काय, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो..\nअनेकांना वाटत असते, की फाळणी होऊन ज्या अर्थी पाकिस्तान हे इस्लामिक राष्ट्र बनले, त्या अर्थी उर्वरित भारत हिंदू राष्ट्र बनायला पाहिजे होते. असे न करून गांधी-नेहरूंनी मोठा प्रमाद व हिंदूंवर अन्याय केला, असेही त्यांना वाटत असते. एवढेच नाही, तर भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याचा काही जणांनी संकल्प केला असून, एका दिवशी ते प्रत्यक्षात येणार याबद्दल त्यांना खात्री वाटते. गमतीची गोष्ट ही की, हिंदू राष्ट्र बनणे म्हणजे नेमके काय हे जनतेसाठी एक कोडे बनले आहे. देशात हिंदूंची बहुसंख्या आहे म्हणून भारताला ‘हिंदुस्थान’ म्हणण्याची पद्धत ब्रिटिशपूर्व काळापासून आहे.\n१८८७-८८ मध्ये हिंदू व मुसलमान ही दोन राष्ट्रे आहेत, असा सिद्धांत मांडला गेल्यावर हिंदूंकडूनही ‘हिंदू राष्ट्र’ या शब्दांचा वापर सुरू झाला. हा शब्द बुद्धिवादी आगरकरांच्या लेखनातही आलेला आहे. ‘गुलामांचे राष्ट्र’ हा त्यांचा लेख हिंदू राष्ट्रासंबंधातच आहे. १९२७-२९ या काळातील ‘बहिष्कृत भारत’मध्ये डॉ. आंबेडकरांनी हा शब्द अनेकदा वापरला आहे. ‘अत्यंत प्राचीन काळी उदयास आलेल्या राष्ट्रांपैकी हिंदू राष्ट्र हे एक आहे.. हिंदू समाज अनेक वर्षे.. गुलामांचे राष्ट्र म्हणून जगला आहे.. हिंदू राष्ट्राचा अध:पात त्याच्या धर्मशास्त्रामुळे झाला आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे. तसेच ‘या देशात हिंदू आणि मुसलमान हे दोन समाज नव्हे, ही दोन राष्ट्रे नांदत आहेत,’ असेही त्यांनी १९२९ च्या एका लेखात म्हटले आहे. हिंदू महासभेच्या १९३७ च्या अध्यक्षीय भाषणात, हिंदू राष्ट्रवादी मानल्या गेलेल्या सावरकरांनी म्हटले होते : ‘आज तरी भारत सुसंवादी व एकात्म राष्ट्र बनले आहे असे गृहीत धरता येत नाही. उलट भारतात हिंदू व मुसलमान अशी मुख्य दोन राष्ट्रे विद्यमान आहेत.’ परंतु, अनेक देशांत असल्याप्रमाणेच आम्हालाही कोणालाही विशेषाधिकार नसणारे व पूर्ण समान हक्कांवर आधारलेले ‘हिंदी राज्य’ पाहिजे आहे, असे त्यांनी पुढे म्हटले होते. यावर डॉ. आंबेडकरांनी ‘पाकिस्तान’ ग्रंथात टीका केली होती की, ‘सावरकरांची ही भूमिका अतार्किक आहे. ते मान्य करतात, की मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र आहे. त्यांचा सांस्कृतिक स्वायत्ततेचा हक्कही ते मान्य करतात.. ते मुस्लीम राष्ट्राला आत्मा असणाऱ्या घटकांना स्वातंत्र्य देऊन मुस्लीम राष्ट्राचे परिपोषण करतात.. परंतु त्या दोन राष्ट्रांची दोन स्वतंत्र राज्ये करण्यास मान्यता देत नाहीत.’ यासंबंधात त्यांचा तर्कशुद्ध निष्कर्ष फाळणी मान्य करावी असा होता. तथापि, ‘हिंदू धर्म हा स्वातंत्र्य, समता व बंधुता यासाठी महान संकट व लोकशाहीविरोधी असून, कोणतीही किंमत देऊन भारत हे ‘हिंदू राज्य’ होण्यापासून वाचविले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. येथे ‘हिंदू राज्य’ याचा अर्थ ‘हिंदू धर्मावर आधारित राज्य’ असा त्यांना अभिप्रेत आहे.\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n१९३७ ते ४३ या काळात सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. मुस्लीम लीग ‘मुस्लीम राष्ट्रा’ची भाषा करीत असल्यामुळे त्याची प्रतिक्रिया व उत्तर म्हणून ते ‘हिंदू राष्ट्रा’ची भाषा वापरीत होते. ‘भौगोलिक राष्ट्रवादाच्या साच्यात भारतवर्षांला ओतणे हे हिंदू महासभेचे ध्येय आहे,’ असे ते सांगत होते. त्यांनी प्रत्यक्षात भारतीय राष्ट्रवादाचाच पुरस्कार केला होता. धर्म-पंथ-वंश याचा कोणताही भेदभाव न करता सर्वाना पूर्ण समान हक्क; अल्पसंख्याकांचा धर्म, भाषा, संस्कृती यास घटनात्मक संरक्षण, त्यांना धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्था स्थापण्याचे हक्क, त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात विधिमंडळांत राखीव प्रतिनिधित्व ही त्यांनी मांडलेल्या राज्यघटनेतील काही सूत्रे होती. आजच्या राज्यघटनेपेक्षाही अल्पसंख्याकांना ती अधिक हक्क (उदा. राखीव प्रतिनिधित्व) देणारी होती. राज्यघटनेत भारतीय राष्ट्राचे खरेखुरे राष्ट्रीय स्वरूप सिद्ध केल्याबद्दल त्यांनी घटना समितीच्या अध्यक्षाचे तार करून अभिनंदन केले होते. ‘राज्याची घटना कोणत्या धर्मग्रंथावर नव्हे तर अद्ययावत बुद्धिप्रामाण्यावर आधारलेली असली पाहिजे,’ अशी त्यांची घोषणाच होती. त्यांना पाहिजे असणारे ‘हिंदू राष्ट्र वा हिंदू राज्य’ म्हणजे ‘सेक्युलर राज्य’च होते. त्या काळात हिंदू व मुसलमान यांना सत्तेत समान वाटय़ाची मागणी होत होती, त्या संदर्भात हिंदूंवर अन्याय होऊ नये एवढय़ासाठीच त्यांनी हिंदूंचा पक्ष घेतला होता. धर्मनिरपेक्षपणे हिंदूंचे न्याय्य हक्क रक्षण करणारे राष्ट्र म्हणजेच त्यांचे हिंदू राष्ट्र होते. त्याचा संबंध कोणत्या धार्मिक वा सांस्कृतिक जीवनमूल्यांशी नव्हता. सर्व धर्मग्रंथ कालबाह्य़ झाले आहेत; हिंदू संस्कृती अपवादवजा जाता श्रुतिस्मृतिपुराणोक्त आहे; श्रुतिसंस्कृतिपुराणोक्ताची बेडी तोडून आपण पाश्चात्त्यांप्रमाणे बुद्धिवादी, पुरोगामी, आधुनिक व अद्ययावत बनले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. तथापि, त्यांचे बुद्धिवादी विचार पटणारे व समजावून सांगणारे अनुयायीच त्यांना मिळाले नाहीत. तेव्हा सावरकरांना अभिप्रेत असणारे हिंदू राज्य वा हिंदू राष्ट्र घटनेनुसार स्थापन झालेले असल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अंमल करण्यापलीकडे नव्याने काही स्थापन करण्याची गरज उरली नाही व त्यांच्या दृष्टीने हिंदू राष्ट्रवाद संपलेला आहे.\nमात्र ज्यांच्याकडे अनुयायी व शक्ती आहे, असा रा. स्व. संघ हिंदू राष्ट्रवादाचा अद्यापही आग्रही पुरस्कर्ता आहे. हिंदू राष्ट्र ही संघाची जीवननिष्ठा आहे. त्याच्या स्थापनेसंबंधात संघनेत्यांचे म्हणणे असे की, ‘विरोधकांनी हिंदू राष्ट्र होऊ न देण्याचा विडा उचलला आहे. हा निर्धार पूर्ण करणे कोणाला शक्य आहे काय कारण या राष्ट्राची निर्मिती तर पूर्वीच होऊन चुकलेली आहे.. इतिहासाने जेव्हा डोळे उघडले, तेव्हा त्याने आम्हाला ‘राष्ट्र’ या स्वरूपातच पाहिले. हे राष्ट्र ऋग्वेद काळापासून चालत आलेले आहे.. ‘हिंदू राष्ट्र’ हे सनातन सत्य आहे. त्याच्या स्थापनेची भाषा हास्यास्पद आहे. यावर कोणी विचारील, की ‘हिंदू राष्ट्र’ सनातन म्हणजे चिरंतन सत्य असेल त्याचा ‘वाद’ कोणता कारण या राष्ट्राची निर्मिती तर पूर्वीच होऊन चुकलेली आहे.. इतिहासाने जेव्हा डोळे उघडले, तेव्हा त्याने आम्हाला ‘राष्ट्र’ या स्वरूपातच पाहिले. हे राष्ट्र ऋग्वेद काळापासून चालत आलेले आहे.. ‘हिंदू राष्ट्र’ हे सनातन सत्य आहे. त्याच्या स्थापनेची भाषा हास्यास्पद आहे. यावर कोणी विचारील, की ‘हिंदू राष्ट्र’ सनातन म्हणजे चिरंतन सत्य असेल त्याचा ‘वाद’ कोणता याचे उत्तर असे, की हिंदू राष्ट्र सनातन असले, तरी त्याची हिंदूंना आत्मविस्मृती झाली होती. ते राजकीय अंधकारामुळे लोकांना दिसत नव्हते. ते प्रकाशात आणून त्याचे ज्ञान करून देण्यासाठी हिंदू राष्ट्रवादाची गरज आहे.\nसंघाला अभिप्रेत असणाऱ्या हिंदू राष्ट्राचा अर्थ ‘हिंदू संस्कृतीला मानणारे राष्ट्र’ असा आहे, तर हिंदू संस्कृतीचा अर्थ ‘विशिष्ट जीवनमूल्ये’ असा आहे. विशिष्ट जीवनमूल्ये धारण करणाऱ्यांचे राष्ट्र बनते; ती मूल्ये ऋषीमुनींनी सांगितलेली आहेत, अशी संघाची भूमिका आहे. स्पष्टपणेच त्यांची राष्ट्रीयत्वाची संकल्पना सांस्कृतिक आहे. त्यांच्या मते भौगोलिक वा पाश्चात्त्य राष्ट्रसंकल्पनेच्या चौकटीत हिंदू राष्ट्रीयता बसू शकत नाही. संस्कृती नेहमी एकसंध असते, संमिश्र नसते. संस्कृती गंगेच्या प्रवाहाप्रमाणे काळाबरोबर पुढे जात राहते. तिला ठिकठिकाणी अनेक लहान-मोठय़ा नद्या, ओढे-नाले मिळतात, तरी त्या नदीला गंगाच म्हणतात. तसेच हिंदू संस्कृतीच्या मूळ प्रवाहाचेही आहे. म्हणून हिंदू जीवनप्रवाह हाच या देशातील राष्ट्रस्वरूप जीवनप्रवाह आहे, अशी त्यांची भूमिका आहे.\nहिंदूंचा धर्म, संस्कृती, जीवनपद्धती वा जीवनमूल्ये यांना ते समानार्थी मानतात. धर्म व संप्रदाय किंवा उपासना पद्धती (रिलिीजन) यात फरक करून इस्लाम व ख्रिश्चन धर्माला ते ‘उपासना पद्धती’ मानतात. इस्लामला ते संस्कृती वा जीवनपद्धती मानीत नाहीत. मुसलमानांनी आपली उपासना पद्धती पाळावी, मात्र या देशाची मूळ हिंदू संस्कृती आपली मानावी असा त्यांचा आग्रह असतो. ‘जो या देशाचा इतिहास, परंपरा व संस्कृती मानतो तो हिंदू’ अशी त्यांची व्याख्याच आहे. मुसलमान व ख्रिश्चन यांनी अशा प्रकारे ‘हिंदू’ बनावे. त्यासाठी उपासना पद्धती बदलण्याची गरज नाही. असे झाल्यास ते हिंदू राष्ट्राचे घटक बनतात, अशी त्यांची भूमिका आहे. मुसलमान व ख्रिश्चन यांचे पूर्वज हिंदू होते या गोष्टीची जाणीव करून दिल्यास ते या देशाला आपली मातृभूमी व हिंदू संस्कृतीला आपली संस्कृती मानू लागतील. यावर त्यांचा खूप भर असतो. ते आग्रहपूर्वक मांडीत असतात, की ‘राष्ट्र’ व ‘राज्य’ या दोन भिन्न संकल्पना आहेत. ‘राष्ट्र’ कायम राहते; ते पारतंत्र्यातही असू शकते. ‘हिंदू राष्ट्र’ मोगल राज्यकाळातही होते. राज्य, म्हणजे शासनव्यवस्था ही बदलणारी असते. त्यांचा आग्रह हिंदू राष्ट्रासाठी आहे, हिंदू राज्यासाठी नाही.\nत्यांचा मूलभूत व खरा विरोध पाश्चात्त्य संस्कृतीला व विचारसरणीला आहे. तीस ते परकीय मानतात. म्हणूनच त्यांचा पाश्चात्त्य सेक्युलॅरिझमला विरोध आहे. भारताची राज्यघटना पाश्चात्त्य संकल्पनांवर आधारलेली आहे. तीत भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले नाही, अशी त्यांची तक्रार असते.\nहिंदू राष्ट्रवाद म्हणजे काय त्याची सैद्धांतिक, सुसूत्र व तर्कशुद्ध मांडणी कोणीही केलेली नाही. इस्लाम हा धर्म वा संस्कृती नसून केवळ उपासना पद्धती आहे, हे इस्लामचे सामान्य ज्ञान असणाऱ्यासुद्धा मान्य करणार नाही. वेदकाळापासूनची ऋषीमुनींनी सांगितलेली विशिष्ट जीवनमूल्ये मानतो तो हिंदू, या व्याख्येनुसार सावरकरही ‘हिंदू’ ठरणार नाहीत. बहुसंख्य हिंदू समाज धर्मनिष्ठ व हिंदू संस्कृती पाळणारा असूनही या जीवनमूल्यांना आपल्यावरील सांस्कृतिक गुलामगिरी व संघाला सांस्कृतिक विरोधक मानतो. भारतीय राज्यघटना ज्या आधुनिक मानवी मूल्यांवर आधारित आहे, तीच जीवनमूल्ये का मानू नयेत त्याची सैद्धांतिक, सुसूत्र व तर्कशुद्ध मांडणी कोणीही केलेली नाही. इस्लाम हा धर्म वा संस्कृती नसून केवळ उपासना पद्धती आहे, हे इस्लामचे सामान्य ज्ञान असणाऱ्यासुद्धा मान्य करणार नाही. वेदकाळापासूनची ऋषीमुनींनी सांगितलेली विशिष्ट जीवनमूल्ये मानतो तो हिंदू, या व्याख्येनुसार सावरकरही ‘हिंदू’ ठरणार नाहीत. बहुसंख्य हिंदू समाज धर्मनिष्ठ व हिंदू संस्कृती पाळणारा असूनही या जीवनमूल्यांना आपल्यावरील सांस्कृतिक गुलामगिरी व संघाला सांस्कृतिक विरोधक मानतो. भारतीय राज्यघटना ज्या आधुनिक मानवी मूल्यांवर आधारित आहे, तीच जीवनमूल्ये का मानू नयेत चार्वाकांचा भौतिकवाद, जैनांचा अहिंसावाद किंवा बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाना त्यात काय स्थान आहे, असे प्रश्न त्याला पडतात. देशात हिंदूू बहुसंख्याक राहणार आहेत, तोवर तो कोणत्याही अर्थाने हिंदू राष्ट्रच राहणार आहे, त्यासाठी स्वतंत्र ‘वादा’ची काय गरज आहे, असेही त्याला वाटत असते. खरोखर हिंदू राष्ट्रवाद हे एक न उलगडणारे कोडे आहे.\nलेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nखूप छान आणि माहितीवर्धक\nदुहेरी मुखवटे वापरून कंटाळा आला असला तरी जीवन जगणे थांबत नाही. पण त्यातल्या त्यात खऱ्या ओळखीने जगणे काही औरच असते असे म्हणावेसे वाटते.गजानन पोळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3571601/", "date_download": "2018-04-25T22:29:06Z", "digest": "sha1:TYXNFFUOMRIM2C3WOCYCP7ZRWAERQURO", "length": 2307, "nlines": 72, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील साडी Lucknowi Andaaz चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 14\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2010/02/04/bhigwan/", "date_download": "2018-04-25T21:53:22Z", "digest": "sha1:EMMVXASN2IYPGMWNXOWPWWLZZKXXV2JB", "length": 22688, "nlines": 124, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "भिगवण – एक (छे!… अनेक) अविस्मरणीय अनुभव | गुज मनीचे...", "raw_content": "\nभिगवण – एक (छे… अनेक) अविस्मरणीय अनुभव\nभिगवणच्या रोहित पक्ष्यांशी ओळख आत्ताश: बरीच जुनी झालीए. गेले काही वर्ष आणि दर वर्षातून किमान दोन वेळा तरी डिक्सळ मला साद घालते आणि मग एखाद्या शनिवार-रविवारी झपाटल्या सारखी मला पहाटे ३:३० ला जाग येते. माझ्यातली ‘झोपाळू मी’, ‘पक्षीवेड्या मी’ ला विचारते “जाणार आहेस का भिगवणला की झोपतेस परत”. दोन मनांचा गोंधळ उडतो… आणि दर वेळेस न चुकता पक्षीवेडी मीच जिंकते. खरंतर काही कुणाचा force नसतो पण डिक्सळ ह्या जागेची आकर्षणशक्तिच इतकी अफाट आहे जी मला तिकडे ओढून नेते. मला तिकडे नेण्यात मोलाचा वाटा माझ्याच सारख्या (किंवा माझ्याहून कैक पट अधिक म्हणता येइल अशा) माझ्या wildlife वेड्या मित्राचा आहे. 🙂\nया हंगामातली दुसरी खेप मागच्या शनिवारी झाली. नेहमी प्रमाणे मित्राने sms टाकला “उद्या भिगवण. तुझा काय प्लॅन”. मला ‘सिंहगड वॅल्ली’ ला जाऊन ‘शाही बुलबुल’ a.k.a ‘स्वर्गीय नर्तक’ (English – Paradise Flycatcher) बघायचा होता. म्हणून डोक्यात तो प्लॅन घोळत होता. ह्या स्वर्गीय नर्तकाने मला आत्ता पर्यंत एकदाच ‘खंबाटकी’ घाटात दर्शन दिले होते आणि ते ही मी स्वत: गाडीने घाट चढत असताना. माझ्या गाडीत पक्षांबाबत संपूर्ण उदासिन मंडळीही होती. “तू पक्षी नको बघू…गाडी चालवण्याकडे लक्ष दे.” असा शेरा मारण्यात आला. त्यामुळे थांबता येणे अशक्य होते. तेव्हापासून याला मनं भरुन बघायची इच्छा मनी बाळगून आहे.\nहा तर आपण कुठे होतो – ‘सिंहगड वॅल्ली’ ला एकट्याने जायचे मनात होते म्हणजे तिकडे माझ्यासारखे अजून अनेक वेडे लोक असणारच होते. परवा २६ जानेवारी चा जोक आठवला. कोणीतरी सांगत होते “२६ च्या सुट्टीला वॅल्ली मध्ये पक्ष्यांपेक्षा लोकंच जास्त होते” 😀\nगर्दी बघून कोणता पक्षी लोकांना कंटाळून आपले दर्शन cancel करेल याचा काही नेम नाही. 😦 विचारांती स्वर्गीय नर्कताची भेट लांबणीवर टाकून मी भिगवणचा प्लॅन fix केला. बघा परत, नेहमी प्रमाणे ‘रोहित’ पक्ष्यांनीच बाजी मारली.\n४:३० ला निघून आम्ही सोलापूरचा रस्ता धरला. वाहतूक कोंडी न झाल्यामुळे बरोबर ६:३० ला भिगवणला पोहचलो. गाडी ‘हॉटेल सागर’ जवळ थांबली आणि आम्ही आत शिरलो. हॉटेल मालकाने ओळखीचा smile दिला. नेहमीच्या सलगीने वेटरला ऑर्डर दिली – “१ इडली-सांबार, १ इडली-चटणी आणि २ चहा”. या ऑर्डर मध्ये पण गंमत आहे – इडली-सांबार व इडली-चटणी ही एकच डिश आहे पण माझ्या मित्राची ती style वेटरला ही ठाऊक आहे. फ़्रेश होऊन मस्त नाष्टा चेपला. डिक्सळची वाट खूणावत होती आणि वेळ न दवडता गाडी त्या दिशेने हाकली.\nडिक्सळ पुलावर आलो आणि आम्हाला बघून गंगाराम धावतच आला. डिक्सळ पुल संपला की मासेमार्‍यांची (किंवा नाविकांची) ७-८ घरं आहेत. त्यातलाच एक आहे गंगाराम. जो आमचा ‘पेटंट’ नावाडी आहे. दर वर्षी आणि वर्षातल्या प्रत्येक वेळी यानेच आम्हाला पाण्यात पक्षी दाखवायला नेले पाहिजे असा नियमच आहे. वास्तविक गंगारामचे (सख्खे, चुलत, मावस, मामे) भाऊ आणि त्यांच्या बायका सगळेच नाव चालवतात व येणार्‍या पाहुण्यांना पाण्यात घेऊन जातात पण तरीही आम्हाला गंगारामच लागतो.\nअतिशय superfast बोलणारा (तेही बोली भाषेत), आम्हाला सांगू तितके आत नेऊन, सांगू तितका वेळ पाण्यात थांबवणारा, मासेमारी करुन (आणि तीच खाऊन/विकून) उदरनिर्वाह करणारा गंगाराम हा एक मेहनती इसम आहे. तो आमचा आणि आम्ही त्याचे () लाडके आहोत. त्याच्यालेखी ‘पक्षी’ म्हणवून घेण्याचा बहुमान फक्त ‘फ़्लेमिंगों’चा आहे. इतर पक्षांची तो मराठी नावे घेतो. ती बरीचशी नावे माझ्या मित्रानेच त्याला सांगितली आहेत. उदा. – “यंदा ‘चमचे’ लई आले नाइत.” म्हणजे ‘स्पून बिल्स’ (spoon bills) बद्दल त्याला सांगायचे असते. आम्हाला इष्ट-स्थळी नेऊन होडी कोणत्यातरी वेली-झुडपाच्या फांदीला अडकवून हा खुशाल झोप काढतो. ती झोप थोड्या वेळाची असली तरी तो चक्क घोरायला वगैरे लागतो. Quality vs Quantity principle कित्ती सहजपणे तो apply करतो. 😀\nदर खेपेला त्याचा मला एकच प्रश्न असतो “तुम्ही मासे खाता का” आणि मी “नाही.” असे म्हटल्यावर त्याचा चेहरा थोडा खट्टू होतो आणि तितकाच माझ्या मित्राचे “पण मी खातो” हे एकून एकदम फुलतो. पाण्यात जाई पर्यंत माझ्या त्याच्याशी गप्पा सूरु असतात – “हे पाणी कित्ती खोल आहे” आणि मी “नाही.” असे म्हटल्यावर त्याचा चेहरा थोडा खट्टू होतो आणि तितकाच माझ्या मित्राचे “पण मी खातो” हे एकून एकदम फुलतो. पाण्यात जाई पर्यंत माझ्या त्याच्याशी गप्पा सूरु असतात – “हे पाणी कित्ती खोल आहे”, “तुम्हाला पोहता येते ना”, “तुम्हाला पोहता येते ना” “तुमचा मुलगा कितवित आहे” “तुमचा मुलगा कितवित आहे”, “ही होडी किती जुनी आहे”, “ही होडी किती जुनी आहे” इत्यादी इत्यादी. मग आम्ही चोकलेट्स वगैरे शेर करतो.\nओ.के – तर गंगाराम आला आणि आम्ही होडीत बसलो. नेहमी पुलाच्या उजव्या बाजुला असलेले रोहित पक्षी आता डाव्या बाजुला आणि ते ही बरेच आत गेले होते. गप्पा मारत मारत पाण्यातून निघालो. सुर्याच्या तेजाने पाणी सोनसळी केले होते. बर्‍यापैकी आत गेल्यावर आम्हाला रोहित पक्षांचे आवाज ऐकू यायला लागले. ४०-५० पक्षी दृष्टिक्षेपात पडले. आम्ही शांत झालो व होडी थांबवून टाकली. “तू मेरे सामने मैं तेरे सामने तुझको देखू के प्यार (इथे – फोटोग्राफी) करु” अशी situation होते या फ़्लेमिंगोंना बघून. 😛\nफ़्लेमिंगोंमध्ये एक रुबाबदारपणा असतो. त्यात त्यांचा गुलबट रंग आणखी भर घालतो. उडताना तर ते अप्रतिम दिसतातच पण पाण्यात चालत फिरतानही त्यांच्यात एक डौल असतो. हे सगळे बघायला खूप खूप मजा येते. मी समोरचे सगळे आधी डोळ्यात आणि मग कॅमेर्‍यात साठवत होते. थव्यात २-३ पिल्ले ही होती. त्यातले एक छोटुसे पिल्लू आईच्या (की बाबांच्या) सारखे मागे मागे करत होते.\nथोडा फार वेळ गेला असेल तेवढ्यात गंगाराम म्हणाला “तो बघा पक्ष्यांचा थवा येतोय”(remember ‘पक्षी ‘ = ‘रोहित’). पाहतो तर काय ३०-४० रोहित पक्षी आमच्या दिशेने उडत येताना दिसले. मनात आले “वाह आत्ता यांचे मस्त landing बघायला मिळणार”. पण हे फ़्लेमिंगो आणि देव दोघेही जरा जास्तच मेहेरबान झाले आमच्यावर. ह्या थव्याने हवेत उडत आमच्या भोवती ६-७ घिरट्या मारल्या. मला काय करु आणि काय नको असे झाले होते…पहिल्या २-3 फेर्‍या तर मी कॅमेरा बाजुला ठेऊन फक्त ‘अनुभवल्या’. ‘बघितल्या’ हे म्हणने थोडे कमी दर्जाचे वाटतेय. नंतर कॅमेरा घेऊन जे काही काढणे शक्य वाटले ते काढत गेले. मनसोक्त फेर्‍या मारुन ते आमच्या समोर अलगद पाण्यात उतरते झाले. त्यांच्या त्या आकाशातील घिरट्या आणि landing हे सगळे अतिशय रोमांचक होते. अविस्मरणीय आणि अवर्णनीय\nडिक्सळ (भिगवण) ला निसर्गाचे खूप मोठे वरदान आहे, याचा मला दर खेपेला प्रत्यय येतो. भिगवणने मला भरभरुन आनंद दिलाय आणि म्हणूनच मी तिकडे खेचली जाते. हल्ली एक गोष्ट जिव्हारी लागतेय – आमच्या मागून एक होडी तिथे पक्षी बघायला (की बडबड करायला) आली होती. ४-५ बायका, २ पुरुष आणि २-३ पिल्लावळ असा चमू होता. त्यांचा नावाडी तर जिवाच्या आकांताने ओरडत होता. त्यात त्या लोकांची (मोठ्याने) कुज-बुज अखंड सुरु होती. शिवाय काही फोटोग्राफी करणारे शहाणे चिखलातून जाऊन, पाण्याच्या किनारी पक्ष्यांपर्यंत पोचू पाहत होते आणि कडेला उभे राहून पक्ष्यांना उडवून लावत होते… का तर त्यांना पक्ष्यांचे उडतानाचे फोटो घेता यावेत म्हणून. 😦\nहा लेख वाचणार्‍या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की डिक्सळ (भिगवण) सारखी ठिकाणे मुला-बाळांना घेऊन जाऊन गोंधळ करायची नाहित. आपल्या गप्पा-गोष्टी ऐकायला आणि त्रास सहन करायला हे पक्षी स्थलांतर करत नाहीत. आपण जाऊन त्यांना त्रास होईल असे वागायचा हक्क आपल्याला मुळीच नाहीए. हे मान्य आहे की आपल्यामुळे नावाडी लोकांना थोडा धंदा मिळतो पण तिथेही त्यांच्या वल्हवण्याच्या श्रमांकडे काणा-डोळा करुन पैशांची घासा-घीस घालणारे लोक मी बघितलेत. पक्ष्यांना त्रास देऊन, फोटो काढता यावेत म्हणून उडवून लावणार्‍यांची तर मला कीव येते.\nकृपया वन्यजीवन दुरुन बघून, त्यांना त्रास न देता निसर्गाचा आस्वाद घेता यायला हवा. हे दिसणारे पक्षी कैक मैल उडून इथल्या निसर्गासाठी आपल्यासमोर येतात हे ध्यानी ठेवले पाहिजे. त्यांचा मान ठेऊन मस्त आनंद लुटायला हवा कारण “फिर ये समा… कल हो न हो\n« मानस आणि ‘दत्तक पुत्र’ दिसला गं बाई दिसला…\nदिनांक : फेब्रुवारी 4, 2010\nप्रवर्ग : पक्षी निरीक्षण, फोटोग्राफी, भटकंती, Bird Watching\nमी परत एकदा व्हर्च्युअली जाऊन आलो बघ. मराठी ब्लॉगस्फियरमध्ये स्वागत.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://shivray.com/anandrao-dhulap-vijaydurg/", "date_download": "2018-04-25T22:14:42Z", "digest": "sha1:T4CPTOVBMGM3MYVAOBBNTJ4E5ZZOVUWB", "length": 19661, "nlines": 192, "source_domain": "shivray.com", "title": "आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nआनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग - Anandrao Dhulap\nआनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\nसुभेदार सुभा आरमार, आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\nआनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\nसुभेदार सुभा आरमार, आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग Anandrao Dhulap. Admiral of Maratha Empire at Vijaydurg.\nSummary : आनंदराव धुळप यांची समाधी, विजयदुर्ग\nPrevious: इस्ट इंडियामन व्यापारी जहाज\nNext: इंद्र जिमि जंभ पर\nआनंदराव धुळप – यांच्या घराण्याचें मूळचें उपनाम मोरे असून शिवाजीनें जावळी येथें ज्या मोरे घराळ्याची धूळधाण केली तें हेंच होय. जावळीच्या झटापटींत ज्या त्रिवर्गांच शेवट झाला. त्यांपैकीं हणमंतराव हा आनंदरावाचा पूर्वज होता. जावळीहून हाकालपट्टी झाल्यावर याचे पूर्वज स्वसंरक्षणार्थ विजापूर दरबारीं येऊन राहिले व तेथें त्यांनीं समशेर गाजविल्यामुळें त्यांस धुळप हा बहुमानाचा किताब मिळाला. पुढें शिवाजीच्या भीतीनें हणंतरावाचे वंशज धवडे बंदरीं जाऊन राहिले. इ.स. १७६४ मध्ये आनंदराव ह्या दर्यायुद्धांत नाणावलेल्या गृहस्थाकडे मराठ्यांच्या आरमाराचें आधिपत्य आलें. आनंदराव हा इ.स. १७९४ पर्यंत सुभे आरमाराचा प्रामुख्यानें कारभार आटपीत असे. पेशवाई नष्ट झाल्यावर त्याच्या वंशजास इंग्रजांनीं पोलिटिकल पेनशन करून दिली (भा.इ.सं.मं. आहवाल शके १८३३ पृ. ११५). पेशव्यांच्या डायरींत आनंदराव यांच्या नांवचा आरमाराकडील सरदार म्हणून पहिला हुकूम आढळतो. त्याची तारीख ३० सप्टेंबर इसवी सन १७६४ ( रविलाखर ४ खमस सितैन मया व अलफ) ही आहे. त्याच्या हाताखालीं बाळाजी हरि यास आरमाराकडील अमीन म्हणून व जगन्नाथ नारायण यास आरमाराचा कारभारी म्हणून नेमलें होतें (थो.मा. पेशव्यांची रोजनिशी, भाग १, पृ. ३४२). यांची कर्तबगारी इ.स. १७६७६८ दिसून आली. कारण त्याच रोजनिशींत पुढें सालगुदस्तां आरमाराकडील लोकांनी हैदराशीं झालेल्या लढाईंत कामकाज चांगलें केल्यावरून आरमाराच्या शिलकेंतून ४२५० रुपये बक्षीस वाटण्याचा ६ रविलाखर, समान सितैन मया व अलफ रोजींचा आनंदराव धुळप यांस हुकूम आहे. माधरावांच्या मृत्यूनंतर व नारायणरावांच्या वधानंतर पेशवाईंत होणाऱ्या खळबळीमुळें आपले हातपाय पसरण्यास योग्य संधि आहे असें इंग्रजास वाटून त्यांनी वसईसाष्टी घेण्याची मसलत केली, तेव्हां मुंबईकडे मराठ्यांस डोळा फिरवावा लागला. इ.स. १७७४ मध्यें आनंदराव धुळप आरमार घेऊन रेवदंड्याच्या बारावर आल्याचें कळल्यावरून त्यानें व रघुजी आंगरे यांनी एकत्र मुंबईच्या शहरांत जाऊन शहर लुटून फस्त करावें व नंतर साष्टीस इंग्रज बसला आहे त्याचें पारिपत्य करावें, असा पेशव्यांचा ता. २१-१२-१७७४ (१७ सवाल) रोजीं हुकूम सुटला (भा.इ.सं.मं. अहवाल शके १८३३ पृ. ११८). आनंदरावाला आपली पुरी कर्तबगारी दाखविण्यास १८८१ नंतर संधि मिळाली. आनंदरावाचा हाताखालील सरदाराशीं बेबनाव उत्पन्न होऊन सरकारी कामास हरकत होऊं लागल्यामुळें दरखदारास परत बोलावण्यांत येऊन आरमाराचा कारभार सर्वस्वीं आनंदरावाकडे सोंपविण्यांत आला (५ रमजान इसन्ने समानीय मया व अलफ = २५ आगस्ट १७८१) असें दिसते. (पे.रो.) पृ.१९५६८ दिसून आली. कारण त्याच रोजनिशींत पुढें सालगुदस्तां आरमाराकडील लोकांनी हैदराशीं झालेल्या लढाईंत कामकाज चांगलें केल्यावरून आरमाराच्या शिलकेंतून ४२५० रुपये बक्षीस वाटण्याचा ६ रविलाखर, समान सितैन मया व अलफ रोजींचा आनंदराव धुळप यांस हुकूम आहे. माधरावांच्या मृत्यूनंतर व नारायणरावांच्या वधानंतर पेशवाईंत होणाऱ्या खळबळीमुळें आपले हातपाय पसरण्यास योग्य संधि आहे असें इंग्रजास वाटून त्यांनी वसईसाष्टी घेण्याची मसलत केली, तेव्हां मुंबईकडे मराठ्यांस डोळा फिरवावा लागला. इ.स. १७७४ मध्यें आनंदराव धुळप आरमार घेऊन रेवदंड्याच्या बारावर आल्याचें कळल्यावरून त्यानें व रघुजी आंगरे यांनी एकत्र मुंबईच्या शहरांत जाऊन शहर लुटून फस्त करावें व नंतर साष्टीस इंग्रज बसला आहे त्याचें पारिपत्य करावें, असा पेशव्यांचा ता. २१-१२-१७७४ (१७ सवाल) रोजीं हुकूम सुटला (भा.इ.सं.मं. अहवाल शके १८३३ पृ. ११८). आनंदरावाला आपली पुरी कर्तबगारी दाखविण्यास १८८१ नंतर संधि मिळाली. आनंदरावाचा हाताखालील सरदाराशीं बेबनाव उत्पन्न होऊन सरकारी कामास हरकत होऊं लागल्यामुळें दरखदारास परत बोलावण्यांत येऊन आरमाराचा कारभार सर्वस्वीं आनंदरावाकडे सोंपविण्यांत आला (५ रमजान इसन्ने समानीय मया व अलफ = २५ आगस्ट १७८१) असें दिसते. (पे.रो.) पृ.१९५ वरून दरबारनें आनंदरावास दिलेला जोर चांगला उपयोगी पडला. इ.स. १७८३ सालीं त्यानें इंग्रजांविरुद्ध मोठा जय मिळविला (छ ५ जमादिलावली) इंग्रजांची एक लढवई दुधोशी बोट एक बतेला व तीन शिबाड अशीं पांच गलबतें, सरंजाम, दारूगोळा व गाडद भरून कर्नाटकाकडे जात असतां रत्नागिरीनजीक आनंदराव धुळपाच्या आरमाराची व त्याची दोन प्रहर लढाई झाली. इंग्राजांचा पराभव होऊन सर्व गलबतें पाडाव केलीं. या लढाईंत इंग्रजाकडील तीस पसतीस गोरे इसम धरून सुमारें चारशेंपर्यंत लोक मराठ्यांच्या हातीं लागलें. मराठ्यांकडील आठ बरे बरे आसामी ठार व पाऊणशें माणूस जखमी झालें व इंग्राजाकडील एक कप्तान व पंचवीस आसामी ठार व कित्येक जखमी झाले. या बहाद्दरीबद्दल पेशव्यांनीं ता. २५ मे स. १७८३ (शके १७०५ चैत्र व ९;२२ जमादिलावल सुरू सलास समानीन मया व अलफ) रोजीं आनंदरावास ‘बहुमान खासगीचा पोषाख व कंठी’ देऊन शाबासकीचें पत्र पाठविलें तें उपलब्ध आहे ( भा.इ.सं.मं. अहवाल शके १८३३ पृ. १२०).\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nशिवरायांचे सत्य चित्र शोधणारे इतिहासाचे भिष्माचार्य कै. वासुदेव सीताराम बेंद्रे\nमोडी वाचन – भाग १७\nशिवाजी महाराजांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना पत्र\nछत्रपती संभाजी महाराजांचे बालपण\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/fluidity-of-visuals-1066649/", "date_download": "2018-04-25T22:03:45Z", "digest": "sha1:N3DJRLIBBZT6TVMD3MF365YGPE5HKZQY", "length": 24543, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दृश्यतरलता | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nकळण्याची दृश्यं वळणे »\nजेव्हा चित्रं ‘कशाचं’ आहे ते कळत नाही तेव्हा आपल्यातला भाषिक प्राणी जागा होऊन लगेच प्रश्न विचारतो. चित्र कोणाचं आहे\nजेव्हा चित्रं ‘कशाचं’ आहे ते कळत नाही तेव्हा आपल्यातला भाषिक प्राणी जागा होऊन लगेच प्रश्न विचारतो. चित्र कोणाचं आहे कोणी काढलं हाताची घडी, तोंडाला कुलूप (बोटाऐवजी) आणि डोळे उघडे ठेवून चित्र फक्त पाहा, डोळे भरून पाहा, अगदी सावकाश, चित्राचा कोपरान्कोपरा पाहा..\n‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ अशी सूचना लहानपणी शाळेमध्ये आपल्याला मिळाली असेल. आपला सतत चालणारा संवाद बंद व्हावा व मन स्थिर व्हावं याकरता ही सूचना दिली जायची, जाते. मोठेपणी मांडी, पद्मासन घालून स्थिर बसा, डोळे हळूहळू मिटा, श्वासावर लक्ष केंद्रित करा, अशा सूचना योग शिक्षक देतात.. त्यांचाही हेतू हाच. मन स्थिर व्हावं, मनात सतत चालणारा संवाद बंद व्हावा.\nकुत्रा, मांजर आदी प्राण्यांचं निरीक्षण करा ते डोळे मिटून पडून राहिले असले तरीही शेपटी, नाक, कान हलवून सभोवतालचा सतत वेध घेत राहतात.\nमाणसाचंही असंच आहे. पंचेंद्रियांकडून येणारे अनुभव ग्रहण करणं, त्यांचा अर्थ लावणं, प्रतिक्रिया करणं ही प्रक्रिया सतत चालू असते. अगदी आपल्याला त्याची जाणीव नसली तरीही. ही प्रक्रिया चालू राहण्याकरिता पंचेंद्रिये व त्याच्याशी संबंधित मेंदूची कार्ये करणारी प्रणाली तल्लख, ताजीतवानी असणं गरजेचं आहे. पण तसं होतंच असं नाही. कारण आपण दर वेळेला आपल्याला येणारे अनुभव पूर्णपणे स्वीकारू वा ग्रहण करू शकत नाही, घेऊ शकत नाही. कारण आपल्याला अनुभवाचा विषय माहीत असतो. त्यात काहीही नवीन नसतं. परिणामी, त्याच त्याच गोष्टीचा अनुभव पुन:पुन्हा घेण्यासाठी आपल्याला वेळ नसतो, आपण तिथे थांबत नाही. आपल्याला तो अनुभव विषय संपून, त्याला ओळखून, त्याला नाव देऊन त्यासंबंधित कृती करणं महत्त्वाचं वाटत असतं.\nजीवनाचा हा वेग आपल्याला लहानपणीच शिकवायला सुरुवात होते. भाषा शिकणं, खाणं, पिणं दैनंदिन जीवनातील अशा असंख्य कृती करण्यासाठी मागे लागलं जातं. घाई केली जाते. वास्तविक लहान मुलांना सरबत पिताना, चणे-दाणे खाताना पाहा. त्यांना मस्तपैकी सरबताचे लहान-लहान घोट घेत सरबत प्यायचं असतं, चणे-दाणे दाताने कुरतडत हळूहळू खायचे असतात. त्यांच्या चवीचा अनुभव घेत खायचं-प्यायचं असतं. पण हा अनुभव घेण्यापेक्षा मोठय़ांना ती कृती करण्यात, पूर्ण करण्यात, संपवण्यात जास्त महत्त्व वाटतं. वास्तविक ते लहान असताना त्यांनीही अशाच पद्धतीने रेंगाळत अनुभव घेतले, पण हळूहळू मोठे होताना त्यांच्यात बदल घडला; प्रत्येकात हा बदल थोडय़ाफार फरकाने घडत असतो. या बदलाची कारणं काय असतील\nयाचं एक कारण आहे भाषा. भाषाज्ञान, भाषावापर. आपल्याला अगदी लहानपणापासून बोलायला व नंतर लिहायला, अक्षरं ओळखायला शिकवलं जातं. सभोवतालच्या वस्तूंना, कृतींना, घटनांना दिली गेलेली भाषिक नावं शिकवली जातात.\nभाषेची मोठी गंमत आहे. अनुभवाच्या मोठय़ा पसाऱ्याला स्पष्ट व संक्षिप्त रूप देण्यास माणसाने केलेल्या प्रयत्नातून भाषेचा उगम झाला. पाहा ना मानवाच्या इतिहासात सुरुवातीला संकेत देण्यासाठी गुहाचित्रं काढली गेली. पण गुहाचित्रं स्थिर असल्याने त्यापेक्षा कुठेही वापरता येईल अशी चलभाषा, साधनं, ध्वनी व हाताची चिन्हं तो वापरू लागला. व त्याही पुढे जाऊन कालमर्यादा ओलांडूनही टिकू शकेल अशी लिखित अक्षरलिपी, भाषा तो वापरू लागला.\nमानवी जीवनाची गती जसजशी वाढू लागली तसतसे संक्षिप्त रूपात आपले अनुभव व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर, तिच्या बोली व लिखित रूपात वाढू लागला. भाषेचा मोठय़ा प्रमाणावरचा वापर आपल्या अनुभव घेण्याच्या प्रक्रियेवर, सवयींवर परिणाम करू लागतो. म्हणजे गंमत पाहा- आपल्याला ‘न कळणारे’ दृश्य, ध्वनी, स्पर्शानुभव, चवी यांना अनुभवण्यात काही फारसा रस नसतो. तो अनुभव घेण्यासाठी या अपरिचित अनुभवांना ‘नवीन’, ‘वेगळं’ असं नाव देऊन, ‘घेऊन तर बघ’ असं स्वत:ला किंवा दुसऱ्याला सांगण्याची गरज भासते. याचं कारण भाषा आपल्या सर्व अनुभवांना नावं ठेवायला शिकवते व त्यामुळे मेंदू नेहमी ‘एक्सायटिंग’ असं नाव असलेल्या अनुभवांकडेच जास्त लक्ष देऊन पाहतो. जे समोर आहे ते पाहत नाही. चित्र पाहायला, रसग्रहण करण्यासाठी आपल्याला अपरिचित असलेलं, ज्याचं नाव काय, हे आपल्याला माहीत नाही, त्याला पाहण्याची, अगदी नीट पाहण्याची सवय लागली पाहिजे. कारण जेव्हा चित्रं ‘कशाचं’ आहे ते कळत नाही तेव्हा आपल्यातला भाषिक प्राणी जागा होऊन लगेच प्रश्न विचारतो. चित्र कोणाचं आहे कोणी काढलं हाताची घडी, तोंडाला कुलूप (बोटाऐवजी) आणि डोळे उघडे ठेवून चित्र फक्त पाहा, डोळे भरून पाहा, अगदी सावकाश, चित्राचा कोपरान्कोपरा पाहा.. जर का भाषिक प्राणी शांत झाला असेल तर चित्र पाहून मनात निर्माण होणारे प्रतिध्वनी चित्राचा अर्थ समजायला मदत करतील. असं केल्यानं दृश्याबाबत, चित्राबाबतची तरलता आपल्यामध्ये निर्माण होईल, वाढेल..\nप्रत्येक संस्कृती समाजामध्ये अत्यंत मूलभूत मानवी कृती, श्वास घेणं, डोळ्यांनी पाहणं, ऐकणं, खाणं, बसणं, चालणं, बोलणं अशा अनेक कृतींबाबत काही सवयी, मापदंड विकसित करतो. या सवयी, या कृती कशा पद्धतीने, तरलतेने, संवेदनशीलतेने करता येतात ते दर्शवतो, शिकवतो. या तरलतेतूनच, संवेदनशीलतेमधूनच कला, तत्त्वज्ञान, विज्ञान विकसित होतं. त्यामुळे चित्रं समजत नसतील तर आपण भाषेचा अतिवापर करत आहोत का त्याचा आपल्यातील तरलता, संवेदनशीलता यावर परिणाम झालाय का हे पाहायला, तपासायला पाहिजे..\n अमेरिकन चित्रकार एडवर्ड हॉपरचं ते चित्र आहे. ‘अर्ली संडे मॉर्निग’ असं त्याचं नाव आहे. चित्रात वरच्या भागात आकाशाचा आयत दिसतो. त्याखाली एकमजली, अनाकर्षक, आडवी पसरलेली इमारत दिसते. तळमजल्यातली बहुतेक दुकानं बंद आहेत. पहिल्या मजल्यावरच्या सर्व खिडक्या बंद आहेत. अगदी चिटपाखरूही दिसत नाही. सगळं अगदी शांत, सामसूम आहे. फुटपाथवर एक पाण्याचा स्प्राऊट व रंगीत खांब आहे. सर्वाना कोवळ्या सकाळच्या उन्हाने थोडंसं उबदार केलंय व त्यांच्या लांब सावल्या फुटपाथवर पसरल्या आहेत..\nम्हटलं तर महाराष्ट्रात ज्याला ‘निसर्गचित्र’ म्हणतात त्या प्रकारात मोडणारं हे चित्र आहे. पण ते एका सकाळी जाऊन तिथल्या तिथे रंगवून संपवलेलं चित्र नाही. ते अशा अनेक शांत, अबोल रविवार सकाळच्या वेळा अनुभवून व कदाचित अनेक रविवारी ही पाहिलेली बिल्िंडग, रस्ता मनात साठून तयार झालंय. म्हणूनच या दृश्याला प्रत्यक्षात पाहून मनात जे प्रतिध्वनी निर्माण होतात त्या थोडय़ाशा आळशी, अबोल, शांत, उबदार सकाळच्या वातावरणातून हे चित्र तयार करण्याची इच्छा व या इच्छेतून हे प्रतिध्वनी व्यक्त करण्यासाठी चित्र हॉपरने रंगवा. चित्र नीट पाहा, शांतपणे, तोंडाला कुलूप लावून, मग हॉपरच्या मनातील प्रतिध्वनी आपल्याला आपल्या मनात ऐकू येतील. दृश्यतरलता अनुभवता येईल.\nविदेशिनी : २४*७ सुसंवादक\nसाहित्य : आहे मनोहर तरी…\n*लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभाषा.. आपली आणि अन्य\nहिन्दी हीच राष्ट्रभाषा का\nविदेशिनी : २४*७ सुसंवादक\nसाहित्य : आहे मनोहर तरी…\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://shamsundergawade.in/includes/home.html", "date_download": "2018-04-25T21:55:09Z", "digest": "sha1:PTY4TJ6M4JND7FASPW2DE3GD6OKZSSYT", "length": 7721, "nlines": 70, "source_domain": "shamsundergawade.in", "title": "Common Man of India", "raw_content": "\n याचा विचार तुम्ही केव्हा केला आहे का\nमग तुम्ही सांगा.....आंतराळ काय आहे\n तेथे काहीच नाही. म्हणजे आपण काहीच नाही. आपण जे करतो ते काय असते काहीच नाही मग आपण ते का करतो\nआपण कोणासाठी किंवा कशासाठी का काहीच करत नाही\nआसमंतात पोकळी आहे. तर मग आपण काळजी कसली करतो पोकळीत तारे, ग्रह व अस्थिर गोष्टी आहेत. त्यातल्या एका ग्रहावरचे आपण शुद्र जीव आहोत. पोकळीत सुर्य आहे. पाणि केवळ आपल्या ग्रहावरच आहे. आपण जीव आहोत जीवंत पोकळीत तारे, ग्रह व अस्थिर गोष्टी आहेत. त्यातल्या एका ग्रहावरचे आपण शुद्र जीव आहोत. पोकळीत सुर्य आहे. पाणि केवळ आपल्या ग्रहावरच आहे. आपण जीव आहोत जीवंत जगतो कसे आग, पाणी आणि हवा यामुळे अन्न व आपण आहोत. यालाच आपण जीवन म्हणतो. हे सर्व आपल्याला जीवन जगण्यासाठी फुकट लाभले आहे आपण जीवंत राहण्यासाठी जगतो. जगण्यासाठी या ग्रहावर राहतो. सर्व फुकट मिळालेले असतांना, आपणच आपले जीवन पैसा हे माध्यम निर्माण करुन कठीण केले आहे. का आपण जीवंत राहण्यासाठी जगतो. जगण्यासाठी या ग्रहावर राहतो. सर्व फुकट मिळालेले असतांना, आपणच आपले जीवन पैसा हे माध्यम निर्माण करुन कठीण केले आहे. का आहे केवळ स्वार्थ तो केवळ एकमेकांवर अधिकार दाखवण्यासाठी. शेवट एकच सांगता येईल आहे केवळ स्वार्थ तो केवळ एकमेकांवर अधिकार दाखवण्यासाठी. शेवट एकच सांगता येईल आपल्याला केवळ जगायचे आहे. वेळ संपवायचा आहे. पैसा हे काहीच नाही. म्हणून विचार करा आपल्याला केवळ जगायचे आहे. वेळ संपवायचा आहे. पैसा हे काहीच नाही. म्हणून विचार करा जगा आणि जगू द्या जगा आणि जगू द्या निरोगी रहा जीवन समजून घ्या व समजावून सांगा व्यर्थ साठा कशाचाही करू नका व्यर्थ साठा कशाचाही करू नका व्यर्थ नाश कशाचाही करू नका व्यर्थ नाश कशाचाही करू नका जे धन आहे त्याचा योग्य वापर करा जे धन आहे त्याचा योग्य वापर करा व्यर्थ निरुपयोगी साठा करु नका व्यर्थ निरुपयोगी साठा करु नका असलेल्या माध्यमांचा पुर्ण उपयोग करा असलेल्या माध्यमांचा पुर्ण उपयोग करा गरजवंतांस मदत करा भावी पिढींच्या सुखी जीवनासाठी खुप मेहनत करा\n\"सद्सद्विवेक बुद्धी हाच असावा आपला अलंकार\n\"वाचा बातम्या सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या\"\nवाचा बातम्या सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या\nवाचा बातम्या सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या\nशिवप्रेमी मित्र मंडळाच्या समाजसेवा कार्यात भाग घ्या\nसहकार्य करा व सहकारात भाग घ्या.\nएक आपल्यांतला सर्वसामान्य ‘चायवाला',\nघर, चाळी, झोपडीतल्या आईबाप, भावंडांतला,\nभुमातेच्या तळावर हा साई जन्मला,\nचहा, मेहनत नि शिक्षणाने तो मोठा झाला,\nतरी म्हणती लोक त्याला ‘चायवाला'\nसर्वसामान्य तुला असेच ऒळखणार,\nतुझीच माणसे तुला ऒळख दाखवणार,\nभांडवलदार नि उच्चभ्रूंना तर…\nहे कदापीही न भावणार\nमानसीक ताण तुझा कधी ना संपणार,\nजगाची पर्वा तुला, यातच तुला आनंद मिळणार,\nजाणत्यांनी नि जगाने ऒळखले असले जरी तुला,\nऒळखण्याची पत ज्यांची आहे भावा\nज्यांनी नरकात दिवस काढले,\nस्वर्गाचे साम्राज्य त्यांना काय कळणार,\nतुझा प्रवास नरकातून स्वर्गात,\nवटेवरच्या काटकुट्यांचा अनुभव आला\nअनुभव नसतां, फुकाच्या वल्गना करणार,\nथवेच्या थवे तुझ्याभवती राहणार,\nकाळे कावळे, कावकावच करणार\nताकद तुझी भारी, प्रारब्ध तुझे साथीला,\nना कोणी रोखू शकणार, तुझे ‘लक्ष्य',\nनोटाबंदीने साधले तू काळे ‘भक्ष्य'\nधाडसी तुझा हा निर्णय भारी\nभोळीभाभडी जनता, अज्ञानी, रे भावा,\nप्रवास स्वर्गदिशेचा त्यांचा फारच थोडा\nअज्ञानानेच केला आहे रे सारा घोटाळा,\nभांडवलशाहांचीसुद्धा यामुळेच भरली शाळा\nसमाजाची कोंडी झालीय् सारी चलनात\nमेहनत जाते वाया, स्वप्नाच्या जाळ्यात,\nशेतकरी देखील जीव देतो याच विचारात\nज्ञानी आपले बंधू, पाळती अंधविश्वासाला,\nधावेल तो भगवान का रे त्यांच्या हाकेला\nआरक्षणाने आपण आपले कंबरडे मोडतो,\nआम्ही जनसामान्य आपल्यालाच का आपण कमजोर करतो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3505717/", "date_download": "2018-04-25T22:24:38Z", "digest": "sha1:KHGG7HEBZDJGQ55ZHB5KRLUINJFEQYN5", "length": 2289, "nlines": 71, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील स्टायलिस्ट RRITZ Beautyfying Studio चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 17\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/manatalkagadavar/", "date_download": "2018-04-25T22:13:44Z", "digest": "sha1:TFHGCU5CNJXDJSCTGLX7MKD6QPWF4DWF", "length": 12336, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मनातलं कागदावर | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nपुरुष इतकं सुंदर घर लावू शकतील यावर माझाच विश्वास बसत नव्हता.\n‘‘अय्या..या गणपतीचा एक दात तुटलाय\nचढय़ा आवाजातली हाक ऐकून कमला दचकली.\nउन्हाळ्याची सुट्टी लागली आणि माझा नातू, मुलाचा मुलगा सुट्टीत आमच्याकडे राहायला आला.\n‘नो शॉपिंग’ अर्थात स्वत:साठी वैयक्तिक खरेदी न करण्याचा\nदवांत भिजुनी पानं फुलं बहरली\nपब्लिक ट्रान्सपोर्ट, अर्थात सार्वजनिक वाहतूक का सुधारत नाही\nज्येष्ठात वडील गेले. पुढे आषाढात त्यांना सोबत करणारा बोका बिल गेला.\nमनात जागी असणारी ‘ती’\nप्रत्येक पुरुषाच्या मनात स्त्री ही दडलेली असतेच.\nविचार करतच लोटलेला दरवाजा उघडून ती घरात शिरते आणि तिला धक्काच बसतो.\nबहीण सुमारे चाळीस-पंचेचाळीसची आणि तशी सुखवस्तू वाटत होती.\n‘‘या वेळीच ही मागच्या बाजूची खोली मिळाली हं आपल्याला.\n‘कानडा हो विठ्ठलू कर्नाटकु’\n... ते शब्द ऐकताच मी गडबडलो.. उडालोच\nआज सकाळपासूनच सारखं आठवत आहे, आईबाबा सतत सांगायचे\nआज बऱ्याच दिवसांनी रविवारची सकाळ निवांत होती.\nवसंतराव उठले तेव्हा घडय़ाळाचा काटा आठवर आला होता.\nशाळा-कॉलेजानंतर प्रत्येक जण आपापला मार्ग आक्रमत जीवनात स्थिरावला.\nकशी ही अवस्था कुणाला कळावे\nपाऊलवाटा धूसर होतात तेव्हा..\nबऱ्याच दिवसांनी कपाटं आवरायला घेतली होती..\nगतिमंद मयूराच्या आई-बाबांनी बब्याची माफी मागितली आणि काही दिवसांसाठी ते बाहेरगावी निघून गेले.\nअसे भांडण सुरेख बाई\nदोन महिने झाले आम्हाला या सोसायटीत राहायला येऊन. हळूहळू नवीन ठिकाणी बस्तान बसू लागले आहे.\nकुलकर्णी कुटुंब आमच्या शेजारी थोडय़ाच दिवसांत राहायला आलं. नवराबायको आणि एक-दीड वर्षांची छोटी गार्गी.\nएक प्लेट इडली, उत्तप्पा\n‘‘चला जरा चहा घेऊ या,’’ तो विनंतीच्या स्वरात म्हणाला.\nएक गावातील म्हणजे ग्रामीण भागातील दारू व्यसनांवर पोटतिडकेने माहिती देत होती\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathivideoworld.wordpress.com/2011/05/15/jogwa-lallati-bhandar-2/", "date_download": "2018-04-25T22:20:19Z", "digest": "sha1:3PD6ANZLLXLR6TNG6HTD7MRWQ2XODZ52", "length": 5479, "nlines": 110, "source_domain": "marathivideoworld.wordpress.com", "title": ">Jogwa – Lallati Bhandar | Marathi Video World", "raw_content": "\nएकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी\nपदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा\nनदीच्या पल्याड आईचा डोंगुर\nघालु जागर जागर डोंगर माथ्याला\nघालु जागर जागर डोंगर माथ्याला\nघे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार\nआलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार\nनदीच्या पान्यावर आगीनं फुलतं\nतुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं\nनाद आला ग आला ग जीवाच्या घुंगराला\nनाद आला ग आला ग जीवाच्या घुंगराला\nघे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार\nआलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार\nनवसाला पाव तू, देवी माझ्या हाकंला धाव तू\nहाकंला धाव तू, देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू\nदेवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू, काम क्रोध परतुनि लाव तू\nकाम क्रोध परतुनि लाव तू, देवी माझी पार कर नाव तू\nडोळा भरून तुझी मुरत पाहीन\nमुरत पाहीन, तुझा महिमा गाईन\nमहिमा गाईन, तुला घुगऱ्या वाहीन\nघुगऱ्या वाहीन, तुझा भंडारा खाईन\nदृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला\nदृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला\nघे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार\nआलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार\nयल्लमा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर\nनिवदाची भाकर दाविती ही जमल्या ग लेकरं\nपुनवंचा चांदवा देवीचा ग मायेचा पाझर\nआई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर\nखणा-नारळानं वटी मी भरीन,\nवटी मी भरीन, तुझी सेवा करीन\nसेवा करीन, तुझा दे देवारा धरीन\nदेवारा धरीन, माझी वंजळ भरीन\nआई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला\nआई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला\nघे लल्लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार\nआलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार\nयल्लमा देवीचा जागर ह्यो, भक्तीचा सागर\nनिवदाची भाकर दाविती ही जमल्या ग लेकरं\nपुनवंचा चांदवा देवीचा ग मायेचा पाझर\nआई तुझा मायेचा पाझर, जागर ह्यो, भक्तीचा सागर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/some-intresting-facts-about-mumbai-dabbawals/", "date_download": "2018-04-25T21:46:23Z", "digest": "sha1:HGF2I56WZWH5HAMNVUAFL6234FBFGHKZ", "length": 15573, "nlines": 108, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मुंबईच्या डब्बेवाल्यांबद्दलच्या तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी !", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमुंबईच्या डब्बेवाल्यांबद्दलच्या तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी \nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमुंबई…आपल्या भारताची आर्थिक राजधानी या आर्थिक राजधानीत आजच्या घडीला असंख्य व्यवसाय पाय रोवून उभे आहेत. मग त्यात सर्वच आले, रस्त्यावर भाजी विकणाऱ्या भाजीवाल्यापासून ते आपल्याला लाईट विकणाऱ्या अंबानीपर्यंत… या आर्थिक राजधानीत आजच्या घडीला असंख्य व्यवसाय पाय रोवून उभे आहेत. मग त्यात सर्वच आले, रस्त्यावर भाजी विकणाऱ्या भाजीवाल्यापासून ते आपल्याला लाईट विकणाऱ्या अंबानीपर्यंत… पण या सर्व व्यवसायांमध्ये एक व्यवसाय मात्र सर्वात सरस ठरतो. सरस या कारणाने की, या व्यवसायाचं व्यवस्थापनचं मुळात इतकं संघटीत आहे की जगातील सर्वात मोठ्या व्यवसायाचं व्यवस्थापन देखील त्यासमोर खुज वाटावं. त्यामुळेच की काय जगभरातील मोठमोठ्या उद्योजकांना देखील या मॅनेजमेंटची प्रशंसा करावी वाटली. अर्थात आता तुम्हाला थोडी फार हिंट मिळाली असेल की आम्ही मुंबईमधल्या कोणत्या आगळ्यावेगळ्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत आणि तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे, आम्ही बोलतोय मुंबईच्या डब्बेवाल्यांबद्दल\nअसा एकही माणूस सापडणे कठीण ज्याने मुंबईत राहून मुंबईच्या डब्बेवाल्यांबद्दल काही ऐकले नसेल. पण याच व्यवसायाबद्दल आणि मुंबईच्या डब्बेवाल्यांबद्दल आम्ही काही रंजक गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत ज्या बहुधा अजूनही तुमच्या कानी पडल्या नसतील…\n1) या व्यवसायामध्ये असणारा प्रत्येक डब्बेवाला हा कर्मचारी नसून स्वयं-उद्योजक आहे. डब्बावाला ट्रस्टमध्ये या सर्वांना समान शेअर्स मिळतात.\n2) मुंबई आणि आसपासच्या परिसरात जवळपास ५००० पेक्षा जास्त डब्बेवाले कार्यरत आहेत आणि ते दिवसाला २ लाखांपेक्षा अधिक डब्बे पोचवण्याचे काम करतात.\n3) या संपूर्ण प्रक्रीयेमध्ये कागदाचा अजिबात वापर होत नाही हे विशेष प्रत्येक डब्ब्यावर वेगळा क्रमांक, रंग आणि चिन्ह (कलर कोडींग सिस्टम) बनवलेलं असतं, त्यामुळे डब्बेवाल्यांच्या हे बरोबर लक्षात राहत कि कोणता डबा कोणत्या ठिकाणी पोचवायचा आहे.\n4) अजिबात न चुकणाऱ्या त्यांच्या याच व्यवस्थापन प्रक्रियेचे कौतुक फोर्ब्स मॅगझिनने देखील केले होते. त्यांनी निरीक्षणातून असा निष्कर्ष काढला कि दर ८ दशलक्ष डिलिव्हरी मधून एक चूक होऊ शकते, जी एवढ्या मोठा व्यवसायासाठी बिलकुलच नगण्य आहे.\n5) आपल्या व्यवसायासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यावर डब्बेवाल्यांचा विश्वास नाही. सध्या चालू असलेली पारंपारिक प्रक्रियाच आपल्या व्यवसायासाठी योग्य असेल त्यांचे मत तरी गेल्या काही वर्षांपासून त्यांनी एसएमएस च्या माध्यमातून डिलिव्हरी घेण्यास सुरुवात केली आहे.\n6) आश्चर्याची गोष्ट म्हणजे भर पावसात देखील डब्बेवाल्यांच्या कामकाजात अजिबात खंड पडत नाही, सर्व डब्बे वेळेवर पोचवले जातात.\n7) डब्बेवाल्यांचे चाहते जगभर आहेत त्यात प्रिन्स चार्ल्ससह रिचर्ड ब्रॅनसनचा देखील समावेश आहे. जेव्हा प्रिन्स चार्ल्सने भारताला भेट दिली होती, तेव्हा डब्बेवाल्यांच्या वेळापत्रकानुसार त्याला त्यांची भेट घ्यावी लागली. कारण सतत धावणाऱ्या डब्बेवाल्यांना काम पूर्ण होईपर्यंत क्षणाचाही आराम मिळत नाही.\n8) जगभरातील बिझनेस स्कूल्स, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, युनिव्हर्सिटी, कॉर्पोरेट फर्म्स व्यवसाय व्यवस्थापन अर्थात बिझनेस मॅनेजमेंटवर लेक्चर देण्यासाठी मुंबईच्या डब्बेवाल्यांना आमंत्रित करतात.\n9) डब्बेवाल्यांच्या विश्वसनिय आणि गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन प्रणालीमुळे ते international standard: ISO 9001 ने प्रमाणित देखील आहेत.\n10) ही जगातली पहिली अशी पर्यावरणस्नेही उद्योग संस्था आहे जेथे इंधनाचा शून्य वापर होतो आणि काम करण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट (बस, रेल्वे) किंवा सायकलचा वापर केला जातो.\nतर असा हा आपला मुंबईचा डब्बेवाला खऱ्या अर्थाने जगभर आली शान वाढवतो आहे\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← आता सायकल कधीही पंक्चर होणार नाही\nभारतीय “रूपया”चा स्वातंत्र्या पूर्वीचा इतिहास →\nचीनी मालावर सरसकट बंदी सरकारसाठी खरचं शक्य आहे वाचा तुम्हाला माहित नसलेली दुसरी बाजू\nकाय आहे सोन भांडार गुहेतील ‘गुप्त खजिन्याचं’ रहस्य\nतृतीयपंथ्यांशी निगडीत तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\n१५ व्या शतकातील ह्या सम्राटाने लढण्यासाठी चक्क हिजड्यांची फौज ठेवली होती\n‘ह्या’ नकारामुळे कोहलीबद्दल त्याच्या चाहत्यांच्या मनात अधिक ‘विराट’ आदर निर्माण झालाय\nहार न मानता स्वत:चे शीर हातात घेऊन रणांगणावर धुमाकूळ घालणारा सर्वश्रेष्ठ शीख योद्धा\nयुद्ध संपलं…पण तो २९ वर्षे छुपं युद्ध लढत राहिला\nपद्मावत चित्रपटातील उंची कपडे-दागिन्यांचं पुढे काय होणार माहितीये\nअखंड स्वराज्याची सावली | धन्य ती जिजाऊ माऊली ||\nहिंदू मनाला भावलेला ध्रुव तारा : बाळासाहेब ठाकरे\nशंकराचार्यजी, आमच्या स्त्रियांचा अपमान का करीत आहात\nभारत-पाक सीमा कश्याने बनली होती माहितीये उत्तर वाचून तुमचे डोळे विस्फारतील\nसैन्यातील अधिकाऱ्यांचे रँक दडलेले असतात त्यांच्या खांद्यावरील सन्मान चिन्हामध्ये\nया महिलेने १ ते ९ अंकांच्या सहाय्याने साकारल्या गणेशाच्या प्रतिमा \nनिरोगी आहाराची गुरुकिल्ली : शिंगाडा\nअणुहल्ला झाला तर अमेरिकन राष्ट्रपतीचे प्राण वाचवतील ही जबरदस्त विमाने\nसेल्फी क्रेजी बंदर बनणार ‘पर्सन ऑफ दि ईयर’\nप्रत्येक स्कूलबस पिवळ्याच रंगाची असण्यामागचं लॉजिक जाणून घ्या\nछत्रपतींच्या जीवनात ह्या ४ किल्ल्यांचा इतिहास झळाळून निघतो\nकुठे ५० तर कुठे ७० डिग्री तापमान, ही आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं\nपाणी असणारे एक-दोन नव्हे, तब्बल पंधरा ग्रह सापडले आहेत \nएकेकाळी भिक्षा मागून गुजराण करणारी व्यक्ती आज आहे ३० कोटींच्या कंपनीची मालक\nहे ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो – प्रत्यक्षात फोटो नाहीतच…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3463167/", "date_download": "2018-04-25T22:26:15Z", "digest": "sha1:P5BJ4JT5D4FKIMUFSGVAGVPSTZ37P4FC", "length": 1989, "nlines": 45, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील सजावटकार Raj Wedding Planner चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 5\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3505737/", "date_download": "2018-04-25T22:24:24Z", "digest": "sha1:2AQUNF4WU56Y33ITEZJNYR6ARCWDIDWF", "length": 2053, "nlines": 51, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील स्टायलिस्ट Women's creation चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 7\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/11-signs-that-your-girlfriend-is-cheating-on-you/", "date_download": "2018-04-25T21:40:30Z", "digest": "sha1:3HQQQKC5NBZ3C224AGI6YFZNCULNYR35", "length": 19336, "nlines": 126, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "तुमच्या \"बेटर-हाफ\"चं बाहेर कुठे काही 'सुरू' असल्याची ११ लक्षणं", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nतुमच्या “बेटर-हाफ”चं बाहेर कुठे काही ‘सुरू’ असल्याची ११ लक्षणं\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nआजकाल प्रेम करणे जेवढे सोपे आहे, तेवढेच एखाद्याला फसवणे रोजचे झाले आहे. आज आपण कितीतरी प्रेम संबंध जुळताना आणि कालांतराने तुटताना पाहतो. आपल्या आजूबाजूलाच आपल्याला अशी कितीतरी उदाहरणे मिळतील. प्रेम प्रकरणात बहुतेकदा मुलांनी मुलींची फसवणूक केल्याच्या गोष्टी जास्त घडलेल्या आपल्याला दिसून येतात. पण अनेकदा मुली देखील मुलांची फसवणूक करतात. लग्नांनंतरही अशा फसवणुकीची प्रकरणं घडतातच.\nआज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला तुमच्या जोडीदारात दिसत असतील तर “काहीतरी गडबड” असण्याची शक्यता आहे.\nचला तर मग जाणून घेऊया, या गोष्टीबद्दल..\n१. तो/ती तुमचे प्रश्न टाळत आहे.\nनेहमी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणारी तुमची प्रेमिका अचानक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळत आहे. किंवा तोमचा जोडीदार छोट्या छोट्या चौकश्यांवर वैतागत असेल – तर नक्कीच काही तरी वेगळे घडत असल्याची ही चाहूल आहे. ती व्यक्ती कदाचित मुद्दाम असे करण्याची शक्यता जास्त आहे, जेणेकरून तुम्ही तिच्यापासून दूर जाल.\n२. तुमच्यापासून स्वतः चा फोन लपवणे.\nजर तुमचा पार्टनर तुमच्यापासून स्वत: चा फोन लपवत असेल किंवा फोन आल्यावर नेहमी तुमच्या समोर फोनवर बोलणारी तुमची प्रेमिका आता तुमच्यापासून लांब जाऊन फोनवर बोलत असेल – तर ती तुमच्यापासून कोणतीतरी मोठी गोष्ट लपवत असण्याची शक्यता आहे.\n३. तुम्हाला न सांगता प्लॅन बनवणे.\nजर तुमच्या प्रेमिकेने एखादा फिरायला जायचा किंवा कुठे बाहेर जायचा प्लॅन बनवला आणि त्या प्लॅनमध्ये तिने तुम्हाला समाविष्ट केले नाही, तर नक्कीच तुमची प्रेमिका काहीतरी तुमच्यापासून लपवत आहे आणि आता तिच्या जीवनामधील तुमचे महत्त्व कमी झाले आहे.\n४. त्याच्या/तिच्या मित्रांच्या यादीमध्ये नवीन लोक येणे…\nतुमच्या प्रियकराच्या सर्कलमध्ये किंवा तुमच्या प्रेयसीच्या मित्रांच्या यादीमध्ये अचानकपणे काही नवीन मित्रांचा समावेश झाला असेल, तर काहीतरी वेगळं घडतंय. असे लोक अचानक जीवनात येत असतील, ज्यांना तुम्ही कधीही पाहिले नाही किंवा ज्या लोकांशी (स्वभाव आणि इतर गोष्टी) इतर कुठल्या प्रसंगांत तुमच्या पार्टनरशी मैत्री होणे एरवी शक्य नाही, तर त्यांच्या आयुष्यात नक्कीच काही तरी असे सुरु आहे ज्याची तुम्हाला माहिती नाही.\n५. फोनवर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम जडणे.\nजर तुमचा प्रियकर आता तुमच्यापेक्षा जास्त महत्व त्याच्या मोबाईल फोनला देत असेल, आणि याबद्दल तुम्ही काही विचारल्यास तुम्हाला टाळत असेल – तर आता त्याला तुमच्यामध्ये तेवढा रस राहिला नाही – जेव्हा कुणातरी “फोनवरील व्यक्तीत” आहे – हे यावरून दिसून येते.\n६. जीपीएससारखा मागोवा घेणे\nप्रत्येकवेळी तुमची प्रेयसी तुम्ही कुठे आहात, काय करताय, कुठे जाणार आहात, किती वेळ लागेल – असे प्रश्न विचारात असेल, तर ती तुम्ही नक्की कुठे आहात याची खात्री करत असते. जेणेकरून तुम्ही तिला एखाद्यासोबत पकडू नये. असे असल्यास तुमची प्रेयसी तुमची फसवणूक करत असल्याची संभावना आहे.\n७. तुमचे फोन न उचलणे\nजर तुमचा जोडीदार तुमच्या फोनचे लवकर उत्तर देत नसेल आणि नेहमीच व्यस्त असल्याचे कारण देत असेल, तर ते तुम्हाला टाळण्याचे प्रयत्न करत आहेत हे समजून घ्या. हे असं एखाद्या मित्र/मैत्रिणीने करणं एकवेळ ठीक आहे. पण तुमचा पार्टनर असं सतत करत असल्यास, तुमची फसवणूक होत असल्याची शक्यता असू शकते.\n८. तुमच्या सोबत असूनही तुमच्याकडे लक्ष नसणे.\nकल्पना करा – तुम्ही कुठे फिरायला किंवा कुठे रेस्टॉरंटमध्ये गेला आहात. तुमच्या प्रेमिकेच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखा आनंद दिसत नाहीये. किंवा तुमचा प्रियकर सतत इतरत्र नजर फिरवतोय – तर त्यांना तुमच्याबरोबर येण्यात, तुमच्याबरोबर वेळ घालवण्यात रस नाही असे दिसते. यावरून हे लक्षात येते कि, कदाचित आता दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर वेळ घालवायला आवडते.\n९. प्रत्येकवेळी उगाच तुमच्यावर चिडणे.\nतुमची प्रेमिका तुम्हाला जराही समजून न घेता. प्रत्येक गोष्टीत तुमच्यावर रागवत असेल आणि तावातावाने बोलत असेल. तर तुमची प्रेमिका हे मुद्दाम करत असल्याची शंका यामधून व्यक्त होते. जेणेकरून तुम्ही तिच्यापासून लांब जाल.\n१०. तुमच्या बरोबर गोष्टी शेयर न करणे.\nसुरवातीला तुमचा प्रियकर तुमच्याकडे त्याच्या जीवनातील लहानातील लहान गोष्ट देखील शेयर करत होता – पण आता तो कोणतीच गोष्ट तुम्हाला सांगू इच्छित नाही. काहीच शेअर करत नाही. अशावेळी तो त्याच्या जीवनातील काहीतरी मोठी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा शक्यता असू शकते.\n११. कमिट न करणे.\nहा प्रेमी युगुलांमधील सर्वाधिक दिसणारा प्रकार आहे असं रिलेशनशिप तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जर आपला प्रियकर/प्रेयसी भविष्यातील बांधिलकीबद्दल सतत टाळाटाळ करत असतील तर त्यांची इतरत्र भावनिक गुंतवणूक असण्याची शक्यता अधिक असते.\nअर्थात ह्यांपैकी काही होत असेल तर त्यातून प्रेयसी फसवतच आहे असा अर्थ निघत नाही. स्वभावातील दोष असू शकेल किंवा तुमच्या नात्यामधील अल्पकाळ टिकणारा एक प्रॉब्लम. शेवटी आपल्या “जीवन साथी” ला तुम्हीच पूर्ण ओळखता… त्यामुळे परिस्थितीचे अर्थ काय काढायचे आणि त्यातून कसा मार्ग काढायचा हे ही तुमचं तुम्हालाच ठरवावं लागणार…\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← इतिहास, जातीय अस्मिता, धर्माभिमानाच्या पलीकडे – खऱ्या मुद्द्यांची जाण आवश्यक\n“व्हाय आय एम अ हिंदू” सांगणार आहेत शशी थरूर” सांगणार आहेत शशी थरूर\nआपल्या तिरंग्यावर असलेल्या अशोकचक्रातील चोवीस आऱ्यांचा अर्थ जाणून घ्या\nलॉन्ग-डिस्टन्स रिलेशनमध्ये खटके उडताहेत दूर राहून नातं जपण्याच्या खास टिप्स\nप्रेम, रोमान्स…की वेळ, श्रम आणि ऊर्जेचा प्रचंड मोठा अपव्यय\n“मार्च फॉर सायन्स” आवश्यक होता का त्यातून काय साध्य झालं त्यातून काय साध्य झालं – एका तरूण वैज्ञानिकाची मुलाखत\nमिलिटरी गाड्यांवरच्या नंबर प्लेट्स वेगळ्या का असतात\nरघुराम राजन कडून हार्दिक पटेल चे भाकित\nमराठवाड्याच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा : प्रोजेक्ट मराठवाडा\nआंबेडकर जयंतीची “गर्दी” आणि आंबेडकरांची “शिकवण”\nसुपर बाईक्स: भन्नाट वेग आणि एका लॉंग जर्नीसाठी जगातील सर्वोत्तम १० वेगवान बाईक्स\nमधुर भांडारकर : परिस्थितीचे चटके खात मोठा झालेला, आता स्वतःशीच झगडत असलेला गुणी दिग्दर्शक\nबिअर बॉटल्स या सामान्यत: हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या का असतात\nया लंका मिनारामध्ये भाऊ – बहिण एकत्र जाऊ शकत नाही, का \nअखिलेश यादवांच्या उत्तर प्रदेशामधील पानिपताची प्रमुख कारणे\nएक ट्रेन तिकीट तब्बल ६ लाख रुपयांना…जाणून घ्या इतकं काय विशेष आहे ह्या ट्रेनमध्ये\nइंग्रजीच्या कुबड्या नं घेता “जिंकलेल्या” ८ व्यक्ती ज्या तुम्हाला प्रेरणा देतील\nफक्त साठ मावळ्यांनिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा निडर शिलेदार: कोंडाजी फर्जंद\nया ९ कारणांमुळे तुमची ‘खास’ मैत्री तुटू शकते…कायमची\nत्रिपुरा निकाल, निरव मोदी आणि काँग्रेस – परिवर्तनाचे झोके आणि झोपाळे : भाऊ तोरसेकर\nमीडिया आणि मोदी विरोधकांचा आणखी एक धातांत खोटा प्रचार…\nधोनीच्या हेल्मेटवर आपल्या तिरंग्याचे चित्र का नसते\nभारतीय संसद भवन ह्या शिव मंदिराची प्रतीकृती आहे\nउत्तराखंड राज्य सरकार निघालंय ‘संजीवनी’ च्या शोधात\n२८ वर्षांपासून एका निर्जन बेटावर राहात आहेत हे वृद्ध. पण का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2011/11/23/tii-2/", "date_download": "2018-04-25T21:57:33Z", "digest": "sha1:RR63N6BIPBE63ETH4RIGQZUQVKWJL2J5", "length": 19869, "nlines": 118, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – २ | गुज मनीचे...", "raw_content": "\nतिच्या विषयी लिहायला घेतलं खरं पण नक्की कुठून सुरुवात करु आणि काय काय लिहू असे झाले क्षणार्धात…’ती’ माझ्या आयुष्यातले सगळ्यात प्रभावी व्यक्तिमत्व\nतिचे माहेर सिंधुदुर्गातले छोटेसे खेडे ‘पोईप’ आणि तिला दिले देवगडच्या ‘हिंदळे’ गावात. लग्नानंतर ती मुंबईत आली असावी. मुंबईच्या चाळींमधे जसे अनेकांनी संसार केले तसा हिने सुद्धा. ती तिथेच थांबली नाही. चेंबुरच्या हाऊसिंग बोर्डच्या बिल्डींग मधे स्वत:ची हक्काची जागा घेण्यापर्यंत तिने मजल मारली. ‘ती’च्या घराची दारं सगळ्यांच्या स्वागतासाठी नेहमी उघडी होती.\nती अतिशय जिद्धी, खंबीर, मनाने हळवी, हौशी, प्रेमळ, सुधारीत विचारसरणीची, विशाल ह्रुदयी आणि त्या सगळ्या गुणांना पूर्णत्व देणारा एक असामान्य गुण, तो म्हणजे – दानशूरपणा.\nनवर्‍याची जेमतेम पगाराची मिलमधली नोकरी. त्यात त्यांची नोकरीची धरसोड सुरु असायची. मग हिने देखील काही ना काही करुन संसाराला हात भार लावला. दूधाचे सेंटर अनेक वर्ष चालविले. पहाटे लवकर उठून दूधाच्य गाड्या आल्या की दूध उतरवून घेणे, दूध पोचविणार्‍या मुलांकडे त्यांच्या लाईनच्या पिशव्या तयार करुन देणे. सगळा हिशोब बघणे. जातीने लक्ष घालून ती काम करत असे. कायम कष्ट करण्यात आयुष्य गेलं तिचे.\nस्वत:च्या मुला-बाळांबरोबर तिने अनेकांना आपलेसे केले, अनेक होतकरु नातेवाईकांना आधर दिला. ते दिवस माणुसकीला महत्व देणारे. हिच्या अनेक ओलखी-पाळखी. कित्येक जणांना हिच्या शब्दाखातर नोकरी मिळाली असेल. परत याबद्दल कोणाकडेही वाच्यताही नाही. कोणालाही कसलीही मदत करायला ही सगळ्यांच्या पुढे. ज्याला जे हवे ते देणे, आपल्याला जमेल ती मदत करणे हा नियम होता. तिचा धडपडा स्वभाव ती जाईपर्यंत तिच्यात होता. कधी लोक गैरफायदाही घेत, पैशाला फसवत. पण हिने त्यांना माफ केले आणि आपले चांगले वागणे सोडले नाही. सगळ्यांच्या सुख-दु:खात ती धावून गेली. मुलंही तशीच हिच्या वळणावर गेली.\nदिसायला गोरीपान, अतिशय देखणी, उंच, मध्यम बांधा, पाचवरी साडी, केसांचा छानसा आंबाडा, मोठे कुंकु, वयोमननुसार लागलेला भिंगचा चष्मा. शंकर हे तिचे आराध्य दैवत. त्याच्यावर तिची निस्सीम श्रद्धा. पण त्याच्या कुठेही बाऊ नाही की उगाच थोटांड नाही. खोटेपणा, दिखाऊपणा तिच्या रक्तातच नव्हता. तिच्या वागण्यात एक भावणारा मनस्वीपणा होता. फिरायची भयंकर आवड. १२ ज्योतिर्लिंग आणि बराच भारत फिरुन झाला होता. हाताला चव अशी की नुसती आमटी केली तरी खाणारा बोटं चोखत बसेल. तांदळ्याच्या शेवया-नारळाचा रस, सातकाप्याचे घावनं, इत्यादी पदार्थांमधे तिचा हातखंड होता. कालागणिक हे पदार्थसुद्धा नामशेष झाले.\nप्रेमळ स्वभावाला सीमा नाही – इतका की जावयाला मुलगा करुन घेतले आणि सुनांवर मुली सारखीच माया. सगळ्यांचे खूप लाड होत. मुलगी-जावई-नात चिंचवडला होते. त्यांची आठवण आली की त्यांच्यासाठी खाऊ, मासे (मुंबईत ताजे मिळतात ना…) घेऊन ही पहाटेच मुंबईहून पुण्याला निघायची. बस नाही मिळाली तर मिळेल त्या वहानाने ही चिंचवड गाठायची. अतिश्योक्ती वाटेल पण हे खरं आहे – अनेक वेळा तिने ट्रक-टेंपो मधून देखील लिफ्ट घेतली आहे. एकदम निडर आणि तितकीच घरंदाज. तिच्या बद्दल त्या ट्रक-टेंपोवाल्यांनाही आदर वाटला असणार यात काही शंका नाही.\nमाझ्यावर तिचा अतिशय जीव. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला ती मुंबईहून न चुकता रत्नागिरीला यायची. सोबत रात्रभर जागून, एस.टीच्या गराड्यातून मांडीवर सांभाळत आणलेला Monginis चा केक असायचा. आजही ते आठवले की तिच्या आठवणींनी गहिवरुन येते.\nमे महिन्याच्या सुट्टीत तिच्याकडे चेंबुरला जाऊन राहाणे म्हणजे एक परवणीच मी, माझी मोठी बहिण आणि माझा मामे भाऊ… आमच्या तिघांचे अतिशय लाड केले तिने. खेळ, पुस्तके, कपडे, खाऊ, त्यावेळी भाड्याने (तासावर) सायकल, रेखाच्या दुकानातला दूधाचा पेप्सीकोल व क्रीम वेफर्स (पिकविक), चेंबुर स्टेशन जवळची भेलपुरी, सरोजची स्वीट कचोरी, ‘यांकी डूडल’चे आईस्क्रीम, मोंजिनिजचा केक, घसितारामची मिठाई, असे एक न अनेक हट्ट तिने पुरवले. मला अजूनही आठवतेय मी आणि माझा मामे भाऊ तासावर भाड्याने सायकल आणायचो. बिल्डिंगच्या ग्राऊंडवर आम्ही सायकल चालवायचो. नेमकी त्याच वेळी शेजारची (आमच्याच वयाची) ‘चारु’ आमच्या त्या सायकलसाठी हट्ट करुन रडायची. आम्हाला प्रेमळ विनवणी व्हायची “द्या रे बाळांनो तिला थोडा वेळ सायकल” आणि ‘ती’ च्यासाठी चारुला सायकल द्यायचो. त्या चारुचा भयंकर राग यायचा. आत्ता हसू येते. मी दुसरीत असल्यापासून तिला इंग्लिशमधे पत्र लिहायचे. त्याचे तिला कोण कौतुक मी, माझी मोठी बहिण आणि माझा मामे भाऊ… आमच्या तिघांचे अतिशय लाड केले तिने. खेळ, पुस्तके, कपडे, खाऊ, त्यावेळी भाड्याने (तासावर) सायकल, रेखाच्या दुकानातला दूधाचा पेप्सीकोल व क्रीम वेफर्स (पिकविक), चेंबुर स्टेशन जवळची भेलपुरी, सरोजची स्वीट कचोरी, ‘यांकी डूडल’चे आईस्क्रीम, मोंजिनिजचा केक, घसितारामची मिठाई, असे एक न अनेक हट्ट तिने पुरवले. मला अजूनही आठवतेय मी आणि माझा मामे भाऊ तासावर भाड्याने सायकल आणायचो. बिल्डिंगच्या ग्राऊंडवर आम्ही सायकल चालवायचो. नेमकी त्याच वेळी शेजारची (आमच्याच वयाची) ‘चारु’ आमच्या त्या सायकलसाठी हट्ट करुन रडायची. आम्हाला प्रेमळ विनवणी व्हायची “द्या रे बाळांनो तिला थोडा वेळ सायकल” आणि ‘ती’ च्यासाठी चारुला सायकल द्यायचो. त्या चारुचा भयंकर राग यायचा. आत्ता हसू येते. मी दुसरीत असल्यापासून तिला इंग्लिशमधे पत्र लिहायचे. त्याचे तिला कोण कौतुक माझी मामी तिला ती पत्र वाचून दाखवायची. वर्षभराची अशी ही माझी पोस्ट कार्ड ती जमवून ठेवायची. त्या दिवसांची आज आठवण आली की खरंच वाटते “लहानपण देगा देवा..”\nतब्येतीची कुठलीही पथ्य तिने कधीच पाळली नाहीत. २ महिने आरामासाठी लेकीकडे गेली. त्याच दरम्याने तिचा मेहुणा (बहिणीचा नवरा) वारला. मुंबईत परतली आणि ही बातमी कळताच बहिणीसाठी जीव कळवळला. लगोलाग तिला भेटायला घेऊन जा असे मधल्या मुलाला म्हणाली. मुलुंडला बहिणीच्या बिल्डिंग खाली आली. बहिणीचे कसे सांतवन करु या विचाराने भावना अनावर झाल्या आणि त्यातच ह्रुदयविकाराच तीव्र झटका आला. पहिल्या पायरीवर मुलाच्या हातात प्राण गेला. वय ६३. कोणालाच विश्वास बसण्या पलिकडची घटणा. ती गेली ती तारीख २२ नोव्हेंबर. काल तिला जाऊन १८ वर्ष झाली. शेवटी काय ‘जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला’ हेच खरं.\nती गेली तो मनाला चटका लावून. ती एक आदर्श स्त्री होती -चांगली मुलगी, बहिण, पत्नी, आई, वहिनी, जाऊ, सासू, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक उत्कृष्ट आजी होती. होय… ती माझ्या आईची आई… माझी ‘आजी’ माझ्या वडिलांची आई ते लहान असतानाच गेली. त्यामुळे त्याची भरपाई म्हणून असेल कदाचित की देवाने दोन आजींची एकत्र मिळून ही अशी ‘एक’ आजी दिली. आम्ही खूप मोठे व्हावे ही तिची ईच्छा. तिने केले संस्कार नकळत आमच्यात रुजले. म्हणून की काय कोण जाणे तिच्याच सारखी माझीही (बर्‍याच उशीरा) पण नकळत शंकरावर श्रद्धा जडली. माझी बहिण डॉक्टर व्हावी हे तिचे स्वप्न. तिला क्रिकेट मधे अतिशय रुची. त्या काळी तिला हा खेळ समजत होता, टि.व्ही वर सामने बघण्यात ती मग्न होत असे. तिचीच सुप्त इच्छा असावी म्हणून माझा मामे-भाऊ क्रिकेटर (fast bowler) आहे. त्याचे क्रिकेटचे वेड अनुवंशिक आहे. सल एवढीच की हे सगळे बघायला ती आमच्यात नाहीए.\nती गेली त्यानंतर कार्यासाठी तिचा फोटो लागणार होता. तिचा एकटीचा असा एकही स्वतंत्र फोटो मिळेना. माझ्या आजोबांचे स्नेही चित्रकार होते आणि ही वहिनी लाडकी होती. त्यांनी तिचे तरुणपणीचे इतके सुंदर portrait रेखाटले की बघत बसावे. त्यांच्या त्या म्हातार्‍या बोटांतून देखील तिच्या खातर एक सुंदर कलाकृती कॅन्वासवर अवतरली. ते आजीचे पेंटिंग आजही माझ्या मामाकडे फ्रेम करुन लावले आहे.\nआजूनही आमच्या घरात-नात्यात-ओळखीत तिचा विषय निघाला, तिची आठवण काढली की लहान-थोर सगळेच हळवे होतात. तिच्यात ती जादू होती…\nदिनांक : नोव्हेंबर 23, 2011\nटॅग्स: आई, आजी, आठवण, आदर्श स्त्री, जाऊ, ती, पत्नी, बहिण, मुलगी, वहिनी, व्यक्ति, व्यक्तिचित्र, व्यक्तिरेखा, व्यक्ती, सासू, स्त्री शक्ती, स्त्रीरेखा, she, woman, women, women power\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, आदरांजली, गुज मनीचे…, नाती-गोती, General, Relations\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/no-entry-for-heavy-vehicles-in-mumbai-269725.html", "date_download": "2018-04-25T22:06:44Z", "digest": "sha1:BFWOBASSLJII6TSQABSO73MRBSCAJ3PZ", "length": 10327, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत अवजड वाहनांना दिवसा प्रवेश नाही", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nमुंबईत अवजड वाहनांना दिवसा प्रवेश नाही\nमुंबईत दररोज होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.\nमुंबई, 13 सप्टेंबर: मुंबईच्या वाहतूक विभागाने सकाळी 7 पासून रात्री 12 पर्यंत अवजड वाहनांना प्रवेश न देण्याचं नोटिफिकेशन काढलं आहे.मुंबईत दररोज होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.\nमुंबईत दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या वाहनांचा परिणाम वाहतुक कोंडीवर होतोय. खास करुन सकळी आणि संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये मुंबईकरांना ट्रॅफिकजॅमला सामोरं जावं लागतं. त्यातच अवजड वाहनांमुळं यात भर पडते. म्हणूनच दिवसा अवजड वाहनांना प्रवेश न देण्यासाठीचं नोटीफिकेशन वाहतूक विभागातर्फे काढण्यात आलंय.\nया अवजड वाहनांमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसचाही समावेश आहे. या बसेसला प्रवेश मिळेल, मात्र त्यांना बसेस रस्त्यांवर पार्क करता येणार नाहीत. ज्या ठिकाणी पे अॅन्ड पार्कची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याच ठिकाणी या बसेस पार्क करता येतील. तसंच या बसेसना मुंबईत येण्यासाठी काही रस्ते ठरवून देण्यात आले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nउस्ताद अमजद अली खान यांना मा. दीनानाथ पुरस्कार तर आशा भोसलेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sheetalbhangre.blogspot.com/2012/05/", "date_download": "2018-04-25T21:41:35Z", "digest": "sha1:DFUCCGDPI7DJMI6RDHBNJLX7QOK7ZC3F", "length": 5797, "nlines": 33, "source_domain": "sheetalbhangre.blogspot.com", "title": "जाणिवेच्या गाभाऱ्यात: May 2012", "raw_content": "\nएखादं लहान बाळ...अगदी काही महिन्यांचंच असतं...आपल्याकडे जेव्हा एकटक बघू लागतं तेव्हा किती वेगळी भावना मनात येते...\nत्याची नजर आपल्यावर खिळलेली असते... निर्मळ आणि स्वच्छ ....चेह-यावरचा भावही अगदी नितळ असतो...आपण ती नजर तोडून दुसरीकडे बघू शकत नाही. ही त्याची नजर कुणातही वात्सल्याची भावना जागी करू शकते.\nलहान बाळाचं रूप अगदी गोंडस असतं...त्याचा स्पर्श किती हवाहवासा...इवलेसे हात-पाय, चेह-यावर उठून दिसणारे पाणीदार डोळे...ब-याचदा काळेभोर असे...हात लावला तर काही होईल की काय असं वाटायला लावणारी नाजूक जिवणी, मऊसर त्वचा, डोक्यावरचं अलवार बाळसं....आणि नाजूकतेची परिसीमा गाठणा-या कानाच्या चुटूकशा पाळ्या...त्या टोचलेल्या असतात. त्यातल्या रिंगा ते बाळसेदार रूप आणखीनच खुलवतात...\nया सगळ्याला कळत नकळत स्पर्श करताना आपल्या हालचालीही किती हळव्या होत असतात. आपण एरवी वावरताना ज्या बेफिकीरीने वावरत असू ते आपोआपच आता सावध हालचाल करू लागतो. हळुवारपणा आणू लागतो. मला तर सगळ्यात जास्त वेड लावते ती त्याची डुगडुगणारी मान...तिला आपण मागून हलकेच आधार देतो तेव्हा आपल्या जगाला सरावलेल्या मनाची त्या नुकत्याच आलेल्या जीवाच्या कच्चेपणाशी सांगडच घालतो जणू...\nकडेवर घेऊन बाळाला झोपवणं हा एक अत्यंत सुखद अनुभव असतो. त्याचा चेहरा मधूनच खांद्याला स्पर्श करतो..छोटे बाळसेदार हात मानेभोवती पडतात..तेव्हा कशाचं काय माहित पण निर्भेळ असं समाधान वाटतं. त्याला हळुहळु थोपटताना त्याच्याबरोबर आपल्यालाही उगाचच सुरक्षित वाटू लागतं. खरं तर आपण त्याला विश्वास देत असतो...आपल्या असण्याचा...पण दुसरीकडे घेतही असतो स्वतःसाठी...\nलहान बाळ म्हणजे त्याच्या अवतीभवतीच्या छोट्याशा जगाचं केंद्र होऊन बसतं. सगळ्यांनाच त्याच्याशी काहीबाही बोलायचं असतं...त्याला हातात घ्यायचं असतं...त्यानं आपल्यालाच प्रतिसाद द्यावा असं वाटत असतं...\nत्याला खेळवताना, रडलं की शांत करताना आपण नक्की काय करत असतो \nत्याच्या ब-यावाईट संवेदना ओळखण्याचा प्रयत्न करतो आपण. ज्याचे व्यक्त होण्याचे आपल्यासारखे ठोकताळे अजुन तयार झालेले नाहीत त्याची अभिव्यक्ती समजून घ्यायचा आपण प्रयत्न करतो. त्याच्याशी त्याच्यासारखंच विशुद्ध भावनांचं व्हावं लागतं...म्हणूनच..बाळाला सांभाळणं हे एक आव्हान असतं.\nत्याला आपण जिंकू शकलो की स्वतःलाच जिंकल्याचा आनंद होतो क्षणभर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/in-thane-molestration-riksha-owner-and-fellow-arrested-262866.html", "date_download": "2018-04-25T21:57:12Z", "digest": "sha1:IYZ7KBFHQH7YFMLVYTPN3XP532YPFJJG", "length": 9857, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ठाण्यामधल्या विनयभंग प्रकरणी रिक्षा चालक आणि सहप्रवाशाला अटक", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nठाण्यामधल्या विनयभंग प्रकरणी रिक्षा चालक आणि सहप्रवाशाला अटक\n20 ठिकाणचे cctv तपासून काल संध्याकाळी संतोष लोखंडे आणि लुईस वाडी इथे राहणारा आरोपी लहू घोगरे या दोघांना अटक केली.\n14 जून : गेल्याच आठवड्यात ठाण्यामध्ये एका मुलीचा विनयभंग करून तिला रिक्षातून फेकण्यात आलं होतं. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तपास हाती घेतला होता. अखेर सहप्रवासी आणि रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. नौपाडा पोलिसांनी रिक्षाही ताब्यात घेतली आहे.\nरिक्षा विनयभंग प्रकरणी नौपाडा पोलिसांनी 4 पोलीस पथकं काम करत होती. 20 ठिकाणचे cctv तपासून काल संध्याकाळी संतोष लोखंडे आणि लुईस वाडी इथे राहणारा आरोपी लहू घोगरे या दोघांना अटक केली. लहू हा रेकॉर्डवरील आरोपी आणि संतोषवर देखील आधीचे 2 गुन्हे दाखल आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%80_(%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B0)", "date_download": "2018-04-25T22:22:43Z", "digest": "sha1:T5B4U642F72JABH7YEZJEQDO6TVVBTFA", "length": 7900, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चिंतामणी (थेऊर) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nचिंतामणी (थेऊर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.\nअष्टविनायकातला पाचवा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी.\nब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्‍न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्‍न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्‍न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्‍न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.\nगणपतीचे मंदिर हे धरानिधर महाराज देव यांनी बांधले. १०० वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधायला ४० हजार रूपये लागले होते. युरोपीयांकडून पेशव्यांना पितळाच्या दोन मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. वयाच्या २७व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला. तेव्हा त्यांना येथे आणण्या‍त आले. या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्‍नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे. मोरया गोसावी यांना येथेच सिद्धी प्राप्त झाल्याचेही सांगितले जाते.\nश्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे.\nमुळा-मुठा नदींने वेढलेले हे श्री क्षेत्र थेऊर पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावर पुण्यापासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या लोणी गावापासून फक्त सात कि.मी.वर आहे\nमोरेश्वर • सिद्धिविनायक • बल्लाळेश्वर • वरदविनायक • गिरिजात्मज • चिंतामणी • विघ्नहर • महागणपती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जानेवारी २०१६ रोजी १४:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/dhule-anis-groups-support-for-the-film-dashakriya-479907", "date_download": "2018-04-25T22:07:06Z", "digest": "sha1:6IOSZ5JIKY7QWVWQDKXT7EMC6OBFJ7NL", "length": 13649, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "धुळे : अंनिस दशक्रिया चित्रपटाच्या पाठीशी : अविनाश पाटील", "raw_content": "\nधुळे : अंनिस दशक्रिया चित्रपटाच्या पाठीशी : अविनाश पाटील\nदशक्रिया सिनेमाला विरोध म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे अशी प्रतिक्रीया अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली आहे\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nधुळे : अंनिस दशक्रिया चित्रपटाच्या पाठीशी : अविनाश पाटील\nधुळे : अंनिस दशक्रिया चित्रपटाच्या पाठीशी : अविनाश पाटील\nदशक्रिया सिनेमाला विरोध म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे अशी प्रतिक्रीया अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली आहे\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://shivray.com/dandpatta-patta/", "date_download": "2018-04-25T22:11:04Z", "digest": "sha1:ZNMWHKYCS7EJ7TN7425FFZKKXNRGLIJS", "length": 16387, "nlines": 178, "source_domain": "shivray.com", "title": "दांडपट्टा किंवा पट्टा | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nदांडपट्टा किंवा पट्टा हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. तलवारबाजीतील कौशल्याचा सुंदर आविष्कार म्हणजे दांडपट्टा. पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती. एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई. पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती. एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई.\nसहसा यामध्ये लांबलचक, सरळसोट आकाराचे, पोलादापासून बनवलेले पाते मुठीवर चढवता येणाऱ्या चिलखती हातमोजास जोडलेले असते. चिलखती हातमोजा मूठ व कोपरापासून पुढचा हात झाकेल, अश्या बनावटीचे असते. जवळच्या अंतरावरून हातघाईच्या लढाई लढताना याचा वापर केला जाई. विशेषकरून मराठ्यांच्या पायदळाने अनेक युद्धमोहिमांत याचा परिणामकारक वापर केला. पट्टा तलवार ही मुख्यत: धातूपासून बनविली जाई.\nआज याचा प्रयोग साहसी खेळाच्या प्रदर्शनात केला जातो. हातातली सळसळणारी पाती वापरून अफाट कौशल्य दाखवायचं असतं. सध्या पट्ट्यानं नारळ, केळी, बटाटे कापले जात असले, तरी पूर्वी तोंडात धरलेली लवंग दांडपट्ट्यानं कापली जायची. लवंग धरलेल्याला कसलीच इजा व्हायची नाही. आता जमिनीवर ठेवलेला बटाटा सटकन्‌ कापला जातो; पण पूर्वी माणसाच्या पोटावर ठेवलेले बटाटे, लिंबू सटकन्‌ कापले जायचे. रुमालात ठेवलेली केळी किंवा विड्याची पानं रुमालाला धक्का न लावता कापली जायची. डोळ्याची पापणी हलेपर्यंत हे सारं व्हायचं. पट्ट्यानं वार करणाऱ्याकडे जेवढा आत्मविश्‍वास असतो, तेवढाच तळहातावर नारळ धरून बसणाऱ्याकडेही असतो. दांडपट्ट्याचा, कुऱ्हाडीचा घाव बसून तळहात फाटला, ओठ तुटला असं कधी झालेलं नाही.\nदांडपट्टा किंवा पट्टा हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले तलवारीसारखे पात्याचे शस्त्र आहे. तलवारबाजीतील कौशल्याचा सुंदर आविष्कार म्हणजे दांडपट्टा. पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती. एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई. पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती. एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई. सहसा यामध्ये लांबलचक, सरळसोट आकाराचे, पोलादापासून बनवलेले पाते मुठीवर चढवता येणाऱ्या चिलखती हातमोजास जोडलेले असते. चिलखती हातमोजा मूठ व कोपरापासून पुढचा हात झाकेल, अश्या बनावटीचे असते. जवळच्या अंतरावरून हातघाईच्या लढाई लढताना याचा वापर केला जाई. विशेषकरून मराठ्यांच्या पायदळाने अनेक युद्धमोहिमांत याचा…\nSummary : तलवारबाजीतील कौशल्याचा सुंदर आविष्कार म्हणजे दांडपट्टा. पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती. एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई.\nPrevious: मराठे – निजाम संबंध\nNext: सिंहगड पुन्हा स्वराज्यात सामिल करणारे शंकराजी नारायण\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी येत नसल्याने इतिहास संशोधनात साचलेपण \nमोडी लिपी काय आहे\nमोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nचला माहिती घेऊया गडकोटांविषयी\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-04-25T22:23:42Z", "digest": "sha1:6GZAX2NYD2XPHMFHFNY3W2UQVQILMTLB", "length": 10790, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेलापूर (श्रीरामपूर तालुका) - विकिपीडिया", "raw_content": "\n(श्रीरामपूर तालुका या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nबेलापूर (नवी मुंबई) याच्याशी गल्लत करु नका.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहा लेख श्रीरामपूर तालुका विषयी आहे. श्रीरामपूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या\nश्रीरामपूर तालुक्याचे अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान\nबेलापूर (श्रीरामपूर तालुका) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे.\nहरेगाव हे श्रीरामपूर तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव असून या या ठिकाणी ब्रॅन्डी ॲन्ड कंपनीने 'बेलापूर शुगर इंडस्ट्रीज ॲन्ड अलाइड लिमिटेड' नावाचा साखर कारखाना इ.स. १९१७ साली सुरू केला. हा कारखाना सुरू करण्यापूर्वी येथे गुळाचे उत्पादन घेतले जात असे. त्यानंतर या कंपनीने ब्रिटिश सरकारकडून भाडेपट्ट्यावर हजारो एकर जमीन घेतली व २२ एकर परिसरात हा कारखाना सुरू करण्यात आला. त्यावेळी साखर कारखान्यातील कामगार उसाच्या चिपाडांपासून बनवलेल्या खोपटांत राहत असत. त्या खोपट्यांना मोठी आग लागून सर्व झोपड्या जळून गेल्या. नंतर कारखाना व्यवस्थापन आणि प्रातिनिधिक युनियन यांनी मिळून उत्कृष्ट अशी कामगार वसाहत निर्माण केली. तिच्यात चांगली सांडपाण्याची व्यवस्था होती,. कामगारांसाठी एक दवाखाना होता व त्यांच्या मुलांसाठी शाळाही चालवली जात होती. खास बाब म्हणजे आज आपण जे दूध डेअरी प्रकल्प, कोंबडी पालन प्रकल्प पाहतो तसले प्रकल्प हरिगाव येथे कारखान्यामार्फत १९४० पासून चालू होते. कामगारांची एक सोसायटी होती आणि जीवनावश्यक वस्तूंचे एक दुकानही होते. मात्र पुढे सहकारी चळवळीमुळे या खाजगी कारखान्याचा अंत झाला. या कारखान्याचे पहिले सर व्यवस्थापक लोकमान्य टिळकांचे नातू श्री. के के महाजन होते. आशिया खंडातील पहिला साखर कारखाना हरेगाव येथे स्थापन झाला होता. तसेच हरेगाव साखर कारखान्याव्यतिरिक्त आसपासच्या गावांमध्येसुद्धा अनेक कारखाने होते.\n\"बेलापूर (श्रीरामपूर) तालुक्याचा नकाशा\" (मराठी मजकूर). ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.\nअकोले तालुका • संगमनेर तालुका\nनगर तालुका • नेवासा तालुका\nकर्जत तालुका • जामखेड तालुका\nश्रीरामपूर तालुका • राहुरी तालुका\nकोपरगाव तालुका • राहाता तालुका\nश्रीगोंदा तालुका • पारनेर तालुका\nपाथर्डी तालुका • शेवगांव तालुका\nअहमदनगर • अकोले • कर्जत • कोपरगाव • जामखेड • नेवासा • पाथर्डी • पारनेर • राहाता • राहुरी • शेवगांव • शिर्डी • श्रीगोंदा • श्रीरामपूर • संगमनेर\nमुळा नदी • प्रवरा नदी • सीना नदी • गोदावरी नदी • घोड नदी • भीमा नदी\nमुळा धरण • भंडारदरा धरण • निळवंडे धरण • मांडओहळ धरण • आढळा प्रकल्प • सीना धरण • विसापूर तलाव • पिंपळगाव खांड धरण\nश्रीरामपुर जिल्हयातील गावे: उक्कलगाव, बेलापुर, हरेगाव, ममदापुर, गळनिंब, फत्याबाद, इ.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १६:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://shabdshabd.blogspot.com/2010/", "date_download": "2018-04-25T21:45:21Z", "digest": "sha1:HIDSZLFZ6C5K76UISHYW5CDX6LCGYUM3", "length": 60443, "nlines": 265, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): 2010", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\n१४ विद्या ६४ कला\n१४ विद्या आणि ६४ कला याबद्द्ल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. त्याबद्दल आमच्याकडे सतत विचारणाही होत असते. त्या १४ विद्या आणि ६४ कलांची ही ओळख.\nचार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र=१४\n१) ऋग्वेद २) यजुर्वेद ३) सामवेद ४) अथर्ववेद\n१) व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र.\n२) ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या.\n३) निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र.\n४) कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र.\n५) छंद- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान.\n६) शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन.\n१) न्याय मीमांसा पुराणे धर्मशास्त्र.\n१) पानक रस तथा रागासव योजना- मदिरा व पेय तयार करणे.\n२) धातुवद- कच्ची धातू पक्की व मिश्रधातू वेगळी करणे.\n३) दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.\n४) आकर ज्ञान- खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे.\n५) वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे.\n६) पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे.\n७) वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.\n८) व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे.\n९) वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय मिळविणे.\n१०) शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे.\n११) अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान असणे.\n१२) वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे.\n१३) बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.\n१४) चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- पाकक्रिया, स्वयंपाक करणे.\n१५) पुस्तकवाचन- काव्यगद्यादी पुस्तके व ग्रंथ वाचणे.\n१६) आकर्षण क्रीडा- दुसऱ्याला आकर्षित करणे.\n१७) कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला लावण्यसंपन्न बनविणे.\n१८) हस्तलाघव- हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामे करणे.\n१९) प्रहेलिका- कोटी, उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे.\n२०) प्रतिमाला- अंत्याक्षराची योग्यता ठेवणे.\n२१) काव्यसमस्यापूर्ती- अर्धे काव्य पूर्ण करणे.\n२२) भाषाज्ञान- देशी-विदेशी बोलींचे ज्ञान असणे.\n२३) चित्रयोग- चित्रे काढून रंगविणे.\n२४) कायाकल्प- वृद्ध व्यक्तीला तरुण करणे.\n२५) माल्यग्रंथ विकल्प- वस्त्रप्रावरणांची योग्य निवड करणे.\n२६) गंधयुक्ती- सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे.\n२७) यंत्रमातृका- विविध यंत्रांची निर्मिती करणे.\n२८) अत्तर विकल्प- फुलांपासून अर्क वा अत्तर बनविणे.\n२९) संपाठय़- दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे.\n३०) धारण मातृका- स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे.\n३१) छलीक योग- चलाखी करून हातोहात फसविणे.\n३२) वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे.\n३३) मणिभूमिका- भूमीवर मण्यांची रचना करणे.\n३४) द्यूतक्रीडा- जुगार खेळणे.\n३५) पुष्पशकटिका निमित्त ज्ञान- प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे.\n३६) माल्यग्रथन- वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनविणे.\n३७) मणिरागज्ञान- रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे.\n३८) मेषकुक्कुटलावक- युद्धविधी- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी लावणे.\n३९) विशेषकच्छेद ज्ञान- कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे.\n४०) क्रिया विकल्प- वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे.\n४१) मानसी काव्यक्रिया- शीघ्र कवित्व करणे.\n४२) आभूषण भोजन- सोन्या-चांदी वा रत्नामोत्यांनी काया सजवणे.\n४३) केशशेखर पीड ज्ञान- मुकुट बनविणे व केसात फुले माळणे.\n४४) नृत्यज्ञान- नाचाविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे.\n४५) गीतज्ञान- गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे.\n४६) तंडुल कुसुमावली विकार- तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.\n४७) केशमार्जन कौशल्य- मस्तकाला तेलाने मालीश करणे.\n४८) उत्सादन क्रिया- अंगाला तेलाने मर्दन करणे.\n४९) कर्णपत्र भंग- पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे.\n५०) नेपथ्य योग- ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे.\n५१) उदकघात- जलविहार करणे. रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे.\n५२) उदकवाद्य- जलतरंग वाजविणे.\n५३) शयनरचना- मंचक, शय्या व मंदिर सजविणे.\n५४) चित्रकला- नक्षी वेलवुट्टी व चित्रे काढणे.\n५५) पुष्पास्तरण- फुलांची कलात्मक शय्या करणे.\n५६) नाटय़अख्यायिका दर्शन- नाटकांत अभिनय करणे.\n५७) दशनवसनांगरात- दात, वस्त्रे, काया रंगविणे वा सजविणे.\n५८) तुर्ककर्म- चरखा व टकळीने सूत काढणे.\n५९) इंद्रजाल- गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे.\n६०) तक्षणकर्म- लाकडावर कोरीव काम करणे.\n६१) अक्षर मुष्टिका कथन- करपल्लवीद्वारे संभाषण करणे.\n६२) सूत्र तथा सूचीकर्म- वस्त्राला रफू करणे.\n६३) म्लेंछीतकला विकल्प- परकीय भाषा ठाऊक असणे.\n६४) रत्नरौप्य परीक्षा- अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे.\nनंदिनी बोपर्डीकर , रविवार १९ सप्टेंबर २०१०\nमुंबईतली ऎशी टक्के माणसं ही अशा तुटपुंज्या जागेतच राहत असतात. सकाळी त्यांचं घर म्ह्णजे धावपळीत पाणी भरायची जागा – ‘नळघर’ असते. नंतर उभ्या घराचं जणू किचन होऊन जातं. दुपारनंतर घराची ही एकुलती एक खोली म्हणजे लिव्हिंगरूम होते. रात्री तीच खोली बेडरूम होते. रंगमंचावर कसे नेपथ्यबदल होत जातात, तसंच घडत राहतं या घरात. तरीही... घराचं नाटक होऊ न देता इथली माणसं गुण्यागोविंदाने, मनःपुर्वक जगत राहतात.\nडॉ. नंदा केशव मेश्राम यांची आत्मकथा\nकिंमत : २५० रुपये.\nपुणे शहर हे त्या वेळी सासवडहून आम्हाला दिल्लीइतके दूर वाटायचे. माझे एक चुलते होते. त्यांना पुण्याला चांगली नेकरी मिळाली. तेव्हा सर्व तयारी करून पुण्याला जावयाला ते निघाले. त्यांचा गोतावळा फार मोठा होता. पुण्याला ते चालले म्हणजे जणू काही साता समुद्रापलीकडे चालले, या भावनेने त्यांचे पाचपन्नास नातेवाईक घरापासून गावाबाहेरच्या दिवे नाक्यापर्यंत रडत-ओरडत त्यांच्या बैलगाडीमागून चालू लागले. शेवटी अखेरचा निरोप घेताना त्यांच्या आईने तर हृदयभेदक हंबरडा फोडला. त्यामूळे आमचे चुलते इतके हादरून गेले की ते गाडीवानाच्या गळ्याला मिठी मारून ओक्साबोक्शी रडू लागले. गाडीवानही दुःखाने व्याकूळ होऊन आरोळ्या मारू लागला. गाडीचा बैल तर जागच्या जागी मटकन खाली बसला. अर्थात अशा परिस्थितीत पुढे प्रवास होणे अशक्यच होते. नोकरीसाठी पुण्याला जाण्याचा बेत आमच्या चुलत्यांनी त्या क्षणीच रद्द केला. आणि जन्मभर आपल्या आईपाशी सासवडलाच राहण्याची त्यांनी घेर प्रतिज्ञा केली. त्यांच्या बरोबरीने नोकरीला लागलेले महिना हजार-बाराशे रुपया पर्यंत चढून पाच-पाचशे रुपयांवर पुढे पेंशनीत निघाले. पण आमच्या चुलत्यांनी उभ्या आयुष्यात स्वतःच्या कष्टाने हजार रुपयेदेखील कमावले नासतील. आणि हे कशासाठी तर सासवड सोडून अठरा मैलांच्या अंतरावर असलेल्या पुणे नामक शहरी त्यांना जाणे अशक्य झाले म्हणून.\nLinks to this post Labels: आचार्य अत्रे , आत्मचरित्र\nडॉ. सलील कुलकर्णी , शनिवार, २० फेब्रुवारी २०१०\nशांताबाई.. शांताबाई शेळके.. आमच्यासाठी घरातली प्रेमळ आजी.. एक प्रतिभावंत कवयित्री, लेखिका.. संत साहित्य, पारंपरिक गाणी, कविता यांचा एक चालताबोलता ज्ञानकोश.. अफाट वाचन करून ते सगळं विनासायास मुखोद्गत असणाऱ्या एक अभ्यासक.. एक सच्चा रसिक आणि सगळ्यात खरं आणि महत्त्वाचं रूप म्हणजे माझ्या आजीच्या वयाची माझी मैत्रीण..\nसर्वार्थाने माझ्या ‘आजी’सारख्या असलेल्या शांताबाई तिसऱ्या माणसाला माझी ओळख ‘हा माझा छोटा मित्र’ अशी करून द्यायच्या आणि तेसुद्धा अगदी मनापासून, खरं- खरं एक ज्येष्ठ कलाकार म्हणून मिरवताना मी त्यांना कधीच पाहिले नाही आणि साधेपणासुद्धा असा की तो टोकाचा.. म्हणजे ‘मी किती ग्रेट, बघा कशी साधी’ असा आविर्भाव चुकूनसुद्धा नाही. मला वाटतं की, त्या साधेपणामागे ‘मी कलाकार आहे’, यापेक्षाही ‘मी आस्वादक आहे’ असं मानणं होतं.\nत्यांच्याशी गप्पा मारताना गाणी, कविता यापलीकडे जाऊन ‘मी तुला एक सांगते हं’ असं त्या म्हणत. एखादं संस्कृत सुभाषित, तुकारामांचा अभंग, गदिमांचं गीत, कुसुमाग्रजांची वा बहिणाबाईंची एखादी कविता, एखाद्या इंग्रजी कथेमधला उतारा, चुटकुला किंवा एखादा घडलेला प्रसंग.. असं काहीही असे. आणि सांगून झाल्यावर, ‘ए मस्त आहे ना’ असा हमखास प्रश्न.. म्हणजे स्वत: जे काही सुंदर पाहिलं, ऐकलं, अनुभवलं ते सगळ्यांना दिसावं ही निर्मळ भावना.. यातूनच ‘मधुसंचय’सारख्या पुस्तकाची (ज्यात त्यांनी वाचलेलं, ऐकलेलं सारं काही होतं) संकल्पना सुचली असावी.\n‘लोलक’ या शांताबाईंच्या कवितेत..\n‘देवळाच्या झुंबरातून सापडलेला लोलक हरवला माझ्या हातून\nआणि दिसू लागली माणसं पुन्हा माणसासारखी\nअसं लिहिलं असेल, तरी संवेदनशील आस्वादकाचा हा लोलक त्यांनी स्वत: मात्र फार उत्कटपणे जपला होता, सांभाळला होता. आणि म्हणूनच इतकं विविधरंगी लेखन करताना प्रत्येक वेळी त्यांचा ताजेपणा, निरागसपणा कायम टिकून असावा.\n‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ लिहिताना ‘कुणी न मोठे कुणी धाकटे’ ही ओळ त्यांनी नुसती लिहिली नाही, तर त्या स्वत: तसंच मानत आल्या.\n‘विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा’ हे बाहुला- बाहुलीच्या लग्नाचं गाणं मला खूप आवडतं, असं मी त्यांना सांगितलं तर त्या म्हणाल्या, चल आपण अगदी आजचं असं एक बालगीत करू या मग मी एक चाल ऐकवली आणि त्यावर काही क्षणात त्यांनी ओळी रचल्या-\nकोकीळ म्हणतो काय करावे\nखोकून बसला पार घसा\nसांगा आता गाऊ कसा\nम्हणे कोंबडा टी.व्ही. बघता\nरात्री गेला वेळ कसा\nहाक कुणा मी देऊ कसा\nएकीकडे हा निरागस भाव आणि दुसरीकडे-\n‘दूरदूरच्या ओसाडीत भटकणारे पाय\nत्वचेमागील एकाकीपण कधी सरते काय\nअसं वास्तव त्या लिहून जातात.\nमला सुरातलं विशेष काही कळत नाही असं म्हणता म्हणता चालीवर लिहिलेली ‘जीवलगा, राहिले रे दूर..’, ‘ऋतु हिरवा’, ‘घनरानी’ अशी गाणी ऐकली की लक्षात येते की सुरावटीतून नेमका भाव शोधून शब्दांच्या जागा ओळखणं ही विलक्षण गोष्ट त्यांना साध्य झाली होती.\n‘रूपास भाळलो मी’ पासून ‘तोच चंद्रमा नभात’, ‘मानते मन एक काही’, ‘चांदण्या रात्रीतले ते स्वप्न’, ‘मागे उभा मंगेश’, ‘काय बाई सांगू’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘ही वाट दूर जाते’, ‘जय शारदे’ पर्यंत असंख्य लोकप्रिय गीतं ऐकताना आपण रसिक इतके भारावून जातो की मुक्तछंदातल्या विविधरंगी कवितांकडे बघायला उसंतच होत नाही. मात्र हा त्यांच्या बहुगुणी कवित्वावर अन्याय होईल. त्यांच्या ‘एकाकी’, ‘मी चंद्र पाहिला’, ‘देवपाट’, ‘झाड’, ‘आडवेळचा पाऊस’, ‘पूर’ या आणि अशा अनेक कविता आहेत, ज्या शांताबाईंचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर आणतात. ‘कवी, गीतकार’ या वादात त्या कधीच अडकल्या नाहीत. मी एकदा त्यांना म्हणालो, ‘गीतात जास्त ू१ंऋ३्रल्लॠ किंवा योजनाबद्धता, आखीव- रेखीव बांधणी होते, असं वाटतं का’ तर शांताबाई म्हणाल्या, ‘कविता काय, गीत काय, लेख काय, सगळंच मनात असतं तोपर्यंतच स्र्४१ी असतं, स्वाभाविक असतं. ज्या क्षणी ते कागदावर उतरवण्याची इच्छा होते, तिथेच रचना सुरू होते. याला अपवाद एकच- संतसाहित्य’ तर शांताबाई म्हणाल्या, ‘कविता काय, गीत काय, लेख काय, सगळंच मनात असतं तोपर्यंतच स्र्४१ी असतं, स्वाभाविक असतं. ज्या क्षणी ते कागदावर उतरवण्याची इच्छा होते, तिथेच रचना सुरू होते. याला अपवाद एकच- संतसाहित्य\nएकदा मी त्यांना नामदेव महाराजांचा एक अभंग ऐकवला\n‘ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय\nत्यांनी पुन्हा पुन्हा तो अभंग ऐकला आणि म्हणाल्या, ‘हे खरे कवी’ त्यांना सुचलं ते इतकं सुंदर आहे आणि त्यात वृत्त मात्रा छंद सगळं कसं नेमकं\nएकदा अचानक त्यांचा फोन आला आणि म्हणाल्या, ‘आज जाने की जिद ना करो’ ऐकायचंय रे\nमी पेटी घेऊन गेलो आणि त्यांच्या ऐकण्यातली विविधता बघून चक्रावून गेलो. त्या गुलजार, जावेद अख्तर यांच्याविषयी बोलत होत्या. मध्येच म्हणाल्या, ‘चोली के पिछे क्या है’ फार छान लिहिलंय, लोक उगाच विपर्यास करतात. त्यांना एका गाण्यातल्या दोन ओळी फार आवडल्या होत्या-\n‘जवानी का आलम बडा बेखबर है\nदुपट्टे का पल्लू किधर का किधर है\nमला म्हणाल्या, ‘मस्त आहे ना’ ..मी क्रॅक होऊन बघत बसलो\n‘काटा रुते कुणाला’ लिहिताना शांताबाईंनी एक फार सुंदर शब्द लिहिला ‘अबोलणे’..\nकाही करू पाहतो, रुजतो अनर्थ तेथे\nमाझे ‘अबोलणेही’ विपरीत होत आहे..\nमी विचारलं, शांताबाई हा तुमचा शब्द का तर संकोचून म्हणाल्या, ‘मी स्वत: असं कसं म्हणू रे तर संकोचून म्हणाल्या, ‘मी स्वत: असं कसं म्हणू रे\nएका शनिवार- रविवारी त्या आमच्या घरी मुक्कामाल्या आल्या होत्या. तेव्हा म्हणाल्या, ‘मी आज खूप खूश आहे.. लतादीदींनी माझ्यासाठी परदेशातून आगाथा ख्रिस्तीची नवीन पुस्तकं आणली.’ मंगेशकर कुटुंबीयांविषयी त्यांना एक खास ओढ, आदर होता. हृदयात एक वेगळी जागा कायम जाणवायची. ‘हृदयनाथांनी किती छान छान गाणी केली माझी’, हे त्या सहजतेने बोलायच्या.\nएकदा बोलता बोलता मी त्यांना म्हणालो, ‘मी नवीन सीडी करतोय. तुमच्या कविता घेऊ चालेल’ तर मला म्हणाल्या, ‘नको मी काहीतरी नवीन लिहिते. नाहीतर मला काहीच केल्यासारखं वाटणार नाही. तू म्हणशील- ही म्हातारी नुसतीच गप्पा मारते.’ त्यावर आम्ही खूप हसलो.\nत्यांनी कधीच देव-देव, पूजा-अर्चा असं काही केलेलं नाही. पण ‘गणराज रंगी नाचतो’, ‘गजानना श्रीगणराया’ अशी गाणी लिहिताना त्या निस्सीम गणेशभक्त झाल्या. ‘ही चाल तुरूतरू’, ‘माझे राणी माझे मोगा’ लिहिताना प्रेमाची नवलाई त्यांनी मांडली. समुद्र प्रत्यक्ष पाहण्यापूर्वीच केवळ कल्पनेतून ‘वादळवारं सुटलं’ सारखी गाणी त्यांनी लिहिली. ‘हे शामसुंदर’ किंवा ‘जाईन विचारीत रानफुला’ मधून त्या विरहिणी झाल्या.. खरंच ही गाणी लिहिताना स्वत:ची किती विविध ‘मनं’ त्यांनी कल्पिली असतील\nसोपं, गोड लिहिता लिहिता..\n‘मातीची धरती, देह मातीचा वरती\nअरे माती जागवू दे मातीचा जिव्हाळा..\nअसं खोल- खोल विचार करायला लावणारं, तर कधी\n‘मी मुक्त कलंदर, चिरकालाचा पांथ,\nमी अज्ञानातून चालत आलो वाट’ अशी विरक्ती.\nगोड, निरागस, आस्वादक रसिक शांताबाईंमध्ये खोलवर एक एकाकी, गंभीर, विरक्त विचारवंत मला कायम जाणवला.\nशांताबाई त्यांच्या अगदी अलीकडच्या लेखनात म्हणतात.. ‘आता कविता लिहिताना शाब्दिक चलाखी नकोशी वाटते. केवळ नादमधुर, गोड, रुणझुणते शब्द समाधान देत नाहीत. शब्दातूनच पण शब्दांपलीकडं जावंसं वाटतं. एकेकाळी शब्द हा मला जगाशी जोडणारा दुवा वाटत असे.. आता जाणीव होते की, शब्दाला शब्द भेटतीलच असं नाही, शब्दांनी शब्द पेटतीलच असं नाही.. माझ्या कवितेतून चाललेला हा माझा आणि माझ्या दृष्टिकोनातून जगाचा शोध कधी संपेल असं वाटत नाही.’\nशांताबाई, मला खात्री आहे की, या क्षणीसुद्धा तुम्ही अवकाशात कुठेतरी बसून प्रसन्न मुद्रेने काही वाचताय, लिहिताय आणि तयारी करताय पुन्हा नव्याने आयुष्याची मैफिल रंगवण्याची.. आम्हा सगळ्यांसाठी.. आमच्या नंतरच्यांसाठी.. आणि त्यांच्याही नंतर येणाऱ्यांसाठी.. आम्ही सारे तुमची वाट बघतोय. शांताबाई\nLinks to this post Labels: भावलेल्या कविता , माणिक-मोती , लोकसत्ता\nआपण सगळेच मालदिवी आहोत\nबदलते विश्व , बदलता भारत\nज्ञानेश्वर मुळे - रविवार, ७ फेब्रुवारी २०१०\nकोपनहागेनमध्ये डिसेंबरात उडालेली पर्यावरणाच्या बदलाची धूळ आता पुन्हा शांत झालेली आहे. ती धूळ जशी अभूतपूर्व होती तशीच त्यानंतरची ही शांतता अभूतपूर्व आहे. पर्यावरणाचं काहीही ज्ञान नसलेल्या पण तरीही प्रिय पृथ्वीच्या भविष्याची धास्ती घेतलेल्या माझ्यासारख्या माणसाला या विषयावर चिंतन करण्यासाठीची ही सुवर्णसंधी आहे. पर्यावरण बदलामुळे असे झाले तसे झाले असे आपण म्हणतो, ते मात्र साफ चुकीचे आहे. ‘मानव बदल’ हे या सगळ्या समस्येचे मूळ आहे. पर्यावरणाच्या जाणिवेचा शंख फुंकत असताना मानवी जाणिवेपासून आपण किती दूर गेलो आहोत याचा मात्र आपणाला विसर पडला आहे. आपला दृष्टिकोन आणि जीवनशैली दोन्हींमधल्या प्रदूषणात स्वच्छ भविष्याचा विचार करण्याची शक्तीही काही अंशी बधीर झाल्यासारखे वाटते.\nमी जिथे राहतो त्या मालदीवचं उदाहरण घेऊ. निसर्गाचा असा वरदहस्त क्वचितच एखाद्या देशावर असतो. अकराशे ब्याण्णव छोटी छोटी बेटं असणारा हा देश, जगाचं वाढतं तापमान व वितळणारे हिमखंड यांच्यामुळं समुद्राची उंची दीड मीटर वाढली तर अख्खा देशच पाण्याखाली जाईल. परवाच्या कोपनहागेन परिषदेच्या वेळी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेला संदेश सोपा व सरळ होता. ‘आज संकटाच्या दारात मालदीवियन उभे आहेत, पण खरं तर जगातला प्रत्येक माणूस मालदीवियन आहे, आपण सगळे मालदीवियन आहोत’ मी जेव्हा जेव्हा समुद्राकडं पाहतो, बेटांची मखमली वाळू मुठीत घेतो, मावळत्या सूर्याच्या पाश्र्वभूमीवर उभी असणारी जहाजं बघतो तेव्हा माझ्या कानात शब्द गुंजतात, ‘आपण सगळे मालदीवियन आहोत’.\nप्रथमदर्शी मालदीवची ही बेटं हिंद महासागरात कुणी रत्नंमाणकं विखरलेली नाहीत ना असे वाटत राहते. पण मानवी संस्कृतीच्या प्रगतीनं या देशाच्या पावित्र्याचा भंग केव्हाच केला आहे. मालदीव देशात तीन स्वतंत्र जीवनशैली आढळतात. राजधानी मालेची जीवनशैली, आरामदायी रिसॉर्ट बेटांची जीवनशैली आणि पारंपरिक मालदिवी बेटांची जीवनशैली. पारंपरिक बेटांपैकी जवळजवळ पंधरावीस बेटांना मी भेटी दिल्या आहेत. त्यात राजधानीजवळची बेटं तशी राजधानीपासून शेकडो कि.मी. उत्तर तशीच दक्षिणेला असणारी बेटं मी पाहिलीत. अशी बेटं जवळजवळ दोनशे असून त्यावर फक्त मालदिवी लोकच राहतात. साधे लोक, साधे रस्ते, नारळांची झाडं, चोहोबाजूला सागर, शिक्षण व आरोग्याच्या मुलभूत सुविधा, घरं साधी पण ऐसपैस, प्रार्थनेला एक मशिद, लोकसंख्या फारतर सातआठशे आणि दीड दोन चौ. कि.मी. असं या बहुसंख्य बेटांचं स्वरूप आहे. जगापासून तुटलेलं असलं तरी जीवन शांत व सुंदर आहे. शिवाय प्रत्येकाच्या घरी टी.व्ही., सफाई मशिन, धुलाई यंत्र वगैरे आधुनिक उपकरणं आहेत. नावापुरती शेती आहे. जीवनावश्यक वस्तू राजधानी मालेतून बोटीने आठवडय़ातून एकदा येतात. संध्याकाळच्या वेळी सगळं बेट फुटबॉलच्या मैदानावर किंवा बोटी ये-जा करतात त्या धक्क्यावर जमतं. लोक बाष्फळ गप्पा मारतात किंवा फक्त बसून राहतात. गेली अडीच हजार र्वष ही गावं स्वयंपूर्ण जीवन जगताहेत. त्यांच्या आजुबाजूच्या बेटांशी संपर्क होता, पण जगाशी संबंध सुरू झाला तो केवळ गेल्या तीस-चाळीस वर्षांत. कुणालाही हवंहवंसं वाटावं असं हे जीवन; पण बाह्य जगाचा स्पर्श झाला आणि विकास आणि प्रगतीच्या जखमांनी हळूहळू ही बेटं वेदनाग्रस्त होऊ लागली आहेत.\nया बेटांची अवस्था कोकणातल्या गावांसारखी झाली आहे. सगळी कर्ती पिढी राजधानी मालेला जायला निघाली आहे. गावात फक्त स्त्रीया-माणसं आणि प्राथमिक फार तर माध्यमिक शाळेत जाणारी मुलं-मुली. संपूर्ण प्रदूषणमुक्त, स्वर्गीय सौंदर्यानं नटलेली, माणसामाणसातल्या नात्यानं संपन्न व परिपूर्ण अशी ही बेटं आता मालेकडं डोळे लावून बसतात. इथल्या जनतेला मालेचीच स्वप्नं पडतात. आपल्या गावातील पवित्र आणि शून्य कार्बन उत्सर्जनाच्या पर्यावरणाऐवजी त्यांना प्रति चौ. कि.मध्ये जगातील सर्वोच्च जन-घनता असलेल्या माले शहरात जाण्याची घाई झाली आहे. प्रगती आणि विकासाच्या आकांक्षांनी त्यांच्या मनाचे पर्यावरण कोसळले आहे.\nआता माले या राजधानीच्या शहरातील जीवनशैली बघूया. फक्त तीन चौ. कि. मी.च्या क्षेत्रात जवळजवळ सव्वा ते दीड लाख लोक उभे राहतात. इथे सरकारी इमारती व कार्यालये, शाळा, दवाखाने, खासगी कंपन्यांची कार्यालये, दुकाने, बहुमजली इमारती या व इतर आधुनिक शहरात असणाऱ्या सगळ्या सोयी (व गैरसोयी) आहेत. उंदराच्या बिळांसारखी, माणसांची घरं आहेत, प्रत्येकजण सकाळी उठून कुठंतरी जाण्याच्या घाईत असतो, आपण काहीतरी फार महत्त्वाचे काम करत आहोत अशी त्याची धारणा असते, दुकानांचे दरवाजे उघडतात, बंद होतात, एकाऐवजी पंचवीस-तीस मशिदींमधून बांग ऐकू येते. गर्दीने, माणसांच्या प्रगतीने एकेकाळचे या छोटय़ा बेटाचे निसर्ग-संगीत हिरावून घेतले आहे. इथल्या लोकांना रुपैयाबरोबर डॉलरही कळतो, त्यांना अधिक उर्जेची भूक लागली आहे, घरात हवेला मज्जाव आहे, त्यामुळे पंखा लागतो. जेवण गरमगरम खायला वेळ नाही. त्यामुळे मायक्रोवेव्ह लागतो. या शहराचे दरडोई कार्बन उत्सर्जन भारतातील दरडोई उत्सर्जनापेक्षा कितीतरी अधिक आहे. या छोटय़ा बेटावर जवळजवळ तीस हजार मोटारसायकली आहेत.\nया शहराला बेट म्हणावे असे इथे काहीच नाही. इथला एकमेव समुद्रकिनाराही ‘कृत्रिम’ आहे. आठवडय़ाचे पाच दिवस काम करून इथलाही माणूस कंटाळतो, त्याचा जीव आंबून जातो. तेव्हा तो टाइमपास, शॉपिंग किंवा आराम करण्यासाठी कोलंबो, बेंगलोर किंवा सिंगापूरला जातो किंवा जायची स्वप्नं बघतो. कधी कधी मालदीवमधल्या आरामदायी रिसॉर्ट बेटांवर जायची इच्छा बाळगतो आणि संधी मिळताच तिथं पोहोचतोही.\nआहे तरी काय या रिसॉर्ट बेटांवर हीसुद्धा पारंपरिक मालदिवी बेटांसारखी छोटी छोटी बेटं आहेत. पण तिथं मालदिवी माणसं राहात नाहीत. मालदिवी बेटांमधली जवळजवळ हजारभर बेटं निर्मनुष्य आहेत. त्यातली शंभर बेटं भाडय़ानं दिली आहेत आंतरराष्ट्रीय हॉटेल कंपन्यांना. या कंपन्यांनी या बेटांवरती तुमच्या-आमच्या मनातल्या ऐशोआरामच्या सगळ्या कल्पनांना मूर्त रूप दिलं आहे. आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला माणूस सांगतो, ‘सगळ्या जगापासून दूर, जिथं कुणी म्हणजे कुणी नाही जिथं आकाश आणि सागर भेटतात, जिथं असीम सौंदर्य शोधावं लागत नाही ते आसपास घुटमळत असतं, जिथं आपण आनंदमय होऊन जातो तिथं तुझ्यासोबत असावं असं वाटतं.’ असं अप्रतिम सुंदर विश्व या शंभर बेटांवर निर्माण करण्यात आलं आहे.\nपण त्यात एक मेख आहे. तुमचा खिसा ‘खोल’ असावा लागतो. किती खोल एका दिवसाचे (किंवा रात्रीचे) एका शयनगृहाचे भाडे तीस-चाळीस हजार रुपयांपासून पाच-दहा लाख रुपयांपर्यंत. तिथं सामान्य माणूस जाऊ शकत नाही. गंमत म्हणजे या रिसॉॅर्ट बेटांवर आणि मालदीवच्या पारंपरिक बेटांवर निसर्गाचे सगळे रंग, विभ्रम, आविष्कार सारखेच आहेत. फक्त पारंपारिक बेटांवर साधा सोज्ज्वळ बावनकशी आनंद आहे, त्याला ऐशोआरामाची झालर नाही. रिसॉॅर्टवरती जलक्रीडा, शेकडो प्रकारचे मालिश, स्कूबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, स्नोर्केलिंग वगैरे आनंदाचे अनेक आधुनिक आविष्कार आहेत. पण कुणी कुणाला ओळखत नाही. याउलट पारंपरिक बेटांवर बोलणारी चालणारी एकमेकांशी नातं असणारी, प्रेम तसंच भांडणं करणारी जनता दोन हजार वर्षांपेक्षा अधिक काळ वस्ती करून आहे. या माणसांचे आणि निसर्गाचे एक गूढ नाते आहे. हे नातेही असेच जन्मोजन्मीचे आहे. ते शिडाच्या बोटी चालवतात, वल्हवतात, पोहतात, मासे पकडतात. निसर्ग त्यांचा अन्नदाता आहे. ते निसर्गावर प्रेम करतात. रिसॉर्ट बेटांवर माणसं पाहुणे बनून येतात, पैशाच्या आकाराप्रमाणे आराम विकत घेतात, व्हिडीओ, फोटो वगैरेंच्या माध्यमातून आठवणी गोळा करतात आणि पुनश्च महानगरातील आपापल्या गुहांमध्ये परततात. पुढच्या वर्षी पुन्हा ‘एन्जॉय’, करायला यायचंच, असा निश्चय करून.\nही माणसं ज्या महानगरांमधून येतात. तिथंही त्यांचं कार्बन योगदान प्रचंड प्रमाणात असतंच. पण या बेटांवर असतांनाही त्यांचा कार्बन ‘उपभोग’ वाढतो. कारण जितका ऐशोराम अधिक, तितका वीज व इंधन यांचा उपयोग आणि कार्बन उत्सर्जन अधिक. बेटसदृश जीवन जगतानाही उपभोग शैली मात्र महानगरीच. ही माणसं वातावरणाचं तापमान वाढायला, जीवाश्म इंधनाचा उपभोग घेण्यात, हिमालयातील हिमखंड प्रचंड वेगाने वितळवण्यात, जगभरच्या हवामानाचा समतोल बिघडवण्यात सिंहाचा वाटा उचलतात आणि त्यानंतर क्योतोपासून कोपनहागेनपर्यंत ‘हिरवे तंत्रज्ञान’, ‘अपारंपारिक उर्जास्रोत’ आदी विषयांवर भाषणे देण्यासाठीलाखो रुपये आकारतात.\nआपल्याकडेही वेगळ्या अर्थाने गेल्या साठ वर्षांत विकासाच्या नावाखाली लाखो लोकांनी आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल केला. गावातील निसर्गासमवेतच्या निम्न कार्बन उत्सर्जन श्रेणीतून ही लाखो कुटुंबं प्रगती करत उच्च कार्बन उत्सर्जन श्रेणीत आली. मी ही त्यातलाच एक प्रतिनिधी आहे. आमचा सर्वाचा तथाकथित विकास आपणा सर्वाना आश्रय देणाऱ्या पृथ्वीच्या अस्तित्वावर घाला घालत आहे. महात्मा गांधींच्या ‘खेडय़ाकडे चला’, ‘साधे राहा’ या संदेशातील तथ्य आता शास्त्रज्ञ समजावून सांगताहेत. वीज असो वा इंधन आता अपारंपारिक आणि अक्षय उर्जेशिवाय आपले काम चालणार नाही. यात पाश्चिमात्य जगताने बरोबर पाचर मारून ठेवली आहे. पृथ्वीच्या आणि माणसाच्या शोषणावर आधारित उच्च कार्बन उत्सर्जन जीवनशैली आणि त्याचे समर्थन करणारी अर्निबध भांडवलशाही यांच्या बळावर दोनशे वर्षे जगाला पिळून काढल्यानंतर आणि जागतिक विचारसरणी ‘अधिक उपभोग-अधिक प्रगती’ अशा समीकरणावर आणून ठेवल्यानंतर त्यांनी धोक्याची घंटी वाजवायला सुरुवात केली आहे. आता या परिस्थितीवर मात करण्यासाठी ते आपल्याला विज्ञान व तंत्रज्ञान विकून आम्हाला रस्त्यावर काढायला तयार झाले आहेत.\nगेल्या दोनशे वर्षांच्या विकासाच्या प्रक्रियेतून अस्वस्थ करणारे काही निष्कर्ष निघतात. त्यातले काही असे :\n१) माणूस गावाकडून शहराकडे, शहराकडून महानगराकडे जातो तेव्हा आपली शैली निम्न कार्बन उत्सर्जनाकडून उच्च कार्बन उत्सर्जनाकडे नेत असतो.\n२) ग्रामीण व अशिक्षितांच्या तुलनेने शहरी व सुशिक्षित लोक अधिक कार्बन उत्सर्जन करतात आणि म्हणून पर्यावरणाला अपाय करतात.\n३) गरीबांच्या तुलनेने श्रीमंत अधिक कार्बन उत्सर्जन आणि पर्यायाने पृथ्वीचे अधिक नुकसान करतात.\nविचार करणारे लोक व शास्त्रज्ञ दोघेही कमी उपभोग पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, अपारंपरिक उर्जा यांचं महत्त्व सांगताहेत. ‘पण गरीब देशांसाठी याचा अर्थ मुंडासे व लंगोट घालणाऱ्याने शरीरभर कपडे घालू नयेत, सायकलवर बसणाऱ्याने गाडीचे स्वप्न बघू नये असा होतो. शिवाय रिसॉर्टवरच्या जनतेने पारंपरिक बेटांवर आणि महानगरातील लोकांनी गावी जावे असाही होतो. पण गाववाला असल्यामुळे त्यातली एक गोची मला कळते. गावांचा आत्मा नष्ट झाला आहे.\nनद्या सुकल्या आहेत. साइनबोर्ड आणि टीव्ही टॉवरनी गावांना उघडे-नागडे करून टाकले आहे आणि उरल्यासुरल्या सौंदर्यावर राजकारण आणि पैशाची हाव या दोन्हींनी बलात्कार केला आहे. मागच्या वर्षी आमच्या गावात आम्ही काही लोकांनी ग्रामपरिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. त्या कार्यक्रमात एका मोठय़ा पडद्यावर आम्ही गूगलवरती दिसणारी आमच्या गावाची प्रतिमा गावकऱ्यांना दाखवली. आकाशातून घेतलेले ते ‘विहंगम’ तंत्रज्ञानातील प्रगतीचे प्रतिक होते. पण त्याहून आश्चर्याची गोष्ट त्या चित्रात दिसली ती अशी, संपूर्ण गावात नजरेत भरेल असे एकही झाड नव्हते\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\n१४ विद्या ६४ कला\nआपण सगळेच मालदिवी आहोत\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/fire-engulfs-grenfell-tower-block-in-west-london-262854.html", "date_download": "2018-04-25T21:58:55Z", "digest": "sha1:F4BA22CIGW3QUVRZ5EEVOBQLNSB3MTJK", "length": 9923, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लंडनमध्ये 27 मजली टॉवरला भीषण आग, अनेकजण अडकल्याची भीती", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nलंडनमध्ये 27 मजली टॉवरला भीषण आग, अनेकजण अडकल्याची भीती\nघटनास्थळी 40 अग्निशामक दलाच्या गाड्या आणि 200 अग्निशामक जवान दाखल\n14 जून : पश्चिम लंडनमध्ये 'ग्रेनेफेल टॉवर' या 27 मजली रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली आहे. अनेक जण इमारतीत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापासून ते अगदी शेवटच्या मजल्यापर्यंत आग पसरली आहे.\nप्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, इमारतीतून किंचाळण्याचे आवाज येत असून इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.\nघटनास्थळी अग्निशमन दलाच्या 40 गाड्या दाखल झाल्या आहेत. 200 जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/maya-angelou-copyright-for-an-artist-1118860/", "date_download": "2018-04-25T22:22:19Z", "digest": "sha1:5ESPT3V6MRXN7YB4UKAAG7KBADFSMVKF", "length": 28402, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "फक्त ‘कलाकार’ म्हणा! | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nकथा अकलेच्या कायद्याची »\nमाया अँजलू या अमेरिकन लेखिकेच्या स्मृत्यर्थ काढलेल्या टपाल तिकिटावर दुसऱ्याच अमेरिकी लेखिकेच्या ओळी वापरल्या जातात आणि तीही गप्प राहाते.\nमाया अँजलू या अमेरिकन लेखिकेच्या स्मृत्यर्थ काढलेल्या टपाल तिकिटावर दुसऱ्याच अमेरिकी लेखिकेच्या ओळी वापरल्या जातात आणि तीही गप्प राहाते. कलाकृतीवरचा नैतिक अधिकार ही संकल्पना युरोपात मानली जाते. भारतातही कलाकाराला कलाकृतीचे उचित श्रेय घेण्याचा आणि कलाकृतीचे बीभत्सीकरण रोखण्याचा नैतिक अधिकार कायद्याने दिला आहे.. अमेरिका मात्र या नैतिक अधिकाराकडे पाहात नाही\nमाया अँजलू.. एक प्रसिद्ध अमेरिकन लेखिका.. अतिशय खडतर आयुष्य पार पाडलेली एक स्त्री.. लेखिका बनण्याआधी तिने एक बार नíतका, पत्रकार, स्वयंपाकी असे अनेक उद्योग पोटापाण्यासाठी केलेले. माया अँजलू विशेष ओळखल्या जातात त्या त्यांनी सात भागांत लिहिलेल्या त्यांच्या आत्मवृत्तासाठी. त्यातला पहिला भाग विशेष प्रसिद्ध पावला ज्याचे नाव होते ‘व्हाय ए केज्ड बर्ड सिंग्स’. त्यांच्या हयातीत त्यांच्या लिखाणासाठी त्यांना अनेक पारितोषिके आणि जवळपास ५० सन्माननीय (ऑनररी) पदव्या बहाल करण्यात आल्या. मे २०१४ मध्ये वयाच्या ८६व्या वर्षी त्या निवर्तल्या. त्यानंतर अमेरिकन पोस्ट खात्याने त्यांच्या सन्मानार्थ एक पोस्टाचे तिकीट काढले. या तिकिटावर अँजलूबाईंचा फोटो आणि एक ओळ होती ती अशी- ‘अ बर्ड डझन्ट सिंग बिकॉज इट हॅज अ‍ॅन आन्सर, इट सिंग्ज बिकॉज इट हॅज अ साँग’. अमेरिकन पोस्ट खात्याच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी या तिकिटासाठी ही ओळ निवडली कारण मायाबाई त्यांच्या भाषणात अनेकदा ही ओळ उद्धृत करत असत. शिवाय त्यांच्या आत्मवृत्ताच्या नावाशीही या ओळीचे साधम्र्य आहे आणि म्हणून या तिकिटावर लिहिण्यासाठी त्यांना ही ओळ अतिशय सुयोग्य वाटली.\nपण नंतर असा शोध लागला की, जरी या ओळीचा उल्लेख मायाबाई नेहमी करत असत तरी त्याची लेखिका आहे जोन वाल्श आँग्लंड. मुलांसाठी लेखन करणाऱ्या या लेखिकेने ‘ए कप ऑफ सन’ या पुस्तकात या ओळी लिहिलेल्या होत्या. जोन वाल्श आँग्लंड या अमेरिकेत फारशा कुणाला माहिती नसलेल्या. त्या माया यांच्या इतक्या प्रसिद्ध लेखिका तर नक्कीच नव्हेत. या ओळी मी लिहिलेल्या आहेत असे मायाबाईंनी कधीही म्हटले नाही. पण त्या वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये अनेक वेळेला उद्धृत केल्या. इतक्या की त्या त्यांच्याच असाव्यात असे लोकांना वाटू लागले. स्वत: बराक ओबामा यांनी एका पारितोषिक समारंभात मायाबाईंना सन्मानित करताना त्या ओळींचा उल्लेख केला. म्हणूनच बहुधा अमेरिकेच्या पोस्ट खात्याचा असा गरसमज झाला की, त्या ओळी त्यांच्याच असाव्यात.. त्यांनी त्या तिकिटावर वापरल्या त्या माया यांच्या नव्हेत हा शोध लागल्यानंतरही पोस्ट खात्याने असे म्हटले की, आम्ही काही आता त्या ओळी काढणार नाही.. त्या तिकिटावर तशाच राहू देणार आहोत. शिवाय जोन वाल्श यांचीही याला काही हरकत नसावी, कारण त्या असे म्हणाल्या की, त्या स्वत: मायाबाईंच्या चाहत्या आहेत. पण समजा जोन यांनी त्यांच्या ओळी त्यांच्या नामनिर्देशाशिवाय छापण्याबद्दल कायदेशीरपणे हरकत घेतली असती तर काय झाले असते\nयाचे उत्तर असे आहे की, निदान अमेरिकेत काहीही झाले नसते. कारण कलाकारांचे श्रेय त्यांना दिले जाण्याचा जो नतिक अधिकार कॉपीराइट कायद्यात आहे, त्याला अमेरिकन कॉपीराइट कायदा काहीही भाव देत नाही.\nया लेखमालेच्या अगदी सुरुवातीच्या लेखात कलाकारांचे नतिक हक्क त्यांना देण्यात देशदेशांत कशा तफावती आहेत ते आपण पाहिले होते आणि अमेरिका हा असा देश आहे जो कॉपीराइटमधील आíथक हक्कांनाच पूर्ण महत्त्व देतो. पण युरोपीय देशांत मात्र कलाकारांच्या नतिक हक्कांना अतिशय महत्त्व आहे. कलाकाराला निर्मितीमुळे मिळणाऱ्या केवळ भौतिक हक्कांमध्ये- म्हणजे पशांमध्ये- रस नसतो. त्याची खरी इच्छा असते त्याची कलाकृती त्याच्या नावाने ओळखली जावी अशी. ती कलाकृती त्याचे बौद्धिक अपत्य म्हणून गणली जावी अशी आणि म्हणून नामनिर्देशाचा अधिकार हा कलाकाराचा एक महत्त्वाचा नतिक अधिकार युरोपीय देशांत समजला जातो. याशिवाय दुसरा महत्त्वाचा नतिक अधिकार आहे कलाकृतीचे बीभत्सीकरण रोखण्याचा अधिकार.\nहे दोन्ही नतिक अधिकार अमेरिकन कॉपीराइट कायदा ओळखतच नाही. भौतिकतेवर आधारलेली अमेरिकन संस्कृती प्राधान्याने विचार करते साधनांचा, पशांचा, वस्तूंचा.. आणि म्हणून कॉपीराइट्सचा विचार करताना तिथला कायदा त्यातून मिळणाऱ्या आíथक अधिकारांपलीकडे पाहत नाही. कलाकाराला त्याचे श्रेय मिळण्याचा (राइट ऑफ अ‍ॅट्रिब्युशन) किंवा आíथक हक्क विकून टाकल्यावरही आपल्या कलाकृतीची अवहेलना किंवा बीभत्सीकरण थांबविण्याचा अधिकार असतो हे अमेरिकन कायद्याच्या खिजगणतीतही नाही आणि म्हणूनच अमेरिकन पोस्ट खाते जे खुद्द अमेरिकन सरकारने चालवलेले एक खाते आहे, ते खुशाल एका कलाकाराचा नतिक अधिकार धुडकावून द्यायला धजावू शकते. याउलट युरोपीय संस्कृती ही चित्रकार, संगीतकार, शिल्पकार यांनी समृद्ध केलेली संस्कृती. त्यांच्या चित्रांवर, शिल्पांवर ही संस्कृती पोसली गेली आणि अजूनही त्यांच्याबाबत इथे प्रचंड कृतज्ञता आहे. म्हणून इथे कलाकारांच्या नतिक अधिकारांना आíथक अधिकारांपेक्षा जास्त महत्त्व आहे.\nभारताचा कॉपीराइट कायदाही कलाकारांचा नतिक अधिकार मानतो. आपल्या कॉपीराइट कायद्यात त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. चेतन भगत यांनी ‘थ्री इडियट्स’मध्ये त्यांचा नामउल्लेख सुस्पष्टपणे न होण्याबद्दल हरकत घेतली होती, ती हाच अधिकार डावलला गेल्यामुळे, तर अमरनाथ सगल यांनी खुद्द भारत सरकारवर त्यांच्या कलाकृतीची अवहेलना केल्याचा खटला केला होता आणि ते तो जिंकलेही होते. भारत सरकारच्या एका खात्याने १९५९ साली अमरनाथ सगल यांची नेमणूक दिल्लीच्या विज्ञान भवनात एक भव्य शिल्प उभारण्यासाठी केली. विज्ञान भवन ही दिल्लीमधील प्रसिद्ध वास्तू. इथे मोठमोठी प्रदर्शने भरत असतात. खुद्द भारत सरकार तिथे किती तरी कार्यक्रम आयोजित करत असते. अमरनाथ सगल यांचे शिल्प विज्ञान भवनाच्या प्रमुख दारातील कमानीत होते, पण १९७९ मध्ये विज्ञान भवनाचे नूतनीकरण करण्यात आले, तेव्हा हे सुप्रसिद्ध शिल्प तिथून काढले गेले.. ते कुठेही सन्मानपूर्वक हलवले गेले नाही. ते तुटून फुटून अक्षरश: त्याचे तुकडे झाले. त्याची अशी अवहेलना झालेली पाहून सगल उद्विग्न झाले, कारण जरी हे शिल्प घडवल्याचा आíथक मोबदला त्यांना मिळाला असला तरी त्यावर अजूनही त्यांचा नतिक अधिकार होता. भारतीय कायद्यातील याच तरतुदीखाली त्यांनी भारत सरकारवर केस केली. ती ते जिंकले आणि त्यांचा नतिक अधिकार डावलण्यात आल्यामुळे त्यांना पाच लाख रुपये इतकी नुकसानभरपाईही मिळाली.\nअसाच एक प्रकार काही वर्षांपूर्वी भिलाई इथे झाला. जतीन दास हे एक वयोवृद्ध शिल्पकार. भिलाई इथल्या स्टील कारखान्याने त्यांची नेमणूक भिलाईमधील एका चौकात एक भव्य शिल्प उभारण्यासाठी केली. ‘फ्लाइट ऑफ स्टील’ नावाचे हे अवाढव्य शिल्प या चौकात दिमाखाने उभे राहिले. या शिल्पातील एका कुक्कुटामुळे हा चौक मुरगा चौक म्हणून ओळखला जाऊ लागला, पण २०१२ मध्ये दास यांना कुठलीही पूर्वसूचना न देता हे शिल्प तिथून हलविण्यात आले. दास यांनी चौकशी केल्यावर त्यांना सांगण्यात आले, की त्या चौकातून एक उड्डाणपूल जाणार आहे आणि म्हणून हे शिल्प ‘काळजीपूर्वक’ मत्री झू या प्राणी संग्रहालयात हलविण्यात येत आहे. तिथे जाऊन पाहिल्यावर दास यांना त्यांच्या शिल्पाच्या ठिकऱ्या उडालेल्या आढळल्या आणि आता दास याबाबत कोर्टात जाण्याचा विचार करीत आहेत.\nएखाद्या कलाकाराला त्याची कलाकृती पोटच्या पोरासारखी प्रिय असते. त्याने ती बनवून कुणाला विकली तरी तिची अवहेलना त्याला कशी सहन व्हावी त्याच्या कलाकृतीचा अवमान झाला तर भविष्यात त्याला उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती करण्याची प्रेरणा मिळणार कशी त्याच्या कलाकृतीचा अवमान झाला तर भविष्यात त्याला उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती करण्याची प्रेरणा मिळणार कशी पसे मिळणे न मिळणे हे शेवटी दुय्यम आहे. आपले नाव होणे, आपली कलाकृती आपल्या नावाने ओळखली जाणे, तिचा सन्मान होणे हे सर्वात महत्त्वाचे.. शेवटी कलाकार काय किंवा सर्वसामान्य माणूस काय.. या कौतुकावर जगत असतो.. पशाने पोट भरेल, पण या कौतुकाने आत्मसन्मान जपला जाईल.. आणि माणूस म्हणून किंवा कलाकार म्हणून जगायला प्रेरणा देत राहील पसे मिळणे न मिळणे हे शेवटी दुय्यम आहे. आपले नाव होणे, आपली कलाकृती आपल्या नावाने ओळखली जाणे, तिचा सन्मान होणे हे सर्वात महत्त्वाचे.. शेवटी कलाकार काय किंवा सर्वसामान्य माणूस काय.. या कौतुकावर जगत असतो.. पशाने पोट भरेल, पण या कौतुकाने आत्मसन्मान जपला जाईल.. आणि माणूस म्हणून किंवा कलाकार म्हणून जगायला प्रेरणा देत राहील कॉपीराइट कायद्याअंतर्गत असे अन्याय ज्यांच्यावर होतात (विशेषत: अमेरिकेसारख्या देशात) ते कलाकार मनातल्या मनात नक्की असाच आक्रोश करत असतील :\nखिशाकडे हात जाताच हसत हसत उठला\nपसे नकोत रसिक हो.. जरा अपमान वाटला\nपशाशिवायही शाबूत आहे निर्मितीचा कणा\nपाठीवरती हात ठेवून फक्त ‘कलाकार’ म्हणा\nसम थिंग्ज आर फेअर ..\nकल्पना खुशाल चोरू द्या..\nकलाकृतीच्या नैतिक हक्काचा प्रश्न\nसाहित्य सेतू घडविणार सजग लेखक-वाचक\nपुस्तकांच्या पायरसीची उलाढाल ४० कोटींची\n*लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसम थिंग्ज आर फेअर ..\nकल्पना खुशाल चोरू द्या..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2014/09/26/tii-10/", "date_download": "2018-04-25T21:54:31Z", "digest": "sha1:UMRMGXUHRLSOEUYLITL33WH6CRDCCMXK", "length": 12579, "nlines": 103, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – १० | गुज मनीचे...", "raw_content": "\nखूप वर्षांनंतर मागच्या वर्षी आम्ही फोनवर बोलत होतो. त्या मी अमेरीकेत आल्या पासून ‘फोन कर’ मागे लागल्या होत्या पण राहून जात होते. शेवटी नििमत्त िमळाले आणि मी त्यांचा नंबर फिरवला. त्यांच्या मुलीला दोन मुलींनंतर मुलगा झाला होता. आणि माझी due date जवळ आली होती. मी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या “रुही, तू कसलेच टेन्शन घेऊ नकोस. देवबाप्पा तुझे सगळे नीटच करेल.” खरंतर त्या ख्रिस्चन पण ‘देवबाप्पा’ हा त्यांचा पेटंट शब्द मला त्यांचे ते बोलणे सवयीचे असले तरी तेव्हा आधाराचे वाटले, थोडे हसूही आले.\nत्या आमच्या ‘निलू आंटी’. माझ्या पुण्यातल्या काही वर्षांच्या शेजारी होत्या. मी ती जागा सोडली आणि त्या ही मुलीकडे अमेरीकेत आल्या. मग संबंध तुटला.\nत्यांचे वय असेल ५०-५५ च्यावर. त्या अनाथाश्रम वाढल्या. मोठ्या झाल्यावर मिशनरी आश्रमामधे दाखल झाल्या. शिवणकाम, विणकाम, भरतकाम असे बरेच काही िशकल्या. लग्न झाले आणि सुगीचे दिवस िदसले. मुंबईत आल्या. नवरा चांगला प्रेमळ होता. दोन मुलं झाली. नवर्याला दुबईत नोकरी िमळाली ड्रायवरची. मुलांना घेऊन त्या मुंबईतच राहिल्या. बरे चालले असतानाच नवरा अपघातात मरण पावला आणि होत्याचे नव्हते झाले. सगळेच एकटीवर आले. पण त्या दुःखातून सावरल्या. तशा त्या होत्याच हिंमतीच्या कष्ट करायची सवय लहानपणापासूनच अंगवळणी पडलेली होती. हिंमतीला कष्टाची आणि आत्मविश्वासाची जोड लाभली की सगळ्या संकटांवर मात करण्याची ताकद येते. शिवणकाम करुन चार पैसे कमवून परिस्थितीशी झुंज केली. त्यांच्याच सारख्या मिशनरी होममधल्या त्यांच्या ‘बहिणी’ मदतीला धावून आल्या. मुलीने नर्सींगचे शिक्षण पूर्ण केले. बहुदा एखाद्या मिशनरी हाॅस्पिटल मधे पटकन नोकरी िमळावी या आशेने असेल. त्यातच अमेरीकेत नर्सींगला फार डिमांड असल्याचे कळले. त्यासाठी कोणत्या आणि कशा परिक्षा द्याव्या लागतील याचे कोणीतरी मार्गदशन केले. आणि मुलगी अमेरीकेत येऊन नोकरीला लागली देखील.\nती स्थिरस्तावर झाल्यावर तिने आईचे कष्ट थांबविले. पुण्यात ३ बेडरुमचा फ्लॅट घेतला आिण त्यांच्या ‘देवबाप्पा’ ने पुन्हा त्यांची ओंजळ सुखाने भरुन टाकली. मुलीचे खूप कौतुक होते. सगळे पुन्हा सुरळीत चालू झाले. मुलगी दर महिन्याला पैसे पाठवत होती. तिने तिचे लग्न ठरविले. ह्या आम्हाला पत्रिका देत सांगत होत्या, “वैशुने लग्न ठरवलंय. माझ्या एका ‘बहिणी’ च्या माहितीतलाच मुलगा आहे. तिकडेच असतो. चांगली नोकरी आहे. दोघं भेटली आणि प्रेमात पडली. देवबाप्पा त्यांना खूप सुखी करो हीच प्रार्थना आहे.” भारतात येऊन मोठ्या थाटात लग्न पार पाडले. आंटी खूपच आनंदीत होत्या. का नसाव्यात मुलीने खरचं आईचे पांग फेडले होते.\nहवे ते मिळत गेल्यामुळे त्यांचा मुलगा जरासा आळशी बनला. त्यांनी मुळीच त्याची गय केली नाही. त्याने काॅमप्युटरचे पुढे कोणते शिक्षण घेतले तर फायदा होईल, त्याला किती स्कोप आहे, त्याला किती स्कोप आहे असे अनेक प्रश्न त्या आम्हाला िवचारत. त्यांना internet वापरायला, ई-मेल करायला मी शिकविल्यावर त्या मुलीशी छान संपर्क करु लागल्या. नविन काही ना काहीतरी शिकण्यात त्यांना भारी रस.\n“रुही, बाबूने तू सुचविलेले computers masters चे शिक्षण पूर्ण केले. जावयाने त्याच्याच कंपनीतल्या पुण्याच्या ब्रान्च मधे नोकरीसाठी शब्द टाकला. सेटल झाला तो. जबाबदारीने वागतो. लग्न आहे पुढच्या वर्षी. तेव्हा जाईन भारतात.” त्यांच्या बोलण्याने मी भानावर आले. मुलीच्या बाळंतपणासाठी त्या अमेरीकेत आल्या. इथेच स्थिरावल्या. नातवंडांमधे रमल्या. मुलीलाही तेवढाच आधार व मदत.\n“इकडे कोणाचीतरी मदत हवी बाळंतपणात. वैशूला मी आहे. पण मी आले तेव्हा काहीच मािहत नव्हते. सगळं शिकले. आता इंग्लिश बोलते. कार चालवायला पण शिकलेय. मागच्या महिन्यात ड्रायविंग टेस्ट िदली पण फेल झाले. पुन्हा देणार आहे. काहीतरी काम पण करायची ईच्छा आहे – बेबी सीटींग वगैरे. मुली-जावयाला कशाला आपला त्रास, नाही इथे सगळे कसे independent असतात ना इथे सगळे कसे independent असतात ना देवबाप्पाने जो पर्यंत हात-पाय धड ठेवलेत तोवर करत राहायचे काही ना काही.” उत्साहाने त्या बोलत राहिल्या…\nत्यांच्या त्या उत्साहामागील आत्मविश्वास वाखानण्याजोगा होता\n« ‘ती’ – ९ अ.चि.गो.- १.चौथी खोली »\nदिनांक : सप्टेंबर 26, 2014\nप्रवर्ग : गुज मनीचे…\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2018-04-25T22:23:02Z", "digest": "sha1:67P6RILEMKI4SCDRJGPBFZNMFAFYHCNQ", "length": 4575, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अनिल बाबुराव गव्हाणे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअनिल बाबुराव गव्हाणे (जन्म: ५ डिसेंबर १९६४-हयात) हे ग्रामीण भागातील साहित्यिक आहेत. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यात त्यांचे बोरगाव (बु.) हे गाव. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ते बी.ए. झाले आहेत. त्यांचा बळीराजा हा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून, त्यांच्या काही कविता, कथा आणि एकांकिका पुण्याच्या किशोर मासिकातून प्रसिद्ध झाल्या आहेत. आकाशवाणीच्या उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, बीड आदी केंद्रांवरून गव्हाणे यांचे काव्यवाचन व मुलाखत प्रसारित झाली आहे.[ संदर्भ हवा ]\nकवी अनिल गव्हाणे यांची कुणबी माझा ही बळीराजा कवितासंग्रहातील कविता मराठ्वाडा विद्यापीठाने पदवी परीक्षेच्या पहिल्या वर्गात जून २०१४ पासून शिकवली जाते..[ संदर्भ हवा ]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मे २०१६ रोजी १०:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/featured-images/page/101/", "date_download": "2018-04-25T22:08:56Z", "digest": "sha1:XWEAQGLGHSAIEDJ4GH436LKHVG7FZII5", "length": 8190, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nTakao Utsumi च्या सॊजन्यने\nTT Themes च्या सॊजन्यने\nCatch Themes च्या सॊजन्यने\nPavan Solapure च्या सॊजन्यने\nAnders Norén च्या सॊजन्यने\nTemplate Express च्या सॊजन्यने\nAnders Norén च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/campuskatta-news/navratri-2017-college-campus-dandiya-1555954/", "date_download": "2018-04-25T22:16:55Z", "digest": "sha1:6WG6NSTWSKU6NGVWKJAIU4VIDMGJZQFN", "length": 17863, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "navratri 2017 college campus dandiya | या नवनवलनयनोत्सवा.. | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nकाहींनी कपडे खरेदी न करता घरात कपाटात पडून असलेल्या कपडय़ांचे ‘फ्यूजन’ साधले आहे.\nनवरात्रीचा उत्सव नवलाईचा. रोज नव्याने अवतरणारा. वेशभूषा, रंगभूषा आणि दागिन्यांनी सजून तरुणाई जणू नयनोत्सवच साजरा करीत असते. विविध महाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये सध्या ‘गरबा’ आणि ‘दांडिया नाइट’ होत आहेत. गरब्यातील विशेष आकर्षण म्हणजे कपडे. भारतीय संस्कृतीचा नव्याने आविष्कार नृत्यातून करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही महिन्यांपासून धडे घेण्यास सुरुवात केली होती आणि आता काही जण कपडय़ांची तयारी करीत आहेत.\n‘संकल्पनांवर आधारित ‘गरबा नाइट’ महाविद्यालयांमध्ये आहेत. अनेकांचा पेहराव त्याच ढंगाचा असतो. काहींनी कपडे खरेदी न करता घरात कपाटात पडून असलेल्या कपडय़ांचे ‘फ्यूजन’ साधले आहे. यातून वेगळं दिसणं हा उद्देश साधला गेलाय’. ‘अप्रा’च्या स्टाइल डिझायनर संस्थेच्या प्राजक्ता आणि अश्विनी सांगतात. भरजरी घागरा वर्षांतून एकदाच परिधान केला जातो. यासाठी साडी हा उत्तम पर्याय असतो, असे प्राजक्ता म्हणाल्या. जुनंच आहे, पण नव्याने दिसण्याचा प्रयत्न असेल तर काठापदराची साडी घागरा म्हणून नेसता येते. त्यावर भरजरी जामेवार कापडाचा दुपट्टा, याशिवाय साडीच्या घागऱ्यावर पूर्ण लांबीचे जॅकेटही उत्तम पर्याय असेल. गरबा मराठी असतो. ही संकल्पना त्यात आताशा रूढ झाली आहे. पाश्चिमात्य गरबा कपडय़ांमधून दिसतो. जीन्स आणि केडिया स्वरूपाचा टॉप नजाकतदार पर्याय आहे. यात तरुण आणि तरुणींसाठी पर्याय आहेत. मुलांसाठी जॅकेट उपलब्ध आहेत. मराठी गरब्यात दागिन्यांचा आविष्कार तितकाच महत्त्वाचा आहे. यात केवळ जाडदार ठुशी घालण्याचा पर्याय मुलींसाठी आहे, असे अश्विनी यांनी सांगितले. वेगळं दिसणं आहेच, पण त्यासोबत आत्मविश्वासही मिळतो, असेही त्या म्हणाल्या.\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nकेशरचना हा तितकाच महत्त्वाचा घटक आहे. केसांची बांधणी आणि त्यांना व्यक्तिमत्त्वानुसार आकार दिल्यास उठावदार व्यक्तिमत्त्व दिसेल. केशरचनाकार वा ब्युटी पार्लर नवरात्रीच्या काळात ‘गरबा लुक’साठी सवलती देतात. त्यामुळे जर शक्य असल्यास अशा सवलतींचा फायदा घेता येईल.\nउठावदार दिसण्यातच सर्व काही सामावलेले नाही. नृत्य हा त्याचा अविभाज्य भाग आहे. दांडियाच्या आणि रास गरब्याचे पदलालित्य शिकून घेणे आवश्यक आहे. ते जमल्यास अनेकांना त्याची भुरळ पडेल. गरबा नृत्य शिकवण्या सध्या सुरू आहेत. यातील पदलालित्य शिकण्यासाठी सध्या ‘यूटय़ूब’सारखा अन्य दुसरा पर्याय नाही. बदलत्या संगीतानुसार नृत्याच्या अदा बदलल्यास त्यात दर वेळी नावीन्य तयार करता येईल.\nमुंबई विद्यापीठ पत्रकारिता विभाग, कलिना\nमहाविद्यालयात गरबा नाही, पण बाहेरील आयोजनात सहभागी होण्याचा विचार आहे. तिथे मित्र-मैत्रिणी असतीलच. नृत्याचे धडे घेतलेच आहेत. पहिल्यांदाच गरबा आयोजनात जात असल्याने उत्साह आहे. मराठी गरब्याला साजेल अशा पेहरावावर भर आहे.\n– निशा चव्हाण, रुपारेल महाविद्यालय.\nतांत्रिक महाविद्यालयात शिकत असल्याने गरब्यात सहभागी झाले नाही. यंदा मात्र काही तरी नवीन करण्याचा इरादा आहे. घरातील जुन्याच कपडय़ांमधून वेशभूषा तयार करायचा विचार आहे.\n– भारती मोरे, विद्यालंकार महाविद्यालय.\nपत्रकारिता विभागात दर वर्षीच गरब्याची धूम असते. मात्र गरब्यापेक्षा कोजागरी पौर्णिमा आम्ही मोठय़ा स्वरूपात साजरी करीत असल्याने त्यासाठीच्या तयारीला मी लागली आहे. यासाठी पारंपरिकतेवर माझा भर असून साडीला प्रथम प्राधान्य आहे.\n– प्राची सोनवणे, मुंबई विद्यापीठ\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jibheche-chochale.blogspot.com/2009_11_01_archive.html", "date_download": "2018-04-25T21:42:25Z", "digest": "sha1:AQU5L5PF44OKEGQUSGT6BG5Y5G6QRGNK", "length": 7928, "nlines": 74, "source_domain": "jibheche-chochale.blogspot.com", "title": "जीभेचे चोचले ...: November 2009", "raw_content": "\nमोठेपणाचा सोस आवरणं म्हणजे महाकर्मकठीण.\nलहान होता येणं महा कठीण.\nआयुष्य अवघं पाण्यावर रेघा ओढत जातं निघून.\nअवघ्या अडचणींचं कारण जीभ अन्‌ तिचे चोचले.\nहे चोचलेच संपत नाहीत.\nगोडानंतर तिखट अन्‌ पुन्हा मग गोड...\nचोचल्यांच्या नित्य नूतन मागणीनं वेडावलेला मी सुसाट मनाच्या गाभा-यात शिरलो.\nमाउलीला म्हणालो. तू संसारश्रांतांची साउली... तूच सांग या चोचल्यांचे काय करू मी अडाणी प्रापंचिक. तुझ्यासारखा काही योगी नाही आणि पावन मनाचा तर त्याहूनही नाही.\nकैवल्यमौक्तिकांचा चारा वेचणा-या परमहंसांची तू जननी.\nमाझ्यासारख्या कावळ्यांच्या तोंडीसुद्धा दहीभाताची उंडी लावणं तुलाच जमतं. उगाच तुला माउली म्हणत नाही सारे.\nमाउलींची मुर्ती नेहमीप्रमाणे प्रसन्न आणि आश्वस्त. काहीच बोलली नाही. नुसतीच हसली आणि एका अभंगाची गुणगुण कानावर पडली.\nरसने वोरसु मातॄके वो माये रमणिये माये रमणिये ॥\nरसने वोरसु मातॄके वो माये रामनामामॄत पी जिव्हे ॥\n जिव्हा मातृके माय रमणिय ॥\nप्रौढत्वी निज शैशवास जपणे\n\" एवढे ताडमाड वाढलात. पण तुमचं लहानपण काही गेलं नाही. \"\nप्रातःसमयो तो पातला आणि आमच्या सुब्बालक्ष्मीचा खणखणीत सुप्रभात कानावर कडाडला.\nघर आवरता आवरता माझ्या नाकी नऊ येतात पण तुम्हीऽऽ तुम्ही सुधाराल तर शप्पथ... :X\nमी म्हणालो.. \"हे बऽऽघऽऽ, शपथ हा शब्द मराठी भाषेतला संवेदनशील असा शब्द आहे. हे शपथ सारखे शब्द जरा हळू बोल. आपण सामान्य माणसं. पोरंबाळं आहेत आपल्याला...केशवसुतांच्या तुतारीची परंपरा सांगणारे बोरुकुशलदेखील हा शब्द ऐकून हल्ली टरकतात... आपण आपला सुखेनैव प्रपंच करावा आणि राज्य परिवहन मंडळाच्या एस. टी. प्रमाणे सहनशील असावं.\"\nआंदोलनाचा पवित्राच नेहमी घेणारे आमचे अर्धांग हे ऐकेल तर शप्पथऽऽ \nकेशवसुतांच्या तुतारीचा प्राण जरी आजकाल क्षीण होत असला तरी प्रौढत्वी निज शैशवास जपणे या बाण्याचे मात्र मला विस्मरण झाले नाही. पोकळ मानसन्माच्या आणि तकलादु मॉडेस्टीच्या नाटकांमध्ये बालपणीचा सुखाचा काळ हरवून गेला.\nलहानपण दे गा देवा..\nम्हणत आर्त जागवणारे तुकोबा असं का म्हणतात ते खरोखर जाणवू लागलं.\nहे लहानाहून लहान झाल्याशिवाय कसं कळेल\n\"तेथ व्युत्पत्ती अवघी विसरिजे थोरपण जगा सांडिजे जै जगा धाकुटे होईजे तया जवळिक माझी ॥\"\nविद्वत्तेच्या आणि मोठेपणाच्या फाजील कल्पना फेकून देऊन जो जगासमोर धाकुटा झाला त्याला देवाचे सानिध्य लाभते.\nवाळूत वेचून आणलेल्या शंख शिंपल्यांची, पोहे खाताना त्यातून वेचून खाल्लेल्या शेंगदाण्यांची, पहली तारीख पर मिळणा-या चॉकलेटपेक्षा चवदार असणा-या लेमन ऑरेंज गोळ्यांची, चिखल उडवत..घसरून धप्पकन्न पडत चिंब झेललेल्या पावसाच्या मौजेची आठवण पुन्हा पुन्हा येत रहाते.\nहॅप्पी बालपण आणि हॅप्पी बाल दिन\"..\nजाता जाता रहावत नाही म्हणून सांगतो..\nआंदोलनं करताना आपण फेकलेला दगड सहन करणारी एस. टी. सर्व ठिकाणी असेल असं नाही.\nमुठीत गोळ्याबिस्कीटांची दौलत घेऊन जाणारे बाळगोपाळ त्याच चिमुकल्या मुठीत त्यांचा इवलासा जीव घेऊन शाळेपर्यंतचा प्रवास करत असतात.\nप्रौढत्वी निज शैशवास जपणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://patilaakash.blogspot.com/2013/10/sry-sry-course-job.html", "date_download": "2018-04-25T21:54:03Z", "digest": "sha1:WCLEVAJXEQW5VMEEHOSQDIIODPVWAB76", "length": 9346, "nlines": 139, "source_domain": "patilaakash.blogspot.com", "title": "Aakash Patil: 'ती'", "raw_content": "\nबारीक बारीक चुका काढते,\nप्रत्येक वेळी टोचून बोलते,\nजोराने माझा कान ओढते,\nतरीही मला ती खूप आवडते,\nखुपदा उगाचच भांडते, बोलण टाळते,\n\"आम्ही नाही जा,\" म्हणत रुसून बसते,\nआणि तास भराच्या आताच,\nस्वतःच sry sry करते,\nतरीही मला ती खूप आवडते,\n\"बोलत का नाहीस माझ्याशी \n\"तुला मी आजकाल आवडत नाही,\"\nअशी बडबड करून अक्षरशः डोक्यात जाते,\nतरीही मला ती खूप आवडते,\n\"आपलं पुढे कस होणार रे \n\"घरचे तयार होतील ना रे आपल्या लग्नाला\n\"आपण पळून जावूया का\n\"मग आई-बाबांना काय वाटेल\nसगळ स्वतःच बोलून टाकते,\nतरीही मला ती खूप आवडते,\n\"हे तुला जमत नाही तरी का करतोस\n\"तू हा course का नाही करत\"\n\"अरे इकडे इकडे असा असा job आहे\"\nफक्त माझाच विचार करते\nम्हणूनच मला ती खूप आवडते,\n\"आज तुझ्या नावाने उपवास केलाय\"\n\"तू ये नारे जवळ माझ्या\"\nअस बोलून जीवाचं पाणी पाणी करते,\nम्हणूनच मला ती खूप आवडते.\nआपलं सगळं सेम आहे \nएकच फाईट वातावरण टाईट \nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\nतु भगव्या कफनीचा जोगी तुच श्रीमंत योगी\nराग काढायचं एकमेव साधन #TV_Remote\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://sindhudurglive.com/", "date_download": "2018-04-25T21:44:00Z", "digest": "sha1:267EQGIH3DETZBJCYKMVNDX3DYZUD7NG", "length": 17470, "nlines": 202, "source_domain": "sindhudurglive.com", "title": "Sindhudurg Live | SindhudurgLive.com", "raw_content": "\nसिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या नूतन वास्तूचे १ मे रोजी होणार उदघाटन // चेअरमन सतीश सावंत यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती // माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते होणार प्रधान कार्यालयाचे उद्घाटन // माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, आमदार हसन मुश्रीफ, माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार समारंभ //\nमुंबई : ‘नाणार’ प्रश्नी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आक्रमक // प्रकल्प बचाव समितीची मुंबईतील पत्रकार परिषद उधळली // नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला कुणी विरोध करू नये // कोकणातील एक लाख तरुणांना मिळणार रोजगार // असा दावा प्रकल्प बचाव समितीचे अध्यक्ष अजय सिंह सेनगर यांनी केला // तुमचा कोकणशी संबंध काय // महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला प्रश्नांचा भडिमार // पत्रकार परिषदही उधळली //\nकणकवली : कणकवली परिसरात चित्रीकरण झालेल्या ‘मेमरी कार्ड’ सिनेमाचे होणार ‘डिमांड शो’ // २७ एप्रिलपासून लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली येथे होणार डिमांड शो // उन्हाळी सुट्टीत प्रेक्षकांना पाहता येणार आवडता सिनेमा… ‘मेमरी कार्ड’ // कणकवली शहरासह परिसरात शूटिंग झालेला मेमरी कार्ड सिनेमा २ मार्चला झाला होता रिलीज // कणकवलीतील थिएटरमध्ये सलग १ महिना सिनेमा होता हाऊसफुल्ल // सिनेमातील प्रत्येक सीनवर प्रेक्षक पाडतात शिट्ट्या आणि टाळ्यांचा पाऊस // शहरातील विद्यामंदिर हायस्कुल, स्वयंभू मंदिर, कलमठ, वरवडे-संगम, जानवली ब्रीज आदी परिसरात झालाय सिनेमा शूट // इंटरनेट, मोबाईलच्या आधुनिक जमान्यातील पिढीची जीवनशैली दिसून येते सिनेमात // पालक आणि मुलांच्या नातेसंबंधांवर प्रभावी भाष्य करणारा मेमरी कार्ड प्रत्येक कुटुंबाला आवडणारा असा आहे सिनेमा //\nनिर्वासितांना मिळणार त्यांच्या मालकीच्या जमिनी\nआमदार नितेश राणे यांची वचनपूर्ती ; कणकवलीत साकारणार सीबीएसई बोर्डाचे इंटरनॅशनल स्कुल\nमुंबई महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ म्हाडेश्वर यांचा सत्कार\nजिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या शानदार नूतन वास्तूचे १ मे रोजी उदघाटन\nनिर्वासितांना मिळणार त्यांच्या मालकीच्या जमिनी\nमुंबई : देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासितांना राज्यात देण्यात आलेल्या जमिनी आणि मालमत्ता हस्तांतरण तसेच,वापर या वरील निर्बधातून मुक्त करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळ मंगळवारी...\nआमदार नितेश राणे यांची वचनपूर्ती ; कणकवलीत साकारणार सीबीएसई बोर्डाचे इंटरनॅशनल...\nकणकवली : आमदार नितेश राणे यांनी कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील वचनपूर्तीला सुरुवात केली आहे. निवडणूक काळात कणकवली शहरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील सीबीएसई बोर्डाची मान्यताप्राप्त शिक्षण सुविधा...\nमुंबई महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ म्हाडेश्वर यांचा सत्कार\nजिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या शानदार नूतन वास्तूचे १ मे रोजी उदघाटन\nसावंतवाडी आर.पी. डी. कॉलेजमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा\nदेवगडचा हापूस पिकला दुबईच्या बागेत\n पेट्रोल शंभरी गाठण्याची शक्यता\nनवी दिल्ली : पेट्रोल-डीझेलच्या किंमती येत्या काही दिवसांत गगनाला भिडण्याची शक्यता आहे. सीरिया मधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलांच्या किंमती अजून वाढण्याची शक्यता वर्तवलीजात...\nपहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना गुगलची आदरांजली\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारताला १२ वे सुवर्णपदक\nभारतात दर १५ मिनिटांनी एक अत्याचार ; ‘क्राय’चा निष्कर्ष\nदेशातील निम्म्या विद्यार्थ्यांना गणित जमेना…\nहैदराबाद टीमचा दुसरा विजय ; मुंबई इंडियन्सचा सलग दुसऱ्यांंदा पराभव\nचेन्नई-कोलकाता यांच्यात मंगळवारी लढत\nसिंधू आणि सायनामध्ये रंगणार फायनल\nभविष्याचा वेध घेणारा चित्रपट ‘रेडी प्लेयर वन’\n२०४५ सालामध्ये पृथ्वीतलावर केवळ गरिबी, प्रदूषण, वाढती लोकसंख्या, भ्रष्टाचार याचे स्तोम माजले आहे. तर व्हर्च्युअल रिऍलिटीच्या जगात शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या अनेक संधी असल्याने लोक...\nनोकरीला रामराम करून एतशा संझगिरी झाली छोटी मालकीण\nमराठी नववर्षाच्या जल्लोषी स्वागताने ओसरगाव महोत्सवाची सांगता\n१५ मार्चला सिनेमागृह प्रेक्षकांसाठी खुले करणार-आमदार नितेश राणे\nमहेश बाबूच्या ‘या’ चित्रपटाने ‘बाहुबली’लाही मागे टाकलं\nवाडोस महाआरोग्य शिबिरास ‘न भूतो न भविष्यती’ प्रतिसाद\nहापूसच्या जीआय मानांकनामुळे उत्पादकांना दिलासा\nज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कासकर यांचं निधन\nनिर्वासितांना मिळणार त्यांच्या मालकीच्या जमिनी\nआमदार नितेश राणे यांची वचनपूर्ती ; कणकवलीत साकारणार सीबीएसई बोर्डाचे इंटरनॅशनल...\nमुंबई महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ म्हाडेश्वर यांचा सत्कार\nजिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या शानदार नूतन वास्तूचे १ मे रोजी उदघाटन\nसावंतवाडी आर.पी. डी. कॉलेजमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा\nदेवगडचा हापूस पिकला दुबईच्या बागेत\nमाणगाव येथील मोफत रक्त तपासणी शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद\nभारतातील २४ बोगस विद्यापीठांची नावे जाहीर ; महाराष्ट्रातील एका विद्यापिठाचा समावेश\nकसाल येथे २९ व्या राष्ट्रीय रास्ता सुरक्षा अभियान\nदिल्लीची अवस्था ‘गंभीर’ ; गौतमने सोडले कर्णधारपद\nकणकवलीचा महासंग्राम पेटला… शिवसेना उमेदवाराचा बॅॅनर फाडला \nसर्वसामान्य प्रवाशांना एसटी प्रवास महागणार\nमाकडतापाचे संकट पुन्हा गडद ; डेगवे, नेतर्डेत नव्याने रुग्ण\nबांदा येथे सेस वसूलीवरून बाजार समिती बैठकीत खडाजंगी\nसमुद्राच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ ; किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती\nबांदा पोलिस ठाणे येथील पाटेश्वर मंदिर वार्षिक पुजा उत्साहात\nकणकवलीच्या इतिहासात भाजपाचा नगराध्यक्ष होणार विराजमान ; राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह...\nमाजी उपसभापती दिगंबर मांजरेकर भाजपात ; मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत...\nनिर्वासितांना मिळणार त्यांच्या मालकीच्या जमिनी\nआमदार नितेश राणे यांची वचनपूर्ती ; कणकवलीत साकारणार सीबीएसई बोर्डाचे इंटरनॅशनल...\nमुंबई महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ म्हाडेश्वर यांचा सत्कार\nमहामार्गाच्या कामाने घेतला पाचवा बळी ; भीषण अपघातात माणगावच्या व्यापाऱ्याचे निधन\nमैंं नारायण तातू राणे… राणेंनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ\nशिक्षण सेवक रुपेश पाटील यांचे अन्यायाबद्दल उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3571929/", "date_download": "2018-04-25T22:25:16Z", "digest": "sha1:NN3WR5SQ2YORFFREDQXAYCMWNUMMFDZD", "length": 2249, "nlines": 67, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील साडी Equine HOME Fashions चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 13\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/cancer-tumor-due-to-sugar-117102400012_1.html", "date_download": "2018-04-25T22:01:26Z", "digest": "sha1:XKK3P75RX7ETVD6X4M56MJLIVR4AKVLY", "length": 8272, "nlines": 110, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साखरेमुळे वाढतो कर्करोगाचा ट्यूमर | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाखरेमुळे वाढतो कर्करोगाचा ट्यूमर\nलंडन- साखर आणि मीठ हे योग्य प्रमाणात असतील तरच ते आरोग्याला लाभदायक ठरतात. हे दोन्ही पदार्थ असे आहेत की ज्याचा संपूर्ण अभावही वाईट आणि अतिरेकही वाईट.\nकर्करोगाविषयी 9 वर्षे चालत आलेल्या एका संशोधनात असे दिसून आले की साखरेचे सेवन कर्करोगाच्या पेशी वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे ट्यूमर वाढण्याच्या गतीत वाढ होते. हे संशोधन कर्करोगाच्या उपचार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे समजले जाते.\nबेल्जियममधील वलाम्स इनिस्टट्यूटवर बॉयोटेक्नॉलॉजी, कथोलिएके युनिव्हर्सिटी लियूवेन आणि विजे युनिव्हर्सिटी ब्रसेल यांनी देखील या संशोधनाला दुजोरा दिलेला आहे. या संशोधनातून साखर आणि कर्करोग यांचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nआहारात साखरेचा अधिक समावेश असल्यास त्याचा कर्करोग रूग्णांवर खूप प्रभाव होऊ शकतो. वीआईबीकेयू लियूवेनच्या जोहान थिवेलिन यांनी सांगितले की आमच्या संशोधनातून असा खुलासा झाला आहे की साखरेच्य अति सेवनामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्याची गती वाढते.\nलंडनमध्ये विजय माल्याला अटक\nलंडन हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली\nम्हणून या शाळेने घालती स्कर्टवर बंदी\n57 लाख वर्षांपूर्वीचे माणसाच्या पायाचे ठसे\nलंडनमध्ये भर चौकात मानवी मास विक्रीला\nयावर अधिक वाचा :\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://ebc2017.dtemaharashtra.gov.in/StaticPages/frmContact.aspx?did=1668", "date_download": "2018-04-25T22:11:35Z", "digest": "sha1:6BNSHTESPQMLVHRP3CDOMSCB4VIM3QMF", "length": 5265, "nlines": 86, "source_domain": "ebc2017.dtemaharashtra.gov.in", "title": "..:: Directorate of Technical Education, Maharashtra State, Mumbai ::..", "raw_content": "राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष २०१७-१८\nडॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना शैक्षणिक वर्ष २०१७-१८\nतंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई (सनियंत्रण अधिकारी)\nतंत्रशिक्षण विभागीय कार्यालय मुंबई श्री. प्रमोद अ. नाईक\nसहसंचालक 1) श्री हरिचंद्र चव्हाण\n2) श्री विजय भांगरे\n022-26471619 1) श्री किशोर मानकर\n022-26471619 मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग romumbai.dte\nतंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणे डॉ. डी. आर.नंदनवार\nसहसंचालक 1) श्री.आर. पी. गायकवाड सहा. संचा.(तां)\n2) श्री डी. पी. जगताप, प्रशा. अधि. 1) श्री. शशिकांत अडागळे\n2) श्री सागर अ. बोरकर\n3) श्री. संजय बी. शिंदे पुणे, कोल्हापुर, सांगली, सातारा, सोलापुर ropune.dte\nतंत्रशिक्षण विभागीय कार्यालय नाशिक श्री. जी. आर. नाठे\nसहसंचालक 1) श्री. अ. व. पवार, सहा. संचा. (तां)\n2) श्री अ. का. कन्हाके, प्रशा. अधि.\n2) श्री व्ही. एल. केदारे\n3) श्री.के. के. धात्रक\n0253-2403716 नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार ronashik.dte\nतंत्रशिक्षण विभागीय कार्यालय औरंगाबाद श्री. महेश शिवणकर\nसहसंचालक 1) डॉ. गोविंद रे संगवई विभाग प्रमुख\n0240-2050522 1) श्री. योगेश रामगिरवार\n2) श्री. जी. के. जमदाडे का. अ.\n3) श्री.तायडे औरंगाबाद, बिड, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, लातुर, उस्मानाबाद roaurangbad.dte\nतंत्रशिक्षण विभागीय कार्यालय अमरावती श्री. डी. एन. शिगाडे\nसहसंचालक 1) श्री. एन. एस. अलीसर सहा. संचा.(तां)\n2) श्री एस. एस. सपकाळे, प्रशा.अधि.\n0721-2579913 1) श्री. निलेश इंगळे\n2) श्री. योगेश भुसारी\n0721-2573027 अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम roamravati.dte\nतंत्रशिक्षण विभागीय कार्यालय नागपूर श्री. जी. आर. ठाकरे\nसहसंचालक 1) श्री.एस. एस. तडस सहा. संचा(तां)\n2) श्री एम एम. जोशी प्रशा. अधि. 1) सौ. अर्चना रामावत\n2) श्री ए. एन. नेवारे\n3) सौ. सपना लोदे नागपुर, भंडारा, गोंदीया, गडचिरोली, वर्धा,चंद्रपुर ronagpur.dte\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/jagatkaran-news/india-bans-import-of-goods-from-china-1327312/", "date_download": "2018-04-25T22:20:04Z", "digest": "sha1:UYDXKL25MGKOTQL46NHJM5IAJ7JLPWSI", "length": 30042, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India bans import of goods from China|व्यापारी बहिष्काराचे अस्त्र! | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nभारताला आण्विक पुरवठादार गटाचे सदस्यत्व मिळण्यात चीनने आडकाठी केली.\n‘चिनी मालावर बहिष्कार घाला’ या सध्या टिपेला पोहोचलेल्या आवाहनाचा प्रतिवाद करणाऱ्यांना देशविरोधी ठरवण्याचे भावनिक अस्त्र कदाचित यशस्वी ठरत असेल; परंतु प्रतिवादाला पूरक अशी राजनैतिक आणि आर्थिक कारणे आहेत, त्या कारणांची व्यावहारिकता आकडेवारीने पटवून सांगता येते. तसेच, अशा नकारात्मक आवाहनाऐवजी भारतीय वस्तूंना चिनी बाजारपेठेत प्रवेश सुकर करणे अधिक गरजेचे आहे..\nभारताला आण्विक पुरवठादार गटाचे सदस्यत्व मिळण्यात चीनने आडकाठी केली. त्यानंतर पाकिस्तानात वास्तव्यास असलेला कुख्यात दहशतवादी मसूद अजहरचे नाव संयुक्त राष्ट्र संघाच्या दहशतवादी यादीत समाविष्ट करण्यास चीनने तांत्रिक कारणाने विरोध केला. तसेच उरी दहशतवादी हल्ल्यासंदर्भातही चीनने पाकिस्तानची तळी उचलली.. यामुळे सर्वसामान्य भारतीय जनतेत बीजिंग हा इस्लामाबादचा पाठीराखा असल्याची भावना अधिक दृढ होत गेली. गेल्या काही वर्षांत पेणमधील गणपती मूर्तीची आणि शिवकाशीतील फटाक्यांची जागा बघता बघता चिनी वस्तूंनी घेतली आहे. भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूंचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा साथीदार असलेल्या चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी वस्तूंच्या बहिष्काराचे आर्थिक अस्त्र उगारण्याच्या मागणीने जोर धरला. समाज माध्यमांतून चिनी वस्तूंच्या बहिष्काराचा शिस्तबद्ध प्रचार चालू आहे. काही राजकीय नेत्यांनीदेखील या प्रचाराला पाठिंबा दिला आहे. गुजरात चेम्बर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री या संघटनेनेही चिनी वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्याचे आवाहन केले.\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nआयातीवर बहिष्कार टाकण्यामागे त्या देशाला आर्थिकदृष्टय़ा दुखावून दबाव टाकण्याची रणनीती असते, जेणेकरून संबंधित देशाने आपल्या धोरणाचा पुनर्विचार करावा. भारत आणि चीनचा इतिहास पाहिला तर अनेक वेळा बहिष्काराचे आवाहन करण्यात आले होते, मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. किंबहुना, पहिला जोर ओसरल्यानंतर बाजारपेठीय गणितेच अधिक प्रभावी ठरतात हे दिसून येते. सध्याच्या बहिष्काराच्या अस्त्राचा बाजारपेठेवर कितपत परिणाम झाला आहे याची शास्त्रशुद्ध माहिती अजून उपलब्ध नाही.\nगेल्या दशकात आर्थिक शक्तीच्या जोरावर एक जागतिक सत्ता म्हणून चीनचा उदय झाला आहे. चीन एक निर्याताभिमुख अर्थव्यवस्था आहे. चीनच्या परराष्ट्र धोरणात आर्थिक राजनय महत्त्वपूर्ण आहे. गेल्या काही वर्षांत भारत आणि चीन यांचे आर्थिक संबंध हे अधिक घनिष्ठ झाले आहेत. किंबहुना चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. २०१५-१६ मध्ये द्विपक्षीय व्यापार ७० बिलियन डॉलर एवढा होता. अर्थात, जगातील सर्वाधिक व्यापारी तुटींपैकी एक म्हणून भारत आणि चीन व्यापाराकडे पाहावे लागेल. २०१५-१६ मध्ये तुटीचे प्रमाण ५३ बिलियन डॉलर एवढे प्रचंड होते. अशा वेळी चीनने आर्थिक गुंतवणूक करावी यासाठी भारत सरकारने ‘लाल’ गालिचे अंथरले आहेत.\nत्यामुळे उपरोक्त स्वयंस्फूर्त बहिष्कार यशस्वीपणे राबविला गेला तरी भारताच्या चीनसोबतच्या बृहत् व्यापारी संबंधांवर फारसा परिणाम होणार नाही. द्विपक्षीय व्यापाराचा ताळेबंद पाहता व्यापारी तुटीवर तर बहिष्काराचा अजिबातच परिणाम होणार नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सार्वजनिक रोषाचा पहिला बळी मुख्यत: सर्वसामान्य वापराच्या वस्तूंना बसतो. बाजारपेठीय वितरण साखळीमध्ये फारसे मूलभूत बदल केल्याशिवाय उपरोक्त वस्तूंना पर्याय मिळणे शक्य असते. तसेच, भारताच्या एकूण आयातीमधील त्यांचा हिस्सा नगण्य आहे. याशिवाय औद्योगिक उत्पादने, उच्चस्तरीय तंत्रज्ञानाधारित उत्पादने, टेलिकॉम, बांधकाम, ऊर्जा आणि इलेक्ट्रिकल, औषध क्षेत्रातील संसाधनांची मोठय़ा प्रमाणावर आयात भारत चीनकडून करतो. या क्षेत्रातील बहिष्काराची झळ चीनला पोहोचण्याची शक्यता आहे. परंतु ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टवर झालेल्या ऑनलाइन विक्रीमध्ये चिनी उत्पादनांनी विक्रमी मजल मारल्याचे दिसून आले आहे. शिओमी, व्हिवो, गिओनी आणि ओप्पो या चिनी मोबाइल/ संगणक कंपन्यांच्या विक्रीमध्येदेखील वाढ झाल्याचे दिसून येते. तसेच नुकत्याच गोव्यात झालेल्या ब्रिक्स परिषदेमध्ये चीनसोबत अधिक आर्थिक एकात्मीकरण व्हावे यासाठी मोदी सरकारने भरीव प्रयत्न केले. याशिवाय ७ ऑक्टोबरला निती आयोग आणि चीनच्या राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयुक्तालयादरम्यान अनेक आर्थिक सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. याशिवाय गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यात भारताने १० बिलियन डॉलरचे आर्थिक सामंजस्याचे करार केले आहेत. सध्या चीनची अर्थव्यवस्था जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिकीकरणाच्या युगात जगातील इतर देशांसोबतच भारताची अर्थव्यवस्था चीनच्या अर्थव्यवस्थेशी जैविकदृष्टय़ा निगडित आहे. २०११ ते २०१६ दरम्यान मंदीमुळे भारताचा जागतिक व्यापार २० टक्क्यांनी संकुचित झाला, मात्र चीनकडून आयातीचे प्रमाण ११.५ टक्क्यांनी वाढले आहे.\n‘मेक इन इंडिया’ या अभियानामागील मुख्य उद्देश भारताला जागतिक उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याचे आहे. २०२५ पर्यंत सकल राष्ट्रीय उत्पन्नातील औद्योगिक उत्पादनाचा (मॅन्युफॅक्चिरग) हिस्सा सध्याच्या १६ टक्क्यांवरून २५ टक्के करण्याचा भारताचा मानस आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी चीनचा उल्लेख ‘जगाचे उत्पादन केंद्र’ असा केला होता आणि भारताला त्या मार्गावर चालायचे असेल तर चीनची मदत घेणे अपरिहार्य आहे. त्यामुळेच चिनी कंपन्यांनी भारतात कारखाने स्थापन करावेत यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. त्याचेच फळ म्हणून शिओमी आणि हुवेई यांनी भारतात स्मार्टफोन उत्पादन केंद्रे उभारली आहेत. चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेएवढी अतिअवाढव्य नसली तरी त्यांना दुर्लक्षित करणे भारताला परवडणार नाही. तसेच बहिष्काराचा आर्थिक चिमटा चीनमधील यीवू आणि ग्वानझाव येथील निर्यातदारांना जाणवेल, मात्र मोठय़ा आर्थिक करारांवर याचा विपरीत परिणाम होईल असे वाटत नाही. त्यामुळेच भारताविरोधात चीनमध्ये जर बहिष्काराचे प्रतिअस्त्र उगारले गेले तर त्याचा मोठा फटका भारताच्या निर्यातीला बसण्याची शक्यता आहे. एकूणच चिनी वस्तूंवरील बहिष्काराच्या अस्त्राचा सर्वाधिक फटका चिनी उत्पादकांपेक्षा त्याची विक्री करण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय व्यापाऱ्यांनाच अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत आणि चीन संबंधात बहिष्काराचे अस्त्र फारसे उपयोगाचे ठरणार नाही.\nदुसरी लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, चीन आणि अमेरिका या कट्टर प्रतिस्पध्र्यातील द्विपक्षीय व्यापार भारताच्या द्विपक्षीय व्यापारापेक्षा किती तरी पटीने अधिक म्हणजे ६०० बिलियन डॉलर एवढा प्रचंड आहे. थोडक्यात, देशांतर्गत राजकीय मुद्दय़ांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने द्विपक्षीय आर्थिक सहकार्याचा विचार करणे अपेक्षित असते. त्यामुळे बहिष्कारापेक्षा भारतीय वस्तूंना चिनी बाजारपेठेत अधिक सुकरपणे प्रवेश कसा मिळेल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. १२ ऑक्टोबरला झालेल्या वाणिज्यमंत्र्यांच्या द्विपक्षीय बैठकीत चीनने भारताला याबाबत सहकार्याचे आश्वासन दिले आहे. त्याचा अधिक पाठपुरावा करणे गरजेचे आहे. तसेच कोणत्या चिनी उत्पादनांची आयात करणे अत्यावश्यक आहे याचा भारताने बारकाईने विचार करणे गरजेचे आहे. कारण चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या सर्वच वस्तू आर्थिकदृष्टय़ा किफायतशीर असतात या गृहीतकाला आव्हान देणे गरजेचे आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या रिसर्च अ‍ॅण्ड इन्फर्मेशन सिस्टीम्स इन डेव्हलपिंग कण्ट्रीज या थिंक टँकमधील एस. के. मोहंती यांनी रिझव्‍‌र्ह बँकेसाठी केलेल्या अभ्यासानुसार २०१२ मध्ये भारताने चीनमधून आयात केलेल्या एकूण उत्पादनापैकी एकतृतीयांश उत्पादनांच्या किमती स्पर्धात्मक नव्हत्या. विशेषत: वस्त्रोद्योग, ऑटोमोटिव्ह आणि रसायन क्षेत्रातील आयात तुलनात्मकदृष्टय़ा महाग होती.\nतसेच चीनचे पाकिस्तानमधील हितसंबंध भू-राजकीयसोबतच आर्थिक आहेत. चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. तद्वतच चीनचा भारताशी असलेला आर्थिक व्यवहार (७० बिलियन डॉलर) पाकिस्तानपेक्षा (१२ बिलियन डॉलर) किती तरी पटींनी अधिक आहे. भारताची चीनसमवेत असलेली व्यापारी तूट म्हणजे, चिनी वस्तूंना निर्यातीसाठी असलेली मोठी आणि हक्काची बाजारपेठ आहे. त्यामुळे उपरोक्त वस्त्रोद्योग, ऑटोमोटिव्ह आणि रसायन क्षेत्रातील आयातीच्या पुनर्विचाराचे संकेत तसेच जागतिक व्यापार संघटनेच्या अधिमान्य नियमांचा वापर करून भारताने चिनी वस्तूंवर काही र्निबध घातले तर मंदावत चाललेल्या चिनी अर्थव्यवस्थेला योग्य इशारा मिळेल. तसेच चीनची अधिकाधिक गुंतवणूक भारतात असेल तर चीनला पाकिस्तानला बिनशर्त पाठिंबा देण्यावर मर्यादा पडतील आणि तटस्थतेची भूमिका बजावणे भाग पडेल. सर्जिकल स्ट्राइक्सनंतर चीनने विरोधाचा फारसा सूर आवळला नाही. त्याचे कारण त्यांच्या आर्थिक हितसंबंधातदेखील शोधता येते. थोडक्यात, भारतासोबतचे आर्थिक संबंधच चीनला पाकिस्तानपासून किंचित अंतरावर ठेवतील.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/category/events-mr/", "date_download": "2018-04-25T21:45:26Z", "digest": "sha1:7M5DFOKGHBWGNLPCKF7WSODGSLFJ5T63", "length": 8158, "nlines": 138, "source_domain": "abdulsattar.in", "title": "कार्यक्रम | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nसिल्लोड येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन\nसिल्लोड येथिल जि.प. प्रशाला येथे दिनांक ०७ जानेवारी २०१८ रोजी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.\nसिल्लोड येथे प्रचंड मोर्चाचे आयोजन.\nसिल्लोड येथे युवक कॉंग्रेसच्या वतीने दिनांक १३ जानेवारी २०१६ रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.\nसिल्लोड येथे प्रचंड मोर्चाचे आयोजन.\nसिल्लोड येथे युवक कॉंग्रेसच्या वतीने दिनांक १३ जानेवारी २०१६ रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.\nसिल्लोड येथे सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दिनांक १ जानेवारी २०१६ रोजी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.\n२३ जानेवारी २०१५ रोजी दुष्काळ परिषदेचे आयोजन.\nआ. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सिल्लोड येथे २३ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय दुष्काळ परिषद आयोजित करण्यात आली आहे.\nप्रचार सभा १३ ऑक्टोबर चे तपशील\nदि. १३ ऑक्टोबर २०१४ ला होणाऱ्या प्रचारसभेचा तपशील खालीलप्रमाणे आहे. सर्वांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे हे आव्हान.\nप्रचार सभा ११ ऑक्टोबर चे तपशील\nदि. ११ ऑक्टोबर २०१४ ला होणाऱ्या प्रचारसभेचा तपशील खालीलप्रमाणे आहे. सर्वांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे हे आव्हान.\nजन संवाद अभियान ५ ऑक्टोबर चे तपशील\nजन संवाद अभियानाचा रविवार, दि. ०५/१०/२०१४ चा तपशील खालीलप्रमाणे आहे. सिल्लोड-सोयगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.\nजन संवाद अभियान ४ ऑक्टोबर चे तपशील\nजन संवाद अभियानाचा शनिवार, दि. ०४/१०/२०१४ चा तपशील खालीलप्रमाणे आहे. सिल्लोड-सोयगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.\nजन संवाद अभियान २ ऑक्टोबर चे तपशील\nजन संवाद अभियानाचा गुरवार, दि. ०२/१०/२०१४ चा तपशील खालीलप्रमाणे आहे. सिल्लोड-सोयगावच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photo-gallery/cm-fadnavis-announces-farm-loan-waiver-of-34000-crore-263539.html", "date_download": "2018-04-25T21:47:39Z", "digest": "sha1:F2R5ZG6P4JK4BKD2O6SS6XKAJ4HBDM44", "length": 8530, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शेतकरी कर्जमाफी : या आहेत 7 मोठ्या घोषणा", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nशेतकरी कर्जमाफी : या आहेत 7 मोठ्या घोषणा\nशेतकरी कर्जमाफी : या आहेत 7 मोठ्या घोषणा\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nफोटो गॅलरी 1 week ago\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nमहाराष्ट्र April 16, 2018\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nदेशातल्या 'या' दहा कंपन्या देतायत हजारो नोकऱ्या\nशहीद किरण थोरात यांना अखेरचा निरोप\nअसं आहे नवी दिल्लीतील आंबेडकर स्मारक\nहे आहेत 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी\n'वीरे दी वेडिंग'च्या गाण्यात करिना-सोनमचा बोल्ड अंदाज\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/book-review-marathi/book-review-117030200017_1.html", "date_download": "2018-04-25T21:53:36Z", "digest": "sha1:6RT2FOPR3HN3YY2CVIDA4TCIP5GDVA7H", "length": 21277, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "समाजमनाचे ज्वलंत विषय मांडणारे: यशोशिखर | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसमाजमनाचे ज्वलंत विषय मांडणारे: यशोशिखर\n‘व्यक्तिमत्व विकासावर’ आधारित लेखक मंगेश विठ्ठल कोळी यांचा ‘यशोशिखर’ लेख संग्रहातील लेख समाजमनाचे ज्वलंत विषय मांडणारे आहेत. लेखक मंगेश कोळी व्यवसायाने ‘मानसशास्रीय सल्लागार’ असल्यामुळे, तरूणांना भेडसावणा-या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी या लेखसंग्रहात दिलेली आहेत. या लेखसंग्रहाचे प्रकाशन जयसिंगपूर येथील नामांकित ‘कवितासागर प्रकाशन’ संस्थाने केले आहे.\n‘यशोशिखर’ लेखसंग्रहात एकूण २० लेख, व्यक्तिमत्व विकासाला चालना देणारे, प्रेरणादायी आहेत. अपेक्षित ध्येय, यशोशिखर गाठण्यासाठी मनाची तयारी, दृढता, आत्मविश्वास, जिद्द आदि गुणांची आवश्यकता असते. तरूणाईला आज योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मानवी मुल्यांची त्यांना जाण असणेही तितकेच जरूरीचे आहे. समाजिक समस्यांवर लेखन आजच्या काळाची खरी गरज आहे आणि ही जाण लेखकाला आहे असे या संग्रहातील लेख वाचताना जाणवते.\n‘यशोशिखर’ या लेखसंग्रहास आबासाहेब मारूती सूर्यवंशी (माजी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर) यांची संग्रहातील सर्वच लेखांवर दृष्टीक्षेप टाकणारी विस्तृत, सुंदर प्रस्तावना लाभली आहे. प्रस्तावनेत लेखक मंगेश विठ्ठल कोळी यांच्याविषयी गौरवोद्गार काढताना ते प्रस्तावनेत म्हणतात -\n‘माझ्या आयुष्यात, समाजासाठी धडपडणारी, समाजासाठी काहीतरी करणारी अनेक माणसे आली पण मंगेश विठ्ठल कोळी नावाची ही व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी जाणवली. व्यवसायाने मानसशास्रीय सल्लागार असलेने अनेक तरूणांची मने, स्वभाव, त्यांचे छंद इत्यादी बाबत खोलवर विचार करणारे ते एक तरूण व्यक्तिमत्व आहे’\nमनोगतात लेखक मंगेश विठ्ठल कोळी यांनी ‘यशोशिखर’ शब्दांचा अर्थ सुंदर उदाहरणासह सांगितला आहे. ऑफीसचे काम आटोपून, डोंगराच्या शिखरावरील कुलदैवतेच्या दर्शनाला निघालेला तरूण डोंगर पायथ्याशी पोहचतो तोवर सायंकाळचे सात वाजतात, तो तसाच डोंगर चढतो. चढता-चढता अंधार पसरतो. काळोख होतो. परिणामी तो घाबरतो आणि तिथेच मध्यंतरी थांबतो. तितक्यात तिथे साठीतला व्यक्ती येतो. त्यांच्याकड अंधुकसा दिवा असतो. तो तरूणाला विचारतो, का थांबलास तो अंधाराचे कारण सांगतो. तो साठीतला व्यक्ती म्हणतो, चला मी ही तिकडेच चाललो आहे. तरूण म्हणतो, या तुमच्या दिव्याचा प्रकाश पाच - सहा पावलांपर्यतच जातोय. पुढे काळोख आहे. त्यावर साठीतल्या व्यक्ती ते, पाच - सहा पावले का असेना तो अंधाराचे कारण सांगतो. तो साठीतला व्यक्ती म्हणतो, चला मी ही तिकडेच चाललो आहे. तरूण म्हणतो, या तुमच्या दिव्याचा प्रकाश पाच - सहा पावलांपर्यतच जातोय. पुढे काळोख आहे. त्यावर साठीतल्या व्यक्ती ते, पाच - सहा पावले का असेना दिसत तर आहे असे म्हणत दोघेही हळूहळू पुढे चालू लागतात. सूर्योदयापूर्वीच ते दोघे शिखरावर पोहचतात, दर्शन घेतात. तेव्हा त्या तरूणाला समजतं की, छोट्या पावलांनी, अंधुक प्रकाशातसुद्धा मार्ग काढत त्यांनी शिखर गाठले. तसेच स्वत:चे जीवन, व्यक्तिमत्व विकास घडवायचा असेल तर छोट्या - छोट्या गोष्टी एकत्र करून शिखर गाठता येते. अश्या सुंदर उदाहरणाने लेखकाने ‘यशोशिखर’ गाठण्याचे सुत्रच सांगितले आहे.\n‘यशोशिखर’ या व्यक्तिमत्व विकास मूल्यांवर भर देणा-या लेखसंग्रहात लेखक मंगेश कोळी यांनी ध्येयपूर्तीसाठी आत्मविश्वास गरजेचा असतो हे सांगितले आहे.\n‘रिजल्ट’ लेखात लेखकांनी आजच्या प्रत्येक व्यक्ती ‘रिजल्ट ओरियनटेड’ झाल्याचं सांगितलं आहे. यशस्वी होण्याचा मूलमंत्र सांगताना निर्धाराचे महत्व लेखकाने पटवून दिले आहे. आजच्या काळात नोकरी, व्यवसाय, शिक्षण या क्षेत्रात रिजल्टचे महत्व सांगितले आहे. त्याकरिता लागणारा निर्धार अतिशय महत्वाचा असल्याचं लेखक या लेखात सांगतात.\n‘आत्मविश्वास’ लेखात लेखकांनी जीवनात आत्मविश्वासाचे अनन्यसाधारण महत्व याबाबत पटवून दिले आहे. आत्मविश्वास स्वभावात, बोलण्यात जाणवतो. नकारात्मक विचारामुळे सगळी अंगीभुत कौशल्य असूनही काही व्यक्ती अपयशाचे बळी ठरतात. मनातली अविश्वासाची भीती त्यांच्या जीवनावर विपरीत प्रभाव पाडत असते. यातून कोणत्याही गोष्टीची भीती न बाळगता, सकारात्मक दृष्टीकोनातून विचार केला तर, मनात आत्मविश्वास निर्माण होवून, यश मिळविता येते असा उपदेशात्मक विचारही लेखकांने या लेखात मांडला आहे.\n’ या लेखात ध्येयप्राप्तीसाठी ध्यास, जिद्द, संकल्पाचे महत्व प्रकट केलेले आहे.मनाचा दृढ निश्चय ध्येयाकडे वाटचाल करण्यास मदत करतो असही त्यांनी या लेखात सांगितले आहे.\n‘काय हवं, काय नको’ या लेखात लेखकांनी आजच्या पारंपारिक शिक्षणप्रणालीवर भाष्य केले आहे. शैक्षणिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक कुवत पाहून प्रत्येकाने करियर क्षेत्र निवडले पाहिजे असा संदेशही त्यांनी दिला आहे. गरजा ओळखून खर्चाचे गणित आणि मिळणारे उत्पन्न यांची योग्य सांगड जीवन आनंदी बनवते असं ते सांगतात. अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्लाही त्यांनी या लेखात दिला आहे. स्वत:ला काय हवं, काय नको हे उमगलं तर जीवन आनंदी, सुंदर, तणावमुक्त होईल असं लेखक या लेखात सांगतात.\n‘नावात काय असतं’ या थोर विचारवंत शेक्सपियर यांच्या वाक्याचा उल्लेख करताना लेखक म्हणतात, ‘एखाद्याची ओळख त्यांच्या नावातून न होता, त्यांच्या कार्यामधून होते.’ राज्यातील अध्यापक विद्यालयाची गंभीर अवस्था, डी. एड. अभ्यासक्रमाची दुर्दशा याकडे लेखकाने विशेष लक्ष वेधले आहे.\n‘स्वत:चा शोध’ लेखात लेखकाने स्वत:मधील सुप्त कलांगुणांना वेळीच ओळखून, त्यादिशेने मार्गक्रमण करणे जरूरी असल्याचे सांगितले आहे. अपयश पचवून आत्मपरिक्षणातून योग्य मार्ग निवडला तर यश नक्कीच मिळू शकते असे लेखक या लेखात सांगतात.\n‘टँलेंटेड टिचर्स’ लेखात लेखकाने, चांगल्या शिक्षकांचा शोध घेण्याबाबतच्या योजना सुरू करण्याचे सुचविले आहे.\n‘मँनेजमेंट गुरू’ या लेखात लोकांशी संवाद, आर्थिक कौशल्य, योग्य नियोजनाचे महत्व लेखकाने पटवून दिले आहे. व्यवसाय सेल्स आणि मार्केटिंगचे व्यवसायातील महत्व या लेखात लेखकाने सांगितले आहे.\nकरियर आणि नोकरी, सहकार्य, आत्मविश्वास वाढविण्याचे मूलमंत्र, संवाद, शंभर टक्के, स्वप्न साकारण्याचे सुत्र, यश -अपयश, निर्णायक वेळ, प्रत्येक क्षण सार्थकी लावा, करियर प्रेम, जीवन एक प्रवास, मानव की यंत्र यांसारखे इतरही सुंदर, प्रेरणादायी, जीवनमुल्ये शिकविणारे, व्यक्तिमत्व विकासात बदल घडविणारे मार्गदर्शनपर लेख आहेत. यात लेखक मंगेश विठ्ठल कोळी यांनी अतिशय सरळ साध्या, सर्वांना समजेल अशा ओघवत्या भाषेत विविध लेखाद्वारे अनमोल मार्गदर्शन केलेले आहे.\n‘यशोशिखर’ लेखसंग्रहातील लेख व्यक्तिमत्व विकासाला चालना देणारे, मार्गदर्शनपर, मनाचा विश्वास वाढविणारे असे आहेत. तेव्हा वाचकमित्र या प्रेरणादायी, जीवनमूल्ये शिकविणा-या लेखसंग्रहाचं स्वागत करतील याबाबत शंका नाही.\nलेखक मंगेश विठ्ठल कोळी यांचा हा लेखसंग्रह\n‘यशोशिखर’ नक्कीच वाचकांच्या मनात जागा करेल याची खात्री वाटते. त्यांच्या यापुढील प्रेरणात्मक, व्यक्तिमत्व विकासावर आधारित लेखन प्रवासास खूप - खूप शुभेच्छा\nसंग्रह मूल्य - ६५/- रू.\nलेखन: मंगेश विठ्ठल कोळी,\nरूपा निवास, पुष्पक चित्रमंदिराच्या मागे, गणेशनगर, शिरोळ - ४१६१०३, तालुका- शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर\nकवितांचा दरवळणारा शब्दसुगंध म्हणजे ‘परिमळ’ काव्यसंग्रह\nBook Review - पुस्तक परिचय.... वंश आणि अंश: एक समाज प्रबोधनपर लघुनाटिका\nबालकादंबरी - गांव शिवारातील फिनिक्स\nस्पर्धा परीक्षार्थींच्या जीवनाला कलाटणी देणारे पुस्तक - स्पर्धा परीक्षांचे अभ्यासतंत्र\nपुस्तक परिचय : घुसमट\nयावर अधिक वाचा :\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://shivray.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2018-04-25T22:06:07Z", "digest": "sha1:PWLS7SRCUTBJZG5BLU3EPXNLTQNTHAL3", "length": 10989, "nlines": 159, "source_domain": "shivray.com", "title": "कोंडाजी फर्जंद | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nTag Archives: कोंडाजी फर्जंद\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२ इ. स. १६७३ साली कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या साठ मावळ्यांनिशी एकाच हल्ल्यात आदिलशाहीतील कोणता किल्ला काबीज केला शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी १. फक्त शिवराय – www.shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील. २. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख ७ मार्च २०१५ असून उत्तर देण्याच्या कालावधीत ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nशूर शिलेदार येसाजी कंक\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने – कोशबल\nशिवरायांची जगभरातील इतिहासकरांनी केलेली वर्णने\nछत्रपती शिवाजी महाराजांचे ब्रिटीश म्युझिअम चित्र\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3571731/", "date_download": "2018-04-25T22:25:00Z", "digest": "sha1:S5M55TJ77JBAPALPXOJBRTRXKPWGFL3Y", "length": 2071, "nlines": 52, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील साडी Saloni चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 5\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/ti-ani-me/", "date_download": "2018-04-25T22:14:01Z", "digest": "sha1:RFMQ2C4TNDYM7DXOD5MFLFGYAPXTS4XK", "length": 8838, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ती आणि मी | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nसाधारणपणे १९९५ च्या दरम्यान मंगेशनं (कदम) आणि जयंतनं ‘अधांतर’चं स्क्रिप्ट माझ्याकडे पाठवलं.\n४ मे १९७३ पासून आजपर्यंत मी एकूण १०० कलाकृती दिग्दर्शित केल्या आहेत.\n‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकातली माधवी देशपांडे.\nसविता : एक गूढ\nखरं सांगायचं तर त्या व्यक्तिरेखेचे गूढ आजही मला उकललेले नाही.\nमाझ्या नाटय़ कारकिर्दीला जवळजवळ ५२ वर्षे झालीत.\n‘माणूस’ दिवाळी अंकासाठी १९७८ मध्ये मी ‘जौळ’ ही कादंबरी लिहिली.\nमाझ्या एकतीस नाटकांपैकी विनोदी नाटकं वगळता वीसएक नाटकं स्त्रीभूमिकाप्रधान आहेत.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://shabdshabd.blogspot.com/2008/12/blog-post.html", "date_download": "2018-04-25T21:50:19Z", "digest": "sha1:JPVOEMFXV2X2S5LPWQ6YNNRE6SMJNJAV", "length": 3969, "nlines": 104, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): पैसा खाता येत नाही.", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nपैसा खाता येत नाही.\nजेव्हा शेवटचं झाड तोडलं जाईल.\nजेव्हा शेवटच्या विहरीचं पाणी विषारी होईल.\nजेव्हा शेवटचा मासा पकडला जाईल.\nतुम्हाला समजेल, की पैसा खाता येत नाही.\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nसगळा भारत माझा देश आहे का \nनि तिरंगा खाली उतरवला गेला\nपैसा खाता येत नाही.\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3574533/", "date_download": "2018-04-25T22:30:32Z", "digest": "sha1:IOD63UYXS5PVKMEQMMSDTPTOFRPE3O5P", "length": 2240, "nlines": 53, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील दागिन्यांची दुकाने Dayalu Jewellers चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 6\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%80", "date_download": "2018-04-25T22:24:42Z", "digest": "sha1:ECFAD6RTZZJSGCAT6YNF35M3KA4ZP2RV", "length": 6410, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तोचिगी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nतोचिगी प्रभागचे जपान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ६,४०८.३ चौ. किमी (२,४७४.३ चौ. मैल)\nघनता ३१३ /चौ. किमी (८१० /चौ. मैल)\nतोचिगी (जपानी: 栃木県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला आहे.\nउत्सुनोमिया ही तोचिगी प्रभागाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजपानचे प्रदेश व प्रभाग\nअकिता · इवाते · ओमोरी · फुकुशिमा · मियागी · यामागाता\nइबाराकी · गुन्मा · कनागावा · चिबा · तोक्यो · तोचिगी · सैतामा\nइशिकावा · ऐची · गिफू · तोयामा · नागानो · निगाता · फुकुई · यामानाशी · शिझुओका\nओसाका · क्योतो · नारा · मिई · वाकायामा · शिगा · ह्योगो\nओकायामा · तोतोरी · यामागुची · शिमाने · हिरोशिमा\nएहिमे · कागावा · कोची · तोकुशिमा\nक्युशू बेट: ओइता · कागोशिमा · कुमामोतो · नागासाकी · फुकुओका · मियाझाकी · सागा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १९:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kathaaklechya-news/article-on-companys-trade-secrets-1176816/", "date_download": "2018-04-25T22:21:52Z", "digest": "sha1:SNCT4DOYKY5VJLNYOJ3G2RD25Q3QNLJP", "length": 29757, "nlines": 229, "source_domain": "www.loksatta.com", "title": "श्श्शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही! | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nकथा अकलेच्या कायद्याची »\nश्श्शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही\nश्श्शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही\nदोन-तीन प्रकारच्या बौद्धिक संपदांचा निदान ओझरता उल्लेख तरी शेवटी व्हायला हवा..\nआणखी एक नवी बौद्धिक संपदा म्हणजे वनस्पती विविधतेचं संरक्षण (प्लांट व्हरायटी प्रोटेक्शन). जर जैविक तंत्रज्ञानाचा वापर करून वनस्पतीच्या जाती बनविलेल्या असतील तर त्यावर पेटंट्स मिळतात.\nपेटंट्स, कॉपीराइट्स, ट्रेडमार्क्‍स, भौगोलिक निर्देशक, इंडस्ट्रियल डिझाइन्स या काही महत्त्वाच्या बौद्धिक संपदांबद्दल आपण वर्षभर बरंच वाचलं.. लिहिता लिहिता वर्ष कसं संपलं समजलंच नाही.. आणि स्तंभ तर संपत आला म्हणून विचार केला की ट्रेड सीक्रेट्स, प्लांट व्हारायटीज, इन्टिग्रेटेड सíकट्स या आणखी दोन-तीन प्रकारच्या बौद्धिक संपदांचा निदान ओझरता उल्लेख तरी शेवटी व्हायला हवा.. तरच हा स्तंभ सुफलसंपन्न होईल.\n‘कॉर्पोरेट’ नावाचा मधुर भांडारकरचा सिनेमा पाहिलायत का.. शीतपेये बनवणाऱ्या दोन कंपन्यांमधल्या युद्धावर आहे हा सिनेमा. त्यातली महत्त्वाकांक्षी हिरॉईन निशी म्हणजे बिपाशा बसू आपल्या शत्रू कंपनीच्या एका अधिकाऱ्यावर मोहिनी घालून काही अतिशय महत्त्वाची माहिती त्याच्या लॅपटॉपमधून चोरून आणते.. आठवतंय.. शीतपेये बनवणाऱ्या दोन कंपन्यांमधल्या युद्धावर आहे हा सिनेमा. त्यातली महत्त्वाकांक्षी हिरॉईन निशी म्हणजे बिपाशा बसू आपल्या शत्रू कंपनीच्या एका अधिकाऱ्यावर मोहिनी घालून काही अतिशय महत्त्वाची माहिती त्याच्या लॅपटॉपमधून चोरून आणते.. आठवतंय ते त्या कंपनीचं ट्रेड सीक्रेट असतं.. आणि ते बाहेर फुटल्याबद्दल ज्या अधिकाऱ्याकडून ते फुटलं त्याला त्याची नोकरी गमवावी लागते ते त्या कंपनीचं ट्रेड सीक्रेट असतं.. आणि ते बाहेर फुटल्याबद्दल ज्या अधिकाऱ्याकडून ते फुटलं त्याला त्याची नोकरी गमवावी लागते ‘ट्रेड सीक्रेट’ हा शब्द आपण बरेचदा बोलता बोलता वापरतोही.. पण ट्रेड सीक्रेट हीसुद्धा एक बौद्धिक संपदा आहे हे आपल्यापकी किती जणांना माहितीये\nट्रेड सीक्रेट म्हणजे एखाद्या कंपनीची अशी कुठलीही माहिती, जी त्या कंपनीला गुप्त ठेवायची आहे. मग ते एखादं उत्पादन बनवायची युक्ती असेल किंवा एखादी विशिष्ट प्रक्रिया असेल, एखादा फॉम्र्युला असेल, डिझाइन असेल, काही माहितीचा संग्रह असेल किंवा अगदी भविष्यात होऊ शकणाऱ्या गिऱ्हाईकांची यादी असेल.. ज्याने इतर स्पर्धकांपेक्षा या विशिष्ट कंपनीच्या व्यवसायाला फायदा होऊ शकेल असं काहीही. आता गम्मत अशी आहे की, बाकी कुठलीही बौद्धिक संपदा- म्हणजे पेटंट किंवा ट्रेडमार्क किंवा भौगोलिक निर्देशक किंवा डिझाइन्स- यांना संरक्षण मिळवायचं असेल तर त्यांची नोंदणी संबंधित कार्यालयात करावी लागते.. नोंदणी करायची म्हणजे ती जी काही बौद्धिक संपदा आहे ती काय आहे हे त्या कार्यालयाला सांगावं लागतं.. आणि मग तिच्या मालकाला संरक्षण मिळतं. म्हणजे एखाद्या उत्पादनावर पेटंट मिळवायचं असेल तर मुळात ते उत्पादन कसं बनवलं हे साविस्तरपणे अर्जात लिहावं लागेल आणि मग ते ग्रँट होईल. यामागचा उद्देश हा की, पेटंटचं आयुष्य २० वर्षांनी संपल्यावर ते इतरांना त्यात पेटंटमध्ये दिलेली माहिती वाचून बनवता येईल. पण ट्रेड सीक्रेटच्या मालकाला मात्र ही नोंदणी करून संरक्षण मिळवण्यासाठीसुद्धा ही माहिती कुणालाही द्यायची नसते. कारण त्याला ही माहिती अमर्याद काळासाठी गुप्त ठेवायची असते. पेटंटसारखी ती २० वर्षांनंतर सार्वजनिक अखत्यारीत यायला नको असते आणि म्हणून ती गुप्त ठेवूनच तिला संरक्षण मिळवायचं असतं. ट्रेड सीक्रेटचं एक जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे कोका कोलाचा फॉम्र्युला. साधारण १२५ र्वष अत्यंत गुप्ततेने राखण्यात आलेला हा फॉम्र्युला हे जगातलं एक सगळ्यात सुरक्षित ठेवलं गेलेलं गुपित समजलं जातं. आता पाहा ना.. जर यावर कोका कोलाने पेटंट फाइल केलं असतं तर ते २० वर्षांनंतर संपलं असतं आणि तो कुणालाही कॉपी करता आला असता; जे कोका कोलाला नको होतं पण मग सगळेच पेटंट न फाइल करता आपल्या गोष्टी अशा प्रकारे ट्रेड सीक्रेट म्हणून का राखत नाहीत पण मग सगळेच पेटंट न फाइल करता आपल्या गोष्टी अशा प्रकारे ट्रेड सीक्रेट म्हणून का राखत नाहीत कारण उघड आहे. ट्रेड सीक्रेटमध्ये मिळणारं संरक्षण हे इतर बौद्धिक संपदांपेक्षा फारच दुबळं असतं. या ट्रेड सीक्रेटचं रक्षण कंपनी करते तरी कसं कारण उघड आहे. ट्रेड सीक्रेटमध्ये मिळणारं संरक्षण हे इतर बौद्धिक संपदांपेक्षा फारच दुबळं असतं. या ट्रेड सीक्रेटचं रक्षण कंपनी करते तरी कसं कारण कंपनीतील काही विशिष्ट लोकांना तर हे गुपित माहितीच असतं.. म्हणून मग प्रत्येक माणसाला नोकरी देताना त्याच्याबरोबर एक गुप्तता राखण्याचा करार केला जातो (नॉन डिस्क्लोजर अ‍ॅग्रीमेंट). पण जेव्हा हा कर्मचारी कंपनी सोडून दुसऱ्या स्पर्धक कंपनीकडे जातो किंवा स्वत:चा व्यवसाय करायला लागतो तेव्हा ही माहिती फुटण्याची भीती असतेच.. आणि एकदा ही माहिती फुटली की फुटली. तिला वाटा फुटणार.. आणि मग तिचं संरक्षण करणं प्रचंड अवघड जाणार.. म्हणून ट्रेड सीक्रेट हा ‘दुबळा हक्क’ समजला जातो इतर बौद्धिक संपदांच्या मानाने. पण त्याचे काही फायदेही आहेत आणि तोटेही. भारतात तर ट्रेड सीक्रेट संरक्षणाचा कुठलाही विशेष कायदा अस्तित्वात नाही.. त्यामुळे जर कुणी ट्रेड सीक्रेट चोरण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर काँट्रॅक्ट कायद्याखाली खटला भरता येतो फक्त\nया बाबतीत अमेरिकेत झालेला एक खटला फार रोचक आहे. द्यू पॉन्ट या कंपनीने मिथिल अल्कोहोल बनविण्याची एक नवी प्रक्रिया शोधून काढली. यावर त्यांनी पेटंट घेतलं नव्हतं. कारण ही प्रक्रिया त्यांना ट्रेड सीक्रेट म्हणून संरक्षित करायची होती. अमेरिकेतील टेक्सास राज्यात अशा पद्धतीने मिथिल अल्कोहोल बनविण्याचा एक मोठा कारखाना बांधण्याचं काम द्यू पॉन्ट करत होती. तिथली उपकरणं अद्याप पूर्णपणे बनली नव्हती. आणि असं असताना एकदा तिथल्या कर्मचाऱ्यांना एक विमान वर घिरटय़ा घालताना आढळलं. या विमानातून ख्रिस्तोफर नावाच्या भावांची जोडगोळी छायाचित्रण करत होती. त्यांनी या कारखान्याचे १६ फोटो विमानातून काढले. द्यू पॉन्टच्या कुणी स्पर्धकाने त्यांना हे फोटो काढण्याचं काम दिलं होतं.. त्यांचं नाव सांगायला या भावांनी नकार दिला. याविरोधात द्यू पॉन्टने ट्रेड सीक्रेट कायद्याखाली खटला भरला. अर्धवट बांधून झालेल्या कारखान्याचे आतील उपकरणे पाहण्यासाठी फोटो काढणं हा ट्रेड सीक्रेट चोरण्याचा प्रयत्न होता हे कोर्टात सिद्ध झालं आणि त्याबद्दल शिक्षा ठोठावण्यात आली.\nआणखी एक नवी बौद्धिक संपदा म्हणजे वनस्पती विविधतेचं संरक्षण (प्लांट व्हरायटी प्रोटेक्शन). जर जैविक तंत्रज्ञानाचा वापर करून वनस्पतीच्या जाती बनविलेल्या असतील तर त्यावर पेटंट्स मिळतात. पण नसíगकरीत्या वाढणाऱ्या वनस्पतीचं बियाणं जेव्हा शेतकरी विकत घेतो आणि मग आलेल्या पिकातील काही बियाणं म्हणून राखून ठेवतो तेव्हा त्यावर हक्क कुणाचा ‘वनस्पतींच्या विविध जातींच्या निर्मिती आणि व्यापारी विक्रीसाठी त्यांच्या संवर्धकची (ब्रीडर) परवानगी असली पाहिजे’ असं ही बौद्धिक संपदा सांगते. काही देशांत यावर पेटंट्स दिली जातात.. तर काही देशांत आणखी दुसऱ्या मार्गानी यांना संरक्षण दिलं जातं. भारत मात्र कृषिप्रधान देश असल्याने यासाठी वेगळा कायदा इथे करण्यात आलेला आहे. ‘वनस्पतिवैविध्य संवर्धन आणि शेतकरी हक्क कायदा’ (प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अ‍ॅण्ड फार्मर्स राइट्स अ‍ॅक्ट) हा कायदा छोटे शेतकरी आणि व्यापारी तत्त्वावर संवर्धन करणारे यांच्या हितांचा तोल सांभाळतो. वनस्पतींच्या नव्या जातींचं संवर्धन आणि त्यांत सुधारणा करण्यासाठी शेतकरी जे कष्ट करतो त्याचा मोबदला त्याला मिळावा, हा या कायद्याचा उद्देश आहे. पण त्याच वेळी सर्वोत्तम दर्जाचं बियाणं बनविणाऱ्या (संवर्धक) उद्योगालाही हा कायदा प्रोत्साहन देतो. भारत हा अशा प्रकारचा कायदा करणारा पहिला देश आहे.\nजर वनस्पतीची एखादी नवी, वैशिष्टय़पूर्ण आणि टिकाऊ जात कुणी शोधली असेल (नसíगकरीत्या, जैवतंत्रज्ञानाने नव्हे).. तर अशा जातींची नोंदणी या कायद्यानुसार करता येते. आणि ही जात नवी, वैशिष्टय़पूर्ण आणि टिकाऊ आहे हे सिद्ध झालं तर तिला सहा ते १५ वर्षांचं संरक्षण दिलं जातं. अशा संरक्षित जातीच्या संवर्धकाला या जातीच्या निर्मिती, विक्री, वितरण, आयात किंवा निर्यातीचा परवाना दिला जातो. पण जर एखाद्या संवर्धकप्रमाणेच.. म्हणजे एखाद्या बियाण्याच्या कंपनीप्रमाणेच जर एखाद्या शेतकऱ्याने नवी जात शोधली असेल, तर त्यालाही हेच सगळे अधिकार दिले जातात. या जातीचं बियाणं राखून ठेवणं, वापरणं, परत परत पेरणं या सगळ्याचा अधिकार शेतकऱ्याला दिला जातो.\nयाशिवाय ‘सेमीकंडक्टर इंटिग्रेटेड सर्किट्स लेआऊट डिझाइन अ‍ॅक्ट’ ही आणखी एक नवी बौद्धिक संपदा. ही सेमीकंडक्टरच्या लेआऊट आराखडय़ाचे संरक्षण करते. या डिझाइन्सची नोंदणी केल्यावर त्यावर १० वर्षांचं संरक्षण दिलं जातं.\nभारतासारख्या कृषिप्रधान देशाला ‘वनस्पतिवैविध्य संरक्षण आणि शेतकरी हक्क कायदा’ अत्यंत महत्त्वाचा.. इन्टिग्रेटेड सíकट प्रोटेक्शन इथे अगदीच बाल्यावस्थेत असलेले, तर ट्रेड सीक्रेटसाठी कुठला स्वतंत्र कायदा अस्तित्वातच नाही.. पण लवकरच तोही भारताने आणला पाहिजे, असाही आंतरराष्ट्रीय दबाव आहेच. अर्थात तो कायदा असो किंवा नसो.. अशा गुपितांबद्दल त्या त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कुठे बोलायचं नाही.. नाही तर शिक्षा होऊ शकते.. तेव्हा अळीमिळी गुपचिळी\n६ लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n– प्रा.डॉ. मृदुला बेळे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\nअतिशय वैशिष्ट्यपूर्ण, माहितीपूर्ण लेख... उत्तम\nखुप छान माहिती भेटली.. मनःपुर्वक आभार..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/truth-behined-the-myth-of-non-religious-crusade-by-muslim-kings/", "date_download": "2018-04-25T21:38:48Z", "digest": "sha1:PAHPTJKHZTGGPV6Q5DBW5AC5MFRF6MT6", "length": 19737, "nlines": 109, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"मुस्लिम राज्यकर्ते 'धार्मिक' प्रेरणेने आक्रमक नव्हते\" या पुरोगामी अपप्रचारामागचं सत्य", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“मुस्लिम राज्यकर्ते ‘धार्मिक’ प्रेरणेने आक्रमक नव्हते” या पुरोगामी अपप्रचारामागचं सत्य\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nमध्ययुगीन भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक संघर्षाला सरसकटपणे आर्थिक दृष्टीकोनातून पाहत तो धार्मिक संघर्ष नव्हताच असा धादांत चुकीचा आणि अज्ञानमूलक निष्कर्ष काढण्याची काही इतिहासकारांची जुनी पद्धत आहे. यात महत्वाचा मुद्दा हा की, ते याला आधार म्हणून काही हिंदू राजांनीच त्यांच्या प्रजेचे शोषण केल्याचे दाखले देतात आणि त्या मोजक्या उदाहरणांच्या आधारे संपूर्ण मध्ययुगीन संघर्षच धर्मासापेक्ष नसल्याचा निर्वाळा देतात.\nकुठल्यातरी एका विचारसरणीला निष्ठा अर्पण केली की, वस्तुनिष्ठ अभ्यासात अडथळा येतो. त्या विचारसरणीला सोयीस्कर भूमिका घेण्याचे ओझे व्यक्तीवर अनाहूतपणे येऊन पडते.\nहा त्यातलाच प्रकार आहे. सर्व प्रश्नांकडे आर्थिक दृष्टीकोनातून पाहण्याची सवय इथे महत्वाची भूमिका बजावते.\nया बाबतीत त्यांनी मांडलेल्या काही प्रमुख निष्कर्षांचा उहापोह करणे गरजेचे ठरते.\nहिंदू राजांनी आणि मुस्लिम राजांनी प्रजेला जी वागणूक दिली तिच्यात काहीच गुणात्मक फरक नव्हता. त्यामुळे मध्ययुगीन कालखंडात हिंदू राजेही हिंदू प्रजेला मुस्लिम राज्यकर्त्याप्रमाणेच वागवत.\nऐतिहासिक पुराव्यांचा विचार केला तर या निष्कर्षात फारसे तथ्य नसल्याचे दिसून येते. मध्ययुगीन राजवटीत असलेल्या दोन्ही साम्राज्यांनी प्रजेला दिलेल्या वागणुकीची तुलना केल्यानंतर या निश्कर्षातला फोलपणा लक्षात येतो.\nविल ड्युरंट त्याच्या ‘स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन’ मध्ये म्हणतो,\nअनेक मुघल इतिहासकारांनी मुघल राजे भारतात आल्यानंतर केलेल्या कारवायांचे वर्णन जिहाद म्हणून मोठ्या अभिमानाने लिहून ठेवले आहे, सक्तीची धर्मांतरे, हिंदू स्त्रियांवरील बलात्कार, हिंदूना दुय्यम नागरिकत्व आणि अनेक जाचक अटी, जिझियासारखे कर लावले हे स्वत: मुस्लिम इतिहासकार अभिमानाने सांगत आहेत. इ. स. ८०० ते इ. स. १७०० या कालखंडात झालेल्या परकीय इस्लामी आक्रमणाचे हे वर्णन आहे. प्रश्न हा आहे की, हीच वागणूक हिंदू राजांकडून हिंदू प्रजेला देण्यात आली होती काय काश्मीरचा हर्ष राजासारखे काही मोजके राजे वगळता असे दिसून येत नाही. सक्तीने धर्मांतरे झाली हे एक वास्तव मान्य केले तरी या निष्कर्षात फारसे तथ्य उरत नाही.\nहिंदू राजे व सरदार एका बाजूला आणि मुस्लिम सुलतान व अमीर दुसऱ्या बाजूला अशी सतत लढाई होत असे हे धादांत असत्य आहे.\nइस्लाम नावाच्या संघटीत धर्माचा अभ्यास शून्य असला की, असे अज्ञामुलक मिश्कर्ष काढणे फारसे अवघड नाही. मुस्लिम राजे भारतात का आले या अत्यंत सोप्या पण कळीच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आपण कधी प्रयत्न केला नाही असे दिसून येते. केला असेल तरी “ते निखळ आर्थिक उद्देशाने भारतात आले” हा निष्कर्ष काढण्यापुरताच अभ्यास केला असावा. उदाहरण म्हणून पहा, उत्तरेत मुघलांचे साम्राज्य असताना दक्षिणेकडच्या मुस्लिम सरदारांनी आपापली राज्ये स्थापन केली. एवढाच भाग लक्षात घ्यायचा असेल तर तो संपूर्ण संघर्ष धर्मनिरपेक्ष होता असे म्हणणे शक्य आहे. आता पुढच्या घडामोडी पहा.\nदाक्षिणात्य राज्यांपैकी बहामनी राज्य १३४६ ते १५२६ या कालखंडात अस्तित्वात होते. नंतर या राज्यातील सरदारांनी आपापली राज्ये स्थापन केली. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोड्याची कुतूबशाही, बिदरची बरिदशाही अशा राजवटी अस्तित्वात आल्या. याच दरम्यान विजयनगर येथे हरिहर बुक्काने आपले राज्य स्थापन केले आणि या हिंदू साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. १६७४ मध्ये बहामनी राजवटीतून फुटून निर्माण झालेल्या सर्व मुसलमान राजवटी एकत्र आल्या आणि त्यांनी विजयनगरचे हिंदू साम्राज्य उद्ध्वस्त केले. हे पूर्ण सत्य स्वतःच्या वर्तमानातील अपरिहार्यता बाजूला ठेवून लक्षात घेतले तर मध्ययुगीन संघर्ष धार्मिक होता की नव्हता या विषयावर जास्त काळ वाद घालण्याची गरज नाही.\nमध्ययुगीन कालखंडात देवस्थानच्या मालमत्तांची लूट ही पूर्णतः आर्थिक उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवून झालेली आहे. त्यात धर्माचा काहीही संबंध नाही.\nप्रत्येक इतिहास आर्थिक दृष्टीकोनातून पाहायला सुरुवात केली तर स्वाभाविक हेच आकलन असते. लुटीचेही अर्थशास्त्र असते. उदा. शिवाजी महाजांनी दोन वेळा सुरत लुटली. इतरही अनेक शहरे लुटली, पण यामध्ये एकही शहर पूर्णपणे उद्ध्वस्त केले नाही. त्या ठिकाणावरून पुन्हा व्यापार उद्यम सुरू होईल आणि पुन्हा लुटण्याची गरज पडली तर रिकाम्या हाताने परत जावे लागणार नाही इतकी संपत्ती मागे ठेवली. लोकांच्या सरसकट कत्तली केल्या नाहीत. एका ठिकाणावरून नियमित लुटीची सोय होणार असेल तर ते पूर्ण उद्ध्वस्त करण्याचे प्रयोजन काय आता मुस्लिम राज्यकर्त्यांनी लुटलेल्या शहरांची उदाहरणे घ्या.\nगावे लुटणे, देवळे जमीनदोस्त करणे, बायका पळवणे हा स्पष्ट आदेश सैन्याला दिलेला असे. या सगळ्याचे मूळ इस्लामच्या सैद्धांतिक मांडणीत सापडते. ते समजीन घ्यायचे असेल तर “कुफ्र” म्हणजे काय “बुतपरस्ती” म्हणजे काय औरंगजेबाने स्वतःला जी पदवी देऊन गौरव करून घेतला त्या “बुतशिकन” या संकल्पनेचा अर्थ काय हे समजून घ्यावे लागेल. तेव्हाच देवळांची लूट आणि मूर्तीभंजन का केले गेले हे समजू शकेल.\nमध्ययुगीन मुस्लिम आक्रमणाचा हा इतिहास निर्विवाद आहे. अर्थात तो समजून न घेता अथवा समजून घेऊनही वर्तमानातले अजेंडे रेटायचे म्हणून अज्ञानमूलक आणि विपर्यस्त इतिहास सांगितला जात असेल तर त्याला नाईलाज आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← आता IIT कानपूर हिंदू धर्मग्रंथाच्या प्रभावाखाली\nसैनिकांचे केस बारीक का असतात \nभीमा कोरेगाव आणि “जातीय इतिहास” : ऐशी की तैशी सत्याची\nजातीय/वांशिक/सांस्कृतिक अस्मितांचा गोंधळ : मिथकांच्या सोसात हरवलेला इतिहास\nआपण सर्वांनी “रिंगण” का पहायला हवा – सांगताहेत प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक गणेश मतकरी\nनॅशनल जिऑग्राफीपासून डिस्कव्हरीपर्यंत सर्वजण ज्याला शोधतायत तो ‘येती’ खरंच अस्तित्वात आहे\nस्वत: च्या विचित्र नावामुळे त्याला मिळाली पोलिसाची नोकरी\nआजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना धूळ चारली होती\nसमान नागरी कायदा – एक मृगजळ\nबॉलीवूडमध्ये आपल्या अनोख्या अंदाजासाठी गाजलेल्या या खलनायकांची मुलं काय करतात माहिती आहे\nकधी प्रेडिक्टेबल, तर कधी परिणामकारक : मुक्काबाज चा रसास्वाद\nजीपीएस बंद असल्यावर देखील तुमचे लोकेशन शोधता येते का \nभारताला २०० वर्ष लुटणाऱ्या ‘इस्ट इंडिया कंपनी’ चा अनभिज्ञ इतिहास\nभारतीय सैन्याच्या १४ रेजिमेंट्स ज्या कोणत्याही शत्रूला सेकंदात लोळवू शकतात\n२६ नोव्हेम्बर, संविधान दिना निमित्त पुण्यात एका अप्रतिम कार्यक्रमाचं आयोजन\nइस्राइल – ७० वर्ष दूर ठेवलेला भारताचा खरा मित्र, जो पाकिस्तान-चीनची डोकेदुखी ठरतोय\nस्वामी विवेकानंद: जगाला हिंदू धर्माची नव्याने ओळख करून देणारे दैदिप्यमान व्यक्तिमत्व\nआता व्हॉट्सअप करणार तुमची ‘पोलखोल’..\nहे आहे डोळ्यांची उघडझाप होण्यामागील शास्त्रीय कारण\nकाजव्यांच्या प्रकाशाचं तुम्हाला माहित नसलेलं गुपित\nहजारो रुपयांची चिखल लागलेली जीन्स – आजची नवीन फॅशन\nरेल्वे बजेट : सुरेश प्रभूंचे महत्वाचे निर्णय \n…म्हणून मोदींना हरवण्यात बुद्धीमंत मेंढरांचे कळप अपयशी ठरतात : भाऊ तोरसेकर\nमराठ्यांनी पानिपत गमावले पण शत्रूलाही लाजवेल असे शौर्य गाजवले\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/lipstick-under-my-burkha-will-release-on-26-july-262378.html", "date_download": "2018-04-25T21:42:45Z", "digest": "sha1:ICZVCUNDDXFOGPPCIVGQA5YYTQ6IPZK7", "length": 10247, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'लिप्स्टिक अंडर माय बुरखा' 28जुलैला रिलीज", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n'लिप्स्टिक अंडर माय बुरखा' 28जुलैला रिलीज\nस्त्रियांच्या प्रश्नांभोवती फिरणाऱ्या या सिनेमात कोंकणा सेन शर्मा ,रत्ना पाठक शहा प्रमुख भूमिकेत आहे तर प्रकाश झा या सिनेमाचे निर्माता आहेत.\n07 जून : प्रदीर्घ लढ्यानंतर 'लिप्स्टिक अंडर माय बुरखा' सिनेमाचा प्रदर्शित होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय.टोकियो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये स्पिरिट आॅफ आशिया पुरस्काराने नावाजलेल्या या चित्रपटाला रिलीज करण्यास सेन्सॉर बोर्डाने नकार दिला होता.\nत्यांच्या मते ह्या चित्रपटाच्या कथा देशातील काही घटकांना इजा पोचवणारी आहे. तसेच त्यात आॅडियो पोर्नोग्राफी,आक्षेपार्ह शिव्याही काही प्रमाणात आहेत.\nया विरूध्द दिग्दर्शक अलंकृता श्रीवास्तव यांनी दाद मागितली होती .शेवटी या चित्रपटाला सेन्सॉर बॉर्डाने ए सर्टिफीकेट दिलंय.\nयेत्या 28 जुलैपासून तो थिएटरमध्ये झळकणार आहे. स्त्रियांच्या प्रश्नांभोवती फिरणाऱ्या या सिनेमात कोंकणा सेन शर्मा ,रत्ना पाठक शहा प्रमुख भूमिकेत आहे तर प्रकाश झा या सिनेमाचे निर्माता आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: lipstic under my burkhareleaseरिलीजलिपस्टिक अण्डर माय बुरखा\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-43741256", "date_download": "2018-04-25T23:15:16Z", "digest": "sha1:Y4SXPW2FXEUS5Z2C4GFFKM62UTUQPHO3", "length": 11291, "nlines": 123, "source_domain": "www.bbc.com", "title": "सोशल - 'शेतकऱ्यांना 'अच्छे दिन' आल्याचे कुठेच दिसत नाही' - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nसोशल - 'शेतकऱ्यांना 'अच्छे दिन' आल्याचे कुठेच दिसत नाही'\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा पंतप्रधान नरेंद्र मोदी\nबोंडअळीची मदत मिळाली नाही, कर्जमाफीही झाली नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरून काल यवतमाळ इथल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.\nयवतमाळ जिल्ह्यातल्या राजूरवाडी गावात शंकर चायरे या 50 वर्षीय शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली. चायरे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीत आत्महत्येला मोदी सरकारला जबाबदार ठरवलं आहे, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.\nयासंदर्भात बीबीसी मराठीच्या वाचकांना काय वाटतं, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.\nयवतमाळ जिल्ह्यातल्या राजूरवाडी गावात शंकर चायरे या 50 वर्षीय शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली. #FarmerSuicide\nशांतकुमार मोरे म्हणतात,\"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. मोदी यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत. गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात 12,000 शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे जाहीर झालं आहे. शेतकरी आत्महत्येची जबाबदारी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे झटकू शकत नाहीत.\"\n\"आता तरी जागे व्हा. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा. अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकरी कदापिही माफ करणार नाहीत. ईडा पिडा टळो बळीराजाचं राज्य येवो,\" असं ही त्यांनी पुढे म्हटलं आहे.\nभरत माने म्हणतात, \"तसं तर आत्महत्या करण्यामागे अनेक कारणं असू शकतात. परंतु सध्याची स्थिती पाहता, सध्याची व्यवस्था याला जबाबदार आहे, कारण ती काही निवडक लोकांसाठी काम करते. त्यामुळे येणाऱ्या काळात त्याचे बळी असे जागोजागी प्रत्येक क्षेत्रात दिसणारच.\"\nप्रसंगाला धैर्याने समोर जाणं, हे प्रत्येकाने करायला पाहिजे. कर्मापासून कोणालाही सुटका नाही. मग ते चांगले असो या वाइट, असं मत रामचंद्र यांनी व्यक्त केलं आहे. तर 2014 च्या आधीचा काळ आठवा, आणि मग बोला, असा सल्ला शैलेंद्र शितोळे यांनी दिला आहे.\nसुनिला चव्हण यांनीही शंकर चायरे यांच्या आरोपांचं समर्थन करत, हे सरकार खोटारडं असल्याचं म्हटलं आहे. जॉय राजपूत यांनी अजून बरेच गुन्हे नोंदवता येतील मोदीवर, अशी प्रतिक्रिया दिली आहे.\nतर प्रशांत यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया देताना, \"स्वामीनाथन आयोगाने सुचवलेल्या शिफारशीचं पुढे काही झालं नाही. शेतकऱ्यांना 'अच्छे दिन' आल्याचं कुठे दिसत नाही,\" असं म्हटलं आहे.\nमोदींना जबाबदार धरत शेतकऱ्याची आत्महत्या : कुटुंबीयांना मुख्यमंत्री भेटणार\nआसिफा बलात्कार-खून प्रकरण : आठ वर्षांच्या चिमुकलीचा जीव नेमका कशामुळे गेला\nकॉमनवेल्थ गेम्स : राहुल आवारेनं पत्र्याच्या शेडमध्ये सराव करून पटकावलं सुवर्णपदक\nफक्त एक तिखट मिर्ची खाल्ली आणि तो हॉस्पिटलमध्ये भरती झाला\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nगडचिरोलीत नक्षलवादी चळवळीला घरघर लागली आहे का\nआसाराम : मुलांचे मृतदेह, निषेध मोर्चे, काठ्या आणि बंदुका\nमरेपर्यंत जेलमध्येच राहणार आसाराम\nव्हिएतनाममधला हिंदू धर्म संपुष्टात येणार\n'बिग बॉस'च्या घरातल्या 7 गोष्टी ज्या कुणीच तुम्हाला सांगणार नाही\nपाहा व्हीडिओ : 'तुम्ही त्या वाईट मुस्लिमांचं काय करणार आहात\nआसाराम : होळीच्या पिचकाऱ्यांपासून ते आमरण जेलपर्यंतचा प्रवास\nजिथे पाण्यासाठी श्रमदान तिथेच 'शुभमंगल सावधान'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/jagatkaran-news/donald-trump-comment-on-narendra-modi-1336814/", "date_download": "2018-04-25T22:14:52Z", "digest": "sha1:UJI24THTEQWJQATL77QSSD7TI4PXH3K2", "length": 30838, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Donald Trump comment on Narendra Modi | भारतीय राजनयातील अवकाश | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nडोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रचारात मोदींविषयी सकारात्मक मत व्यक्त केले होते.\nDonald Trump: भारत, इंडोनेशिया, मलेशिया आणि व्हिएतनाम हे आतापर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या व्यापारी नीतीपासून बचावल्याचे दिसते. परंतु, ही परिस्थिती जास्त दिवस टिकण्याची शक्यता कमी आहे.\nडोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रचारात मोदींविषयी सकारात्मक मत व्यक्त केले होते. मात्र निवडणुकीदरम्यान ट्रम्प यांची परराष्ट्र आणि संरक्षण धोरणविषयक वक्तव्ये पूर्णत: अंतर्वरिोधी आहेत. त्यामुळे ते सत्तेवर आल्यानंतर सुरुवातीचे काही महिने त्यांच्या धोरणांचा आवाका लक्षात घेऊन आपल्या धोरणाला वळण देण्याची भारताला गरज आहे.\n२०१६ हे वर्ष जागतिक भू-राजकीय आणि सामरिक समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे. ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय असो की अमेरिकन मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेले प्राधान्य असो. दक्षिण चीन सागराबाबत आंतराराष्ट्रीय लवादाने चीनच्या विरोधी दिलेल्या निर्णयानेदेखील मोठी भू-राजकीय घुसळण निर्माण झालेली दिसून येत आहे. याशिवाय, भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जकिल स्ट्राइक्सनंतर इस्लामाबादसोबतचे भारताचे संबंध ताणले गेले आहेत. या निमित्ताने चीनची गडद छाया भारताच्या परराष्ट्र संबंधावर दिसून येत आहे. अशा वेळी भारताच्या परराष्ट्र धोरणातील अवकाश शोधण्याची गरज आहे.\nस्वातंत्र्यानंतर सुरुवातीचे दशक वगळले तर भारत आणि चीनसंबंधात नेहमीच एक अदृश्य ताण दिसून आला आहे. २१व्या शतकात आíथक महाशक्ती म्हणून उदय झाल्यानंतर चीनचे भारताच्या परराष्ट्र धोरणात स्थान अनन्यसाधारण झाले आहे. ‘बहुध्रुवीय जागतिक सत्ताकारण आणि एकध्रुवीय आशिया’ ही संकल्पना प्रत्यक्षात यावी अशा दृष्टीनेच चीन पावले उचलत आहे आणि या संकल्पनेत भारताला नगण्य स्थान आहे. यामुळेच भारत स्वतचे स्थान बळकट करण्याच्या संधी शोधत आहे. दक्षिण चीन सागर हा चीनचा हळवा विषय आहे. या विषयाच्या द्वारे चीनच्या मर्मावर बोट ठेवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. गेल्या काही महिन्यांत आग्नेय आशियातील देशांसोबत याबाबतचे राजनयिक प्रारूप विकसित करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. सिंगापूरचे पंतप्रधान गेल्या महिन्यात भारताच्या दौऱ्यावर असताना संयुक्त पत्रकात दक्षिण चीन सागराचा उल्लेख करण्याबाबत भारत आग्रही होता, मात्र त्याविषयी सिंगापूरने उत्साह दाखवला नाही.\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nसप्टेंबर महिन्यात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनामच्या पंतप्रधानांसोबत जारी केलेल्या संयुक्त पत्रकात सागरी वाहतुकीच्या मुक्त संचाराचा संदर्भ देऊन दक्षिण चीन सागराबाबत आंतरराष्ट्रीय लवादाच्या चीनविरोधी निर्णयाचा जाणीवपूर्वक उल्लेख केला आहे. इतर आग्नेय आशियाई देशांसोबत सदर प्रारूप वापरून चीनवर दबाव निर्माण करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. चीनच्या आक्रमकतेने चिंतित असलेल्या इतर देशांनी भारताला सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. सध्या मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत. जपानचे पंतप्रधान शिजो आबे यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकात दक्षिण चीन संदर्भातील न्यायालयीन निर्णयाचा उल्लेख करण्याचा भारताचा मानस आहे. याद्वारे जागतिक व्यासपीठावर चीनचा दबदबा निर्माण होत असताना आंतरराष्ट्रीय नियमांना केराची टोपली दाखवण्याची चीनची वृत्ती अधोरेखित करण्याचा भारताचा इरादा आहे. महत्त्वाचे म्हणजे बांगलादेशसोबत सागरी सीमेबाबत आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयाचा आदर करून भारताने जबाबदारीचा नवा पायंडा पाडला आहे.\nकिंबहुना आग्नेय आशियातील अनेक देश भारताच्या उपरोक्त निर्णयाचा दाखला देत आहेत. याशिवाय दक्षिण चीन सागराचा एक पदर आण्विक पुरवठा गटाच्या (एनएसजी) भारताच्या सदस्यत्वाच्या दाव्याशी निगडित आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचा हवाला देत एनएसजीमध्ये चीनने भारतासाठी आडकाठी निर्माण केली आहे. चीनच्या या पवित्र्याला उत्तर म्हणून दक्षिण चीन सागराचा मुद्दा भारताने पुढे केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, व्हिएन्ना येथे आजपासून सुरू होणाऱ्या विशेष बठकीत अर्जेटिनाचे राफेल ग्रॉसी भारताच्या एनएसजी दाव्यासंबंधीचा अहवाल सादर करणार आहेत. अशावेळी आजपासून सुरू झालेल्या मोदींच्या ‘जपान’ दौऱ्यात द्विपक्षीय नागरी अणू सहकार्य कराराने कुंपणावर बसलेल्या देशांना भारताच्या विश्वासार्हतेबद्दल संदेश मिळेल, तसेच जपानचे अणुतंत्रज्ञान भारताला उपलब्ध होऊ शकेल. गेल्या महिनाभरात एनएसजीमध्ये कुंपणावर असलेल्या ब्राझील, तुर्की, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या नेत्यांना दिल्लीत आमंत्रित करून भारताने चीनला वेगळे पाडण्याचे विशेषत्वाने प्रयत्न केले आहेत.\nमोदी यांच्या सध्या सुरू असलेल्या जपान दौऱ्याचा भर मुख्यत्वे संरक्षण सहकार्य आणि नागरी अणू सहकार्य आहे. संरक्षण निर्यातीचा पर्याय खुला केल्यानंतर जपान पहिल्यांदाच एखाद्या देशाशी करार करणार आहे. मोदींच्या दौऱ्यात भारतीय नौदलाची सागरी क्षमता वृद्धिगत करण्यासाठी जपानसोबत यूएस-२आय या विमान खरेदीसंबंधीचा करार होणे अपेक्षित आहे. या विमानाची कार्यक्षमता ४५०० कि.मी. पर्यंत आहे. हिंदी महासागराच्या पूर्वक्षेत्रात म्हणजेच दक्षिण चीन सागरानजीक भारताची निगराणी क्षमता आणि आक्रमकता वाढवण्यासाठी या विमानांची भरीव मदत होणार आहे. यूएस-२आय विमाने कमी वेगात काम करू शकतात. त्यामुळे त्यांची दुसरी मोठी उपयुक्तता दुर्गम ईशान्य भारतात पूरस्थितीच्या मदत कार्यात होऊ शकते. तसेच आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात लष्करी कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनेदेखील यूएस-२आय विमाने उपयुक्त आहेत. याशिवाय या वर्षांच्या सुरुवातीला भारताने अमेरिकेसोबत पी-८आय पोसायडन विमानाबाबतचा करार केला होता. पी-८आय विमाने भारतीय नौदलाची ‘सूक्ष्म नजर’ म्हणून ओळखली जातात. यूएस-२आय करार आणि पी-८ विमानांच्या खरेदीने बीजिंगमधील धोरणकर्त्यांना योग्य तो संदेश जाईल.\nभारताच्या राजनयिक अवकाशाबद्दल निश्चितता\nअनिश्चिततेचा खेळ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडीनंतर चालू झाला आहे. यावेळची अमेरिकन निवडणूक उमेदवारांच्या धोरणापेक्षा चारित्र्याभोवती रंगली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान भारताविषयी फारशी नकारात्मक वक्तव्ये केलेली नव्हती. तसेच भारतासोबत मत्रीपूर्ण संबंध ठेवण्यावर डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन दोन्ही पक्षांची सहमती आहे. मात्र ‘अमेरिका फर्स्ट’ या भूमिकेला अनुसरून ट्रम्प यांनी आíथक गुंतवणुकीविषयी केलेल्या वक्तव्यांचा रोख चीनकडे असला तरी त्याचा फटका भारताला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. माहिती तंत्रज्ञान हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनत आहे, अशा वेळी स्थलांतरितांविषयी ट्रम्प यांची भूमिका भारतासाठी नकारात्मक ठरू शकते. तसेच सामरिक क्षेत्राचा विचार करता ट्रम्प यांनी ‘अमेरिका जगाचा पोलीस बनू इच्छित नाही’ असे सांगून ‘पिव्होट टू एशिया’ धोरणाचा पुनर्वचिार करण्याचे संकेत दिले आहेत. उपरोक्त धोरणात भारताचे मध्यवर्ती स्थान आहे. त्यासोबतच आशियातील साथीदार असलेल्या जपान आणि दक्षिण कोरियावरील लक्ष कमी करण्याचा विचार ट्रम्प यांनी व्यक्त केला. यामुळे हदी महासागरात अमेरिकेची उपस्थिती कमी झाली तर निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा घेण्याची क्षमता आणि संसाधने भारत अथवा जपानकडे नव्हे, तर केवळ चीनकडे आहेत. थोडक्यात, एकध्रुवीय आशिया बनवण्याची संधी चीनला आपसूकच मिळू शकते.\nत्यामुळेच या बाबींचा भारताला गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. याशिवाय, पश्चिम आशियातून लक्ष कमी करण्याच्या ट्रम्प यांच्या भूमिकेचे भारताच्या ऊर्जा सुरक्षा आणि लष्करी सुरक्षेसंदर्भात गंभीर परिणाम होऊ शकतात. मात्र त्याचवेळी अमेरिकन-भारतीयांनी ट्रम्प यांना भरभरून केलेले मतदान पाहता काही सकारात्मक परिणामांची संधी दिसून येईल. मुख्यत ट्रम्प यांच्या स्थलांतरितांविषयीचा रोख कमी कौशल्यपूर्ण रोजगाराच्या संधी हिरावणाऱ्या समूहाबद्दल होता. मात्र भारतातून स्थलांतरित होणारे लोक अत्यंत उच्च कौशल्यपूर्ण असतात. तसेच पाकिस्तानचा उल्लेख ट्रम्प यांनी ‘सेमी-अनस्टेबल न्यूक्लियर’ राज्य असा केला होता. त्यांची पाकिस्तानविषयीची कठोर नीती भारताच्या पथ्यावर पडू शकते. रशियासोबत संबंधांचा पुनर्वचिार करण्याच्या ट्रम्प यांच्या भूमिकेचा भारताला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nतसेच नरेंद्र मोदींविषयी ट्रम्प यांनी सकारात्मक मत व्यक्त केले होते. आंतरराष्ट्रीय राजनयात वैयक्तिक मत्रीला महत्त्वाचे स्थान असते हे ध्यानात घ्यावे लागेल. ट्रम्प यापूर्वी राजकीय सार्वजनिक जीवनात कार्यरत नसल्याने त्यांच्या धोरणांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळेच जुल २०१६ मध्ये मोदी सरकारने ट्रम्प यांच्या टीमशी संपर्क साधण्याची जबाबदारी सहा विश्लेषकांना दिली आहे. अर्थात निवडणुकीदरम्यान ट्रम्प यांची परराष्ट्र आणि संरक्षण धोरणविषयक वक्तव्ये पूर्णत: अंतर्वरिोधी आहेत. त्यामुळे ते सत्तेवर आल्यानंतर सुरुवातीचे काही महिने त्यांच्या धोरणांचा आवाका लक्षात घेऊन आपल्या धोरणाला वळण देण्याची भारताला गरज आहे.\nब्रेग्झिट, ट्रम्प यांची निवड आणि युरोपातील अति उजवीकडे जाणारे राजकारण यामुळे जग राष्ट्रीयत्व आणि जागतिकीकरणाच्या हिंदोळ्यावर झुलत आहे. अशावेळी स्वत:चे हितसंबंध जपण्यासाठी चीन आणि अमेरिकेसोबत केलेला नावीन्यपूर्ण राजनय भारताचे जागतिक स्थान ठरवण्यात महत्त्वाचा ठरेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2018/03/28/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-25T22:18:50Z", "digest": "sha1:X7GWMZUOYS6OJBOC2ZRBE6AL7R3ORQNI", "length": 18939, "nlines": 158, "source_domain": "shecooksathome.com", "title": "फोडणीचं गणित – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nMarch 28, 2018 sayalirajadhyaksha एकत्रित पदार्थांच्या पोस्ट्स, स्वयंपाकातलं ललित 2 comments\nतिखट मराठी पदार्थांमध्ये फोडणी ही हवीच. उत्तर भारतातल्या काही पदार्थांमध्ये फोडणी घालत नाहीत. कित्येकदा फक्त तेल किंवा तूप गरम करून घालतात. पण आपल्याकडे मात्र बहुतेक पदार्थांमध्ये फोडणी असतेच.\nम्हणजे कालवणं, भाज्या, आमट्या, वरण, कोशिंबिरी यांना तर आपण फोडणी घालतोच, पण बटाटेवड्यांसारख्या पदार्थांच्या सारणालाही फोडणी घालतो. आमच्याकडे मराठवाड्यात पीठ पेरून केलेल्या पालक, मेथीसारख्या भाज्यांवर वरून ताजी फोडणी घेतात. अगदी पानावर बसताना लसूण आणि लाल मिरचीची खमंग फोडणी करायची आणि ती या भाज्यांवर घ्यायची पद्धत आहे. शिवाय गोळ्याच्या आमटीतले गोळे कुस्करून त्यावरही ही फोडणी घेतली जाते. अंबाडीच्या चटकदार भाजीवर शेंगदाणे, लसूण आणि लाल मिरचीची खमंग फोडणी हवीच हवी.\nदुर्गा भागवतांच्या खमंग या पुस्तकात फोडणीबद्दल एक अफलातून लेख आहे. या लेखात वेगवेगळ्या जमातींमध्ये केल्या जाणा-या वेगवेगळ्या प्रकारच्या फोडण्यांबद्दल उल्लेख आहे. २०१६ च्या डिजिटल अंकासाठी मी हा लेख वाचला होता. त्याची लिंक शेअर करतेय.\nलक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतीचित्रे या पुस्तकात जिवंत फोडणीचा उल्लेख आहे. त्यांच्या सास-यांना गरम वरण भातावर जिवंत फोडणी लागायची. हे वरणही वालाच्या डाळीचं असायचं. तर जिवंत फोडणी म्हणजे कढलीतून फोडणी केल्याकेल्या ती वरणावर वाढायची. तिचा चुर्र असा आवाज आला पाहिजे. मलाही अशी जिवंत फोडणी फार आवडते कारण तिच्यात ताजा खमंग वास असतो.\nकित्येक गृहिणींना फोडणी कशी करायची हे नीटसं माहीत नसतं. अनेकांच्या फोडणीत मोहरी कच्ची असते, ती फार वाईट लागते. शिवाय प्रत्येक फोडणीचं गणित वेगळं असतं. काही फोडण्यांमध्ये मोहरी जास्त घालायची असते तर काही फोडण्यांमध्ये नावापुरती. हे गणित जमलं नाही तर फोडणीचा विचका झालाच समजा. कधीकधी काही लोक फोडणीत मोहरी, जिरं, लसूण, मिरच्या, कढीपत्ता यांचा इतका मारा करतात की तोंडाची चव जाते इतका पाचोळा तोंडात येत राहातो.\nफोडणी करणं हे एक निगुतीचं काम आहे. आमच्या रंजनानं कसलीही फोडणी केली की ठसका लागलाच समजा. फोडणी करताना आधी कढई किंवा पातेलं तापवायला ठेवावं. मग ते जरासं तापलं की त्यात तेल-तूप घालावं (परत तेलातुपाच्या तापमानाचं गणित वेगळं आहे). ते चांगलं गरम झालं (चांगलं म्हणजे धूर येईपर्यंत कडकडीत नाही) की आच मंद करून त्यात मोहरी घालावी. फक्त हिंग मोहरीची फोडणी असेल तर मोहरी तडतडली की त्यात हिंग घालावा आणि मग जो पदार्थ करतोय त्याचे घटक पदार्थ घालावेत.\nजर जिरं-मोहरी-कढीपत्ता अशी फोडणी असेल. तर मोहरीपर्यंतचा क्रम वरच्यासारखाच. त्यानंतर जिरं घालावं. ते तडतडलं की कढीपत्ता आणि कढई फार तापली असेल तर गॅस बंद करून मग कढीपत्ता घालावा. तो त्या आचेत खमंग परतला जातो. उडदाची डाळ वापरतानाही हेच गणित.\nलसणाची फोडणी करताना लसूण ठेचून किंवा आपल्याला हवा तसा चिरून घ्यावा. मोहरी पूर्ण तडतडली की लसूण घालावा. तो चमच्यानं परतत चांगला लाल करावा. त्यानंतर त्यात हिंग-हळद असं आपल्याला जे घालायचं असेल ते घालावं. फोडणीत तिखट घालताना गॅस बंद करून जरासं थांबून मग घालावं. नाहीतर तिखट जळतं. त्याचा रंग आणि चव नाहीशी होते. सुक्या लाल मिरच्याही लाल रंग राहिला पाहिजे अशा बेतानंच घालाव्यात. तेल फार गरम झालं असेल तर मिरच्या काळ्या होतात. त्यामुळे तेलाच्या तापमानाचा अंदाज घेऊन मगच मिरच्या घालाव्यात.\nकाही फोडण्यांमध्ये तीळ किंवा भरडलेले धणे घालतात. हे पदार्थ मोहरी चांगली तडतडल्यावर घालावेत. हेही तडतडतात. नंतर त्यात हवे ते घटक पदार्थ घालावेत.\nकाही फोडण्यांमध्ये कोथिंबीर परतून छान लागते. मी एक कोथिंबिरीचं वरण करते (माझी आजी याला पळीफोडणीचं वरण म्हणायची. तिच्या स्वयंपाकघरात एक लोखंडी पळी होती. आजी त्यात मोहरी तडतडली की बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ती चुरचुरीत झाली की हळद-हिंग-तिखट घालून ती पळी वरणात बुडवायची). मी हीच रेसिपी करते फक्त पळीफोडणीऐवजी कढईत फोडणी करून त्यात वरण घालते. कोथिंबीर सतत परतत राहावी लागते. जळाली तर ती कडू लागते.\nआपण तुपजि-याच्या फोडण्याही करतो. मठ्ठा, फोडणीचं ताक, तुपजि-याच्या फोडणीचं वरण, काकडीची उपासाची कोशिंबीर, साबुदाणा खिचडी, दाण्याची आमटी, काही भाज्या यांना आपण तुपजि-याची फोडणी करतो. तुपाची फोडणी करताना नेहमी कढई किंवा पातेलं चांगलं तापवावं. त्यात तूप घातलं की ते गरम झालं पाहिजे इतपत तापवावं. तूप घातलं की जिरं घालून ते चांगलं तडतडू द्यावं. मग पदार्थानुसार त्यात हिंग, कढीपत्ता, लसूण घालावा. तुपात लसूण घालायचा असेल तर तो फक्त शिजू द्यावा. तुपात तो फार लाल केला तर कडू लागतो. तुपाची फोडणी नेहमी मंद आचेवर करावी. घरचं तूप असेल तर ते हमखास जळतं त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवावं. तुपात हिंग आणि कढीपत्ता फार फर्मास लागतं.\nगोळा वरण किंवा घट्ट वरणावर खमंग मोहरी हिंगाची फोडणी फार मस्त लागते. गोळा वरण, फोडणीचा भात, भुरका, दडपे पोहे, भाजीवर वरून घ्यायची फोडणी यात मोहरी जास्त घालावी. पण रस्सा भाज्या, आमट्या यात मोहरी बेतानं घालावी. प्रसिद्ध लेखक ग. रा. कामत यांना मोहरी अजिबात आवडत नसे. त्यामुळे आमच्या घरी कधी एखाद्या पदार्थात मोहरी जास्त झाली तर माझ्या सासुबाई म्हणायच्या, आज कामत असते तर त्यांनी वेचून मोहरी काढली असती.\nमी स्वतः फोडण्यांबद्दल जरा अतिच त्रासदायक आहे. माझ्याकडे कुणीही जेवायला असेल तर अनेकदा मी कापण्याचिरण्यापासून सगळं करतेच. पण कोशिंबीर, मुद्दा भाजी, कढी, भरीत अशा गोष्टी केल्या असतील तर त्याच्या फोडण्या ऐनवेळी घालते. कारण मला त्या फोडण्या खमंग, खुसखुशीत राहायला हव्या असतात. या फोडण्या करताना मी इतकी मनापासून रमलेली असते की कधीकधी मला त्यातून जागं व्हायला वेळ लागतो\n#साधेपदार्थ #सोपेपदार्थ #अन्नहेचपूर्णब्रह्म #फोडणी #स्वयंपाकाचंगणित #simplefood #simplerecipe #mumbaimasala #healthiswealth #healthyeating\nही पोस्ट सोशल नेटवर्कवर शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.\nNext Post: सब्जी तरकारी दिवस\nरोजच्या जेवणातला महत्वाचा घटक म्हणजे पदार्थाला बसलेली योग्य फोडणी ह्या फोडणीवरचा बारकाईने लिहीलेला तुमचा लेख वाचून गंमत वाटली ती ह्यामुळे की ज्यांना खरी स्वयंपाकाची आवड आहे आणि त्यांना तो स्वयंपाक व्यवस्थितपणे येत असतो ते लोक (ह्यात स्त्री, पुरुष दोन्ही आले) स्वयंपाक नेहेमीच मोठ्या निगुतीने करतात. परंतु निष्काळजी नवशिके यांच्या हातून स्वयंपाकगृहात जे काही अपघात घडत असतात त्यांची उदाहरणे तुमच्या या लेखात वाचायला मिळाली.\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nashik-9-hrs-to-mumbai-manmad-diesel-pipeline-burst-486938", "date_download": "2018-04-25T21:57:22Z", "digest": "sha1:JC7LB2RQDQM5UVRLWYCHIJEULP7WQFA5", "length": 14661, "nlines": 136, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नाशिक : मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फुटली, पुरवठा खंडीत", "raw_content": "\nनाशिक : मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फुटली, पुरवठा खंडीत\nनाशिकमध्ये डिझेलची पाईपलाईन फुटल्यानं गेल्या नऊ तासपासून डिझेल पुरवठा ठप्प झाला आहे. मात्र ही पाईपलाईन चोरीच्या हेतूनं फोडण्यात आल्याचं आता समोर आलं आहे.\nआज पहाटे निफाडपासून काही अंतरावर खानगावजवळ मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेल गळती सुरु झाली. हे डिझेल शेतात आणि गोदावरीच्या नदीपात्रात पसरत असल्याची माहिती मिळते आहे.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nनाशिक : मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फुटली, पुरवठा खंडीत\nनाशिक : मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फुटली, पुरवठा खंडीत\nनाशिकमध्ये डिझेलची पाईपलाईन फुटल्यानं गेल्या नऊ तासपासून डिझेल पुरवठा ठप्प झाला आहे. मात्र ही पाईपलाईन चोरीच्या हेतूनं फोडण्यात आल्याचं आता समोर आलं आहे.\nआज पहाटे निफाडपासून काही अंतरावर खानगावजवळ मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेल गळती सुरु झाली. हे डिझेल शेतात आणि गोदावरीच्या नदीपात्रात पसरत असल्याची माहिती मिळते आहे.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/16?page=26", "date_download": "2018-04-25T21:44:04Z", "digest": "sha1:MYYHQNI27S27NKJJU4CJS5HMOUS2CEXL", "length": 8276, "nlines": 166, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विज्ञान | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसृजनशीलता - भाग ३ - मेंदूला व्यायाम\nमागील भागांत म्हंटल्याप्रमाणे स्वतःमधली सृजनशीलता विकसित करण्यासाठी मेंदूच्या दोन्ही भागांचा वापर करण्याचा सराव कसा करावा हे एडवर्ड् बोनो यांनी आपल्या \"सीरियस् क्रिएटिव्हिटी\" या पुस्तकांत दिले आहे.\nसृजनशीलता - भाग २ - गेलेले परत मिळवणे\nमागील भागांत म्हंटल्याप्रमाणे सर्वसामान्य प्रौढ माणसांच्या विचारप्रक्रियेंत उजव्या मेंदूचा वापर जवळजवळ नसतोच. हे कसे घडून येते\nसृजनशीलता - भाग १ - उगमस्थान\nसृजनशीलता म्हणजे नवनिर्मितीची क्षमता. सृजनशीलता खालील चार प्रकारांत दिसून येते.\n१) एखादी अगोदर अस्तित्वांत नसलेली अशी गोष्ट निर्माण करणे जी व्यवहारोपयोगी ठरेल.\nप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक , अनुबोधपटकार आणि रंगभूमीवरील कलावंत श्री. अतुल पेठे यांचा नवीन अनुबोधपट आता गूगल् व्हीडीओ वर उपलब्ध आहे. अनुबोधपटाचे नाव आहे \"ऊर्जेच्या शोधवाटा\". हा अनुबोधपट कहाणी सांगतो ८२ वर्षे वयाच्या श्री. के.\nभूस्थिरवादाचा पुरस्कार (भाग २)\nमागच्या भागात एका घटनेची चर्चा केली. त्यासारखीच दुसरी घटना येथे देतो. तिच्यावर विचार करून \"भौतिक सत्य काय\" याबद्दल चर्चा करावी.\nहा समुदाय लोकशिक्षणात्मक लेखकांसाठी आहे. त्यांना विनानफा तत्त्वावर नियतकालिकांत आपले लेख छापून यावे असे वाटावे. सदस्यांनी असे लेख लिहावे. शक्यतोवर <५०० शब्द, एक कृष्णधवल चित्र; <१००० शब्द, एक रंगीत चित्रही चालेल.\nलोकमित्र मंडळ - शिक्षणात्मक लेख लोकांत पोचवण्याचा प्रकल्प\nतीन महिन्यांपूर्वी यनावाला यांनी चालू केलेल्या विषयावर पुढे विचार येथे देत आहे.\nबर्फाची लादी आणि लोहगोलक\n(हे भौतिकशास्त्रातील कोडे आहे.)\nकॉलेजमधली मुली-मुले वात्रट असतात, हे एक सर्वमान्य सत्य आहे. त्याचा प्रत्यय हल्लीच आमच्या वनभोजनात आला.\nयेथेच गुरुत्वाकर्षणाबद्दल चर्चा चालू आहे, तिथे \"खरा\" आणि मिथ्या=\"स्यूडो\" या शब्दांबाबत चर्चा होत आहे (दुवा). त्यानिमित्ताने ही चर्चा आहे.\nज्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींना आपण 'टेकन फॉर ग्रँटेड' घेतो१ त्यापैकी गुरुत्त्वाकर्षण एक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/schools-to-operate-only-in-mornings-257361.html", "date_download": "2018-04-25T21:51:06Z", "digest": "sha1:PSK6ZPSSDY2WRS4BJWRVVTKFQTGI4YRO", "length": 10900, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विदर्भात आता शाळा फक्त सकाळच्या सत्रातच भरणार!", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविदर्भात आता शाळा फक्त सकाळच्या सत्रातच भरणार\nउन्हाच्या तडाख्यामुळे आता शाळा फक्त सकाळच्या सत्रातच भरणार\n02 एप्रिल : उन्हाच्या तडाख्यामुळे विदर्भातील राज्य बोर्डाच्या शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. दुपारच्या सत्रातील शाळा आता सकाळी भरवण्यात येणार आहेत. उद्यापासून तत्काळ या निर्णयाची अंमलबवणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nगेल्या काही दिवसांपासून विदर्भात तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. शनिवारी दुपारी नागपूरचं तापमान 42.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. पुढचे काही दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्यामुळे नागपूर विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालयानं शाळा केवळ सकाळच्या सत्रात सुरु ठेवण्याचे निर्देश दिलेत.\nप्रचंड उन्हामुळे विद्यार्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे शाळा फक्त सकाळच्या सत्रातच भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच येत्या शैक्षणिक वर्षात विदर्भ वगळता राज्यातील इतर शाळा 15 जूनला सुरू होणार आहेत. तर विदर्भातील शाळा मात्र 27 जूनला सुरू होणार आहेत. विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक असल्याने शाळा उशिराने सुरू होणार असल्याचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संचालनालयाने जाहीर केलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://shabdshabd.blogspot.com/2011/", "date_download": "2018-04-25T21:46:27Z", "digest": "sha1:6MYUNAH3DN2IYSYJCCLDMVZT44ON3U2C", "length": 8106, "nlines": 99, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): 2011", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nएका विकतच्या श्राद्धाची पन्नाशी\nतर हा नेता, तिबेट मधून निघाला वंश,संस्कृती या दृष्टीने तिबेटच्या दक्षिणेस निघून जाणं या नेत्याला स्वाभाविक होतं थायलंड, व्हिएतनाम, कंबोडीया किंवा पूर्वेकडचा कोरिया, जपान या सारखी कितीतरी पितवर्णीय चपट्या नाकांची बौद्धधर्मीय राष्ट्रे याच्या समोर होती पण, यानं त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. अगदी ब्रम्हदेश (म्यानमार), नेपाळ यांचाही मार्ग त्यानं अनुसरला नाही. कारण एरवी सामान्य अवाका असलेल्या या नेत्याकडे एक व्यावहारिक शहाणपण होतं, त्याला हे चांगलच माहित होतं की वरील राष्ट्रे त्याच्यासाठी कितीही सोयीची असली तरी चीनसारख्या बलाढ्य देशाशी, याच्यासारख्या य:कश्चित नेत्यासाठी आणि त्याच्या निरर्थक शक्ति-युक्ति-बुद्धी विरहित चळवळीसाठी कोणीही शत्रुत्व ओढवून घेण्याचा मुर्खपणा, बावळटपणा करणार नाही. अशी अनाठायी उठाठेव करून स्वत:चं राजकिय मरण ओढवून घेण्याचा मुर्खपणा केवळ भारतातच होऊ शकतो, हे हेरून या नेत्याची चाल भारताकडे सुरू झाली. त्याच्या रुपानं फार मोठं दुर्दैव आपल्याकडे चालून आलं. त्या नेत्याचं नांव ‘दलाई लामा’ हे तुमच्या लक्षात आलंच असेल.\n‘ईशान्य वार्ता’ या मासिक अंकाची वार्षिक वर्गणी फक्त रुपये १५० असून त्यासाठीही friendsofne@gmail.com या मेल आयडीवर आपण जरूर संपर्क साधावा.\n'मुक्त व्हा, मुक्त रहा\nस्वामी विवेकानंद म्हणत : ''मुक्त व्हा. मुक्त रहा. कोणाचे बंदिवान होऊ नका. व्यसने तुम्हाला गुलाम करतील. आळस तुम्हाला पराक्रमशून्य करील. तुमचे हे शत्रू तुमच्यावर टपून आहेत. गुहेतील श्वापदाप्रमाणे. माणसे जीवनसत्वांच्या गोळ्या घेतात; पण जीवनातील सत्व हरवून बसतात. सत्वशोधक, स्वत्वबोध या युवकांच्या जीवनातील नियामक शक्ती असल्या पाहिजेत.\nमान खाली घालणे, डोळे मिटून घेणे, नुसते निश्चल राहणे, विशिष्ट रंगाची वस्त्रे धारण करणे म्हणजे चारित्र्यसंपन्न असणे नव्हे. स्वामीजी स्वत: मुक्त आणि पारदर्शक जीवन जगले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालेले अनेक स्त्री-पुरुष त्यांच्याभोवती भक्तिभावाने उभे राहिले. स्वामीजी हे जनसरोवरातील कमलपत्र ठरले.\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nएका विकतच्या श्राद्धाची पन्नाशी\n'मुक्त व्हा, मुक्त रहा\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/e-edit-news/railway-budget-2016-by-suresh-prabhu-1208015/", "date_download": "2018-04-25T22:10:06Z", "digest": "sha1:V4FKJ6U7WDQQ6CFSTOIPDPCYAK7J7B6H", "length": 17688, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ई-एडिट : प्रभू तू दयाळू | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nई-एडिट : प्रभू तू दयाळू\nई-एडिट : प्रभू तू दयाळू\nठाम प्रयत्नांअभावी सद्हेतू आणि दया हे निष्प्रभ ठरतात हे विसरून चालणार नाही.\nसध्याच्या काळात लोकप्रिय न होण्याचा मार्ग पत्करत आर्थिक शहाणपण दाखवणे सोपे नाही. आज सादर केलेल्या आपल्या दुस-या अर्थसकल्पात सुरेश प्रभू यांनी हा आर्थिक शहाणपणाचा मार्ग पुढे चालू ठेवला आहे. त्यांचे अभिनंदन यासाठी. कोणत्याही नवीन रेल्वेगाड्या नाही. पंतप्रधान वा अन्य मंत्र्यांच्या मतदारसंघात रेल्वेचे डबे वा इंजिने बनवणा-या कारखान्यांच्या घोषणा नाहीत आणि निवडणुक सज्ज पाच राज्यातील मतदारांना भुलवण्यासाठी रूळावरची लालूच नाही, हे प्रभू यांच्या अर्थसंकल्पातील वैशिष्ट्य मानावे लागेल. रेल्वेला विद्यमान काळात प्रचंड आव्हान आहे याचे कारण रेल्वेपासून दूर गेलेली माल वाहतूक आणि स्वस्त दरातील विमान सेवांनी खेचून घेतलेली प्रवासी वाहतूक अशा कात्रीत भारतीय रेल्वे अडकलेली आहे. ती बाहेर काढावयाची असेल तर लोकप्रियतेच्या नादी न लागता सतत आर्थिक शहाणपणाची कास धरणे आपल्या दुस-या अर्थसंकल्पातही प्रभू हे शहाणपण टिकवण्यात यशस्वी झाले आहेत.\nपुढील वर्षात रेल्वे अधिक प्रवासीभिमुख करण्याच्या अनेक योजना त्यांनी आजच्या अर्थसंकल्पात जाहीर केल्या. वायफाय, लहान मुलांसाठी स्वतंत्र अन्न, इंटरनेटवरून तिकिटांची गती वाढवण्याचा निर्णय, रेल्वे स्थानकं अधिक स्वच्छ ठेवण्याचे नवीन मार्ग, विमानांप्रमाणे रेल्वेतही आधुनिक स्वच्छतागृहे आदी अनेक नवनव्या कल्पना त्यांनी जाहीर केल्या. तसेच मालवाहतूकीसाठी चार नवीन महामार्गही त्यांनी घोषित केले. या सगळ्याचा परिणाम दिसण्यासाठी किमान तीन ते चार वर्षांचा अवधी द्यावा लागेल. याचाच अर्थ या अर्थसंकल्पातून लगेचच काही बदल होऊ शकतील असे नाही. एका बाजूला दीर्घकालीन दृष्टी ठेवून अर्थसंकल्प सादर करणे केव्हाही योग्य असले तरी त्याचवेळी दुसरीकडे काही तात्कालिक उपाययोजनाही कराव्या लागतात, प्रभू यांनी त्या केल्या आहेत असे म्हणता येणार. पुढील वर्षात विविध क्षेत्रात रेल्वे १ लाख २१ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा प्रभू यांनी केली. तथापि, हा निधी कोठून उभा राहणार हे या अर्थसंकल्पावरून कळत नाही. याच काळात रेल्वेच्या खर्चात प्रभू यांना आठ हजार कोटी रूपयांची बचतही करावयाची आहे. तसेच सातव्या वेतन आयेगामुळे वेतन आणि निवृत्तीवेतनावर ३२ हजार कोटी रूपये इतका अतिरिक्त खर्चही त्याना करावयाचा आहे. तेव्हा या खर्चाची तोंडमिळवणी ते कशी करणार हा प्रश्न अर्थसंकल्पानंतर उरतोच. तो उरण्याचे दुसरे कारण म्हणजे त्यांनी प्रवासी व मालवाहतूक दरात दरवाढ करण्याचे टाळले आहे. हे सर्व पाहता, प्रभू यांची इच्छा चांगली परंतु ती पूर्ण करण्याचे साधन काय\nनरेंद्र मोदी-शी जिनपिंग भेटीमुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये शेवटी चीनला करावे लागले आश्वस्त\nफक्त देशहितासाठी राहुल गांधींसोबत चर्चा केली – शरद पवार\nगरीबी समजून घेण्यासाठी मला पुस्तके वाचण्याची गरज नाही – नरेंद्र मोदी\nVIDEO: हे आहे मोदींच्या फिटनेसचे रहस्य, दररोज एक ते दोन किलो ‘हा’ पदार्थ खातात\nबलात्कार हा बलात्कार असतो त्यावरुन राजकारण करु नका – नरेंद्र मोदी\nपाकिस्तान युद्ध लढू शकत नाही म्हणून पाठिवर वार करतो – नरेंद्र मोदी\nचांगल्या इच्छेच्या पूर्ततेसाठीही कष्ट करावे लागतात त्याची वानवा आहे की काय असा प्रश्न अर्थसंकल्पावरून पडतो त्यामुळे अर्थसंकल्पावर ‘प्रभू तू दयाळू’ अशी प्रतिक्रिया उमटू शकेल. परंतु, ठाम प्रयत्नांअभावी सद्हेतू आणि दया हे निष्प्रभ ठरतात हे विसरून चालणार नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकुठे पोहोचायचे ते ठिकाण दुष्टीपथात असून आमचा निर्धार पक्का आहे – नरेंद्र मोदी\nखासदारकीच्या शेवटच्या काळात सचिनचा ‘स्ट्रेट ड्राइव्ह’, ही बातमी वाचून तुम्हालाही सचिनचा अभिमानच वाटेल\nइच्छा तेथे मार्ग, प्रभू तुम्ही आणा रेल्वे मार्ग.\nनरेंद्र मोदी-शी जिनपिंग भेटीमुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये शेवटी चीनला करावे लागले आश्वस्त\nफक्त देशहितासाठी राहुल गांधींसोबत चर्चा केली – शरद पवार\nगरीबी समजून घेण्यासाठी मला पुस्तके वाचण्याची गरज नाही – नरेंद्र मोदी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/weight-loosing-tips-for-lazy-people-117091200023_1.html", "date_download": "2018-04-25T21:52:55Z", "digest": "sha1:C64R4IPOAX2ZMKYWKJMJM4LQ7A4U5LPZ", "length": 9283, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आळशी लोकं असे कमी करू शकतात वजन | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआळशी लोकं असे कमी करू शकतात वजन\nखूप मेहनत घेऊन आणि घाम फुटल्यानंतरही जर आपलं वजन कमी होत नसेल तर आम्ही येथे असे काही उपाय सांगत आहोत ज्याने आपली कॅलरीज जलद बर्न होऊ लागेल.\nजर आपल्याला झोपण्यापूर्वी निरंतर फोन चेक करण्याची सवय असेल किंवा रात्री नाइट शो बघण्याची किंवा नेट सर्फ करण्याची तो हे तर काम बंद करावे. कारण यातून निघणार्‍या शॉर्ट वेवलेंथ ब्लु लाइट्स आपल्या बॉडीचे चयापचय क्रिया कमी होते. याने आपल्या मेटाबॉलिझममध्ये बदल होतो म्हणून इलेक्ट्रॉनिक्स बंद ठेवा.\nरात्री झोपण्याच्या किमान 3 तासापूर्वी दारूचे सेवन करणे टाळावे. झोपताना अधिक कॅलरीज बर्न होती. म्हणून दारू पिऊन लगेच झोपल्यावर आपलं चयापचय क्रिया कमी होईल.\nरात्री मसालेदार आणि भरपूर आहार घेतल्याने शरीराला ते पचविण्यासाठी जड जातं, याने चयापचय क्रिया कमी होते. झोपण्यापूर्वी जेवण पचले नाही त्याचं फॅट्समध्ये रूपांतरण होतं.\nपूर्ण पणे अंधारात झोपल्याने आपले शरीर अधिक मेलाटोनिन तयार करू पाईल. याने फॅट्स बर्न होण्यात मदत मिळते. लवकरच चांगली झोप येते.\nकूलिंगमध्ये झोपणारे 7 टक्के जलद गतीने कॅलरीज बर्न करतात. कारण थंड वातावरणातून सामान्य तापमान करण्यासाठी शरीर अधिक मेहनत घेतं ज्याने जलद गतीने कॅलरीज बर्न होऊ लागतात.\nकमी झोप घेणार्‍यांचे वजनदेखील जलद गतीने वाढत जातं. म्हणून किमान सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे.\nचरबी कमी करण्यासाठी हे खा\nफ्लॅट टमीसाठी रोज फक्त 15 मिनिट\nHealth Tips : 4 दिवसात फॅट्स गाळेल हे ड्रिंक\nभरपूर खा या 5 वस्तू, नाही वाढणार वजन\nवजन कमी करण्यासाठी 10 उकळलेल्या भाज्या\nयावर अधिक वाचा :\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/back-shoulder-tattoo-for-girls/", "date_download": "2018-04-25T22:07:53Z", "digest": "sha1:FW2YJFBELET7FMR35V3IJN6ATHXXBYJB", "length": 10975, "nlines": 71, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "मागे खांदा टॅटू - मुलींसाठी वॉटरकलर बॅक खांदा टॅटू", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nमुलींसाठी परत खांदा टॅटू\nमुलींसाठी परत खांदा टॅटू\nटॅटू कला कल्पना कार्यसंघ एप्रिल 21, 2017\n1 मुलींसाठी हमींगबर्ड वॉटरकलर परत खांदा टॅटू कल्पना\n2 स्त्रियांसाठी परत खांद्यावर फुंकलेल्या डेन्डिलीयन वॉटरकलर टॅटू कल्पनांमधील रंगीत संगीत\n3 मुलींसाठी भव्य रंगीबेरंगी पेंट ब्रशेस नेत्र बटरफ्लाय वॉटरकलर बॅक खांदा टॅटू कल्पना\n4 स्त्रियांच्या मागे खांदा वर सुर्यास्त जल रंग टॅटू येथे सुंदर हत्ती श्वास रोखून\n5 स्त्रियांसाठी परत खांद्यावर फ्लॉवर वॉटरकलर टॅटूवर आकर्षक सशक्त हमींगबर्ड\n6 मुली आणि स्त्रियांच्या मागे खांदा वर लवचीचे जलरंग फुलं टेटू डिझाइन\n7 मादा मोठे मांजर प्रेमींसाठी नेत्रचयनयुक्त वाघ चेहरा watercolor back कंधे टॅटू कल्पना\n8 बाबा साठी ते देव धन्यवाद बाबाच्या मुलींच्या पाठीवरच्या खांद्यावरील खांद्यावर विचार\n9 स्त्रियांसाठी आल्हाददायक शाईने छतरछाडी करणारी हत्ती पाणी रंगविण्यासाठी खांदा टॅटू डिझाइन\n10 स्त्रियांच्या मागे खांदा वर आकर्षक पक्षी आणि सतत ओळ फुलपाखरे टॅटू कल्पना\n11 स्त्रीसाठी खूख निळा फुले, जल रंग परत खांदा टॅटू कल्पना\n12 महिलांसाठी लाल नीलम फुले आणि पक्षी जलरंग परत कंधे टॅटू कल्पना Mesmerizing\n13 पिवळ्या रंगाची फूले येणारे रानटी फुलझाड फुलं पासून पक्षी परत खांद्यावर लेडीज जल रंग टॅटू कल्पना\n14 स्टाइलिश मुलींसाठी परत खांदा वर स्वर्गीय एक काल्पनिक एकशृंगी घोडा जल रंग टॅटू\n15 महिलांसाठी आकर्षक सोनेरी काळे फुलपाखरे वॉटरकलर बॅक खांदा टॅटू कल्पना\n16 फॅशन शैली स्त्रियांच्या मागे खांद्यावर सरळ रेषेतील अननुभवी लूप टॅटू कल्पनांमधील यादृच्छिक शाई स्पलॅश\n17 लेडीज साठी परत खांद्यावर बल्ब आकार घेत हात असत सफरचंद टॅटू कल्पना सोडत\n18 मुलींसाठी खांद्याचे खांदा, वॉटरकलर टॅटू डिझाइन\n19 कळ्या काळे तपकिरी ऑर्किड महिलांसाठी खांदा वरून जलरंग विचार\n20 उत्कंठित स्त्रियांसाठी खांद्याच्या खांद्यावरील टॅटू कल्पनांना गतीशील रंगीबेरंगी वाघ पाहायला मिळतात\n21 महिला स्पेलबाइंग कलात्मक ऑक्टोपस बहुभुज जल रंग परत खांदा टॅटू कल्पना\n22 मुलींसाठी परत खांद्यावर फुले विचारणारे जलरंग टॅटू कल्पना\n23 परत खांद्यावर मुलींसाठी भव्य उभी पर्वत लँडस्केप वॉटरकलर टॅटू कल्पना\n24 मुलींसाठी खडतर गुलाबी फुले, जल रंग परत खांदा टॅटू कल्पना\nटॅग्ज:मुलींसाठी गोंदणे वॉटरकलर टॅटू\nटॅटू कला कल्पना कार्यसंघ\nछान टॅटू कल्पना शोधा\nमुलींसाठी छान बटरफ्लाय टॅटू\nपुरुषांसाठी भगवान शिव टॅटूस डिझाइन आइडिया\nपुरुषांकरिता आदिवासी वूल्फ टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 फिंगर टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुषांसाठी सामोन टॅटू डिझाइन कल्पना\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स हात टॅटूस डिझाइन आइडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 बॅक टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट 24 जपानी टॅटूस डिझाइन आयडिया\nमुलींसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स बाऊ टॅटूस डिझाइन आइडिया\nसर्वोत्तम 24 मदर मुलगी टॅटू डिझाइन आयडिया\nमुलींसाठी खांदा बॅक टॅटू\nडवले गोंदणेगोंडस गोंदणपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूचीर टॅटूडोक्याची कवटी tattoosहार्ट टॅटूबटरफ्लाय टॅटूवॉटरकलर टॅटूआदिवासी टॅटूडायमंड टॅटूहत्ती टॅटूस्लीव्ह टॅटूमुलींसाठी गोंदणेअर्धविराम टॅटूफूल टॅटूहोकायंत्र टॅटूपाऊल गोंदणेगरुड टॅटूशेर टॅटूटॅटू कल्पनामैना टटूहात टॅटूताज्या टॅटूमांजरी टॅटूमोर टॅटूकमळ फ्लॉवर टॅटूहात टैटूछाती टॅटूजोडपे गोंदणेडोळा टॅटूअनंत टॅटूअँकर टॅटूबाण टॅटूबहीण टॅटूसूर्य टॅटूक्रॉस टॅटूदेवदूत गोंदणेउत्तम मित्र गोंदणेस्वप्नवतपक्षी टॅटूराशिचक्र चिन्ह टॅटूमेहंदी डिझाइनपुरुषांसाठी गोंदणेमान टॅटूगुलाब टॅटूफेदर टॅटूचंद्र टॅटूड्रॅगन गोंदचेरी ब्लॉसम टॅटूमागे टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manavvijay-news/glimpse-revelation-and-miracles-1144643/", "date_download": "2018-04-25T22:15:40Z", "digest": "sha1:UDZRKNZ5QVVCQZGMRCN4TAZMC6YSXRJA", "length": 30692, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दृष्टान्त, साक्षात्कार आणि चमत्कार | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nदृष्टान्त, साक्षात्कार आणि चमत्कार\nदृष्टान्त, साक्षात्कार आणि चमत्कार\nचमत्कार वाटाव्यात अशा कृती जादूगारसुद्धा करू शकतात.\nचमत्कार वाटाव्यात अशा कृती जादूगारसुद्धा करू शकतात. परंतु त्यात एक तर हातचलाखी किंवा फसवाफसवी असते किंवा त्यात काही भौतिक, रासायनिक प्रक्रिया असते जी आपल्याला ठाऊक नसते..\nकाही धार्मिक, आस्तिक लोकांना असे वाटत असते की, ‘अध्यात्म आणि आध्यात्मिक अनुभव’ हे धर्माच्याही पलीकडील काही तरी स्थलकाल-अबाधित असे वैश्विक सत्य असते. उदाहरणार्थ, एखाद्या थोरामोठय़ा व्यक्तीला दृष्टान्त किंवा साक्षात्कार होणे हा त्यांना असा आध्यात्मिक अनुभव वाटतो की, त्या व्यक्तीने ईश्वराला प्रत्यक्ष न पाहता, त्याला हात न लावता, त्याचे बोलणे प्रत्यक्ष न ऐकता, त्या दृष्टान्ताद्वारे त्यांनी ईश्वराचा अस्सल (खराखुरा) अनुभव घेतलेला असतो. त्यांच्या मते अशा दृष्टान्तांनी अनेक व्यक्तींना, अनेक महत्त्वाच्या क्षणी, ईश्वरीय मार्गदर्शन मिळालेले आहे व ही उदाहरणेच ईश्वराच्या अस्तित्वाचे साक्षीपुरावे आहेत. ते म्हणतात की, ‘अगदी थोरामोठय़ांनाच असे दैवी मार्गदर्शन मिळते असेही नसून, कधी सामान्य माणसालाही त्याच्या दैनंदिन अडचणींतून अचानक मार्ग सापडल्याचा अनुभव येऊ शकतो. पण या नेहमीच्या साध्या गोष्टी म्हणजे दृष्टान्तच असतात असे नव्हे. तसा दैवी दृष्टान्त हा काहीसा दुर्लभ असणारच.’ परंतु त्यांच्या मते ‘ईश्वर-भक्तांना मात्र असे दृष्टान्त सहज होऊ शकतात. ईश्वरप्रेमाने व ईश्वरकृपेने हे सहज शक्य आहे’ असे त्यांना वाटते. ‘शिवाय भक्तांच्या हाकेला, ईश्वर या किंवा त्या रूपात अनेक वेळा धावून आलेला आहे व त्याने त्यांना मदत केलेली आहे, त्यांना ज्ञानसमृद्ध केलेले आहे; एवढेच नव्हे तर कधी कधी प्रत्यक्ष दर्शनही दिलेले आहे.’ असे दृष्टान्त होऊ शकतात व होतात हाच ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा होय, असा त्यांचा दावा असतो.\nयावर माझ्यासारख्या निरीश्वरवाद्याचे काय म्हणणे असते ते आता ऐका. ‘सुटत नसलेले कोडे अचानक सुटणे किंवा अडचणीतून पटकन योग्य मार्ग सापडणे हे कर्तृत्व आपल्या बुद्धीचे, विचारशक्तीचे आहे. आपला मेंदू व त्यातील बुद्धी हे निसर्गाने व उत्क्रांतीने आपल्याला दिलेले ज्ञानप्राप्तीचे ‘एकमेव साधन’ आहे. आपली मन-बुद्धी सारासार विचार करून योग्य मार्ग शोधून काढते. पण कधी कधी ते इतके अचानक घडते किंवा अशा परिस्थितीत घडते की, आपल्याला तो अनुभव नेहमीचा नव्हे तर ‘अलौकिक’ वाटतो आणि आपण त्याला ‘दृष्टांत’ हे नाव देतो. कधी कधी चिंतनाचा विषय फार गहन असेल तर दीर्घ काळ अभ्यास आणि प्रयत्न केल्यानंतर मग केव्हा तरी अचानक उत्तर वा मार्गदर्शन मिळते, ज्ञानप्राप्ती होते आणि आपण त्याला ‘साक्षात्कार’ हे नाव देतो. कधी कधी भक्ताने आपले मन ईश्वराच्या एखाद्या रूपावर किंवा ईश्वरचिंतनावर केंद्रित केले, तर त्याला त्या रूपात, ईश्वराने दर्शन दिल्याचा, ‘दिव्य वाटणारा’ अनुभव येऊ शकतो, प्रत्यक्षात मात्र तो त्याला झालेला भासच असतो. खरे तर कुणालाही, कुठेही, कधीही झालेले दृष्टांत, साक्षात्कार, दर्शन हे सर्व आभासच होत. कुणा देवाने किंवा देवीने दिलेला तो दृष्टान्त आहे हा आपला केवळ कल्पनातरंग असतो. त्याला ईश्वरीय अनुभव म्हणता येत नाही. तसेच काही माणसांना स्वत:ला आलेले अनुभव मुद्दाम वाढवून, रंगवून किंवा गूढ बनवून सांगण्याची सवय असते. त्याचप्रमाणे खरेच प्रामाणिक असलेल्या इतर काही व्यक्तींनासुद्धा स्वत:चे असे अनुभव हे खरे ‘दैवी अनुभव’ आहेत असे वाटू शकते. परंतु अखेरीस असे सर्व अनुभव हे त्यांचे ‘वैयक्तिक अनुभव’ असून ते त्या त्या व्यक्तीच्या, त्या त्या वेळच्या मन:स्थितीवर अवलंबून असतात. अनेकांना किंवा अगदी संत महात्म्यांनासुद्धा असे अनुभव आलेले असले तरी केवळ त्यावरून दैवी शक्तीच्या किंवा ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल काहीही निष्कर्ष काढता येत नाही. ते सगळे त्यांचे व्यक्तिगत भासच होत.\n‘आत्मसाक्षात्कार’ या शब्दाचा अर्थ साधारणपणे ‘ईश्वरकृपेने एखाद्या व्यक्तीच्या मन-बुद्धीत ज्ञानगंगा अवतरणे’ असा केला जातो. असा आत्मसाक्षात्कार योगसाधनेने किंवा योगाचे काहीच ज्ञान नसलेल्यालासुद्धा, त्याची कुंडलिनी जागृत होऊन होऊ शकतो, असे मानले जाते व काही भारतीय लोक याबाबतची भारताबाहेरील उदाहरणे म्हणून येशू ख्रिस्त, काही ख्रिस्ती संत महात्मे व पैगंबर महंमद यांची उदाहरणे देतात. तसे येशूचे शिक्षण जुजबी होते व महंमद तर अशिक्षित होते. असे असूनही एकाग्र आत्मचिंतनाने व ईश्वरकृपेमुळे त्यांना देवदूतांकडून दिव्य संदेश मिळाले, त्यांना त्यांचे दर्शन झाले, त्यांच्याशी संभाषण झाले व साक्षात्काराने त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, असे मानले जाते. परंतु माझ्यासारख्या संशयवादी (स्केप्टिक) माणसाची याबाबतची शंका अशी की, जर सबंध विश्वाचा एकच ईश्वर असेल, तर त्याने वेगवेगळ्या मान्यवरांना, महात्म्यांना परस्पर भिन्न साक्षात्कार का बरे घडवून आणले जगभरच्या सगळ्या महात्म्यांना त्याने सारखेच ज्ञान का दिले नाही जगभरच्या सगळ्या महात्म्यांना त्याने सारखेच ज्ञान का दिले नाही हा विषय या लेखमालेतील पूर्वीच्या काही लेखांत येऊन गेलेला असल्यामुळे, इथे त्याविषयी आणखी काही नको.\nत्याबाबत इथे फक्त एकच मुद्दा घेऊ या. माणसांपैकी कुणाला बुद्धी कमी असते, कुणाला जास्त असते व कुणाला खूप जास्तही असू शकते; परंतु साक्षात्कारासारखा आपोआप सर्वज्ञानप्राप्ती घडवून आणणारा ‘बुद्धीहून निराळा’ असा ज्ञानप्राप्तीचा वेगळा मार्ग काही ‘निवडक’ माणसांना उपलब्ध असू शकतो काय, हा कळीचा प्रश्न आहे. आम्हाला वाटते की, माणूस जातीचा ज्ञानप्राप्तीचा ‘बुद्धी’ हा एकमेव मार्ग आहे. साक्षात्कार या वेगळ्या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे हे आम्हाला गूढ कल्पनारंजन वाटते, चमत्कार वाटतो आणि चमत्कार आम्ही मानीत नाही.\nआस्तिक, धार्मिक व श्रद्धाळू लोकांचे ‘चमत्काराबद्दल’ असे म्हणणे असते की, जगभर आणि सर्व धर्मामध्ये, केव्हा न केव्हा, कसला तरी चमत्कार घडल्याच्या नोंदी आहेत. (या नोंदी त्यांना पुरावे वाटतात.) आमचे पुराण वाङ्मय तर अशा चमत्कार कथांनी भरलेले आहे. अवतारांनी, प्रेषितांनी, ऋषीमुनींनी आणि अनेक संतांनीसुद्धा चमत्कार केलेले आहेत. त्यामुळे ‘कुणीही चमत्कार करूच शकत नाही, तसेच कुणालाही अतिमानवी सामथ्र्य असूच शकत नाही’ ही आमची भूमिका त्यांना अवास्तव वाटते, कारण त्यांनी लहानपणापासून चमत्कारकथा ऐकलेल्या असतात, त्यांच्या बालमनाला त्या आवडलेल्या असतात व आयुष्यभर ते त्या कथांना खऱ्याच मानीत आलेले असतात. मानवाच्या शक्ती फारच मर्यादित असतात हे खरे; पण एवढय़ा या प्रचंड विश्वाचा रामरगाडा ज्या ईश्वरीय शक्तींनी चालू ठेवला आहे त्या शक्तीसुद्धा चमत्कार करू शकत नाहीत’ हे पटावे तरी कसे, असे त्यांना वाटते. तसे हे खरेच आहे की, एकदा का ईश्वराचे अस्तित्व आणि कर्तृत्व मानले, की कुठलाही चमत्कार सहज शक्य वाटतो, किंबहुना ‘चमत्कार करू शकणारा, कुणी तरी हवा’ म्हणूनच मानवजातीने ईश्वर कल्पिला असावा.\nमाणसामाणसांमधील सामर्थ्यांमध्ये पुष्कळच तफावत-कमीजास्तपणा असू शकतो हे खरेच आहे; परंतु एकंदरीत मानवी सामर्थ्यांला काही पटण्याजोग्या मर्यादा आहेत. कुणी हाताने डोंगर उचलला, कुणी करंगळीवर पर्वत उचलला, कुणी हातावर डोंगर घेऊन आकाशमार्गे समुद्र पार केला, कुणी नदी दुभंगवली, कुणी समुद्र पिऊन टाकला, या अशक्य कथा आहेत. अशा मनोहारी कथांनीच आपले पुराण वाङ्मय भरलेले आहे. यांनाच जर चमत्कार म्हणायचे असेल, तर आम्हाला ते सगळे चमत्कार अविश्वासार्ह वाटतात, खोटे वाटतात. अशांव्यतिरिक्त दुसरेही कित्येक चमत्कार सांगितले जातात, ज्यात कुणा महान माणसाचे, निर्जीव वस्तुमात्रावरसुद्धा प्रभुत्व आहे असे सांगितले जाते. तसेच कुणी अदृश्य होऊ शकतात, कुणी हवेत तरंगू शकतात, कुणी मंत्रसामर्थ्यांने आजार बरे करतात, मेलेला माणूस जिवंत करतात वगैरे वगैरे. कुणाला दृष्टान्त, साक्षात्कार होऊन ईश्वरदर्शन घडते. त्यालाही आम्ही चमत्कारच म्हणतो आणि असलेही सर्व चमत्कार आम्ही नाकारतो. अशक्य म्हणतो.\nआमच्या मते पृथ्वीवरील हे जग आणि संपूर्ण विश्वच केवळ भौतिक आहे. यात घडणाऱ्या सर्व घटना भौतिक आहेत व त्या भौतिक नियमांबरहुकूमच घडतात. या नैसर्गिक घटनांवर, शक्तींवर अधिकार गाजवू शकेल अशी काही तरी ‘निसर्गाहून श्रेष्ठ’ अशी दिव्यशक्ती अस्तित्वात असावी, ती काहीही चमत्कार करू शकत असावी व तिची प्रार्थना केल्याने ती आपल्याला अनुकूल प्रतिसाद देत असावी, अशा इच्छांमधूनच, मानवाच्या ‘ईश्वर कल्पना’ निर्माण झाल्या असाव्यात असे आम्हाला वाटते आणि वर म्हटल्याप्रमाणे एकदा का ईश्वराचे अस्तित्व आणि कर्तृत्व मानले, की मग कुठलाही चमत्कार सहज शक्य होत असावा. ‘चमत्कारांवर विश्वास ठेवणे हा अधर्म आहे’ असे गौतम बुद्धसुद्धा म्हणालेले आहेत. त्याचीही आपण आठवण ठेवली पाहिजे. चमत्कार वाटाव्यात अशा कृती जादूगारसुद्धा करू शकतात; परंतु त्यात एक तर हातचलाखी किंवा फसवाफसवी असते किंवा त्यात काही भौतिक, रासायनिक प्रक्रिया असते जी आपल्याला ठाऊक नसते. म्हणजे आपल्याला वाटतात तसे चमत्कार घडणे कधीही शक्य नसते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nScientific view हा पृथीवर जगणाय्साठी उत्तम आहे पण आपल्याला अंतिम सत्याचे उत्तर देवू शकत नाही.\nअनुभव व science मध्ये बराच फरक आहे. science आणि तर्कला मर्यादा आहेत. मी अंध श्रद्धेचे समर्थन करत नाही. जिवंत असलायचा अनुभव प्रत्येकाला असतो. तो सिद्ध करायची गरज नसते, तसेच तो science किवा तर्कावर अवलंबून नसते. आपण अद्वित वेदांत वाचले आहे काय\nजगभर Consciousness म्हणजे काय आहे यावर science संशोधन करत आहे. पण हे science ला अशक्य आहे हे पण कळले. David Chalmers चे \"Hard Problem of Consciousness वाचा. Consciousness म्हणजे काय आहे हे कळल्या साठी बुद्धी, विवेक व वैराग वर आधारित rational अद्वैत वेदांत वाचा म्हणजे उत्तर सापडेल. अद्वैत वेदांत अंधश्रद्धा वगरे वर आधारित नाही.\nचमत्कार कथा या सांकेतिक आहेत. त्यांचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. लोकसत्ता च्या ह्याच website वर चैतन्य प्रेम यांचे सदर गेली काही वर्षे प्रसिद्ध होत आहे.त्यामध्ये यातील सगळ्या शंकांची उत्तरे सापडतील.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://maharashtradeshi.blogspot.in/2013/01/", "date_download": "2018-04-25T21:46:27Z", "digest": "sha1:VIVAI4SYBQRM5YM6VLPP4KFNQCNINWG7", "length": 37966, "nlines": 194, "source_domain": "maharashtradeshi.blogspot.in", "title": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...: January 2013", "raw_content": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nबहु असोत सुंदर संपन्न ती महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....\nमाझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...\nगडांचा राजा व राजांचा गड असे ज्या किल्ल्याचे वर्णन केले जाते, तो किल्ला म्हणजे दुर्गराज राजगड. मराठा साम्राज्याची पहिली राजधानी म्हणून राजगड ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात अनेक वर्षे राजगड स्वराज्याची राजधानी होती. राजगड हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात मोडतो. राजगड हा एक बुलंद, बळकट व बेलाग असा किल्ला आहे. शिवाजीराजांनी त्याचा ताबा घेण्यापूर्वी या गडाला मुरुंबदेवाचा किल्ला म्हणून ओळखले जायचे. सातवाहनकाळात ब्रह्मर्षी ऋषींचे वास्तव्य या किल्ल्यावर होते. आजही किल्ल्यावर ब्रह्मर्षी ऋषींचे मंदिर दिसून येते. कालांतराने हा किल्ला आदिलशाही व निझामशाही राजवटींमुळे फिरत राहिला. त्या काळात राजगडचा बालेकिल्लाच मुख्य किल्ला म्हणून गणला जात होता. शिवाजी महाराजांनी त्याचा ताबा कधी घेतला, याचा लिखित उल्लेख कोणत्याही कागदपत्रांत सापडत नाही. सन 1646-1647च्या सुमारास तोरणासोबत राजांनी हाही किल्ला जिंकून घेतला होता. त्याचे नामकरण त्यांनी ‘राजगड’ असे केले.\nमुरुंबदेवाच्या या डोंगराचे चार भाग पाडतात. त्यात संजीवनी, सुवेळा व पद्मावती या तीन माची व बालेकिल्ल्याचा समावेश होतो. त्यामुळे किल्ल्याचा विस्तार प्रचंड मोठा असल्याचे दिसून येते. राजगडावर पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे, सिंहगड मार्गे पावे गावातून भोसलेवाडी या गावी येणे होय. पुण्यापासून राजगड 75 कि.मी. अंतरावर आहे. सिंहगड रस्त्याने सिंहगडच्या पायथ्याशी डोणजे या गावी पोहोचल्यावर वेल्हे गावात जाण्याकरिता उजवीकडे एक फाटा फुटतो. या ठिकाणावरून राजगड तीस कि.मी. अंतरावर आहे. या मार्गे बसने फक्त पावे गावापर्यंतच पोहोचता येते. तेथून पुढे कानद नदी पार करून राजगडाच्या पायथ्याशी जाता येते. राजगडचा मुख्य दरवाजा-पाली दरवाजा हा याच मार्गे सर करता येतो. पाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो. रस्त्यात निम्म्यापर्यंत पायवाट व निम्मा रस्ता पायर्‍यांनी बांधलेला आहे. दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार हे भक्कम व मोठे आहे. त्यातून हत्तीसुद्धा आत येऊ शकतो. दुसरे प्रवेशद्वार बुरुजांवर बांधलेले व पहिल्यापेक्षा अधिक भक्कम आहे. या प्रवेशद्वाराद्वारे आपण पद्मावती माचीवर येऊन पोहोचतो. डाव्या बाजूला संजीवनी माचीकडे व उजव्या बाजूचा रस्ता सुवेळा माचीकडे जातो. प्रथम संजीवनी माची, नंतर सुवेळा माची, पद्मावती माची व बालेकिल्ला असा क्रम ठेवला तर एका दिवसात किल्ला पाहण्यास सोपे पडते. मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूने एक चिंचोळा रस्ता संजीवनी माचीच्या दिशेने जातो. या माचीची एकूण लांबी सुमारे अडीच किलोमीटर आहे. माचीवरून तोरणा किल्ला स्पष्ट दिसतो. तीन टप्प्यांमध्ये ही माची बांधली गेलेली आहे. अनेक राहत्या घरांचे अवशेष या माचीवर दिसून येतात. शिवाय तिच्या प्रत्येक टप्प्यावर चिलखती बुरुज बांधलेले आहेत. एकंदर 19 बुरुज या माचीवर बांधलेले आहेत. माचीच्या मध्यभागी उंच टेहळणी बुरूज उभारण्यात आलेला आहे. या बुरुजावरून व माचीच्या टोकावरून आजूबाजूचा प्रचंड परिसर न्याहाळता येतो. माचीवरून परत फिरताना उजव्या बाजूला भाटघर धरण दृष्टीस पडते. डोंगरांच्या रांगांत मोठ्या परिसरात भाटघर धरण पसरलेले आहे. संजीवनी माचीकडून सुवेळा माचीकडे जाण्याकरता बालेकिल्ल्याच्या उजव्या बाजूने रस्ता आहे. हा रस्ता म्हणजे, एक पायवाटच असल्याने येथून हळू चालत जावे लागते. सुवेळा माचीही संजीवनी माचीइतकीच प्रशस्त व लांब आहे. तिची लांबी दोन किलोमीटर आहे. मुरुंबदेवाचा किल्ला हस्तगत केल्यावर शिवरायांनी प्रथम या माचीचे बांधकाम केले होते. संजीवनीपेक्षा सुवेळा माचीची रुंदी तुलनेने कमी आहे.\nसुवेळा माचीलाही तीन टप्पे आहेत. शेवटपर्यंत तिची रुंदी कमी होत गेलेली आहे. या माचीवरून डावीकडे सिंहगड व समोरच्या बाजूला पुरंदर व वज्रगड पडतात. माचीच्या सुरुवातीला एक टेकडीसारखा भाग आहे. त्याला ‘डुबा’ असे म्हटले जाते. सुवेळा माचीवर मध्यभागी एक उंच खडक लागतो. या खडकावर 3 मीटर व्यासाचे छिद्र आढळून येते. त्यास हस्तीप्रस्तर म्हणतात. माचीवर हस्तीप्रस्तराच्या विरुद्ध बाजूला गुप्त दरवाजा आहे. त्यास ‘मढे दरवाजा’ म्हणतात. हस्तिप्रस्तर संपल्यावरही असाच गुप्त दरवाजा नजरेस पडतो.\nसुवेळा माचीवरून परत फिरताना बालेकिल्ल्याच्या उजव्या बाजूने पद्मावती माचीकडे जाता येते. लांबीने कमी असली तरी ही प्रशस्त माची आहे. पद्मावती माची प्रशस्त असल्याने इथे निवासाची बरीच ठिकाणे दिसून येतात. शिवाय पद्मावती देवीचे मंदिर, सईबार्इंची समाधी, पद्मावती तलाव, रत्नशाळा, सदर, हवालदारांचा वाडा, दारूगोळ्याची कोठारे व गुप्त दरवाजा ही ठिकाणे पद्मावती माचीवर आहेत. शिवरायांनी मुरुंबदेव किल्ल्याचे राजगड असे नामकरण केल्यावर पद्मावती मंदिराची स्थापना केली होती. या मंदिरात सध्या 20-25 जणांची राहण्याची सोय होते. तसेच शेजारीच असलेल्या पाण्याच्या टाकांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणीही उपलब्ध होते. माचीच्या टोकावर गुप्त दरवाजा आहे. वाजेघर गावातून या दरवाजामार्गे किल्ल्यावर येता येते. राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. पद्मावती माचीकडून बालेकिल्ल्याकडे सरळ रस्ता आहे. हा रस्ता कठीण व अरुंद असल्याने त्यावर सांभाळून चालावे लागते. या रस्त्यावर सध्या संरक्षक कठडे टाकल्याने बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जाण्याचा रस्ता फारसा अवघड वाटत नाही. महादरवाजा आजही अत्यंत सुस्थितीत असल्याचे दिसून येते. त्यावर कमळ व स्वस्तिक ही शुभचिन्हे कोरलेली आहेत. दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर नजरेस पडते व मागे पाहिल्यास महादरवाजातून सुवेळा माचीचे दर्शन होते. बालेकिल्ल्याला साधारण 15 मीटर उंचीची तटबंदी बांधलेली आहे. तसेच चंद्रतळे ओलांडून गेल्यावर उत्तरबुरूज नजरेस पडतो. बालेकिल्ल्यावरून पद्मावती माची, सुवेळा माची व संजीवनी माची पूर्णपणे न्याहाळता येतात. पद्मावती माचीकडे उतरणारी एक वाट सध्या बंद केली गेलेली आहे. उत्तर बुरुजाच्या बाजूलाच ब्रह्मर्षी ऋषींचे मंदिर आहे. शिवाय बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी भग्न इमारती, वाडे व दारूगोळ्याच्या कोठारांचे अवशेष दिसून येतात. स्वच्छ वातावरण असेल तर केवळ तोरणा, सिंहगड, पुरंदरच नाही तर रोहिडा, रायरेश्वर, लोहगड, विसापूर व रायगड हेही किल्ले पाहता येतात.\nलेबल्स किल्ला, गड, छत्रपति शिवाजी, दै. दिव्य मराठी, पुणे जिल्हा, राजगड, वेल्हे\nस्वराज्याची ऐतिहासिक राजधानी: रायगड\nसमस्त शिवप्रेमींचे तीर्थस्थान म्हणजे, किल्ले रायगड. छत्रपतींचा राज्याभिषेक याच किल्ल्याने ‘याचि देही याचि डोळा’ पाहिला. असे म्हटले जाते, की ‘वृंदावन, मधुरा, काशी आणि रामेश्वर कोणाला ज्या अभाग्याने रायगड न देखिला ज्या अभाग्याने रायगड न देखिला\nरायगड हा निसर्गत: अभेद्य व अतिशय सुरक्षित ठिकाणी आहे. तो सर्वच बाजूंनी डोंगरद-यांनी वेढलेला आहे. खरेखुरे कोकण या किल्ल्याच्या परिसरात सामावलेले आहे. पावसाळ्यात रायगड अतिशय मनमोहक असतो, तर हिवाळ्यात रायगडाच्या कुशीतील सह्याद्रीचे रौद्र रूप सहज डोळ्यात साठवता येते. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 2900 मीटर उंचीवर आहे. पुणे ते रायगड हे अंतर केवळ 125 किमी आहे. येथे पोहोचण्याकरता सर्वात जवळचे बसस्थानक म्हणजे मुंबई-गोवा मार्गावरील महाड. महाड बसस्थानकावरून रायगडसाठी बसेस सुटतात. शिवाय बसस्थानकाबाहेरून जीपचीही सुविधा उपलब्ध आहे. बस थेट रायगडाच्या चितदरवाजापाशी येऊन थांबते. या दरवाजाचे अवशेष आज अस्तित्वात नाहीत. रायगडाच्या पाय-या येथूनच सुरू होतात. आता रोप-वेची सुविधा उपलब्ध झाल्याने 10-15 मिनिटांत गडावर पोहोचता येते. किल्ल्याच्या नाना दरवाजाकडूनही गड चढता येतो. रायगडाला एकूण 1435 पाय-या आहेत. या चढता चढता किल्ल्याचे सौंदर्य डोळ्यांत साठवता येते.\nगड चढू लागल्यावर सर्वप्रथम बुरुजाचे ठिकाण दिसते. हा खुबलढा बुरुज. चित दरवाजापासून याचे व्यवस्थित दर्शन होते. रायगडाच्या पाचाड खिंडीत विरुद्ध दिशेला अवघ्या 4-5 मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला ‘वाघबीळ’ असे म्हटले जाते. पुणे-मुंबईकडील दुर्गप्रेमी तिला ‘गन्स आॅफ पाचाड’ असे म्हणतात. गुहा म्हणजे आपल्या मनात एक विशिष्ट रचना तयार होते. पण, ही गुहा या पारंपरिक रचनेत मोडत नाही. पाचाड खिंडीतून आल्यावर या गुहेचे तोंड दिसते. या तोंडातून समोर असणा-या भोकांमधून पाचाडचा भुईकोट किल्ला नजरेस पडतो. रायगडाची आणखी काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.\nमशीद मोर्चा - चित दरवाजाने पुढे गेल्यावर काही सपाटीचा भाग आहे. या जागेवर दोन पडक्या इमारती नजरेस पडतात. पहारेक-यांच्या विश्रांतीसाठी यापैकी एका जागेचा वापर होत असे. दुस-या ठिकाणी धान्याची साठवण केली जाई. मदनशहा नावाच्या साधूची समाधी येथे दृष्टीस पडते. शिवाय एक मोठी तोफही येथे आहे.\nराजसभा - शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावरील राजसभेत झाला होता. राजसभा सव्वाशे फूट रुंद व सव्वा दोनशे फूट लांब आहे. येथे बत्तीस मणांचे पूर्वमुखी सोन्याचे सिंहासन होते. या राजसभेत प्रवेश केल्यावर प्रत्यक्ष शिवरायांच्या उपस्थितीचा भास झाल्याशिवाय राहत नाही.\nनगारखाना - बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे नगारखाना होय. रायगडावरील सर्वात उंच ठिकाण हेच आहे. सिंहासनाच्या समोरच असणा-या नगारखान्यातून पुढे गेल्यावर आपण रायगडाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचतो.\nबाजारपेठ - रायगडावर पूर्वी भव्य बाजारपेठ होती. नगारखान्याच्या डावीकडून खाली उतरल्यास समोरच्या सपाट जागेला ‘होळीचा माळ’ असे म्हणतात. शिवछत्रपतींचा पुतळा येथे बसवलेला आहे. पुतळ्याच्या समोर डाव्या व उजव्या बाजूला बाजारपेठेचे भव्य अवशेष नजरेस पडतात. या बाजारपेठेच्या दोन्ही बाजूंना 22 दुकाने आहेत.\nटकमक टोक - हौशी ट्रेकर्सचे हे सर्वात आवडते ठिकाण. बाजारपेठेच्या समोरून खाली उतरल्यावर या टोकाकडे जाण्याचा रस्ता आहे. या टोकाच्या दोहोंबाजूनी खोल द-या आहेत. उजव्या बाजूला सुमारे 2600 फूट थेट खाली जाणारा कडा आहे. ब-यापैकी मोकळे वातावरण व पाइपचे कुंपण असल्याने चालण्यास फारसा धोका नसतो. परंतु, जागा कमी असल्याने सावधानता बाळगायला हवी. या ठिकाणी दारूगोळा कोठाराचे अवशेषही दिसून येतात.\nजगदीश्वर मंदिर - बाजारपेठेच्या पूर्वेला खाली उतरल्यावर समोर एक भव्य मंदिर नजरेस पडते. हे जगदीश्वर महादेवाचे मंदिर. शिवरायांच्या इतिहासात या मंदिराचा ब-याचदा उल्लेख आलेला आहे. मंदिराच्या समोर भग्न अवस्थेतील नंदीची मूर्ती आहे, तर आतील सभामंडपात मध्यभागी कासवाची मूर्ती दृष्टीस पडते. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक छोटासा शिलालेखही कोरलेला आहे. हिरोजी इंदूलकरांनी रायगडाचे बांधकाम केले होते, ते पूर्ण झाल्यावर हा शिलालेख जगदीश्वराच्या मंदिरापाशी स्थापन केला होता. ‘रायगड किल्ला चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो’ या आशयाचा हा शिलालेख आहे.\nपालखी दरवाजा - बालेकिल्ल्यात प्रवेश करण्यासाठी असणारा आणखी एक दरवाजा म्हणजे पालखी दरवाजा. रायगडावरील स्तंभांच्या पश्चिमेला असलेल्या तटबंदीस 31 पाय-या आहेत. त्या चढून गेल्यास पालखी दरवाजा लागतो.\nरत्नशाळा - यास खलबतखाना असेही म्हणतात. गुप्त खलबते करण्यासाठी रत्नशाळेचा वापर होत असावा. राजप्रासादाच्या उजव्या बाजूला एका तळघरात ही रत्नशाळा वसलेली आहे.\nशिरकाई देऊळ - शिवरायांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला एक मंदिर आहे, त्याला शिरकाई देऊळ म्हणतात.\nहिरकणी टोक - हिरकणी नावाच्या गवळणीची कथा प्रसिद्ध आहे. गडावरून हिरकणी या वाटेने खाली उतरली होती. या टोकास ‘हिरकणी टोक’ म्हणतात. इथे काही तोफा ठेवलेल्या दिसून येतात. बुरुजावर उभे राहून कोकणातील दोन नद्यांची पात्रे येथून दिसतात. डावीकडे गांधारी व उजवीकडे काळ नदीचे खोरे आहे. या ठिकाणावरून गड उतरणे म्हणजे, अग्निपरीक्षाच. युद्धाच्या दृष्टीने मात्र हे ठिकाण अत्यंत मोक्याचे मानले जाते.\nमहादरवाजा - या दरवाजावर लक्ष्मी व सरस्वतीची प्रतीके म्हणून दोन कमळाकृती कोरलेल्या आहेत. दरवाजातून आत प्रवेश केल्यास पहारेक-यांच्या देवड्या दिसून येतात. तटबंदीची सुरुवात या दरवाज्यापासून होते. हिरकणी टोक व टकमक टोकापर्यंत या ठिकाणापासून तटबंदी आहे. टकमक टोकाच्या तटबंदीच्या शेवटी एक चोर दरवाजा आहे. त्यास ‘चोरदिंडी’ असे म्हटले जाते. इथे बुरुजातून दरवाजापर्यंत यायला पाय-या बांधलेल्या आहेत. महादरवाजातून पुढे आल्यावर हत्ती तलाव दृष्टीस पडतो. हत्तींसाठी पिण्याच्या पाण्याची सोय या तलावात करण्यात येत असे. हत्ती तलावाजवळ असणा-या धर्मशाळांच्या डावीकडे गंगासागर तलाव आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी आणलेली महानद्यांची तीर्थे याच तलावात टाकली गेली, त्यामुळे यास गंगासागर तलाव म्हणतात.\nशिवरायांची समाधी - जगदीश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजापासून पुढे एक अष्टकोनी चौथरा नजरेस पडतो. तीच शिवरायांची समाधी होय. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दु:खद प्रसंग म्हणजे, शिवाजी महाराजांचे निधन रायगडाने अनुभवले होते. वाघ दरवाजा- आणीबाणीच्या प्रसंगी रायगडावरून खाली उतरण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जायचा. इथून वर येणे अवघड होते. परंतु, दोर टाकून खाली जाता येत होते. छत्रपती राजारामांनी या दरवाजाचा वापर वेढा फोडून निसटण्यासाठी केला होता. शिवरायांची राजधानी असलेला हा किल्ला प्रेरणेचा ऊर्जास्रोत आहे. त्याची सैर एका दिवसात पूर्ण करणे हे जवळपास कठीणच असते; परंतु किल्ला पाहून झाल्यावर तेथून काढता पाय घेण्याची इच्छा होत नाही.\nमूळ लेख: दै. दिव्य मराठी (दि. ६ जानेवारी २०१३).\nलेबल्स किल्ला, गड, छत्रपति शिवाजी, दै. दिव्य मराठी, रायगड, रायगड जिल्हा\nदक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी\nदक्षिणगंगा म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर ह...\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरे कडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहे त, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असे ही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा ना...\nतोरणा: एक थरारक प्रवास\nढगांत हरविलेला तोरणा छत्रपति शिवाजीराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या ह्या ओळखीशि...\nमहाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे हे अभयारण...\nनाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी न...\nस्वराज्याची ऐतिहासिक राजधानी: रायगड\nदुर्ग साहित्य संमेलन (1)\nदै. दिव्य मराठी (8)\nमाझी ज्ञानेश्वरी - ज्ञानेश्वरी... आमच्या कन्येचं १४ वर्षांपूर्वी ठरविलेलं नाव. संत ज्ञानेश्वरांची भावार्थदिपिका वाचली तेव्हाच ठरवलं, माझ्या मुलीचं नाव ’ज्ञानेश्वरी’ ठेविल. चौ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन... यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/theme-options/page/4/", "date_download": "2018-04-25T22:11:25Z", "digest": "sha1:44VVEMZ3XQPMIJUWJZHZGBX7EVZAZYEF", "length": 8254, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nBlossom Themes च्या सॊजन्यने\nShiva Acharjee च्या सॊजन्यने\nRijo Abraham च्या सॊजन्यने\nBenjamin Lu च्या सॊजन्यने\nTheme Farmer च्या सॊजन्यने\nRara Theme च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-women-s-day/women-s-day-109030600005_1.html", "date_download": "2018-04-25T21:58:43Z", "digest": "sha1:AZLJLYDAEFUHZ565GKDTQBCOEQNJ5257", "length": 11453, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्त्री'' अशी घडते | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'पेरावे तसे उगवते' ही म्हण कृषीक्षेत्रात जितकी खरी तितकीच ती शिक्षणक्षेत्रातही खरी आहे. पेरण्याची क्रिया ज्यांच्याकडून होते त्यापैकी काही सजीव व्यक्ती असतात. शिक्षक, पालक, मित्र, नातेवाईक अशा या सजवी व्यक्ती मुलांच्या मनात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे काही पेरीत असतात. चित्रपट, आकाशवाणी, दूरदर्शन, प्रदर्शने, वस्तूसंग्रहालये अशा माध्यमातून मुलांच्या मनात काहीबाही पेरल जाते. यापैकी व्यक्ती महत्त्वाच्या की यंत्रणा या प्रश्नाचे उत्तर देण्याचा माझा इरादा नाही. मात्र एवढे निश्चित की, सजीव व्यक्तीकडून होणार्‍या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संस्कारांचा मुलांना घडविण्यात फार मोठा वाटा असतो. हा वाटा मान्य केल्यामुळेच पालकांचा व शिक्षकांचा कालविसंगत दृष्टिकोन अधिक हानीकारक ठरतो.\nविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्री मुक्ती चळवळीच्या झोतात वावरणार्‍या आजच्या शिक्षकांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन कोणता आहे, यावर आज प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकणार्‍या मुलींचे म्हणजेत उद्याच्या स्त्रियांचे विकसन बर्‍याच प्रमाणात अवलंबून आहे. आजच्या माध्यमिक शिक्षकांनी कुटुंब जीवनातील स्त्रीचे स्थान, तिच्या जबाबदार्‍या तद्विषयक पात्रता अशा अनेक बाबीसंबंधी काय वाटते हे समूजन गेऊन दृष्टिकोनाता कालसुसंगतता आणणे खरे तर महत्त्वाचे आहे.\nमुली विनयशील, लाजाळू, निटनेटक्या व अभ्यासू असतात. असे मानून आपण त्यांच्यावर अनेक गोष्टी लादतो की काय हा विचार मनात येतो. मुली ‍अधिक विनयशील असतात, असे म्हणणार्‍या लोकांच्या मनात 'मुलींनी विनयशील असलेच पाहिजे' असा विचार असण्याचा संभव आहे. मुलीच्या जातीने निटनेटके असलेच पाहिजे (कारण असलेले सौंदर्य खुलवून मांडणे हेच त्यांचे प्रमुख भांडवल) अशा विचारांमुळे पुरुषवर्गाकडून मुलींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सुचना होत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, मुली अभ्यासू असल्या तरी फारशा नसतात अशीही एक समजूत शिक्षकात रूढ दिसते.\nया समजुतीला संशोधनाचेपाठबळ मात्र मिळत नाही. आजच्या माध्यमिक शाळांतिल मुलींना शिक्षण देणार्‍या शिक्षकांची ही अभिमते भावी काळाच्या दृष्टीने सुयोग्य आहेत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल, 'जसा राजा तशी प्रजा' असे म्हणतात. शिक्षकांमार्फत होणार्‍या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संस्कारांचे महत्त्व जाणणार्‍या विचारवंतांनी व सामाजिक कर्यकर्त्यांनी मुलींच्या शिक्षणाशी संबंधित असणार्‍या शिक्षकांच्या विविध विचारधारणांना अधिक शास्त्रशुद्ध पाया मिळवून देण्याचा प्रयत्न करायला हवा.\nराम गोपाल वर्माकडून जागतिक महिला दिनाच्या वादग्रस्त शुभेच्छा\nकोहलीचा आई आणि अनुष्कासाठी खास संदेश\nमहिलादिन : 117 वर्षांची परंपरा\nतूच गं नारी .....\nयावर अधिक वाचा :\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.mavipamumbai.org/activities-mar/", "date_download": "2018-04-25T21:56:14Z", "digest": "sha1:KPJG4ZZ7OMZT2RBXAH2YZDTEAOIXFG7W", "length": 16378, "nlines": 157, "source_domain": "www.mavipamumbai.org", "title": "उपक्रम – मराठी विज्ञान परिषद (मुंबई)", "raw_content": "मराठी विज्ञान परिषद (मुंबई)\n1966 सालापासून परिषदेतर्फे प्रत्येक वर्षी विज्ञान अधिवेशन घेण्यात येते. नामांकित मराठी भाषिक शास्त्रज्ञ या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून परिषदेतर्फे निवडले जातात. अधिवेशनाच्या अध्यक्षांचे भाषण हे या अधिवेशनांचे वैशिष्ठ्य मानले गेले आहे. वेगवेगळ्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्ती/संस्था यांचा अधिवेशनात विशेष सन्मान करण्यात येतो. व्यासपीठावरील दोन दिवसांच्या कार्यक्रमांत परिसवांद, व्याख्याने, कथा-कथन, शास्त्रज्ञांशी वार्तालाप, आदींचा समावेश असतो. अधिवेशनाला जोडून शैक्षणिक सहल आयोजित केली जाते. अधिवेशन हे परिषदेचे विभाग असलेल्या ठिकाणी आयोजित केले जाते.\nपरिषदेची स्थापना 24 एप्रिल 1966 रोजी झाली आहे. त्यानुसार दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी विज्ञान भवनांत परिषदेचा वर्धापन दिन विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो. या वेळी परिषदेतर्फे देणाऱ्या विविध पुरस्करांचे वितरण केले जाते.\nस्वरूपः सूर्यचूल तयार करण्याचे प्रशिक्षण\nअवधीः दोन दिवस (रोज 6 तास)\nस्वरूपः घरात निर्माण होणारा जैविक कचरा वापरून गच्ची किंवा सज्ज्यासारख्या छोट्या जागेत करता येणारी विविध प्रकारच्या भाज्या आणि फळांची लागवड\nअवधीः एक दिवस (3.5 तास) - दर महिन्याच्या पहिल्या रविवारी\nपरिषदेतर्फे विविध विषयांवर व्याख्याने/व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. सुर्यग्रहणासारख्या विशिष्ट घटनांशी निगडीत वा विशिष्ट माहिती सर्वत्र पोचवण्याच्या दृष्टीने ही व्याख्याने/व्याख्यानमाला विविध विभागांत आयोजित करण्यात येतात.\n• राष्ट्रीय विज्ञान दिन\nदिनांक 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. यानिमित्ताने परिषदेतर्फे फेब्रुवारी महिन्यात राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.\n• मुरली चुगानी संदर्भालय\nपूर्णपणे संगणकीकृत आणि फोटो कॉपिंगची सुविधा असलेले संदर्भालय परिषदेत आहे. या संदर्भालयात मराठी व इंग्रजी भाषेतील विज्ञान तंत्रज्ञानाच्या विविध शाखांतील सुमारे 4,500 पुस्तके उपलब्ध आहेत. यांत भारतीय सरिता कोश, कृषिज्ञान कोश व विश्वकोश यासारखे संदर्भ कोशांचाही समावेश आहे. संदर्भालयातील सुमारे साडेतीनशे पुस्तके ही दुर्मिळ स्वरूपाची आहेत. हे संदर्भालय मंगळवार ही परिषदेची साप्ताहिक सुटी वगळता रोज 11 ते 5 या वेळात उघडे असते. परिषदेच्या सभासदांना याचा लाभ मिळतो.\n• डॉ. रामभाऊ म्हसकर सी.डी. संग्रहालय\nपरिषदेने सी.डी. संग्रहालय असून त्यात विविध वैज्ञानिक विषयांवरील सुमारे 300 सी.डी. उपलब्ध आहेत. या सी.डी. शुल्क भरून घरी नेता येतात. यातील बहुतांश सी.डी. या इंग्रजी भाषेतील असल्या तरी काही सी.डी. मराठी भाषेतही आहेत.\nमाहितीपत्रक Brochure अर्ज / Form\nपरिषदेच्या संदर्भालयात विविध विषयांवरची विविध प्रदर्शने उपलब्ध असून ती शाळांना व संस्थांना सशुल्क दिली जातात.\n• एड्स (दृकश्राव्य कार्यक्रम)\nस्वरूपः एडस्‌बद्दलची माहिती, शंका-समाधान (मुलां-मुलींसाठी स्वतंत्र वर्ग)\nस्तरः मुली (सहावी) - वयोगटानुसार 12 वर्षांवरील मुली आणि महिलांसाठी; मुलगे (नववी) - वयोगटानुसार 14 वर्षांवरील मुलगे आणि पुरूषांसाठी\nअवधीः सुमारे दीड तास\nस्वरूपः पुस्तिका आणि प्रश्नपत्रिका टपालाद्वारे (उत्तरपत्रिका व इतर प्रकल्प अहवालाची टपालाद्वारे स्वीकार)\nस्तरः सातवी ते नववी (माध्यम - मराठी आणि इंग्रजी)\nअवधीः उत्तरपत्रिका डिसेंबर अखेरीपर्यंत अपेक्षित\nशालेय विद्यार्थ्यांसाठी असणारे उपक्रम\nस्तरः इ. पहिली ते तिसरी\nस्वरूपः विविध प्रकारचे खेळ आणि प्रयोग\nअवधीः दोन किंवा तीन दिवस (एकूण 6 तास)\n• विज्ञान प्रयोग मेळावा\nस्वरूपः विविध प्रकारची प्रात्यक्षिकं\nस्तरः इ. सहावी ते नववी\nअवधीः एक दिवस (एकूण 3 ते 3.5 तास)\n• निरंतर विज्ञान कक्ष\nस्वरूपः विविध प्रकारची प्रात्यक्षिकं, चर्चा\nस्तरः इ. सहावी ते नववी\nअवधीः एक दिवस (एकूण 3 तास)\nस्वरूपः वैज्ञानिक खेळणी तयार करणे\nस्तरः (1) इ. तिसरी ते पांचवी आणि (2) इ. सहावी ते दहावी\nअवधीः (1) एक दिवस (6 तास) आणि (2) दोन दिवस (एकूण 12 तास)\nस्वरूपः वैज्ञानिक चर्चा, खेळ, प्रयोग, इ.\nस्तरः सहावी ते दहावी\nअवधीः एक दिवस (एकूण 4 तास)\nस्वरूपः विज्ञान विषयांतील विविध प्रात्यक्षिके आणि चर्चा\nस्तरः (1) पांचवी ते सांतवी आणि (2) आठवी ते नववी\nअवधीः एक दिवस (एकूण 7 तास)\n• दहावी प्रयोग सराव वर्ग\nस्वरूपः प्रयोग प्रात्यक्षिक, शंका-निरसन\nअवधीः एक दिवस (सुमारे 7 तास)\nस्वरूपः विविध वैज्ञानिक तत्त्व, संकल्पनांची ओळख.\nअवधीः 7 दिवस (रोज 5 तास)\n• संकल्पना विकसन अभ्यासक्रम\nस्वरूपः शालेय अभ्यासक्रमातील वैज्ञानिक संकल्पनांची विविध माध्यमांद्वारे सर्वंकष पद्धतीने ओळख\nस्तरः पाचवी ते आठवी (प्रत्येक इयत्तेचा वेगळा गट)\nअवधीः वर्षभर (शनिवार - रविवार, अर्धवेळ)\n• वयांत येताना (दृकश्राव्य कार्यक्रम)\nस्वरूपः स्वतःच्या शरीराची ओळख, शंका-समाधान (मुलां-मुलींसाठी स्वतंत्र वर्ग)\nस्तरः मुलींसाठी (नववी) आणि मुलांसाठी (नववीच्या पुढे)\nअवधीः सुमारे दीड तास\n• एड्स (दृकश्राव्य कार्यक्रम)\nस्वरूपः एडस्‌बद्दलची माहिती, शंका-समाधान (मुलां-मुलींसाठी स्वतंत्र वर्ग)\nस्तरः मुलींसाठी (सहावीच्या पुढे) आणि मुलांसाठी (नववीच्या पुढे)\nअवधीः सुमारे दीड तास\n• विज्ञान मंडळ (पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून परिसराचा अभ्यास)\nस्वरूपः शास्त्रज्ञांची माहिती, विज्ञान कोडी, प्रात्यक्षिकं, (1 कि.मी. परिसराच्या फेरफटक्याचा समावेश)\nस्तरः सातवी ते नववी\nअवधीः वर्षभर (ठरावीक दिवशी)\n1995 सालापासून विद्यार्थ्यांसाठी परिषदेतर्फे बालविज्ञान संमेलन आयोजित केले जाते. हे संमेलन दर तीन वर्षांतून एकदा राज्यपातळीवर तर दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी तालुकापातळीवर घेतले जाते. यांत विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादरीकरण आणि वेगवेगळ्या कृतीसत्रांचा समावेश असतो. या संमेलनांबरोबरच शैक्षणिक सहलींचेही आयोजन केले जाते.\n[ परिषदेचे आजीव सभासद व्हा... विज्ञानप्रसारास हातभार लावा...]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1903", "date_download": "2018-04-25T21:55:06Z", "digest": "sha1:6RNO7ODWISKGP4CEVH35XRYO54V5SKKE", "length": 12105, "nlines": 73, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गीतेद्वारे संस्कृत शिक्षण व संस्कृतद्वारे गीता शिक्षण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगीतेद्वारे संस्कृत शिक्षण व संस्कृतद्वारे गीता शिक्षण\nतमाम संस्कृतप्रेमी जनांसाठी सुवर्णसंधी :\nमुंबई येथे ९ ठिकाणी लवकरच संस्कृत माध्यमातून गीता शिक्षण व श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून संस्कृत शिक्षण हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.\nसविस्तर माहितीसाठी संपर्क : श्री. दीपेश कटिरा - ०९३२३९९३८२५.\nदादर येथे सदर उपक्रम दिनांक १९ जुलैपासून प्रत्येक रविवारी सकाळी १० ते दुपारी १ ह्या वेळेत श्री व्यास विद्या प्रतिष्ठान, १ ला मजला, सरस्वती भुवन, गणेश पेठ गल्ली, शिवाजी मंदीर जवळ, दादर, मुंबई - ४०० ०२८ येथे होईल.\nविनायक गोरे [08 Jul 2009 रोजी 13:26 वा.]\nहा फक्त कार्यक्रमांच्या जाहिरातींपुरताच उरला आहे का काही दिवसांपूर्वी संस्कृत - दिन साजरा झाला त्यावेळी प्रसारकांकडून संस्कृतविषयी लेखनाची अपेक्षा होती. विरोधकांची पर्वा न करता प्रसार सुरू ठेवावा ही विनंती.\nसृष्टीलावण्या [08 Jul 2009 रोजी 15:36 वा.]\nअसा आहे की वेगवेगळ्या संस्थळांवर सदस्यसंख्या व प्रत्यक्ष वाचकसंख्या ह्याचे गुणोत्तर व्यस्त असल्याने संस्कृतचा अंतरजालावर प्रसार करून नक्की कितपत लोकांपर्यंत आपण पोहोचतो हे एक कोडेच आहे. त्यामानाने प्रत्यक्ष कार्य केले तर आपण नक्की किती जणांपर्यंत पोहोचलो ते नक्की कळते त्यामुळे एकूण भर हा आभासी विश्वापेक्षा प्रत्यक्ष जगात कार्य करण्यावरच आहे. एकट्या मुंबईत गेल्या महिन्यात २०००+ जणांनी विविध संस्कृत संभाषण शिबिरांना उपस्थिती लावली. त्यातली अनेक मंडळी जी शालेय जीवनात पण कधी संस्कृतशी संबंधित नव्हती ती आज चांगल्यापैकी संस्कृत बोलू, जाणू लागली आहेत. त्यातले अनेक जण उपजीविकेचा व्यवसाय वेगळाच असला तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने संस्कृतशी संबंधित राहण्याचा प्रयत्न करीत आहेत उदा. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाद्वारे चालविल्या जाणार्‍या परीक्षांना बसणे.\nअसो. प्रत्यक्ष संस्कृत प्रसार न करता अंतरजालाच्या आभासी जगात वावरणारे अनेक संस्कृत तज्ज्ञ आहेतच ते तुमची मनोकामना नक्की पुरी करतील (ह्यावरून सहजच \"पेज थ्री\" चित्रपटातील चित्रपटतार्‍यांना बंदूक कशी पकडावी त्याचे प्रशिक्षण देणारा पोलीस निरिक्षक आठवला).\nइंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,\nमधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,\nचौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,\nसृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||\nविनायक गोरे [08 Jul 2009 रोजी 17:52 वा.]\nआंतरजालाचे विश्व आभासी असले तरी माणसे खरी असतात. प्रत्यक्षात ज्यांना भेटता येत नाही अशा लोकांपर्यंत आंतरजालातर्फे पोचता येते आणि त्यांच्यापर्यंत पोचले तर निदान काही लोकांमध्ये संस्कृतबद्दल जि़ज्ञासा जागृत होऊ शकते. बहुधा म्हणूनच आपण इथे संस्कृत प्रसाराला सुरूवात केली होती. नंतर काही मंडळींनी विरोध, टवाळी, निंदा - कुचेष्टा केल्याने त्याला घाबरून आपण प्रसार सोडला असा लोकांचा समज होणे साहजिक आहे. तसा तो होऊ नये म्हणून आपल्याला विनंती केली. ती मान्य करायची की नाही ही आपली मर्जी.\nसृष्टीलावण्या [15 Jul 2009 रोजी 06:31 वा.]\nसंस्कृत प्रसार हा फक्त कार्यक्रमांच्या जाहिरातींपुरताच उरला आहे का\nमी मुंबईत व आसपास होणार्‍या संस्कृत कार्यक्रमांच्या शेकडा १ टक्के कार्यक्रमांची आगाऊ सूचना पण इथे लिहू शकत नाही. तसेच वेळे अभावी हे कार्यक्रम घडून गेल्यावर त्यांचा वृत्तांत देता येत नाही. उदा. डोंबिवलीमध्ये ज्या संमेलनाविषयी ह्या मंचावर लिहिले होते त्या संमेलनाला मुंबई व गोव्यातून एकुण ३५० जण उपस्थित होते. जिथे अध्यक्ष म्हणून श्री. चंद्रगुप्त वर्णेकरांसारखे जेष्ठ संगणकतज्ज्ञ आलेले होते. इ.इ.\nइंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,\nमधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,\nचौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,\nसृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||\nम्हणजे काय म्हणायचे आहे\nसदस्यसंख्या व प्रत्यक्ष वाचकसंख्या ह्याचे गुणोत्तर व्यस्त असल्याने\nयाचा अर्थ असा की, जसजशी सदस्यसंख्या वाढत जाते, तसतशी वाचकसंख्या कमी होते. म्हणजे सदस्यसंख्या तिप्पट झाली की वाचकसंख्या एक तृतीयांश होते. हे कसे ठरवले\nसृष्टीलावण्या [09 Jul 2009 रोजी 00:49 वा.]\nइथेच काही दिवसांपूर्वी एकांनी हे संस्थळ सोडले. सोडताना उपक्रमपंताना विनंती केली होती की मी हे संस्थळ सोडत आहे. कृपया मी इथे ज्या तीन नावांनी लिहित होतो ती तिन्ही नावे व त्यांनी केलेले लिखाण येथून कमी करावीत. ह्याचाच अर्थ व्यक्ती एक (वाचक संख्या १) आणि सदस्य संख्या ३ होय. एका मराठी संकेतस्थळाने तर आपली सदस्यसंख्या ३०००+ सांगितली आहे. बोलवा अशी आहे की पहिली ६ खाती तर खुद्द मालकांनीच वेगवेगळ्या (***स्थ नावांनी) घेतली आहेत. :) :) :)\nअवांतर : कल्पना मस्त आहे. मला पण वापरून पाहावी असे वाटू लागले आहे. :)\nइंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,\nमधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,\nचौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,\nसृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/guinness-world-records-and-is-tallest-professional-model-thanks-to-52inch-legs-269786.html", "date_download": "2018-04-25T21:43:32Z", "digest": "sha1:3RK3LTYVDIH4CG245JWDS2RXKJIHUILP", "length": 11201, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अबब, 4.35 फुटाचे पाय अन् उंची फक्त 6 फूट 9 इंच !, माॅडेलची गिनीज रेकाॅर्डला गवसणी", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nअबब, 4.35 फुटाचे पाय अन् उंची फक्त 6 फूट 9 इंच , माॅडेलची गिनीज रेकाॅर्डला गवसणी\nया माॅडेलचे पाय जगात सर्वात लांबीचे ठरले आहे. या माॅडेलचे पाय चक्क 4 फूट 35 इंच इतके लांब आहे.\n13 सप्टेंबर : 'कुणाचा पायगुण चांगला असतो' असं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं. पण, एका रशियन माॅडेलच्या पायावर गिनीज बुक आॅफ रेकाॅर्डची नोंद झालीये. या माॅडेलचे पाय जगात सर्वात लांबीचे ठरले आहे. या माॅडेलचे पाय चक्क 4 फूट 35 इंच इतके लांब आहे.\nएकाटेरिना लिसिना असं या रशियन माॅडेलचं नाव आहे. तिच्या उजव्या पायाची लांबी ही तब्बल 132.8 सेंटीमिटर म्हणजेच 52.2 इंच आहे. तर डाव्या पायाची उंची ही 132.2 सेंटीमिटर म्हणजेच 52 इंच आहे.\nएकाटेरिनाच्या कुटुंबात प्रत्येक सदस्याची उंचीचा आहे. तिच्या भावाची उंची 6 फूट 6 इंच आहे. तर वडिलांची उंची 6 फूट 5 इंच आहे. तर आईची उंची सुद्धा 6 फूट 1 इंच आहे.\nआपल्या पायामुळे आपली गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल एकाटेरिनाने आनंद आणि अभिमान व्यक्त केलाय.\nपण लांब पाय असल्यामुळे एकाटेरिनाला अनेक अडचणींना सामोरंही जावं लागलंय. शाळेत असताना आपल्या उंचीमुळे अनेकांनी तिची खिल्ली उडवली होती.\nमाॅडेलिंग व्यतिरिक्त एकाटेरिना खेळातही सहभाग घेतला होता. 2008 मध्ये तिने रशियन आॅलिम्पिक बाॅस्केटबाॅल टीमकडून खेळली होती. बिजिंगमध्ये झालेल्या आॅलिम्पिकमध्ये तिने कास्यपदकही पटकावले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/indian-filmmakers-fear-to-take-risk-in-making-disaster-movies/", "date_download": "2018-04-25T21:44:38Z", "digest": "sha1:Y6I2IKL6EXLNBXCPRBHVUHVUXV3U2POE", "length": 22540, "nlines": 107, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "नैसर्गिक आपत्तीला घाबरणारा भारतीय सिनेमा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nनैसर्गिक आपत्तीला घाबरणारा भारतीय सिनेमा\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nलेखक : पवन गंगावणे\n29 ऑगस्ट 2017. पुन्हा एकदा मुसळधार सुरू झालाय. पुन्हा एकदा मुंबईची गती मंदावलीये. कुठे गुडघाभर तर कुठे कंम्बरेवर पाणी साचलंय. रेल्वे ट्रॅक्स पाण्याने भरल्यात. हजारो चिंतीत चेहरे सध्या मुंबईच्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन्सवर आशाळभूतपणे पुनःपुन्हा एखादी ट्रेन येतेय का हे माना वळवून बघत आहेत. कोणी घरी फोन लावतोय तर कोणी बाबांच्या, बायकोच्या, भाऊ, बहिणीची घरी येण्याची वाट पाहतोय. बरेच लोक ऑफिसमध्ये अडकून पडलेत. जे घरी आहेत ते चिंतेत आहेत आणि जे घरी नाहीत ते ही. अनेक लोकं रस्त्यावर अडकलेल्या लोकांना निवारा, खाद्य देऊन मदत करत आहेत तर काही मलिशकाचं bmc चं गाणं गुणगुणताहेत. पावसाळा म्हटलं की मुंबईकरांच्या अंगावर काटाच येतो – कारण बारा वर्षांपूर्वी, हो विश्वास बसत नाही, पण तब्बल 12 वर्षांपूर्वी मुंबई अशीच थांबली होती.\n26 जुलै 2005 रोजी अवघ्या 24 तासात विक्रमी 944 मिमी पाऊस पडला होता. त्यादिवशी पहिल्यांदाच मुंबईकरांनी हतबलता अनूभवली होती. त्या दिवशीही असेच लोकं पावसात अडकून पडले होते. कोणी कारमध्ये, कोणी ऑफिसात तर कोणी रस्त्यातच. निसर्गाचं असं रौद्ररूप मुंबईने याआधी पाहिलं नव्हतं. या निर्दयी पावसाने 1094 च्यावर जीव गिळंकृत केले होते. या घटनेतून सावरायला मुंबईला जवळपास महिना लागला होता. या घटनेनंतर bmc ने मुंबईच्या sewer आणि ड्रेनेज सिस्टममध्ये आमूलाग्र बदल करण्याचे कबूल केले होते. यानंतर इतर भारतीयांना वाटले की असा प्रसंग पुन्हा नाही उदभवणार, परंतु तो तर निसर्ग आहे. त्यापुढे सर्वांना झुकावे लागते. अगदी कधीही न थांबणाऱ्या मुंबईला सुद्धा.\nसंध्याकाळ पर्यंत 6 लोक मृत झाल्याची बातमी आलीये. हा आकडा पूढे न वाढावा हीच अपेक्षा. आज 12 वर्षानंतर जर परत हीच स्थिती ओढावलीये म्हणजे bmc ची उपायव्यवस्था नक्कीच कुठेतरी कमी पडतीये.\n2009 मध्ये 26 जुलैच्या घटनेने चित्रपटांना प्रेरणा दिली होती. त्या घटनेवर आधारित इमरान हाश्मी आणि सोहा अली खानची प्रमुख भूमिका असलेला तुम मिले हा सिनेमा आला होता. तुम मिलेमध्ये एका प्रेमकथेसोबत 26 जुलैच्या पुराची सांगड घालण्यात आली होती. हा सिनेमा विशेष फिल्म्सने बनवलेला आजवरचा सर्वात महागडा सिनेमा होता. सुपरहिट गाणे आणि तेव्हा फुल फॉर्मात असलेला इमरान हाश्मी असूनही पटकथा कमजोर असल्याने तुम मिले तिकिट खिडकीवर अपयशी ठरला आणि या सिनेम्यासहच महेश भट्टने ठरवून घेतलं की यानंतर एका सिनेम्यात इतके पैसे कधीच नाही गुंतवायचे. तुम मिलेच्या एक वर्ष आधी 2008 मध्येही 26 जुलैच्याच कथानकावर बेतलेला 26थ जुलै ऍट बरिस्ता नावाचा एक अत्यन्त अल्पबजेट सिनेमा येऊन गेला होता, ज्यात 26 जुलैच्या पावसात बरिस्ता कॅफेमध्ये अडकलेल्या काही लोकांची कथा दाखवली होती. पण हा सिनेमा कधी आला आणि कधी गेला याचा प्रेक्षकांना कधी पत्ताच लागला नाही.\nहॉलिवूडमध्ये डिसास्टर फिल्म्स हा जॉनर खूप प्रसिद्ध आहे. यात 2012, दि डे आफ्टर टूमॉरो, वोलकॅनॉ, ट्विस्टर, डांटेज पीक, पोसायडन, दी परफेक्ट स्टॉर्म आणि यासारखे असंख्य सिनेमे होऊन गेलेत ज्यात निसर्गाचं रौद्र रूप आणि त्यात झुंजणाऱ्या पात्रांच्या कथा दाखवण्यात आल्यात. डिसास्टर फिल्म्सचाच उपप्रकार म्हणजे एखादी दुर्घटना दाखवणारे सिनेमे किंवा alien invasion movies ज्यात अंतराळातील जीव पृथ्वीवर हल्ला करतात. या उपप्रकारात इंडिपेंडेन्स डे, टायटॅनिक, वॉर ऑफ दि वर्ल्डस, क्लोवरफील्ड, knowing, एअरपोर्ट इत्यादी सिनेमे येतात. यानंतरचा उपप्रकार म्हणजे मोन्स्टर फिल्म्स – ज्यात एखादा दैत्याकार प्राणी एखाद्या शहरावर हल्ला करतो. यात गॉडझिल्ला, किंगकाँग वगैरे हे सिनेमे मोडतात.\nडिसास्टर फिल्म्स इतक्या प्रसिद्ध आहेत की दरवर्षी या विषयावर कमीतकमी एक सिनेमा तर बनतोच. भारतातही या सिनेम्यांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. पण मोठी आर्थिक गुंतवणूक आणि जोखीम असल्याने भारतात हा जॉनर सहसा कोणी अटेम्प्टही करत नाही कारण या विषयावर भारतात जे सिनेमे होऊन गेले तेही फारसे यशस्वी ठरलेले नाहीत.\nनैसर्गिक आपत्ती हीच मूळ थीम असलेल्या सिनेम्यात वर सांगितल्याप्रमाणे तुम मिले आणि 26थ जुलै ऍट बरिस्ता व्यतिरिक्त 2007 मध्ये आलेला ओरिया भाषेतील कथांतर नावाचा सिनेमा 1999 मध्ये ओडिशामध्ये आलेल्या वादळावर आधारित आहे. भोपाळ गॅस ट्रेजेडीवर आधारित भोपाल एक्सप्रेस आणि भोपाल:ए प्रेयर फॉर रेन हे दोन सिनेमे आहेत. ज्यापैकी राजपाल यादवची प्रमुख भूमिका असलेला भोपाल:ए प्रेयर फॉर रेन हा सिनेमा चांगलाच जमून आलाय. यात गॅस लिकच्या आधीचं जीवन, फॅक्टरीतलं एकंदरीत कामकाज आणि त्यात झालेल्या चुका ज्यामुळे ही दुर्घटना उदभवली हे तिथेच काम करणाऱ्या एका कामगाराच्या नजरेतून दाखवले आहे.\n2011 मध्ये आलेला डॅम999 एक काल्पनिक डीसास्टर फिल्म आहे ज्यात 99 वर्ष पूर्ण झालेल एक ब्रिटिशकालीन धरण फुटून पूर-परिस्थती निर्माण होते. अत्यन्त हलक्या दर्जाचे व्हिएफएक्स असलेला हा सिनेमा अतिशय कंटाळवाणा आहे. याव्यतिरिक्त काही सिनेम्यांमध्ये दुर्घटना/नैसर्गिक आपत्ती हा मेन फोकस न ठेवता एक सबप्लॉट म्हणून वापरण्यात आला आहे जसे की भूकम्प दाखवणारा वक्त आणि काई पो छे, क्लायमॅक्समध्ये पूर दाखवणारा कमल हसनचा दसावथरम. मदर इंडियात पूर आणि त्याने येणारा दुष्काळ असेच पुराचे एक दृश्य शाहरुख खानच्या माय नेम इज खान मध्येही आहे.\nकोळसा खाणीतील दुर्घटना दाखवणारा यश चोप्राचा काला पत्थर आणि रेल्वे दुर्घटना दाखवणारा बी आर चोप्राचा दी बर्निंग ट्रेन हे दोन सिनेमे बनलेले आहेत. भव्य स्टारकास्ट असलेले हे दोन्हीही सिनेमे आज कल्ट ब्लॉकबस्टर समजले जातात, परंतु जेव्हा हे सिनेमे रिलीज झाले होते तेव्हा फारसे यशस्वी ठरले नव्हते. कदाचित या कारणानेच भारतीय निर्माते/दिग्दर्शक आजही डिसास्टर सिनेमे बनवायला धजावत नाहीत.\nखरं तर भारतात दररोज इतके अपघात आणि इतक्या नैसर्गिक आपत्ती घडतात की अनेक चांगले सिनेमे या विषयावर करता येतील. पण एक सामान्य भारतीय नागरिक जितकी जोखीम रोजच्या जीवनात उचलतो, ती पडद्यावर उतरवण्याची हिम्मत मात्र भारतातले फिल्ममेकर्स दाखवत नाहीत. कारण व्हिएफएक्समध्ये एवढा पैसा गुंतवण्यापेक्षा एखादा सुपरस्टार कास्ट करून मास इंटरटेनरच्या टॅग खाली प्रेक्षकांना हवं ते दाखवता येतं.\n70-80 कोटीचे सिनेमे बनवणं आता भारतात कॉमन प्रॅक्टिस झालीये – पण निर्माते तो पैसा एका सुपरस्टारवर लावतात जो त्या पैशांच्या रिटर्न्सची guarantee देतो. ह्याच बजेटमध्ये एखादा चांगला डिसास्टर सिनेमा होऊ शकतो, पण मग तो चालेल याची हमी नसते. कारण त्यात मोठे हिरो नसतात आणि एखादा मोठा हिरो घ्यायचाच झाला तर बजेट आणखी वाढणार. त्यामुळे निर्देशक/दिगदर्शक हा जॉनरच सरसकट टाळतात आणि जे चालतं तेच बनवतात.\nजसे हे लोकं जोखीम कमी करताहेत तशी मुंबईकरांच्या आयुष्यातील जोखीम देखील कमी होवो आणि सगळे लोकं आपापल्या घरी सुखरूप पोचावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n← दातांबद्दलचे ‘ते’ गैरसमज ज्यांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो\nस्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला मिळत असलेले हे अधिकार जाणून घ्या →\nमुंबईकर “बेशिस्त” का आहे वाचा डोळे पाणावणारं (आणि उघडणारं) उत्तर\nया १० ठिकाणांच्या सुंदरतेने बॉलीवूडही भारावले\n‘दयावान अमर’ ची अनपेक्षित एक्झिट\nकोण आहेत रोहिंग्या मुसलमान आणि त्यांना भारत सरकारने देशाबाहेर जाण्याचा आदेश का दिला \nदिवाळी हा फक्त “भारतीय सण” वाटतो\nत्याने आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला आणि आदर्श घडवला \nशाहरूखच्या “रईस” प्रमोशनमुळे एक मृत्युमुखी : ८ महत्वाचे प्रश्न\nप्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांनी आपले अवतार कार्य कसे संपवले रामायणाचा शेवट कसा झाला\nरजनीकांतचा जावई ‘धनुष’च्या जन्मदात्यांचा घोळ\n‘ते’ पाण्याखाली गायब झालेले शहर मानवाने बांधलेले नव्हते \nचाणक्यच्या मृत्यूची रोचक कथा \nदुष्काळ फक्त पावसाचा नाहीये- सरकारच्या आस्थेचा आणि लोकांच्या विवेकाचा आहे\nदाऊदला पैसे पुरविणाऱ्या ‘जावेद खनानी’ याची नोटाबंदीच्या निर्णयामुळे आत्महत्या\nपाकिस्तानातील मराठी शाळा- नारायण जगन्नाथ विद्यामंदिर\nमहात्मा बसवेश्वर यांच्या ९१२ व्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय\nअरविंद केजरीवाल आणि काही जुने अनुत्तरीत प्रश्न\nमाणूस आपली कलाकूसर कुठेही दाखवू शकतो\nजर या व्यक्तीची खेळी यशस्वी झाली असती तर भारत १९१५ सालीच स्वतंत्र झाला असता\nOnce upon a time, भारतात रू १०,००० च्या नोटा देखील होत्या \nTom Cruise: एवढं काय ग्रेट आहे ह्या माणसाबद्दल\nसामान्य घरातील मुलाची गुगलच्या CEO पदाला गवसणी: सुंदर पिचाई यांची प्रेरणादायी यशोगाथा\nत्यांचे मेंदू सत्र्यांच्या आकाराएवढे होते म्हणे, शोध लागलाय एका नव्या मानवी प्रजातीचा \nएल्फिन्स्टन रोड अपघात : शासन-प्रशासनाचा हलगर्जीपणा, माध्यमांचं दुर्लक्ष, ‘आपली’ हतबलता\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/mercia/", "date_download": "2018-04-25T22:11:02Z", "digest": "sha1:VDUJVF4IASCOIUV22DBHA7OUZ3GUKBRK", "length": 7807, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: एप्रिल 17, 2018\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, संपादक शैली, मनोरंजन, वैशिष्ट्यीकृत प्रतिमा शीर्षलेख, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, ग्रीड आराखडा, डावा साइडबार, बातम्या, एक कॉलम, उजवा साइडबार, आरटीएल भाषा समर्थन, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, तीन कॉलम, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.mavipamumbai.org/publications-print-mar/", "date_download": "2018-04-25T21:58:34Z", "digest": "sha1:I5TYUPFNVVTTOBH3P4ZSSQEICJ6WTWDV", "length": 10510, "nlines": 129, "source_domain": "www.mavipamumbai.org", "title": "प्रकाशने (छापील) – मराठी विज्ञान परिषद (मुंबई)", "raw_content": "मराठी विज्ञान परिषद (मुंबई)\nमराठी विज्ञान परिषदेतर्फे मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन केले जाते. तसेच परिषदेचा इतर संस्थांच्या पुस्तकांच्या प्रकाशनातही सहभाग असतो. परिषदेने प्रकाशित केलेल्या व प्रकाशनात सहभाग असलेल्या पुस्तकांची यादी खाली दिली आहे. ही सर्व पुस्तके परिषदेच्या कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांची यादी खाली दिली अाहे. या किमतींत टपालखर्चाचा समावेश नाही.\nविज्ञान संकल्पना कोश संपादकः प्रा.रा.वि.सोवनी\n(राज्य मराठी विकास संस्थेबरोबरचे सहप्रकाशन) रू. 250/-\nविज्ञान तंत्रज्ञान कोश संपादकः श्री.अ.पां.देशपांडे आणि डॉ.बाळ फोंडके\n(महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाबरोबरचे सहप्रकाशन) रू. 385/-\nमराठीतील विज्ञानविषयक लेखन (1830 -1950): खंड पहिला आणि दुसरा संपादकः श्री.अ.पां.देशपांडे आणि डॉ.विवेक पाटकर\n(विज्ञान प्रसार या संस्थेबरोबरचे सहप्रकाशन) रू. 400/- (प्रत्येक खंडाचे)\nशिल्पकार चरित्रकोश: विज्ञान व तंत्रज्ञान आणि शिक्षण खंड संपादकः श्री.अ.पां.देशपांडे आणि डॉ.बाळ फोंडके रू. 900/- (सवलतीचा दर रू. 700/-)\n1 पाणी-प्रश्न आणि लोकांनी करावयाचे उपाय संपादकः श्री.अ.पां.देशपांडे रू. 50/-\n2 माझी प्रयोगशाळा लेखिकाः श्रीम.चारूशिला जुईकर आणि श्रीम.शुभदा वक्टे रू. 50/-\n3 हवा प्रदूषण लेखिकाः श्रीम.मृणालिनी साठे रू. 30/-\n4 बाल वैज्ञानिकांकरिता प्रयोग संच - रू. 25/-\n5 शहरी शेती कशी करावी लेखकः श्री.दिलीप हेर्लेकर रू. 25/-\n6 आपले डोळे लेखिकाः डॉ.माधवी जेस्ते रू. 25/-\n7 शहरी शेती लेखकः श्री.श्रीपाद दाभोलकर रू. 20/-\n8 जलप्रदूषण संकलनः श्री.दिलीप साठे रू. 20/-\n9 दृष्टीआडची सृष्टी लेखकः डॉ.सिद्धिविनायक बर्वे रू. 20/-\n10 सूर्यचूल आणि सौरबंब लेखकः श्री.अभय यावलकर रू. 20/-\n11 ध्वनिप्रदूषण आणि आपण (मराठी आणि इंग्रजी) संकलनः डॉ.वि.म.वैद्य रू. 20/-\n(मूलांसाठी प्रश्नोत्तरी) (मराठी आणि इंग्रजी) लेखकः डॉ.विठ्ठल प्रभू रू. 15/-\n13 खेळातून विज्ञान लेखिकाः श्रीम.संध्या पाटील-ठाकूर रू. 25/- आणि रू. 10/-\n14 स्त्री शरीर विज्ञान प्रश्नोत्तरी तज्ज्ञः डॉ.अश्विनी भालेराव-गांधी रू. 10/-\n15 विज्ञान जिज्ञासा (प्राणीशास्त्र) लेखकः प्रा.एस.एस.कित्तद रू. 10/-\n16 पोस्टकार्डातून विज्ञान (खगोलशास्त्र) तज्ज्ञः डॉ.जयंत नारळीकर रू. 10/-\n17 निरंतर विज्ञान शिक्षण कक्ष - रू. 5/-\n18 बाळाविषयी सर्व काही लेखकः डॉ.यतीश अगरवाल आणि डॉ. रेखा अगरवाल, अनुवादः डॉ.मंदाकिनी पुरंदरे रू. 150/-\n19 प्रयोगातून सिद्धांताकडे लेखकः डॉ.अजय महाजन रू. 100/-\n20 दमा अनुवादः प्रा.पद्मजा दामले रू. 35/-\n21 विविधता – जीवनाची कोनशिला लेखकः डॉ.माधव गाडगीळ, अनुवादः प्रा.रा.वि.सोवनी रू. 35/-\n22 उत्क्रांती - जीवनाची कथा लेखिकाः डॉ.रेनी बोर्जेस, अनुवादः प्रा.रा.वि.सोवनी रू. 35/-\n23 चला प्रयोग करू या लेखकः श्री.ललित किशोर आणि श्री.अन्वर जाफरी, अनुवादः श्रीम.सुचेता भिडे रू. 20/-\n24 टाकाऊ वस्तूंतून पंप लेखकः श्री.सुरेश वैद्यराजन, श्री.अरविंद गुप्ता, अनुवादः श्रीम.चारूशिला जुईकर रू. 20/-\nमराठी विज्ञान परिषद पत्रिका\n(विज्ञान मासिक)‌ वार्षिक वर्गणीः रु. 350/- (टपालखर्चासह)\nत्रैवार्षिक वर्गणीः रु. 1,000/- (टपालखर्चासह)\nकिरकोळ अंकः रु. 30/-,\nदिवाळी अंक रु. 150/-\n[ परिषदेचे आजीव सभासद व्हा... विज्ञानप्रसारास हातभार लावा...]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2015/07/29/chauthikholi/", "date_download": "2018-04-25T21:55:42Z", "digest": "sha1:JWIQ35NH4KRXZU6QZSP7VPDVVLM2VH3B", "length": 6354, "nlines": 85, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "अ.चि.गो.- १.चौथी खोली | गुज मनीचे...", "raw_content": "\nअगदी चिमुकल्या गोष्टी अर्थात अ.चि.गो. हे नविन सदर सुरु करते आहे. नावात आले ना सगळे… काही अनुभव, काही किस्से, प्रसंग किंवा आठवणी त्याही मोजक्या शब्दात, मोजक्या वाक्यात मांडायचा हा एक प्रयत्न\nतर ही पहिली चिमुकली गोष्ट – चौथी खोली\nआम्ही भाडेकरू म्हणून रहात होतो त्या घराला तीन खोल्या होत्या – सलग, रेल्वेच्या डब्ब्या सारख्या. घराला स्लॅब होता. वर गच्ची. स्वयंपाकघराच्या मागे पडवीवजा खोली, तिला मात्र वर कौलं होती. खाली कोबा होता. साठवण, खीरीसाठी धुतलेले तांदूळ व भाजणी साठीचे सावलीतले वाळवण वाळत घालणे, वर काही (फक्त) पावसाळ्यात कपडे वाळत घालण्यासाठीच्या दोर्या, कोपर्यात पाटा-वरवंटा, स्टोव्ह, त्यावर आंघोळीचे पाणी तापविण्याचे तपेलं, इ. साठीची ही जागा. त्या खोलीला आम्ही ‘चौथी खोली’ म्हणायचो. तीन खोल्यांच्या पुढंची म्हणून चौथी. नंतर आम्ही स्वत:च्या प्रशस्त बंगल्यात रहायला गेलो. नविन घरात पण अाधी सारखीच अशी एक शेवटची खोली. त्या खोलीतून गच्चीवर जाण्याचा जिना, washing machine, तसेच आधीच्या घरातल्या ‘चौथी खोली’ मधील बरंच काही. या खोलीला देखील ‘चौथी खोली’ हेच नाव पडले. गंमत म्हणजे हे नविन घरच मुळी सहा खोल्यांचं होतं आणि कशीही आकडेमोडी केली तरी ही खोली ‘चौथी’ येत नव्हती. पण या चौथ्या खोलीने मनात कायमचे घर केलं.\n« ‘ती’ – १० अ.चि.गो.- २. राग »\nदिनांक : जुलै 29, 2015\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://vapurzaa.blogspot.in/", "date_download": "2018-04-25T21:35:28Z", "digest": "sha1:CNTMQXP5W4RZMBMTEVRCDR2ZPAWHUCLS", "length": 7788, "nlines": 138, "source_domain": "vapurzaa.blogspot.in", "title": "वसंत पुरुषोत्तम काळे", "raw_content": "\nनवरा बायकोचं नातं म्हटलं की मायेचा ओलावा आला थोडंसं का होईना पण दोघांना एकत्र गप्पागोष्टी करण्यासाठी एखादा स्वतंत्र कोपर...\nआपल्याबद्दल एखाद्याला विश्वास वाटतो ही सुखावणारी भावना आणि अस्वस्थता वाटते कारण तो विश्वास सार्थ ठरवण्याच्या जबाबदारीची जाणी...\nखिसेकापुच गर्दीत ओरडतो, “खिसापाकीट सम्हालो” लोक अभावितपणे आपली पाकिंट बघतात आणि खिसेकापूला लोंकाचा पाकिट ठेवण्याचा खिसा समजतो.\nआयुष्यात एक वेळ अशी येते... जेव्हा प्रश्न नको असतात .... फक्त साथ हवी असते....\nह्या जगातील सर्वात मोठा त्रास हा आहे की, लोक खरं मनात बोलतात अन खोटं जगाला ओरडून सांगतात.\nसोन्यामध्ये माती मिसळली ,तर आपण फार तर त्याला अशुध्द सोनं म्हणू. माती मिसळली गेली म्हणून त्याचं सुवर्णत्व नष्ट होत नाही\nसमजूतदारपणाच्या बाबतीत संसारातल्या साथीदारापेक्षा मैत्रीतला जोडीदार वरचढ ठरला ह्याचा आनंदही चिरकाल उरत नाही. कारण समजूतदार घटकालाच अन्य...\n\"आपला बाप जर पैशांच्या मागे लागल्यामुळे आपल्या वाट्याला येत नसेल तर मुल बापाचा द्वेष करतात, पण त्याच्या व्यवसायाबद्दल त्यांना फार...\n\"\"आपल्याला नेहमी हरवलेली वस्तू आणि दुरावलेली व्यक्ती हवी असते..\"\"\nआपण सारे अर्जून इन्टिमेट ऐक सखे काही खरं काही खोटं गुलमोहर चतुर्भुज चित्रफित झोपाळा ठिकरी तप्तपदी तू भ्रमत आहाशी वाया दोस्त नवरा म्हणावा आपला पार्टनर पुस्तकांबद्दल प्रेममयी प्लेझर बोक्स बाई बायको कॅलेंडर भुलभुलैय्या महोत्सव मी माणूस शोधतोय रंग मनाचे वपु ८५ वपुर्झा वपुर्वाई वपू अन त्यांचे लेखण वपू विचार वलय श्रवणीय-MP3 सखी ही वाट एकटीची हुंकार\nवपू अन त्यांचे लेखण\nलग्नासारखा - तप्तपदी - व पू काळे\nव पु प्रेमींसाठी...विशेषता वपुर्झा वर आधारीत.PDF\nनवरा बायकोचं नातं म्हटलंकी मायेचा ओलावा आला थोड...\nआपल्याबद्दल एखाद्याला विश्वास वाटतोही सुखावणारी भ...\nखिसेकापुच गर्दीत ओरडतो, “खिसापाकीट सम्हालो” लोक अभ...\nआयुष्यात एक वेळ अशी येते... जेव्हा प्रश्न नको अ...\nह्या जगातील सर्वात मोठा त्रास हा आहे की, लोक खरं म...\nसोन्यामध्ये माती मिसळली ,तर आपण फार तर त्याला अशुध...\nसमजूतदारपणाच्या बाबतीत संसारातल्या साथीदारापेक्षा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/sangli-deepak-kesarkar-reaction-after-meet-with-aniket-s-family-478159", "date_download": "2018-04-25T21:48:17Z", "digest": "sha1:3L7YHZ77IAQTTR7SUJ3P7TYFMCAB6J5W", "length": 17143, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "सांगली : अनिकेत कोथळे हत्याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार : दीपक केसरकर", "raw_content": "\nसांगली : अनिकेत कोथळे हत्याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार : दीपक केसरकर\nसांगलीतल्या अनिकेत कोथळेंच्या हत्येप्रकरणी गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी कोथळे कुटुंबाची भेट घेतली. आरोपींवर योग्य कारवाई न झाल्यास संपूर्ण कुटुंब आत्मदहन करु असा इशारा कोथळे कुटुंबियांनी दिला. पैशांसाठी दमदाटीच्या आरोपात पोलिसांनी अनिकेतला अटक केली होती. त्यानंतर कोठडीत बेदम मारहाण करुन त्याची हत्या केली. आणि मृतदेह जाळून परस्पर विल्हेवाटही लावून टाकली. याप्रकरणात आतापर्यंत पोलीस उपनिरीक्षकासह 12 पोलीस निलंबित केले गेले आहेत. ज्या सेक्स रॅकेटमुळे अनिकेतची हत्या केल्याचं बोललं जातं आहे, त्या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं गेलं असून त्यांची चौकशी होणार आहे. सांगलीतल्या लकी बँग हाऊसमध्ये अनिकेत कामाला होता. त्याठिकाणी बनवल्या जाणाऱ्या अश्लिल सीडींचा सुगावा अनिकेतला लागल्यानं त्याची हत्या केली गेली, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nसांगली : अनिकेत कोथळे हत्याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार : दीपक केसरकर\nसांगली : अनिकेत कोथळे हत्याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार : दीपक केसरकर\nसांगलीतल्या अनिकेत कोथळेंच्या हत्येप्रकरणी गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी कोथळे कुटुंबाची भेट घेतली. आरोपींवर योग्य कारवाई न झाल्यास संपूर्ण कुटुंब आत्मदहन करु असा इशारा कोथळे कुटुंबियांनी दिला. पैशांसाठी दमदाटीच्या आरोपात पोलिसांनी अनिकेतला अटक केली होती. त्यानंतर कोठडीत बेदम मारहाण करुन त्याची हत्या केली. आणि मृतदेह जाळून परस्पर विल्हेवाटही लावून टाकली. याप्रकरणात आतापर्यंत पोलीस उपनिरीक्षकासह 12 पोलीस निलंबित केले गेले आहेत. ज्या सेक्स रॅकेटमुळे अनिकेतची हत्या केल्याचं बोललं जातं आहे, त्या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं गेलं असून त्यांची चौकशी होणार आहे. सांगलीतल्या लकी बँग हाऊसमध्ये अनिकेत कामाला होता. त्याठिकाणी बनवल्या जाणाऱ्या अश्लिल सीडींचा सुगावा अनिकेतला लागल्यानं त्याची हत्या केली गेली, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/need-of-foreign-investment-1059616/", "date_download": "2018-04-25T22:21:34Z", "digest": "sha1:KRYP2XS6MCY2MAVFGPSFVHT5DIL3RMWW", "length": 32916, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "परदेशी गुंतवणुकीची निकड | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nअर्थ विकासाचे उद्योग »\nआजच्या व भविष्यात शक्य असणाऱ्या आर्थिक घडामोडींबरोबरच जागतिक पातळीवरील उद्योगांमध्ये होणाऱ्या बदलांचा, या बदलांचा भारतीय उद्योगावर व अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा वेध घेणारे हे नवे पाक्षिक\nआजच्या व भविष्यात शक्य असणाऱ्या आर्थिक घडामोडींबरोबरच जागतिक पातळीवरील उद्योगांमध्ये होणाऱ्या बदलांचा, या बदलांचा भारतीय उद्योगावर व अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा वेध घेणारे हे नवे पाक्षिक सदर..\nस्तंभलेखनाची विचारणा झाल्यावर मी आनंदाने हो म्हटले. कारण वाचकांशी संवाद साधण्याचे स्तंभलेखन हे फार परिणामकारक मा ध्यम असल्याची माझी खात्री आहे. ‘लोकसत्ता’त दर पंधरवडय़ाला येणारा हा स्तंभ भारत व जगभरातील उद्योग व अर्थ आणि वित्तीय घडामोडी या विषयीचा असेल. या साधारण २५ लेखांच्या मालिकेत उद्योगांच्या इतिहासात न जाता आजची परिस्थिती आणि विचारधारणा आणि त्याचा त्या त्या उद्योगांवर आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम व त्याचे भविष्यात उमटणारे पडसाद यांचा ऊहापोह करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. कोणत्याही एका विचारसरणीला घट्ट धरून ठेवणाऱ्यांपैकी मी नाही. माझ्या मते प्रत्येक विचारसरणीला चांगले आणि वाईट असे दोन्ही गुण चिकटलेले असतात. त्यामुळे एखादी विचारसरणी कशी राबवली जाते व आम जनता तिचा कसा अंगीकार करते यावर त्या त्या विचारसरणीचे त्या वेळचे यश अवलंबून असते.\nएखादे चांगले वित्तीय धोरण केवळ चुकीच्या पद्धतीने राबवले गेले म्हणून जाचक वाटण्यापर्यंत अयशस्वी होते किंवा ते धोरण उद्योग व जनतेपर्यंत नीट पोहचवले गेले नाही म्हणूनही ते अयशस्वी होऊ शकते. त्यामुळे एखाद्या उद्योगाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम हा केवळ त्या वेळेपुरता असतो. मी संगणक क्षेत्रात १९८७ साली शिरलो. दिल्लीतील बहुतेक सरकारी अधिकारी किंवा प्रत्यक्ष सरकारनेसुद्धा त्या वेळी या उद्योगाकडे फारशा गांभीर्याने बघितले नाही. केवळ १०० कोटी रुपयांची निर्यात करणारा हा उद्योग पुढील दोन दशकांत १०० पटींनी वाढेल याची शक्यता कोणाला वाटली नाही. पण कदाचित त्या सरकारी दुर्लक्षामुळे या उद्योगाच्या भरभराटीला मदत झाली. म्हणजे काही वेळा धोरणांच्या अभावामुळेही अर्थव्यवस्थेला तात्कालिक फायदा होऊ शकतो.\nमाझ्या या लेखमालेचा भर अशा औद्योगिक व आर्थिक धोरणांचा, जागतिक पातळीवरील उद्योगांमध्ये होणाऱ्या बदलांचा, या बदलांचा भारतीय उद्योगावर व अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा विचार करण्यावर असेल. पूर्वीच्या औद्योगिक विश्वात दर ३० वर्षांनी बदल होत असत. आजच्या संगणक व डिजिटल युगात हे बदल अक्षरश: दर पाच वर्षांत होत आहेत. नोकियासारखी रबर बूट बनवणारी ६० वर्षे जुनी कंपनी फिनलंडमध्ये राहून सेलफोनच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकते आणि पाच वर्षांत चौथ्या क्रमांकावर फेकली जाऊ शकते. विज्ञानात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपन्यांना गेल्या पाच वर्षांत आपला गाशा गुंडाळावा लागला तर अलिबाबासारखी चिनी कंपनी अमेरिकन बाजारपेठेत भल्याभल्यांची झोप उडवून राहिली. या सतत बदलणाऱ्या आणि अतिशय वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न मी करणार आहे. मला लिहिताना जेवढा आनंद होतो त्यापेक्षा वाचताना त्याचा आपल्याला जास्त आनंद व्हावा हीच इच्छा\nदेशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार जे जे उपाय योजत आहे, त्यात परदेशी गुंतवणुकीसंबंधी नवीन आक्रमक धोरणे राबवण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे बोलले जात आहे. रीटेल क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीचे धरसोडीचे धोरण दोन वर्षांपूर्वी बरेच गाजत होते. राजकारणी व अर्थतज्ज्ञ यांच्यात दोन गट पडले होते. एका गटाला हे उदारमतवादी धोरण अत्यंत आवश्यक वाटत होते तर दुसऱ्या गटाला रीटेलमधील या परदेशी गुंतवणुकीने किराणा दुकानदारांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत कसा हाहाकार माजेल याचे चित्र दिसत होते. शेवटी सरकारने धोरण जाहीर केले, पण यामधील अटी इतक्या गुंतागुंतीच्या होत्या की, त्यामुळे त्याला परदेशी गुंतवणूकदारांनी वा उद्योगांनी प्रतिसादच दिला नाही.\nदेशात परदेशी गुंतवणूक आवश्यकच आहे. १९६५ च्या औद्योगिक धोरणाने परदेशी गुंतवणुकीकरिता काही क्षेत्रांत मोकळीक दिली. देशाच्या अर्थव्यवस्थेत हा परदेशी पैसा येणे आवश्यक असल्याचे भान सरकारला पहिल्यापासूनच होते, पण त्याचबरोबर स्वदेशी उद्योगांची गळचेपी होऊ नये, गुंतवणुकीचा पैसा हा चैनी गोष्टींच्या उत्पादनात पडू नये, अणुऊर्जा व संरक्षण-सामग्री उद्योग हे संपूर्ण स्वदेशी असावेत या समाजवादी विचारसरणीवर आधारित ही धोरणे विशेष गुंतवणूक आकर्षित करू शकली नाहीत. याच सुमारास म्हणजे ७०च्या दशकात इंडोनेशियासारख्या देशांनी मात्र खुलेआम गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे धोरण अवलंबिले व त्याचा त्यांना तात्कालिक फायदाही झाला. १९९१-९२ पासून मात्र, साम्यवादी चीन जर उदारमतवादी धोरणे राबवू शकतो तर समाजवादी भारत का नाही या व त्या वेळच्या आर्थिक अपरिहार्यतेतून परदेशी गुंतवणूकदारांना देशी उद्योग खुले करण्याचे धोरण सरकारने अवलंबिले. काही उद्योगांत १०० टक्के मालकी तर काही उद्योगांत ४९ टक्के मालकी विनापरवाना देण्याचे धोरण परदेशी गुंतवणूकदारांना जाहीर करण्यात आले. काही क्षेत्रे यातून वगळण्यात आली तर विमा (इन्श्युरन्स)सारख्या क्षेत्रात २४ टक्क्यांपर्यंत गुंतवणुकीच्या मर्यादा घालण्यात आल्या. मालकीचे हे आकडे, कंपनी कोण चालवणार हे ठरवणारे असतात. गुंतवणूकदाराकडे जर ५१ टक्के किंवा जास्त मालकी असेल तर कंपनी कशी चालवावी याचे सर्व अधिकार त्या गुंतवणूकदाराकडे असतात. १०० टक्के मालकाकडे हे संपूर्ण अधिकार व पूर्ण नफ्याचा वाटा असतो तर ५१ टक्के मालकाकडे कंपनी चालवण्याचे मर्यादित अधिकार असतात. २४ टक्क्यांपर्यंत मालकी असणाऱ्या गुंतवणूकदाराला फक्त काही महत्त्वाच्या बाबींमध्ये नाही म्हणायचा अधिकार म्हणजे प्रस्ताव फेटाळण्याचे अधिकार असू शकतात. थोडक्यात गुंतवणूकदारांनी परदेशातून पैसा आणावा, पण त्यांना उद्योग धोरणाचे व चालवण्याचे अधिकार नसावेत अशा योजनेने भारतात परदेशी गुंतवणूकदारांचे स्वागत होत आले आहे. ९१-९२ सालानंतर संथ गतीने का होईना, हे जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे धोरण राबवले जात आहे. पण बदलते सरकार, निर्णय न घेण्याची क्षमता, भ्रष्टाचार, संथगती सरकारी कारभार, सतत बदलणारे कायदे इत्यादी अनेक जाचक गोष्टींमुळे म्हणावी तशी परदेशी गुंतवणूक भारतात होताना दिसत नाही.\nआजवरच्या अर्थतज्ज्ञांच्या संशोधनावरून व जागतिक आकडेवारीवरून एक गणित मांडले गेले आहे. एखाद्या देशाच्या ठोकळ उत्पादनाच्या एक टक्का परदेशी गुंतवणूक जर त्या देशात आली तर देशाचे आर्थिक ठोकळ उत्पादन हे ०.४ टक्क्याने वाढते. त्यामुळे भारतातील उद्योग व अर्थकारण ठोकळ उत्पादनाच्या स्वरूपात दोन टक्क्यांनी वाढवायचे असेल तर आपल्या साधारण दोन ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत १०० बिलियन डॉलरची परदेशी गुंतवणूक येणे आवश्यक आहे. सध्याच्या औद्योगिक वित्त अंदाजानुसार २०१५ या वर्षांत ६० बिलियन डॉलरची परदेशी गुंतवणुकीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेप्रमाणे (२०१२-१७) भारतातील उद्योगांना एक ट्रिलियन डॉलर इतक्या प्रचंड गुंतवणुकीची परदेशी गुंतवणूकदारांकडून अपेक्षा आहे. पण आज ज्या वेगाने ही गुंतवणूक भारतात येत आहे तो खूपच मंद आहे. एप्रिल ते ऑगस्ट १४ या काळात केवळ १७ बिलियन डॉलरची गुंतवणूकच झाल्याचे दिसते आहे.\nअर्थात केवळ परदेशी पैसा आला म्हणजे देशाच्या सर्व उद्योगांत वाढ होते असाही पुरावा नाही. लॅटिन अमेरिकेत जेव्हा ही गुंतवणूक शेती व खाण उद्योगांत म्हणजेच प्राथमिक किंवा नैसर्गिक स्रोतांवर अवलंबून असणाऱ्या उद्योगांमध्ये झाली तेव्हा त्या गुंतवणुकीचा विपरीत परिणाम त्या उद्योगांवर आणि त्या देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला. त्या देशांच्या नैसर्गिक संपत्तीची लूट झाल्याचेच अर्थतज्ज्ञांच्या लक्षात आले. सेवा क्षेत्रातील उद्योगांमधील परदेशी गुंतवणुकीने देशाचा फायदा होतो की नाही याचे चित्र अनेक संशोधन निबंधांतून स्पष्ट झालेले नाही. पण भारताचा अनुभव मात्र चांगला आहे. विमान कंपन्या, हॉटेल उद्योग यात झालेल्या परदेशी गुंतवणुकीमुळे देशाच्या उद्योगांना व अर्थव्यवस्थेला फायदाच झाला आहे. संगणक उद्योगात झालेली परदेशी गुंतवणूक ही देशाच्या अर्थव्यवस्थेला अत्यंत फायदेशीर ठरल्याचे गेल्या दोन दशकांच्या आकडेवारीतून दिसून येते. त्यामुळे विम्यासारख्या क्षेत्रातील ४९ टक्क्यां- पर्यंत मालकी देणारे धोरण हे परदेशी गुंतवणूकदारांना अधिक आकर्षक वाटेलच, पण त्याचबरोबर भारतातील या सेवांवरही चांगला परिणाम होईल. विमा सेवेची भरभराट हे इतर भारतीय उद्योगांनाही मदतगार ठरू शकेल. जागतिक अर्थतज्ज्ञांत मात्र एका विषयावर एकमत आहे आणि ते म्हणजे उत्पादन व मूलभूत सेवांमध्ये होणारी परदेशी गुंतवणूक ही त्या त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी असते. म्हणूनच भारतात येणारी ही परदेशी गुंतवणूक मूलभूत सुविधा आणि उत्पादन उद्योगांमध्ये झाली पाहिजे. ‘मेक इन इंडिया’सारखी धोरणे सक्षमपणे राबवली गेली पाहिजेत. राज्याराज्यांत परदेशी गुंतवणूक अशा उद्योगांमध्ये आणण्याची सशक्त चढाओढ लागली पाहिजे तरच १०० बिलियन डॉलरच्या उद्दिष्टाच्या आपण जवळ जाऊ शकतो.\nअर्थात परदेशी गुंतवणूकदार पैसा घेऊन देशाच्या बाहेर रांग लावून उभे नाहीत. त्यांना आकर्षित करणे ही मोठी अवघड व दूरगामी कामगिरी आहे. सरकारी लालफितीचा कारभार, देशातील करप्रणाली व त्यावर आधारित कज्जे, दर पायरीवर भेटणारा भ्रष्टाचार, रस्ते-बंदरे यांची व्यवस्था- या व अशा उद्योगांना भेडसावणाऱ्या कित्येक समस्यांचे निराकरण होत आहे हे परदेशी गुंतवणूकदारांना व भारतीय उद्योगांना सतत जाणवले पाहिजे. जागतिक बाजारपेठेत पैसा भरपूर आहे, पण देशोदेशांत तो आकर्षित करण्याची स्पर्धाही तीव्र आहे. चीनसारख्या देशाने या क्षेत्रात मोठी आघाडी घेऊन स्वत:च्या अर्थव्यवस्थेचा आकार भारताच्या तीन ते चार पट मोठा केला आहे. रशिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यांसारखे देश या गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. या परिस्थितीत राजकीय इच्छाशक्ती, उद्योगमित्र धोरणे, सुलभ प्रक्रिया इत्यादींमुळे जेव्हा परदेशी गुंतवणूकदार ‘सारे जहॉँ से अच्छा, हिंदोस्तां..’ हे गाणे म्हणेल तेव्हाच भारतीय औद्योगिक व आर्थिक व्यवस्थेला चालना मिळेल.\nनियोजन भान.. : सत्यानुभव..\nनियोजन भान.. : अस्सल गुंतवणुकानुभव\n‘एअरबस’चे ५,००० कोटींच्या गुंतवणुकीचे नियोजन\nघसरत्या व्याजदर काळात आदर्श गुंतवणूक पर्याय\nस्थावर मालमत्तेला कोटय़वधींच्या निधीचा टेकू\n*लेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत.\n*उद्याच्या अंकात गिरीश कुबेर यांचे ‘अन्यथा’ हे सदर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगुंतवणूक दीर्घकालीन असली, तरच फायदा दिसेल..\nनियोजन भान.. : सत्यानुभव..\nनियोजन भान.. : अस्सल गुंतवणुकानुभव\n‘एअरबस’चे ५,००० कोटींच्या गुंतवणुकीचे नियोजन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kalnyachidrushy-news/painting-and-brain-process-1153785/", "date_download": "2018-04-25T22:14:11Z", "digest": "sha1:NQ5OYLFAQZ56TQLNDEVVP5T4W633HZRH", "length": 27098, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चित्रकला आणि मेंदूच्या प्रक्रिया | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nकळण्याची दृश्यं वळणे »\nचित्रकला आणि मेंदूच्या प्रक्रिया\nचित्रकला आणि मेंदूच्या प्रक्रिया\nगेल्या वेळचा लेख वाचून कोणाचं असं मत झालंही असेल की मी सुप्त मन या संकल्पनेच्या विरुद्घ आहे\nमेंदू आणि मज्जासंस्थेच्या कार्याविषयी ‘लिओनार्दो’ने रेखाटलेले चित्र\nकलेचा मानवी तंत्रज्ञान म्हणून विचार करून पाहायचा असेल, ज्याचं एक कार्य परिणाम, अभिव्यक्ती म्हणूनही असेल, तर त्याकरिता मानवी मेंदूच्या अभ्यासातून समोर येणाऱ्या गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. मेंदूच्या अभ्यासामुळे समोर येणाऱ्या गोष्टी, कलानिर्मितीसाठी लगेचच उपयोगी ठरतीलच असं नाही, पण त्यामुळे आपल्या मेंदूच्या, मनाच्या व्यवहारांवर नव्यानं प्रकाश पडेल. या मनाच्या व्यवहारांचाच शेवटी कलेशी, चित्रकलेशी संबंध असतो.\nगेल्या वेळचा लेख वाचून कोणाचं असं मत झालंही असेल की मी सुप्त मन या संकल्पनेच्या विरुद्घ आहे, पण मूळ मुद्दा सुप्त मन या संकल्पनेविषयी नव्हताच मूळ मुद्दा होता की भावनिक न होता चित्राचा विचार करणं शक्य आहे का मूळ मुद्दा होता की भावनिक न होता चित्राचा विचार करणं शक्य आहे का एखादी संकल्पना जी चित्रकला क्षेत्राच्या बाहेरची आहे, तिचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करून चित्रकलेच्या क्षेत्रात वापर करणं शक्य आहे का एखादी संकल्पना जी चित्रकला क्षेत्राच्या बाहेरची आहे, तिचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करून चित्रकलेच्या क्षेत्रात वापर करणं शक्य आहे का जसं सुप्त मन ही मानसशास्त्रातील संकल्पना, मानसशास्त्रीय अभ्यास पद्धतीचा वापर करून, समजून त्या आधारे चित्रनिर्मितीबद्दल भूमिका तयार होणं शक्य आहे का\nमूळ मुद्दा कदाचित दुर्लक्षित झाला असेल, कारण मानवाच्या इतिहासात विविध देश, संस्कृती यात धर्माचा चित्रकलेशी खूप घनिष्ठ संबंध आला. धार्मिक कथांचं चित्रण हे चित्रकलेचं मुख्य कार्य होतं. चित्रं रंगवता रंगवता धार्मिक भावना या चित्रांशी संबंधित झाल्या. चित्रं ‘पवित्र’, ‘अपवित्र’ ठरू लागली. चित्रं घडवणाऱ्या कलाकारांना, त्यांची चित्रं घडवणं ही कृती धार्मिक वाटू लागली. त्या कृतीशी धार्मिक भावना निगडित झाल्यानं धार्मिक विषयावर चित्रं काढणं ही कृती ईश्वराची सेवा, प्रार्थना, अशा कृतीसारखी वाटणं साहजिक आहे. असं वारंवार वाटत राहिल्यानं चित्रकाराला आपण आध्यात्मिक पातळीवर जगून चित्र रंगवतो असं वाटू लागणंही शक्य आहे.\nअसं पवित्र, आध्यात्मिक वगैरे वाटून घेण्यात अडचण काही नाही, पण चिकित्सक निरीक्षक, अभ्यासू वृत्ती नसेल तर मनात हळूहळू अंधश्रद्धा निर्माण होतात. सुप्त मनांवरचा बहुतेक चित्रकारांचा विश्वास हा या प्रकारातच मोडतो. परिणामी दोन गोष्टी ज्यांचा वरवर एकमेकांशी संबंध नाही, तो कसा असू शकतो हे न तपासता, कोणी फ्रॉइडने सांगितलं म्हणून सुप्त मनावर विश्वास ठेवून त्यावर चित्रनिर्मिती करत राहतात. अशा अंधश्रद्धांवर ‘श्रद्धा’ ठेवल्यानं बहुतेक कलाकार धर्मातील आध्यात्मिक कल्पना ‘परमानंद’ ही गोष्ट आपल्या कलेशी संबंधित करून टाळतात.\nत्याचमुळे स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात अनेक, वेगवेगळ्या प्रकारे निर्मिती-प्रक्रियेचा विचार झाला नाही.\nआता तुमच्या अजून एक मूलभूत मुद्दा लक्षात आला असेल. तो आहे, जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे कलाकारांचा काय दृष्टिकोन आहे कलाकारांचा काय दृष्टिकोन आहे कलाकार जगाकडे पाहायचा दृष्टिकोन कलाकृतीशी संबंधित करतात का कलाकार जगाकडे पाहायचा दृष्टिकोन कलाकृतीशी संबंधित करतात का की कलाकृती घडवत असताना फक्त कलाकृतीपुरता विचार करतात आणि जगताना वेगळा विचार करतात\nलेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे धर्म, आध्यात्मिक दृष्टिकोन कलाकृतींशी, चित्रकलेशी संबंधित झाला. तसंच राजकारणातीलही अनेक विचारधारा या चित्रकलेशी संबंधित झाल्या. प्रत्येक राजकीय विचारधारेनं जगाकडे ज्या पद्धतीनं बघितलं त्याप्रमाणं चित्रं बदलली. एकाच वास्तवाकडे किती वेगवेगळ्या पद्धतीनं पाहता येतं, विचार करता येतो व त्या एकाच वास्तवाचं रूप विचारधारांमुळे कसं वेगवेगळं वाटू शकतं हे पाहणं आपल्याला शहाणं करून सोडेल. म्हणजे समजा, तुम्ही शरीरानं अतिशय दुबळी, खंगलेली व्यक्ती पाहत आहात. ती तुम्हाला पूर्वाजन्मीच्या कर्माचा या जन्मात परिणाम भोगणारीही वाटू शकते; सरकारच्या कारभारामुळे आर्थिक प्रगतीपासून दूर राहिलेली, म्हणून शरीरानं दुबळी झालेली वाटू शकते, एखाद्या आजारानं दुबळी झालेली वाटू शकते आणि या वेगवेगळ्या दृष्टिकोनांनुसार दुबळ्या शरीराच्या व्यक्तीचं चित्रण बदलू शकतं; बदलतं. एकाच घटनेचा अर्थ वेगवेगळे टीव्ही चॅनल्स वेगवेगळा लावत असतात, तसंच प्रत्यक्ष एकाच वास्तवाचा अर्थ विविध विचारधारा एकाच वेळेला वेगवेगळा लावतात. रोज या विविध दृष्टिकोनांची घुसळण चालू असते. चर्चा, वाद, आरोप-प्रत्यारोप आदींद्वारे घुसळणं चालू असते. त्यातून प्रश्न खरोखर सुटतात का\nआपण मानवाचा इतिहास पाहिला तर कला व तंत्रज्ञान या दोनही गोष्टी एकाच वेळेला, समांतर विकसित होत गेल्या. त्यामुळे कला हीसुद्धा एक प्रकारचं भावनिक, मानसिक तंत्रज्ञान म्हणून विकसित झाली. अभिव्यक्तीचा विचार या अर्थीही झाला पाहिजे. केवळ तरल भावभावनांची अभिव्यक्ती किंवा प्रस्थापित राजसत्तेविरुद्धचा उठाव, सामाजिक परिस्थितीमुळे होणारी व्यक्तीची घुसमट व्यक्त करणं अशा प्रकारच्या गोष्टीच अभिव्यक्तीमध्ये मोडतात असं नव्हे. तंत्रज्ञान हे एक विशिष्ट परिणाम साध्य करण्यासाठी, ठरावीक कृती-विशिष्ट क्रमानं करतं. त्या कृतीच्या शेवटी अपेक्षित परिणाम प्राप्त होतो. हे सर्व साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं काही वस्तू, साधनं निर्माण केली जातात. अनेक मानवी कृतीही याच प्रकारच्या आहेत. उदा. व्यायाम, योग, आसनं, स्वयंपाक आदी.\nकलेचा मानवी तंत्रज्ञान म्हणून विचार करून पाहायचा असेल, ज्याचं एक कार्य परिणाम, अभिव्यक्ती म्हणूनही असेल, तर त्याकरिता मानवी मेंदूच्या अभ्यासातून समोर येणाऱ्या गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. मेंदूच्या अभ्यासामुळे समोर येणाऱ्या गोष्टी, कलानिर्मितीसाठी लगेचच उपयोगी ठरतीलच असं नाही, पण त्यामुळे आपल्या मेंदूच्या, मनाच्या व्यवहारांवर नव्यानं प्रकाश पडेल. या मनाच्या व्यवहारांचाच शेवटी कलेशी, चित्रकलेशी संबंध असतो. येथे हेही लक्षात घ्यायला पाहिजे की आपण आपलं मन व मेंदू असा संबंध कधीच जोडत नसतो; तो जोडून पाहावा का\n२००० आणि २०११ मध्ये माझ्या वाचनात दोन पुस्तकं आली. त्या पुस्तकांची नावं अनुक्रमे ‘फॅन्टम्स इन द ब्रेन’ व ‘द टेल्- टेल ब्रेन’ या दोनही पुस्तकांचे लेखक, भारतीय वंशाचे विलयानुर सुब्रमणियन रामचंद्रन हे आहेत. त्यांना सर्व जण व्ही. एस. रामचंद्रन म्हणून ओळखतात. रामचंद्रन हे (न्यूरो सायंटिस्ट) मेंदूचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ आहेत. ते माणसाचं वागणं व माणसाची दृक् तसंच इतर संवेदना ग्रहण व अर्थन करण्याची क्षमता व त्या संबंधी मेंदू, मेंदूची रचना व कार्य या संबंधातील संशोधन व काम याकरता प्रसिद्ध आहे. विविध प्रयोगांमध्ये मेंदूच्या अनेक प्रतिमा घेणं व त्यांच्या आधारे मेंदूच्या कार्याचा अभ्यास करणं या गुंतागुंतीच्या पद्धतीऐवजी, रामचंद्रन यांनी प्रायोगिक पद्धतीनं केलेल्या अभ्यासानं मेंदूविषयी संपूर्णपणे नवीन संकल्पना मांडल्या. रामचंद्रन हे सध्या सॅन डिएगो, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधील मानसशास्त्र व न्यूरोसायन्स विभागात प्रोफेसर म्हणून काम करतात. तसंच ते सेंटर फॉर ब्रेन व कॉगनिशन या त्याच युनिव्हर्सिटीशी संलग्न सेंटरचे डायरेक्टरही आहेत.\nरामचंद्रन यांना विविध प्रकारच्या पेशंट्सना अभ्यासायची संधी मिळाली. त्या पेशंट््सवर उपचार करता करता मेंदूविषयक नवीन तर्क त्यांनी मांडले. या तर्काचा विचार करताना, ते काही महिन्यांसाठी भारतात आले होते. चेन्नई येथील मंदिरातील, संग्रहालयातील प्राचीन शिल्पं पाहताना, मेंदूचं कार्य, प्रतिमा दिसणं, तिचा अर्थ लावणं, अर्थवाही प्रतिमा तयार करणं आदी प्रक्रियांचा या कलाकृतीशी काही संबंध असेल का, असा ते विचार करू लागले. त्यातून प्राचीन भारतीय शिल्पकलेविषयी, त्यातील प्रतिमानिर्मितीच्या मागील कारणमीमांसेविषयी एक नवीन दृष्टी प्राप्त झाली.. रामचंद्रन यांच्या भारतीय कला व एकूणच दृश्यकलेच्या दृष्टीबद्दल पुढच्या वेळी बोलू.\nरेल्वे स्थानकांवर चितारणार पुण्याची आधुनिक अन् सांस्कृतिक ओळख\nसंचित : विलक्षण प्रतिभेचा मसिहा\n‘गुगल’कडून नयन नगरकर यांच्या रेखाचित्र दिनदर्शिकेची निवड\nलेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत. त्यांचाई-मेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअमेरिकेतील कलादालनात ठाण्यातील चित्रे\nरेल्वे स्थानकांवर चितारणार पुण्याची आधुनिक अन् सांस्कृतिक ओळख\nसंचित : विलक्षण प्रतिभेचा मसिहा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/53?page=2", "date_download": "2018-04-25T22:06:34Z", "digest": "sha1:CIXHLLTO7DDXAAW7H3QFRQAJ3XBT7VJ7", "length": 9509, "nlines": 141, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आंतरराष्ट्रीय | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nचीनबरोबरच्या आपल्या तंट्याचा शेवट कसा होईल\nचीनबरोबरच्या आपल्या तंट्याचा शेवट कसा होईल\nइस्लामच्या तत्त्वानुसार चालणरे राज्य - एक आराखडा\nलेखक (अनुवाद) - सुधीर काळे, जकार्ता\nदूरगामी परिणाम असणार्‍या ट्युनीशियामधील निवडणुका संपून बरेच दिवस झाले आणि आता लक्ष इतरत्र द्यायची वेळ आली आहे. त्यात काळजाचा थरकाप उडविणारी गद्दाफीची निर्घृण हत्त्या, तुर्कस्तानमधला भूकंप आणि युरोपवरील आर्थिक संकट यांचा समावेश होतो. पण ट्युनीशियामधील निवडणुकांचा प्रभाव मात्र निःसंशयपणे त्या देशाच्या सीमांच्या पलीकडेही पडणार आहे.\n'वॉर् माँगरींग' : युद्धाची खुमखुमी\nपहिल्यांदा \"अक्साई चीन\" हा शब्द वाचला-ऐकला होता तेव्हा एक परिचित \"हा चीनने भारताचा ढापलेला प्रदेश आहे\" अशी माहिती मला तावातावाने देत होते.\nभारतीय नौदलाच्या, आयएनएस ऐरावत या युद्धनौकेने, या वर्षीच्या जुलै महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात, दक्षिण मध्य व्हिएटनाम मधल्या न्हा ट्रॉन्ग या बंदराला भेट दिली होती.\nआपल्या विधायकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे दहशतवाद आणखीच फोफावेल\nआपल्या विधायकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे दहशतवाद आणखीच फोफावेल\n\"नेमेचि येतो मग पावसाळा\" या धर्तीवर भारतात अतिरेकी हल्ले होऊ लागले आहेत पण या हल्ल्यांबाबतचे भारत सरकारचे (आणि कांहीं राज्य सरकारांचे) धोरण काय आहे हेच कळेनासे झाले आहे. हे हल्ले थेट पाकिस्तानातून होत आहेत कीं पाकिस्तानचे लष्कर, ISI अधिकारी आणि धर्मांध लोक आपल्याच देशातील कांहीं भरकटलेल्या भारतीय तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा दुरुपयोग करून हे हल्ले घडवून आणत आहेत हेही स्पष्ट होत नाहीं आहे. प्रत्येक हल्ल्यानंतर आपल्या हाती हल्ली कांहींच लागत नाहीं. पण शेवटी आपल्याला मिळालेल्या पुराव्यावरून शंभर टक्के निखळ कांहीं कळले नाहीं तरीही कांहीं पक्के आडाखे बांधावेच लागतील आणि या आडाख्यांना अग्रहक्क (priority) देऊन त्यानुसार आपले प्रतिबंधक उपाय योजावेच लागतील. पण या सर्व बाबतीत आपले सरकार फारच उलट-सुलट मतप्रदर्शन करत आहे.\nभारत-पाक १९६५ युद्ध....त्रोटक आणि विस्कळित माहिती\n१९६५ चे भारत पाक युद्ध सुरु कसे झाले\nदलजीतचं लग्न झालं आणि ती भारतातून ऑस्ट्रेलियात आली. नवर्‍याबरोबर समाधानाने संसार चालला होता. नवर्‍याला शेतीची आवड असल्याने अनेक वर्षे शहरात नोकरी केली आणि पैसे जमवले. ऑस्ट्रेलियात संत्री आणि द्राक्षांची शेती घेतली.\nअहिंसात्मक प्रतिकाराचा इतिहास (भाग१: इ.सन २५-२६ ते १९००)\nभारताला आणि भारतीयांना अहिंसात्मक प्रतिकाराची ओळख असली तरी त्याचा राजकीय वापर श्री. मोहनदास करमचंद गांधी यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध प्रभावीपणे केला आणि त्याची दखल अख्ख्या जगाने घेतली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/lets-talk-about-diet-part-11/", "date_download": "2018-04-25T21:35:21Z", "digest": "sha1:4PLHCIPA2PXJHGAIBSPENGLMWDIMZ2Y2", "length": 14072, "nlines": 128, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "दिवाळीच्या फराळा मागचं शास्त्रीय महत्त्व : आहारावर बोलू काही - भाग ११", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nदिवाळीच्या फराळा मागचं शास्त्रीय महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग ११\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza\nमागील भागाची लिंक : Citrus Fruit चे आजवर कोणीही न सांगितलेलं महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग १०\n“दिवाळी “हा सण म्हणजे पावसाळा संपुनहिवाळ्याकडे वाटचालीचा काळ. आयुर्वेदानुसार, ६ ऋतुंपैकी हेमंत ऋतुंमध्ये दिपावली येते. मंदावलेली पचनसंस्था पुन्हा जोमाने कार्यरत होते. त्यामुळे या काळात जड, पोषक पदार्थ खायलाच हवेत. ऊलट न खाल्ल्यास वातदोषाचे अधिक्य होवून बद्धकोष्टता, पोटात वायू होणे, असे विकार होतात. हे पदार्थ आहारात समाविष्ट व्हावेत म्हणून हा दिवाळीचा फराळ\nआयुर्वेदीय ग्रंथ “निघंटु रत्नाकर” यामध्ये हे पदार्थ शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे बनवावेत याची माहिती दिली आहे.\nउडदाचे पीठ, हिंग, मीठ, बारीक केलेले आले हे सर्व पदार्थ पाण्यात एकत्र घट्ट मळून नंतर त्याच्या वाती करून वर्तुळे करावीत आणि वाफेवर शिजवावीत. नंतर तळावीत.\n1. ही शुक्रकर( पौरूष शक्ती वाढवणारे) असते.\n2. बल्य (पोषक) असते.\n3. वाताचे शमन करणारी असते.\nदोन ते तीन वेळा तांदूळ चांगले धुऊन वाळवावेत. त्यांचे पीठ करून त्यात थोडेसे तूप, गूळ व पाणी घालून मळावे व त्याचे वडे करून एका बाजूने खसखस लावून तुपात तळावे.\nहे प्रकृतीसाठी थंड असुन रूचीवर्धक (तोंडाला चव आणणारे) असतात. शरीरास पोषक असतात. अतिसार कमी करण्यास मदत करतात.\nगव्हाचा रवा तुपात भाजून त्यात साखर, वेलची, लवंग, मिरी, नारळ, चारोळ्या, थोडा कापूर मिसळून सारण तयार करावे.\nहृदयासाठी हितकर आहे. मलप्रवृत्ती सिफ करणारी असल्याने बद्धकोष्टतेमध्ये ऊपयुक्त ठरते. पित्ताचे व वाताचे शमन करणारी आहेत.\nगव्हाचा रव्याला थोडेसे तूप चोळावे, नंतर पाणी घालून मळून कुटून कुटून मऊ करावा. त्याची सुपारीएवढी गोळी करून कागदासारखी पातळ पोळी लाटावी. अशा तीन पोळ्या कराव्या. एका पोळीवर तूप लावून वरून दुसरी पोळी ठेवावी, त्यावर तूप लावून तिसरी पोळी ठेवावी. हे सर्व तीन पदरी वा चार पदरी दुमडून पट्टी तयार करावी. या पट्टीचे पुन्हा तुकडे पाडावेत. ते पुन्हा पातळ लाटून पुन्हा दुमडावेत व चौकोनी आकाराचे करून तुपात तळून साखरेबरोबर खावेत.\nयावरून एक तर ध्यानात येते की हे पदार्थ हिवाळ्यातील रूक्षतेने वाढणाऱ्या वातव्याधींपासुन आपले संरक्षण करतात. मात्र तरीही मधुमेहींनी हे खाताना काळजी घ्यावी. आजच्या काळात हे पदार्थ बनवताना आपण थोडी काळजी घ्यायला हवी. जेणेकरून हे पदार्थ ऊपयुक्त ठरतील.\nसर्वांनीच हे पदार्थ तयार करतांना, खाताना पुढील काळजी घ्यावी :\n१) मैदा, साखर न वापरता तांदुळ, गहु, नाचणी, मुग, ऊडीद या धान्यांचा वापर करावा\n२) cold pressed तेल वापरावे किंवा साजुक तुप वापरावे.\n३) साखरेऐवजी सेंद्रीय गुळ वापरावा.\n४) भुक असेल तेवढेच खावे…\nMarathiPizza.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. MarathiPizza.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza \n← व्यवसायात नफा असो वा नोकरीत प्रमोशन – हे १० गुण असल्याशिवाय शक्य नाही\nपासपोर्ट साठी अर्ज करताय इकडे लक्ष द्या- परराष्ट्र मंत्रालयाने नवीन नियम जारी केलेत इकडे लक्ष द्या- परराष्ट्र मंत्रालयाने नवीन नियम जारी केलेत\nह्या १२ गोष्टी, ज्यांवर आपण लहानपणापासून विश्वास ठेवत आलोय – १००% खोट्या आहेत\nअत्यंत स्फूर्तीदायक फळ – ‘केळी’ : आहारावर बोलू काही – भाग ८\nअगदीच सहज उपलब्ध होणारी बहुगुणी ‘पपई’ : आहारावर बोलू काही – भाग ९\nबॉस कडून आदर मिळवण्यासाठी हे करा.\nआणि महात्मा गांधींनी क्रिकेटचं मैदान गाजवलं \nअपघात होण्याआधीच ही “टेस्ला” कार अपघाताची भविष्यवाणी करते\n‘ह्या’ व्यक्तीला ३९ बायका, ९४ मुलं आणि ३३ नातवंड आहेत\nअविश्वसनीय आणि हृदयद्रावक….. एक कुटुंब ज्यांनी तब्बल ४० वर्षे ‘जग’ पाहिले नव्हते\nहा मंत्र म्हणा अन केवळ ६० सेकंदात निराशेतुन बाहेर पडा: हार्वर्ड विद्यापीठाचं संशोधन\nएका मुस्लीम संताने घातला होता सुवर्णमंदिराचा पाया, जाणून घ्या गोल्डन टेम्पल बद्दल रंजक गोष्टी\nटाईम ट्रॅव्हेलिंग शक्य आहे..\nप्लास्टिकच्या प्रदूषणावर उपाय सापडला – प्लास्टिक खाणारा बॅक्टेरिया सापडलाय\nJNU मधील विद्यार्थ्याची कमाल : ९५% अपंगत्वावर मात करून मिळवली PhD\nह्या ७ इरिटेटिंग चुकांमुळेच तुम्ही ह्या वॅलेंटाईनला देखील सिंगल आहात\nतुम्ही कृणाल पांड्याच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटोज बघितले का\nते ४ न्यायमूर्ती, २ झुंडी आणि झुंडीची संकेतप्रवणता : भाऊ तोरसेकर\nअसा तयार केला जातो अर्थसंकल्प…\nमिलिंद सोमण: भारतीय तरुणाईचं हे चिरतरुण स्वप्न एवढं “खास” का आहे\nचीनच्या दक्षिणेस असणाऱ्या समुद्रावर नेमका हक्क कुणाचा\nउत्तर प्रदेश निवडणुकीची ही रणनीती तुम्ही ओळखली नाहीये\nवकील काळा कोट आणि गळ्यावर पांढरा बँड का परिधान करतात यामागे काही कारण आहे का\n“मार्च फॉर सायन्स” आवश्यक होता का त्यातून काय साध्य झालं त्यातून काय साध्य झालं – एका तरूण वैज्ञानिकाची मुलाखत\nबिअरचे आरोग्यावर होणारे ‘हे’ १० परिणाम तुम्हाला थक्क करून सोडतील\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/category/job-mr/", "date_download": "2018-04-25T21:57:00Z", "digest": "sha1:A2CT6FW34AHLOWSMOJ3ZIGHSG5K2BJZB", "length": 11560, "nlines": 140, "source_domain": "abdulsattar.in", "title": "नोकरी | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nइन्शुरन्स रेग्युलेटरी एंड डेव्हलपमेंट अथॉरिटी\nइन्शुरन्स रेग्युलेटरी एंड डेव्हलपमेंट अथॉरिटी अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://www.irdai.gov.in/ या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nनॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल, नवी दिल्ली\nनॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल, नवी दिल्ली अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://www.ncdc.gov.in/ या संकेतस्थळाला शेवट दिनांक २८ जानेवारी २०१६ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nरेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत पदभरती\nरेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://railtelindia.com या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nभारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.bis.org.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०१ फेब्रुवारी २०१६ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nबृहमुंबई महानगरपालिका येथे विविध पदांसाठी पदभरती. अर्जदारांनी अर्ज दिनांक २१ ते २२ जानेवारी २०१६ रोजी सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी www.iocl.com या संकेतस्थळाला शेवट दिनांक २० जानेवारी २०१६ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nमुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://www.mumbaiport.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nहिंदुस्थान इंसेक्टीसाइड्स लिमिटेड अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी http://www.hil.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nएमएम टीसी लिमिटेड अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://www.mmtclimited.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक २८ डिसेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nदिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन.\nदिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://www.delhimetrorail.com या संकेतस्थळाला शेवट दिनांक ३० डिसेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/no-valentine-day-in-pakistan-117021400005_1.html", "date_download": "2018-04-25T21:57:50Z", "digest": "sha1:W7BD2GRO6E4L5WM66U7VOJ6IPHK32OHV", "length": 9972, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पाकिस्तानात नो व्हॅलेंटाईन डे | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपाकिस्तानात नो व्हॅलेंटाईन डे\nपाकिस्तानच्या कोर्टाने व्हॅलेंटाईन डे आणि सोशल मीडियावर त्याबाबत मेसेज शेअर करण्यासाठी घातली आहे. व्हॅलेंटाईन डे मुस्लीमविरोधी असल्याची याचिका इस्लामाबाद हायकोर्टात दाखल करण्यात आली होती, त्यावर कोर्टाने निर्णय दिला.\nअब्दुल वहिद नावाच्या एका व्यक्तीने ही याचिका हायकोर्टात दाखल केली होती. व्हॅलेंटाईन डे हा मुस्लीम परंपरेचा भाग नाही. त्यामुळे सोशल मीडियावर होणाऱ्या त्याच्या प्रचार-प्रसारावरही बंदी घातली पाहिजे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. कोर्टाने ही याचिका स्वीकारत तातडीने निकाली काढली आणि व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरण (पेमरा) आणि इस्लामाबादच्या मुख्य आयुक्तांना कोर्टाने निर्णयाच्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.\nतेलंगणाच्या राहणारा 26 वर्षाच्या विद्यार्थ्याचे अमेरिकेत गोळी घालून हत्या\nउत्तर कोरियाकडू क्षेपणास्त्राची चाचणी\nनवाज शरीफ यांना न्यायालयाचा दिलासा\nकेंद्र सरकार अपयशी ठरल्याची खंत : खासदार धनंजय महाडिक\nरस्त्यावर टॉपलेस फिरत राहिली मुलगी...\nयावर अधिक वाचा :\nपाकिस्तानात नो व्हॅलेंटाईन डे\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/33?page=9", "date_download": "2018-04-25T22:02:17Z", "digest": "sha1:JSJ4VM4765OHKBN5EWFY2AHQ52DXCTFD", "length": 7759, "nlines": 160, "source_domain": "mr.upakram.org", "title": "बातमी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nचंद्रा वरचे पाणी : नवी दिशा >>\nनास ने चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी अनेक प्रयन्त केले आहेत. त्यापैकी एक आज झालेला प्रयोग जरा अधिक आक्रामक होता.\nप्रा. वि.रा.जोग स्मृति राज्यस्तरीय मराठी वाचक स्पर्धा -२००९\nप्रा. वि.रा.जोग स्मृति राज्यस्तरीय मराठी वाचक स्पर्धा -२००९\nनाडीपरिक्षा- काही चिकित्सक प्रश्न\nनाडीग्रंथ हा विषय इतका चघळून झाला आहे तरीही विषय चिकित्सेसाठी खुला ठेवला पाहिजे असे आम्हाला वाटते. सन ९५-९६ ते २००२ या काळात आम्ही या विषयात वाहुन गेलो होतो. पुण्यात हा विषय देखील प्रसारमाध्यमांनी उचलून धरला होता.\nनाव : कॅपुसिन, वय वर्षे चार फक्त, देश फ्रान्स.\nव्यवसाय : गोष्टी सांगणे.\nश्री निसर्गदत्त महाराजांच्या चरीत्र व शिकवणूकीवर भाष्य करणारी मराठी फिल्म.\nनुकतीच माझ्या पहाण्यात निर्गुणाचे भेटी नावाची श्री निसर्गदत्त महाराजांच्या चरित्र व शिकवणूकीवर भाष्य करणारी मराठी फिल्म पाहण्यात आली.संबंधित विषयांत रुची असणार्‍यांनी अवश्य पहावी.यूट्यूब वर झलक आहे.\nगुगल क्रोम - काय असेल \nज्येष्ठ साहित्यीक व इतिहाससंशोधक रा. चिं. ढेरे यांच्या संकेतस्थळाचे नुकतेच उद्घाटन झाले. ढेरे यांचे जीवन व कार्य याचा सुरेख आढावा या स्थळावर घेतलेला आहे.\nगीतेद्वारे संस्कृत शिक्षण व संस्कृतद्वारे गीता शिक्षण\nतमाम संस्कृतप्रेमी जनांसाठी सुवर्णसंधी :\nमुंबई येथे ९ ठिकाणी लवकरच संस्कृत माध्यमातून गीता शिक्षण व श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून संस्कृत शिक्षण हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.\nया चर्चेतील प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.\nआत्ताच मी नेहमीप्रमाणे पाकिस्तानी वृत्तपत्र 'द डॉन' ची जालआवृत्ती चाळत होतो. नेहमी काहीनाकाही छान मिळते वाचायला. आज तर आश्चर्याची परमावधी झाली. पटकन एका कोपर्‍यातल्या बातमीकडे नजर गेली. अक्षरशः उडालो... बातमी होती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/purus/", "date_download": "2018-04-25T22:09:48Z", "digest": "sha1:6LEIXSD3YIHIXXUFR7IOQB5NR4XAGLML", "length": 6877, "nlines": 193, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: मार्च 23, 2017\nलेख, सानुकूल रंग, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, एक कॉलम, पोस्ट स्वरूप, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत\n5 पैकी 5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://zpnanded.in/cms/", "date_download": "2018-04-25T21:37:01Z", "digest": "sha1:SQUJTAJFUEDU5I7AYIYNWCOOLI344XPV", "length": 6932, "nlines": 134, "source_domain": "zpnanded.in", "title": "जिल्हा परिषद नांदेड – संकेतस्थळ, जिल्हा परिषद नांदेड, महाराष्ट्र राज्य, भारत", "raw_content": "\nश्री अशोक शिनगारे भा.प्र.से.\nमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड\n- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी परीचय\nगाव भेटी कार्यक्रम (ATP)\n• जिल्हा परिषद सदस्य\nमाहिती लवकरच उपलब्ध होईल\tअधिक वाचा...\nविभाग निहाय - नागरिकांची सनद\nजि. प. / पं. स.\nमतदार यादीत नाव शोधणे\nजि. प. / पं. स.\nनिवडणूक लढविणा-या उमेदवाराची 'शपथपत्र व गुन्हेरगारी पार्श्व भुमी\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005\nमाहितीचा अधिकार कायदा - २००५ कलम ४ अन्वये १ ते १७ मुद्द्याची कार्यालयनिहाय माहिती\nजि.प. सर्वसाधारण बद्ल्या २०१८\nसंवर्ग निहाय रिक्त पदाचा अहवाल\nअर्जांची पात्र व अपात्र यादी\nडासमुक्ती अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नांदेड\nजिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद नांदेड\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास अभियान शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नांदेड\nजिल्हा पाणी व स्वच्छता मिशन\nमुख्यालयातील कामाची वेळ : सकाळी ९:४५ ते सायंकाळी ५:४५\n© या संकेतस्थळाची रचना व निर्मिती श्रीस्टार टेकनॉलॉजिएस, नांदेड यांनी केली आहे. या संकेतस्थळावरील माहितीचे प्रकाशन व व्यवस्थापन जिल्हा परिषद, नांदेड यांच्या मार्फत केले जाते. श्रीस्टार टेकनॉलॉजिएस, नांदेड कुठल्याही चुकीच्या माहितीबद्दल जबाबदार असणार नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-04-25T22:25:54Z", "digest": "sha1:3JAEHPDFRW46EFWRJAF7RHFS47NSDUVA", "length": 10795, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॅनडा फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nड्वेन दे रोसारियो (४०)\n(ब्रिस्बेन, क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया; जून 7, 1924)\nकॅनडा 7–0 सेंट लुसिया\n(ग्रोस आयलेट, सेंट लुसिया; ऑक्टोबर 7, 2011)\n(मेक्सिको सिटी, मेक्सिको; जून 18, 1993)\nकॅनडा फुटबॉल संघ हा उत्तर अमेरिकेतील कॅनडा देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. फिफाच्या कॉन्ककॅफ ह्या प्रादेशिक मंडळाचा सदस्य असलेला कॅनडा सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ११४ व्या स्थानावर आहे. कॅनडाने १९८६ सालच्या फिफा विश्वचषक व २००१ सालच्या फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांसाठी पात्रता मिळवली होती. कॅनडा आजवर १२ कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे व २००० साली त्याने विजेतेपद मिळवले होते. १९०४ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कॅनडा संघाने सुवर्णपदक मिळवले होते.\n२०१४ फिफा विश्वचषक संघ\nगट अ • गट ब • गट क • गट ड • गट इ • गट फ • गट ग • गट ह • बाद फेरी • अंतिम सामना\nबेल्जियम • कोलंबिया • कोस्टा रिका • फ्रान्स\n१६ संघांच्या फेरीमध्ये पराभूत\nअल्जीरिया • चिली • ग्रीस • मेक्सिको • नायजेरिया • स्वित्झर्लंड • अमेरिका • उरुग्वे\nऑस्ट्रेलिया • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • कामेरून • क्रोएशिया • इक्वेडोर • इंग्लंड • घाना • होन्डुरास • इराण • इटली • कोत द'ईवोआर • जपान • पोर्तुगाल • रशिया • दक्षिण कोरिया • स्पेन\nउत्तर, मध्य अमेरिका व कॅरिबियनमधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (कॉन्ककॅफ)\nकॅनडा • मेक्सिको • अमेरिका\nबेलीझ • कोस्टा रिका • एल साल्व्हाडोर • ग्वातेमाला • होन्डुरास • निकाराग्वा • पनामा\nअँग्विला • अँटिगा आणि बार्बुडा • अरूबा • बहामास • बार्बाडोस • बर्म्युडा1 • बॉनेअर3 • ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह • केमन द्वीपसमूह • क्युबा • कुरसावो • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • फ्रेंच गयाना2 3 • ग्रेनेडा • ग्वादेलोप3 • गयाना2 • हैती • जमैका • मार्टिनिक3 • माँटसेराट • पोर्तो रिको • सेंट किट्स आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • सेंट मार्टिन3 • सिंट मार्टेन3 • सुरिनाम2 • त्रिनिदाद आणि टोबॅगो • टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह • यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह\n1: उत्तर अमेरिकेमध्ये असूनही, कॅरिबियन मंडळाचा सदस्य • 2: दक्षिण अमेरिकेमध्ये असूनही, कॉन्ककॅफ व कॅरिबियन मंडळाचा सदस्य • 3: कॉन्ककॅफचा सदस्य परंतु फिफाचा सदस्य नाही\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2014/09/20/tii-9/", "date_download": "2018-04-25T21:58:38Z", "digest": "sha1:235FH22JEUVGMK46KUH2CSRI6GF47BEB", "length": 11295, "nlines": 108, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – ९ | गुज मनीचे...", "raw_content": "\n‘ती’ ने आग्रहाने मला तिच्याकडे बोलावले. इतकेच काय तर माझ्याकडे तेव्हा गाडी नव्हती म्हणून मला न्यायला-सोडायला स्वतः आली. मोठी व्हॅन होती तिची. आम्ही एका आलिशान घरा समोर येऊन थांबलो. या अशा घरांना ‘Single family home’ म्हणतात हे देखील माहीत नव्हते तेव्हा मला. पुढे २-३ गाड्या सहज मावतील असा drive way, घरात शिरल्यावर Living room, family room, formal dining, kitchen with island dinnette, study cum home office, master bedroom, दोन मुलांच्या bedrooms, guest room, घराखाली बेसमेंट, २ car garage, मागे मोठे backyard, ती घर दाखवत होती. दाखवता-दाखवता मुलांच्या खोल्यांपाशी ती जरा रेंगाळली. फार प्रशस्त घर होते. घराची सजावट पण अफलातून प्रकारे केली होती. फॅमीली रुम मधे, फायर प्लेसवरच्या एका सुंदर िचत्रावर माझी नजर खिळली. मुंबईच्या कोण्या चित्रकाराला ‘सांगून’ ते चित्र काढून घेतलं आहे असं मला सांगण्यात आलं.\nआम्ही पहिल्यांदाच भेटत होतो. माझ्या मामीशी माहेरहून तिच्या भावाशी ओळख. ती माझ्या घराजवळ राहते ते कळल्यावर मामाने भेट घडवून आणली. शिवाय नविन लग्न करुन परदेशी आल्यामुळे ओळख व्हावी हा त्याचा हेतू.\n२५-३० वर्षांपूर्वी ‘ती’ ने नवर्याच्या मागून ‘मम्’ म्हणत भारत सोडला. महत्वाकांक्षी वगैरे होती का माहीत नाही पण मुलं मोठी झाल्यावर (आणि अर्थातच तो पर्यंत ग्रीन कार्ड आले असल्यामुळे) तिने काही वर्ष नोकरी केली. ती सांगत होती – “अगं, आपले भारतीय जिन्नस, भाज्या, वस्तू सगळे मिळते आत्ता सहज इथे. आम्ही आलो तो काळ फार वेगळा होता. महिन्यातून एकदा आपल्या भाज्यांचा ट्रक यायचा एडीसनला मग आम्ही लगबगीने निघायचो. प्रत्येकाकडे गाडीही नसायची. मग काय, एकमेका सहाय्य करु…” ती बोलत होती. लग्न होऊन आलेली ती सुरुवातीला बावरलेलीच होती. नवा देश, नवे राहणीमान, नवे ऋतु…पण ती पदर खोचून तयारी लागली – इंग्रजी बोलणे, आणि त्याहून महत्वाचे गोर्यांचे उच्चार समजून घेणे, ड्रायविंग शिकणे, एकटीने ग्रोसरी करणे, नविन ओळखी, एक ना अनेक टप्पे ती पार करत गेली. पुढे मुलं झाली. आणि ती त्यांच्या संगोपनात रममाण झाली. जमतील तसे भारतीय संस्कार त्यांच्यात रुजविण्यासाठी तिची धडपड सुरु झाली. त्यात येणारी वादळं सुद्धा झेलंलीच तिने. नवर्याची प्रगती होत होती, मुलं ही मोठी होत होती. अपार्टमेंट ते टाऊन हाऊस, आणि टाऊन हाऊस ते सिंगल फॅमीली होम असे करत सुबत्तेचा हा टप्पा येऊन ठेपला.\nनवरा आता Fortune 100 कंपनीमधे मोठ्या हुद्द्यावर आहे. ती मुलांविषयी कौतुकाने सांगत होती. त्यांच्या शाळा, शिक्षणं, इथली शिक्षण पद्धती, त्यांची स्पोर्टस् मधली प्रगती, त्यांचे प्रोजेक्टस्…बरेच काही. आता मुलगा रोबोटीक्स मधे आहे. मुलगी इनव्हेस्टमेंट बॅंकींगमधे. दोघेही छान सेटल झालेत. घरापासून दूर वेगवेगळ्या स्टेट्स मधे राहतात. सुट्टीला येतात. मागच्या क्रिसमसला आले होते दोघेे. मुलांच्या आठवणीने तिचा आवाज हळवा झालेला जाणवला मला. मुलांच्या खोल्यातर ते दर दिवशीच्या वापरात आहेत अशाच वाटत होत्या, फक्त टापटीप होत्या. पण बाकी मॅकबुक, इतर gadgets, पुस्तकं सगळे काही रोजवर्णीचे वाटावे असे होते.\nितने मला काहीतरी खायला दिले. थोड्या वेळ बसल्या नंतर तिने मला घरी सोडले. ती गेली तशी तिच्या विषयीच्या विचारांत मी गुंतले. कुठे तरी खाेलवर तिचा एकटेपणा मनाला टोचत राहिला. एवढ्या मोठ्याला घरात दोघंच राहतात, त्यात दिवसभर नवरा कामावर, ही एकटीच\nउत्तरायणाकडे झुकलेल्या तिच्या आयुष्यात एक िवचित्र पोकळी दिसायला लागली. पिल्लं उडून गेलेलं ते ‘ती’चं सुबक घरटं अचानक भकास वाटायला लागलं…\nदिनांक : सप्टेंबर 20, 2014\nप्रवर्ग : गुज मनीचे…\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%AB%E0%A5%AD", "date_download": "2018-04-25T22:18:36Z", "digest": "sha1:BAZC6PCUUAUJFJDYNOG7WIZ3HQ6JNABB", "length": 5538, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७५७ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७३० चे - ७४० चे - ७५० चे - ७६० चे - ७७० चे\nवर्षे: ७५४ - ७५५ - ७५६ - ७५७ - ७५८ - ७५९ - ७६०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ७५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०७:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/urdu-language-teaching-in-marathi-school-1262444/", "date_download": "2018-04-25T22:17:19Z", "digest": "sha1:VT4Z7BEB7KOXECK2AGHLGFAZIGFPROK4", "length": 13062, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मराठी माध्यमाच्या शाळेतही आता उर्दूचे धडे.. | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nके.जी. टू कॉलेज »\nमराठी माध्यमाच्या शाळेतही आता उर्दूचे धडे..\nमराठी माध्यमाच्या शाळेतही आता उर्दूचे धडे..\nया वर्षीपासून राज्यातील शंभर शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे.\nमराठी माध्यमाच्या शाळांमध्येही आता उर्दू शिकता येणार आहे. हिंदी आणि उर्दू अशा संयुक्त अभ्यासक्रमाला शिक्षण विभागाने परवानगी दिली असून या वर्षीपासून राज्यातील शंभर शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे.\nदेशात २००५ मध्ये लागू झालेल्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ानुसार बहुभाषिक अध्ययनाचे सूत्र अवलंबण्यात आले आहे. राज्यात मराठी माध्यमाच्या शाळांमध्येच अनेक उर्दू भाषक विद्यार्थी शिक्षण घेतात. आतापर्यंत मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र आहे. त्यानुसार मातृभाषा म्हणजेच मराठी, इंग्रजी आणि हिंदूी असे तीन विषय शाळेत शिकवण्यात येत होते. मात्र त्यामुळे उर्दू भाषक विद्यार्थी आपल्या मातृभाषेच्या शिक्षणापासून वंचित राहात होते. त्या पाश्र्वभूमीवर आता मराठी माध्यमाच्या शाळांमध्येही उर्दू भाषेचे शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहवी आणि सातवीच्या वर्गाना हिंदी आणि उर्दू असा संयुक्त विषयाचाही पर्याय मिळणार आहे. त्यानुसार आठवडय़ातील दोन तास हिंदी आणि दोन तास उर्दूचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल. यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये वापरण्यात येणारे संयुक्त उर्दूचे पाठय़पुस्तक वापरण्यात येणार आहे. ज्या शाळेत उर्दू भाषा शिकण्याची इच्छा असणारे किमान पाच विद्यार्थी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या शाळांच्या परिसरात उर्दू माध्यमाची शाळा आहे आणि उर्दू शिकवण्यासाठी त्यातील शिक्षक तासिका तत्त्वावर मिळू शकतील अशा शाळेला संयुक्त उर्दू घेता येणार आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत उर्दू विषय शिकवण्यासाठी शिक्षकांची नवी पदे निर्माण केली जाणार नाहीत, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://shivray.com/rajgad-fort-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A1/", "date_download": "2018-04-25T22:14:05Z", "digest": "sha1:MMH6YKF7TI3V2YS6JI6IUGHYUHZO4U5B", "length": 61357, "nlines": 263, "source_domain": "shivray.com", "title": "राजगड किल्ला – गडांचा राजा आणि राजांचा गड | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nRajgad Fort - राजगड किल्ला\nराजगड किल्ला – गडांचा राजा आणि राजांचा गड\nकिल्ले राजगड (Rajgad Fort)\nकिल्ल्याची उंची: १३९४ मीटर\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग\nगडांच्या राजाच्या बैठकीचा गरुडी कडा सुवेळा माचीचा शेपटा पेलून, पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला अस्मानी पक्षी सुवेळा माचीचा शेपटा पेलून, पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला अस्मानी पक्षी गणपती, पद्मावती, मारुती, काळेश्वरी, जान्हवी, ब्रम्हदेव या देवदेवतांच्या राउळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडवणारी बारामावळातील उच्चासनी पंढरी गणपती, पद्मावती, मारुती, काळेश्वरी, जान्हवी, ब्रम्हदेव या देवदेवतांच्या राउळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडवणारी बारामावळातील उच्चासनी पंढरी शिलेखाना, कलमखाना, दफ्तरखाना, जासूदखाना, दरजीमहाल, चौबिनामहाल, शेरी महाल, सौदागिरी महाल यांनी नटलेला सजलेला सह्याद्री स्वर्गच जणू\nराजांच्या मर्मबंधांच्या कैक यादगिरी ठेवणारी कातळी कुप्पी\nराजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदु स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ किमी अंतरावर अन्‌ भोरच्या वायव्येला २४ किमी अंतरावर नीरा वेळवंडीका नदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्‍यांच्या बे्चक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती, म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.\nशिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो.\n१) जेम्स डग्लस(बुक ऑफ बॉम्बे)\nराजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले अभेद्य स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळयांचा नेता शिवाजी याला राज्यविस्तारासाठी किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला.\n२) साकी मुस्तैदखान त्याच्या मासिरे आलिमगिरे नावाच्या ग्रंथात म्हणतो,\nराजगड हा अतिशय उंच त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर १२ कोसांचा आहे. त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या दर्‍याखोर्‍यातून आणि घनघोर अरण्यातून वार्‍याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही.\n३) महेमद हाशिम खालीखान याने मुन्तखबुललुबाबएमहेमदॉशाही नामक ग्रंथामध्ये म्हणतो,\nराजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु काय त्या किल्ल्याची उंची, काय त्यांचा विस्तार काय त्या किल्ल्याची उंची, काय त्यांचा विस्तार जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस्त्र पशु दिसत, त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग, त्याचा घेर बारा कोसांचा, त्याला सगळीकडून वेढा घालणे कठिण होते.\nइतिहासातून अस्पष्टपणे येणार्‍या उल्लेखांवरुन सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वी पासूनचा हा डोंगर ज्ञात आहे. ब्रम्हर्षी ऋषींचे येथे असणारे वास्तव्य व याच ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरुन येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरुन डोंगर फार पुरातन असावा.\nराजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरुंबदेव. हा किल्ला बहामनी राजवटी मध्ये याच नावाने ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते. इसवी सन १४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरूंबदेव हा किल्ला हस्तगत केला. मुरूंबदेवाचे गडकरी बिनशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे लागले नाहीत. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इसवी सन १६२५ च्या सुमारास मुरुंबदेव किल्ला निजामशाहीकडून आदिलशहीकडे आला. निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिलीमकर व त्याचे वडील रुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहात होते. मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबरावाने मुरुंबदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखामाकडे दिला.\nइ.स. १६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला. त्यात सोनाजी जखमी झाला म्हणून बालाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरूंबदेवाच्या रक्षणार्थ धावून गेला. तेव्हा बालाजी नाईक जखमी झाला. या कामगिरीबद्दल शहाजीराजांनी बाळाजी नाईक शिलीमकरांचा नंतर सन्मानही केला.\nशिवरायांनी मुरुंबदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखीत पुरावा आज उपलब्ध नाही. शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिद्ध झालले एक वृत्त सांगते की,\nशिवाजीने शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली.\nसभासद बखर मधील उल्लेख,\nमुराबाद म्हणोन डोंगर होता त्यास वसविले. त्याचे नाव राजगड म्हणोन ठेविले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या. सभासदाने बालेकिल्ल्याला सुद्धा एक माची म्हणून गणली आहे.\nसन १६४६ ते १६४७ च्या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठ्या झपाट्याने सुरु केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या, त्यासही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. शिरवळ नजीक खेडबारे नावाचे गाव होते, तेथे रान फार होते. त्या ठिकाणी फर्माशी आंब्याची झाडे लावून पेठ वसविली व तिचे नाव शिवापूर असे ठेवले. इ.स. १६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने स्वराज्यावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविलेली होती. ह्या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उध्वस्त केली. परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही. ६ एप्रिल १६६३ रोजी शाहीस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले.\nसन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने स्वराज्यावर स्वारी केली, दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५ रोजी मुगल सैन्याने राजगडावर चाल केली, परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरुन विलक्षण मारा केल्यामुळे मुगलांना माघार घ्यावी लागली.\nशिवाजी महाराजांनी मिर्झाराजा जयसिंग बरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वत:कडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो. सभासद बखरीतील उल्लेख खालील प्रमाणे आहे\nसत्तावीस किल्ले तांब्रास दिले निशाणे चढविली वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवे व निळोपंत मुजुमदार व नेताजी पालकर सरनोबत असे मातुश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीस जावे, बादशाहाची भेट घ्यावी असा करार केला.\nछत्रपती शिवाजी महाराज आग्र्‍याहून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडाला सुखरुप पोहोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरे यास राजगडावरुनच १६७० मध्ये पाठविले. सन १६७१- १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड स्थान राजधानी साठी निश्चित केले आणि राजधानी रायगडावरुन राजगडाकडे हलविली.\n३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे निधन झाल्यावर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांना पकडून ठार मारण्यात आले. यानंतर मुगलानी मराठ्यांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मुगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुलखैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले. मात्र अद्याप संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती. त्यामुळे मराठ्यांची फौज राजगडाभोवती गोळा झाली. आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला.\nजानेवारी १६९४ मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव याने\nकानद खोर्‍यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेशाचे मुगलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्या बद्दल त्यांची इनामे त्यांचकडे चालवावीत\nअसा आदेश दिला होता.\n११ नोहेंबर १७०३ मध्ये औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता. औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले, पण रस्ता काही नीट झाला नव्हता. त्यामुळे बरेचसे सामान आहे तिथे टाकून द्यावे लागले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडा जवळ पोहोचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच, त्याच उंचीचे दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर तोफांचा भडीमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव नाबिशहागड असे ठेवले.\n२९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवा बरोबर राजगडावर स्वारी करुन तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. पुढे शाहुच्या ताब्यात किल्ला आल्यावर १७०९ मध्ये शाहु राजांनी सुवेळा माचीस ३०० रुपये व संजीवनी माचीस १०० रुपये अशी व्यवस्था लावून दिली.\nपेशवेकाळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. पेशवाई मध्ये आर्थिक परिस्थिती वांरवार बिघडत असल्याने किल्ल्यावर शिबंदीचे पगारही वेळेवर होत नसत. अशाच परिस्थिती मध्ये राजगडावरील सेवकांचे पगार एक वर्षभर थकले होते.(राजवाडे खंड १२) यानंतर राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला. त्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले होते. सुवेळा माचीसाठी सरनोबत शिलीमकर, पद्मावती माचीसाठी सरनोबतपवार घराण्यातील, संजीवनी माचीसाठी सरनोबत खोपडे घराण्यातील या शिवाय नाईक व सरनाईक हे अधिकारी सुद्धा असत.\nगुप्त दरवाजाकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे.\nपद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वाभिमुख असे रामेश्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारूतीरायांची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.\nरामेश्वर मंदिरापासून पायर्‍यांनी वर जातांना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. याशिवाय राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो. याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारुकोठार आहे.\nही गडावरची सर्वात महत्वाची अशी वास्तू आहे. रामेश्वर मंदिरापासून पायर्‍यांनी वर गेल्यावर उजव्या हातास राजवाड्याचे अवशेष आहेत. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे सदर आहे. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे. अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे.\nपाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पायर्‍या खोदल्या आहेत.पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्ती सुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मीटर पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना फलिका असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहोचतो.\nगुंजवण दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिका आहे. पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाजाला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरुज आहेत. गुंजवणे दरवाजाच्या दुसर्‍या प्रवेशद्वाराला वैशिष्टपूर्ण कमान आहे. या दरवाजाच्या शेवटी व गणेश पट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलकलिके समोर असलेल्या सोंडा आहेत. सांप्रत या शिल्पावरुन श्री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान निघते. या सर्व गोष्टींवरुन असे अनुमान निघते की, हे प्रवेशद्वार शिवपूर्वकालात बांधलेले असावे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत.\nराजगडाला एकूण ३ माच्या आहेत. यापैंकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर, सईबाईंची समाधी, हवालदारांचा वाडा, रत्नशाला, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत. याशिवाय पद्मावती माचीवर ब्राम्हणवर्गाची आणि अष्टप्रधान मंडळाची काही घरे आहेत.\nसध्या २००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे. शिवरायांनी किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्याला तीन मूर्त्या दिसतात. मुख्य पुजेचे मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केलेली आहे. त्याच्या उजव्या बाजुला लहान असलेली मूर्ती शिवरायांनी स्थापित केलेली आहे, तर दोन मूर्तीच्या मध्ये शेंदूर फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मुर्ती आहे.या मंदिरात सध्या २० ते ३० जणांना राहता येते. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच सईबांईची समाधी आहे.\nसुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. माचीची एकूण लांबी अडीच किमी आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरुन उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरुंज लागतात. या तिन्ही बुरुजावर शिवकालात प्रचंड मोठ्या तोफा असाव्यात. या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरुज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे या भुयारातून बाहेरील तटबंदी कडे येण्यासाठी दिंड्यांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळु दरवाजाने सुद्धा जाता येते. आळु दरवाजा पासून राजगडाची वैशिष्टय असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा ते पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायर्‍यांच्या दिंड्या आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदी मध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे (शौचकुप) आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेत. यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे.\nसंजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरणा वरुन राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाजातून जात असे. आळु दरवाजा सद्यस्थितीला ढासाळलेल्या अवस्थतेत आहे. या दरवाजावर एक शिल्प आहे. वाघाने एक सांबार उताणे पाडले आहे,असे चित्र या शिल्पात दाखवले आहे.\nमुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनी एवढी लांब नाही. मात्र या माचीचे सुद्धा ३ टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे.\nमाचीच्या प्रारंभी टेकडी सारखा भाग आहे याला डुबा असे म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणार्‍या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटे दिसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे. येथे असणारे चौथरे म्हणजे एके काळी येसाजी कंक, तानाजी मालसुरे व शिलींबकर या सरदारांची घरे होती. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुसर्‍या टप्प्यावर जाते, तर डावीकडे जाणारी वाट काळेश्वरी बुरुजाच्या परिसरात घेऊन जाते. आपण माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीच्या खरा भाग सुरु होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुसर्‍या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केलेली आहे. दुसर्‍या टप्पयाकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात ३ मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते. या खडकालाच नेट किंवा हत्तीप्रस्तर असे म्हणतात. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात. हत्ती प्रस्तराच्या पुढील भागात सुद्धा एक असाच गुप्त दरवाजा आहे. सुवेळा माचीच्या तटबंदीला एकुण १७ बुरुज आहेत. त्यापैकी ७ बुरुजांना चिलखती बुरुजांची सोय आहे.\nसुवेळा माचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे.\nकाळेश्वरी बुरुज आणि परिसर:\nसुवेळा माचीच्या दुसर्‍या टप्प्याकडे जाणार्‍या वाटेच्या उजवीकडे वळल्यावर आपल्याला पाण्याची काही टाकी दिसतात. पुढे रामेश्वर मंदिराचे काही अवशेष आहेत. या रामेश्वर मंदिरात शिवलिंग, भग्न नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात.या रामेश्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर काळेश्वरी बुरुज आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो.\nराजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही ठेवलेले आहेत.\nदरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तरबुरुच आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते. आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे. ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला उत्तर बुरुज असे म्हणतात. येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो. या उत्तर बुरुजाच्या बाजुला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्न अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात.\n१) गुप्त दरवाजाने राजगड:\nपुणे – राजगड अशी एसटी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते. बाबुदा झापा पासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत. यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते. यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.\n२) पाली दरवाज्याने राजगड:\nपुणे – वेल्हे एसटीने वेल्हे मार्गे “पाबे” या गावी उतरुन, कानद नदी पार करुन पाली दरवाजा गाठावा. ही वाट पायर्‍याची असून सर्वात सोपी आहे. यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.\n३) गुंजवणे दरवाज्याने राजगङ:\nपुणे – वेल्हे या हमरस्त्यावरील “मार्गासनी” या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते. ही वाट अवघड आहे. या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात. माहितगारा शिवाय या वाटेचा उपयोग करू नये.\n४) अळु दरवाज्याने राजगड:\nभुतोंडे मार्गे आळु दरवाजाने राजगड गाठता येतो. शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो.\n५) गुप्त दरवाजामार्गे सुवेळामाची:\nगुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्त दरवाजा मार्गे सुवेळा माचीवर येते.\n१) गडावरील पद्मावती मंदिरात २० ते २५ जणांची रहाण्याची सोय होते.\n२) पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत.\nजेवणाची सोय: जेवणाची सोय आपण स्वत: करावी.\nपाण्याची सोय: पद्मावती मंदिराच्या समोरच बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ: पायथ्या पासून ३ तास लागतात.\nराजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात. गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिंगाणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.\nमाहिती साभार: ट्रेक क्षितीज संस्था\nसंदर्भ: छावा – शिवाजी सावंत\nराजगड किल्ला – गडांचा राजा आणि राजांचा गड\nकिल्ले राजगड (Rajgad Fort) किल्ल्याची उंची: १३९४ मीटर किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग श्रेणी : मध्यम जिल्हा : पुणे दवी स्वराज्याची राजधानी गडांच्या राजाच्या बैठकीचा गरुडी कडा गडांच्या राजाच्या बैठकीचा गरुडी कडा सुवेळा माचीचा शेपटा पेलून, पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला अस्मानी पक्षी सुवेळा माचीचा शेपटा पेलून, पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला अस्मानी पक्षी गणपती, पद्मावती, मारुती, काळेश्वरी, जान्हवी, ब्रम्हदेव या देवदेवतांच्या राउळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडवणारी बारामावळातील उच्चासनी पंढरी गणपती, पद्मावती, मारुती, काळेश्वरी, जान्हवी, ब्रम्हदेव या देवदेवतांच्या राउळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडवणारी बारामावळातील उच्चासनी पंढरी शिलेखाना, कलमखाना, दफ्तरखाना, जासूदखाना, दरजीमहाल, चौबिनामहाल, शेरी महाल, सौदागिरी महाल यांनी नटलेला सजलेला सह्याद्री स्वर्गच जणू शिलेखाना, कलमखाना, दफ्तरखाना, जासूदखाना, दरजीमहाल, चौबिनामहाल, शेरी महाल, सौदागिरी महाल यांनी नटलेला सजलेला सह्याद्री स्वर्गच जणू राजांच्या मर्मबंधांच्या कैक यादगिरी ठेवणारी कातळी कुप्पी राजांच्या मर्मबंधांच्या कैक यादगिरी ठेवणारी कातळी कुप्पी राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदु स्वराज्याची ग्वाही देत…\nSummary : गडांच्या राजाच्या बैठकीचा गरुडी कडा सुवेळा माचीचा शेपटा पेलून, पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला अस्मानी पक्षी सुवेळा माचीचा शेपटा पेलून, पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला अस्मानी पक्षी गणपती, पद्मावती, मारुती, काळेश्वरी, जान्हवी, बम्ह्देव या देवदेवतांच्या राउळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडवणारी बारामावळातील उच्चासनी पंढरी गणपती, पद्मावती, मारुती, काळेश्वरी, जान्हवी, बम्ह्देव या देवदेवतांच्या राउळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडवणारी बारामावळातील उच्चासनी पंढरी शिलेखाना, कलमखाना, दफ्तरखाना, जासूदखाना, दरजीमहाल, चौबिनामहाल, शेरी महाल, सौदागिरी महाल यांनी नटलेला सजलेला सह्याद्री स्वर्गच जणू शिलेखाना, कलमखाना, दफ्तरखाना, जासूदखाना, दरजीमहाल, चौबिनामहाल, शेरी महाल, सौदागिरी महाल यांनी नटलेला सजलेला सह्याद्री स्वर्गच जणू राजांच्या मर्मबंधांच्या कैक यादगिरी ठेवणारी कातळी कुप्पी\nPrevious: शूर शिलेदार येसाजी कंक\nNext: छत्रपती शाहू महाराज\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nमोडी येत नसल्याने इतिहास संशोधनात साचलेपण \nमोडी लिपी काय आहे\nमोडी वाचन – भाग १७\nमोडी वाचन – भाग ९\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/animal-husbandry-2/", "date_download": "2018-04-25T21:34:51Z", "digest": "sha1:73WYFXNPRUD5I4LR652MPZXHCOYTVFGD", "length": 6340, "nlines": 54, "source_domain": "abdulsattar.in", "title": "पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाची प्रशासकीय संरचना | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nपशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाची प्रशासकीय संरचना\nप्रशासकीय विभागाचे नाव कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभाग असे आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे शासनप्रमुख मंत्री (पदुम) असून त्यांना राज्यमंत्री (पदुम) सहाय्य करतात. विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेची धुरा सचिव (पदुम) सांभाळतात. क्षेत्रीय पशुसंवर्धन यंत्रणेचे आयुक्त पशुसंवर्धन हे प्रमुख आहेत.\nया प्रशासकीय संरचनेअंतर्गत आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय पुणे येथे कार्यरत आहे. आयुक्तांना तांत्रिक व प्रशासकीय कामकाजात सहाय्य करण्यासाठी आयुक्तालयात एक अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन, एक सहआयुक्त पशुसंवर्धन (मुख्यालय) हे अधिकारी तर विभागीय स्तरावर एकूण ७ प्रादेशिक सहआयुक्त, पशुसंवर्धन कार्यरत आहेत. पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था आणि रोग अन्वेषण विभाग या संस्थाचे प्रमुख देखीलसहआयुक्त पशुसंवर्धन असून ते आयुक्तांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहेत.\nजिल्हास्तरावर राज्यक्षेत्रीय योजना/कार्यक्रमाखाली पशुसंवर्धन कामकाजाचे नियंत्रण जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त करतात तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद यांचेशी समन्वय ठेऊन संपूर्ण जिल्हयातील पशुसंवर्धन कामकाजाचे पर्यवेक्षण करतात. पशुसंवर्धन विभागाअंतर्गत मंजूर राजपत्रित आणि अराजपत्रित पदांनुसार एकूण एवढया अधिकारी व कर्मचारीवृंदाचे प्रशिक्षित मनुष्यबळ आहे.\nपशुसंवर्धन आयुक्तालयातील तसेच आयुक्तालयांच्या अधिनस्थ व अधिपत्याखालील संस्था/कार्यालयांचा ढाचा पुढे दिल्यानुसार (ऑर्गनायझेशन ट्री स्वरुपात) आहे.\nपशुसंवर्धन विभागाशी निगडित अन्य संस्था/प्रधिकरणे पुढीलप्रमाणे आहेत :\nमहाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषद, नागपूर\nमहाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर\nमहाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/category/our-sillod-mr/", "date_download": "2018-04-25T21:44:53Z", "digest": "sha1:MDUQ6CN4MOPEAT725EN5P72TKVWXEQBZ", "length": 14064, "nlines": 138, "source_domain": "abdulsattar.in", "title": "आपले सिल्लोड | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nबेघरांना मिळणार सुंदर घरे\nसिल्लोड शहराची मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. इतर भागातील नागरीक नोकरी व व्यवसाया निमित्त येथे स्थायीक होत आहे. सामान्य माणसांना प्लॉट घेवून घरे बांधन शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येक बेघरांना हक्काचे घर लाभावे म्हणून हिंदू दलीत बांधवांसाठी खास योजनाबद्ध आराखडा बनविण्यात आला आहे. यासाठी सर्वे नं. ७५ व २९५ मध्ये गरीबांना घरे बांधण्यासाठी आरक्षण मंजूर …\nशिक्षण व स्विमींग पुल\nशिक्षणाचा विकास सिल्लोड नगर परिषद हद्दीतील सर्व एक ते दहा पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळा नगर परिषदेच्या ताब्यात घेण्यात येईल. जेणे करुन या शाळेंवरती लोकनियुक्त प्रशासनाचे थेट नियंत्रण राहिल. त्यामुळे जि.प. शाळेचा शैक्षणिक स्तर उंचावेल. तसेच याच माध्यमातुन शहरामध्ये लोकवस्तीनुसार मराठी, उर्दु, हिंदी व इंग्रजी माध्यमाची सुविधा असणाऱ्या शाळा सुरु करण्यात येईल. स्विमींग पुल राष्ट्रीय स्विमींग …\nसिल्लोड येथे खाजगी दवाखान्या प्रमाणे सूसज्ज रूग्ण सेवा व तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहे. गरीबांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी या रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी मा.आ. अब्दुल सत्तार यांचे योगदान आहे. पुर्वी येथे ५० बेडची सुविधा होती. ही सुविधा अपुर्ण पडत असल्याने मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातुन नवीन ५० बेड मिळाले आहे. हे रूग्णालय …\nमा. आ. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधुन सिल्लोड येथे भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरामध्ये औरंगाबादसह सिल्लोड येथील प्रसिध्द तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते येथे रुग्णांवर उपचार केले जातात. यामुळे हजारो रुग्णांना उपचार व अनेकांना नेत्र शिबीरामुळे दृष्टी आली आहे. सामान्यांच्या हीता साठी होत असलेल्या …\nशिक्षण व स्विमींग पुल\nशिक्षणाचा विकास सिल्लोड नगर परिषद हद्दीतील सर्व एक ते दहा पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळा नगर परिषदेच्या ताब्यात घेण्यात येईल. जेणे करुन या शाळेंवरती लोकनियुक्त प्रशासनाचे थेट नियंत्रण राहिल. त्यामुळे जि.प. शाळेचा शैक्षणिक स्तर उंचावेल. तसेच याच माध्यमातुन शहरामध्ये लोकवस्तीनुसार मराठी, उर्दु, qहदी व इंग्रजी माध्यमाची सुविधा असणाèया शाळा सुरु करण्यात येईल. स्विमींग पुल राष्ट्रीय स्विमींग …\nसौंदर्यासाठी सिल्लोड शहराच्या चहू बाजूला नैसर्गीक उंच जागा आहे. शासनाने नविन विकास आराखड्यामध्ये आरक्षीत केलेल्या सर्व नं. २२ मध्ये बागेसाठी जागा आरक्षीत आहे. या नैसर्गीक जागेवर नयनमोहक, वेली फुलांनी, वृक्षांनी पुर्ण गार्डन उभारण्यात येईल तसेच नवीन विकास आराखड्यातील विविध ठिकाणी गार्डनसाठीच्या आरक्षीत जागेवर बाग विकसीत करण्यात येईल त्यात शांत वातावरण, फुलझाडे, बैठकव्यवस्था व नयनमोहक विद्युतरोषनाई केल्या …\nयुवकांमध्ये क्रिडा विषयांबाबत विशेष आकर्षण असते. मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रेरणेने सिल्लोड येथे झालेल्या अखील भारतीय शुटींग बॉल स्पर्धा व नगराध्यक्ष चषक स्पर्धा या निमित्ताने सिल्लोड ला खेळाडूंची मोठी संख्या आहे व येथे तालुका क्रीडा संकुलाची गरज आहे हे पहायला मिळाले, पुर्वी विकास आराखडा प्रलंबीत असल्यामुळे हे शक्य झाले नाही. मात्र आता नविन विकास …\nसिल्लोड शहरात वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्यातच वाहने उभी केल्याने शहरातील चौपदरी रस्ताही अपूर्ण पडतो. यासाठी शासनाने आरक्षित केलेल्या शहर विकास आराखड्यातील सर्वे नं. १५१, १५३, ८५ मध्ये दुचाकी व मोठ्या वाहनांसाठी वाहनतळ उभारण्यात येईल. शिवाय सर्वे नं. ४१, ३४९ येथील साडेपाच एकर परिसरात जड वाहनांसाठी वाहनतळ केल्या जाईल. येथे जाण्या येण्या साठी स्वतंत्र रस्ते, …\nसिल्लोच्या आठवडी बाजाराचे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. जवळपासच्या ६० कि.मी. अंतरावरील सर्वात मोठा आठवडी बाजार सिल्लोड येथो भरतो. सध्याच्या जागेवर बाजारात खरेदी-विक्री करणाèयांना जागा कमी पडत आहे. यामुळे बाजाराच्या दिवशी शहरात सर्वत्र कोंडी होते. यामुळे आठवडी बाजार स्थलांतरीत करून तेथे सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील. यासाठी नवीन विकास आराखड्यामध्ये सर्वे नं. १२२, १२३ मध्ये ५ …\nसिल्लोड नगर परिषद कर्मचार्यांच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असते. त्यामूळेच इतर नं.प. कर्मचाऱ्यांचे नियमीत पगार होत नसतांना सिल्लोड नं. प. ने कर्मचाऱ्यांना बोनस दिला. शहर स्वच्छ व सुदंर करण्यासाठी सफाई कामगारांचे मोठे योगदान आहे. ‘वाल्माकी आंबेडकर आवास योजनेंतर्गत सफाई कामगारांना सुंदर घरे यासोबत नळ, रस्ते व लाईट देण्यात येईल. दलित बांधवांसाठी घरकुल ….. दलित बांधवांसाठी घरांची …\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.india.com/marathi/india/jk-exchange-of-fire-between-army-and-terrorists-in-nagrota-more-details-awaited/", "date_download": "2018-04-25T22:18:40Z", "digest": "sha1:PZ7I7KWZ6QJUNEK33PL2H7JZ4T56VSVR", "length": 4509, "nlines": 87, "source_domain": "www.india.com", "title": "J&K: Exchange of fire between Army and terrorists in Nagrota. More details awaited| जम्मूजवळ दहशतवाद्यांचा लष्करी छावणीवर हल्ला - Latest News & Updates in Marathi at India.com Marathi", "raw_content": "\nहा हल्ला होताच प्रशासनाने नगरोटामधील शाळा बंद ठेवण्याचे आदेश\nजम्मूजवळ दहशतवाद्यांचा लष्करी छावणीवर हल्ला\nजम्मूजवळ नगरोटा येथे दहशतवाद्यांनी लष्करी छावणीवर आज पहाटे ५.३० च्या सुमारास दहशतवाद्यांनी या छावणीवर ग्रेनेडने हल्ला चढवला आणि गोळीबारही केला. या हल्ल्यात दोन सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या संपूर्ण भागाला घेराव घातला गेला आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.\nहा हल्ला होताच प्रशासनाने नगरोटामधील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक माहितीनुसार या छावणीजवळ तीन दहशतवादी दिसले आहेत. नगरोटा शहर जम्मू जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग १ ए च्या जवळ आहे. हा महामार्ग जम्मू शहराला उधमपूरशी जोडतो.\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला किती मंत्रीपदे\nब्ल्यु व्हेलचा धोका कायम; आणखी एका मुलाने केली आत्महत्या\nअण्णांनी ठोकला शड्डू, मोदींना दिला इशारा; म्हणाले ...तर उपोषण करेन\nभारताचे एकाच वेळी चीन, पाकिस्तानसोबत युद्धाची शक्यता\n...तर सरकारी ऑफीस जाळेन, अधिकाऱ्यांची नग्न धिंड काढेन: भाजप खासदाराची धमकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.quest.org.in/bhag_ani_purna", "date_download": "2018-04-25T22:10:37Z", "digest": "sha1:5MXZT7WN7K6QV47DW6ZVNJF53UL2MPH7", "length": 2268, "nlines": 54, "source_domain": "www.quest.org.in", "title": "अपूर्णांक भाग आणि पूर्ण | Quality Education Support Trust", "raw_content": "\nतक्ता मांडणी करून गुणाकार भागाकार\nअपूर्णांक भाग आणि पूर्ण\nअपूर्णांक, एकाच वस्तूचे वेगवेगळ्या आकाराचे पाव , भाग - 1\nअपूर्णांक, एकाच वस्तूचे वेगवेगळ्या आकाराचे पाव , भाग - 2\nअपूर्णांक, पूर्ण व अर्धा\nअपूर्णांक , अर्ध्याचा अर्धा म्हणजे पाव\nअपूर्णांक, एकक व संयुक्त अपूर्णांक : भाग - 1\nअपूर्णांक, एकक व संयुक्त अपूर्णांक : भाग - २\nअपूर्णांक , एकाच वस्तूचे वेगवेगळे पाव , भाग- 1\nअपूर्णांक, एकाच वस्तूचे वेगवेगळ्या आकारांचे पाव : भाग - 2", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3336089/", "date_download": "2018-04-25T22:25:31Z", "digest": "sha1:PZZQ326Y62EML2E7WJFD3CSXGA3FDM53", "length": 1972, "nlines": 42, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "Royal Castle Banquet - लग्नाचे ठिकाण, कानपुर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\n₹ 1,300/व्यक्ती पासून किंमत\n2 हॉल 200, 500 लोकांसाठी\nफोटो आणि व्हिडिओ 7\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3338465/", "date_download": "2018-04-25T22:27:00Z", "digest": "sha1:FGWKIEICETTI6LYJBIE7LNYTUTHPYAGA", "length": 2131, "nlines": 43, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील व्हिडिओग्राफर Candid Wedding & Event Photographer in Kanpur चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 1\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3337683/", "date_download": "2018-04-25T22:25:41Z", "digest": "sha1:D6P6ETYKHGS3F33FK35E7RHRAJYMRNMJ", "length": 2131, "nlines": 51, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील फोटोग्राफर Kapoor Studio चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 5\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/bizwhoop/", "date_download": "2018-04-25T22:08:14Z", "digest": "sha1:ZCL7J2Q33QDIVL6GCHRIR4A7KOX4726F", "length": 7413, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: एप्रिल 11, 2018\nलेख, सानुकूल पिछाडी, कस्टम लोगो, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, फुटर विजेटस, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, डावा साइडबार, पोर्टफोलिओ, उजवा साइडबार, तीन कॉलम, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/holi/holi-mantra-117030700023_1.html", "date_download": "2018-04-25T21:55:36Z", "digest": "sha1:4G5ZLP77ZW7OMBAJBIMBER3ESCS4HQTR", "length": 10537, "nlines": 144, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "संकटापासून मुक्तीसाठी होळीवर अमलात आण हे 8 उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसंकटापासून मुक्तीसाठी होळीवर अमलात आण हे 8 उपाय\nतंत्र-मंत्र सिद्धीसाठी होळीची रात्र दिवाळी, जन्माष्टमी, आणि शिवरात्रीप्रमाणेच महत्त्वाची आहे. या दिवशी काही सोपे उपाय अमलात आणून कष्ट दूर केले जाऊ शकतात.\n* होलिका दहन आणि त्याच्या दर्शनाने शनी-राहू-केतूच्या दोषांपासून शांती मिळते.\nहोळीच्या भस्म कपाळावर लावल्याने नजर दोष आणि प्रेतबाधांपासून मुक्ती मिळते. *\nहोळीची राख घरात चांदीच्या डबीत ठेवल्याने अनेक बाधा स्वत: दूर होतात.\nहोलिका दहन व पूजेचे मंगल मुहूर्त...\nगावातील होळीची मजाचं वेगळी\n2017तील होलिका दहन व पूजेचे मंगल मुहूर्त...\nबघा शाहरुख़ आणि गौरीचा 20 वर्ष जुना होळीच्या पार्टीचा व्हिडिओ\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nवेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.\nआपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.\nअधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.\nस्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.\nउत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nएखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nआज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.\nसामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील. एखाद्या स्त्रीचा आधार राहील.\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.\nशेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.\nएखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.\nआपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/campuskatta-news/mock-political-party-system-1598032/", "date_download": "2018-04-25T22:05:02Z", "digest": "sha1:GSWL5XD2VAH6ZEWR6P55ZG5FCCJVDUVR", "length": 17913, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mock political party system | राजकीय पक्षाच्या जन्माची कहाणी.. | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nराजकीय पक्षाच्या जन्माची कहाणी..\nराजकीय पक्षाच्या जन्माची कहाणी..\nराजकीय पक्ष म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठय़ा पडतात.\nराजकीय पक्ष म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठय़ा पडतात. पण देश चालवायचा तर पक्षांशिवायही पर्याय नाही. म्हणूनच राजकीय पक्ष कार्यकुशल, संघटन, व्यवस्थापन आणि जनहित या चार सूत्रांवर बांधला गेला तर त्यात देशाची नक्कीच प्रगती साधली जाते. या पक्षनिर्मितीची ‘आभासी पद्धत’ रुईया महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी अनुभवली त्याची ही कहाणी..\nउद्योजकता ही राजकीय पक्ष स्थापन करण्यातदेखील असते. या विचारावर आधारित ‘आभासी राजकीय पक्षपद्धती’ (mock political party system) ही संकल्पना तयार करून ती कशा पद्धतीने काम करते, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. एखाद्या व्यक्तीला त्याचा स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करताना काय अडचणी येऊ शकतात. त्या पक्षाची धोरणे काय असावीत, याचे आभासी चित्र निर्माण केले गेले. कार्यकुशल संघटन, व्यवस्थापन, नियोजन आणि जनहित या सर्वच बाजूंचा विचार सहभागी सदस्यांना करायचा होता. या आभासी संकल्पनेत रुईया महाविद्यालय म्हणजे देश मानला गेला. यात स्पर्धकांना विविधांगी विचार करून देशासाठी राजकीय पक्षांच्या संकल्पनेतून उत्तम समाजव्यवस्था निर्माण करण्याचे दायित्व देण्यात आले होते.\nआरंभास ‘गुगल फॉम्र्स’द्वारे स्पर्धकांना त्यांच्या पक्षाचे राजकीय धोरण, नियोजन आणि पक्षनेते म्हणून त्यांची कर्तव्ये या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी निवडलेल्या पक्षाध्यक्षांनी त्यांच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी (सचिव आणि खजिनदार) आणि कार्यकर्ते निवडले. या वेळी चार पक्ष स्थापन करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक पक्षाला त्यांचे निवडणूक चिन्ह देण्यात आले. पक्षाने निवडलेल्या चिन्हांबद्दल घोषणा बनविल्या. पक्षाचे महत्त्व, त्याची कार्यपद्धती हे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ठरावीक प्रचार कालावधी दिला गेला. या कालावधीत कार्यकर्त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी म्हणजे देशातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. निर्माण करण्यात आलेले चार पक्षांतील विविध घटक त्या समस्या कशा प्रकारे सोडवतील, याविषयी जनतेला आश्वासने देण्यात आली.\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\n‘आभासी राजकीय पक्षपद्धती’ची निवडणूक २१ नोव्हेंबर रोजी पार पडली. या प्रकल्पातील समिती सदस्यांनी काही प्रमुख पदे भूषवली. यात देशाचे राष्ट्रपती, सुरक्षा प्रभारी, निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान केंद्र प्रतिनिधी आणि सभापती अशा पदांवर नियुक्ती करण्याची सूचना करण्यात आली. या प्रक्रियेत प्रत्येक पक्षांमधून पंतप्रधानपदासाठी उमेदवार असलेल्या सदस्यांनी तीन मिनिटे भाषण केले. या भाषणात पक्षाच्या वतीने निवडण्यात आलेला पंतप्रधानपदाचा उमेदवार पदासाठी का योग्य आहे तो या पदाच्या माध्यमातून देशाच्या उन्नतीसाठी काय करणार आहे तो या पदाच्या माध्यमातून देशाच्या उन्नतीसाठी काय करणार आहे त्या संदर्भात तो ज्या पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी रिंगणात आहे त्या पक्षाची पुढील वाटचाल काय असेल त्या संदर्भात तो ज्या पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी रिंगणात आहे त्या पक्षाची पुढील वाटचाल काय असेल ते याबाबत काय विचार देशातील तरुण पिढीसमोर ठेवणार आहेत, याची थोडक्यात माहिती मांडण्यात आली. यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात उपस्थित ८२ सदस्यांनी मतदान केले आणि सभापतींनी पंतप्रधान घोषित केले. त्यानंतर त्यांचा शपथविधी झाला. या पूर्ण प्रक्रियेत सर्वच विद्यार्थी कमालीच्या उत्साहाने विचार मांडत होते. या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांनी पक्षस्थापनेचा अनुभव घेतला. समाजात राजकीय पक्षांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि देशातील एकंदर पक्षांबद्दल असलेली लोकांची मानसिकता बदलणे हा या प्रकल्पाचा उद्देश होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n२०१९ विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारतीय संघाच्या सामन्यांची संपूर्ण माहिती\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\nखूप भारी सामाजिक simulation. याने लोकशाही बळकट होईल. अभिनंदन आणि शुभेच्छा आपल्याला.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mobhax.com/mr/clash-of-clans-hack-no-survey-no-password-no-computer/", "date_download": "2018-04-25T21:48:23Z", "digest": "sha1:L3GY6IDHWGNIKDWDYBHCLL2ZF4T3FJTO", "length": 5390, "nlines": 49, "source_domain": "mobhax.com", "title": "Clash Of Clans Hack No Survey No Password No Computer - Mobhax", "raw_content": "\nपोस्ट: मार्च 24, 2016\nमध्ये: मोबाइल म्हणता (iOS & Android)\nआज आम्ही बद्दल एक लेख लिहा Clash Of Clans Hack No Survey No Password No Computer. आपण Clans खाच च्या फासा शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आहेत\nClans च्या फासा एक व्यसन खेळ आहे. हे iOS आणि Android वापरकर्ता ते अतिशय लोकप्रिय खेळ आहे. खूप वेळ लागू आहे जे आपल्या बेस सुधारणा ठेवणे हा खेळ आपण शक्ती. अनेक लोक त्यांच्या बेस अल्प कालावधीत मजबूत करण्यासाठी हिरे खरेदी करून हा खेळ पैसा भरपूर खर्च करू. पण सर्व खेळाडू हा खेळ खर्च पैसा भरपूर आहे.\nआपण Clans च्या फासा मध्ये हिरे मिळविण्यासाठी लढत आहेत आता नाही Clans खाच च्या फासा स्वागत करा. Clans खाच या फासा त्वरित हिरे च्या अमर्यादित रक्कम निर्माण करू शकता. या खाच काम करीत आहे आणि iOS आणि Android व्यासपीठ चाचणी केली गेली आहे. आमच्या खाच साधन ऑनलाइन आधारित खाच साधन आहे. डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही आणि 100% व्हायरस मुक्त. वाचन ठेवा आणि तळाशी मध्ये आपण Clans खाच च्या फासा एक दुवा सापडेल. आपल्या Clans बेस च्या फासा इमारत प्रारंभ आणि ते विनामूल्य हिरे मजबूत करा.\nखाच साधन वापरण्यास सुलभ.\nअँटी बंदी सुरक्षा प्रणाली.\nऑनलाईन खाच साधन. कोणत्याही डाउनलोड आवश्यक.\nनाही निसटणे किंवा रूट आवश्यक आहे\nया खाच साधन कसे वापरावे :\nक्लिक करा “ऑन लाईन खाच” खालील बटण आणि आपण ऑनलाईन खाच निर्देशित केले जाईल.\nआपल्या Clans वापरकर्तानाव फासा ठेवा.\nआपण इच्छुक नाणी रामबाण औषध आणि हिरे रक्कम प्रविष्ट करा.\nसक्षम किंवा विरोधी बंदी संरक्षण अक्षम (सक्षम शिफारस केली आहे).\nबटण व्युत्पन्न क्लिक करा.\nआपले Clans नाणी रामबाण औषध आणि हिरे च्या फासा त्वरित व्युत्पन्न केले आहेत\nटीप : या ऑनलाइन खाच साधन वापरा तो कोणत्याही सॉफ्टवेअर डाउनलोड न कार्य करते. खाली ऑन-लाइन खाच बटणावर क्लिक करा.\nचाचणी केली आणि काम:\nआम्हाला वरून अंतिम, हा लेख शेअर करा, Clash Of Clans Hack No Survey No Password No Computer, हे साधन काम करीत आहे तर\nटॅग्ज: Clans खाच च्या फासा\nगेम म्हणता (पीसी, Xbox आणि ता.क.)\nमोबाइल म्हणता (iOS & Android)\nBeatzGaming सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shabdshabd.blogspot.com/2011/11/", "date_download": "2018-04-25T21:47:52Z", "digest": "sha1:QSWVJYQ6DVBRE4MWDOLVXXVG7XQMCNQK", "length": 6172, "nlines": 93, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): November 2011", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nएका विकतच्या श्राद्धाची पन्नाशी\nतर हा नेता, तिबेट मधून निघाला वंश,संस्कृती या दृष्टीने तिबेटच्या दक्षिणेस निघून जाणं या नेत्याला स्वाभाविक होतं थायलंड, व्हिएतनाम, कंबोडीया किंवा पूर्वेकडचा कोरिया, जपान या सारखी कितीतरी पितवर्णीय चपट्या नाकांची बौद्धधर्मीय राष्ट्रे याच्या समोर होती पण, यानं त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. अगदी ब्रम्हदेश (म्यानमार), नेपाळ यांचाही मार्ग त्यानं अनुसरला नाही. कारण एरवी सामान्य अवाका असलेल्या या नेत्याकडे एक व्यावहारिक शहाणपण होतं, त्याला हे चांगलच माहित होतं की वरील राष्ट्रे त्याच्यासाठी कितीही सोयीची असली तरी चीनसारख्या बलाढ्य देशाशी, याच्यासारख्या य:कश्चित नेत्यासाठी आणि त्याच्या निरर्थक शक्ति-युक्ति-बुद्धी विरहित चळवळीसाठी कोणीही शत्रुत्व ओढवून घेण्याचा मुर्खपणा, बावळटपणा करणार नाही. अशी अनाठायी उठाठेव करून स्वत:चं राजकिय मरण ओढवून घेण्याचा मुर्खपणा केवळ भारतातच होऊ शकतो, हे हेरून या नेत्याची चाल भारताकडे सुरू झाली. त्याच्या रुपानं फार मोठं दुर्दैव आपल्याकडे चालून आलं. त्या नेत्याचं नांव ‘दलाई लामा’ हे तुमच्या लक्षात आलंच असेल.\n‘ईशान्य वार्ता’ या मासिक अंकाची वार्षिक वर्गणी फक्त रुपये १५० असून त्यासाठीही friendsofne@gmail.com या मेल आयडीवर आपण जरूर संपर्क साधावा.\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nएका विकतच्या श्राद्धाची पन्नाशी\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/maharashtracha-bhugol", "date_download": "2018-04-25T22:16:36Z", "digest": "sha1:33J4XSE3VM36WXN4PSQTAYDDPE26P5XA", "length": 15587, "nlines": 363, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Prof. A K Khatibचे महाराष्ट्राचा भूगोल पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (5)\nएम पी एस सी (730)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (461)\nयू पी एस सी पूर्व (253)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (49)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (46)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (20)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (211)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (29)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nसूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक प्रा ए के खतीब\nप्रकाशक के सागर प्रकाशन\nप्रस्तुत पुस्तकात विषयाच्या बहुतेक सर्व अंगांना स्पर्श केला असून नकाशे व आकृत्यांच्या साहायाने विषय समजून दिला आहे.\nयांच्या द्वारे Parag Dhote\n\"महाराष्ट्राचा भूगोल\" या पुस्तकाचे लेखन \"प्रा.के.ए.खतीब\" यांनी केले आहे आणि प्रकाशन \"के.सागर \" यांनी केले आहे. हे पुस्तकाची रचना राज्यसेवा पूर्व परीक्षेतील तद्वत आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेतील महाराष्ट्राचा भूगोल या घटक विषयांच्या अभ्यासक्रमानुसार केली आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये भूगोलाच्या सर्व मुद्यांचे स्पष्टीकरण नकाशे व आकृत्यांच्या साहाय्याने समजून दिले आहे.ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना सोयीस्कर पडेल.\nवरील पुस्तक हे पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक व सहायक मुख्य परीक्षा, तलाठी, लिपिक- टंकलेखक, कॉन्स्टेबल, कृषीसेवक आदी परीक्षांकरिता उपयुक्त आहे.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2018-04-25T22:18:56Z", "digest": "sha1:RF773MMUK7QMIFBC3TGSBWANMOMMA74T", "length": 6280, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पंडितक - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला.\nआदि पर्व · सभा पर्व · अरण्यक पर्व · विराट पर्व · उद्योग पर्व · भीष्म पर्व · द्रोण पर्व · कर्ण पर्व · शल्य पर्व · सौप्तिक पर्व · स्त्री पर्व · शांति पर्व · अनुशासन पर्व · अश्वमेधिक पर्व · आश्रमवासिक पर्व · मौसल पर्व · महाप्रस्थानिका पर्व · स्वर्गारोहण पर्व · हरिवंश पर्व\nशंतनू · गंगा · देवव्रत (भीष्म) · सत्यवती · चित्रांगद · विचित्रवीर्य · अंबिका · अंबालिका · विदुर · धृतराष्ट्र · गांधारी · शकुनी · सुभद्रा · पंडू · कुंती · माद्री · युधिष्ठिर · भीम · अर्जुन · नकुल · सहदेव · दुर्योधन · दुःशासन · युयुत्सु · दुःशला · द्रौपदी · हिडिंबा · घटोत्कच · अहिलावती · उत्तरा · उलूपी · चित्रांगदा\nअंबा · बारबरीका · बभ्रुवाहन · इरावान् · अभिमन्यू · परीक्षित · विराट · कीचक · कृपाचार्य · द्रोणाचार्य · अश्वत्थामा · एकलव्य · कृतवर्मा · जरासंध · सात्यकी · मयासुर · दुर्वास · संजय · जनमेजय · व्यास · कर्ण · जयद्रथ · कृष्ण · बलराम · द्रुपद · हिडिंब · धृष्टद्युम्न · शल्‍य · अधिरथ · शिखंडी\nपांडव · कौरव · हस्तिनापुर · इंद्रप्रस्थ · कुरुक्षेत्र · भगवद्‌गीता · महाभारतीय युद्ध · महाभारतातील संवाद\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/holi/holi-festival-in-marathi-112030700014_1.html", "date_download": "2018-04-25T21:55:55Z", "digest": "sha1:C4C3G3VB3LG73CTYL7I3FFRPFWQRY4BN", "length": 14487, "nlines": 174, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "होळी खेळा आपल्या राशीनुसार | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहोळी खेळा आपल्या राशीनुसार\nमेष : मेष राशीच्या लोकांनी सकाळी होलीकापूजन करायला पाहिजे, महादेवाचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी लाल रंग किंवा लाल गुलालाचा प्रयोग करावा.\nवृषभ : वृषभ राशीच्या जातकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, होळी पूजन झाल्यानंतर कन्यापूजन करायला हवे.\nहोळी खेळण्यासाठी हलक्या पिवळ्या रंगाचा प्रयोग करावा.\nमिथुन : मिथुन राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, गणपतीचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी हिरव्या रंगाचा प्रयोग करावा.\nकर्क : कर्क राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे व त्यानंतर महादेवाची पूजा अवश्य करावी. होळी\nखेळण्यासाठी पांढऱ्या कापडाचा वापर करावा व गुलालानेच होळी खेळावी.\nसिंह : सिंह राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, त्याचबरोबर सूर्य देवाची पूजा करायला पाहिजे. होळी\nखेळण्यासाठी लाल गुलाल व मरून रंगाचा प्रयोग करावा.\nकन्या : कन्या राशीच्या लोकांनी होळी-पूजनानंतर गणपतीसोबत कुबेर देवाचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी टेसूच्या रंगांचा वापर करावा.\nतूळ : तूळ राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे नंतर देवीचे पूजन करावे. होळी खेळण्यासाठी लाल व\nपिवळ्या रंगांचा प्रयोग करावा.\nवृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, नंतर रिद्धी-सिद्धिसमेत गणपतीची पूजा केली पाहिजे. होळी खेळण्यासाठी गुलाबी रंगाचा प्रयोग करावा.\nधनू : धनू राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, दत्तात्रेय (गुरू महाराज)चे पूजन करावे. होळी खेळण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करावा.\nमकर : मकर राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, राम व मारुतीचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी\nहलका गुलाबी व पिवळ्या रंगांचा वापर करावा.\nकुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, व मारुतीचे दर्शन करावे. होळी खेळण्यासाठी हिरव्या व शेंदुरी रंगांचा वापर करावा.\nमीन : मीन राशीच्या लोकांनी सकाळी होळी पूजन केले पाहिजे, गुरुचे पूजन करावे. होळी खेळण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करावा.\nधन प्राप्तीसाठी होळीच्या दिवशी केले जाणारे सोपे उपाय\nघरगुती उपायाने काढा होळीचे रंग\nआदिवासींचा दीपोत्सव म्हणजे 'होळी'\nहोळी अन रंगोत्सव साजरा करतांना घ्या खबरदारी\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nवेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.\nआपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.\nअधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.\nस्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.\nउत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nएखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nआज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.\nसामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील. एखाद्या स्त्रीचा आधार राहील.\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.\nशेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.\nएखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.\nआपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-245987.html", "date_download": "2018-04-25T22:07:00Z", "digest": "sha1:V6YXV2KJF2NCH7MA2YUD4Q4UNJY5M6CQ", "length": 13631, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून घोषणांचा पाऊस", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nमहापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून घोषणांचा पाऊस\n22 जानेवारी : मुंबई, ठाणे आणि उल्हासनगर महापालिकेच्या तोंडावर शिवसेनेने घोषणांचा पाऊस पाडला आहे. ठाणेकरांसाठी स्वतंत्र धरण, सेंट्रल पार्क आणि चौपाटीचा विकास अशा घोषणा उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. दरम्यान युतीबाबत काहीही बोलण्याचं त्यांनी टाळलं. युतीची अजून चर्चा चालू असून भाजपकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.\nमुंबई आणि ठाणे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आज (रविवारी) उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन घोषणांचा पाऊस पाडला आहे.\nमुंबईप्रमाणेच ठाणेकरांनाही उद्धव ठाकरेंनी मालमत्ता करात सूट देण्याचं आश्वासन दिलं. 500 फुटापर्यंतच्या घरात राहणाऱ्या ठाणेकरांना मालमत्ता कर माफ केलं जाईल. तर 700 फुटापर्यंतच्या घरात राहणाऱ्यांना मालमत्ता करात सूट दिली जाईल असं ठाकरे यांनी जाहीर केलं.\nठाण्यातील पाणीटंचाईवर मुंबई हायकोर्टानेही चिंता व्यक्त केली होती. याचा दाखला देत उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई महापालिकेसाठी आम्ही स्वतंत्र धरण बांधले. यावेळी शिवसेनेची सत्ता आल्यास ठाण्यासाठीही स्वतंत्र धरण बांधलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.\nमुंबईतील शालेय विद्यार्थ्यांना पुन्हा सत्तेत आल्यानंतर ‘बेस्ट’ बसचा प्रवास मोफत करणार, अशी घोषणाही त्यांनी केली. मात्र काही लोक आज सुद्धा म्हणतील की ही आमची जुनीच मागणी होती. पण मागणी मनातल्यामनात करणं आणि पुढे घेऊन येणं, यात फरक आहे, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष टोलाही लगावला.\nत्याचबरोबर, ठाणेकरांना वीकएंडला विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण असावं यासाठी कोलशेतमध्ये सेंट्रल पार्क तयार केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. 30 एकरच्या जागेवर हा पार्क तयार केला जाणार असून या पार्कमध्ये थीम पार्क, लहान मुलांसाठी प्ले झोन, तलाव असेल असं त्यांनी सांगितलं.\nखारेगावमध्ये सिंगापूरच्या धर्तीवर चौपाटीचा विकास केला जाईल. तसंच मीरा भाईंदर आणि ठाण्यात जलवाहतुकीला प्राधान्य देऊ असंही आश्वासन त्यांनी सांगितलं.\nउद्धव ठाकरे यांनी घोषणांचा पाऊस पाडला असला तरी युतीविषयी मात्र त्यांनी ठोस प्रतिक्रिया दिलेला नाही. युतीबाबत अद्याप भाजपकडून प्रस्ताव आलेला नाही. भाजपकडून प्रस्ताव आल्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करु असे त्यांनी सांगितले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nBJPBMCshivsenayuti. शिवसेनाउद्धव ठाकरेंभाजपमहापालिका निवडणुकयुती\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://drsecureweb.blogspot.com/2017/01/the-habit-of-winning.html", "date_download": "2018-04-25T21:55:33Z", "digest": "sha1:4ZAJL2TLYAK7YLRF4RLEFGQFW5VD6MOU", "length": 4796, "nlines": 72, "source_domain": "drsecureweb.blogspot.com", "title": "My Blog: The Habit of Winning", "raw_content": "\n\" एकदा एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचा मालक आपल्या अति महत्वाच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर , एका ठिकाणी तातडीच्या मिटिंग ला निघाला होता . . मोठी आलिशान गाडी होती . आणि प्रवास साधारण तीन चार तासाचा होता . सर्वजण सकाळी लवकर निघाले होते .\nगाडी वाटेत आल्यावर . . गाडीच्या ड्रायव्हर ला लक्षात आले कि मागील एक चाक पंक्चर आहे , त्याने ती गाडी एका बाजूला घेतली . आणि सर्वाना उतरायला सांगितले . सर्वजण तसे खुश झाले कारण सगळे सकाळीच निघाल्याने आणि मध्ये न थांबल्याने ब्रेक हवाच होता . मालक आणि बाकी सर्वजण उतरून इकडे तिकडे गेले . कोणी जवळच्या धाब्यावर सिगारेट ओढू लागले . कोणी झुडुपाआड गेले .\nअर्ध्यतासाने सर्वजण एका ठिकाणी एकत्र जमले पण सर्व टीम एकत्र आली मात्र मालक नाही दिसले . सगळे जण शोधायला लागले पण कुठे दिसेना . दहा मिनिटानी सर्वजण जिथे गाडी पंक्चर झाली होती तिथे जमले तर , मालक हातात पाना घेऊन . . शर्टाचे हात कोपरापर्यंत दुमडून . . घामेघूम होऊन . . चेहऱ्यावर मंद स्मित ठेवून ड्रायव्हर ला स्टेपनी चे चाक हातात घेऊन मदत करताना दिसले .\nआणि तिथेच पहिला धडा सर्व उच्च अधिकार्यांना मिळाला . \" थोर व्हायला . . . तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावे लागते आणि जमिनीवरील प्रॉब्लेम माहित असावे लागतात . नुसते आदेश सोडून अधिकारी बनतात . . . मालक नाही होता येत . \"\nत्या उद्योपतीचे मालकाचे नाव . . \" श्री. रतन टाटा \" . . नाशिक येथे नेल्को ची टीम घेऊन जाताना प्रत्यक्ष घडलेला प्रसंग.\nटीम (TEAM) म्हणजे नक्की काय\nफक्त तू खचू नकोस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://ukraine.admission.center/mr/news/admission-2017-2018-open/", "date_download": "2018-04-25T21:48:33Z", "digest": "sha1:3Y32AD472WI5KGERG2KBMMA4YDRCQCCQ", "length": 12178, "nlines": 240, "source_domain": "ukraine.admission.center", "title": "प्रवेश 2017-2018 उघडे आहे! - युक्रेन मध्ये अभ्यास. युक्रेनियन प्रवेश केंद्र", "raw_content": "\nभेट द्या हे पान ऑनलाइन अर्ज करण्यासाठी.\nकृपया लक्षात ठेवा: मूळ भाषा \"युक्रेनियन प्रवेश केंद्र\" सामग्री इंग्रजी आहे. इतर सर्व भाषा आपण सोई केले आहेत, पण त्यांच्या अनुवाद अयोग्य असू शकतो\nसामाजिक netrworks मध्ये अनुसरण करा विसरू नका मुक्त बोनस\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nआपले स्वागत आहे युक्रेन\nयुक्रेन मध्ये जीवनावश्यक खर्च\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nप्रवेश 2017-2018 उघडे आहे\nप्रवेश 2017-2018 उघडे आहे\nयुक्रेन मध्ये प्रवेश विशेष ऑफर\nआम्ही आपल्याला सूचित आनंद होत आहे, साठी युक्रेनियन विद्यापीठे प्रवेश 2017-2018 आता सर्वांसाठी खुले आहे.\nविद्यापीठे मार्च पासून आमंत्रण पत्रे पाठवू सुरू.\nअधिकृत युक्रेनियन प्रवेश केंद्र निवडा आणि सर्वोत्तम युक्रेनियन विद्यापीठे हमी प्रवेश मिळू\nप्रवेश 2016-2017 आता सर्वांसाठी खुले आहे\nयुक्रेन मध्ये livint खर्च\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nआमच्या विद्यार्थ्यांना आश्चर्यकारक मोफत बोनस\nप्रवेश 2018-2019 युक्रेन मध्ये खुले आहे\nसर्व परदेशी विद्यार्थ्यांना युक्रेन मध्ये अभ्यास करण्यासाठी आपले स्वागत आहे. आपण युक्रेनियन प्रवेश केंद्र अर्ज करू शकतात.\nयुक्रेन मध्ये प्रवेश कार्यालय\nयुक्रेनियन प्रवेश केंद्र युक्रेनियन विद्यापीठे प्रवेश आणि शैक्षणिक प्रक्रिया परदेशी विद्यार्थ्यांना मदत स्थापना केली होती की अधिकृत संस्था आहे.\nNauki अव्हेन्यू 40, 64, खार्कीव्ह, युक्रेन\nअंतिम अद्यतन:25 एप्रिल 18\nआमचे अनुसरण करा आणि मिळवा मुक्त बोनस\nकॉपीराइट सर्व अधिकार आरक्षित 2018 युक्रेनियन प्रवेश केंद्र\nऑनलाईन अर्ज करा\tजागतिक प्रवेश केंद्र\tसंपर्क & समर्थन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-245963.html", "date_download": "2018-04-25T21:52:08Z", "digest": "sha1:FZUJBFK4KKBEJLQ7PY4K3GXQ6RFNG3IL", "length": 12190, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्वच्छ भारत मोहिमेत टॉप-20 मध्ये आणण्यासाठी लाच, तिघांना अटक", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nस्वच्छ भारत मोहिमेत टॉप-20 मध्ये आणण्यासाठी लाच, तिघांना अटक\n22 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वकांक्षी स्वच्छ भारत मोहिमेला बदनाम करणारी घटना औरंगाबादेत घडली आहे. केंद्र सरकारकडून स्वच्छता अभियानाची पाहाणी करण्यासाठी आलेले 3 अधिकारी औरंगाबादच्या लाच लुचपत विरोधी पथकाच्या जाळ्यात अडकलेत.\nऔरंगाबाद शहराला या अभियानात पहिल्या 20 शहरांच्या यादीमध्ये दाखवण्यासाठी या परिक्षकांनी चक्क अडीच लाखाची मागणी केली. पैसे नाही दिले तर औरंगाबाद शहर स्वच्छ शहराच्या यादीत येणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली.\nयाप्रकरणी औरंगाबाद महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी लाच लुचपत विरोधी पथकाकडं याची तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून पाहाणी पथकाचे प्रमुख शैलेंद्र बदामियाला 1 लाख 70 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.\nन्यू स्टार डॅाट कॅाम या खाजगी कंपनीकडं केंद्र सरकारनं शहरांच्या स्वच्छ भारत मोहिमेच्या पाहणी करण्याची जबाबदारी दिली होती. त्याच कंपनीशी हे तिन्ही अधिकारी निगडीत आहेत. या तिन्ही आधिकाऱ्यांच्या राहाण्याची व्यवस्था एका पंचतारांकित हॅाटेलमध्ये मोठी रक्कम देवून पालिकेच्या वतीनं करण्यात आली. एवढच नाही तर हे अधिकारी रोज 25 हजाराची दारू पीत असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या महत्वाकांक्षी योजनेला लाचखोर अधिकाऱ्यांमुळे गालबोट लागलं आहे.\nया अधिकाऱ्यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड, नांदेड, हिंगणघाट, वर्धा या ठिकाणी तपासणी केली आहे. औरंगाबादनंतर या अधिकाऱ्यांचा नाशिक दौरा होता. मात्र केंद्र सरकारच्या अश्या लाचखोर परिक्षकांमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना आता वादाच्या भोव-यात सापडली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathivideoworld.wordpress.com/2011/05/20/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-25T22:12:58Z", "digest": "sha1:6AXIJNCZUTO5XAT4PNTCQKOTTU46GIQL", "length": 3659, "nlines": 90, "source_domain": "marathivideoworld.wordpress.com", "title": ">अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान | Marathi Video World", "raw_content": "\nएकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी\nपदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा\n>अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान\nअंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान\nएक मुखाने बोला बोला जय जय हनुमान\nदिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया\nबालपणी गेलासी तू सूर्याला धराया\nहादरली ही धरणी, थरथरले आसमान\nलक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण\nद्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण\nतळहातावर आला घेऊनी पंचप्राण\nसीतामाई शोधासाठी गाठलीस लंका\nतिथे रामनामाचा तू वाजविला डंका\nदैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण\nहार तुला नवरत्नांचा जानकीने घातला\nपाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला\nउघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान\nआले किती गेले किती संपले भरारा\nतुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा\nधावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण\nधन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा\nतुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा\nघे बोलावून आता कंठाशी आले प्राण\n>तुझे रूप चित्ती राहो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/buzzo/", "date_download": "2018-04-25T22:07:12Z", "digest": "sha1:P2HXDVNE4D7CCFPD6B4LNSPJXJ3KC3EI", "length": 7486, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: डिसेंबर 11, 2017\nसानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, संपादक शैली, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, फुटर विजेटस, एक कॉलम, पोस्ट स्वरूप, उजवा साइडबार, आरटीएल भाषा समर्थन, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/truth-about-kejriwals-simplicity/", "date_download": "2018-04-25T21:42:45Z", "digest": "sha1:3JVXYKGTK4TLLSIKLTKT3HJ6IKZLXHAO", "length": 19565, "nlines": 124, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "केजरीवालांचा “चप्पल – मफलर” साधेपणा एक नाटक आहे का? सत्य वाचा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nकेजरीवालांचा “चप्पल – मफलर” साधेपणा एक नाटक आहे का\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nभारत हा लोकशाही प्रधान देश आहे. इथे तुम्ही तुम्हाला वाटेल ते बोलू शकता. पटेल तसा पोषाख परिधान करू शकता. पण स्वतःला आम आदमीचे प्रतिनिधी म्हणवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या पेहरावावर – त्यांच्या “चप्पल – मफलर” वर आपण अनेकदा जोक्स वाचले असतील. सोशल मीडीयावर चर्चा केली असेल. कित्येकांनी केजरीवाल “साधेपणाचं” ढोंग रचतात असा सर्रास आरोप अनेकदा केला आहे. पण हे असे आरोप खरे आहेत का त्यांत काही तथ्य आहे का\nत्यांच्या या साधेपणाची शहानिशा अमर कुमार नावाच्या व्यक्तीने Quora वर केली आहे. पण सरळ शहानिशा करण्यापूर्वी अमरकुमार यांनी ह्या आरोपांमागची खरी तक्रार काय असू शकते, ह्याचा धांडोळा घेतलाय. ते म्हणतात, केजरीवालांच्या रहाणीमानावर आक्षेप घेणाऱ्यांचे तीन तर्क असू शकतात.\n१) लोकांचे लक्ष वेधून घेण्याकरता केजरीवाल असा पेहराव जाणीवपुर्वक करत आहेत. (म्हणजेच, हे नाटक आहे.)\n२) ते कदाचित नाटक करत नसतील. पण निवडून येण्यापूर्वी त्यांचा हा पेहराव ठिक होता. एका राज्याचं प्रतिनिधित्व करताना त्यांनी स्वतःला व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे.\n३) ते सामान्य राहत असले तरी सामान्यांसाठी काही कामं करत नाहीत. आंदोलनं करत स्वतःला चर्चेत ठेवण्यात ते मशगुल असतात. म्हणूनच, स्वतःचं अपयश लपवून साधेपणाची कौतुकं व्हावीत म्हणून हा पेहराव आहे.\nआता ह्या तिन्ही तर्कांवर, आक्षेपांवर केजरीवाल दोषी ठरतात का हे बघू.\n१) लोकांचे लक्ष वेधून घेण्याकरता केजरीवाल असा पेहराव जाणीवपुर्वक करत आहेत. (म्हणजेच, हे नाटक आहे.)\nलोकांचं लक्षं वेधून घेण्याकरता “आत्ताच” केजरीवाल असे राहत असतील का पण तसं दिसत नाही. ते प्रसिद्धीत येण्यापूर्वीपासूच साधे होते हे पुढील फोटो बघून लक्षात येते.\nवर्ष 2013 मध्ये – म्हणजेच चार वर्षांपूर्वी ‘आप’चा प्रचार करताना त्यांनी तीच सँडल परिधान केली होती, जी त्यांनी फ्रान्सच्या अध्यक्षांना भेटताना वापरली. तीच्यावरून बरीच टीका होत असते.\n‘आप की अदालत’ या कार्यक्रमात 2012 साली मुलाखती करता गेले असता ते पुन्हा सँडलमध्येच दिसले.\nवर्षं 2011 मध्ये अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनादरम्यान ते प्रसारमाध्यमांत त्याच पेहरावात गेले होते. “इंडियन ऑफ द इयर” हा पुरस्कार मिळाला असता, तो स्वीकारण्यासाठी केजरीवाल सँडलवरच गेले होते.\nवर्ष 2013 मध्ये सीएनएन चॅनलने इंडियन ऑफ द इयर हा पुरस्कार दिला त्यावेळीही त्यांच्या पेहरावात बदल नव्हता.\nलोकपाल बिलाच्या आंदोलनादरम्यान लोकांचे लक्ष वेधण्याकरता असं केलं असेल का पुढचे फोटो या प्रश्नावर अधिक प्रकाश टाकतील.\nवर्ष 2009 मध्ये श्रीलंकेतील एका वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीमध्येही त्यांनी सँडल घातली होती.\n२००८ साली – तीच सॅन्डल…\n2006 साली केजरीवाल यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला असता त्या समारंभातही ते सँडलवरच गेले होते.\nत्याही आधी – 2002 साली ते साधेच राहत होते. त्यांचा २००२ सालचा हा व्हिडीओ बघा.\nथोडक्यात – केजरीवाल “नाटक” करत नाहीयेत. म्हणजेच, त्यांच्यावरचा पहिला आरोप सिद्ध होत नाही.\n२) ते कदाचित नाटक करत नसतील. पण निवडून येण्यापूर्वी त्यांचा हा पेहराव ठिक होता. एका राज्याचं प्रतिनिधित्व करताना त्यांनी स्वतःला व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे.\nपण – हा तथाकथित “दोष” फक्त केजरीवालांचा आहे का हो असा आपला आवडणारा पेहराव कायम ठेवणारे केजरीवाल एकटेच नव्हे\nकेजरीवाल यांच्या व्यतिरिक्त आणखीही काही नेते मंडळी आहेत. जे सँडल वापरतात. आपला विशिष्ट पेहराव कायम ठेवतात.\nओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ\nमाजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर\nकेंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांचा हा फोटो, प्रसंग आणि पेहराव पहा…\nइथे, “ह्यांनी केलं मग केजरीवालांचं का चालत नाही” असा प्रतिक्रियात्मक प्रश्न नसून, अनेक नेते आपापलं राहणीमान तसंच ठेवतात – केजरीवाल फार वेगळं, अतर्क्य काही करत नाहीयेत – एवढंच नमूद करायचं आहे.\nआता येऊ शेवटच्या मुद्द्यावर.\n३) केजरीवाल सामान्य राहत असले तरी सामान्यांसाठी काही कामं करत नाहीत. आंदोलनं करत स्वतःला चर्चेत ठेवण्यात ते मशगुल असतात. म्हणूनच, स्वतःचं अपयश लपवून साधेपणाची कौतुकं व्हावीत म्हणून हा पेहराव आहे.\nसध्याच्या सरकारमधील नेत्यांचा पेहराव आणि केजरीवाल यांच्या पेहरावात, सँडल घालण्यातील साधेपणा सारखाच असला तरी केजरीवाल यांच्या साधेपणाविषयी चर्चा करूया. कारण ते आम आदमी म्हणजेच सामान्य माणसाचे प्रतिनिधीत्व करत असल्याचा दावा करतात. ते नेहमी सरकार विरोधात मोर्चे आणि आंदोलनं करतात पण प्रत्यक्षात दिललीमध्ये त्यांनी सामान्य जनतेसाठी काय केले आहे\nह्याचं मुद्देसूद उत्तर अनेकांनी वेळोवेळी दिलंय. सत्तेत आल्यावर अवघ्या दिड वर्षात केजरीवाल यांनी त्यांच्या जाहिरनाम्यातील 70 पैकी 22 कामं पूर्ण केली आहेत. सोशल मीडियावर केजरीवाल यांनी वेळोवेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांवर लक्षं ठेऊन अनेक कामं मार्गी लावली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांची चर्चा होत आहेच.\nम्हणजेच, तथाकथित “अपयश” लपवण्याची ही चाल नव्हे.\nथोडक्यात…केजरीवालांच्या पेहरावावरून होणारे वाद केवळ आवश्यकच नव्हे तर चुकीचेही आहेत.\n(मूळ इंग्रजी उत्तर आणि फोटो इथे क्लिक करून बघू शकता.)\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi \n← …जेव्हा एक किन्नर न्यायाधीश बनते\nतीन कोटींच्या बंगल्यात राहूनही ‘ती’ रस्त्यावर स्टॉल लावते वाचा महत्वाकांक्षी महिलेची कहाणी वाचा महत्वाकांक्षी महिलेची कहाणी\nकुठे आहेत अच्छे दिन\nगुरमेहर, खोटे ‘उदारमतवादी’ डावे आणि “शिक्के” मारण्याची मक्तेदारी\nमोदी लाटेच्या अजूनही न ओसरलेल्या प्रभावात टिकून राहण्यासाठी प्रादेशिक पक्ष धडपडत आहेत का\nबॉस कडून आदर मिळवण्यासाठी हे करा.\nचंद्रावर “कुणीतरी” आहे – NASA च्या आणखी एका वैज्ञानिकाचा गौप्यस्फोट\nफुटबॉल किंग मेस्सीबद्दलच्या तुम्हाला माहित नसलेल्या रंजक गोष्टी\nअतिप्राचीन काळापासून पृथ्वीवरील अस्तित्वात असलेला चमत्कार : ‘गिळकृंत करणारी गुहा’\nशंकराने गणपतीचे उडवलेले शीर आजही पाहायला मिळते आपल्या भारतात\nआठवी नापास असूनही तो आज कोट्यवधी रुपयांच्या कंपनीचा मालक आहे\nबाहुबली विरुद्ध बॅटमॅन – ह्या फाईटमध्ये कोण जिंकेल वाचून बघा – आश्चर्यचकित व्हाल\n“दुआ में याद रखना…\nज्यांना सारं जग नाकारतं, त्या अपयशी लोकांची येथे ‘किंमत’ केली जाते\nइरफान ने ३ leaders ना twitter वरून भेटण्याची विनंती केली: तिघांचे replies त्यांच्यातील फरक दाखवतात\n१२ व्या शतकातील पुरोगामी, सेक्युलर सम्राट: चंगेज खान – भाग ३\nहोतकरू तरूणांसाठी अत्यंत महत्वाचं : आरोग्य सेवा क्षेत्रातील कौशल्य विकासाच्या संधी\n१९ वर्षाचा अक्षय – मेहनत आणि हुशारीने झाला एका वर्षात कोट्याधीश\nसैन्यातील अधिकाऱ्यांचे रँक दडलेले असतात त्यांच्या खांद्यावरील सन्मान चिन्हामध्ये\n‘नो शेव नोव्हेंबर’ विसरा. दाढी ठेवण्याचे हे फायदे बघा, वर्षभर दाढी ठेवाल\nसर्व पालक-शिक्षक-जागरूक नागरिकांसाठी : शिकण्या-शिकवण्याच्या पद्धतींचा धांडोळा (१)\nअलेक्झांडर ग्रॅहम बेल बद्दल ‘ह्या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\n“स्टार्ट-अप” विश्वाबद्दल अत्यंत महत्वाचे: नविन उद्योग अयशस्वी का होतात\nदाता नारायण आहे आणि तोच भोगणारा आहे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३१\nविदर्भाव्यतिरिक्त भारतातील असे काही प्रदेश जे वेगळ्या राज्यासाठी आग्रही आहेत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kathaaklechya-news/indian-intellectual-property-law-1159542/", "date_download": "2018-04-25T22:19:29Z", "digest": "sha1:XNHRCQK6CCL3LAAR3WVYKB2IXVE6SR6W", "length": 32421, "nlines": 264, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बुजगावण्याला जेव्हा जाग येते.. | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nकथा अकलेच्या कायद्याची »\nबुजगावण्याला जेव्हा जाग येते..\nबुजगावण्याला जेव्हा जाग येते..\nउन्हापावसात झिजत वर्षांनुवर्षे शेतात उभे असलेले एक निरुपद्रवी बुजगावणे.\nभारताच्या पेटंट कायद्यातील बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांच्या डोळ्यात खुपणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे ‘कलम ३ ड’ आणि सक्तीच्या परवान्याची तरतूद. ‘कलम ३ ड’च्या आधारे ग्लिव्हेकवरचे पेटंट नाकारणे ही भारताने या औषध कंपन्यांची केलेली दुसरी आगळीक होती. त्याआधीची पहिली आगळीक म्हणजे मार्च २०१२ मध्ये बायर बलाढय़ कंपनीच्या नेक्साव्हर या औषधावर जारी केलेला सक्तीचा परवाना. १९७० पासून भारतीय पेटंट कायद्यात अस्तित्वात असलेली सक्तीच्या परवान्याची तरतूद ही एखाद्या बुजगावण्यासारखी होती. पण या बुजगावण्यात नेक्साव्हरच्या वेळी प्राण फुंकण्यात आले..\nउन्हापावसात झिजत वर्षांनुवर्षे शेतात उभे असलेले एक निरुपद्रवी बुजगावणे. पक्षी त्याला काडीचीही भीक घालत नाहीत. त्याच्या डोक्यावर बसून दाणे खातात.. पिकाची नासाडी करतात.. आणि हे सहन न होऊन शेताचा मालक एक दिवस बुजगावण्यात प्राण फुंकतो.. मग बुजगावणे दातओठ खात शेतकऱ्याला लुबाडणाऱ्या पक्ष्यांवर चालून जाते.. असेच काहीसे घडले २०११ मध्ये नेक्साव्हरच्या बाबतीत\nबायर ही एक महाप्रचंड बहुराष्ट्रीय औषध कंपनी. या कंपनीने मूत्रिपड आणि यकृताच्या कर्करोगावर सोरफेनिब टोसायलेट नावाचे औषध शोधून काढले आणि नेक्साव्हर या नावाने हे औषध जगभर विकायला सुरुवात केली. या औषधावर भारतीय पेटंट कार्यालयाने बायरला मार्च २००८ मध्ये पेटंट दिले. त्यानंतर औषधाची विक्री भारतात सुरू झाली. औषधाच्या महिनाभर लागणाऱ्या गोळ्यांची किंमत होती दोन लाख ऐंशी हजार रुपये (एखादे शून्य कमी वाचले जाऊ नये म्हणून अक्षरी लिहिली आहे किंमत.. तब्बल दोन लाख ऐंशी हजार रुपये (एखादे शून्य कमी वाचले जाऊ नये म्हणून अक्षरी लिहिली आहे किंमत.. तब्बल दोन लाख ऐंशी हजार रुपये). वर्षभराच्या ट्रीटमेंटचा खर्च होता ३४ लाख रुपये.. सर्वसाधारण भारतीय नागरिकाच्या दरडोई वार्षकि उत्पन्नाच्या तब्बल ५० पट\nशिवाय हे औषध भारतात सहजासहजी उपलब्ध नव्हते. औषधाचे वितरक होते दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईसारख्या महानगरांत. त्यामुळे ज्यांना या औषधाची गरज होती त्यातल्या एक टक्का लोकांनासुद्धा हे औषध उपलब्ध होईना. म्हणजे पेटंट असल्यामुळे बायरशिवाय कुणीही हे औषध बनवून विकू शकत नाही आणि बायरही हे औषध सगळ्यांना पुरेल अशा प्रमाणात उपलब्ध करून देत नाही अशी परिस्थिती होती.\nशिवाय भारताच्या पेटंट कायद्यानुसार पेटंट दिल्यानंतर तीन वर्षांत पेटंटच्या मालकाने ते संशोधन भारतात बनवून विकणे अपेक्षित आहे. याला ‘रिक्वायरमेंट ऑफ वर्किंग ऑफ पेटंट’ असे म्हणतात. कारण भारताने एखाद्या कंपनीला पेटंटच्या रूपात मक्तेदारी देऊ केल्यानंतर तिने ते औषध भारतात बनवणे अपेक्षित असते.. जेणेकरून इथे कारखाना उभा राहील, रोजगार निर्माण होईल आणि इथल्या लोकांना त्याचे तंत्रज्ञान शिकता येईल. पण नेक्साव्हरचे पेटंट मिळून तीन वर्षे उलटून गेली, तरी बायरने यातील काहीही केलेले नव्हते आणि जे काही औषध भारतात उपलब्ध करून दिले होते ते सगळे आयात केलेले होते.\nहैदराबाद येथील नॅटको फार्मास्युटिकल्स ही एक भारतीय जेनेरिक कंपनी. या कंपनीला सोरफेनिब बनविण्याचे तंत्रज्ञान अवगत होते आणि ते बनविण्याजोग्या सर्व सोयी आणि परवाने तिच्या कारखान्यात होते. वर लिहिलेल्या सगळ्या कारणांमुळे बायरला पेटंट मिळून तीन वष्रे उलटून गेली तरी औषध उपलब्ध करून देता आलेले नसल्याने हे औषध बनविण्याची परवानगी (म्हणजे ‘व्हॉलंटरी लायसन्स’) आपल्याला द्यावे अशी विनंती नॅटकोने बायरला करून पाहिली. त्या बदल्यात अर्थात नॅटकोने बायरला काही रॉयल्टी देऊ केली. या संदर्भात या दोन कंपन्यांत बऱ्याच वाटाघाटी झाल्या, पण त्या फिसकटल्या.\nभारतीय पेटंट कायद्यानुसार सामान्य जनतेला परवडणार नाही इतकी जीवघेणी किंमत, औषध सर्वत्र उपलब्ध नसणे आणि औषधाची निर्मिती भारतात न होणे या कारणांसाठी भारतात औषधावर सक्तीचा परवाना (‘कम्पल्सरी लायसन्स’) दिला जाऊ शकतो; हे आपण आधी एका लेखात पाहिलेच आहे. याचाच आधार घेऊन नॅटकोने या औषधावर सक्तीच्या परवान्यासाठी अर्ज केला. तेव्हा पेटंट ऑफिसचे कंट्रोलर होते पी. एच. कुरियन, ज्यांनी पेटंट ऑफिसमध्ये मोठय़ा प्रमाणात पारदर्शकता आणली, प्रचंड वेगाने अनेक सुधारणा घडवून आणल्या, अनेक वाईट, नियमबाहय़ प्रथा मोडून काढल्या असा एक नि:स्पृह अधिकारी. ९ मार्च २०१२ या दिवशी, म्हणजे कंट्रोलर म्हणून आपले पद सोडण्याच्या फक्त ३ दिवस आधी कुरियन यांनी भारताचा हा पहिला सक्तीचा परवाना नॅटको फर्मास्युटिकल्सला दिला आणि १२ मार्चला आपले कार्यालय सोडले. भारताचा हा पहिलावहिला परवाना असल्याने कुरियन यांची गाठ पूर्णपणे नव्या विषयाशी होती. पण तरी त्यांनी अतिशय धीटपणे ६२ पानांचा अतिशय गोळीबंद असा निकाल लिहिला. मक्तेदारी आहे म्हणून वाट्टेल त्या अवाजवी किमतीला औषधे विकू पाहणाऱ्या मुजोर औषध कंपन्यांना दिलेली ही सणसणीत चपराक होती.\nनॅटको फार्माने त्यांच्या सोरफेनिबच्या महिन्याच्या औषधाची किंमत ठेवली ८,८०० रुपये (नेक्साव्हरची किंमत होती २,८०,००० रुपये) आणि औषध वाजवी दरात विकत मिळू लागले. या बदल्यात नॅटको फार्माने बायरला द्यायची होती त्यांच्या विक्रीच्या ६ टक्के इतकी रॉयल्टी. बायरने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पण डिसेंबर २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही बायरचे अपील फेटाळले.\nया आणि अशासारख्या खटल्यात बायरसारख्या ‘इनोव्हेटर कंपनी’चे म्हणणे असे असते की औषधांच्या संशोधनावर, त्यांच्या चाचण्यांवर (क्लिनिकल ट्रायल्स) आम्ही प्रचंड पसा खर्च करतो. तो खर्च भरून निघून वर नफा कमाविण्यासाठी आम्हाला किमती इतक्या जास्त ठेवणे भागच असते. असे सक्तीचे परवाने दिले जाऊ लागले तर आम्ही हा खर्च भरून कसा काढायचा किंवा नवनव्या रोगांवर आम्ही नवी औषधे शोधून तरी का काढायची किंवा नवनव्या रोगांवर आम्ही नवी औषधे शोधून तरी का काढायची काही प्रमाणात हे खरेही आहे. पण जरा बारकाईने पाहिले तर कळते की औषध कंपन्या एखाद्या औषधावरील संशोधनाला नक्की किती खर्च आला, हे पुराव्यासकट कधीही उघड करत नाहीत. एक नवे औषध बाजारात आणण्याचा खर्च दोनशे ते अडीचशे कोटी अमेरिकी डॉलर इतका असतो असे म्हटले जाते खरे. पण त्यातला संशोधनांवर झालेला खर्च किती आणि इतर खर्च किती हे कुणीही सांगत नाही. हा खर्च उघड करावा आणि पेटंटचे आयुष्य संपेपर्यंत किंमत त्यानुसार ठेवावी हे खरे तर सर्वात योग्य आहे. पण असे होत नाही. कारण संशोधनांवरील खर्चापेक्षा खरे तर औषधाच्या मार्केटिंगवरचाच खर्च अतिप्रचंड असतो (आणि या मार्केटिंगच्या खर्चात नक्की कशाकशाचा समावेश असतो हे न बोललेलेच बरे काही प्रमाणात हे खरेही आहे. पण जरा बारकाईने पाहिले तर कळते की औषध कंपन्या एखाद्या औषधावरील संशोधनाला नक्की किती खर्च आला, हे पुराव्यासकट कधीही उघड करत नाहीत. एक नवे औषध बाजारात आणण्याचा खर्च दोनशे ते अडीचशे कोटी अमेरिकी डॉलर इतका असतो असे म्हटले जाते खरे. पण त्यातला संशोधनांवर झालेला खर्च किती आणि इतर खर्च किती हे कुणीही सांगत नाही. हा खर्च उघड करावा आणि पेटंटचे आयुष्य संपेपर्यंत किंमत त्यानुसार ठेवावी हे खरे तर सर्वात योग्य आहे. पण असे होत नाही. कारण संशोधनांवरील खर्चापेक्षा खरे तर औषधाच्या मार्केटिंगवरचाच खर्च अतिप्रचंड असतो (आणि या मार्केटिंगच्या खर्चात नक्की कशाकशाचा समावेश असतो हे न बोललेलेच बरे) आणि म्हणून या कंपन्यांना आपली मूठ झाकलेली ठेवून सगळाच खर्च रुग्णांच्या खिशातून वसूल करायचा असतो. त्यांनी कमावलेला नफा हा झालेल्या संशोधन खर्चापेक्षा खरे तर किती तरी प्रचंड पट असतो.\nबायरनेही नेक्साव्हरच्या संशोधनावर झालेल्या खर्चाचे पुरावे द्यायला नकार दिला. खरे तर बायरला संशोधनाच्या खर्चात अमेरिकी सरकारने प्रचंड मदत केली होती. नेक्साव्हरवर एकूण ५३ क्लिनिकल ट्रायल्स झाल्या, ज्यातील ३८ ट्रायल्सचा खर्च पूर्णपणे अमेरिकन सरकारने उचलला होता. शिवाय तेथील अन्न-औषध प्रशासनाकडून (एफडीए) परवानगी मिळविण्याच्या खर्चातही ५०% सूट बायरला देण्यात आलेली होती. आणि तरीही संशोधनावर खर्च प्रचंड झाला असे सांगायचे, त्याचे पुरावे द्यायचे नाहीत आणि तरी महिन्याच्या ट्रीटमेंटची किंमत भारतासारख्या देशात २,८०,००० रुपये ठेवायची ही जीवघेणी थट्टा होती.\n१९८२ साली जीनिव्हा येथे झालेल्या वर्ल्ड हेल्थ असेम्ब्लीमध्ये भारताच्या तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी म्हटले होते “”The idea of a better-ordered world is one in which medical discoveries will be free of patents and there will be no profiteering from life and death.”-जीवनमरणाच्या प्रश्नात नफेखोरी टाळण्यासाठी सर्वच वैद्यकीय संशोधन पेटंटमुक्त झाली तर हे जग सुनियंत्रित होईल’- हे पाळण्यासाठी अवलंबिलेला औषधांवर उत्पादन पेटंट न देण्याचा आपला बाणा भारताला २००५ मध्ये सोडावा लागला, तरी भारताने सर्व जगाला स्वस्तात जेनेरिक औषधे पुरविण्याचे आपले ब्रीद सोडले नाही. त्यासाठी ‘कलम ३ डी’, ‘सक्तीचा परवाना’ ही सर्व ‘ट्रिप्स’संमत अस्त्रे वापरली. नेक्साव्हर, ग्लिव्हेकसारखे दोन निकाल पाठोपाठ दिले. सगळ्या विकसित देशांची नाराजी ओढवून घेतली, पण भारताच्या कायद्यातली सक्तीच्या परवान्याची सुविधा हे नुसते शोभेचे बुजगावणे नाही. वेळ पडल्यास हे बुजगावणे आपली नखे आणि दात बाहेर काढू शकते हे दाखवून दिले. हे करून औषध कंपन्यांना किमती मर्यादेत ठेवण्यासाठी सज्जड दम भरला आणि सक्तीच्या परवान्याच्या तरतुदीच्या बुजगावण्याला शेवटी एकदाची जाग आली..\n‘इस्रो’कडून स्वदेशी स्पेस शटलची चाचणी यशस्वी\nआयसिसचा भारतातील भरतीप्रमुख सीरियातील ड्रोन हल्ल्यात ठार\nटाटा स्टीलचा ब्रिटनमधील प्रकल्प भारतीयाकडे\nदेशाबद्दल चांगले बोलता येत नसेल, तर वाईटही बोलू नका\nमोजमाप आरोग्याचे : भारतीयांचा स्थूलपणा\nलेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसराव सामन्यात भारताचा दणदणीत विजय\nविजयी सप्तकासाठी भारत सज्ज\nआज जगभरातील शंभरहून देशात आपण उत्पादित केलेली औषधे याचमुळे विकली जातात. ती उत्तम आहेत. गुणवत्तेत कोठेही कमी पडत नाहीत. तरी पण अजूनही भारतात ही स्वस्त विकता येऊ शकतात. हे भारतीय कंपन्याना कधी कळणार एकच मॉलेक्यूल भारतात तीस रुपये दहा गोळ्या पासून एकशे वीस रुपये अशा किमतीत उपलब्ध आहे. उदा मधुमेहावरील औषधे. सर्व औषधे भारतात जेनेरिक नावानेच उपलब्ध झाली व परदेशात ट्रेड नावाने तर भारतीयांचा फायदा होईल\nआता तरी लोकांना कळेल कि शासकीय सेवेत अनेक चांगले लोक आहेत आणि ते चांगले काम करत असतात विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्रतिल लोकांना जे कि नेहमी यांना शिव्या घालत असतात\nखूप छान लेख ......आपण या विषयाला इतक्या सरळ सोप्या भाषेत समजून सांगितले त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद .\nअतिशय अप्रतिम लेख...लेखिकेचा अभ्यास दिसून येतो\nअतिशय अप्रतिम लेख...लेखिकेचा विषयाचा अभ्यास आणि भाषेवरील प्रभुत्व वाखाणण्याजोगे आहे\nछान लेख आहे. ...अभिनंदन भारतच आणि लेखिकेचा पण हा गहन विषय सामान्य लोकांसमोर आणला त्याबद्दल ...\nखूपच माहिती देणारा लेख.. तुमचे आजवरचे सगळेच लेख सुंदर होते..\n‘इस्रो’कडून स्वदेशी स्पेस शटलची चाचणी यशस्वी\nआयसिसचा भारतातील भरतीप्रमुख सीरियातील ड्रोन हल्ल्यात ठार\nटाटा स्टीलचा ब्रिटनमधील प्रकल्प भारतीयाकडे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/776", "date_download": "2018-04-25T21:44:49Z", "digest": "sha1:HFQZNDLUCSXTFMP6Z2IBEI7GLTSOMCFI", "length": 34464, "nlines": 145, "source_domain": "mr.upakram.org", "title": "एका मुखपृष्ठाचे रसग्रहण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमला 'अनुवाद' ह्या लेखनप्रकारात रस असल्याने मी जास्त करून अनुवादित पुस्तके विकत घेते. त्यातही वेगवेगळ्या अनुवादकांचे अनुवाद वाचून त्यांची शैली, अनुवादाकडे पाहण्याचा दृष्टीकोन यांचा अभ्यास करायला मला आवडते. अशाच एका पुस्तक प्रदर्शनात डॉ. सुनीती अशोक देशपांडे यांचा 'कथांतर' नावाचा अनुवादित कथांचा संग्रह माझ्या नजरेस पडला. इतर सर्व पुस्तकांत उठून दिसत होते, ते त्याचे वैशिष्ट्यपूर्ण मुखपृष्ठ आणि त्याच्या जोडीला त्याचे शीर्षक अनुवाद म्हणजे काय, याबद्दलचा अनुवादिकेचा अवघा दृष्टीकोन त्या शीर्षकात प्रतिबिंबित झाला होता व मुखपृष्ठावरल्या चित्राने त्याचा अर्थ अधिक स्पष्ट केला होता.\nहे ते मुखपृष्ठ. सर्वप्रथम त्यावर कोणकोणत्या गोष्टी आहेत ते पाहूया. पार्श्वभूमीचा गडद हिरवा रंग, त्यावर उठून दिसणारी एकाखाली दुसरे अशा प्रकारे मांडलेली दोन पाने, त्यांपैकी एक पिंपळपान असून दुसरे नक्की कसले आहे असा प्रश्न पडायला लावणार्‍या आकाराचे पान, या दोहोंच्या मध्यावर 'रशियन कथांचा भावानुवाद' हे उपशीर्षक, त्याखाली 'कथांतर' हे शीर्षक, सर्वांत खाली 'भावानुवाद' असे लिहून त्याखाली अनुवादिकेचे नाव प्रत्येक अक्षरानंतर थोडी जागा सोडून लिहिलेले आहे.\nसर्वप्रथम आपण शीर्षकाचा अर्थ पाहू, म्हणजे त्यानुसार त्या दोन पानांचे रूपक समजायला सोपे जाईल. 'कथांतर' हा एक सामासिक शब्द आहे. देशांतर, भाषांतर, गत्यंतर, वेषांतर अशा शब्दांच्या चालीवर या शब्दाची निर्मिती केली गेली आहे. देशांतर म्हणजे दुसरा देश, भाषांतर म्हणजे दुसरी भाषा, गत्यंतर म्हणजे दुसरी गती (मार्ग) आणि वेषांतर म्हणजे दुसरा वेष तसेच हे कथांतर म्हणजे दुसरी कथा. इथे एक लक्षात घ्यायला हवे, की संपूर्ण मुखपृष्ठावर कोठेही 'भाषांतर' हा शब्द येत नाही, त्याजागी 'भाव-अनुवाद' हा शब्द वापरलेला आहे. 'भावानुवाद' या शब्दाचे महत्त्व आपण नंतर पाहू. पण भाषांतर हा शब्द न वापरता कथांतर हा शब्द वापरण्यामागे लेखिकेचा एक अत्यंत महत्त्वाचा विचार दिसून येतो.\nभाषांतर या शब्दाचा विग्रह 'दुसरी भाषा' आहे, हे आपण पाहिले. म्हणजेच एका भाषेतली एक साहित्यकृती घेऊन तीच दुसर्‍या भाषेत आणणे असा त्याचा अर्थ आहे. जणू काही ती कथा ही एखादी स्वतंत्र वस्तू असून तिच्यावर एका विशिष्ट भाषेचे वेष्टण घातले आहे आणि ते काढून दुसर्‍या भाषेचे वेष्टण तिला चढवले आहे यातून एक कथा व ती ज्या भाषेत लिहीली आहे ती भाषा या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत व भाषा बदलल्याने आतली कथा तीच, तशीच राहते असे काहीसे सुचवले जाते.\nपण प्रत्यक्षात तसे होत नाही\nकथा आणि तिची भाषा या गोष्टी एकच आहेत असे वाटण्याइतपत एकमेकांत गुंतलेल्या असतात. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांवर सतत प्रभाव पडत असतो व त्यातूनच ती कलाकृती जन्माला येते. हे प्रकर्षाने कुठे जाणवत असेल, तर भाषिक विनोदप्रधान लेखनात. पुलंच्या लेखनातली कोणतीही शाब्दिक कोटी घ्या, ती कोटी शक्य होण्यामागे मराठी भाषेत काही शब्दांचा केला जाणारा विशिष्ट वापर आहे. तीच कोटी आपल्याला इतर भाषांत करता येणे जवळ जवळ अशक्य आहे. आणखी वेगळ्या प्रकारचे उदाहरण घ्यायचे झाल्यास आपण एका भारतीय आदिवासी जमातीच्या कुरुक या भाषेचे उदाहरण घेऊया. मराठीत 'दिवसाचा मध्य' या अर्थाने वापरल्या जाणार्‍या 'मध्याह्न' या शब्दासाठी कुरुक भाषेत 'जेव्हा आपली सावली आपल्या पायाखाली येते तेव्हा' अशा अर्थाचा शब्दाचा आहे. इथे या दोन्ही शब्दांचा अंतीम अर्थ 'दुपारी १२ वाजताची वेळ' असाच असला, तरी दोन्ही शब्दांत बराच फरक आहे. अशावेळी 'आपली सावली आपल्या पायाखाली येईल तेव्हा मी सावलीवर चालत तुला भेटायला येईन' अशा अर्थाच्या कुरुक वाक्याचे मराठीत भाषांतर करताना जर मी 'जेव्हा मध्याह्न होईल, तेव्हा मी सावलीवर चालत तुला भेटायला येईन' असे केले तर मूळ वाक्यातली काव्यात्मकता निघून जाईल, शिवाय मध्याह्न आणि सावली पायाखाली येणे यातला संबंध लगेच लक्षात येणार नाही. आपल्याकडे सावली पायाखाली येईल असा वाक्प्रचार नसला तरी त्याच्याशी थोडेसे साधर्म्य दाखवणारा 'उन्हे डोक्यावर येणे' हा वाक्प्रचार आहे. त्यामुळे जर मी 'जेव्हा उन्हे डोक्यावर येतील तेव्हा मी सावलीवरून चालत तुला भेटायला येईन' असे मराठी भाषांतर केले, तर त्यातून उन्हे डोक्यावर येण्याचा व सावलीवरून चालण्याचा संबंध तर प्रस्थापित होईलच, शिवाय ते वाक्य अधिक प्रवाही, अधिक सहज, थोडेसे काव्यात्म आणि अधिक 'मराठी' वाटेल. पण मूळ कुरुक वाक्यापेक्षा या वाक्याच्या स्वरूपात बराच फरक पडलेला असेल.\nम्हणजेच एखादी कथा जेव्हा आपण एका भाषेपासून बाजूला काढतो, तेव्हा त्या भाषेचे तिला चिकटलेले विशेष विलग होतात, निघून जातात. व तीच कथा जेव्हा आपण दुसर्‍या भाषेत नेतो, तेव्हा त्या दुसर्‍या भाषेचे वेगळे विशेष त्या कथेला येऊन चिकटतात. त्या कथेचे स्वरूप बदलते. ती कथा 'ती'च राहत नाही, एक वेगळी कथा निर्माण होते. म्हणूनच अनुवादिका या सगळ्या प्रक्रियेला भाषांतर न म्हणता, कथांतर म्हणते. ही प्रक्रिया केवळ भाषा बदलण्याची नाही, तर एका कथेतून दुसरी कथा जन्माला घालण्याची आहे.\nअशाप्रकारे या शीर्षकाचा अर्थ, महत्त्व कळल्यावर आता चित्राकडे वळू. मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन पाने एकाखाली दुसरे अशाप्रकारे मांडली आहेत. वरच्या पानाचा रंग पोपटी असून, त्यावरचे शिरांचे जाळे, त्यांचा देठाकडे पिवळा होत गेलेला रंग हे सगळे स्पष्ट दिसते आहे. ते पान जिवंत वाटते आहे. खालच्या पानावरचे शिरांचे वगैरे तपशील दिसत नाही आहेत व त्याचा रंगही गडद हिरवा आहे. जणू काही खालचे पान ही वरच्या पानाची सावली आहे. पण सावलीचा आकार मूळ वस्तूसारखाच असतो. इथे तर दोन्ही पानांचे आकार वेगवेगळे आहेत. या सर्वांचा अर्थ काय\nवरच्या पानाचा आकार आपल्या ओळखीचा नाही. मधेच पपईच्या पानासारखे वाटते खरे, पण ते पपईच्या पानाइतके पसरट नाही. शेवटी वरचे पान ज्या झाडाचे आहे, ते झाड आपल्याइथे उगवत नाही, आपल्या ओळखीचे नाही, या निष्कर्षाप्रत आपण पोहोचतो. खालच्या पानाचा आकार मात्र आपल्या ओळखीचा आहे. ते पिंपळाचे पान आहे हे आपल्याला लगेच ओळखता येते. ते ओळखताच इतर अनेक संदर्भ आपल्या मनात गर्दी करतात. जसे, पिंपळाच्या पानाला आपल्याकडे धार्मिक महत्त्व आहे. आपण लहानपणी ते पान एका पुस्तकात जपून ठेवतो व नंतर त्याची जाळी होते. त्यामुळे मराठी साहित्यात पिंपळपान या शब्दाला स्मृतीचा आशय प्राप्त झाला आहे. हे सगळे संदर्भ त्या पानाच्या निव्वळ आकारावरूनच आपल्या लक्षात येतात. त्यासाठी त्या पानाचा खरा रंग, शिरांचे तपशील यांची गरज भासत नाही.\nइथे ही दोन्ही पांने व त्यांच्यातला परस्परसंबंध हे एक रुपक आहे. वरचे पान म्हणजे मूळ रशियन कथा, तर खालचे पान म्हणजे अनुवादित कथा. मूळ रशियन कथा शब्दालंकार, रशियन भाषेचा लहेजा, नजाकत, मूळ लेखकाची शैली या सर्वांनी अलंकृत झालेल्या आहेत. पण हे सगळे जास्तीचे तपशील आहेत. शिवाय अनुवाद करताना भाषा बदलल्याने हे तपशील अनुवादित कथेत येत नाहीत. पण कथेचा आत्मा असतो, तो त्यातल्या कथासूत्रात, त्यातल्या भावार्थात. तो मात्र अनुवादित कथेत अधिक स्पष्ट झालेला दिसतो. त्यामुळेच खालच्या पानात तपशील नसले, तरी वरच्या पानातला हिरवा रंग त्यात उतरला आहे पण त्याची छटा अधिकच गडद झाली आहे. म्हणूनच लेखिका या अनुवादित कथांना 'भाषांतर' न म्हणता 'भाव-अनुवाद' असे म्हणते.\nमूळ रशियन भाषा आपल्या ओळखीची नसल्याने आपल्याला या कथांचा आस्वाद घेता येत नाही आहे. त्या आपल्यासाठी अनोळखी, परक्या आहेत. जसा वरच्या पानाचा आकार आपल्यासाठी अनोळखी आहे. पण तीच कथा अनुवादित करताना तिचे स्वरूप बदलले आहे, ती आपल्या ओळखीच्या भाषेत, ओळखीच्या आकारात आलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला या अनुवादित कथेचा आस्वाद घेणे शक्य झाले आहे.\nपण ही कथा आता 'ती'च राहिलेली नाही, ती वेगळी झाली आहे, तिचे 'कथांतर' झाले आहे\nअसे असूनही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. अनुवादित कथा ही मूळ कथेची 'सावली' आहे. मूळ कथेशिवाय स्वतंत्र अस्तित्व तिला नाही. मूळ कथेपेक्षा कितीही वेगळी झाली असली, तरी तिच्या अस्तित्वाचा आधार ती मूळ कथाच आहे.\nइतका सुंदर अर्थ शीर्षकातून मांडणार्‍या डॉ. सुनीती अशोक देशपांडे आणि त्याला इतक्या सुंदर रूपकात्मक चित्राची जोड देणारे चंद्रमोहन कुलकर्णी या दोघांनी मिळून एक सुंदर मुखपृष्ठ निर्माण केले आहे यात मला तरी शंका नाही.\nभास्कर केन्डे [11 Oct 2007 रोजी 19:10 वा.]\nआपण मुखपृष्ठावरच्या चित्राचे विवेचन येवढे सुंदर केले आहे की प्रत्यक्षात आपण दिलेले चित्र दिसत नसून सुद्धा डोळ्यासमोर उभे राहिले. आपल्या निरिक्षणशक्तिला सलाम. पण एक गोष्ट आपण अनुत्तरितच ठेवलीत. लेखिकेचे नाव सुटे-सुटे (प्रत्येक अक्षरानंतर थोडी जागा सोडून) का लिहिले असावे बरे कदाचित पहिल्या वाचनात माझ्याकडून ते सुटले असावे. आजून एकवेळ वाचून पाहतो.\nआवांतर - 'उन्हे डोक्यावर येणे' का 'ऊन डोक्यावर येणे' \nआहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,\nमहाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥\nसुनीती अशोक देशपांडेंच्या रशियन कथांचे भावानुवाद पूर्वी म.टा. च्या रविवार पुरवणीत येत असत. एका वेगळ्या संस्कृतीची ओळख करुन देणार्‍या कथा, पण अनुवाद केला आहे असं न वाटणार्‍या.\nविवेचन उत्तम झाले आहे. चित्र दिसत नसले तरी भास्कररावांनी म्हटल्याप्रमाणे, मुखपृष्ठाचे इतके सुरेख वर्णन केले आहे की प्रत्यक्षात चित्र दिसत नसले तरी चालावे. पानांचे रुपक सुरेख आहे. 'टू टेक अ लीफ आऊट ऑफ समवन्स बुक' म्हणजे जसंच्या तसं उचलणे. प्रतिबिंबात बदललेले पान दाखवून (मराठीतही लीफ सारखे पान या शब्दाचे पुस्तकातले आणि झाडावरचे असे दोन अर्थ आहेतच.), तसं झालेलं नाही हे तुम्ही म्हणता तसं सूचित केलेलं आहे.\n'एक होता कार्व्हर' चं मुखपृष्ठही असंच सूचक आणि अर्थवाही आहे. कृष्णवर्णीय हात आणि त्याच्या स्पर्शाने वाळवंटात फुललेली हिरवळ दाखवणारे.\nस्वाती दिनेश [12 Oct 2007 रोजी 06:49 वा.]\nखरे आहे,पण येरलिंगचा पाडस हा अनुवाद पण तितकाच सकस आहे हो.\nया प्रतिसादापुढे येणारे काही प्रतिसाद विषयांतर वाटल्याने आणि मूळ लेखाशी संबंधीत नसल्याने अप्रकाशित केले आहेत. सदस्यांनी कृपया खरडवही किंवा व्य. नि. चा वापर करावा. - संपादन मंडळ.\nआकाशफुले, पैलपाखरे सकट जीएंनी केलेले अनुवाद अत्युत्कृष्ट होते. याशिवाय दुर्गा भागवतांनी \"वॉल्डन\"चा केलेला अनुवाद अप्रतिम होता.\nहे मी वाचलेल्यापैकी. इतरही सुरेख अनुवाद असतीलच.\nएक होता कार्व्हर सुरेखच पण दहा हजार वर्षे वगैरे अतिशयोक्ती वाटते.\nआम्हाला येथे भेट द्या.\nशिवाय भाषांतर आणि अनुवाद यांच्याविषयी उत्तम विचार केला आहे.\nभावानुवाद आणि कथांतर यावर सुंदर विवेचन करणारा लेख आहे. मला अनुवादित साहित्य वाचताना बर्‍याचदा हा प्रश्न पडतो, (त्यातही पाडससारखे आवडीचे असेल तर नक्कीच) की यात मूळ लेखकाचा सहभाग किती आणि अनुवादकाचे कौशल्य किती. पुलंच्या कोटीसारखीच अनुवादित न होउ शकणारी दुसरी गोष्ट म्हणजे गालिबच्या गझला, त्यांचा इंग्रजी अनुवाद वाचायला नको वाटते. प्रत्येक भाषेमध्ये तिचे काही राखून ठेवलेले शब्द असतात, त्यांचा अनुवाद करायचाच म्हटला तर होउ शकतो पण त्यात काही 'राम' नसतो. मराठीतला कैवल्य, फ्रेंचमधला देजा वू किंवा इटालियनमधला फ्रुशिओ (पुस्तक चाळताना पानांचा होणारा आवाज). मला वाटते असे शब्द त्या त्या संस्कृतीची विशेष वैशिष्ट्ये दर्शवणारे असावेत. याउलट जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार्‍या सामायिक भावना, रीती इ. दर्शवणार्‍या शब्दांचा अनुवाद करायला सोपे जात असावे.\nकथेचा आत्मा तोच रहाण्याची कल्पना फार आवडली.\nएका मुखपृष्ठाचे रसग्रहण - ह्याला म्हणतात \"हटके\" लेख.\nआपल्याला शालेय अभ्यासक्रमात गजला, वेगवेगळ्या काळातील चित्रकला, शिल्पकला, संगीत ह्याचे थोडेसे जरी रंजक शिक्षण दिले असते तरी आज ह्या फाईन आर्टस् (बरोबर ना) चा आधीक चांगला आस्वाद घेता आला असता नाही का\nप्रकाश घाटपांडे [12 Oct 2007 रोजी 03:39 वा.]\nम्हणजेच एखादी कथा जेव्हा आपण एका भाषेपासून बाजूला काढतो, तेव्हा त्या भाषेचे तिला चिकटलेले विशेष विलग होतात, निघून जातात. व तीच कथा जेव्हा आपण दुसर्‍या भाषेत नेतो, तेव्हा त्या दुसर्‍या भाषेचे वेगळे विशेष त्या कथेला येऊन चिकटतात. त्या कथेचे स्वरूप बदलते. ती कथा 'ती'च राहत नाही, एक वेगळी कथा निर्माण होते. म्हणूनच अनुवादिका या सगळ्या प्रक्रियेला भाषांतर न म्हणता, कथांतर म्हणते. ही प्रक्रिया केवळ भाषा बदलण्याची नाही, तर एका कथेतून दुसरी कथा जन्माला घालण्याची आहे.\nअत्यंत मार्मिक शब्दात विवेचन. पण आम्हाला मुखपृष्ट दिसत नाही. लिंक पण दिसत नाही काय करावे\nस्वाती दिनेश [12 Oct 2007 रोजी 06:51 वा.]\nमुखपृष्ठाचे रसग्रहण आणि ते करण्याची कल्पना दोन्ही आवडले.\nलेख सुंदर झाला आहे राधिका.\nमुखपृष्ठाचे रसग्रहण आणि ते करण्याची कल्पना दोन्ही आवडले.\nमुखपृष्ठाचे चित्र मात्र दिसले नाही. प्रतिसादाद्वारे पुन्हा एकदा लावावे.\nइंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व इंग्रजी शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nहे पाहून त्याला काहीच नसतं सुचलं. हे म्हणजे प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट सारखं वाटलं.\n~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो\n चित्राच्या रसग्रहणातून एक नवे काव्य, नवी कलाकृतीच तुम्ही उभी केली आहे. लेख एक वेगळाच आनंद देऊन गेला.\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \n\"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही\"\nते वरचे पान एखाद्या रशियन झाडाचे पान असेल नाही का आणि खाली आपले पिंपळपान - रशियनचा मराठीमध्ये भावानुवाद आणि खाली आपले पिंपळपान - रशियनचा मराठीमध्ये भावानुवाद\nते वरचे पान एखाद्या रशियन झाडाचे पान असेल नाही का\nरोचक मुद्दा आहे. आंतरजालावर शोधल्यानंतर (गूगलचा विजय असो) हे पान रेड ओक ह्या झाडाचे असावे असे वाटते.\nआनि तेही झाडाचं कसं काय शोधलत बुवा\nनेमके की वर्डस असले तर गूगलवर जवळजवळ काहीही मिळू शकते असा अनुभव आहे. :) (नेमके की वर्ड्स आधी माहीत नसतात ही त्यातली गोम. ते 'नेमके' होते हे नंतर कळते.)\nया बाबतीत लीफ, ट्री आणि टाइप्स असे शब्द दिले. यात तिसर्‍या क्रमांकावर हा दुवा आला. यात पानाच्या आकाराप्रमाणे झाडांची नावे होती.\nनेमके की वर्ड्स आधी माहीत नसतात ही त्यातली गोम\n म्हणूनच तर प्रश्न पडला होता, पण सही शोधलंत हां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/videos/cctv-footage/1406011/cctv-bhivandi-congress-leader-manoj-mhatre-murder/", "date_download": "2018-04-25T22:03:04Z", "digest": "sha1:S3LSHJISAJJOQY5AEBNK5ZSETZ3UDXVY", "length": 9190, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "CCTV : Bhivandi Congress Leader Manoj Mhatre Murder | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nCCTV : भिवंडी पालिकेच्या सभागृह नेत्याची हत्या\nCCTV : भिवंडी पालिकेच्या सभागृह नेत्याची हत्या\nआजचे राशीभविष्य, गुरुवार, २६...\nनाणारवरून मुंबईत राडा, स्वाभिमान...\nजे समोर येईल ते...\n‘सायकल’ चित्रपटातील भूमिकांबद्दल भाऊ...\nआयपीएलची मोहर – घरच्या...\nआयपीएलची मोहर – मुंबईचे...\nमर्सिडिजच्या प्रत्येक गाडीत आहे...\nसकारात्मक ऊर्जा समाजापुढे आणण्यासाठी...\n‘या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता...\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, २०...\nअक्षय्य तृतीया – पुण्यातील...\nआजचे राशीभविष्य, बुधवार, १८...\nआयपीएलची मोहर- घरच्या मैदानावर...\nमुंबईच्या रस्त्यावर क्रिकेट खेळताना...\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, १७...\nमुंबई – मनसे कार्यकर्त्यांकडून...\nदेशातल्या पहिल्या बुलेट बार्बेक्यूची...\nआजचे राशीभविष्य, सोमवार, १६...\nबाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या घराची...\nआजचे राशीभविष्य, शनिवार, १४...\nकठुआ सामूहिक बलात्कार आणि...\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2015/01/", "date_download": "2018-04-25T21:40:57Z", "digest": "sha1:DH2NJZFAWS3E56GF7Q5YLCL432TR6GKH", "length": 12820, "nlines": 140, "source_domain": "abdulsattar.in", "title": "January | 2015 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते व्यायाम शाळेचे उद्घाटन.\nआ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते घाटनांद्रा येथील पाचोरा रस्त्यावर एकता व्यायाम शाळेचे उद्घाटन करण्यात आले. युवकांनी व्यायाम शाळेत प्रवेश घेऊन व्यसन न करता फिट व तंदरुस्त होऊन देशाच्या संरक्षणासाठी योगदान देण्याचे आवाहन यावेळी अब्दुल सत्तार साहेबांनी उपस्थितांना केले.\nपाणी बचतीसाठी सिमेंट बंधारे आवश्यक- आ. अब्दुल सत्तार.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियातंर्गत कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, सिल्लोड व सोयगाव तालुक्यात पाऊस पडला तरी भौगोलिक परिस्थितीमुळे पावसाचे पाणी वाहून जाते. जमिनीत पाणी टिकत नसल्याने पाणी साठविण्यासाठी सिमेंट बांधाची कामे होणे अत्यंत आवश्यक आहे.\nप्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.\nसिल्लोड शहरातील एस.डी.एम कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एस.डी.एम. चुन्नीलाल कोकणी, आ. अब्दुल सत्तार साहेब, तहसीलदार राहुल गायकवाड, उपविभागीय अधिकारी राहुल मांडूरके उपस्थित होते.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते जलयुक्त शिवार अभियानाचे उद्घाटन.\nजलयुक्त शिवार अभियानात जलसंधारण कामाचे भूमिपूजन आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की शेती व शेतकरी सुखी झाले तर देशाची प्रगती होते. हि बाब लक्षात घेता या योजनेच्या माध्यमातून जलसंवर्धनाच्या कामासाठी गावपातळीवर नियोजन करायला व्हायला हवे.\nभारतीय सैन्य दलामध्ये विविध पदांसाठी पदभरती.\nभारतीय सैन्य दलामध्ये विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.joininidianarmy.nic.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ३० जानेवारी २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nहरीनाम साप्ताह कार्यक्रमास आ. अब्दुल सत्तार यांची भेट.\nमाजी मंत्री व आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील अंभई येथील वडेश्वर मंदिर येथे सुरु असलेल्या अखंड हरीनाम साप्ताह कार्यक्रमास भेट दिली. यादरम्यान वडेश्वर मंदिर येथे भक्त निवास बांधण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी ग्रामस्थांना दिले आहे.\nवाहून जाणारे पाणी अडविण्याची गरज- आ. अब्दुल सत्तार.\nसिल्लोड-सोयगाव तालुक्यातील डोंगरपट्टयात तापी खोऱ्यातून वाहून जाणारे पाणी अडवून या भागातील सिंचन क्षमता वाढविण्याच्या उपाययोजना करण्यासाठी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला.\nआ. अब्दुल सत्तार यांच्याकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक आधार मिळावा म्हणून कॉंग्रेसपक्षातर्फे वैयक्तिक पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. ही मदत सिल्लोड येथे आयोजित दुष्काळ परिषदेमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, आ. माणिकराव ठाकरे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आली.\nदुष्काळ परिषदेस शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद.\nसिल्लोड येथील प्रियदर्शनी चौकात शुक्रवारी झालेल्या दुष्काळ परिषदेस जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. अनेक नेत्यांनी यावेळी भाषणे केली. भाजपा सरकारने शेतकऱ्यांना देऊ केलेले अनुदान हे अत्यंत कमी असून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे अशी मागणीही या परिषदेमध्ये करण्यात आली आहे.\nदुष्काळ परिषदेस प्रचंड गर्दी.\nसिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या पुढाकाराने दुष्काळ परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला माजी मुख्यमंत्री व खा. अशोकरावजी चव्हाण साहेब, आ. माणिकरावजी ठाकरे, विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील, सेवादल चे जिल्हाअध्यक्ष विलासजी औताडे, आमदार सुभाषजी झांबड मा.आ.कल्याणरावजी काळे ,जालना लोकसभा युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष अब्दुल समीर इत्यादी नेते हजार होते. या परिषदेमध्ये लोकांशी …\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/central-government-supports-beef-ban-release-new-ordnance-261726.html", "date_download": "2018-04-25T22:01:15Z", "digest": "sha1:57IDJJVZ472RWG7QEZ4NR3AD6VZ2CUGS", "length": 14225, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शेतकऱ्यांच्या जनावरांना सरकारी वेसण, विक्री-खरेदीसाठी लागणार परवानगी", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nशेतकऱ्यांच्या जनावरांना सरकारी वेसण, विक्री-खरेदीसाठी लागणार परवानगी\nमहाराष्ट्रातल्या गोवंश हत्याबंदीनंतर केंद्र सरकारनं आता एक नव्या अध्यादेश काढलाय. या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांचा आठवडी बाजार उठणाक आहे.\nरायचंद शिंदे आणि प्रफुल साळुंखेसह रणधीर कांबळे,मुंबई\n29 मे : महाराष्ट्रातल्या गोवंश हत्याबंदीनंतर केंद्र सरकारनं आता एक नव्या अध्यादेश काढलाय. या अध्यादेशामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांचा आठवडी बाजार उठणाक आहे. पाहूयात एक विशेष वृत्तांत...\nमहाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी लागू झाली आणि गोठ्यातल्या भाकड गायींचं काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला. आता केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयानं एक नवा फतवा काढलाय. त्यानुसार गायी, वासरं, कालवडं, म्हशी आणि खोंडं विकण्यावर निर्बंध येणार आहेत. हा कायदा मोठा गंमतीदार आहे..\n- जनावरे खाटीकखान्यांत विकणार नाही, याची लेखी हमी शेतकऱ्याला बाजारसमिती सचिवाला द्यावी लागेल\n- जनावरं खरेदी करणाऱ्यांनाही जनावरं मारणार नसल्याची लेखी हमी द्यावी लागेल\n- लेखी निवेदनासोबत विक्रेता आणि खरेदीदाराला स्वत:सह जनावरांचे फोटो जोडावे लागतील\n- दुसऱ्या राज्यात जनावरं नेताना सरकारची परवानगी घ्यावी लागेल\nहा कायदा म्हणजे जिझीया कर आहे,जर हा कायदा मागे घेतला नाही तर भाकड जनावरं मंत्रालयात आणून बांधू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय.\nया नियमात शेतकरी, खाटीक आणि जनावर या तिघांचंही नुकसान आहे. शेती करण्यायोग्य नसलेली आणि भाकड जनावरं शेतकरी बाजारात नेतो. तिथं अनेक गिऱ्हाईकं असल्यानं शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो..आता असं होणार नाही..आता खाटकाला जनावरं शोधण्यासाठी दारोदार भटकावं लागेल. म्हणजे त्याचा खर्च वाढला..आणि शेतकऱ्यालाही पर्याय नसल्यानं मिळेल त्या किंमतीत जनावर विकावं लागेल. आणि भाकड जनावर विकता आलं नाही तर शेतकरी ते बेवारस सोडून देईल. अशा जनावराचे जे हाल होतील, त्याची कल्पनाच केलेली बरी.\nया नियमानं भ्रष्टाचाराचं एक नवं कुरण सरकारनं तयार केलंय. कत्तलीसाठी जनावरं बाजार समितीत विक्रीला येणार नाहीत, यावर बाजार समिती सचिवानं लक्ष ठेवायचं आहे. या सचिवाला चिरिमिरी देऊन असे व्यवहार होणारच नाहीत, याची हमी कोण देणार \nमांस निर्यातीतून भारताला तब्बल ४०० कोटी डॉलर्सचं परकीय चलन मिळतं. यावरही आता पाणी सोडावं लागणार आहे. त्यासोबतच कातडी उद्योगाचेही तीनतेरा वाजणार आहेत. एकंदरीत जनावरं खरेदी-विक्रीच्या वर्षानुवर्षं सुरू असलेल्या व्यवहारात सरकारनं विनाकारण खोडा घातलाय. यात हित कुणाचंच होणार नाही, हे ठसठशीतपणे दिसतंय. तरीही गायीला माता समजणारं सरकार या मातेलाच पोट खपाटीला घेऊन रस्त्यांवर भटकायला भाग पाडण्यासाठी सरसावलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: आठवडी बाजारगोवंश हत्याबंदीमहाराष्ट्र\nशब्दकोशांची जागा घेतली इंटरनेटनं, डिक्शनरींचा खप झाला कमी\nडाॅक्टरांच्या नाड्या मांत्रिकाच्या हातात, नाशिकच्या रुग्णालयात 'राशींच्या' खड्यांचा बाजार\nनगरमधील 'या' गावाने दुष्काळाशी केले दोन हात, मोदींनीही केलं कौतुक\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अॅट्रोसिटी कायद्याचा हेतूच संपुष्टात-जस्टिस सावंत\n'ओए लकी...' पाहुन केल्या 11 ठिकाणी चोऱ्या, गोव्यात उडवले पैसे ; आता गजाआड \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2016/01/", "date_download": "2018-04-25T21:39:00Z", "digest": "sha1:E4OZINH7G7HNVFYMZ2JNIZP6VSA6LTRK", "length": 11057, "nlines": 139, "source_domain": "abdulsattar.in", "title": "January | 2016 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nभाजपा सरकार कडून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत- आ. अब्दुल सत्तार\nदुष्काळी परिस्थितीमध्ये भाजपा सरकार कडून शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली मदत अगदीच तुटपुंजी असल्याचे मत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ गावातील निराधारांच्या समस्या जाणून घेत असतांना व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.\nआ. सत्तार साहेबांच्या हस्ते ग्राम संसद कार्यालयाचे उद्घाटन.\nसिल्लोड तालुक्यातील चिंचपूर (नवे) येथे आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या ग्राम सांसद कार्यालयाचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.\nप्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.\nसिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ध्वजवंदन उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, आमदार अब्दुल सत्तार साहेब इतर अधिकारी, कर्मचारी तथा नागरिक उपस्थित होते.\nइन्शुरन्स रेग्युलेटरी एंड डेव्हलपमेंट अथॉरिटी\nइन्शुरन्स रेग्युलेटरी एंड डेव्हलपमेंट अथॉरिटी अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://www.irdai.gov.in/ या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nनॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल, नवी दिल्ली\nनॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल, नवी दिल्ली अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://www.ncdc.gov.in/ या संकेतस्थळाला शेवट दिनांक २८ जानेवारी २०१६ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nरेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत पदभरती\nरेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://railtelindia.com या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nभारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.bis.org.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०१ फेब्रुवारी २०१६ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन.\nसिल्लोड येथील गांधी भवन येथे कॉंग्रेस पक्षातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत कॉंग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nआ. सत्तार साहेबांकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन.\nसततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वडोदचाथा गावातील शेतकरी गणेश रंगनाथ चाथे यांच्या कुटुंबियांची आ. अब्दुल सत्तार साहेबांनी भेट घेवून सांत्वन केले.\nसण उत्सवातून होते संस्काराचे जतन- आ. अब्दुल सत्तार.\nसण उत्सव आपल्या जीवनात महत्वाचे संस्कार करीत असतात असे प्रतिपादन सिल्लोड येथे महिला कॉंग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमात आ. अब्दुल सत्तार यांनी केले.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/ahmedabad-pm-modi-s-meag-rallies-8-rallies-on-27th-29th-nov-482393", "date_download": "2018-04-25T21:39:50Z", "digest": "sha1:AAKE4TDM5YHGIE5AUD43XRSP5YZHWKAV", "length": 13764, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "अहमदाबाद : गुजरातमध्ये प्रचारासाठी पंतप्रधान मोदींचा मेगाप्लॅन", "raw_content": "\nअहमदाबाद : गुजरातमध्ये प्रचारासाठी पंतप्रधान मोदींचा मेगाप्लॅन\nगुजरात निवडणूका ऐन तोंडावर आल्या असताना मोदींनी प्रचाराचा मेगाप्लॅन केला आहे. यामध्ये केंद्रीय नेते, भाजपचे विविध राज्यातील मुख्यमंत्री आणि नेतेमंडळींचा समावेश असेल.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nअहमदाबाद : गुजरातमध्ये प्रचारासाठी पंतप्रधान मोदींचा मेगाप्लॅन\nअहमदाबाद : गुजरातमध्ये प्रचारासाठी पंतप्रधान मोदींचा मेगाप्लॅन\nगुजरात निवडणूका ऐन तोंडावर आल्या असताना मोदींनी प्रचाराचा मेगाप्लॅन केला आहे. यामध्ये केंद्रीय नेते, भाजपचे विविध राज्यातील मुख्यमंत्री आणि नेतेमंडळींचा समावेश असेल.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2010/07/29/sanga-kase-jagaycha/", "date_download": "2018-04-25T21:54:47Z", "digest": "sha1:RMTE43U2OOFJNEPBKLA4HB4UGRNAXAYR", "length": 10923, "nlines": 106, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "सांगा कसं जगायचं? | गुज मनीचे...", "raw_content": "\nमहिन्याच्या सुरुवतीला ‘सोमरविल’ ला जाऊन काही फर्निचरची ऑर्डर देऊन आलो. डिलीवरीला २ आठवडे लागतील असे दुकानदार म्हणाला. म्हणजे अंदाजे १८-१९ तारीख उजाडेल असा आम्ही अंदाज केला. हा-हा म्हणता २३ तारीख उलटून गेली आणि आम्ही वैतागलो. साधा एक फोन नाही त्या दुकानातून. शेवटी ‘अडला हरी….’ स्मरुन आम्हीच फोन करुन त्याला खडसावले की आम्ही ऑर्डर कॅन्सल करतोय. दुकानातला मेन माणूस जाग्यावर नव्हता, दुसरा एक जण होता तो म्हणाला “तुम्ही दुकानात येऊन काय ते बोला”. शनिवारी आम्ही सोमरविल ला निघालो. काहीशा रागानेच, त्या दुकान वाल्याला चांगलेच सूनवायचे हे ठरवून टाकले पण त्या बरोबरच आम्हाला तो सोफा कॅन्सल ही करायचा नव्हता. म्हणून जरा ‘टॅक्टफूली’ हॅन्डल करावे लागणार होते. काही इलाजही नव्हता. फिर-फिर करुन, हवी तशी वस्तू शोधायची, पैसे द्यायचे आणि अडकून बसायचे. असे झाले होते.\nसोमरविल जसे जवळ आले तशी बरीच गर्दी दिसू लागली. रोड-साईड पार्किंग मिळेना. रस्त्या लगत वेगवेगळ्या Vintage Cars आणि Bikes दिसू लागल्या आणि लक्षात आले की इथे ‘Classic cars show’ सुरु आहे. इकडे असा शो असतो याची माझ्या नवर्‍याला कल्पना होती पण तो कधी असतो ते माहित नव्हते. तो नेमका त्याच दिवशी होता. लांब गाडी लावून आम्ही त्या गाड्या बघत-बघत दुकानात शिरलो. दुकानवाल्याला “ऑर्डर कॅन्सल कर” अशीच सुरुवात केली मग त्याने सॉरी म्हणून अनेक कारणे दिली. मंगळवारी नक्की डिलीवरी देतो याची हमी दिली. आमचा पण राग निवळला होता. आम्हाला पण ऑर्डर कॅन्सल करायची नव्हतीच 😉\nबाहेर आलो तर मस्त जुन्या गाड्याच-गाड्या लागल्या होत्या. लोक उत्साहाने त्यांची दखल घेत होते. तरुण मुलं त्यांच्या आजोबांच्या वेळाच्या गाड्यांवर बसून, त्या सुरु करुन बघत होते. कोणी त्यांचे बॉनेट उघडून गाडीचे इंजिन न्याहळत होते, तर कोणी जुन्या एखाद्या बाइक चे firing टेस्ट करत होते. प्रत्येक गाडीचा मालक आपली गाडी कशी चका-चक दिसतेय याची काळजी घेत होता. गर्वाने माहिती देत गाडी शेजारी उभा होता. असंख्य प्रकारच्या आणि असंख्य रंगांच्या गाड्यांचे जणू दालनच भरले होते. ‘जुनं ते सोनं’ म्हणतात ते उगीच नव्हे. असे सोने जपायची आज गरज आहे. 🙂\nनेमका माझ्याकडे कॅमेरा नव्हता कारण असे काही बघायला मिळेल हे ध्यानी-मनी नव्हतेच ना मोबाईलच्या कॅमेरामध्ये एक फोटो काढला. 😦\nसोफ्याच्या निमित्ताने का होईना काहीतरी नविन बघितल्याचे समाधान पदरी पडले. मनात विचार आला आम्ही दुकानवाल्याशी हुज्जत घालायला येतो काय आणि त्याचे रुपांतर या सुखद आश्चर्यात होते काय मनोमनं मी त्या दुकानदाराचे आभार मानले. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा जो द्रुष्टिकोन असतो त्यावर सगळे मनाचे खेळ अवलंबून असतात. कशात सुख मनायचे आणि कशात दु:ख हे बर्‍याच वेळा समोरची परिस्थिती लक्षात घेऊन, आपणचं ठरवायचे असते. यावर मंगेश पाडगावकरांच्या ओळी आठवल्या –\n“पेला अर्धा सरला आहे\nपेला अर्धा भरला आहे\nकी भरला आहे म्हणायचं\nकण्हत कण्हत की गाणी म्हणत\n« वटपौर्णिमा आणि मॅक-डी …ती तुझी आठवण\nदिनांक : जुलै 29, 2010\nप्रवर्ग : असंच काहीतरी, फोटोग्राफी, भटकंती, Fun, General, Photography, Timepass\nहेमंत आठल्ये (13:25:30) :\nछान गाड्या आहेत. शीर्षकने थोडा गोंधळ केला. पण लेख छान आहे. खूप आवडला.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/arthvikasacheudyog/", "date_download": "2018-04-25T22:14:19Z", "digest": "sha1:ORO4FWFROOQW7NMGRUO3M6ZOGNFYKS6L", "length": 16302, "nlines": 238, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अर्थ विकासाचे उद्योग | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nसामाजिक सुरक्षा हाही साम्यता आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय ठरतो..\nजगभरातील राज्यकर्तेही आता महामाहितीचा आधार घेताना दिसत आहेत.\nसहयोगाची अर्थव्यवस्था आणि बाजारपेठ\nसहयोगाची बाजारपेठ आणि सहयोगाची अर्थव्यवस्था यांचा आज झपाटय़ाने प्रसार होतो आहे.\nभारतात आज डिजिटल उद्योगांची सुरुवात होत आहे.\nतंत्रज्ञान क्रांती- आज आणि उद्या\n‘भारतात बनवा’ या घोषणेची अंमलबजावणी करताना तंत्रज्ञानात होणारे बदल लक्षात घेणे जरुरी आहे.\nसंधी न दवडणे हा नवीन तंत्रज्ञान व संगणकीय युगाचा गुणधर्म प्रत्येक उद्योगाने व उद्योजकाने अंगीकारणे अटळ ठरत आहे.\nभारतात जर नवोद्योगांची यशोगाथा मांडायची असेल तर आम्ही भारतात सिलिकॉन व्हॅली बनवू,\nशाश्वत विकासाची सामाजिक किंमत\nदेशातील सकल उत्पादनाचा दर ८ ते ९% ठेवत असताना हा विकास शाश्वत कसा होईल, हे पाहणेही तितकेच गरजेचे आहे. या विकासाची जबर किंमत समाजाला चुकवायला लागू नये व येणाऱ्या\nभारतात किरकोळ व्यापार हा कदाचित हजारो वर्षांपासून चालत आलेला जुना व्यवसाय आहे. अगदी पुरातन काळी वैश्य समाज हा व्यवसाय चालवत असे.\nनवोद्योगाचे वेड भारतीय तरुणांत गेल्या काही वर्षांपासून घुमू लागले आहे. राज्य सरकारांनी उद्योग पाळणाघरे काढून त्यात भारतीय तरुण पिढीच्या नवोद्योगांना पोषक व्यवस्था करणे\nपंतप्रधान मोदी यांनी अगोदर 'भारतात बनवा' आणि आता 'डिजिटल भारत' अशा घोषणा केल्या आहेत. हे दोन्ही उपक्रम यशस्वी करायचे असतील, औद्योगिक मार्गिका खरेच कार्यान्वित करायच्या असतील तर केवळ पारंपरिक\nशास्त्रीय व प्रामाणिक योगाभ्यासाची निर्यात हे भारतीय आरोग्य उद्योगाला सोन्याचे दिवस दाखवील. ‘आयुष’ या संकल्पनेचा अत्यंत परिपूर्ण वापर करणे हे या उद्योगात धनसंपदा आणेल;\nवित्तसेवा तळागाळापर्यंत पसरणे व वित्तसेवांची सखोलता वाढणे या दोन मुद्दय़ांना ग्राहय़ धरून धोरणे आखणे महत्त्वाचे आहे, अन्यथा भारतीय अर्थव्यवस्थेला गंभीर धोका पोहोचण्याची शंका येते.\nभारतीय संरक्षण सामग्री क्षेत्रात आज असणाऱ्या कंपन्यांनी आपापल्या उत्पादनासंबंधित संशोधन व विकास या कामांवर लक्ष केंद्रित करणे जरुरी आहे.\nभारत व सिंगापूर हे दोन्ही देश ब्रिटिशांच्या साम्राज्यातून स्वतंत्र झालेले. दोघांचाही कारभार ब्रिटिशांच्या पठडीतून चालवला गेलेला, पण ली क्वान यांनी जुने ब्रिटिश कायदे व नोकरशाही यांचाच मागील पानावरून पुढचा\nसुकर व सुविध उद्योग उभारणी\nकेवळ थेट परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढवणारे कायदे केले म्हणजे आपले कर्तव्य संपले असे न वाटून घेता हे उद्योग सुरू करण्यासाठी व नंतर ते चालवण्यासाठी किती व कोणत्या प्रकारच्या सुविधा\n‘भारतात बनवा’ चे आव्हान\nदेशातील औद्योगिक क्षेत्राच्या भरभराटीसाठी पंतप्रधान मोदी यांनी ‘भारतात बनवा’ ही महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे.\nवाहतुकीचे महत्त्व अर्थ-उद्योग- व्यापार क्षेत्रात नाकारता येणारच नाही, पण वाहतूक क्षेत्राची प्रगती झपाटय़ाने होण्यात मात्र अडथळे अनंत असतात.. हे बदलण्यासाठी एकत्रित विचार करणारे धोरण हवे आणि त्यासाठी आधी अभ्यास\nभारतीय अर्थव्यवस्था सशक्त करायची असेल, तर त्याला साहाय्यभूत असणाऱ्या मूलभूत सुविधांमध्ये ऊर्जेचे उत्पादन महत्त्वाचे ठरेल. या विषयाकडे गंभीरपणे बघणे हे सरकार व भारतीय उद्योगांचे कर्तव्यच आहे..\nआजच्या व भविष्यात शक्य असणाऱ्या आर्थिक घडामोडींबरोबरच जागतिक पातळीवरील उद्योगांमध्ये होणाऱ्या बदलांचा, या बदलांचा भारतीय उद्योगावर व अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा वेध घेणारे हे नवे पाक्षिक सदर..\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2017/01/", "date_download": "2018-04-25T21:37:06Z", "digest": "sha1:GCAGEG6XQCZPGPTZWPTHREJL3J5ZVHPY", "length": 9645, "nlines": 138, "source_domain": "abdulsattar.in", "title": "January | 2017 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nसिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यास आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.\nरक्तदान शिबिरात २५१ तरुणांनी केले रक्तदान.\nसिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात २५१ तरुणांनी रक्तदान केले.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.\nसिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.\nसिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्याक्रमचे आयोजन करण्यात आले आहेत.\nशेकडो कार्यकर्त्यांच्या कॉंग्रेसमध्ये प्रवेश.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सिल्लोड येथील गांधी भवन येथे शेकडो कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.\nजळलेले रोहित्र बदलून द्या अन्यथा आंदोलन – आ. अब्दुल सत्तार.\nसिल्लोड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी आढावा बैठक घेण्यात आली. जळलेले रोहित्र बदलून द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा त्यांनी यावेळी दिला.\nसिल्लोड येथे महावितरणची आढावा बैठक.\nसिल्लोड येथील शासकीय विश्रामगृह येथे आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी आढावा बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा अशा सूचना संबधितांना देण्यात आल्या.\nशेतकऱ्यांच्या समस्या लवकर सोडवा- आ. अब्दुल सत्तार.\nसिल्लोड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी आढावा बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा अशा सूचना संबधितांना देण्यात आल्या.\nखुल्लोड येथे विविध विकास कामांचे उद्घाटन|\nसिल्लोड तालुक्यातील खुल्लोड येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते जलकुंभ कामाचे उद्घाटन.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/washim-farmer-suicide-after-ministers-denied-meeting-special-story-487996", "date_download": "2018-04-25T22:05:17Z", "digest": "sha1:UT74TUJXKMUKBHCP4XC2UBBFIJ4DCRNS", "length": 13556, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : वाशिम : मंत्र्यांनी हेटाळणी केल्यानं वृद्ध कास्तकऱ्याची आत्महत्या", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : वाशिम : मंत्र्यांनी हेटाळणी केल्यानं वृद्ध कास्तकऱ्याची आत्महत्या\nस्पेशल रिपोर्ट : वाशिम : मंत्र्यांनी हेटाळणी केल्यानं वृद्ध कास्तकऱ्याची आत्महत्या\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nस्पेशल रिपोर्ट : वाशिम : मंत्र्यांनी हेटाळणी केल्यानं वृद्ध कास्तकऱ्याची आत्महत्या\nस्पेशल रिपोर्ट : वाशिम : मंत्र्यांनी हेटाळणी केल्यानं वृद्ध कास्तकऱ्याची आत्महत्या\nस्पेशल रिपोर्ट : वाशिम : मंत्र्यांनी हेटाळणी केल्यानं वृद्ध कास्तकऱ्याची आत्महत्या\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3571317/", "date_download": "2018-04-25T22:30:23Z", "digest": "sha1:RFSJEHED4N3BNXYMGYIJZOQJBTGJ6DHR", "length": 2164, "nlines": 52, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील साडी ADA Creations चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 6\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/rahul-gandhi-speaks-tweets-in-marathi-278398.html", "date_download": "2018-04-25T22:04:09Z", "digest": "sha1:PF6UDONTNH7HFEILWDLY4464SM3NXPDC", "length": 12896, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कमला मिल अग्नितांडव- राहूल गांधींनी मराठीतून ट्विट करून दिली मृतांना श्रद्धांजली", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nकमला मिल अग्नितांडव- राहूल गांधींनी मराठीतून ट्विट करून दिली मृतांना श्रद्धांजली\nमुंबईच्या या घटनेला गांधी यांनी अत्यंत दुर्दैवी घटना म्हटलं आहे. तसंच पीडितांच्या दु:खांमध्ये आपण सहभागी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. आता मराठीतून श्रद्धांजली देण्यामागे नक्की हेतू काय होता हे कळू शकलेलं नाही.\nमुंबई, 29 डिसेंबर: मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे तब्बल 14 लोकांना जीव गमवावा लागला आहे. या मृतांना सर्वच स्तरातील राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली दिली आहे. पण काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी मात्र मराठीतून ट्विट करून श्रद्धांजली दिली आहे.\nमुंबईच्या या घटनेला गांधी यांनी अत्यंत दुर्दैवी घटना म्हटलं आहे. तसंच पीडितांच्या दु:खांमध्ये आपण सहभागी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. आता मराठीतून श्रद्धांजली देण्यामागे नक्की हेतू काय होता हे कळू शकलेलं नाही. पण 2019च्या दृष्टीने जास्तीजास्त लोकांचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत.\nकमला मिलच्या आगीत गुदमरून 1४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14हून अधिक जण जखमी आहेत, अशी माहिती केईएम प्रशासनानं दिली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी 4 तासांचे शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. रात्री 12.30 वाजताच्या दरम्यान हॉटेल मोजोसमध्ये ही आग लागली आहे. बघता बघता आग वाऱ्यासारखी पसरली. आजूबाजूचा परिसरही आगीच्या विळख्यात सापडला आहे. आगीच्या घटनेमुळे कमला मिल कंपाऊंडमधला वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. हॉटेल मोजोसला लागलेल्या भीषण आगीमुळे रेस्टॉरंट आणि पबचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जवळच असलेल्या हॉटेल लंडन टॅक्सीपर्यंत या आगीचे लोळ पोहोचले व हॉटेल लंडन टॅक्सीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. कमला मिलमधल्या हॉटेल लंडन टॅक्सीच्या टेरेसवर पब आहे. या आगीमुळे हॉटेल लंडन टॅक्सीचंही नुकसान झालं आहे.\nमुंबई मधील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये भीषण आग लागून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.\nपीडितांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.\nया घटनेची त्वरीत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.#KamalaMills\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nउस्ताद अमजद अली खान यांना मा. दीनानाथ पुरस्कार तर आशा भोसलेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/health-tips-116020400010_1.html", "date_download": "2018-04-25T21:54:56Z", "digest": "sha1:KI6WQNSGCPYLWMBUG35UVOBY426VZAOL", "length": 6648, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सामान्य 10 सवयी, ज्याने किडनी खराब होते | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसामान्य 10 सवयी, ज्याने किडनी खराब होते\n2. हाय बीपी उपचारात निष्काळजीपणा\n3. अती मात्रेत मिठाचे सेवन करणे>\n4. रोज 8 ग्लासापेक्षा कमी पाणी पिणे>\n5. मधुमेहाचे उपचार योग्यरीत्या न करणे\nआयुर्वेदने शारीरिक दुर्बलतेवर मात करा\nमुखमैथुन करणार्‍या पुरुषांना कँसरचा धोका\nHealth Tips : आपल्या घरी आहे का हे औषधे\nचरबी कमी करण्यासाठी हे खा\nमुलांच्या विकासाला अवरुद्ध करतं आईचं सिंदूर\nयावर अधिक वाचा :\nलाडक्या सचिनचा आज 45 वा वाढदिवस\nभारतासह अवघ्या जगातील क्रिकेट रसिकांच्या मनावर तब्बल 24 वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या लाडक्या ...\nप्रिंस विल्यम आणि केट मिडलटनला तिसरा मुलगा झाला\nप्रिंस विल्यम आणि केट मिडलटन यांच्या आयुष्यात आता तिसर्‍या अपत्याचं आगमन झालं आहे. ...\nरघुराम राजन यांचा बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी विचार\nरघुराम राजन यांच्या नावाचा विचार बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी केला जातो आहे असे ...\nबाललैंगिक अत्याचारात महाराष्ट्र 'दुसरा'\nदेशात बाललैंगिक अत्याचारामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा असल्याचे उघड झाले आहे. ...\nनाणार भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही\nउद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/reliance-jio-phone-is-free-265638.html", "date_download": "2018-04-25T21:35:21Z", "digest": "sha1:7KKH3QRZRRCJJB2IIZXSF4SDT746NEFZ", "length": 10435, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गरिबांना परवडणाऱ्या 4G जिओफोनची घोषणा, फोन मिळणार फ्री", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nगरिबांना परवडणाऱ्या 4G जिओफोनची घोषणा, फोन मिळणार फ्री\nजिओवर 153 रुपये महिना भरून अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. हा फोन टीव्हीशी कनेक्ट करता येईल.\n21 जुलै : गरिबांना परवडणाऱ्या 4G जिओफोनची घोषणा मुकेश अंबानींनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. जगात सर्वात स्वस्त आणि व्हॉईस कमांड स्वीकारणारा हा स्मार्टफोन असेल. सगळ्यांना परवडणारा फोन आहे. भारतातल्या 22 भाषांशी कनेक्ट आहे. जिओवर 153 रुपये महिना भरून अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. 1500 रुपये डिपाॅझिट ठेवायला लागणार. हा फोन टीव्हीशी कनेक्ट करता येईल.\nअल्फान्यूमेरिक कीपैड, 4-वे नेविगेशन, कॉम्पैक्ट डिजाइन, 2.4 इंच QVGA डिस्प्ले, SD कार्ड स्लॉट, माइक्रोफोन और स्पीकर, हेडफोन जैक, कॉल हिस्ट्री, फोन कॉन्टेक्ट, रिंगटोन, टॉर्चलाइट, एफएम रेडियो\nजिओने गेल्या दहा महिन्यात अनेक वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. दर सेकंदाला 7 ग्राहक जिओशी जोडले गेले असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. फेसबूक, व्हाट्सअॅपपेक्षाही जास्त गतीने लोक जिओशी जोडले गेले असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. जिओमुळे महिन्याला 120 कोटी जीबी डाटा वापरण्यात आला असून, मोबाईल डाटा वापरात भारताने चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकलं असल्याचं मुकेश अंबानी यांनी सांगितलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\nआसाराम 10 हजार कोटींचा मालक काय होणार आता या संपत्तीचं\nआसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-04-25T22:25:50Z", "digest": "sha1:VCW25BNP3ICNLHNYG7WVR36QAQORP6JE", "length": 5700, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एड्सगर डिक्स्ट्रा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएड्सगर डिक्स्ट्रा (मे ११, इ.स. १९३० - ऑगस्ट ६, इ.स. २००२) हे डच संगणकशास्त्रज्ञ आहेत. प्रोग्रॅमिंग भाषांच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना १९७२ मध्ये ट्युरींग पुरस्कार मिळाला होता. संयुक्त संस्थानातील ऑस्टिनच्या टेक्सास विद्यापीठात १९८४ ते २००० पर्यंत ते संगणकशास्त्रात श्लंबर्गर शतकी अध्यासनावरील अध्यापक होते. इ.स. २००२ मध्ये त्यांच्या मृत्यूच्या आधी त्यांना वितरित संगणकशास्त्रातील स्वसंतुलन प्रणालीसाठी ए.सी.एम. प्रभावशाली संशोधननिबंध पुरस्कार मिळाला. या पुरस्काराला नंतर त्यांच्या स्मरणार्थ डिक्स्ट्रा पुरस्कार असे नाव देण्यात आले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९३० मधील जन्म\nइ.स. २००२ मधील मृत्यू\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० फेब्रुवारी २०१७ रोजी १८:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3", "date_download": "2018-04-25T22:19:37Z", "digest": "sha1:HFPML56Q7YKDOAP3TLZ6HAY32GMWEIQO", "length": 3729, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:रामायण - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► रामायणातील व्यक्तिरेखा‎ (४० प)\nएकूण १६ पैकी खालील १६ पाने या वर्गात आहेत.\nरामायणातील सांस्कृतिक संघर्ष (पुस्तक)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०१२ रोजी ०४:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/interserver-platinum/", "date_download": "2018-04-25T22:09:02Z", "digest": "sha1:253VPYY4JF5CBEKMYIP36GSD3NYFADJY", "length": 7634, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: डिसेंबर 19, 2017\nसानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, उजवा साइडबार, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3336119/", "date_download": "2018-04-25T22:29:54Z", "digest": "sha1:ZKT5MSCX2ZSDNXF3C67UN6CVZ6Y5TXNZ", "length": 2172, "nlines": 48, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "Neelam Hotel & Banquet Hall - लग्नाचे ठिकाण, कानपुर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nशाकाहारी थाळी ₹ 475 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 700 पासून\n1 लॉन 100 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\n₹ 1,300/व्यक्ती पासून किंमत\n2 हॉल 200, 500 लोकांसाठी\nफोटो आणि व्हिडिओ 3\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/pakistan-in-champions-trophy-final-262898.html", "date_download": "2018-04-25T21:50:07Z", "digest": "sha1:MXDF6EIVHPUBYQQIZXCOJOVCHMULBCPH", "length": 10452, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाकिस्तानची चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये धडक", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nपाकिस्तानची चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये धडक\nपाकिस्ताननं इंग्लडचा 8 विकेट्सनी पराभव केला.\n14 जून : पाकिस्ताननं चॅम्पियनस ट्राॅफीच्या फायनलमध्ये धडक मारलीय. पाकिस्ताननं इंग्लडचा 8 विकेट्सनी पराभव केला.\nया सामन्याचा टॉस जिंकून पाकिस्ताननं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात शानदार गोलंदाजी करत पाकिस्ताननं इंग्लंडच्या 10 ही फलंदाजांना तंबूत पाठवलं . इंग्लडचा स्कोअर सर्वबाद 211 इतका झाला .यात हसन अलीने 3 विकेट तर रुमान रैस,जुनैद खानने 2 -2 विकेट घेतल्या ,शादाब खानने 1विकेट घेतली आणि 2 धावपटू रन आउट झाले.\nया सामन्याचा टॉस जिंकून पाकिस्ताननं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात शानदार गोलंदाजी करत पाकिस्ताननं इंग्लंडच्या 10 ही फलंदाजांना तंबूत पाठवलं . इंगल्डचा स्कोअर सर्वबाद 211 इतका झाला .यात हसन अलीने 3 विकेट तर रुमान रैस,जुनैद खानने 2 -2 विकेट घेतल्या ,शादाब खानने 1विकेट घेतली आणि 2 धावपटू रन आउट झाले.\nआता रविवारी होणारी मॅच पाकिस्तान विरुद्ध होणार का याची उत्सुकता आहे. भारतानं सेमिफायनलमध्ये बांग्लादेशला हरवलं तर भारत आणि पाकिस्तान असा सामना होऊ शकतो.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-12-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87-116062100005_4.html", "date_download": "2018-04-25T21:39:41Z", "digest": "sha1:TGJXJSB4ATGW3ALZ5YBVQ3RRS2M6ZXAD", "length": 8023, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जाणून घ्या सूर्य नमस्काराचे 12 चरण आणि त्याचे फायदे | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजाणून घ्या सूर्य नमस्काराचे 12 चरण आणि त्याचे फायदे\nवरील बारा पायर्‍या केल्यानंतर थोडा विश्राम करण्यासाठी ताठ सरळ उभे राहावे. त्यानंतर पुन्हा हे आसन करावे. पहिली, दुसरी व तिसऱ्या अवस्थांचा क्रम आधी केल्याप्रमाणेच राहील. मात्र, चौथी अवस्थेत जेथे डावा पाय मागे केला होता तेथे आता उजवा पाय मागे करत सूर्यनमस्कार करावा.\nइशारा : ज्या व्यक्तींना कंबर व पाठीच्या मणक्याचे आजार आहे त्यांनी हे आसन करून नये. त्यांनी सूर्यनमस्कार करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.\nफायदा : सूर्यनमस्कार सर्वांसाठीच लाभदायी आहे. सूर्यनमस्कार नियमित केल्याने हातपायाचे दुखणे दूर होऊन त्यांच्यात बळकटपणा येतो. मान, छाती व हाताची दंड भरतात. शरीरावरील बिनकामाची चरबी कमी होते.\nसूर्यनमस्कार केल्याने त्वचेचे आजारही कायमचे दूर होतात. नियमित केल्याने पोटाच्या समस्या नाहीशा होऊन पचन क्रिया वाढते. अतिनिद्रा, अल्सर आदी आजारही नाहीसे होतात.\nघरात भरभराटीसाठी वास्तू टिप्स\nझाडूचा सन्मान केल्याने मिळेल समृद्धी, जाणून घ्या 5 खास गोष्टी\nघरात हत्तीचे शोपीस ठेवणे शुभ\nयावर अधिक वाचा :\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kalnyachidrushy-news/flexible-portrait-1144632/", "date_download": "2018-04-25T22:09:10Z", "digest": "sha1:X6XSPQHORNY6A5DDXJOYIIQXBTYSQZQF", "length": 26391, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लवचीक प्रतिमा | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nकळण्याची दृश्यं वळणे »\nमागील लेखात आपण ‘प्रतिमा लवचीकता’ या संकल्पनेची चर्चा केली.\nलवचीक प्रतिमा एकीकडे ती ज्या वस्तूची प्रतिमा आहे त्या वस्तूकडेही निर्देश करते आणि त्याच वेळेला आपल्या स्मृतीमध्ये त्या वस्तूची संवेदनानुभव, माहिती व ज्ञान याआधारे बद्ध झालेल्या प्रतिमेपेक्षा वेगळी, लवचीक प्रतिमा दर्शवते. त्याद्वारे एक विशिष्ट असा अनुभव जो दररोजच्या, माहितीच्या प्रतिमांपेक्षा वेगळा असतो तो समोर येतो.\nमागील लेखात आपण ‘प्रतिमा लवचीकता’ या संकल्पनेची चर्चा केली. वरील संकल्पनेची स्पष्टता मिळवण्याकरिता आपण गणेश मूर्ती, त्यांची बदलणारी रूपं, कार्टून कॅरेक्टर्स, ‘बाहुबली’ सिनेमातील प्रतिमांचा विडंबनात्मक टिप्पणीसाठी केलेला वापर आदी उदाहरणांचा आधार घेतला होता. आज त्याच्या पुढे जाऊन चित्र, शिल्प आदी कलांमध्ये प्रतिमा लवचीकता कशी वापरली जाते, का वापरली जाते, ते समजून घेण्याचा प्रयत्न करू.\n‘प्रतिमा लवचीकता’ संकल्पना समजण्याच्या प्रयत्नात मागच्या लेखात निर्देशलेल्या एका मुद्दय़ाकडे मी पुन्हा वळतो. तो मुद्दा आपला मानवी संवाद, त्याचं स्वरूप या संबंधात आहे. मी नेहमीच असं म्हणत आलोय की, जरी आपल्या संवादात आपण बोली-लिखित, शब्दभाषा वापरत असलो तरीही मुळात आपल्याला प्रतिमांची देवाणघेवाण करायची असते. प्रतिमांद्वारे आपण आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करत असतो. म्हणूनच बोलताना आवाजाचा चढ-उतार, हातवारे, चेहऱ्यावरचे भाव यासह आपण एक प्रकारे ती अनुभव प्रतिमा निर्माण करायचा प्रयत्न करतो. हातवारे, चेहऱ्यावरचे भाव, आवाजाचा चढउतार आदींसह आपण शाब्दिक प्रतिमांना लवचीक करून ‘अनुभव प्रतिमा’ बनवत असतो. दृश्यकलेतही चित्रकार अशाच प्रकारे ‘अनुभव प्रतिमा’ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची ढोबळ उदाहरणं म्हणून आपण गणपतीच्या मूर्तीतील होणारे बदल गेल्या वेळेला पाहिले.\nगेल्या वेळी चर्चिलेली उदाहरणं व चित्रकला, शिल्पकला यातील उदाहरणांत बराच फरक आहे. टीव्हीवरील खंडोबा, शंकर, विष्णू, कृष्ण आदी रूपांत गणपतीची कल्पना करणं व त्यानुसार मूर्ती घडवणं यामध्ये कल्पनेला महत्त्व आहे. ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याकरिता मूर्तिकार पारंपरिक शास्त्रानुसार ठरलेल्या प्रतिमेला लवचीक बनवतो. पारंपरिक गणेश प्रतिमा लवचीक झाली, की शंकर, कृष्ण, खंडोबा आदी रूपांत गणपती बनतो. इथपर्यंत सर्व ठीक आहे. एकदा अशा मूर्ती पाहिल्या आणि त्या घडवण्यामागील कल्पना समजली, की त्यापेक्षा वेगळा काही अनुभव या मूर्तीतून मिळत नाही. मूर्तीचं कार्य, ती घडवण्यामागील कल्पना दर्शकाला सांगणं इतकंच मर्यादित होतं. हीच गोष्ट बाहुबलीबाबत घडते. एकदा का लाल कांद्याची भाववाढ, त्यामुळे सोसावा लागणारा आर्थिक भार ही गोष्ट एकदा विनोदाद्वारे समजली की झालं आपण विनोद मुळात कसा सुचला हे समजतो व त्यानंतर भला मोठा लाल कांदा घेऊन जाणारा बाहुबली या प्रतिमेतला जीव निघून जातो. त्या प्रतिमेला पाहून आपल्याला पुन:पुन्हा हसू येत नाही.\nगणपतीच्या लोकप्रिय कल्पना, बाहुबलीची प्रतिमा परिणामी फारच थोडं काही सांगणाऱ्या, अल्पकाळ प्रेक्षकाच्या मनात टिकून राहणाऱ्या ठरतात. चित्रकार, शिल्पकार असं थेट विधानात्मक व अल्पकाळ टिकणारं काही मांडू इच्छित असतोच असं नाही. त्याला त्याच्या कलाकृतीमधील प्रतिमेमागची, ती प्रतिमा सुचवण्याची प्रक्रिया, कारणं आदी प्रेक्षकाला सांगायचं असतं; पण तो ते थेट सांगत नाही. नाही तर झाडे लावा, पाणी वाचवा असा थेट संदेश देणाऱ्या पोस्टर्सप्रमाणे कलाकृती तयार होत राहतील. संवादाची खुबी ही त्यातील थेटपणात जशी आहे तशी तरलतेतही असते. आपण काही थेटपणे न सांगता, दुसऱ्या व्यक्तीला असा अनुभव द्यावा की, ज्यामुळे आपल्याला अपेक्षित भावना, विचार, मतं ही दुसऱ्या व्यक्तीच्या मनात तयार होतील. आपल्या व समोरच्या व्यक्तीच्या मनातील भावना, विचार, मतं यांतील साम्य, त्याद्वारे सहमत, एकमत लक्षात आलं, की समोरच्या व्यक्तीला आश्चर्यमिश्रित आनंद होतो.\nकलाकार अशा प्रकारच्या संवादाचा वापर करणं योग्य समजतात. त्याकरता ते जे सांगायचंय ते कळेल, असा अनुभव प्रेक्षक कलाकृतीद्वारे दीर्घकाळ घेत राहील याची व्यवस्था करतात. त्याकरता कलाकृतीच्या अभिव्यक्तीमध्ये भावावर, जाणिवांवर, संवेदनाच्या प्रकटीकरणावर लक्ष देतात. त्यातील तरलतेला महत्त्व देतात. त्यामुळे काही वेळा संदिग्धता, गूढता, अस्पष्टता येते, पण ते असो..\nकलाकारांच्या या शब्देविण संवाद पद्धतीमुळे आपण जीवनातील वास्तवाला, त्यातील घटकांना काहीसं स्लो मोशनमध्ये व तपशिलात पाहतो. अशा पद्धतीने वास्तवाकडे पाहताना लवचीक अनुभव प्रतिमा योग्य काम करते. लवचीक प्रतिमा एकीकडे ती ज्या वस्तूची प्रतिमा आहे त्या वस्तूकडेही निर्देश करते आणि त्याच वेळेला आपल्या स्मृतीमध्ये त्या वस्तूची संवेदनानुभव, माहिती व ज्ञान याआधारे बद्ध झालेल्या प्रतिमेपेक्षा वेगळी, लवचीक प्रतिमा दर्शवते. त्याद्वारे एक विशिष्ट असा अनुभव जो दररोजच्या, माहितीच्या प्रतिमांपेक्षा वेगळा असतो तो समोर येतो. त्या अनुभवाचं नावीन्य आपल्याला सूक्ष्म पातळीवर चकित करतं, आपण ती प्रतिमा दीर्घकाळ पाहू लागतो.. कलाकृतींद्वारे संवाद सुरू होतो.\nकलाकार प्रतिमांची मांडणी विविध प्रकारे करून प्रतिमा लवचीक करतो. त्यातला एक प्रकार म्हणजे प्रतिमांना त्यांच्या काही भागांना जोडून एक नवीन प्रतिमा बनवणं. भारतात प्राचीन मंदिरं, गुहा-शिल्पांत अनेक शिल्पं या पद्धतीनं बनवलेली आढळतात. त्यातलं एक प्रसिद्ध शिल्प म्हणजे ‘अर्धनारीनटेश्वर’ या नावानं ओळखलं जाणारं शिवाचं रूप दर्शवणारं शिल्प, ज्यात मानवी प्रतिमेत शरीराची उजवी बाजू शिवाचं रूप व डावी बाजू शक्ती, पार्वतीचं रूप दर्शवते. पुरुष-प्रकृतीची अर्धशरीर एकमेकांत मिसळून, जोडून ही प्रतिमा तयार होते. मुंबईजवळच्या ‘एलिफंटा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुंफांत अर्धनारीनटेश्वराची सुंदर शिल्प प्रतिमा पाहायला मिळते.\nकाही वेळा कलाकार वस्तूची अंतर्गत रचना बदलून, वस्तूला ताणलेल्या अवस्थेत, वितळण्याच्या अवस्थेत किंवा काहीशा विच्छेदलेल्या रूपात दर्शवतो. विच्छेदून काहीसं विरूपीकरण करून प्रभावी प्रतिमा वापरलेलं एक चित्र म्हणजे पाब्लो पिकासोचं ‘गर्निका’ हे चित्र. हे कलाइतिहासातील एक महत्त्वाचं व लोकप्रिय चित्र आहे. या चित्राकडे, त्यातील प्रतिमा तपशिलात पाहिल्या की, युद्ध व हिंसेमुळे नष्ट झालेल्या वास्तू, माणसं व प्राणी यांच्या तीव्र, न सहन होणाऱ्या वेदना, आक्रोश दिसतो-जाणवतो. हा सर्वार्थानं झालेल्या विध्वंस व्यक्त करण्यास पिकासोने ज्या प्रतिमा तयार केल्या त्यात मानवी शरीर तसेच प्राण्यांची शरीररचना यांची अंतर्गत रचना बदलून वेदना, आक्रोश व्यक्त करणाऱ्या प्रतिमा तयार केल्या. हे त्यानं प्रतिमांना लवचीक बनवलं नसतं तर शक्यच झालं नसतं.\nशेवटी एक उदाहरण पाहू. १८व्या शतकातील जपानी चित्रकार हिरोशिगे याचं आहे. चित्राचं नाव आहे- टायरानो कियोमोरी यांना होणारे अतिवास्तव आभास. १२व्या शतकातील शूर, क्रूर टायरानो कियोमोरी या प्रसिद्ध योद्धय़ाला वृद्धापकाळात अनेक आभास होत असत. चित्रात आपल्याला कियोमोरी; त्यांच्या घरातून त्यांच्या घरासमोरील बागेचं दृश्य पाहात आहे. दृश्य पाहून गोंधळले आहेत, कारण त्यांना बागेच्या दृश्यात काही विचित्र आभास होत आहेत. तुम्हाला त्यांचा आभास कळला का सगळीकडे ढगाळ वातावरण आहे, बर्फ पडलंय, संपूर्ण आयुष्य अनेक युद्धांत गुंतल्यानं हिंसा, नरक आदीसंबंधी आभास व्हायला लागले. बागेतील रस्ते, त्या बाजूची झाडं-झुडपं, झाडांच्या फांद्या यात फक्त मानवी सांगाडे आणि कवटय़ा दिसू लागल्या. हिरोशिगेचं प्रतिमा लवचीक बनवण्याचं कसब इतकं आहे की, बागेची दृश्यरचना जराही न बदलता त्याने कवटय़ा, सांगाडे व त्यातून मृत्यूची भीती निर्माण करणारं दृश्यं तयार केलं आहे. तुम्हालाही हा आभास लक्षात आला की, लवचीक प्रतिमांची ताकद, त्यांची मजा तुम्हालाही घेता येईल.\nलेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nचित्रकला आणि मेंदूच्या प्रक्रिया\nरेल्वे स्थानकांवर चितारणार पुण्याची आधुनिक अन् सांस्कृतिक ओळख\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/international-business-environment-af189165-8791-42cf-9955-3b71464e2089", "date_download": "2018-04-25T22:15:04Z", "digest": "sha1:4BNZWKKLDZDC3S2IEIDBKX6OF23GG3VH", "length": 13982, "nlines": 352, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा nirali prakashanचे International Business Environment पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (5)\nएम पी एस सी (730)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (461)\nयू पी एस सी पूर्व (253)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (49)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (46)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (20)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (211)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (29)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nहे पुस्तक उपलब्ध होईल तेव्हा मला सूचित करा.\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E2%80%98%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E2%80%99-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-116052800009_1.html", "date_download": "2018-04-25T21:56:51Z", "digest": "sha1:ZMWEJNJXKVVN6RQHQJAP4XNDVRYAR4E6", "length": 10629, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आजपासून सुरू होत आहे ‘मृत्यू’ पंचक, लक्षात ठेवा या गोष्टी | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआजपासून सुरू होत आहे ‘मृत्यू’ पंचक, लक्षात ठेवा या गोष्टी\nभारतीय ज्योतिष्यामध्ये पंचकाला अशुभ मानण्यात आले आहे. यात धनिष्ठा, शतभिषा, उत्तरा भाद्रपद, पूर्वा भाद्रपद व रेवती नक्षत्र येतात. पंचकामध्ये काही विशेष काम करण्याची मनाई असते. यंदा 28 मे, शनिवारी दुपारी 01.04 वाजेपासून पंचक सुरू होणार आहे, जो 1 जून, बुधवारी संध्याकाळ 07.38 पर्यंत राहणार आहे. शनिवारी सुरू होणार्‍या पंचकाला मृत्यू पंचक म्हणतात. पंचक किती प्रकाराचे असतात हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा-\nतेहतीस कोटी देव कोणते \nदिव्यध्वनी : श्री श्री रविशंकर\nजाणून घ्या कोणत्या देवी देवतांना किती प्रदक्षिणा घालायला पाहिजे\nस्वप्नांत मृत व्यक्ती का येतात\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nवेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.\nआपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.\nअधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.\nस्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.\nउत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nएखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nआज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.\nसामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील. एखाद्या स्त्रीचा आधार राहील.\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.\nशेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.\nएखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.\nआपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/two-girls-got-above-90-percent-in-ssc-though-their-mother-died-during-exam-262892.html", "date_download": "2018-04-25T22:06:33Z", "digest": "sha1:C5J2SYIBDESQDSP7O5A7EDVEGLEEDPXN", "length": 11634, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "या मैत्रिणींना सलाम! 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून आईला श्रद्धांजली", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून आईला श्रद्धांजली\nया दोघींची 10 वीची परीक्षा सुरू असताना इशाची आई नीलिमा आणि ऋतुजाची आई रुपाली यांचा दोन दिवसांच्या अंतरावर अपघाती मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर त्याच दिवशी पेपर देत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत एक आदर्श घालून दिलाय.\nकपिल भास्कर, 14 जून : 10वीच्या परीक्षा काळात मातृशोक झालेल्या दोघी जिवलग मैत्रिणींनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळून आपापल्या आईला श्रद्धांजली दिलीय.आईचं स्वप्नं साकारण्यासाठी न डगमगता या विद्यार्थिनींनी सर्वांसमोर एक आदर्शच घालून दिलाय.\nऋतुजा पाटील आणि इशा चौधरी या दोघी जिवलग मैत्रिणी. या दोघींच्या एका डोळ्यात अश्रू तर एका डोळ्यात आनंद दिसतोय. या दोघींची 10 वीची परीक्षा सुरू असताना इशाची आई नीलिमा आणि ऋतुजाची आई रुपाली यांचा दोन दिवसांच्या अंतरावर अपघाती मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर त्याच दिवशी पेपर देत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत एक आदर्श घालून दिलाय.\nमुलींप्रमाणेच रुपाली पाटील आणि नीलिमा चौधरी ह्याही दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या.बाहेरील जॉब सांभाळत त्या घरची जबाबदारीही चोख बजावत असल्यानं त्यांच्या अचानक जाण्याने परिवाराला मोठा धक्का बसला. मात्र अशा परिस्थितीत ऋतुजाला 92 टक्के तर इशाला 94 टक्के गुण मिळालेत.\nआई जाण्याने मनातील दुःखाचा डोंगर बाजूला ठेवत त्यांनी संपादित केलेल्या यशाचं नाशिकमध्ये कौतुक होतंय.भविष्यात ऋतुजा डॉक्टर तर इशा पायलट झाल्यास हीच खरी त्यांच्या आईना श्रद्धांजली असेल असंच म्हणता येईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: exammotherSSCइशा चौधरीऋतुजा पाटीलएसएससी\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://shabdshabd.blogspot.com/2013/", "date_download": "2018-04-25T21:49:09Z", "digest": "sha1:QGCQY7AOJFBK6TRDU3X2OEOIBBDZBFAN", "length": 33378, "nlines": 123, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): 2013", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nप्राणिजगत आणि मनुष्यजगत यांत काहीही फरक नाही. कारण आपण मूलत:प्राणीच आहोत. आपले सावज पकडण्यासाठी सर्व प्राणी सापळे रचतात. मग ते कोळ्याचे जाळे असो, नाहीतर सर्व सिंहिणींनी मिळून रचलेला व्यूह असो. असे केल्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. यात मजा अशी, की ज्यांना फसवायचे असते तेदेखील विविध प्रकारे आपल्याला खाऊ इच्छिणाऱ्या प्राण्यांना फसवत असतातच. म्हणजे काही फुलपाखरांना पंखांवर मोठे डोळे उत्पन्न होतात. पक्ष्यांना त्याची भीती वाटून ते त्यांना खात नाहीत. काही किडे आसपासच्या झाडांशी असे एकरूप होतात, की पक्ष्यांना कळतच नाही- इथे किडा आहे म्हणून ही फसवाफसवी जी जमात योग्य प्रकारे करते, ती तरते. उत्क्रांतिवाद हेच शास्त्रीयरीत्या सांगतो. पण याच प्राण्यांत काही प्राणी एकमेकांना इतके चतुर साहचर्य करतात, की आश्चर्य वाटावे. मगरी आ करून बसतात तेव्हा काही पक्षी त्यांचे दात साफ करतात. शार्क मासे वर्षांतून काही वेळा समुद्रात विशिष्ट ठिकाणी जातात. तिथे त्यांच्या अंगावरचे किडे खाणारे मासे असतात. ते त्यांची कातडी स्वच्छ करून देतात. अशी अनेक साहचर्ये प्राण्यांत दिसून येतात.\nमनुष्य हा स्वत:ला सुसंस्कृत म्हणवून घेतो. सर्वाचे सामाजिक मन सारखेच उत्क्रांत होत नसल्याने सर्व माणसे सारखीच सुसंस्कृत असतात किंवा असावीत, असे वाटणे हे भाबडेपणाचे लक्षण आहे. आपण सर्वानी एकमेकांना न फसवता व्यवहार करावेत, असे आपण सर्व एकमेकांना सांगत असतो. आणि हे सांगणे हेच एक प्रकारचे फसवणे आहे, हे विसरून जातो. कित्येकजणांना फसवल्याशिवाय चांगला व्यवसाय वा चांगले काम करता येते, हेच माहिती नसते. त्यांच्या आयुष्याचे सरळसरळ दोन भाग असतात. एक म्हणजे सकाळी उठून पूजाअर्चा करणे, आपापल्या धर्माप्रमाणे उपासतापास करणे आणि प्रत्यक्ष व्यवसाय वा काम करताना बिनदिक्कत वाटेल ते करून पैसे करणे. असे करण्यात आपण काही गैर करतो आहोत असे त्यांच्या मनातही येत नाही. त्यामुळे आपण जागरूक राहून अशा लोकांकडून न फसणे, हे महत्त्वाचे. समजा, सगळे करूनदेखील फसलो, तर त्यांना दाद देणे एवढेच आपल्या हाती उरते. आपण एकमेकांना फसवून खात नाही; पण एकमेकांचे पैसे खातो.\nआपण सारेजण काही ना काही काम करत असतो. त्यानिमित्त लोक आपल्याकडे येऊन आपला सल्ला मागतात. मग तो सल्ला सरकारी कामांत असो, पैसे गुंतवण्याचा असो वा खरेदी-विक्रीबाबत असो. आपल्याला जास्त माहिती आहे असे वाटल्याने लोक विश्वासाने आपल्याकडे येतात. आपण यासाठी एक गोष्ट ध्यानात ठेवायची. ती अशी : एका गावात एक तरुण मुलगी आणि तिची आई अशा दोघी राहत असतात. तरुणी डोंगरदऱ्या पालथ्या घालून मौल्यवान खडय़ांचा शोध घेण्याचे काम करत असते. तिचे काम धोकादायक असल्याने तिला आपल्याला काही झाले तर आईचे काय होईल, अशी काळजी वाटे. त्यासाठी ती प्रत्येक वेळी मोहिमेवरून परत आली की एक खडा आईला द्यायची. आईच्या पुरचुंडीत असे बरेच खडे जमलेले असतात. एक दिवस न व्हावे ते होते. ती मुलगी कडय़ावरून कोसळते आणि मरते. आईवर भयानक आघात होतो. काही दिवस जातात. तिला पैशाची विवंचना होऊ लागते. अचानक तिला त्या पुरचुंडीची आठवण होते. पुरचुंडी घेऊन ती एका जवाहिऱ्याकडे जाते आणि त्या खडय़ांचे होतील तेवढे पैसे द्या असे सांगते. तो आपल्या मित्राशी बोलत बसलेला असतो. बोलत बोलत तो ती पुरचुंडी उघडतो आणि थक्क होतो. त्यातले काही खडे ही रत्ने असतात. तो त्या म्हातारीला म्हणतो, 'आजी, हे फार म्हणजे फारच मौल्यवान आहेत. तुम्ही असे करा- तुम्हाला लागतील तेवढे पैसे तुम्ही आयुष्यभर माझ्याकडून घेत जा. तुम्हाला घर वगैरे घ्यायचे असेल किंवा काय वाट्टेल ते घ्यायचे असेल तर मला सांगा. मी देईन.' म्हातारीची कुवतच नसते ते समजण्याची. ती म्हणते, 'शंभर रुपये दे.' जवाहिर तिला पैसे देतो. ती निघून जाते. त्याचा मित्र म्हणतो, 'हे मूर्खासारखे काय केलेस तिला नाही अक्कल. शंभर रुपये देऊन फुटवायचे होतेस.' जवाहिर म्हणतो, 'तिला काही कळत नव्हते म्हणूनच माझी जबाबदारी वाढली. मी जर तिला नीट नाही सांगितले, तर कोण सांगेल तिला नाही अक्कल. शंभर रुपये देऊन फुटवायचे होतेस.' जवाहिर म्हणतो, 'तिला काही कळत नव्हते म्हणूनच माझी जबाबदारी वाढली. मी जर तिला नीट नाही सांगितले, तर कोण सांगेल मी जर सगळे पैसे तिला दिले असते तर ते चोरापोरी गेले असते आणि ती पुन्हा कफल्लक झाली असती. आता मी तिला आयुष्यभर पैसे देईन. यातच आमच्या दोघांचा फायदा आहे.' व्यवहार झाल्यावर दोन्ही बाजूंना समाधान झाले तर तो व्यवहार योग्य झाला. कारण नुसता व्यवहारच नाही झाला; तर दोघेजण मित्र झाले. मैत्रीत व्यवहार ठेवू नये, पण व्यवहारातून मित्र जोडावे.\nएकदा भगवान बुद्धांना कुणी- सत्य म्हणजे काय, असे विचारले. त्यावर ते म्हणाले, 'मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक माणूस अतिशय आजारी पडतो. अनेक वैद्य, हकीम येतात आणि हा केवळ काही दिवसांचाच सोबती आहे असे सांगून निघून जातात. प्रत्येकजण आपल्या मगदुराप्रमाणे किती दिवस जगणार, ते सांगतो. रुग्ण आणखीनच खचत जातो. एके दिवशी एक वेगळाच वैद्य येतो. तो आल्या आल्या त्याची नाडीपरीक्षा करून सांगतो की, त्याला काहीही आजार नाही. तो दोन दिवसांत बरा होणार आहे. चल, ऊठ रे असे म्हणून तो त्याला उठवतो. इकडे-तिकडे चालवतो. काही सोप्या सूचना देतो. तो माणूस खरंच बरा होतो. सगळीकडे आनंदीआनंद होतो. ज्याचा उपयोग होतो, ते सत्य. शेवटचा वैद्य कदाचित खोटेही बोलत असेल. पण रुग्ण बरा झाला, हे महत्त्वाचे.'\nकिती वाजले, या प्रश्नाला सतत वेगळे उत्तर मिळते. तसेच सत्याचे आहे. सत्य म्हणजे काय, याला सतत वेगळे उत्तर मिळणार, हे सत्य आहे. त्याचे काहीही प्रयोग करा. जगामध्ये असत्य आहे, हेच सत्य आहे. त्यामुळे सत्याचा शोध घेण्यापेक्षा योग्य गोष्टीचा उपयोग घेणे, हे महत्त्वाचे. जी गोष्ट केल्याने आपली ऊर्जा वाढते ती गोष्ट योग्य, एवढेच लक्षात ठेवायचे. खोटी दु:खे आणि खोटय़ा काळज्या मागे लावून घेऊ नये. समाजातल्या एका माणसाची ऊर्जा वाढली की समाजाची ऊर्जादेखील किंचित वाढते. समाजातल्या एका माणसाची ऊर्जा कमी झाली की समाजाची ऊर्जा किंचित कमी होते. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आणि भीती यांचा उद्रेक झाल्यामुळे वैयक्तिक ऊर्जा कमी होत जाते. आणि समाजाची हानी होते, ती वेगळीच.\nआपण सर्व वरील भावनांनी कमी-जास्त प्रमाणात ग्रस्त होत असतो. सर्वप्रथम आपण जेव्हा असे ग्रस्त होतो तेव्हा आपले शरीर कसे बदलते, हे पाहायला शिकावे. शरीर-मनात झालेले बदल नीट पाहता येणे, ही पहिली पायरी. नंतर हे बदल नियंत्रित करता येणे, ही दुसरी पायरी. वरील गोष्टींनी ग्रस्त होण्याआधीच कळणे, ही तिसरी पायरी. तर वरील गोष्टींशी कधीही संबंध न येणे, ही चौथी पायरी. या पायरीवर आल्यावर ऊर्जेचा ऱ्हास होत नाही व त्यानंतरच आपल्या हातून काही बऱ्या गोष्टी होतात. स्वत:ला मदत न करता जगाला मदत करणे म्हणजे आपली चड्डी काढून दुसऱ्याला देण्यासारखे असते. एक नागवा राहतोच.\nआयुष्य मजेत जायला वाचन, संगीत, प्रवास, आवडत्या व्यक्तीचा सहवास, हसणे, हसवणे, आचरटासारखे वागणे अशा अनेक गोष्टी असतात. शेवटी कुणाला कशात मजा येईल हे ज्याचे त्यालाच कळणार. ज्यामुळे इतर कुणाला त्रास न होता आपल्या शरीर-मनाचे संवर्धन होईल अशी मजा ही खरी मजा. ज्यामुळे परिसर वा वातावरण गलिच्छ होईल, भयानक आवाज होईल, आपल्या किंवा इतर कुणाच्या शरीर-मनास इजा होईल अशा गोष्टी या मजेदार नसतात, हे कळायला समाजमनाला वेळ लागतो. त्यामुळे त्याची घाई करून चालत नाही. खरे म्हणाल तर नुसते असणे, याची आणि यातच मजा यायला लागली की उत्सवाचे ढोल बडवायला लागत नाहीत. कुठली व्यसने करावी लागत नाहीत. कुणाच्या मागे लागायला लागत नाही. सारे विश्व अनुरक्त स्त्रीप्रमाणे आपले रहस्य खुले करू लागते.\nसर्व सुखात असोत. सर्वाना ज्ञान होवो. सर्वाना मार्ग सापडो. आणि या देशाबरोबर इतर देशांतील सर्व जीवजंतू मांगल्याकडे वाटचाल करोत अशी सर्वाना इच्छा होवो, ही इच्छा.\nस्वदेश निष्ठेचे साक्षात रुप चाफेकर बंधू\nLinks to this post Labels: आत्मचरित्र , माणिक-मोती , राजकारण , समाजकारण\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nस्वदेश निष्ठेचे साक्षात रुप चाफेकर बंधू\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/apurnank/", "date_download": "2018-04-25T22:16:41Z", "digest": "sha1:ZVISFRV7MJZSF7GWYGWV73XQDEDGCBBL", "length": 8838, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अपूर्णांक | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nप्रणव २०२० मध्ये होणाऱ्या पॅरालिंपिकमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहे.\nपप्पांनी तिचं नाव काय ठेवायचे हे आधीच ठरवून ठेवलं होतं.. अनुजा\nआमच्या घरात १ जुलै २००४ रोजी एका गोड बाळाचं आगमन झालं.\nदेही मी परिपूर्ण, तरीही..\nलहानपणी हातात पेनही धरू न शकणारा समीर आज चांगली चित्रं काढतो.\n१९९२ मध्ये मनश्रीचा जन्म झाला तेव्हा ती दृष्टिहीनच होती.\nमनालीच्या दोन्ही पायांतील संवेदना पूर्णपणे लोप पावून तिचे दोन्ही पाय लुळे पडले होते.\nहवा थोडा संयम, चिकाटी नि जिद्द\nतिच्यासाठी आणि पालक म्हणून आमच्यासाठीही\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/language-of-pictures-1071447/", "date_download": "2018-04-25T22:15:49Z", "digest": "sha1:QA55RJIZVI47CTASWVVDO6F7JRCB2PP2", "length": 27675, "nlines": 224, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चित्रभाषा | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nकळण्याची दृश्यं वळणे »\nप्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विन्सी हा त्याच्या मोनालिसा या चित्रामुळे ओळखला जातो. त्याच्या सांगण्यामध्ये एक संयत हळुवारपणा व निरीक्षकाच्या वृत्तीने पाहिलेली, तपशिलांनी भरलेली\nप्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विन्सी हा त्याच्या मोनालिसा या चित्रामुळे ओळखला जातो. त्याच्या सांगण्यामध्ये एक संयत हळुवारपणा व निरीक्षकाच्या वृत्तीने पाहिलेली, तपशिलांनी भरलेली संवेदनशीलता आहे. या सगळ्यांमुळे प्रबोधनकाळातील चित्र-परंपरेपेक्षा किंवा त्याच्या समकालीन चित्रकारांपेक्षा स्वत:ची एक वेगळी ‘चित्रभाषा’ त्याने विकसित केली..\nआपल्याकडे असं म्हटलं जातं की, ‘चित्र बोलतं’ बोलतं म्हणजे काय चित्रकला ही दृक्कला आहे असं म्हटलं जातं. ते दिसतं व दर्शकाने बघावं यासाठीच निर्माण केलं जातं. चित्र आपल्याला सुरुवातीला त्याच्या एकत्रित परिणामाने तयार झालेलं एक दृश्य म्हणून दिसतं. चित्रं फोटोप्रमाणे एका क्षणात ‘पूर्ण’ घडत नाही, घडवता येत नाही. ते हळूहळू तयार होतं. ते रंगवायला काही तास, दिवस, आठवडे, महिने, र्वषही लागू शकतात. चित्र जरी टप्प्याटप्प्याने तयार होतं असलं तरीही चित्रकाराला, चित्र पूर्ण झाल्यावर जाणवणारा, दिसणारा समग्र, अखंड, एकत्रित दृश्य परिणाम महत्त्वाचा वाटत असतो. आपण जेव्हा चित्रं पाहतो तेव्हा चित्राचा हा समग्र, अखंड परिणाम आपल्यासमोर असतो.\nआपल्या डोळ्यांच्या मर्यादांमुळे आपण चित्रांचं अखंड, समग्र दृश्य, हळूहळू नजर व मान फिरवत, तुकडय़ा-तुकडय़ांत काही क्रमाने पाहतो. अशा तुकडय़ांना पाहत असताना मनात त्यांना जोडून चित्राचं रूप आपण पूर्ण करतो.\nचित्रं तुकडय़ा-तुकडय़ांत पाहत असताना त्यातील एखादाच आकार, रंगछटा, रेषा- तिची लय असं तपशिलात पाहता येतं. अगदी स्वतंत्रपणे, जणू काही ते समग्र चित्राचे घटतच नाहीयेत. अशा रीतीने स्वतंत्ररीत्या पाहिल्यानंतर रंगछटा, रेषा, आकार आपल्या मनात काही प्रतिसाद निर्माण करतात. ते भावनिक-वैचारिक असू शकतात. असे प्रतिसाद देत देत जेव्हा आपण चित्राचं संपूर्ण रूप जाणतो, तेव्हा, त्या समग्र रूपाच्या बाबतचा प्रतिसाद अगदी सहज मनात निर्माण होतो. आपल्या मनात चित्रं पाहिल्याने, प्रतिसाद निर्माण झाल्याने आपण चित्रं ‘बोलतो’ असं म्हणतो. चित्र पाहण्याच्या अशा सवयी, पद्धती, अनुभवांमुळे चित्राची भाषा ही रंग, रेषा, आकार यांची आहे असं आपण मानू लागतो. महाराष्ट्रात त्याविषयी अगदी काव्यात्मकपणे बोललं जातं.\nपण खरं म्हणजे, रंग, रेषा, आकार ही चित्राची, चित्रभाषेची अक्षरं आहेत. फक्त अक्षरांना कोणी भाषा म्हणू शकतं का रंग, रेषा, आकारांचा एकत्रित दृश्य परिणाम हा अक्षरांनी तयार झालेल्या वाक्यरचनेप्रमाणे आहे असं फार फार तर म्हणता येईल. त्याला भाषा म्हणता येईल का रंग, रेषा, आकारांचा एकत्रित दृश्य परिणाम हा अक्षरांनी तयार झालेल्या वाक्यरचनेप्रमाणे आहे असं फार फार तर म्हणता येईल. त्याला भाषा म्हणता येईल का कारण कुठच्याही भाषेचं स्वरूप फक्त अक्षरं, त्यांची रचना, त्यातून तयार होणारा अर्थ इतका मर्यादित असू शकेल का\nजसं कुठच्याही भाषेतून प्रथम तात्कालिक अर्थ व नंतर हळूहळू दृष्टिकोन, विचारव्यूह कळू लागतो तीच गोष्ट चित्रभाषेलाही लागू होते. रंग, रेषा, आकार यांनी तयार झालेलं दृश्य, चित्र हे तात्कालिक अर्थासारखं असतं. जिथपर्यंत त्यामागील दृष्टिकोन कळत नाही, तिथपर्यंत जे दिसतं ते चित्रं फार मर्यादित राहतं. कारण ‘प्रतिमा संवाद’ रेखात म्हटल्याप्रमाणे चित्रकार त्याला जे म्हणायचंय, सांगायचंय, मांडायचंय ते आपल्याला परिचित ओळखरूपाचा आधार घेऊन त्याद्वारे मांडतो. त्याला केवळ रंगवता येतं म्हणून माणसांची, निसर्गाची, वस्तूंची किंवा पुराणकथा, इतिहासातील प्रसंग आदी रंगवत नसतो. त्यामागे काही दृष्टिकोन हवा. इथे दृष्टिकोन व ‘अर्थ’ याची गल्लत व्हायला नको.\nचित्रकार त्याने चित्र का रंगवलं याचं एक किंवा अनेक कारणं सांगेल, लांबलचक म्हणणं मांडेल. या कारणांमुळे त्याने चित्र रंगवणं या कृतीमागील कारणं व त्याद्वारे त्या कृतीचा ‘अर्थ’ कळेल.\nपण असे अर्थ, कारणं अनेक असू शकतात व या अर्थ, कारणांतून एक सूत्र निघेलच असं नाही. दृष्टिकोन स्पष्ट होईल असं नव्हे.\nपरिणामी अशा चित्रांना रंगवण्याची पद्धती, शैली असू शकते, पण त्यातून चित्रभाषा म्हणजे काय, ती कशी असते, ते कळणार नाही.\nचित्रकार वास्तवाकडे काय दृष्टीने पाहतो, जीवनाकडे कशा दृष्टीने पाहतो व त्यामध्ये चित्र रंगवण्याच्या कृतीकडे कशा दृष्टीने पाहतो, चित्रं रंगवण्याची कृती केल्याने त्याला जीवन समजण्यास, कळण्यास मदत होते का कशी होते अशा प्रश्नांच्या उत्तरातून चित्रभाषा तयार होते. ही प्रक्रिया खूप जटिल व गुंतागुंतीची आहे. त्याचमुळे बहुसंख्य चित्रकार शैलीपर्यंत जातात, पण त्यांच्या चित्रांना त्यांची स्वत:ची वेगळी ‘चित्रभाषा’ नसते, पण ते असो..\nचित्रकार वास्तवाकडे कुठच्या ‘वृत्तीने’ पाहतो, त्याला जे मांडायचं, सांगायचं आहे ते सांगायचा त्याचा ‘स्वभाव’ काय व तो चित्राच्या दृश्य व्याकरणामध्ये किती पारंगत आहे यातून चित्रभाषा विकसित होते.\nवास्तवाकडे आपण अनेक वृत्तीने पाहत असतो. त्यात कधी तत्त्वचिंतकाच्या, कधी विश्लेषक-निरीक्षकाच्या, कधी उपभोग घेणाऱ्याच्या, तर कधी केवळ तटस्थपणे.. अशा वृत्तींमुळे वास्तवाविषयी आपल्या मनात विविध भावभावना उत्पन्न होतात. या वृत्तींमुळे आपण व्यक्त होतोय, की मांडतोय, की अभ्यास करतोय, की सौंदर्यास्वाद घेतोय, अशा सांगण्याच्या स्वभाव-पद्धतीही तयार होतात.\nयाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विन्ची किंवा विन्सी. तो त्याच्या मोनालिसा या चित्रामुळे ओळखला जातो. त्याच्या जीवनाविषयी वाचल्यास असं लक्षात येतं की, तो वास्तवाकडे तटस्थपणे, निरीक्षक-विश्लेषकांच्या, काहीसं वैज्ञानिकाप्रमाणे, तत्त्वचिंतकाप्रमाणे पाहतो. त्यामुळे त्याच्या सांगण्यामध्ये एक संयत हळुवारपणा व निरीक्षकाच्या वृत्तीने पाहिलेली, तपशिलांनी भरलेली संवेदनशीलता आहे. या सगळ्यांमुळे प्रबोधनकाळातील चित्र-परंपरेपेक्षा किंवा त्याच्या समकालीन चित्रकारांपेक्षा स्वत:ची एक वेगळी ‘चित्रभाषा’ त्याने विकसित केली. त्याकरिता वैद्यकशास्त्राप्रमाणे मानवी शरीररचनांचा सखोल अभ्यास, मानवी भावभावनांचं निरीक्षण व त्या काळी प्रचलित नसलेली अभ्यास पद्धती- प्रत्यक्षातील व्यक्तींचं निरीक्षण करून त्यांची दृश्यं टिपणं घेणं, त्याकरिता रस्त्यांवर, बाजारात वगैरे फिरणं (ज्याला आज स्केचिंग करणं असं म्हणतात.) यथार्थ दर्शन (परस्पेक्टिव्ह), छाया-प्रकाशाचा अभ्यास, तैलरंगासारख्या माध्यमांत प्रयोग अशा चित्र-व्याकरणाच्या अनेक घटकांचा अभ्यास-विकास केला. यातूनच त्याची चित्रभाषा त्याने विकसित केली.\nलिओनार्दोचा वैयक्तिक दृष्टिकोन हा प्रबोधनकालीन एकंदरीत वैचारिक वातावरणात मिसळणाराच आहे. धार्मिक विचारापेक्षा व्यक्तिकेंद्रित, वैज्ञानिक वृत्तीने जगाकडे, जीवनाकडे पाहत त्याचा अर्थ लावायचा हा तो दृष्टिकोन..\nअशा दृष्टिकोनामुळेच लिओनार्दोने त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत मानवी भावभावनांचं, चित्रामध्ये चित्रण कसं करायचं याचा सतत विचार, प्रयोग, अभ्यास केला. याचमुळे व्यक्तिचित्रणामध्ये केवळ मानवी चेहरा, शरीर यांचंच फक्त चित्रण करण्यापेक्षा, त्यापलीकडे जाऊन मानवी मनाची, मूडची, भावनिक अवस्थेचं चित्रण करावं याचा त्याने प्रयत्न केला. चित्रात तीव्र भावना व त्यामुळे तयार होणारे चेहऱ्याचे हावभाव दर्शवणं सोपं असतं. कारण ते स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसतात. अगदी हळुवार, तरल भाव चेहऱ्यावर दर्शवणं खूप कठीण असतं. त्याचा प्रयत्न त्याने मोनालिसामध्ये केला. त्यामुळे ऐतिहासिकदृष्टय़ा ते चित्र महत्त्वाचं ठरतं. ते चित्र अनेक प्रकारे झालेल्या चर्चानी लोकप्रिय ठरलंय.\nलिओनार्दोसारखं ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ व त्यासोबत येणारं अभिव्यक्तिस्वातंत्र्य असणाऱ्या चित्रकारांची चित्रभाषा वेगळी होती, असते. हे व्यक्तिस्वातंत्र्य जेव्हा नव्हतं, राजा, धर्मगुरू, राजकीय नेते आदी चित्रकाराला सांगत होते की त्याचं चित्र कसं दिसायला पाहिजे, त्यात काय दिसायला हवं, तेव्हा चित्रभाषा वेगळ्या पद्धतीने विकसित व्हायची. त्याबद्दल पुढे बोलू..\nदीनानाथ दलाल यांच्या चित्रांचे प्रदर्शन\nरंजनाबरोबरच चित्रपटातून प्रबोधनही घडावे – डॉ. मोहन आगाशे\n‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ १७ जानेवारीपासून\n‘अभिनव भारत’ मधील चित्रांना नुतनीकरणाची ‘ऊर्जा’\n*लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nदीनानाथ दलाल यांच्या चित्रांचे प्रदर्शन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://drsecureweb.blogspot.com/2017/01/upi.html", "date_download": "2018-04-25T22:01:26Z", "digest": "sha1:JTLYX6OWWP2S5BJJLK25VDBAEYLKYD7F", "length": 18733, "nlines": 111, "source_domain": "drsecureweb.blogspot.com", "title": "My Blog: UPI", "raw_content": "\n⁠⁠⁠UPI हि भानगड आहे तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल .मी २ दिवसापासून थोडा अभ्यास केला आणि आता त्या बददल लिहितोय .तुम्हाला आवडेल आणि कामी येईल अशी सुविधा आहे . नक्की वाचा .\nआपल्यापैकी बरेच जण Paytm ,Freecharge यांसारखे M Wallet (मोदींच्या भाषेत इ-बटवा) वापरत असतील.\nया M Wallet चा मेन प्रॉब्लेम आहे कि यात पैसे टाकून आपल्याला खर्च करावे लागतात .आणि समोरचा विक्रेता आपल्याकडे असलेले M Wallet च वापरत असेल याचा काय भरोसा .अशा वेळी इच्छा असूनही आपण कॅशलेस व्यवहार करू शकत नाहीत मग शेवटी हात खिशाकडे वळतो.\nभारतात युनिव्हर्सल वापरात असेल आणि ज्या अँप्स मधून कोणीही पैसे स्वीकारू शकतो किंवा घेऊ शकतो असं काहीतरी पाहिजे होतं असं वाटत पण भारत सरकार ने दिलेली UPI हि अशीच सुविधा भारतात जन्माला आली.जिच्याने कोणीही कोणालाही पैसे देऊ शकतो आणि घेऊ शकतो.\n१. UPI म्हणजे काय \nUPI (यूनिफाईड पायमेन्ट इंटरफेस) म्हणजे स्मार्टफोन च्या माध्यमातून एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे पाठवण्याची सोप्पी साधी पद्धत.(भारतात असलेली सर्वात सोपी पद्धत म्हटली तरी चालेल ) .हि सुविधा भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी भारतातल्या २१ राष्ट्रीयकृत बँकांच्या सौजन्याने दिली आहे .जिचे सर्व व्यवहार NPCI (नॅशनल पायमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्यादेखरेखी खाली चालतात .\n२.एम वॉल्लेट आणि UPI मध्ये काय फरक आहे \nM wallet खाजगी कंपन्या चालवतात . UPI हि सुविधा सरकार चालवते यात अँप खाजगी किंवा बँकांचे असू शकतात पण आपल्याला त्या अँप मध्ये पैसे टाकावे लागत नाहीत जे काही होते ते थेट Bank Accout ते Bank Account .\nउदा. आपण Paytm वापरत असू आणि एखादा Paytm स्वीकारणाऱ्या चहावाल्याला आपल्याला पैसे द्यायचे असतील तर आपल्याला आधी आपल्या बँक खात्यातून Paytm ला पैसे टाकावे लागतील मग त्याच्या paytm ला द्यावे लागतील . आणि वर त्याला त्याचे paytm चे पैसे बँकेत टाकायला १.५% रक्कम comission म्हणून द्यावी लागेल .\nमात्र UPI मध्ये एवढं घुमावफिरावं नसतं . UPI चे सर्व व्यवहार हे मोफत असून UPI ला एकदा का आपण आपलं Credit किंवा Debit कार्ड link केलं कि आपल्या बँकेतून पैसे थेट समोरच्याच्या बँकेत पैसे टाकू शकतो .म्हणजे मध्ये कुठल्या wallet ची गरज नाही किंवा बँकेत पैसे येण्यासाठी कुठले commision देण्याची गरज नाही .\nM wallet आणि UPI मधला मूळ फरक आणि महत्वाचा फरक हा आहे कि स्मार्ट फोन वर असणाऱ्या कोणत्याही बँकेच्या UPI अँप वरून कोणत्याही बँकेच्या UPI अँप वर पैसे पाठवता येतात .यात M wallet सारखे त्याच कंपनी चे अँप वापरण्याचे बंधन नसते.\n३.UPI अँप कसे आणि कुठून डाउनलोड करायचे \nUPI हि सुविधा सध्या भारतातल्या २१ बँका देतात . सोप्पे सांगायचे तर या २१ बँका एकमेकांमधले आर्थिक व्यवहार UPI च्या माध्यमातून निशुल्क करण्याची सुविधा देतात . या बँकांचे UPI अँप प्ले स्टोर वर उपलब्ध आहेत .\nप्ले स्टोर वरील UPI अँप्स च्या लिंक\nहे अँप्स UPI अँप्लिकेशन सुविधा देतात .\nयात आपण कोणत्याही बँकेचे खातेधारक असलो तरी देखील कोणत्याही बँकेचे UPI अँप वापरू शकतो .आणि कोणत्याही UPI अँप ने कोणत्याही बँकेच्या खात्यावर पैसे टाकू शकतो .\n४. UPI अँप कसे वापराल \nमी जे अँप वापरतोय त्यावरून सांगतो . मी Tranzapp हे UPI अँप वापरतो.तसे UPI चे सर्वच अँप सारखे असतात फक्त बँके प्रमाणे अँप चे रंग बदलतात :D .कोणतेही upi अँप download केल्यावर पुढील प्रक्रिया कराव्या लागतात .\n१.आपला बँकेशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकावा लागतो .\n२. मग त्यावर OTP येतो आणि आपला मोबाईल नंबर verify होतो .\n३.आपली वैयक्तिक माहिती जसेकी नाव ,ई-मेल id हे द्यावे लागते . व आपल्या अँप्लिकेशन साठी एक ४ अंकी पासवर्ड सेट करावा लागतो.\n४.यानंतर आपल्याला आपला VPI म्हणजेच vertual payment ID सेट करावा लागतो . VPI म्हणजे आपल्या बँक अकाउंट चा ई-मेल id च असतो . म्हणजे जगात ई-मेल ID हा केवळ एकमेव असतो तसा VPI हा जगात एकमेव असतो .जसेकी माझा VPI आहे mukul.phadnis@tjsb यातला tjsb म्हणजे TJSB Sahakari Bank Ltd तुम्ही ज्या बँकेचे UPI वापरणार त्याचा VPI तुम्हाला मिळेल जसेकी स्टेट बँकेचा वापरल्यास mukul.phadnis@sbi . VPI बद्दल पुढे सविस्तर सांगतो .\n५.यानंतर आपली UPI सेवा सुरु करण्यासाठी आपले खाते असलेली बँक निवडावी लागते.\n६.तुमचा बँकेशी लिंक असलेला नंबर दिल्यामुळे तुमचे बँक खाते number दिसू लागतो .त्यावरच्या SET MPIN वर क्लिक करा .\n७.या नंतर तुमच्या डेबिट कार्ड number चे शेवटचे ६ अंक आणि त्याची expiry date टाका .\n८.या नंतर तुम्हाला OTP येईल . तो OTP टाका\n९.व सुरक्षे साठी 4 किंवा 6 अंकी MPIN सेट करा. हा MPIN ATM च्या पिन सारखा असतो .म्हणजे UPI अँप मधून केल्या जाणाऱ्या व्यवहारांसाठी हा पिन टाकल्या शिवाय त्या खात्यातून कुठलाही व्यवहार होऊ शकत नाही .\n१०. शेवटी successfully change pin असा मेसेज येईल . आणि तुम्ही\nUPI सुविधेने व्यवहार करण्यास सुरवात करू शकाल .\nया नंतर तूम्हाला पुन्हा हि प्रक्रिया कधीही करण्याची गरज नाही फक्त तुमच्या अँप चा ४ अंकी पासवर्ड आणि तुमचा ४ किंवा ६ अंकी MPIN ह्याच गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि गोपनीय ठेवाव्या लागतील .\n५. UPI ने पैसे कसे द्याल \nUPI ने पैसे देण्याच्या ३ पद्धती आहेत .१.मोबाईल नंबर २.VPI ने ३.बँक अकाउंट नंबर ने .\nsend money व क्लिक केल्यावर हे तीनही पर्याय दिसतील.ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल नंबर UPI वर असेल तर मोबाईल नं वर किंवा समोरच्या कडे VPI असेल तर तो टाकून किंवा थेट बँकेचा अकाउंट नंबर आणि IFSC code टाकून पैसे थेट समोरच्या व्यक्तीच्या खात्यात टाकता येतात .कमीत कमी १ रुपयापासून ते जास्तीत जास्त २ लाखापर्यंत रक्कम UPI मधून पाठवता येते .\n६.VPI-म्हणजे अकाउंट नंबर च छोटं नाव .\nVPI हि एक गमतीशीर गोष्ट आहे . ज्यांना सारखा सारखा बँक अकाउंट नंबर सांगायचं कंटाळा येतो त्यांच्या साठी VPI हि एक सहज सोपी आणि गोष्ट आहे mukulphadnis@gmail.com हा जसा माझा ई-मेल आयडी याचा जगात कोणीही पुनर्वापर करू शकत नाही तसाच व्हर्चुअल पायमेन्ट आयडी असतो . हा एकदा ज्याचा झाला कि पुन्हा कोणाला तो घेता येत नाही .म्हणजे mukul.phadnis@tjsb नावाने आता कोणालाही VPI मिळणार नाही त्यासाठी gmail ला करतो तास जुगाड म्हणजे mukul.phadnis143@tjsb @sbi @axis असं करावं लागेल . म्हणजे माझी ओळख हि माझीच राहील. हा VPI आपल्या बँक खात्याशी जोडला जातो म्हणजे जेव्हा कोणीही mukul.phadnis@tjsb या VPI वर पायमेन्ट करेल ते थेट माझ्या बँक खात्यात येईल . इतकं सोप्पं आहे . म्हणजे ना ifsc code सांगायची गरज ना बँक अकाउंट नंबर सांगायची गरज . यामुळे खाते क्रमांकाचा अवैध वापर होणे बंद होते हा देखील एक फायदा असतो .\n७.मुख्य प्रश्न . UPI किती सुरक्षित \nमी आत्ताच एक आर्टिकल The Hindu ला वाचलं त्यात हा प्रश्न होता .तर त्याचं उत्तर होतं\nम्हणजेच NPCI (नॅशनल पायमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ) हि या आधी देखील दिवसाला ८ हजार कोटी online व्यवहार नियंत्रित करत होती अशी व्यवस्था किती सुरक्षित असते हे आपणच समजून घ्यावे .\nतसेच आता आधार कार्ड देखील UPI मार्फत जोडली जाऊन फक्त आधार कार्ड (नंबर) वरून बँक व्यवहार शक्य आहे.\nमला वाटत कि तुम्हाला हि माहिती पुरेशी असेल मी सध्या हाच प्रयत्न करतोय कि देशात सुरु असलेल्या ह्या कॅशलेस अभियानाला हात भर कसा लावता येईल जेव्हापासून UPI हे तीन अक्षर ऐकायला आलेत सर्वांना कुतूहल होतं .आणि तुमचं निरसन झालं असेल असं समजतो . M wallet पेक्षा किती तरी जास्त सोयीची आणि सोप्पी प्रक्रिया UPI देतं जगात प्रत्येक देशाची एक payment सिस्टिम आहे . अमेरिकेकडे अँड्रॉइड आणि apple pay आहेत . चीन कडे त्यांची पायमेन्ट सिस्टिम आहे .आपल्या तंत्रज्ञानाच हे श्रेय आहे कि आपण आपली स्वदेशी आणि सुरक्षित अशी एक पायमेन्ट सिस्टिम बनवली आहे.भारतात एक युनिव्हर्सल पायमेन्ट सिस्टिम आली आहे .आणि हि शाश्वत आहे हे महत्वाचं .ऐकण्यात तर असही आलाय कि यामुळे M wallet बंद व्हायची वेळ येईल पुढच्या काही वर्षात . मुख्य म्हणजे हि सुविधा सोपी आणि सरळ आहे . तुम्हीही तुमच्या डेबिट कार्ड च्या साहाय्याने UPI पायमेन्ट method सुरु करून देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यास मदत करा एवढेच आवाहन :)\nटीम (TEAM) म्हणजे नक्की काय\nफक्त तू खचू नकोस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://maharashtradeshi.blogspot.in/2017_01_01_archive.html", "date_download": "2018-04-25T21:53:35Z", "digest": "sha1:JRZMYAL3EHMY2635JYC6XUYCXOIJWGB6", "length": 10769, "nlines": 163, "source_domain": "maharashtradeshi.blogspot.in", "title": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...: January 2017", "raw_content": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nबहु असोत सुंदर संपन्न ती महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....\nमाझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...\nभ्रमंती- शहाजी सागर जलाशय\n’शहाजी सागर’ म्हणजे कुकडी नदीवरचा पहिला जलाशय होय. पूर गावात उगम पावल्यावर ही नदी माणिकडोहाच्या या जलाशयात प्रवेशते. उसरान, उंचरान, उंडेखडक, हडसर, माणकेश्वर, तेजूर, राजूर, केवडी ही गावे या जलाशयाच्या काठावर वसलेली आहेत. चहुबाजुंनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांत तो स्थित आहे. त्यामुळेच शांत व नितळ जल अनुभुति इथे मिळते. एखाद्या नागमोडी वळणाच्या अजस्त्र नदीसारखा हा जलाशय १९८४ मध्ये बांधला होता. काठावरच्या कोणत्याही गावातून गेले तरी पाण्यापर्यंत जाता येते. शिवाय धरणाच्या दोन्ही बाजुंना छोटेखानी घाटरस्ते आहेत. त्यादिवशी सकाळच्या कडाक्याच्या थंडीत या जलाशयाचे देखणे रूप पाहावयास मिळाले.\nनाणेघाट ते जुन्नरच्या मुख्य मार्गावर हा जलाशय स्थित आहे. शिवजन्मभूतीत असूनही त्यास शहाजी राजांचे नाव देण्यात आले आहे. कारण, बऱ्याच काळापर्यंत शहाजी राजांचा निवास या भागाला लाभला होता. उगमस्थानाच्या पलिकडे असणाऱ्या जीवधन किल्ल्यावरून शहाजी राजांनी छोट्या मुर्तिजा निजामाला घेऊन तीन वर्षे निजामशाही चालवली होती. त्यामुळेच कदाचित या जलाशयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.\nलेबल्स जलाशय, जुन्नर तालुका, धरण, पुणे जिल्हा, माणिकडोह, शहाजी राजे\nदक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी\nदक्षिणगंगा म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर ह...\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरे कडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहे त, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असे ही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा ना...\nतोरणा: एक थरारक प्रवास\nढगांत हरविलेला तोरणा छत्रपति शिवाजीराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या ह्या ओळखीशि...\nमहाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे हे अभयारण...\nनाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी न...\nभ्रमंती- शहाजी सागर जलाशय\nदुर्ग साहित्य संमेलन (1)\nदै. दिव्य मराठी (8)\nमाझी ज्ञानेश्वरी - ज्ञानेश्वरी... आमच्या कन्येचं १४ वर्षांपूर्वी ठरविलेलं नाव. संत ज्ञानेश्वरांची भावार्थदिपिका वाचली तेव्हाच ठरवलं, माझ्या मुलीचं नाव ’ज्ञानेश्वरी’ ठेविल. चौ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन... यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/samurai/", "date_download": "2018-04-25T22:13:43Z", "digest": "sha1:G454IDT6VQ467JSITAPLDYNXXLFOKSWB", "length": 7618, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: डिसेंबर 28, 2017\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, ई-कॉमर्स, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, फुटर विजेटस, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, ग्रीड आराखडा, बातम्या, एक कॉलम, उजवा साइडबार, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, दोन कॉलम\n5 पैकी 4.5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://pravin1989.wordpress.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-25T21:36:54Z", "digest": "sha1:FDBWSCUBTKWMTLXSMQ5IBNWMSI3Y5OG2", "length": 3979, "nlines": 74, "source_domain": "pravin1989.wordpress.com", "title": "प्रेम कविता | मराठी कविता", "raw_content": "\nप्रेम करणं म्हणजे, एकमेकांकडे पाहणे नाही, तर दोघांनी मिळुन एकाच गोष्टीकडे पाहणे…\nनुकतेच प्रदर्शित केलेले पोस्ट्स\nकित्ती गोड आहे म्हणून सांगू ती…\nजरूर वाचा…ओर्कुट मध्ये कधी कधी…\nमन माझे …तुझ्याकडे आहे…\nइतकी सुंदर का दिसते ती \nकित्ती गोड आहे म्हणून सांगू ती..\nकित्ती गोड आहे म्हणून सांगू ती…\nएरवी अगदी खळखळून हसते\nपण मी हात पकडला की गोड लाजते\nजीन्स टी शर्ट regularly घालते\nपण पंजाबी ड्रेस वर टिकलीही न चुकता लावते\nसाडीतले फोटोस आवर्जुन दाखवते\nपण मोबाइल मधे फोटो काढतो म्हणालो तर ‘नाही’ म्हणते\nपिज्जा बर्गर सर्रास खाते\nचहा मात्र बशीत ओतुनच पिते\nमला i luv u म्हणताना मात्र फक्त same 2 u च म्हणते\nग्रुपमधे असताना खुप बिनधास्त असते\nपण माझा विषय निघाला की पटकन बावरते\nबोलून दाखवत नसली तरी नजरेने खुप काही सांगते\nएवढ नक्की सांगतो माझ्यावर खुप खुप प्रेम करते\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2018-04-25T22:19:55Z", "digest": "sha1:LXZPZFBYPESSNR3AV4B65PXJ6E5PFKF7", "length": 3066, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भौतिकी परिमाणे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"भौतिकी परिमाणे\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nचट, तड, आणि फट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१२ रोजी १०:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://parbhani.atmamaharashtra.org/GBFunctions.aspx", "date_download": "2018-04-25T21:41:02Z", "digest": "sha1:PSH5TLBBYIPRLRT3DQMOVFWGPJES22ZR", "length": 4794, "nlines": 30, "source_domain": "parbhani.atmamaharashtra.org", "title": "Function of GB", "raw_content": "मुख्य पान | संपर्क साधा | लॉगिन\nजिल्हा नियामक मंडळ कार्य\nआत्मा कार्यकारी समिती कार्य\nआत्मा दुवा साधणार्‍या यंत्रणा\nएस. आर. ई. पी.\nजिल्हा नियामक मंडळ कार्य\nजिल्हा कृषि संशोधन व विस्तार नियोजन याचा आढावा घेणे व विविध सहभागी घटकांनी सादर केलेल्या वार्षिक कृती आराखड्यास मंजूरी देणे.\nजिल्हयाअंतर्गत विविध सहभागी घटकांनी राबविलेल्या कृषि संशोधन व विस्तार कार्याचा अहवाल व आढावा घेणे व गरजेनुसार त्यांना मार्गदर्शन करणे..\nजिल्हयाअंतर्गत कृषि संशोधन व विस्तार आणि इतर कार्यक्रमांतर्गत निधि स्विकारणे व प्रकल्पानुसार वाटप करणे.\nशेतकरी समूह विकास व शेतकरी गट बांधणीसाठी देणे\nशेतकर्यांना निविष्ठा, तांत्रिक सहाय्य, कृषि प्रक्रिया आणि पणन सेवा देण्यासाठी खाजगी क्षेत्रांना व इतर संघटनांचा जास्तीत जास्त सहभाग वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे\nसिमांत शेतकरी, अनुसूचित जाती व जमाती शेतकरी, महिला शेतकरी यांना कृषि पत पुरवठा दार संस्थांनी जास्तीत जास्त मदत देणे संबंधी प्रोत्साहन देणे\nकृषि सलग्न विभाग, कृषि विज्ञान केंद्र आणि प्रादेशिक संशोधन केंद्र यांनी शेतकरी सल्ला समिति स्थापन करून त्यांचे मूल्यमापन करणे संदर्भात मार्गदर्शन करणे व त्याबाबतचे नियोजन संबधित संशोधन विस्तार कार्यक्रमांतर्गत करणे.\nजिल्हातील कृषि विकासास उत्तेजन देणे व सहाय्य करणे व आवश्यक तेथे योग्य करार करणे.\nआत्मा आणि सहभागी घटकांच्या शाश्वत आर्थिक घडीसाठी उपलब्ध स्त्रोतरांची ओळख करून घेणे\nउपलब्ध मनुष्यबळ व आर्थिक तरतुदीचा योग्य ताळमेळ घालून केंद्र शासनाच्या कृषि व सहकार विभागांतर्गत विविध कार्यक्रम व योजना उपयोगात आणणे.\nआत्मा लेखासंबंधी लेखा परीक्षण करणे\nआत्म्याचे नियम आणि उपनियम स्विकारणे व दुरुस्त करणे\nप्रत्येक तीन महिण्यांनी आत्मा नियामक मंडळ बैठकीचे आयोजन करणे\nजिल्हया मध्ये आत्मा प्रभावशाली अंमलबजावणीसाठी आवश्यक ती कार्यावाही करणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/picture-gallery-section/news/", "date_download": "2018-04-25T22:04:05Z", "digest": "sha1:OY4Q3AZ6F2BMNCVTWQ7HAXFAHGCGJUOB", "length": 10215, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi Batmya, Marathi Latest Batmya, Marathi Latest news, Marathi News online, News Online | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nजाणून घ्या लैंगिक शोषण, बलात्काराचे आरोप झालेल्या ‘या’ अध्यात्मिक गुरुंबद्दल...\nमागण्यांसाठी विद्यार्थी ट्रॅकवर, प्रवासी अडकले रेल्वे स्थानकांवर...\n‘मरे’वर विद्यार्थ्यांचे रेल रोको, प्रवाशांचे हाल...\nअन्नदात्याला घास भरवण्यासाठी मनसे सरसावली...\nPHOTO GALLARY : असा झाला गारांचा अवकाळी मारा...\nसैन्य दिवस: भारतीय लष्कराची चित्तथरारक प्रात्यक्षिके...\nBhima Koregaon Violence : भीमा कोरेगाव हिंसेच्या निषेधार्थ आंदोलक रस्त्यावर...\nभारतात शिंजो आबेंचं जंगी स्वागत...\nपावसाने झोडपले, मुंबई खोळंबली...\nBenefits of PEAR : ..हे आहेत पेर खाण्याचे फायदे...\nमराठा क्रांती मूक मोर्चातील लक्षवेधी क्षण…...\nफोटोगॅलरी: ‘एक मराठा, लाख मराठा’...\n‘ही’ आहेत रिलायन्स जिओच्या 4G फोनची वैशिष्ट्ये...\nट्रेनमध्ये लवकरच चकाचक टॉयलेट\nMCD Election Results 2017 : दिल्लीत मोदी लाट, ‘आप’चा सुपडासाफ...\nकॅमेरा लेन्सच्या माध्यमातून ‘मीटबंदी’वर दृष्टिक्षेप\nबाळासाहेबांच्या पुतळ्याचे कल्याणमध्ये जंगी स्वागत...\nशिवस्मारकाचा ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा...\nठाण्यातील इमारत दुर्घटनेनंतर अशी राबवली बचावकार्य मोहीम...\nहमसफर एक्सप्रेसमधील या १५ गोष्टींमुळे सर्वसामान्यांचा प्रवास होणार सुखकर...\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-04-25T21:55:32Z", "digest": "sha1:WEMDZYNFPVWKOIDDKW6HV6LGKMVUTNW2", "length": 3881, "nlines": 107, "source_domain": "abdulsattar.in", "title": "सिल्लोड येथे प्रचंड मोर्चाचे आयोजन. | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nसिल्लोड येथे प्रचंड मोर्चाचे आयोजन.\nसिल्लोड येथे युवक कॉंग्रेसच्या वतीने दिनांक १३ जानेवारी २०१६ रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.\n← आ. सत्तार साहेबांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन.\nसिल्लोड येथे प्रचंड मोर्चाचे आयोजन. →\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-115090300021_1.html", "date_download": "2018-04-25T21:37:41Z", "digest": "sha1:SUQQCLD5Z3BVOJNDDAGW7USDXPS3VBXP", "length": 6991, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गर्भवती व्हायचे असेल तर घ्या हा आहार | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगर्भवती व्हायचे असेल तर घ्या हा आहार\nअसे आहे जे सेवन केल्याने शरीरातील हार्मोन्स संतुलित होतात आणि प्रजनन क्षमता वाढते.\nभाज्या: पाले भाज्या, ब्रोकोली हे उत्कृष्ट खाद्य पदार्थ आहे ज्याने स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता वाढते.\nबटाटे: गर्भवती व्हायचे असेल तर आपल्या आहारात बेक्ड बटाटा सामील करा. यातील व्हिटॅमिन बी मुळे निरोगी अंडी उत्पादनाची शक्यता वाढते.\nHealth Tips : आपल्या घरी आहे का हे औषधे\n सनस्क्रीमुळे हाडं होतात कमजोर\nतोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी हे करा\nजाणून घ्या उष्ण व थंड पदार्थ\nयावर अधिक वाचा :\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2015/10/24/tii-22/", "date_download": "2018-04-25T21:51:51Z", "digest": "sha1:SNIDGT3DCWZB6VYCHDNZJ5VZB5KMGITG", "length": 12332, "nlines": 115, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – २२ | गुज मनीचे...", "raw_content": "\nतो माझा पहिला बालमित्र. आम्ही एकाच वयाचे, एकाच वर्गात. ‘ती’, त्याची ‘आई’. ‘ती’ माझ्या आईच्या भीशी ग्रूपमधेही होती. एकाच कॉलनीत रहायचो आम्ही. आम्हा मुलांशी तशी ती प्रेमाने वागायची. मला आवडते म्हणून ‘नेसकफे’ची कॉफी तिने केल्याचे अजून आठवते. परक्यांशी नीट वागणारी ‘ती’ आपल्या मुलाशी मात्र असे का बरं वागली असेल\n‘ती’ सरकारी नोकरीत होती. नवरा खाजगी नोकरीत. सोन्या सारखा मुलगा. ‘दृष्ट लागावा असा संसार’ अशी म्हण आहे ना, तशी खरंच दृष्ट लागली बहुतेक… ‘ती’ तिच्याच बरोबर काम करत असणाऱ्या एक पुरुषाच्या नादी लागली. प्रेमात पडली, की नादी लागली, की त्याने तिला नादी लावले कोणताही वाक्प्रचार वापरा अर्थ एकच कोणताही वाक्प्रचार वापरा अर्थ एकच भरल्या संसारात ‘ती’ला हे वेगळेच डोहाळे लागले. ‘ती’ कोण्या आईंची भक्त होती. त्यांच्या सत्संगालाही जायची. तिथेही तो बरोबर असायचा. खरं खोटं देवच जाणो. पण हळूहळू तिचं मनं संसारातून उडायला लागले. तिच्या या वागण्याने ‘ती’ चर्चेचा विषय होऊ लागली.\nमनाचे ऐकून, जनाची पर्वा न करता एके दिवशी ‘ती’ने घर सोडले. ‘ती’ व्यभिचारी ठरली. तेव्हा फार काही समजण्याची अक्कल नव्हती, तरी काहीतरी घडले हे कळले होते. सात-आठ वर्षांच्या माझ्या मित्राकडे सगळे ‘बिचारा’ म्हणून बघू लागले. त्याची आई कुठेतरी निघून गेली हे ऐव्हाना मित्रमंडळीत समजले होते. त्याच्या आई बद्दल त्याला एका चकार शब्दानेही विचारायचे नाही असा माझ्या घरुन दंडक होता. तेव्हा बालवयातही तिचा राग आला होता. एकदा तो मित्र चिक्कार आजारी पडला. हॉस्पिटल मधे होता. माझ्या आईनेही डबे पुरविल्याचे आठवते. पण तेव्हाही त्याची आई आली नव्हती. आई म्हणजे मायेचा निर्झर…हक्काची कुशी…प्रेमाची पराकाष्ठा काय परिणाम झाला असेल त्या निरागस, निष्पापी मुलावर\nमित्राच्या घरी गावाहून आजीला आणले गेले. त्यांनी राहती जागा सोडली व दुसरीकडे राहायला गेले. पण आम्ही एकाच वर्गात, मैत्री होतीच, शिवाय एकाच ठिकाणी शिकवणी. दररोज भेट होत असे. सगळी मुलं एकत्र एकएकाच्या घरी खेळायला जमायचो. त्याची आजी फार लाड करायची त्याचे. आजी त्याला द्यायची ती लोणी-साखरेची वाटी अजून डोळ्यांसमोर येते. त्याच्याकडे ‘टेबल क्रिकेट’ चा खेळ होता. BSA SLR ची सायकल होती. इतरही चिक्कार खेळ होते पण कुठेतरी काहीतरी सलत होते. त्याच्यातही आणि आम्हा मुलांच्या मनातही\nपुढे आठवीत त्याचे कुटुंब() डोंबिवलीला निघून गेले. तरी दर वर्षी मे महिन्यात तो व त्याचे वडिल रत्नागिरीला येत असत तेव्हा आमच्याही घरी यायचे. दहावी नंतर विशेष थेट संपर्क राहिला नाही पण कोणा ना कोणा कडून हालहवाल कळायचा. घटस्फोट केव्हाच झाला. याच्या वडिलांनी दुसरा विवाह केल्याचे ही समजले.\n‘ती’ ने मुंबईला बदली घेऊन त्या माणसाबरोबर राहत होती. ‘ती’ला संसारात कशाची कमी भासली असावी की तिने नवऱ्यासोबत मुलाचाही विचार केला नाही व्यभिचार करायला का प्रवृत्त झाली ती व्यभिचार करायला का प्रवृत्त झाली ती नवऱ्याची काही चूक होती नवऱ्याची काही चूक होतीकी मुळातच तिला हवा तसा जोडीदार नवऱ्यात मिळाला नाहीकी मुळातच तिला हवा तसा जोडीदार नवऱ्यात मिळाला नाही तिने उचललेलं पाऊल योग्य की अयोग्य हे तिलाच ठाऊक पण त्याने ऐहिक दृष्ट्या ‘ती’ तिरस्काराला पात्र ठरली. एक आई म्हणून ‘ती’ चुकलीच अाहे, असेल तिने उचललेलं पाऊल योग्य की अयोग्य हे तिलाच ठाऊक पण त्याने ऐहिक दृष्ट्या ‘ती’ तिरस्काराला पात्र ठरली. एक आई म्हणून ‘ती’ चुकलीच अाहे, असेल पण एक ‘बाई’ म्हणून खरच ती चुकली का हे सांगणे तितकेच कठिण\nकाहीही असो ‘ती’ मनावर एक वेगळाच ठसा उमटवून गेली. ‘ती’ ज्या आईंना मानायची, त्यांनी चांगलेच वर्तन करायची शिकवण दिली ना मग हिने ते नाही आत्मसात केलं मग हिने ते नाही आत्मसात केलं पुढे अनेक वर्ष का कोण जाणे पण माझ्या डोक्यात त्या ‘आईं’ बद्दलही तिडीक गेली होती.\nकाही काळाने ‘ती’ गेल्याची बातमी आली. बराच पैसा-अडका मुलाच्या नावाने ठेवून ती गेली. मुलाने अग्नी द्यावा व अंतिम कार्य करावे ही ‘ती’ ची शेवटची ईच्छा होती. मुलाने ती पूर्ण केली की झिडकारुन टाकली हे माहित नाही. मुलाने ‘मुलाचे’ कर्तव्य पार पाडायला, ‘ती’ने कुठे ‘आई’ची कर्तव्य पार पाडली होती\nदिनांक : ऑक्टोबर 24, 2015\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, मैत्री, Fun, General, Relations\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/788", "date_download": "2018-04-25T22:04:48Z", "digest": "sha1:D5PFHFUXLAFWPKLUH536SYRYURFMINPF", "length": 63739, "nlines": 192, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आपण किती नियम आणि शिस्त पाळतो? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआपण किती नियम आणि शिस्त पाळतो\n\"मेहंदी लावली म्हणून\" या चर्चेतील शाळेच्या निर्णयाला अनुकुल असलेले काही प्रतिसाद, हे मुलांना शिस्त लावणे आणि पालकांनी नियम पाळणे या गोष्टींना महत्व देण्याचे कारण देतात आणि कडकपणा कसा गरजेचा आहे हे सांगतात. नियम काय असावेत आणि ते न पाळल्यास काय शिक्षा असावी याबद्दल माझी आणि अजून काही लोकांची भिन्न मते आहेत. पण त्यावर विचार करत असताना, एक मजेशीर विचार डोक्यात आला म्हणून हा चर्चेचा प्रस्ताव. कृपया कोणी व्यक्तिगत घेऊ नये कारण तो उद्देश नाही. जमलेच तर जरा विचार करायला लावणे हा उद्देश असू शकेल...\nतर मला वरील मुद्यावर विचार करताना येशू ख्रिस्ताची गोष्ट आठवली, पाप केले म्हणून पकडलेल्या बाईस दगड कोणी मारावेत तर ज्याने पाप कधी केले नाहीत त्याने/तीने.. आता आपण स्वतः प्रौढ म्हणून आणि लहान असताना पण किती नियमभंग केलेत किती वेळेस शिस्तभंग केलेत ह्याचा विचार केला तर काय होईल\nमी माझ्या पासून जितके प्रामाणिक राहाण्यासाठी त्रास् होणार नाही तितके सांगून सुरवात करतो :)\nशाळेत असताना बोलू नको म्हणले तरी बोलणे, दंगा करणे\nकॉलेजात सबमिशन/ होमवर्क्स (नेहेमी नाही, पण) कधी कधी वेळेवर न देणे\nअमेरिकेत गाडी चालवताना स्पिड लिमिटच्या वर गाडी चालवणे (सिग्नल मात्र मोडत नाही, कधी चुकून मोडला गेला असला तर आणि ते पण आठवत नाही..)\nकधी कधी गाडी हॅझार्ड लाईट्स लावून नो पार्कींगमधे ५ मिनिटे का होईना पण पार्क करणे (अर्थात पर्याय नसतो म्हणून पण तरी ह्यात नियमभंग आहेच\nअजून काही पटकन आठवत नाही ..\nरहदारीचे नियम - गाडी चालवत असताना पादचार्‍यांसाठी न थांबणे, नो हॉर्न च्या झोने मधे पण हॉर्न वाजवणे, कसाही रस्ता क्रॉस करणे ...\nलाच देणे आणि घेणे हे दोन्ही पाप/बेकायदेशीर आहे . तरी आपण (भारतात) पोलीसाला ट्रॅफिक व्हायोलेशनसाठी, पासपोर्टसाठी खेटा पडू नये म्हणून कधी मेजाखालून पैसे दिलेत का घरे विकत घेताना सर्व पैसा हा कधी चेक ने दिला आहे का, का काही हिस्सा बॅगेतून घरे विकत घेताना सर्व पैसा हा कधी चेक ने दिला आहे का, का काही हिस्सा बॅगेतून अजून अशी बरीच ठिकाणे आहेत...\nसाधे उपक्रमवर पहा आपण त्यांनी म्हणून केलेले नियम मान्य करायला कुरकुर करतो - अमुक प्रकारचे लेखन का नको म्हणून वाद घालतो पण फुकट मिळणार्‍या सुविधेबरोबरच्या नियमांचे पालन करायला मात्र जबर् कुरकुर. तेच मिसळपाववर दिसून आले...\nअसो. तर असे अनेक नियमभंग आपण दरोज बघतो, काही करतो पण शिक्षा मात्र चतूरपणे टाळतो. अर्थात अशा नियमभंगाच्या मागे कारणे असतात. कधी सिस्टीमचे दोष तर कधी परिस्थिती असे म्हणू शकतो पण नियमभंग तो नियमभंग.. मग त्या ४-५ वर्षांच्या छोट्या मुलींनी जन्माच्या कर्माला कधी तरी मेहेंदी लावली तर असला नियम का हा प्रश्न अथवा त्याला एव्हढी शिक्षा का असा प्रश्न का पडत नाही आपल्या (मुलीच्या) बाबतीत असे प्रसंग घडले तर आपण ऐकून घेऊ का\nआपण खरेच प्रामाणीकपणे वागतो का की नियम हे आपल्याला एक आणि इतरांना एक हा प्रकार करत असतो की नियम हे आपल्याला एक आणि इतरांना एक हा प्रकार करत असतो \"ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल\" असे तर आपले वर्तन होत नाही ना\nग्रीन गॉबलिन [20 Oct 2007 रोजी 01:12 वा.]\nलहानपणीच नियम तोडले तेव्हा वडिलजनांनी फटकावून सरळ केले असते किंवा चांगले आदर्श ठेवले असते तर आपल्यातले काही नियमभंग न करते. पण आपल्या सर्वांचे आईवडिलही त्या मुलींना शाळेत घेतले नाही म्हणून शाळेतील व्यवस्थापनाशी रदबदली किंवा आपले म्हणणे पटवून द्यायचा प्रयत्न करायचे सोडून शाळेने कसा उद्दामपणा केला म्हणून कंठशोष करणार्‍या पालकांप्रमाणेच होते का काय\nविषय आहे की आपण सर्वांनीच आयुष्यात कधी नियम मोडले आहेत का नाहीत हा. आणि त्या संदर्भात या मुलींना जरब बसायला हवी, नियम पाडणार्‍यांना समजायलाच हवे वगैरे भाषेबद्दल आहे...\nत्यातील सर्वात मोठा प्रश्न आहे तो कायदे पाळण्याचा. मी सांगण्याचा उद्देश होता की हातावरच्या मेहेंदीच्या इतकेच आपण ३० च्या झोन मधे ३५ ने जातो. त्यात काही स्पिडींग करायचा उद्देश असतो अशातला काही भाग नाही. तरीपण तो नियमभंगच आहे, आणि तरी तो कधीना कधी होतोच. आता आपले असे म्हणणे असेल की आपण कधीच नियम मोडले नाहीत अथवा मोडत नाहीत तर तो भाग वेगळा आहे पण असा या जगात एखादा दलाई लामाच असेल (आणि त्यांनी पण चीनचे नियम मोडलेच म्हणून राजाश्रय घेऊन भारतात रहावे लागले) बाकी सर्व कधी ना कधी नियम मोडतातच... आणि सामान्य माणसे जे नियम मोडतात ते नियम मोडायला म्हणून नाही तर कधी कधी ते नियम कालबाह्य अथवा असंबद्ध असतात म्हणून...\nशाळा बर्‍याचदा उद्दामपणे वागू शकतात. आम्ही अशी एक शाळा पाहीली आहे. फक्त सुदैवाने आमची शाळा अशी नव्हती. किंबहूना मुलांनी गडबड करायची नाही तर कोणी असा प्रश्न विचारून शिक्षकांच्या आचरट शिस्तभोक्तेपणाला आळा घालत दुसरी कडे प्रेमाने आणि हक्काने विद्यार्थ्यांवर जरब बसवून बाल्य भयभीत राहून हरवायला न लावणार्‍या मुख्याध्यापिका आम्हाला पहायला मिळाल्या...\nअवांतरः ७-८ वर्षांपूर्वीची गोष्ट. ही अमेरीकेत पण गाजली पण झालेली जपानमधे... शाळेत वेळेवर येण्याबद्दल कडक शिस्त (अमेरीकेत पण वेळेवर येयचे नियम असतात नाही तर टार्डीपणाचा शिक्का मिळतो आणि आमच्या शाळेत पण आम्ही लहान असताना \"विद्यार्थी उशीरा आला\" असा शिक्का नोंदवहीत मिळून पालकांकडुन दुसर्‍यादिवशी सही घ्यावी लागायची). तर या जपानी शाळेत दार वेळ झाली की आपोआप बंद होयचे आणि नंतर विद्यार्थ्यांना शा़ळेत (त्यादिवसा करता) घेतले जायचे नाही आणि शिक्षा होयची. एकदा उशीर होईल म्हणून भयभित झालेली एक लहानमुलगी बंद होणार्‍या दरवाजातून आत जात असताना अंदाज चुकला अडकली आणि मरण पावली... थोडक्यात कुठली शिस्त आणि किती याला मर्यादा हव्यात इतकेच म्हणायचे आहे.\nमी पुढील लिखित नियम मोडले आहेत\n१. स्टेशनवर प्लॅटफॉर्म टिकिट न घेता एकदा शेजारच्या हरवलेल्या मुलाला शोधायला स्टेशनवर गेलो होतो\n२. एकदा मी सिग्नल न देता रस्त्यात अचानक गाडि थांबवली होती नि त्यामुळे मागून् येणार्‍या ट्रॅफिकला प्रचंड त्रास झाला होता. (कारण फक्त दोन बदक हळू हळू रस्ता क्रॉस करत् होती)\n३. एकदा लोकांनी केवळ आरडाओरडा केला म्हणून लोकलची चेन ओढली (पुढे कळलं की काही झालच् नव्हत :-) )\n४. रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडून रोज भाजी खरेदी करतो (जरि ते बेकायदा बसत असले, आकडा टाकून वीज मिळवत असले तरी भाजी घ्यायला मी कोणताही परवानाधारक शोधत नाही)\nतसे बरेच आहेत् पण चर्चेच्या सुरवातीलाच् एवढं आत्मचिंतन नको नाही का\nलेखा जोगा मांडायचा तर बेशिस्त समाजाची थोडीफार री मी देखील ओढली पण कॉलेजमधेच - कॉलेज सोडल्यावर बराच ताळ्यावर आलो. जरा जास्तच प्रामाणिक, गोपाळ/ श्रीमान आदर्शवादी म्हणून हेटाळणी पण अनुभवली. पण आपण एकटाच संधर्षाशिवाय हे जग बदलू शकत् नाही तसेच भारतीय लोक जास्तच भावूक आहेत. चूक समजावली तर वैयक्तिक घेतात व कदाचित वेळेपुरत लोक नमते घेतील पण आलाय मोठा शिकवायला म्हणून संबध खराब करून घेणार्, त्याहून वाईट म्हणजे असे करू नका म्हणताय म्हणल्यावर करणारच जरी आपलं चूकतय हे त्यांना मनातून पटत असेल तरीही. [रस्ता पब्लीकचा आहे हो तुम्ही इचारणार कोन (अभीजितला आठवेल :-))]\nसर्वजण आपण स्वःताहून सुरवात करायची सोडून इतर जणांनाच दोष देत असतो. कचरापेटी कचरा आत टाकायचा सोडून कायम आजूबाजूलाच फेकायचा. कागद-कपटे, प्लॅस्टिकच्या पिशव्या, थोटक, पान / गुटका खाऊन पिचकार्‍या. यात तर आपलीच चूक आहे, मग हळूहळू तो एक भाग बकाल झाला, हे प्रशासन स्वच्छता ठेवत नाही म्हणून ओरडा. मी एका माणसाला (जुन्या कचेरीतील वरिष्ठ सहकारी, एक बोल बच्चन, आम्ही काही जण जेवण झाल्यावर जरा मोकळ्या हवेत बाहेर उभे होतो. मी लवकरच ती कचेरी सोडणार होतो.) विचारले काय हो तुमचे ह्या देशावर प्रेम आहे का तर त्याने अशीच कविता, लेख, वर्णन फेकले, देश माझा.. सुंदर धरती.. काळी आई ..भारत माता... हिच्या रक्षणा...ब्लाह ब्लाह.. मी म्हणालो ह्या भूमीच्या रक्षणासाठी प्राण द्यायचे म्हणता पण मगच पासून ५ वेळा कडेला तंबाखू थूंकलात. आपल्या आईवर असे कोणी थुंकते का तर त्याने अशीच कविता, लेख, वर्णन फेकले, देश माझा.. सुंदर धरती.. काळी आई ..भारत माता... हिच्या रक्षणा...ब्लाह ब्लाह.. मी म्हणालो ह्या भूमीच्या रक्षणासाठी प्राण द्यायचे म्हणता पण मगच पासून ५ वेळा कडेला तंबाखू थूंकलात. आपल्या आईवर असे कोणी थुंकते का गप्प बसला पण संतापून, क्रोधाने. त्याला समज किती आली कल्पना नाही.\nसार्वजनीक स्वच्छतागृहाची अवस्था तर आपण जाणताच. हजारो वर्षांची परंपरा, संस्कृती असलेला देश म्हणायचे, पण सार्वजनीक स्वच्छतागृह पाहीले की कसला सुसंकृत समाज , माणूस नावाच्या बेशीस्त जनावरांना हैदोस घालायला निर्माण केलेली जागा असे नाही वाटत\nभ्रष्टाचाराबद्दल काही भाष्य करायला नकोच. बरेचदा वाटते की देशात काहीतरी करावे पण जे ते सरकारी \"खाते\" खायला मागते. मी नाही म्हणतो व जमेल तेवढे चांगले काम / मदत करून मोकळा होतो. देशप्रेम, इ. बोजड शब्द मला कळत नाही , पटत नाही कारण प्रेम म्हणजे तिथे सगळे \"क्षम्य\" असा सोयिस्कर अर्थ काढून अनर्थ माजवला जातो. भारत नावाच्या देशात एक समाज आहे, ज्याच्याबद्दल मला (माझी काही माणस) तिथे आहेत म्हणून प्रचंड ओढ आहे. तिथल्या काही लोकांपुढे मी कायम नतमस्तक होतो. पण एक समाज म्हणून भारताबद्दल आदर, प्रेम नाही आहे. सर्वच काही वाईट असे मी म्हणत नाही. पण आज जगात हजारो वर्षांच्या संस्कृती, लोकशाही, मुल्य इ. इ. २४/७ ट्यॅव ट्यॅव करणार्‍या \"देशाला\" खरोखर भुषणावह अशी परिस्थीती नाही आहे. त्यातून जर खरच एखाद्याला भारत उत्तमच आहे म्हणायचे असल्यास माझी वाद घालायची इच्छा नाही. (जेमेतेम ४५-५०% मार्काने पास असे मी म्हणेन, तुमच्या पैकी किती जणांना आपल्या पाल्याने सामान्य परिक्षेत ५०% मार्क मिळवले तर आनंद होईल हे विचारुन पहावे.)\nऋषिकेश म्हणतात तसे मी पण कधी रस्त्याच्या कडेने भाजी घेताना कधी लायसेन्स नाही विचारले पण त्या स्वभावाने गरीब, \"मराठी\" :-) भाजीवाल्याबाईला. पण वर्षानुवर्षे [न माजता :-)] चांगली भाजी देते म्हणून घेतो. रस्ते, पदपथ मोकळे व्हावेत ह्यासाठी लहान विक्रेत्यांकरता वेगळे संकूल व्हावे ह्याचे समर्थन करतो. ट्रॅफीक नियम पाळतो. सर्व बील, टॅक्सेस वेळेवर भरतो. मला वाटते की त्यातल्या त्यात सर्व शक्य तेवढे पाळतो.\nअसो तर ज्याला चांगल वागायची इच्छा आहे त्याची (माझी) बर्‍याच वेळा घुसमट होते. त्यातून (माझ्यात) जरा माणुसघाणेपणा निर्माण होतो.\nप्रकाश घाटपांडे [23 Oct 2007 रोजी 13:54 वा.]\nअसो तर ज्याला चांगल वागायची इच्छा आहे त्याची (माझी) बर्‍याच वेळा घुसमट होते. त्यातून (माझ्यात) जरा माणुसघाणेपणा निर्माण होतो.\nमी म्हणालो ह्या भूमीच्या रक्षणासाठी प्राण द्यायचे म्हणता पण मगच पासून ५ वेळा कडेला तंबाखू थूंकलात. आपल्या आईवर असे कोणी थुंकते का\nया उदाहरणने आपण सगळेच भुईला भार होउ. केळीच्या वाफ्यात नैसर्गिक विधी केला तर त्याचे सोनखत होतं, धनगर लोक शेळ्यामेंढ्या याच कारणासाठी बसवतात. भुमी कुठली यावर ते अवलंबून आहे.\nत्याहून वाईट म्हणजे असे करू नका म्हणताय म्हणल्यावर करणारच जरी आपलं चूकतय हे त्यांना मनातून पटत असेल तरीही\nकारण मोठ्या माशांना गळ टाकला तर ते टाकणार्‍यांना खेचून घेउन गिळून टाकतील. छोट्या माशांना गळात पकडण्यात काय मर्दुमकि. मोठे गुन्हेगार मोकाट सुटणार आणि छोटा मात्र लटकणार किंबहुना त्याला बौद्धिक डोस पाजणार ही बाब त्याला खटकते म्हणून तो तरीही...... येतो. १०० रु. लाच घेणारा १००० रु कडे बोट दाखवतो. १००० रु वाला १ लाख वाल्या कडे आणि ..........\nसमाज म्हणजे काय तर् तुम्ही... आम्ही .. मी\nसर्वजण आपण स्वःताहून सुरवात करायची सोडून इतर जणांनाच दोष देत असतो.\nतुम्ही 'सहज' फार् मोलाचं बोलतलात. अर्थात प्रत्येकाची कॄति करण्याची पद्धत् वेगळी. एक किस्स सांगतो (तसा तो मी बर्‍याचदा सांगतो :-)आणि अनेकांना पटतो)\nमी दादरहून ठाण्याला चाललो होतो. दुपारची वेळ होती, रविवार होता. गाडि अश्यावेळी जशी रिकामी असते तशी रिकामी होती. एक कुटुंब माझ्या समोरच बसलं होतं. त्यातले वडिल, ही गाडी आपल्याच कृपेने चालत असल्या सारखे समोरच्या बाकड्यावर पाय पसरून झोपले होते. मातोश्री आनि त्यांची दोन मुले (खरतर कारटी म्हणणार होतो ) उगाचच बडबड आरडाओरड करत होती. पुढे सायनला एक संत्री-मोसंबीवाला चढला, मातोश्रींनी मुलांसाठी संत्री घेतली. आणि ती मुलांसाठी संत्री सोलू लागली. प्रथेप्रमाणे सालं ही गाडिच्या डब्यातच टाकायची वस्तू आहे असा या बाईंचा ठाम समज असावा. त्याप्रमाणे त्यांनी एका संत्र्यांची सालं गाडितच खाली टाकली. आता बाईसाहेबांनी दुसरं संत्र सोलायला सुरवात केलीइ. त्याबाईची वटवट आणि एकूणच स्वभाव पहाता (आणि तिच्या नवऱ्याच्या साईझकडे बघुन :-) )तिला काही बोलण्यात अर्थ आहे असं वाटत नव्हतं.\nम्हणून मग न रहावून मी उठलो आणि स्वतःच त्यांनी फेकलेली सालं गोळा करू लागलो. माझ्याकडे नेहेमी एक् रिकामि प्लॅस्टिक पिशवी शिशात् असते (कचर्‍यासाठी) त्यात् सालं भरली नी शांतपणे पुढच्या संत्र्याची वाट पाहू लागलो. सगळा डबा माझ्याकडे बघत होता. मग एकदाची त्या बाईला लाज वाटली आणि एका पोराला धपाटा घालून \"बघतोयस काय जा सालं उचलं.. \" असं म्हणून त्या मुलाला कामाला लावलं आअणि माझ्याकडे \"आलाय मोठा शहाणा\" अशा अर्थाचा कटाक्ष टाकला.\nपुढे काहि नाही.. त्या बाईने तिसरं संत्र सोललच नाही. ते नवरा झोपला होता म्हणून की लाज वाटली म्हणून कोण जाणे..\nसांगायचा मुद्दा असा आपण केवळ स्वतःपुरतं बघावं आपण बदललो तर् कदचित कोणीतरी बदलेल्. आपण् म्हणता तसं बदला म्हणून कोणी बदलेल् असं वाटत् नाही (तुमच्य वाट्याला केवळ वाइइटपणा येइल).आणि खरतर कोणी सांगतय म्हणून बगदलण्यापेक्षा लोकं आपणहून बदलले तर जास्त नियम बनवायची गरजच नाही. कारण माझ्या मते नियम बनवणं म्हणजे आपलं मत दुसर्‍यावर लादणं. चांगलं वागणं आपोआप आलं पाहीजे आणि त्यासाठी समाज तेवढा सशक्त हवा. पण् हा समाज म्हणजे काय तर् तुम्ही... आम्ही .. मी जर् हा प्रत्येक मी सुधारला तर् समाज सुधारलाच\nविसोबा खेचर [20 Oct 2007 रोजी 05:51 वा.]\nशाळेत असताना आमचे वर्षातले बरेचसे दिवस बाकावर उभं राहण्यात आणि वर्गाबाहेर आंगठे धरून उभं राहण्यातच गेले आहेत..:)\nधन्य ते शिक्षक आणि शिक्षिका, ज्यांना तात्या अभ्यंकरांना शिक्षा करण्याचे भाग्य लाभले...:)\nबाकी, वाहतुकीचे वगैरे नियम लहानपणापासून पाळत आलेलो आहे...\n(वर्गाबाहेर टाईमपास करत उभा असलेला\nनियम आपण पाळत नाहीत म्हणून किती आत्मक्लेष करून घ्यायचा\nज्या देशात रिक्शा नाहित त्या देशातील वाहतूकीचे नियम आपण आपल्याइथे कसे अमलात येतील\nज्या देशात रिक्शा आहेत त्या देशासाठी स्वतःचे वाहतूकीचे नियम तयार करणारे विद्वान आवश्यक आहेत. (नियामक)\nनियम पाळत नाहीत बरोबरच नियम बनवणे पण मजेशीर होऊ शकेल.\nलेखाचा मुददा चांगला आहे. मीही काही वेळेला नियमभंग केले आहेत.\n-कॉलेजमध्ये लेक्चरना दांड्या मारणे, कोर्सवर्क वेळेवर सबमिट न करणे\n- काही वेळेस बसमध्ये प्रचंड गर्दी आणि कंडक्टर दुसर्‍या टोकाला असेल तर तिकीट घेणे अशक्य व्हायचे, अशा वेळेस विनातिकीट प्रवास\n- विक्रेत्यांना लायसन्स विचारलेले नाही\n- हिंदी, मराठी, इंग्रजी गाण्यांच्या एमपी३ आंतरजालावरून उतरवतो, हा बहुधा प्रताधिकार कायद्याचा भंग असावा (यूट्यूबमधे कसे आहे माहित नाही.)\nसध्या इतकेच आठवते आहे. मुद्दा हा की कायद्यानुसार गंभीर अपराध मानल्या जाणार्‍या गोष्टी सोडून देउ पण दिलेल्या नियमांच्या थोडे आतबाहेर होतच असते. शेवटी नियम हे मानवनिर्मित आहेत आणि त्यामुळे सूसूत्रता येणे अपेक्षित आहे. एखादा नियमामागे काही तर्क नसेल, तर तो पाळण्यात काही अर्थ नाही.\nआपल्याकडे धार्मिकतेच्या नावाखाली 'असे करू नये' टाइप बरेच नियम असतात. आमच्या एक मावशी होत्या, त्यांचे म्हणणे होते की संध्याकाळी आंघोळ करू नये, अशुभ असते. लहानपणापासून कालेजात जाईपर्यंत मी हा नियम पाळला. मग एक दोनदा संध्याकाळी दमून घरी आल्यावर आंघोळ केली आणि इतके फ्रेश वाटले की तेव्हापासून मी नेहेमी सकाळऐवजी संध्याकाळी आंघोळ करायला लागलो.\nप्रत्येक नियमामागे तर्क लावणे महत्वाचे आहे. अर्थात कायदेशीर नियमांना तर्क नसेल तर बदलणे बरेच अवघड/अशक्य असते.\nशाळेत असताना बोलू नको म्हणले तरी बोलणे, दंगा करणे\nभरपूर दंगा केला आहे आणि शिक्षा मात्र वर्गमित्रांना व्हायची. त्याचे अजून वाईट वाटते. एकदा-दोनदा प्रामाणिकपणे गुन्हा स्वतः केल्याचे कबूल केले होते तरीही शिक्षक शिक्षा वर्गातल्या मुलांनाच करायचे.\nकॉलेजात सबमिशन/ होमवर्क्स (नेहेमी नाही, पण) कधी कधी वेळेवर न देणे\nहे मात्र कधीही केले नाही. शाळेत नाही आणि कॉलेजातही नाही. सर्व काही वेळेवर सबमिट व्हायचे. वेळेशी बांधीलकी ठेवायला बर्‍याच भारतीयांना जमत नाही त्याचे नेहमी वाईट वाटते. (कार्यक्रम ४ वाजता सुरु होत असेल तर ५ पर्यंत उगवणे हे बहुधा भारतीय शिस्तीत बसते. ;-))\nअमेरिकेत गाडी चालवताना स्पिड लिमिटच्या वर गाडी चालवणे (सिग्नल मात्र मोडत नाही, कधी चुकून मोडला गेला असला तर आणि ते पण आठवत नाही..)\n३५ च्या स्पीड लिमीटला ४० आणि ७० च्या स्पीड लिमीटला ८० ने गाडी चालवते परंतु ते खरंच नियमबाह्य आहे का की टॉलरन्स या प्रकारात मोडते ते आठवत नाही. सिग्नल, स्टॉप्स मोडलेले नाहीत. अद्याप सुदैवाने कधी तिकिटही मिळालेले नाही. लहान मुलीला घेऊन प्रवास करण्यामुळे बहुधा ती जबाबदारीची जाणीव असावी.\nकधी कधी गाडी हॅझार्ड लाईट्स लावून नो पार्कींगमधे ५ मिनिटे का होईना पण पार्क करणे (अर्थात पर्याय नसतो म्हणून पण तरी ह्यात नियमभंग आहेच\nनाही मी कधीही गाडी तशी पार्क केलेली नाही आणि करायची वेळ येऊ नये. अतिशय थंडीत, बर्फात फक्त बारीकसं काम आहे म्हणूनही नो पार्किंगमध्ये आम्ही दोघांनीही गाडी उभी केलेली नाही.\nरहदारीचे नियम - गाडी चालवत असताना पादचार्‍यांसाठी न थांबणे, नो हॉर्न च्या झोने मधे पण हॉर्न वाजवणे, कसाही रस्ता क्रॉस करणे ...\nतेव्हा स्वतःची गाडी नव्हती पण पादचारी म्हणून कसाही रस्ता क्रॉस केलेला आहे. आता भारतात गेलं तर तेही जमत नाही. :(\nलाच देणे आणि घेणे हे दोन्ही पाप/बेकायदेशीर आहे . तरी आपण (भारतात) पोलीसाला ट्रॅफिक व्हायोलेशनसाठी, पासपोर्टसाठी खेटा पडू नये म्हणून कधी मेजाखालून पैसे दिलेत का\nनाही, सुदैवाने आणि आश्चर्याने भारतात मला शासकीय यंत्रणांचे अनुभव चांगले आहेत. फक्त एकदा रेशनिंग ऑफिसर रेशन कार्ड बदलायला काहीही कारण नसताना हट्टून बसला होता. (मला अबूधाबीला परतायचे होते त्याच दिवशी त्याला तपासणी करता यायचे होते. वेळा मॅच होत नव्हत्या. त्यावेळेसही तो आला पण त्याला प्रकार माहित असल्याने केवळ २०० रु. साठी हट्टून बसला होता. मला हसावे की रडावे की त्याची किव करावी हेच कळेना. शेवटी, २०० रु काहीही कारण नसताना हातावर टेकवावे लागले. याला लाच न म्हणता भीक म्हणणे बरे ठरेल.)\nघरे विकत घेताना सर्व पैसा हा कधी चेक ने दिला आहे का, का काही हिस्सा बॅगेतून अजून अशी बरीच ठिकाणे आहेत...\nनवं घर घेताना ज्या काही गोष्टी भारतात \"लीगली\" ;-) कराव्या लागतात त्याच केल्या.\nसाधे उपक्रमवर पहा आपण त्यांनी म्हणून केलेले नियम मान्य करायला कुरकुर करतो - अमुक प्रकारचे लेखन का नको म्हणून वाद घालतो पण फुकट मिळणार्‍या सुविधेबरोबरच्या नियमांचे पालन करायला मात्र जबर् कुरकुर. तेच मिसळपाववर दिसून आले...\nहे मात्र कधीही केले नाही. सिविल शब्दांत निषेध केला पण हट्ट नाही. ही संकेतस्थळे ही त्या त्या चालकांची हौस आहे आणि मला जर त्यातले काही पटत नसेल तर मी स्पष्ट शब्दांत तसे लिहून दाखवले किंवा तिथला वावर कमी केला. वितंडवाद नाही.\nआणि एक महत्त्वाचा मुद्दा. कोणतेही कर कधीही चुकवलेले नाहीत. वैतागून का होईना पण ते कायदेशीर रीत्या भरलेले आहेत. :)\nअसो. नियम बरेचदा तोडले जातात. ते काटेकोरपणे पाळणे नेहमीच शक्य असते असे नाही. बरेचदा गलथान यंत्रणेचा फायदाही उठवला जातो परंतु हे नियम माहित असून ते मोडले तर कोणत्या शिक्षेला सामोरे जावे लागेल याची कल्पनाही असतेच आणि ती आपण टाळूही शकत नाही.\nतसेच, मागे एकदा मनोगतावर लिहिले होते, \"खोटे कधी बोलू नये\" असे आपण मुलांना शिकवतो तेव्हा आपण खोटे बोलत नसतो असे नसते. तरीही आपण मुलांना खोटे कधी बोलू नये असेच शिकवावे असे वाटते.\n>>>नाही, सुदैवाने आणि आश्चर्याने भारतात मला शासकीय यंत्रणांचे अनुभव चांगले आहेत.\nमलापण अनुभव चांगले आले आहेत. बर्‍याच गोष्टी (पासपोर्ट सहीत) ह्या कुठल्याही प्रकारची लाच/भिक न देता झाल्या आहेत. विमानतळावर फक्त एकदाच एका माणसाने हातातला कॅमकॉडर पाहून पैसे मागीतले. माझाच आहे, हवे असल्यास पासपोर्टवर शिक्का मार म्हणल्यावर म्हणाला की निदान स्कॉच तरी आहे का काही मिळणार नाही आणि हवी असल्यास बॅग उघडा म्हणल्यावर सोडून दिले...एकदा \"इमर्जन्सी\" साठी भारतात तातडीने जात असताना फक्त जरूरीचे सामान असलेली हँडबॅग (कॅरीऑन) जवळ ठेवली होती कारण काय तर बॅगेची वाट पहाण्यातपण वेळ जाऊ नये म्हणून. त्यात एखाद्या पौंडानेच वजन जास्त होते, तर इकडे लुफ्तांसाची बाई नाटके करायला लागली. मग वैतागून कारण सांगीतले तरी नाटके सोडली नाहीत पण शेवटी मी त्यातील पन सामान कमी करून मित्राकडे देणार होतो पण तेंव्हा तीने मान्य करून तसेच घेतले. पण भारतात गेल्यावर इंमिग्रेशनमधून बाहेर पडत असताना एका अधिकार्‍याने बॅगा कुठे येतात ते दाखवायला सुरवात केली. म्हणले नाही फक्त हँडबॅग आहे. आश्चर्य वाटून म्हणाला की असे कसे, कारण सांगताच, व्यक्तिगत मदत करून एका मिनीटात बाहेर काढले...\nएकदा एक मजेशीर अनुभव आला: (दहा एक वर्षांपूर्वी, जेंव्हा रुपयाची किंमत थोडी वेगळी होती) मुंबईत लोकलचे सेकंडक्लासचे तिकीट होते. पण ४-५ गाड्या दुपारच्या वेळेस पण सोडाव्या लागल्या. शेवटी वैतागून एका येणार्‍या फास्ट लोकल मधे फर्स्टक्लासमधे चढलो. स्टेशनावर उतराताक्षणी टिसीने मलाच पकडले. पण तयारी होती आणि कारण काही असले तरी चूक अर्थातच माझी होती. म्हणून पैसे तयार ठेवले होते. त्याने विचार केला आणि अर्धाच दंड + तिकीटाचे पैसे लावले. मी म्हणले सगळे घ्या. तो म्हणाला की नाही हे फार महाग होईल तुम्हाला. मग त्याने रिसीट पण फाडली आणि मी दिलेल्या नोटेमधील सुट्टे पैसे पण परत केले. कुठलीही लाच न घेता, मी विनवणी न करता, त्याने त्याच्या अखत्यारीत असलेली गोष्ट केली. का ते अर्थात माहीत नाही.\nपण त्याआधी भारतात काम करत असताना कधी दूरच्या पल्ल्यांच्या गाड्यांमधे ऐनवेळेस जर कधी जायचा प्रश्न आला, तर फर्स्टक्लासचे बर्थचे तिकीट असूनपण केवळ रिझर्वेशन नाही म्हणून अनरिझर्वड सीट/बर्थ साठी पण टिसीने पैसे घेतले होते आणि ते झक मारत दिले होते.\n>>>नवं घर घेताना ज्या काही गोष्टी भारतात \"लीगली\" ;-) कराव्या लागतात त्याच केल्या.\nम्हणून म्हणतो की भारत हे खरेखुरे \"लोकशाही\" राष्ट्र आहे. कारण सरकारी नियमांप्रमाणेच \"लोकांनी केलेले नियम\" पण आपल्याला नियमात राहील्याचा आनंद देऊ शकतात\n>>>असो. नियम बरेचदा तोडले जातात. ते काटेकोरपणे पाळणे नेहमीच शक्य असते असे नाही. याच पद्धतीत राजेंद्र यांनी देखील म्हणले आहे.\nमाझा हाच मुद्दा आहे. कधी भिक म्हणू, कधी अडला नारायण म्हणू आणि नियमाला अपवाद असतात म्हणू पण काही वेळप्रसंगी नियम हवे तसे पाळत नाही एव्हढे नक्की. त्याच अर्थाने, लहान मुलांच्या बाबतीत शिस्त लावताना जरब हा भाग असण्यापेक्षा महत्व आणि प्रेमाचा हक्क दिसला पाहीजे असे वाटते.\nत्यावेळी मनसोक्त तोडलेत नियम\nयादी करायची तर उपक्रमाचे पान पुरणार नाही.\nतरी वानगीसाठी काही देतो.\n१. राँग साईडने(च) कॉलेज पर्यंत गाडी चालवणे. तीन जण बसवून\n२. मित्रांशी पैजा लावून दिवसात किमान २५ सिग्नल तोडणे.\n३. ठरवून एका महिन्यात कोणतेही तिकिटच न काढणे. (अगदी थेटरचेही\n४. मला(व कंपुला) बंक मरायचा असेल तर लेक्चररला रस्त्यातच थांबवून \"महत्वाच्या शंका विचारणे\" नंतर मित्रांनाही 'शंका विचारायला पाठवणे' व लेक्चर्स ना उशीर घडवणे वर्गाला कुलुपच लावून ठेवणे. शिवाय कॉलेजच्या आवारात गाडी नेता यावी म्हणून रात्रीच गेटची कुलुपे कापून ठेवणे. (असे सहा-सात वेळा झाल्यवर त्याला वेल्डींगच मारण्यात आले, मग बिजागिर्‍यांच काढायची युक्ते करायला लागलो;) नंतर तर माझा एक मित्र खांबालाच धडकला मग पुढे 'गेटचे कोसळणे' अनिवार्य झाले.)\n५. 'त्रास देणार्‍या' शिक्षकांच्या घरांच्या एरियाचे फ्युज 'खांबावरूनच' काढून ठेवणे\n६. गांधीजयंतीला हटकून दारू पिणे\n७. कचरा टाकला म्हणून कायदा हातात घेवून लोकांना बडवणे.\n८. पावभाजीच्या गाडीवर काम करणार्‍या छोट्या मुलांना जास्त पैसे द्यावेत म्हणून मारामार्‍या करणे. गिर्‍हाईकांना जास्तीचे त्या मुलांना पैसे टीप म्हणून द्यायला'च' लावणे.\n९. कटकट्या शेजार्‍यांची झोप खराब करणे (रात्री २ ते ३ या पहाटेच्या वेळातच मोठ्या आवाजात त्या शेजार्‍यांना आवडणारेच भजन् लावणे वगैरे पुण्याची कामे\n१०. गप्पा मारायला म्हणून सिग्नलवरच गाडी लावून तासभर उभे राहणे\n११. पोलिसांशी अति वितंडवाद घालणे (यातून अनेकदा पोलिस मित्रच होवून गेले... मग मात्र नियम तोडणे फार अवघड वाटायचे\n१२. नो पार्कींग च्या पाट्यांवर पोस्टर्स चिटकवणे (किंवा चिटकवून घेणे) (तेंव्हा जाहिरात क्षेत्रात होतो) (तेंव्हा जाहिरात क्षेत्रात होतो\n१३. शाळेत पिटिच्या तासाला हटकून 'चमत्कारीक आवाज' काढणे. दुसर्‍या (इंग्रजी माध्यमाच्या) शाळेत जावून मारामार्‍या करणे\n१४. शाळेचा गृहपाठ वेळेवर न देणे व नंतर चमत्कृतीपूर्ण सबबींचा फायदा घेणे. (शेजारच्या काकूंना बाळ झाले त्यांना कुणी नव्हते म्हणून आईने चहा व डबा द्यायला पाठवले होते वगैरे डँबीस व धादांत खोटी कारणे देणे\n१५. वर्गात सारखा त्रास देतो, अतिशंका विचारतो, म्हणून बाहेर कढल्यावर थेट मुख्यध्यापंकाकडे तक्रारी करणे व वाद घालण्याचा (नेहमीच अयशस्वी) प्रयत्न करणे.\n१६. शिक्षकांनी मारण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा हात धरून ठेवणे. (हे नियम तोडणे नाहीये असे माझे सुप्रसिद्ध मत आहेच;) ) मोट्या वर्गात छड्या घेतांना चटकन हात काढून घेणे, मग एक मास्तर टेबल हात ठेवायला लावायचे, मी तिथुनही काढून घेतल्यावर टेबलावर आपटून त्यांचा रूळच तुटला व उडालेला तुकडा एका मुलाला लागला - रक्त आले, मग पालक आले... मग पुढे मोठेच प्रकरण झाले. पण छड्या बंद झाल्या\n१७. शिक्षा झालीच तर शिक्षकांच्या गाड्यांचे पेट्रोल गायब करणे. सकाळीच त्यांच्या गाडीत हवा नसेल असे पाहणे.\n१८. रिक्षावाल्यांना सांगून ठेवून आकडू मुलींना कॉलेजच्या अर्ध्या रस्त्यातच 'रिक्षा बंद पडली' असे म्हणून उतरवून देणे व पाई यायला लावणे. (लगेच त्याच रिक्षात आपण मात्र आरामात बसून येणे\nवगैरे वगैरे वगैरे छोट्यामोठ्या गोष्टी. फार काही केले नाही हो\nशिवाय आपली कामे करून द्यायला लाच देणे किंवा\nकबूल करूनही ऐन वेळेला लाचच न देणे वगैरे गोष्टीही आहेतच. (आता हे नियम तोडणे आहे का हे माहीतनाही बॉ\n(वर कुणी काही फारशी कबुली दिली नाहीये... मीच दिसतोय जर भोळा\nअसो, पण आता नाही हा करत असे काही\nआता गुंडोपंत मागचे दिवस आठवून नियमाप्रमाणे जाण्याचा प्रयत्न करतात.\nजे \"मला समजतील ते नियम\" पाळण्याचाही प्रयत्न करतो.\nमुळात \"नियम म्हणजे काय\" हा प्रश्न \"सत्य म्हणजे काय\" या प्रश्नाच्या अतिशय जवळ जाणारा आहे.\nनियम हे जोवर सर्व लोकांच्या उपयोगाचे आहेत, तोवर ते पाळायला हवेत असे मी मानतो. (वरच्या उदाहरणात गुंडो अवखळ तरूण होते, आता नाहीत\nआताशा बहुतेक सर्व नियम पाळतो किंवा प्रामाणिक प्रयत्न तरी करतो. पण ते नियम तोडल्याशिवाय 'का पाळायचे' हे ही कळत नाही ना राव (सिग्नल वर गाडी लावून गप्पा मारतांना एक मारूती अगदी उडवणारच होती आम्हाला... गाड्या पडल्या, आम्ही वाचलो (सिग्नल वर गाडी लावून गप्पा मारतांना एक मारूती अगदी उडवणारच होती आम्हाला... गाड्या पडल्या, आम्ही वाचलो नि तो पळाला म्हणून वाचला नि तो पळाला म्हणून वाचला\nशिवाय निगोशिएटींग स्कील्स वाढतात\nकाय काय 'वाकू शकते' हे कळते 'काय मोडते पण वाकत नाही' हे ही कळते\nअसो, आता डोळे दुखायला लागले आहे तेंव्हा आवरते घेतो.\nगुंडोपंत हे तर आपले लोकशिक्षण\nप्रकाश घाटपांडे [21 Oct 2007 रोजी 07:43 वा.]\nयेथील प्रत्येकाने कमी अधिक प्रमांणात या गोष्टी केल्या असणार हा रहेमानी किडा शरिराच्या विशिष्ट भागातच का असतो हे मात्र अद्याप कोडे आहे. आपल्यात फक्त तो जाहीरपणे कबूल करण्याचे धारिष्ट्य आहे .ही बाब कितीतरी महत्वाची आहे. आपल्याला अजूनही काही गोष्टी लिहायच्या आहेत. पण संकेतस्थळाच्या प्रकृतीमुळे तसेच इतरांचा अधिक रोष ओढवून घ्यायला नको या आताशा वाटणार्‍या मानसिक फरकामुळे आपण लिहित नाहीत एवढेच. त्याचा संबंध मिसळपाववरील माझ्या या स्वगताशी अप्रत्यक्ष त्याचा संबंध आहेच. असो लिहायला लागा मनातल आणी जनातल>\nप्रकाश घाटपांडे [23 Oct 2007 रोजी 14:18 वा.]\nउपलब्धता ते उपयुक्तता यातील \"व्यवहार्य \" अंतर हे स्थल काल समाज सापेक्ष आहे त्यामुळे हे विवादास्पद मुद्दे निघतातत. अन्यथा यांना ब्रेड मिळत नाही तर हे लोक केक का खात नाही असा प्रश्न विचारणार्‍या मानसिकतेचा मुद्दा उपस्थित् करता येतो. आजही भारतात ४० ते ४५ टक्के ( इंडियातले नाही) लोक प्रातर्विधि उघड्यावर करतात. इथे मुद्दा केवळ मानसिकतेचा नाहिये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2011/05/25/pavasachya-pahilya-sarit/", "date_download": "2018-04-25T21:59:10Z", "digest": "sha1:LINAXETECGLPSLV4KRGRWMHV4MGXQPVV", "length": 6257, "nlines": 139, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "पावसाच्या पहिल्या सरीत… | गुज मनीचे...", "raw_content": "\nतप्त धरा शांत करायला\nपाऊस वाटे हवा हवा\nअन् श्वासांमध्ये साठवून घ्यायचा\nप्रत्येक सर नविन भासते\nनाजूक हातात झेलू पाहायचे\nनविन सरीसोबत त्याला आणायची\n« हापूस मनी रुंजी घालत विचार तुझे… »\nदिनांक : मे 25, 2011\nप्रवर्ग : कविता, काव्य, गुज मनीचे…, फोटोग्राफी, Fun, General, poems, Rains\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2015/02/", "date_download": "2018-04-25T21:38:40Z", "digest": "sha1:BCP2U37AX2CBDMCVB4YFLI66YJU6ARVF", "length": 12739, "nlines": 138, "source_domain": "abdulsattar.in", "title": "February | 2015 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nघाटनांद्रा सोसायटीच्या संचालकांचा आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सत्कार.\nसिल्लोड येथील गांधी भवन मध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते घाटनांद्रा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर विजय मिळविलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या एकता विकास पनलच्या विजयी उमेद्वारांचा सत्कार करण्यात आला.\nसिल्लोड कृउबा समिती कॉंग्रेसच्या ताब्यात.\nसिल्लोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाने वर्चस्व राखले आहे. सभापती पदी सदाशिव तायडे तर उपसभापती पदी ठगन भागवत यांची निवड झाली आहे. मिरवणूक काढून या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला त्याच प्रमाणे फुलांचा हार घालून विजयी उमेद्वारांचा सत्कार करण्यात आला.\nसिल्लोड कृउबा समितीवर आ. अब्दुल सत्तार साहेबांचे वर्चस्व.\nअत्यंत प्रतिष्ठेची बनलेली सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापतीच्या पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या कार्यकुशलतेच्या बळावर कृषी उत्पन्न बाजार समिती कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात आली आहे. सभापती पदी सदाशिव तायडे तर उपसभापती पदी ठगन भागवत यांची निवड झाली आहे.\nसिल्लोड सोसायटीची निवडणूक बिनविरोध.\nसिल्लोड विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली असून संस्थेवर आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे वर्चस्व कायम राहिले आहे. सिल्लोड येथील नगर परिषदेच्या सभागृहात बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nकर्मचारी निवड आयोगामार्फत विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती.\nकर्मचारी निवड आयोगामार्फत विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी http://ssconline.nic.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक २३ फेब्रुवारी २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nपाण्याचा वापर काटकसरीने करावा- आ. अब्दुल सत्तार\nसिल्लोड विधानसभा मतदार संघामध्ये अत्यंत कमी पाऊस पडल्याने यावर्षी पिण्याच्या पाण्याची अत्यंत तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून या जल संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन आ. अब्दुल सत्तार यांनी जनतेला केले आहे. ते सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये बोलत होते.\nआश्रम शाळेच्या बांधकामाचे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते उद्घाटन.\nआ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते १९ फेब्रुवारी रोजी सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, आघाडी सरकारने आश्रम शाळांच्या इमारतीसाठी चार कोटी रुपयांची योजना मंजूर केली होती. या आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुलांना शैक्षणिक सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन …\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते नागरी प्राथमिक रुग्णालयाचे लोकार्पण.\nसिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नागरी प्राथमिक रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा दि. १८ फेब्रुवारी रोजी पार पडला. या याप्रसंगी अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, गरजू, सर्वसामान्य रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळावी या हेतूने हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये याकरीता नागरिकांनी व्यसनापासून दूर राहावे …\nदिवंगत मा. आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली.\nआ. अब्दुल सत्तार साहेब व कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सिल्लोड येथील कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2016/02/", "date_download": "2018-04-25T21:40:00Z", "digest": "sha1:IY3NWPSZ52LBW6ZRXF33HPUQTOPIWYDW", "length": 6820, "nlines": 122, "source_domain": "abdulsattar.in", "title": "February | 2016 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nमजबूत रस्ते दळणवळणासाठी वरदान- आ. अब्दुल सत्तार.\nगावा-गावास जोडणारी शिव रस्ते, अंतर्गत रस्ते, जोड रस्ते मजबूत असेल तरच दळणवळणासाठी वरदान ठरते असे प्रतिपादन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी चांदपुर-हट्टी सिमेंट रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी केले.\nविधायक सत्तरजी के हाथों यात्री निवास का उद्घाटन|\nहट्टी में रणेश्वर मंदिर यात्री निवास का उद्घाटन विधायक अब्दुल सत्तारजी के हाथों किया गया|\nयात्री निवासाचे आ. सत्तार साहेबांच्या हस्ते उद्घाटन.\nहट्टी येथील रणेश्वर मंदिर यात्री निवासाचे उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.\nआ. सत्तार साहेबांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे उद्घाटन.\nचांदापूर ते हट्टी सिमेंट रस्त्याचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले. रस्ते मजबूत असेल तर विकास लवकर होते असे मत यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.\nआ. सत्तार साहेबांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे उद्घाटन.\nचांदापूर ते हट्टी सिमेंट रस्त्याचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले. रस्ते मजबूत असेल तर विकास लवकर होते असे मत यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.\nकेवळ नोकरीसाठी शिकू नका- आ. अब्दुल सत्तार.\nअजिंठा येथील ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की शिक्षणाचा उद्देश ठराविक हेतूसाठी नसून ते समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/discussion-forum/topic/", "date_download": "2018-04-25T22:07:42Z", "digest": "sha1:TEWBFLN3SKJ7KOGNSBMOCS5HF3SVOB3M", "length": 7637, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Discussion Forum | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआस्थेच्या पलि‍कडे होणार्‍या हिंसेला कशा प्रकारे थांबविले जाऊ शकते\nजीएसटीचे देश आणि देशवासियांसाठी किती फायदा होईल\nअति श्रीमंतांच्या हवशी जीवनशैलीमुळे सर्वसामान्यांचे मात्र प्राण जात आहेत, हे कुठपर्यंत खरं आहे\nएक्झिट पोलानुसार महायुती यशस्वी होणार का\nदेशात चांगले दिवस येतील\nअरविंद केजरीवाल यांचे मत आहे की मोदी आणि सोनियांमध्ये आधीच काहीतरी सेटिंग झाली आहे\nतुम्ही देखील तुमच्या घराची सजावट या प्रकारे करता का\nआम्ही दिलेली ही आपणास कशी वाटली\nहा चित्रपट आपणास कसा वाटला\nवाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे उपाय केले का\nशाळा मास्तर म्हणत्यात विष, तर अमिताभ म्हणतात प्या प्या\nफेसबुकबद्दल दिलेला हा लेख आपणास कसा वाटला\nजशोदाबेनच्या विश्वासाबद्दल तुमचे मत काय आहे\nनक्षत्र आणि तुमची राशी\nफ्रान्समध्ये इंग्रजीला कडाडून विरोध योग्य आहे का\nसार्वत्रिक निवडणूक आत्ताच होणे शक्य आहे काय\nमाफीसाठी अर्ज नाही - संजय दत्त\nआज तुमचा वाढदिवस आहे (28.03.2013)\nमहाराष्ट्रात भविष्यात मनसे व काँग्रेस युतीची सत्ता\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.slicesoflife.me/2008/07/me-gatana-geet-tula.html", "date_download": "2018-04-25T22:01:46Z", "digest": "sha1:KZPN2MMSYJUIS34KQGFLMDW26LV2ZB2O", "length": 10052, "nlines": 92, "source_domain": "www.slicesoflife.me", "title": "Slices Of My Life: Me gatana geet tula ......", "raw_content": "\nबराच control केला स्वतावर पण या वेळेस जास्तीच झालं . शेवटी शरीरावर आता ताबा राहिला नाही हेच खरं . खुप दगदग होतीये तुझी दिसतय मला ,म्हातारा दिसायला लागला आहेस ... ज्या वयात तू स्वताच विचार करून स्वतंत्र आयुष्य जगायला हवय त्या वयात तुला आमची कालजी करावी लागतेय. generation gap असा पण आहे वाटतं .not only thinking चा but वयाचा सुध्धा nearly 40 yrs चा होतो मी तेव्हा तू झालास , खरं तर चुक माझीच होती पण बहिनिची लग्न , भावांची नौकरी ची व्यवस्था बघता - बघता तिशी कधी ओलांडली समजलेच नाही . नंतर असाच late होता होता तू पण झालास . तेव्हा काही वाटलं नाही . हा तुला घेताना जरा पाठीत उसन भरायची तेव्ह्दाच ... जरा स्थिर झालो होतो so तुझं येणा खुप enjoy केलं आम्ही .लोकं म्हणायचे इतक्या उशिरा कशाला chance घेतलास .पण त्या वेळी दम होता .लोकांना उडवून लावायचो की अजुन 10 पोरांना पोसायाची ताकद आहे माझ्यात .. late 40 पण तरी तरतरी होती अंगात . आधीच व्यायामाची शरीर त्यामुले 50 कधी आली ते कलालेच नाही .. तुला शाळेत आणायला येताना मीच सर्वात मोठा बाप होतो हे कधी लक्षात च नाही आले . आता येतयं ..बाप जास्ती मोठा नकोच ..आता 65 आलोय and तुझ्या career ची सुरुवात झालिये ..ज्या वयात तुला लढ म्हणुन मी घराकडे बघावे त्या वयात pension वर जगतोय ..आजकाल जे planning-planning म्हणतात ते हेच का nearly 40 yrs चा होतो मी तेव्हा तू झालास , खरं तर चुक माझीच होती पण बहिनिची लग्न , भावांची नौकरी ची व्यवस्था बघता - बघता तिशी कधी ओलांडली समजलेच नाही . नंतर असाच late होता होता तू पण झालास . तेव्हा काही वाटलं नाही . हा तुला घेताना जरा पाठीत उसन भरायची तेव्ह्दाच ... जरा स्थिर झालो होतो so तुझं येणा खुप enjoy केलं आम्ही .लोकं म्हणायचे इतक्या उशिरा कशाला chance घेतलास .पण त्या वेळी दम होता .लोकांना उडवून लावायचो की अजुन 10 पोरांना पोसायाची ताकद आहे माझ्यात .. late 40 पण तरी तरतरी होती अंगात . आधीच व्यायामाची शरीर त्यामुले 50 कधी आली ते कलालेच नाही .. तुला शाळेत आणायला येताना मीच सर्वात मोठा बाप होतो हे कधी लक्षात च नाही आले . आता येतयं ..बाप जास्ती मोठा नकोच ..आता 65 आलोय and तुझ्या career ची सुरुवात झालिये ..ज्या वयात तुला लढ म्हणुन मी घराकडे बघावे त्या वयात pension वर जगतोय ..आजकाल जे planning-planning म्हणतात ते हेच का जास्ती addict नव्हतो कशाला म्हणुन आजवर कधी attack -etc नाही आला ...पण साठी cross केल्यावर रोग हे येणारच . तुला सांगितले नाही तरी tablets च्या , मलम च्या tubes वरुण तुला कलतच . किती दाबला तरी उठताना येणारी चमक तोंदावाते बाहेर पड़तेच . कींवा खोकला काय माणसा बघून येणारे जास्ती addict नव्हतो कशाला म्हणुन आजवर कधी attack -etc नाही आला ...पण साठी cross केल्यावर रोग हे येणारच . तुला सांगितले नाही तरी tablets च्या , मलम च्या tubes वरुण तुला कलतच . किती दाबला तरी उठताना येणारी चमक तोंदावाते बाहेर पड़तेच . कींवा खोकला काय माणसा बघून येणारे ... medical check up तुझ्या डॉक्टर कडून न करन्याचे कारण तरी तुला काय देऊ ... medical check up तुझ्या डॉक्टर कडून न करन्याचे कारण तरी तुला काय देऊ बेदरकार पोरी फिरावानारी पोरं ani हळूच एखाद्या scheme मधून आमचा mediclaim करणारा तू पाहिलास की वाटतं ... \"जग बेटा , कशाला आमचं tension घेतोस \" म्हणता येत नाही ..इतके frank आपण कधी नव्हतोच . generation gap परत एकदा .. या वेळी thinking चा कदाचित .. त्यामुलेच कदाचित माझी चिडचिड होत असेल आनी तुझी पण बहुतेक ..पण हा असा अबोला आहेच ..35-40 yrs चा gap असा थोडाच भरून निघनारे बेदरकार पोरी फिरावानारी पोरं ani हळूच एखाद्या scheme मधून आमचा mediclaim करणारा तू पाहिलास की वाटतं ... \"जग बेटा , कशाला आमचं tension घेतोस \" म्हणता येत नाही ..इतके frank आपण कधी नव्हतोच . generation gap परत एकदा .. या वेळी thinking चा कदाचित .. त्यामुलेच कदाचित माझी चिडचिड होत असेल आनी तुझी पण बहुतेक ..पण हा असा अबोला आहेच ..35-40 yrs चा gap असा थोडाच भरून निघनारे कधीकधी असा वाटतं मी तुझा आधार कधी होउच शकलो नाही .तुला आधार द्यायच्या आताच माझी उमेद संपली ..means money wise कितीही केले तरी शेवटी खंदा-पीता घरात असण्याचा जो आधार असतो तो नाही देऊ शकलो .. तुज्या desicions मधे पण सहभागी नाही होता आले . माझ्या exp चा काहीच उपयोग झाला नाही असा वाटतं .नुसताच वाढलो मी ...जाऊ देत . जुनी मढ़ी उकरण आता सवयीचा झालायं ..काही करू शकतो आम्ही तर आम्ही खुप सुखात आहोत असा दाखवाने ..means खर्च आहोत ..पण थोड़ा जरी दुखलं -खुपलं तरी तूला सांगणे पाप वाटतं आम्हाला ..तू आनी मी खुप दूर गेलो आहोत एकमेकांच्या .35-40 yrs पेक्षाही जास्ती . तरी दोघांना एकमेकांची कालजी आहे . तू कालजी घेतोस म्हणुन कधी खुप अभिमान वाटतो पण तू कालजी करू नयेस हे जास्ती प्रकर्षाने वाटता ..आणि आता तर तूला खुप tension देतो आहे मी . नको द्यायला होता पण श्रीर कधी कधी अगदीच साथ देत नाही . एइकतच नाही .. तूला sorry म्हणुन पण काहीच होणार नाहीये खरा तर . पण एक सांगू बघ पटते का कधीकधी असा वाटतं मी तुझा आधार कधी होउच शकलो नाही .तुला आधार द्यायच्या आताच माझी उमेद संपली ..means money wise कितीही केले तरी शेवटी खंदा-पीता घरात असण्याचा जो आधार असतो तो नाही देऊ शकलो .. तुज्या desicions मधे पण सहभागी नाही होता आले . माझ्या exp चा काहीच उपयोग झाला नाही असा वाटतं .नुसताच वाढलो मी ...जाऊ देत . जुनी मढ़ी उकरण आता सवयीचा झालायं ..काही करू शकतो आम्ही तर आम्ही खुप सुखात आहोत असा दाखवाने ..means खर्च आहोत ..पण थोड़ा जरी दुखलं -खुपलं तरी तूला सांगणे पाप वाटतं आम्हाला ..तू आनी मी खुप दूर गेलो आहोत एकमेकांच्या .35-40 yrs पेक्षाही जास्ती . तरी दोघांना एकमेकांची कालजी आहे . तू कालजी घेतोस म्हणुन कधी खुप अभिमान वाटतो पण तू कालजी करू नयेस हे जास्ती प्रकर्षाने वाटता ..आणि आता तर तूला खुप tension देतो आहे मी . नको द्यायला होता पण श्रीर कधी कधी अगदीच साथ देत नाही . एइकतच नाही .. तूला sorry म्हणुन पण काहीच होणार नाहीये खरा तर . पण एक सांगू बघ पटते का तुम्ही लोक खुप व्यवहारी आहत . 9.34% आनी 9.45% च्या calculation मधे तुमचे व्यवहार चालतात ..खुप विचार करून , calculation करून invest करता , career करता ..पण 1 सोप्पा हिशेब सांगू तुम्ही लोक खुप व्यवहारी आहत . 9.34% आनी 9.45% च्या calculation मधे तुमचे व्यवहार चालतात ..खुप विचार करून , calculation करून invest करता , career करता ..पण 1 सोप्पा हिशेब सांगू career करण्याच्या नादात कधी 30 cross करशील कलानर नाही आनी नंतर लग्न आनी मूल म्हणजे 35 ला touch.. हा 35 yrs चा gap आहे ना खुप मोठा आहे ..तुझा मुलगा जेव्हा 25 ला येइल तेव्हा तू retire व्हायला आला असशील ..म्हातारा नाही महनत ..म्हानातारा तर तू आताच दिसायला लागला आहेस ..तर सांगायचा मुद्दा हा की .जेव्हा तुज्या मुलाला तुझी खरी गरज असेल तेव्हा तूला त्याची असायला नको ..बघ simple हिशेब आहे ..नाहीतर मज्यासरखा होइल , मी इथे operation theater मधे गुंगित झोपलेलो आनी तू तिकडे imp flight सोडून बाहेर उभा ...वाकला पण आहेस थोड़ा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthvikasacheudyog-news/indian-finance-industry-development-1177449/", "date_download": "2018-04-25T22:20:55Z", "digest": "sha1:LH3QWSII5OLNC4ER2M7YHNB3IDEYULCA", "length": 38719, "nlines": 233, "source_domain": "www.loksatta.com", "title": "साम्यता आणि प्रगती | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nअर्थ विकासाचे उद्योग »\nसामाजिक सुरक्षा हाही साम्यता आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय ठरतो..\nप्रगती बरोबर विषमता हे गणित आज जगभरात प्रकर्षांने जाणवत आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेसारख्या पहिल्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत ६० टक्के अमेरिकन जनतेचे वास्तविक उत्पन्न हे १९७० सालापासून थोडेही वाढलेले नाही.\nप्रगतीबरोबर साम्यता आणण्यासाठी सरकारने आपल्या उत्पन्नातून, थेट परदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून मूलभूत सेवा म्हणजे रस्ते, बंदरे, ऊर्जा, उत्पादन हे कसे वाढवता येईल हे पाहिले पाहिजे. सामाजिक सुरक्षा हाही साम्यता आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय ठरतो..\nजगामध्ये जितकी माणसे तितके विचार आणि त्यात इतके वैविध्य की आपण कोणत्या वाटेने जावे याचा सर्वसामान्य माणसाच्या मनात गोंधळ उडतो. खासकरून अर्थशास्त्र हा असा सामाजिक विषय वा शास्त्र आहे की दर दशकात त्याची नवीन प्रमेये मांडली जातात. काही वर्षांत ती प्रमेये अचूक वाटायला लागतात. त्या त्या अर्थतज्ज्ञांना अगदी नोबेल बक्षीस मिळते आणि प्रत्यक्षात मात्र जागतिक अर्थव्यवस्थेत अशी हलचल होते की, ही अचूक वाटणारी प्रमेये पत्त्यांच्या बंगल्यांसारखी कोसळतात. अर्थव्यवस्थेने प्रगती आणि वाढ करावी की या शास्त्राचा उपयोग संपत्तीची सारखी वाटणी करत समाजात साम्यता आणावी या प्रश्नाचे उत्तर अजूनही माणसाला सापडलेले नाही. मूळ भारतीय असलेल्या दोन विश्वविख्यात अर्थतज्ज्ञांकडे पाहा. जगदीश भगवतींसारख्या अर्थतज्ज्ञाच्या मते अर्थव्यवस्थेची प्रगती आणि वाढ ही सर्वात महत्त्वाची तर अमर्त्य सेनसारख्या अर्थतज्ज्ञाच्या मते भारताला या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या कल्पनेने पछाडले आहे व यामुळे समाजात अर्थसाम्यता आणायच्या विषयाकडे भारताचे संपूर्ण दुर्लक्ष होत आहे. अर्थात हा वाद- प्रगती की साम्यता- मला वाटते पुढील १०० वर्षे असाच चालू राहणार आहे. गेल्या १०० वर्षांत भांडवलशाही विरुद्ध साम्यवाद या वादाने जगाला अक्षरश: दोन भागांत विभागले होते. भांडवलशाही विचारसरणीप्रमाणे अर्थ विकास, वाढ व प्रगती हेच ध्येय समोर ठेवून देशांनी आपल्या अर्थव्यवस्थेची धोरणे ठरवली पाहिजेत. उरलेल्या सगळ्या गोष्टींची काळजी ही बाजारातील बलाबल आपोआप ठरवेल. अमेरिका, इंग्लंड, पश्चिम युरोप यांतील बहुतेक देशांनी याच विचारसरणीवर आपली धोरणे ठरवून जगात बलाढय़ अर्थव्यवस्था बनवून दाखवल्या. साम्यवादात गुरफटलेल्या रशिया, चीन, पूर्व युरोपातील देशांनीही आपल्या अर्थव्यवस्था बलाढय़ असल्याचा आभास निर्माण केला. अर्थव्यवस्थेत साम्यता आणली की अर्थप्रगती आपोआप होते, असा भाबडा समज त्यांनी आपापल्या जनतेला पटवून दिला, पण या साम्यवादाचे पितळ काही दशकांतच उघडे पडले. मुळात असाम्यता किंवा विषमता, गरिबी व अर्थविकास आणि वाढ वा प्रगती ही एकमेकांच्या विरुद्धार्थी आहेत का याचेच उत्तर नाही. जपान, कोरिया वा तैवान या राष्ट्रांच्या गेल्या शतकातील प्रगतीकडे पाहिले तर असे लक्षात येते की, अर्थव्यवस्थेची प्रगती साधत या देशांनी आपापल्या देशातील दरडोई उत्पन्न हे दुप्पट व चौपट करून दाखवले, म्हणजेच त्यांना प्रगती व साम्यता या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य करता आल्या. पण या शतकाच्या सुरुवातीला या देशांच्या प्रगती व साम्यता या दोन्ही ध्येयांना साध्य करण्याच्या धोरणाला धक्के बसू लागले. या देशांच्या २००५ सालच्या आकडेवारीनुसार अर्थतज्ज्ञांनी असा निष्कर्ष काढायला सुरुवात केली की, सुरुवातीला प्रगती व साम्यता हातात हात घालून चालत होत्या पण प्रगतीच्या पुढच्या टप्प्यात साम्यतेची जागा विषमता घेऊ लागली. राष्ट्रीय वाढीव उत्पन्नाचे समानतेने वाटप करण्यात सुरुवातीच्या काळात या देशांना जे यश आले, त्याचे श्रेय बरेच अर्थतज्ज्ञ हे त्या देशातील सामाजिक परंपरेला देतात. केवळ भौतिक सुखांनाच महत्त्व न देण्याची सामाजिक परंपरा असलेले देश, दुसऱ्या महायुद्धानंतर प्रगती व साम्यता दोन्ही साध्य करू शकले, पण नंतरच्या टप्प्यात मात्र नवीन पिढी पाश्चिमात्य परंपरेच्या जवळ जात चालली व अर्थव्यवस्थेतील विषमता वाढत गेली. आणि आज तर चिनी अर्थव्यवस्था हे साम्यता व प्रगती हे विरुद्ध अर्थी शब्द असल्याचेच सिद्ध करत आहे.\nप्रगती बरोबर विषमता हे गणित आज जगभरात प्रकर्षांने जाणवत आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेसारख्या पहिल्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत ६० टक्के अमेरिकन जनतेचे वास्तविक उत्पन्न हे १९७० सालापासून थोडेही वाढलेले नाही. आणि याउलट आर्थिक स्तरावरील उच्च ५ टक्के अमेरिकन लोकांचे वास्तविक उत्पन्न हे याच काळात ५० टक्क्यांनी वाढले आहे जगभरात ७३ देशांच्या आकडेवारीच्या अभ्यासावर आधारित केलेला अहवाल सांगतो की, ९ देश वगळता, ४८ देशांमध्ये आर्थिक विषमता वाढली, तर १६ देशांमध्ये साम्यता येऊ शकली नाही. या सर्व आकडेवारीतून म्हणूनच एक दृष्टांत काढता येतो की, जेव्हा जेव्हा आर्थिक प्रगती होते तेव्हा तेव्हा त्या त्या देशात साम्यता लोप पावते. अगदी साध्या शब्दात आर्थिक प्रगती श्रीमंतांना जास्त श्रीमंत करते तर गरिबांना तेथेच ठेवते वा अधिक गरीब करते, पण साम्यता आणताना सर्वच जनतेला सारखेच गरीब करणे असा अर्थ होत नाही. असे करणे म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. त्यापेक्षा श्रीमंतांना श्रीमंत होऊ द्यावे पण त्या त्या देशाच्या राज्यकर्त्यांनी या श्रीमंतांकडून कर रूपाने संपत्ती गोळा करावी व ती गरिबांमध्ये वाटावी. पण नुसती गरिबी हटवणे म्हणजे साम्यता आणणेही नव्हे. नुसत्या पैसावाटपाने, कर्जे माफ करून गरिबीही हटत नाही व साम्यताही येत नाही तर जनता ऐतखाऊ बनते. ५००० वर्षांपूर्वी कौटिल्यानेही हेच सांगितले. त्याऐवजी या प्रगतीबरोबर शेती, उत्पादन व सेवा क्षेत्रातील वाढ ही जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करील व त्यायोगे संपत्तीचे वाटप कसे होईल, हे पाहणे गरजेचे आहे.\nआज भारताच्या दृष्टीने हा विषय नितांत महत्त्वाचा आहे. गेल्या दशकात आर्थिक प्रगती झाली, पण ती मंदावली. योजना आयोगासारख्या संस्थांनी खरे म्हणजे देशातील साधनसंपत्तीचे राज्यांमध्ये कसे साम्य वाटप होईल याकडे लक्ष देणे जरुरीचे होते, पण त्यांचा रोख हा आर्थिक विकास व वाढ याकडे राहिला. केंद्रीय अर्थसंस्थेचा रोख सतत महागाई नियंत्रणाने भारावून गेला आणि राष्ट्रीय सल्लागार समितीसारख्या अनौरस संस्था साम्यतेसाठी सरकारवर सतत दबाव आणत राहिल्या. या गोंधळात ना धड प्रगती साधली, ना साम्यता आणली गेली. आज ‘भारतात बनवा’, ‘थेट परदेशी आर्थिक गुंतवणूक’, ‘देशात उद्योग सुकरता व सुलभता’ अशा अनेक घोषणा व योजना आकार घेत असतानाच सरकार ‘स्वच्छ भारत’सारख्या योजनाही राबवत आहे. प्रगतीबरोबरच साम्यता साध्य करायची असेल तर केवळ श्रीमंतांकडून अवाच्या सवा कर गोळा करून ते रॉबीन हूडच्या थाटात गरिबांमध्ये वाटण्यापेक्षा श्रीमंत लोक त्यांचा पैसा देशातील उद्योगांत कसा गुंतवतील हे पाहिले पाहिजे. हे उद्योग वाढले तर त्यापासून तयार होणारा रोजगार वेतनाच्या रूपाने संपत्तीचे वाटप करील. हातात येणाऱ्या या पैशामुळे बाजारात मागणी वाढेल व त्यामुळे पुरवठा वाढवावा लागेल, म्हणजेच उद्योग मोठे करावे लागतील. भारतीय अर्थव्यवस्थेला या चाकोरीत आणण्याची जबाबदारी केवळ राज्यकर्त्यांची नाही, तर प्रत्येक राजकीय पक्षाची आहे. तशीच ती जबाबदारी राजकीय निर्णय राबविणाऱ्या नोकरशाहीची आहे. ही जबाबदारी प्रसारमाध्यमांची आहे, तशीच तुम्हा-आम्हा सर्वाची आहे. पण केवळ बाजार-रहाटावर हे चक्र साध्य होणार नाही हे आधी सांगितलेल्या जागतिक अनुभवावरून आपल्या लक्षात येईल. म्हणूनच राज्यकर्त्यांनी प्रगतीबरोबर साम्यता आणण्यासाठी कररूपाने मिळणाऱ्या पैशाच्या जोरावर, थेट परदेशी गुंतवणुकीच्या आधारावर देशात मूलभूत सेवा म्हणजे रस्ते, बंदरे, ऊर्जा, उत्पादन हे कसे वाढवता येईल हे पाहिले पाहिजे. यामुळे उद्योग व रोजगारदार या दोघांचाही पूरक फायदा होईल. सरकारने शिक्षण व आरोग्य या सेवा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवणे हे साम्यता आणण्याचे पायाभूत पाऊल ठरते. शिक्षण हक्काचे केवळ कायदे पास करून राजकारण्यांचे कर्तव्य संपत नाही, तर आपापल्या मतदारसंघात हे कायदे प्रभावीपणे राबवले जात आहेत की नाही हे पाहिले पाहिजे. वंचित राहिलेल्या प्रभागांना वा लोकांना आरक्षणासारख्या वा करसवलतींसारख्या अस्त्रांचा वापर करत कसे वर उचलता येईल हे पाहिले पाहिजे. मुलींच्या शिक्षणाबाबत बहुतेक राज्यांनी केलेले उपाय हे याच प्रकारात मोडतात. सामाजिक सुरक्षा हाही साम्यता आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय ठरतो. आज सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक निम्नस्तरावरील लोकांसाठी असलेल्या आयुर्विमा किंवा अपघात विमा योजना, भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा योजना या सामाजिक सुरक्षा देणाऱ्या आहेत. आज त्याची सुरुवात तर चांगली झालेली दिसते, पण अशा योजना कायमस्वरूपी टिकून त्याचा प्रत्यक्ष फायदा सर्वसामान्य भारतीयांपर्यंत पोहोचतो आहे की नाही हे पाहणेही आपल्या सर्वाचेच कर्तव्य आहे. एके काळी भारताच्या काही राज्यांत सुरू असलेली सार्वजनिक धान्यवाटप व्यवस्था ही जगात वाखाणली जात होती. स्वस्त धान्य हे केवळ निवडणूक जिंकण्याचे शस्त्र न राहता ती अर्थपूर्ण पद्धतीने व प्रामाणिकपणे राबवली गेली पाहिजे. एकीकडे सरकारी गोदामांत धान्य सडत असताना स्वस्त धान्यवाटप दुकानात माल नसावा हे या चांगल्या योजनेचे अपयश म्हणावे लागेल. आणि पाचवी व महत्त्वाची बाब म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण पंचायत पद्धतीने हेही भारतात सुरू झाले. स्त्रिया सरपंच झाल्या, पण त्यायोगे साम्यता खरेच अवाक्यात आली का पंचायत पद्धतीने हेही भारतात सुरू झाले. स्त्रिया सरपंच झाल्या, पण त्यायोगे साम्यता खरेच अवाक्यात आली का तर याचे उत्तर नाही असेच आहे. या सर्वाकरिता कळीची गोष्ट आहे ती म्हणजे राजकीय इच्छाशक्ती. ही केवळ एक-दोन नेत्यांची नाही तर पूर्ण राजकीय व्यवस्थेची इच्छा ही साम्यता व प्रगती हे दोन्ही साध्य करणारी हवी. जपान-कोरियाप्रमाणे आपल्याकडे भौतिक सुखांपेक्षा साम्यतेकडे झुकणारी परंपरा आहे, तीही जपणे महत्त्वाचे आहे. केवळ राजकीय कारणांसाठी शेतकरी आत्महत्यांचे भांडवल न करता शेती उद्योगात सुधारणा आणण्याचे राजकीय धैर्य राजकारणी व समाजकारणी समूहांनी दाखवणे गरजेचे आहे. हे सर्व पेलले तर प्रगती व साम्यता दोन्ही साध्य करून जगासमोर आदर्श ठेवणे भारताला शक्य आहे\nआजच्या या शेवटच्या लेखाबरोबर गेले वर्षभर मी २३ लेख लिहिले. हे सर्व लेख आपण सर्वानी वाचलेत, बऱ्याच जणांनी त्यावरच्या प्रतिक्रिया थेटपणे माझ्यापर्यंत पोहोचवल्यात. याबद्दल आपणा सर्वाचा मी आभारी आहे. गेल्या जानेवारीतील भारताची अर्थव्यवस्था व आजची अर्थव्यवस्था यामध्ये प्रगती नक्की झाली आहे. माझ्या मते आपण सर्वसामान्य माणसांनी आपापली कामे चोखपणे केली तर राजकारणी, नोकरशाही, न्यायालये, प्रसारमाध्यमे- सर्वच जण ती प्रामाणिकपणे करतील आणि भारताच्या प्रगती व साम्यतेचे प्रमेय येणाऱ्या जगात एक आदर्श म्हणून गौरवले जाईल यात शंका नाही. नववर्षांच्या शुभेच्छा\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n* लेखक अर्थ-उद्योग धोरणांची दिशा ठरवणाऱ्या अनेक संस्था-संघटनांचे पदाधिकारी असून एका उद्योजकीय सल्ला-कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा ई-मेल deepak.ghaisas@gencoval.com\n* उद्याच्या अंकात गिरीश कुबेर यांचे ‘अन्यथा’ हे सदर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\nविकासाचा पर्याय दीपक घैसास यांच्या यांच्या ‘साम्यता आणि प्रगती’ हा ‘अर्थ विकासाचे उद्योग’ या सदरातील शेवटचा लेख (December 25, 2015) वाचला. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक आणि आगरकर या दोन जिवलग मित्रांमधील “आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा” या वादाप्रमाणेच आता जगदीश भगवतीं आणि अमर्त्य सेन या दोन विश्वविख्यात भारतीय अर्थतज्ज्ञांमध्ये “आधी विकास की आधी साम्यता” हा वादाचा मुद्दा ठरत आहे. आपले कोणतेही सरकार मात्र नोबेल पुरस्कारपात्र अर्थतज्ज्ञाशी मत नाही आणि विषमताग्रस्त\nया लेखात अनेक ठिकाणी 'साम्यता' असा शब्द वापरला गेला आहे,तो योग्य नाही.त्या ऐवजी समता किंवा साम्य हे मराठीचे व्याकरण लक्षात घेता ठीक झाले असते.\nमाझ्या मते प्रगती व अधोगती हे निसर्ग चक्रच (cyclic) आहे. खूप धडपड केली तर तुम्ही हे चक्र थोडे मोठे शकता, पण सतत प्रगती शील / अधोगती प्राण राहू शकत नाहि. मानवाचा इतिहास साक्षीदार आहे. भारताच्या बाबतीत सुध्धा तेच होताना दिसत आहे / दिसेल. काळ पर्यंत अभिशाप वाटणारी लोक संख्या आज \"मोठी बाजात पेठ\" ठरली आहे.... , वगैरे. पण याच नाण्याची दुसरी बाजू आहे हे सर्व अर्थ शास्त्र्यांनी ध्यानात ठेवावे …. आज सर्वात तरुण असलेला देश ३० / ४० वर्षांनी सर्वात म्हातारा होणार आहे .....\nलेखकांनी हा मुल लेख लिहून उपकृत केले आहे. लेखकांनी लिहिलेला शेवटचा परिच्छेद आपल्या सर्वान करिता महत्वाचा आहे आपल्याला दिलेले काम सर्व सामान्य जणांनी विशेषतः सरकारी आस्थापनांनी प्रामाणिक पणाने व चोखपणे करावे हा महत्वाचा संदेश आहे. लेखकांनी लोकसंख्या वाढी बद्धल व ती राष्ट्र,राज्य, जिल्हा ग्राम पंचायत व शहरा मध्ये नियंत्रणात कशी आणायची ह्या नाजूक विषयावर भाष्य करणे पण आवश्यक होते. स्वातंत्र्या नंतर लोकसंख्या वाढ ३५ कोटी वरून १२५ कोटी झाली आहे हा भार अर्थ व्यवस्था कशी पेलणार \nअर्थ-उद्योग साप्ताहिकी २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०१३\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2017/02/", "date_download": "2018-04-25T21:39:41Z", "digest": "sha1:A6OW5F2VYKHKBZTWYUSAA4S77RX5EUID", "length": 9642, "nlines": 139, "source_domain": "abdulsattar.in", "title": "February | 2017 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nमादणी येथे कॉंग्रेसची जाहीर सभा.\nसिल्लोड तालुक्यातील मादणी येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, कॉंग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nभाजपा सरकार शेतकरी विरोधी – आ. अब्दुल सत्तार.\nभाजपा सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे, असे मत आ.अब्दुल सत्तार साहेबांनी बाबरा येथे कॉंग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत व्यक्त केले.\nभाजपा सरकारला सर्व सामन्यांचा विसर- आ. अब्दुल सत्तार.\nदौलताबाद येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक संदर्भात कॉंग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा घेण्यात आली. भाजपा सरकारला सर्व सामन्यांचा विसर पडला असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबानी यावेळी व्यक्त केले.\nकॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा – आ. अब्दुल सत्तार.\nजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक संदर्भात कॉंग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाळूज येथे कॉर्नर सभा घेण्यात आली. कॉंग्रेसच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन यावेळी आ.अब्दुल सत्तार साहेबांनी जनतेस केले.\nसिल्लोड शहर झाले पाणंदमुक्त.\nसिल्लोड शहर पाणंदमुक्त करण्यासाठी हाती घेतलेल्या मोहिमेस यश आले आहे.\nशेतकरी विरोधी सरकारला धडा शिकवा – आ. अब्दुल सत्तार\nभाजपा सरकार जाणून बुजून नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे अशा सरकारला धडा शिकवण्यासाठी मतदान केवळ कॉंग्रेसलाच करा असे आवाहन आमदार अबुद्ल सत्तार साहेबांनी पळशी येथे आयोजित प्रचार सभेत केले.\nसिल्लोड येथे संकल्प रॅली.\nसिल्लोड येथे हागणदारीमुक्तीसाठी संकल्प रॅली काढण्यात आली. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार साहेब, इतर मान्यवर व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.\nअजिंठा येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांची जाहीर सभा.\nजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ अजिंठा येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.\nफर्दापूर येथे जाहीर सभेचे आयोजन.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली फर्दापूर येथे कॉंग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक संदर्भात कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले.\nकॉंग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.\nजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते कॉंग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/5?page=11", "date_download": "2018-04-25T21:56:31Z", "digest": "sha1:W7RZOOD3AINMZ3QESURWPVRC6ZQSAVYM", "length": 9294, "nlines": 229, "source_domain": "mr.upakram.org", "title": "वैश्विक जाळे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकिटाणू, विषाणू. जिवाणू आणि अळ्या\nड्रुपल आणि प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली\nकाही महिन्यांपूर्वी मी उपक्रमावर आमच्या जाहिरात संस्थेसाठी प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी प्रस्ताव प्रकाशित केला होता. सदर प्रस्तावास अनुसरून तीन उपक्रमींनी प्रतिसादही दिला होता.\nदुसरे जाळे - वेब २.०: आंतरजालाचा संक्षिप्त इतिहास\nआंतरजाल किंवा इंटरनेट हा एका रात्रीत जन्माला आलेला आविष्कार नाही. पण त्याच वेळी इंटरनेटच्या जन्माची गोष्ट म्हणजे एखादी मनोरंजक परीकथाही नाही.\nदुसरे जाळे - वेब २.०: प्रस्तावना\nलेखाचे शीर्षक वाचून हे वेब २.० काय आहे, 'पहिले जाळे' किंवा वेब १.० कोणते, माझा या दुसर्‍या जाळ्याशी आणि त्याचा माझ्याशी काय संबंध, इत्यादी प्रश्न पडले का\nजगप्रसिद्ध माणसे एकाच चित्रात. (माझे चित्र त्यात नाही ते सोडून द्या ;))\nपण खालील चित्रातील सर्वांची नावे जाणून घेण्याची इच्छा आहे.\nदीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती\nशुद्धलेखन सहाय्य सहजतेने उपलब्ध असेल तर नक्कीच वापरले जाते असे मला वाटते.\nमराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत\nमराठीतली ही स्थळे कुठेच का दिसत नाहीत\nमराठी जगतात मनोगत, उपक्रम, मिसळपाव ही काही महत्वाची ठरावीत अशी स्थळे बनत आहेत.\nत्यांची सदस्य संख्या वाढती आहे. चर्चा व त्यातले विषय विवीध आहेत, आवका मोठा आहे.\nमराठी पाऊल पडती पुढे..\nआज ऑर्कुटचा चेहरा मोहरा (इन्टरफेस) मराठीत करतायेत असल्याचे माहिती पडले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/xmas-lite/", "date_download": "2018-04-25T22:07:25Z", "digest": "sha1:DMK7PGBXAOPPLNOMRXNCBL3QKDXZTTFK", "length": 7932, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: फेब्रुवारी 12, 2018\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, सुट्टी, डावा साइडबार, एक कॉलम, पोस्ट स्वरूप, उजवा साइडबार, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/saamna-newspaper-artical-on-bjp-470917", "date_download": "2018-04-25T21:44:23Z", "digest": "sha1:TCHAL6DMF6RWLQYZXQTCRLCWNKZSYH3X", "length": 14601, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : शिवसेनेचं बळ वाढल्याचं दु:ख 'पैसेवाल्यांना'!: सामना", "raw_content": "\nमुंबई : शिवसेनेचं बळ वाढल्याचं दु:ख 'पैसेवाल्यांना'\nसामनाच्या अग्रलेखातून आज भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. पैशांचं राजकारण करुन भाजप सत्ता काबीज करत असल्याचा घणाघाती आरोप सामनातून करण्यात आला आहे. शिवसेनेचं बळ वाढल्याचं दु:खं काँग्रेस-राष्ट्रवादीला झालं नाही पण बक्कळ पैसेवाल्यांना झालं आणि पैशांचा वापर करुन शिवसेनेचे पाय खेचण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nमुंबई : शिवसेनेचं बळ वाढल्याचं दु:ख 'पैसेवाल्यांना'\nमुंबई : शिवसेनेचं बळ वाढल्याचं दु:ख 'पैसेवाल्यांना'\nसामनाच्या अग्रलेखातून आज भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. पैशांचं राजकारण करुन भाजप सत्ता काबीज करत असल्याचा घणाघाती आरोप सामनातून करण्यात आला आहे. शिवसेनेचं बळ वाढल्याचं दु:खं काँग्रेस-राष्ट्रवादीला झालं नाही पण बक्कळ पैसेवाल्यांना झालं आणि पैशांचा वापर करुन शिवसेनेचे पाय खेचण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/55?page=5", "date_download": "2018-04-25T22:09:26Z", "digest": "sha1:AWREMEIMR7VALXOXBKSDYOPDP4G3PNJA", "length": 7806, "nlines": 161, "source_domain": "mr.upakram.org", "title": "उपक्रम | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठी अभ्यास केंद्र ---कार्याचा परिचय\nमराठी भाषेवर मनापासून प्रेम करणार्‍या, त्या भाषेतून स्वतःला व्यक्त करणार्‍या लेखक वाचक मंडळींनो\nमराठी अभ्यास केंद्राचा हा अल्पपरिचय\nअनेक तरुण मंडळी मराठी भाषेला ऊर्जितावस्था यावी यासाठी प्रयत्नशील आहेत.\nमायभूमीची नवी मराठी वेबसाईट\nउपक्रमवर चर्चा ५० प्रतिसादांपेक्षा लांबली की पुढील पानांवरील प्रतिसाद वाचणे कठीण होते. यावर काही उपाय मला माहिती नव्हता.\nमाझा तोडगा हा चाकाचा पुनर्शोध नसावा अशी आशा आहे.\nरत्ने, मणी, खडे - एक संकलन\nअलिकडेच झालेल्या रामायण काळातील चर्चेमध्ये जनकाने सीतेच्या लग्नानंतर तिला सासरी जाताना दासी दिल्या असे वाचले.\nतुमचा पेशा तुम्हाला आवडतो का त्यात थोडंफार वेगळेपण आहे का त्यात थोडंफार वेगळेपण आहे का तुम्हाला त्याबद्दल लिहायला आवडेल का तुम्हाला त्याबद्दल लिहायला आवडेल का मग माझ्या पुस्तक प्रकल्पात सहभागी होण्याचा विचार करा.\nषडाष्टकाबद्दल असलेली प॑चागातील भिन्नता\nएका मु़ख्य मुद्याला वाट करून द्यावी म्हणून हा प्रस्ताव मा॑डतो आहे.\nआजकाल लग्न म्हटल की मु़ख्य मुद्दा येतो तो म्हणजे पत्रिकेचा.\nव्ययक्तिक रोग पेक्षा सामाजिक रोगांची यांना नेहमी काळजी असते.\nआमचे ब्लॉगर स्नेही डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर बालरोग तज्ञ महाड हे डॉक्टर कमी समाजसेवक जास्त असे आहेत . आजच्या कट प्रक्टीसच्या च्या जमान्यात असे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे हा या अवलिया डॉक्टरांचा शालेय शिक्षणा पासून छंद.\nउपक्रम व ड्रुपल मोड्युल\nप्रस्तावना : - काही अडचणी येतात उपक्रमवर वावरताना त्या बद्दल खुप आधीपासून सांगावे सांगावे असे वाटत होते पण व्यवस्थापन अधिकार्‍याबदल काहीच माहीत नाही व कोणाला सांगावे तेच कळत नव्हते, धम्मकलाडू नां विचारले व त्या खरडाखरडीतून हा\nराज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.\nलिंकसाठी - प्रतापगड जीर्णोद्धार कार्य \">\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/food-and-drink/page/3/", "date_download": "2018-04-25T22:08:35Z", "digest": "sha1:DG2Q7P7EZUUOP6F6UVI7ED7XTQJIRIJK", "length": 8173, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nPrecise Themes च्या सॊजन्यने\nQuema Labs च्या सॊजन्यने\nRara Theme च्या सॊजन्यने\nDmitry Mayorov च्या सॊजन्यने\nRara Theme च्या सॊजन्यने\nCode Themes च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/travel/harshad-barves-blog/", "date_download": "2018-04-25T21:48:19Z", "digest": "sha1:JVGDGHM2YDSBIHRIHJTOUSUV7ESDHHAO", "length": 8479, "nlines": 88, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मुसाफिर हूं यारो Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमी देखील खूप भटकलो आहे. आपला देश लेंथ ब्रेड्थ मध्ये बघितला आहे. अनेक परदेशवारी झाल्यात, सतरा अठरा वेळा हिमालयात लावून आलो, टायगर रिझर्व्ह तर माझे फर्स्ट होम अनेकवेळा झाले आहे. याच भटकंतीच्या काही कथा इथे देण्याचा प्रयत्न करतो आहे.\nअतिशय लाजाळू असेलेले हे हरीण वाईल्डलाईफ फोटोग्राफरसाठी डबल ऑप्युरचीनिटी असते.\nयुरोप च्या मुंबई ची डोळे दिपवणारी सफर\nमुळात जर्मन माणूस हाडाचा कष्टाळु आणि मित्र सैन्यांनी दिलेले घाव त्यांच्या मर्मी लागले.\nभटकंती मुसाफिर हूं यारो\nइटली दर्शन : आजीची आठवण करून देणारं, आपले मनःचक्षू उघडणारं\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === इटलीचा सर्वात समृद्ध आणि सुंदर प्रदेश म्हणजे टस्कनी\nभटकंती मुसाफिर हूं यारो\n…आणि वाघ आमच्यासमोर उभा राहिला…\nतो सरळ चालत येत होता आणि आम्ही आमची जीप रिव्हर्स घेत होतो. त्याने पानांचा वास घेतला, कधी थांबून मार्किंग केले, तर कधी उगाच आमच्यावर नाराज रोखली.\nया देशात फक्त २७ लोक राहतात\nग्लोबल वॉर्मिंगचा भयंकर विचित्र परिणाम माश्यांवरही होतोय\nमंगळ ग्रहावर आढळलेल्या रहस्यमय गोष्टी, ज्यांचा सुगावा अजूनही लागलेला नाही\nमकरसंक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच का येते ह्यादिवशी पतंग का उडवतात ह्यादिवशी पतंग का उडवतात\nरोमन सम्राट सीजरने जिथे आपले शेवटचे शब्द उच्चारले, आज तिथे २५० मांजरी नांदतात..\nकोब्रा चावला तरी ती गात राहिली आणि मरण पावली\nजाणून घ्या प्राचीन काळापासून ते २१ व्या शतकापर्यंतचा Zombies चा बदलता प्रवास\nपुरातत्व शास्त्रज्ञांना ४०० महाकाय “प्राचीन दगडी दरवाजे” सापडलेत\nखुशखबर: आता भारतात होणार आयफोनचे उत्पादन\nतमिळ, तेलुगु नंतर आता ‘3 Idiots’ चा मेक्सिकन टच असलेला ‘spanish’ रिमेक धुमाकूळ घालतोय\nजाणून घ्या : ‘केबीसी’मध्ये अमिताभ बच्चन यांच्या संगणक स्क्रीनवर काय दिसतं\nज्यांना सारं जग नाकारतं, त्या अपयशी लोकांची येथे ‘किंमत’ केली जाते\nफ्रिक्वेंटली विहंगम : विमानातून फोटोग्राफी करण्याचा रोचक अनुभव\nमार्शल आर्ट्सची खरी सुरुवात या अस्सल भारतीय कलेपासून झाली \nत्याच्याकडे एवढा पैसा होता की, करोडो रुपये वर्षाला अगदी कुजून जायचे\nपाचगणीच्या ‘या’ गेस्ट हाऊसमध्ये फ्री मध्ये राहा पण एका अटीवर\nबेबंद राजेशाहीला दणका आणि घटनात्मक राज्याची पायाभरणी : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – ३\nतुम्ही सर्व लोक भीती पोटी सभ्य आहात, मुळातून नाही : बॅटमॅन-जोकर लढ्याचा तात्विक पाया\nतुम्ही आजवर कधीही न ऐकलेले Bollywood facts\nडॉ. मेधा खोले यांना ट्रोल करताय थांबा – सत्य जाणून घ्या\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kathaaklechya-news/india-wins-turmeric-patent-case-in-us-1166018/", "date_download": "2018-04-25T22:21:21Z", "digest": "sha1:BSUV6DIBPU6CNZCN4XIMG6QRETMM7GUJ", "length": 28921, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रिय आजीस.. | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nकथा अकलेच्या कायद्याची »\nयातूनच सुरू झाला आपलं पारंपरिक ज्ञान जतन करण्याचा भगीरथ प्रयत्न\nभारत आणि भारतासारखी प्राचीन संस्कृती असलेल्या अन्य देशांत पारंपरिक ज्ञान जतन करून ठेवणारे आजीबाईचे बटवे आहेत. हे ज्ञान कुणा एकाचं नाही.. त्या सगळ्या समाजाचं आहे; म्हणून त्यावर पेटंट दिलं जात नाही. पण अमेरिकेच्या पेटंट कायद्यातली या बाबतीतली तरतूद मात्र इतर सर्व देशांपेक्षा वेगळी आहे. १९९५ मध्ये अमेरिकेत हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर पेटंट दिलं गेलं. भारताने त्याविरोधात लढा द्यायचा ठरवलं.. यातूनच सुरू झाला आपलं पारंपरिक ज्ञान जतन करण्याचा भगीरथ प्रयत्न\nतुला आठवतं, मी लहान असताना पावसाळ्यात रात्र रात्र खोकत असायचे आणि तू मला गरमागरम हळदगुळाचे दूध करून द्यायचीस.. प्रोजेक्टसाठी कटरने थर्मोकोल कापताना बोट कापलं की त्यात हळद आणून भरायचीस.. अरबटचरबट खाऊन पोट रात्री-अपरात्री दुखायला लागलं की ओवा खायाला द्यायचीस.. खोकला झाला की ज्येष्ठमध चघळायला द्यायचीस.. आठवतं ना गं तुला माहिती होतं का तेव्हा आजी की तुझा हा आजीबाईचा बटवा पुढे जाऊन जगभरात एक मोठा वादाचा विषय निर्माण करणार आहे तुला माहिती होतं का तेव्हा आजी की तुझा हा आजीबाईचा बटवा पुढे जाऊन जगभरात एक मोठा वादाचा विषय निर्माण करणार आहे आज माझ्या पेटंटच्या तासाला माझ्या सरांनी वर्गात हे शिकवलं आणि मला राहवलं नाही तुला लिहिल्यावाचून..\nमागे मी तुला एकदा सांगितलं होतं बघ की, पेटंट मिळायचे तीन निकष असतात.. संशोधनाचं नावीन्य, असाहजिकता आणि औद्योगिक उपयोग. आता नावीन्य म्हणजे काय तर ते संशोधन त्याआधी जगात कुणालाही माहिती असता कामा नये. आणि ते कुणाला कसं माहिती असू शकतं तर त्यावर आधीच पेटंट मिळालेलं असू शकतं किंवा शोधनिबंध लिहिले गेलेले असतात.. कुठल्या पुस्तकात किंवा लेखात त्याचा उल्लेख असतो किंवा मग ते कुणी तरी कुणाला तरी तोंडी सांगितलेलं असतं.. ते बाजारात विकायला आलेलं असतं किंवा मग ते दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीने लोकांना आधीपासून माहिती असतं. आता दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीने म्हणजे नक्की काय तर त्यावर आधीच पेटंट मिळालेलं असू शकतं किंवा शोधनिबंध लिहिले गेलेले असतात.. कुठल्या पुस्तकात किंवा लेखात त्याचा उल्लेख असतो किंवा मग ते कुणी तरी कुणाला तरी तोंडी सांगितलेलं असतं.. ते बाजारात विकायला आलेलं असतं किंवा मग ते दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीने लोकांना आधीपासून माहिती असतं. आता दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीने म्हणजे नक्की काय तर तुला जखम झाली की हळद लावावी हे ज्या पद्धतीने माहिती होतं ना तसंच अगदी.. म्हणजे ना तुला कुणी कधी हे प्रत्यक्षपणे सांगितलं, ना तू याबद्दल कधी कुठे वाचलंस. पण तुझ्या आईला तू ते करताना पाहत आलीस.. आणि तुझी आई तिच्या आईला.. असं पिढय़ान्पिढय़ांपासून ते भारतात सगळ्यांना ठाऊक होतं.. नाही का तर तुला जखम झाली की हळद लावावी हे ज्या पद्धतीने माहिती होतं ना तसंच अगदी.. म्हणजे ना तुला कुणी कधी हे प्रत्यक्षपणे सांगितलं, ना तू याबद्दल कधी कुठे वाचलंस. पण तुझ्या आईला तू ते करताना पाहत आलीस.. आणि तुझी आई तिच्या आईला.. असं पिढय़ान्पिढय़ांपासून ते भारतात सगळ्यांना ठाऊक होतं.. नाही का म्हणजे तो आपल्याकडे परंपरेने चालत आलेला ज्ञानाचा ठेवा होता.. जगातल्या कुठल्याही देशाच्या अशा परंपरागत ज्ञानावर त्या देशात किंवा इतर कुठल्याही देशात कुणाही एका व्यक्तीला म्हणूनच पेटंट घेता येत नाही. कारण तसं ते दिलं की ते एका व्यक्तीच्या मालकीचं होणार.. आणि दुसऱ्या कुणालाही ते वापरता नाही येणार.. आणि असं होऊ नये म्हणून यावर कुठल्याही देशात पेटंट मिळत नाही.. प्रत्येक देशाच्या पेटंट कायद्यात कलमच असतं तसं.\nपण होतं काय आजी, की अमेरिका हा देश मात्र स्वत:ला या सगळ्यांपेक्षा वेगळा समजत असतो गं नेहमी. म्हणजे गल्लीतल्या क्रिकेट सामन्यात कसं एखाद्या धष्टपुष्ट गुंड मुलाला आऊट करण्याचे नियम वेगळे असतात बघ.. म्हणजे तीनदा आऊट केलं तर कुठे तो एकदा आऊट होणार.. आणि इतर िलबूटिंबू मुलं मात्र एकदा आऊट झाली की आऊट.. असं असतं की नाही ..तो मुलगा दादागिरीच करतो तशी.. तसंच या बलाढय़ अमेरिकेने स्वत:साठी बनवलेले नियम वेगळे.. नेहमीच स्वत:ला इतरांपेक्षा चार अंगुळं वर समजणारे.\nतर अमेरिकेच्या पेटंट कायद्यातल्या नावीन्याच्या व्याख्येत आणि इतर देशांच्या व्याख्येत एक मोठा फरक होता बघ. तो असा की, फक्त अमेरिकेतल्या लोकांना माहिती असलेल्या पारंपरिक ज्ञानावर अमेरिका पेटंट देणार नाही.. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा की, दुसऱ्या कुठल्या देशाच्या पारंपरिक ज्ञानावर मात्र अमेरिकेत पेटंट घेता येईल. म्हणजे एकीकडे सगळे देश एकमेकांच्या पारंपरिक ज्ञानाचं संरक्षण करत असताना अमेरिका मात्र फक्त स्वत:च्याच ज्ञानाचं संरक्षण करणार आणि इतरांच्या ज्ञानावर मात्र खुश्शाल आपल्या देशात मक्तेदारी देऊन ठेवणार असा उफराटा कारभार.\nतर १९९५ मध्ये अमेरिकेतल्या मिसिसिपी विद्यापीठातल्या दोन संशोधकांना हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर अमेरिकेत पेटंट मिळालं त्याच वर्षांत डॉ. रघुनाथ माशेलकर दिल्लीमध्ये सीएसआयआरचे (वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद) संचालक म्हणून रुजू झाले होते. हो गं तेच ते प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ.. त्यांनी दिलेल्या बासमती पेटंटच्या लढय़ाबद्दल मागे मी तुला सांगितलं होतं. तर त्यांनी वृत्तपत्रात अमेरिकेत हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर पेटंट दिलं गेल्याचं वाचलं आणि ते चक्रावूनच गेले. कारण माझ्यासारखंच त्यांनीही त्यांच्या आईला जखमेवर हळद लावताना पाहिलं होतं ना त्याच वर्षांत डॉ. रघुनाथ माशेलकर दिल्लीमध्ये सीएसआयआरचे (वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद) संचालक म्हणून रुजू झाले होते. हो गं तेच ते प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ.. त्यांनी दिलेल्या बासमती पेटंटच्या लढय़ाबद्दल मागे मी तुला सांगितलं होतं. तर त्यांनी वृत्तपत्रात अमेरिकेत हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर पेटंट दिलं गेल्याचं वाचलं आणि ते चक्रावूनच गेले. कारण माझ्यासारखंच त्यांनीही त्यांच्या आईला जखमेवर हळद लावताना पाहिलं होतं ना आणि भारताच्या या पिढय़ान्पिढय़ा चालत आलेल्या संचितावर कुणी मक्तेदारी कशी मिळवू शकतं, असा त्यांना प्रश्न पडला. त्यांनी हळदीच्या या पेटंटच्या विरोधात लढा द्यायचं ठरवलं.. आणि सीएसआयआरमधले शास्त्रज्ञ कामाला लागले. त्यासाठी हळदीचा हा गुणधर्म भारतातल्या लोकांना हे पेटंट फाईल होण्याआधीपासून ठाऊक होता हे सिद्ध करणं गरजेचं होतं. सीएसआयआरने तसे तब्बल ३२ संदर्भ शोधून काढले.. हे संस्कृत, उर्दू आणि हिंदीमधले होते.. यातील काही तर शंभर वर्षांपेक्षा जुने होते. त्यामुळे १९९८ साली हे पेटंट अमेरिकन पेटंट ऑफिसने नाकारलं. एखाद्या विकसनशील देशाच्या पारंपरिक ज्ञानाला मान्यता देण्याच्या बाबतीत हळदीवरील पेटंटची केस हा एक मलाचा दगड ठरला.\nहीच तऱ्हा कडुिनबाच्या पेटंटची. डब्ल्यू. आर. ग्रेस नावाच्या कंपनीला युरोपात कडुिनबापासून बनवलेल्या एका कीटकनाशकावर पेटंट देण्यात आलं.. हळदीसारखीच कडुिनबाची पानं साठवणीच्या धान्यात ठेवताना आम्ही मुलांनी आमच्या आयांना आणि आज्यांना नेहमीच पाहिलं आहे. पण तरी यावर पेटंट दिलं गेलं. मग परत भारताने पाच र्वष लढा देऊन हे पेटंट उलथवलं.. हीच तऱ्हा बासमतीवरच्या पेटंटची ..आणि अगदी काल-परवा परतवून लावलेल्या जायफळापासून बनवलेल्या माऊथवॉशच्या पेटंटची.\nथोडक्यात काय गं आजी.. तुझा हा जो आजीबाईचा बटवा आहे ना.. ते तुझ्या पूर्वजांच्या ज्ञानाचं संचित आहे. आणि भारतासारखी प्राचीन संस्कृती असलेल्या अनेक देशांत असे आजीबाईचे बटवे आहेत.. म्हणजे लॅटिन अमेरिकेतले देश म्हण.. किंवा चीन किंवा इजिप्त म्हण. अमेरिका काय गं आत्ता आत्ता जन्माला आलेला देश.. त्याला फारशी परंपराच नाही तर पारंपरिक ज्ञान कुठून असायला ..म्हणून तर त्यांनी इतरांचं पारंपरिक ज्ञान चोरण्याचा सपाटा लावला.. जैविक चोरीच ही.. याला इंग्रजीत म्हणतात बायोपायरसी. हळदीच्या पेटंटसाठी लढणाऱ्या सीएसआयआरने मग या प्रकरणात अजून खोलात जायचं ठरवलं. आणि त्यांना शोध लागला की हळदीचं पेटंट ही काही पहिली आणि शेवटची केस नाही.. तर दर वर्षी जवळजवळ २००० अशी पेटंट्स जगभरात दिली जातात. जी कुठल्या ना कुठल्या देशाच्या पारंपरिक ज्ञानावर आधारित असतात. मग असं एक एक पेटंट घेऊन कसं लढत बसणार ..म्हणून तर त्यांनी इतरांचं पारंपरिक ज्ञान चोरण्याचा सपाटा लावला.. जैविक चोरीच ही.. याला इंग्रजीत म्हणतात बायोपायरसी. हळदीच्या पेटंटसाठी लढणाऱ्या सीएसआयआरने मग या प्रकरणात अजून खोलात जायचं ठरवलं. आणि त्यांना शोध लागला की हळदीचं पेटंट ही काही पहिली आणि शेवटची केस नाही.. तर दर वर्षी जवळजवळ २००० अशी पेटंट्स जगभरात दिली जातात. जी कुठल्या ना कुठल्या देशाच्या पारंपरिक ज्ञानावर आधारित असतात. मग असं एक एक पेटंट घेऊन कसं लढत बसणार त्यावर खर्चही प्रचंड होणार आणि वेळही खूप जाणार.. शिवाय कित्येकदा पेटंट पारंपरिक ज्ञानावर आधारित आहे हे समजणारच नाही.. मग याच्याविरोधात लढण्यासाठी भारताने अग्रणी व्हायचं ठरवलं.. कसं ते मला सर पुढच्या तासाला शिकवणारेत.. शिकवलं की तुला पुढच्या आठवडय़ात आणखी एक पत्र लिहीनच..\nपण हे सगळं का झालं सांगू का आजी आपलं पारंपरिक ज्ञान आपलं सगळ्यांचं आहे.. ते सगळ्यांनी मिळून वापरलं पाहिजे हा झाला सरळ विचार.. तू शिकवलंस ना आम्हाला ॐ सहनाववतु, सह नौ भुनक्तु सहर्वीय करवावहै.. तोच हा विचार; पण ही नवीन आलेली अमेरिकन संस्कृती मात्र व्यक्तिकेंद्रित आहे. ज्यात स्वत:चा फायदा आधी पहिला जातो.. नेमक्या याच गोष्टीमुळे ही जैविक चोरी सुरू झाली बघ.. पण घाबरू नकोस आजी.. तुझा हा आजीबाईचा बटवा तुझ्या देशाने आता सुरक्षित केला आहे.\nजाता जाता आणखी एक सांगते.. या जैविक चौर्याला कारणीभूत असलेल्या अमेरिकेच्या पेटंट कायद्यातील ‘नावीन्याची’ व्याख्या शेवटी २०११ मध्ये अमेरिकेला बदलायला लागली ..आणि आता ती इतर देशांसारखीच आहे.. म्हणजे आता इतर देशांच्या पारंपरिक ज्ञानाचं संरक्षण करणं अमेरिकेला भाग आहे.\nचल.. आता मला झोपायला हवं.. पुढच्या आठवडय़ातल्या तासानंतर तुला परत लिहीनच.. बाय आजी\nता. क.- वाईट एवढंच वाटलं की, हळदीचं पेटंट अमेरिकेत फाईल करणारे संशोधक हरिहर कोहली आणि सुमन दास हे भारतीय.. अमेरिकन पेटंट कार्यालयात ते तपासणारा कुमार हा पेटंट परीक्षकही भारतीय.. आणि या अमेरिकी-भारतीयांच्या विरोधात लढत होती भारतातली सीएसआयआर ही संस्था\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nलेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\nउत्तम लेख.... भारतीयांची हीच खरी शोकांतिका आहे... आपलीच लोक आपले वैरी होतात.....\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/story-of-yasha-at-kalma-mills-compound-fire-278380.html", "date_download": "2018-04-25T22:00:03Z", "digest": "sha1:OMOQWMKRLHBWBDRO7YQ4EM7ASHIXUJO6", "length": 10889, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचं यशाचं स्वप्न अधुरंच राहिलं", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nथर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचं यशाचं स्वप्न अधुरंच राहिलं\nमुंबई फिरण्याचं यशाचं स्वप्न अपूर्ण राहिलं. यशा गुरुवारी (28 डिसेंबर) रात्री चुलत भाऊ आणि बहिणीसोबत कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेल मोजोज रेस्टॉरंट अॅण्ड पबमध्ये जेवायला गेली होती.आणि ती रात्र तिच्या आयुष्यातली शेवटची ठरली.\n29 डिसेंबर : मुंबईचं आकर्षण प्रत्येकालाच असतं. तसं गुजरातच्या 22 वर्षाच्या यशालाही होतं. म्हणूनच तिला नववर्षाचं स्वागत मुंबईत करायचं होतं.\nनव्या वर्षाच्या स्वागतासाठी यशा ठक्कर गुजरातहून मुंबईला आली होती. थर्टी फर्स्ट डिसेंबरसाठी तिची तयारी होती. ती पहिल्यांदाच नव्या वर्षाचं स्वागत मुंबईत करणार होती. त्यामुळे ती फारच उत्साहात होती. पण मुंबई फिरण्याचं यशाचं स्वप्न अपूर्ण राहिलं. यशा गुरुवारी (28 डिसेंबर) रात्री चुलत भाऊ आणि बहिणीसोबत कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेल मोजोज रेस्टॉरंट अॅण्ड पबमध्ये जेवायला गेली होती.आणि ती रात्र तिच्या आयुष्यातली शेवटची ठरली.\nपण तिथे आग लागली आणि पाहता पाहता आग हॉटेलमध्ये पसरली. आग लागल्यानंतर चुलत बहिणी जीव वाचवण्यासाठी वॉशरुममध्ये गेल्याने ती बचावली. पण यशा आगीच्या कचाट्यात सापडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यशाचे आई-वडील गुजरातहून मुंबईत दाखल झाले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nउस्ताद अमजद अली खान यांना मा. दीनानाथ पुरस्कार तर आशा भोसलेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kalnyachidrushy-news/art-institution-in-india-and-art-1167018/", "date_download": "2018-04-25T22:11:43Z", "digest": "sha1:WXNSDFPCXTPKHCUSFEBONX6SL4OCMCS3", "length": 27541, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कला बाजार शिक्षण | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nकळण्याची दृश्यं वळणे »\nभारतीय अर्थव्यवस्था १९९० च्या सुमारास काही प्रमाणात मुक्त झाली.\nभारतीय अर्थव्यवस्था १९९० च्या सुमारास काही प्रमाणात मुक्त झाली. त्याने अनेक जणांची श्रीमंती वाढली. चित्रांची, कलावस्तूंची खरेदी-विक्री वाढली. चित्रांच्या किमती, प्रदर्शन करणाऱ्या गॅलऱ्या, कलाकार, चित्रकारांवर लिहिणारे लोक, दलाल सगळ्यांची वाढ झाली. हे सर्व वाढत असताना पारंपरिक, प्रतिष्ठित अशा कलासंस्थांना मात्र उतरंड लागली..\nबाजारपेठ ही बहुतेक जणांना आनंद देणारी जागा असते. अनेक, विविध प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतात. त्यांचे रंग-आकार आदी गुण, त्यांच्या किमती वस्तूंचे अनुभव आपल्याला त्यांच्याकडे आकर्षून घेत असतात. एकंदरीत मजा असते. बाजारात अनेक प्रकारच्या गोष्टी विकायला अनेक प्रकारचे लोक आलेले असतात. ते खूप वेगवेगळ्या भाषा बोलतात. या वेगवेगळ्या भाषांमुळेही बाजाराला एक मजा येते. एकच भाषा बोलणाऱ्या लोकांच्या बाजारापेक्षा अनेक भाषा बोलणाऱ्या बाजाराचा नूर काही वेगळाच असतो. या सगळ्याचा संबंध चित्रकलेशी काय चित्रकला शिक्षणाशी काय इतर वस्तूंची बाजारपेठ व चित्रकलेची बाजारपेठ यात साम्य असते काय या शेवटच्या प्रश्नाचं उत्तरं होय, साम्य आहे असं आहे. कलाबाजाराचा चित्रकला शिक्षणाशी नक्कीच संबंध आहे. त्यामुळे आपण बाजाराकडे पहिलं लक्ष देऊ, तो समजून घेता येतो का ते पाहू.\nकुठल्याही बाजारात आपल्याला जीवनात उपयोगी अशा वस्तू विकायला असतात. एके काळी म्हणजे युरोपात औद्योगिक क्रांती होईपर्यंत रोजच्या जीवनात लागणाऱ्या असंख्य गोष्टी या कलाकारांकडूनच बनवल्या जायच्या. त्यात कपडे, भांडी, फर्निचर, हत्यारं, साधनं, दागिने, चपला इत्यादी असंख्य गोष्टी यात कल्पनाशक्ती, मागणी, बाजारातली स्पर्धा अशा कारणांनी, त्यात विविधता व गुणवत्ता निर्माण व्हायची; पण जगभरात धर्मगुरूंनी, राजांनी, राजकारणी लोकांनी कलेचा वापर विविध कल्पना, संकल्पना, कथा, घटना याचं चित्रण करण्याकरिता सुरू केला. कलेचा संबंध अशा रीतीने इतिहास, धर्म, राजकारण आदींशी आला. कला आता वापरायच्या वस्तूंपुरती मर्यादित राहिली नाही, ती अमूर्त संकल्पनाच दृश्यरूप दर्शविणारी वस्तू झाली, ‘विचार वस्तू’ झाली. इथूनच पुढे कलेमध्ये विचार वस्तू ही काहीशी उच्च दर्जाची व वापराची वस्तू ही काहीशी कमी दर्जाची असा समज रूढ झाला. ‘अलंकरण’ हा वापरायच्या वस्तूंच्या घडणीमधील सहज, नैसर्गिक वृत्तीने आलेला भाग होता. या अलंकरणामुळे दैनंदिन जीवनात वापरायची वस्तू ही ‘कलाकुसर’ (क्राफ्ट) असं म्हणून कमी लेखली जाऊ लागली.\nसामान्य लोक, धर्मगुरू, राजे आदी सर्व लोक विशिष्ट प्रकारच्या कलेची, कलाकृतीची मागणी करायचे, त्यानुसार कलाकृती घडविल्या जायच्या म्हणजे कलेची निर्मिती निश्चित हेतूने आणि ठरावीक प्रकारचा परिणाम साधण्यासाठी केली जायची. कलेचा विशिष्ट उपयोग निश्चित असायचा.\nऔद्योगिक क्रांतीने, कलाकारांनी हातांनी बनविलेल्या वस्तू यंत्रांच्या मदतीने, मोठय़ा संख्येने कमी वेळात बनविण्याची व्यवस्था निर्माण केली. परिणामी हातांनी बनवलेल्या, रोजच्या वापरातल्या कलावस्तू बनवण्याच्या व्यवस्था या शक्तिहीन होऊ लागल्या. हे सर्व घडत असताना धर्मगुरू, राजे यांची सत्ता जाऊन बहुतांशी लोकशाही, लोकनियुक्त सरकार स्थापन होऊ लागल्या व कलेमध्ये धर्मगुरू, राजे यापेक्षा कलाकारांची मतं, इच्छा, भावना, विचार यांचं महत्त्व, अभिव्यक्ती ही महत्त्वाची गोष्ट होऊ लागली. कला ही या अर्थी ‘विचार वस्तू’, ‘दृष्टिकोन वस्तू’, ‘अभिव्यक्ती वस्तू’ झाली. चित्रकला बाजारही आता राजे, धर्मगुरूंपेक्षा औद्योगिक क्रांतीच्या जोरावर श्रीमंत झालेल्या लोकांनी भरला होता. हे नव्या पिढीचे श्रीमंत कलावस्तू खरेदी करीत होते. चित्रकला बाजार हा इतर कुठच्याही बाजाराप्रमाणे नेहमी नवीन, वैशिष्टय़पूर्ण, विक्रीयोग्य गोष्टींच्या शोधात असतो. त्याद्वारे संपत्ती निर्माण करण्याच्या संधी (नवीन) प्राप्त होत असतात. लोकशाही, अभिव्यक्तिस्वातंत्र्य असलेल्या वातावरणात, व्यक्तिस्वातंत्र्यामुळे अशा कलावस्तूंची निर्मिती मोठय़ा पद्धतीने होत असते. कलाकारांची मोठय़ा संख्येने उपलब्धी असते. ‘विचार वस्तू’, ‘दृष्टिकोन वस्तू’, ‘अभिव्यक्ती वस्तू’ असलेली कलावस्तू या कलाबाजारातील स्पर्धेमुळे हळूहळू ‘मौल्यवान’ ठरू लागल्या, त्यांच्या किमती वाढू लागल्या. मग पुनर्विक्री, लिलाव आदी गोष्टीही सुरू झाल्या.\nमी सुरुवातीला असं म्हटलं होतं की, अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांची बाजारपेठ ही जास्त मजेची असते. तो मुद्दा इथे कलाबाजार संदर्भात समजून घेऊ. नक्की ही बाजारपेठ मजेची का असते आपण हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू. प्रवासात आपण चहा, कॉफी विकणारे लोक पाहतो. ते ‘चहा’ हा शब्द त्यांच्या बोलीभाषेच्या उच्चार पद्धतीने उच्चारतात. ‘चाये चाये’, चाऽऽऽय, चय, मस्सालाऽऽऽ चाऽऽय, चाऽऽचाऽऽचा अशा कित्येक प्रकारांत आपण हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू. प्रवासात आपण चहा, कॉफी विकणारे लोक पाहतो. ते ‘चहा’ हा शब्द त्यांच्या बोलीभाषेच्या उच्चार पद्धतीने उच्चारतात. ‘चाये चाये’, चाऽऽऽय, चय, मस्सालाऽऽऽ चाऽऽय, चाऽऽचाऽऽचा अशा कित्येक प्रकारांत या प्रकारांतून एक लय, नाद निर्माण होतो, आपलं लक्ष वेधून घेतो. या नाद-लयीचा चहाच्या गुणवत्तेशी काही संबंध असतोच असं नाही, पण आपल्या मनात एक प्रतिसाद (चहा पिण्याची इच्छा) निर्माण करतो. येथे अजून एक गोष्ट होते ती म्हणजे विविध भाषा, उच्चारांतून चहा या वस्तूचे अनेक अर्थ तयार झाल्यासारखे वाटतात. एकाच वस्तूचे अनेक पैलू असल्याप्रमाणे या प्रकारांतून एक लय, नाद निर्माण होतो, आपलं लक्ष वेधून घेतो. या नाद-लयीचा चहाच्या गुणवत्तेशी काही संबंध असतोच असं नाही, पण आपल्या मनात एक प्रतिसाद (चहा पिण्याची इच्छा) निर्माण करतो. येथे अजून एक गोष्ट होते ती म्हणजे विविध भाषा, उच्चारांतून चहा या वस्तूचे अनेक अर्थ तयार झाल्यासारखे वाटतात. एकाच वस्तूचे अनेक पैलू असल्याप्रमाणे असे अनेक अर्थ, पैलू तयार झाल्याने विविध प्रकारचे ग्राहक एकाच प्रकारच्या वस्तूकडे आकर्षित होतात. कलाबाजाराचंही असंच आहे असे अनेक अर्थ, पैलू तयार झाल्याने विविध प्रकारचे ग्राहक एकाच प्रकारच्या वस्तूकडे आकर्षित होतात. कलाबाजाराचंही असंच आहे औद्योगिक क्रांतीपूर्वी दैनंदिन उपयोगाच्या वस्तू किंवा धर्म, राजकारण आदींविषयक संकल्पनांआधारे कला बनवण्याची मागणी केली जात होती. या कलाकृतींकडे पाहण्याचे अर्थ ‘एकच एक’ किंवा मर्यादित होते. त्यामुळे आधुनिक कलेमध्ये कलाकार या एका व्यक्तीच्या दृष्टिकोन, विचार, अनुभव, अभिव्यक्तीवर आधारित कलावस्तू या ‘नवीन प्रकारच्या’ कलावस्तू कलाबाजाराला उत्तेजित करतात, प्रेरित करतात.\nपोट्र्रेट, निसर्गचित्रं, वस्तुचित्रं, इतिहास-पुराण कथाचित्रं आदी पारंपरिक चित्रप्रकारांकडे कलेची बाजारपेठ म्हणूनच एका वेगळ्या दृष्टीने पाहते. या प्रकारच्या कलाकृतींचे अर्थ ‘एकच एक’ किंवा मर्यादित असतात. त्यांचे अनेक अर्थ, विविध प्रकारच्या व्यक्ती, विचारप्रवाह लावू शकत नाही. त्यामुळे बाजारपेठ अशा कलाकृतींकडे विषय, चित्रप्रकार, शैली, कालखंड आदी गोष्टींच्या दृष्टीने एक विक्रीसाठी आवश्यक ओळख करून पाहते, व्यवहार करते.\nया सगळ्याची चर्चा करण्याचं कारण काय कारण महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रात अनेक घटना गेल्या तीस वर्षांत घडल्या, त्यांच्याकडे आज नीट पाहता येईल, समजून घेता येईल. या तीस वर्षांत महाराष्ट्रात विशेष करून मुंबईत कलाबाजारपेठ नव्या आयामाने सुरू झाली. १९९० च्या सुमारास भारताची अर्थव्यवस्था काही प्रमाणात मुक्त झाली. भारतीय शहरांमध्ये भौतिक चकचकाट, चंगळ वाढली. अनेक जणांची श्रीमंती वाढली. ती लाखांऐवजी कोटींमध्ये मोजली जाऊ लागली. चित्रांची, कलावस्तूंची खरेदी-विक्री वाढली. चित्रांच्या किमती, प्रदर्शन करणाऱ्या गॅलऱ्या, कलाकार, चित्रकारांवर लिहिणारे लोक, दलाल सगळ्यांची वाढ झाली.\nहे सर्व वाढत असताना पारंपरिक, प्रतिष्ठित अशा कलासंस्थांना उतरंड लागली. ती १९९० च्या आधीपासून चालू झाली. कलाशिक्षणाचा दर्जा, शिक्षकांचा दर्जा, शिक्षण पद्धती आदींचा दर्जा खाली गेला. पारंपरिक चित्रकला- दृश्यकला- ललित कलांचं शिक्षण देणाऱ्या व्यवस्थेची वाताहत होणे व त्याच वेळेला कलाबाजारपेठ तेजीत येणं हे फार विचित्र होतं. वास्तविक बाजार तेजीत होता, असतो तेव्हा त्याचा परिणाम शिक्षणव्यवस्थेवर होतो. शिक्षणव्यवस्थेचीही भरभराट होते. याचं कारण काय आपल्याकडे बाजारपेठ असं म्हणते की, पारंपरिक दृश्यकला शिक्षणव्यवस्था अजूनही दृश्यकलेचं भाषा म्हणून शिक्षण देत नाही. फार जुन्या संकल्पना, तंत्र आदींच्या आधारित शैली आधारित चित्रकलाच्या निर्मितीचं शिक्षण देतात. म्हणजे थोडक्यात औद्योगिक क्रांतीच्या अगोदरच्या कालखंडातील कल्पनांवर आधारित कलाशिक्षण दिलं जातंय\nबाजारपेठेचं शिक्षणव्यवस्थेनं किती ऐकावं त्यानुसार किती बदलावं माहीत नाही, पण बाजारपेठेच्या म्हणण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यातूनही कला शिक्षणव्यवस्थेला कदाचित काही शिकता येईल.. पुढे पाहू या काय सापडतं का\nकला : चित्रभाषेतून मदत\nकलेच्या प्रेमासाठी मोटारसायकलवरून देशभ्रमंती\nलेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत. त्यांचाई-मेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकला : चित्रभाषेतून मदत\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/Bal_Thackeray.html", "date_download": "2018-04-25T22:30:52Z", "digest": "sha1:HRJU53PSVOPYTM6I7GVSA643E6L42KNM", "length": 3141, "nlines": 68, "source_domain": "zeenews.india.com", "title": "| 24taas.com", "raw_content": "\nगौतम गंभीरचा दिल्लीच्या कर्णधारपदाचा राजीनामा, श्रेयसकडे नेतृत्व\nदिवसांतून फक्त 2 लवंग खा आणि अनुभवा खास बदल\nयंदाच्या आयपीएलमधून या 3 संघांचं आव्हान जवळपास संपुष्टात\nब्रश करण्यापूर्वी पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करण्याचे '4' चमत्कारिक फायदे \n४९ वर्षीय भाग्यश्रीचे हॉट फोटो...\nगेलकडे 'दुर्लक्ष' मात्र, या तरुणीकडे सगळ्यांचंच 'लक्ष'\nअपमान होऊनही रणबीर कपूर का झाला 'संजू बाबा'\nभाजपचे नाराज आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला\nपत्नीने सुपारी देऊन शिवसेनेच्या शैलेश निमसेंची हत्या केली\n'या' रक्तगटाच्या रुग्णांंना हार्टअटॅकचा धोका कमी , संशोधकांंचा नवा खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/kamla-mill-fire-the-criminal-proceedings-will-be-taken-against-the-culprits-cm-fadanvis-278429.html", "date_download": "2018-04-25T22:04:43Z", "digest": "sha1:XAOYLTVD37WM3MOEEEXJ6C6A3YY7LK4H", "length": 12339, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कमला मिल अग्नितांडव : दोषींवर फौजदारी कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nकमला मिल अग्नितांडव : दोषींवर फौजदारी कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा\n\"ही दुर्घटना भीषण आणि दुर्दैवी आहे. या प्रकरणी बीएमसीच्या 5 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय\"\n28 डिसेंबर : कमला मिल अग्निकांडातील दोषींवर फौजदारी कारवाई करणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये.\nमुंबईतील लोअर परेल भागातील कमला मिलमध्ये हॉटेल मोजोसला आग लागली होती. या अग्नितांडवात 14 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेनं प्रशासनाला चांगलाच हादरा बसलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमला मिलमधल्या आगीच्या ठिकाणी भेट दिली.\nही दुर्घटना भीषण आणि दुर्दैवी आहे. या प्रकरणी बीएमसीच्या 5 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अॅजाॅय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून तशी कारवाई होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.\nतसंच या प्रकरणात बीएमसीचे अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल होतील अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.\nकमला मिल अग्नितांडव : पाचगणीला जाण्याआधीच त्यांना गाठलं मृत्यूनं\nकमला मिल अग्नितांडव- राहुल गांधींनी मराठीतून ट्विट करून दिली मृतांना श्रद्धांजली\nकमला मिल अग्नितांडव : मृत्यूपूर्वी विश्व आणि धैर्यने वाचवले अनेकांचे प्राण\nथर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचं यशाचं स्वप्न अधुरंच राहिलं\nकमला मिल कम्पाऊंडमध्ये रात्रभर चाललेल्या अग्नितांडवाचा घटनाक्रम\nकमला मिल अग्नितांडवात वन-अबव्ह आणि मोजोस या पब मालकांवर गुन्हा दाखल\nधुरामुळे हात सुटला, आई गेली आणि मुलगी वाचली\nकमला मिल कम्पाऊंडच्या अग्नितांडवाचे भीषण फोटो\nकमला मिल कम्पाऊंडमध्ये अग्नितांडव, १४ मृत्युमुखी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nउस्ताद अमजद अली खान यांना मा. दीनानाथ पुरस्कार तर आशा भोसलेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/wheeldrive-news/car-buying-advice-which-car-to-buy-1604560/", "date_download": "2018-04-25T22:17:42Z", "digest": "sha1:HN4H4OTDETMAQAYVVGERSJC4KYN7SC5K", "length": 14009, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "car buying advice which car to buy | कोणती कार घेऊ? | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nसियाझ ही गाडी आलिशान दिसतेच आणि आरामदायीही आहे.\nमाझे बजेट १० ते १२ लाख आहे. ब्रेझ्झा, एस क्रॉस, सियाझ यापैकी कोणती कार घ्यावी. वापर शहर आणि ग्रामीण दोन्हीकडे आहे.\nतुम्ही सियाझ घ्यावी. ही गाडी आलिशान दिसतेच आणि आरामदायीही आहे. तसेच मायलेजही उत्तम आहे.\nमला फॅमिली कार घ्यायची असून बजेट आठ लाख रुपये आहे. मी टाटा टिगोर पेट्रोलचा विचार करत आहे. कृपया मार्गदर्शन करा.\nआठ लाख जर बजेट असेल तर तुम्ही नक्कीच टाटा नेक्सॉन घ्यावी. ही गाडी मोठी असून प्रचंड आरामदायीपणा या गाडीत आहे; पण पेट्रोल इंजिनमध्ये तुम्ही फोक्सवॅगन अ‍ॅमियोचा विचार केला तर उत्तम ठरेल.\nआम्ही पती आणि पत्नी नोकरीनिमित्त कायम बाहेरगावी प्रवास करतो. प्रवास जवळपास १५०० किमीच्या दरम्यान आहे. पेट्रोल आवृत्तीतील ऑटोमॅटिक गिअर असलेली कार सुचवा.\nतुम्ही स्विफ्ट डिझायर व्हीएक्सआय एएमटी कार घ्या. ही ७.४० लाखांत अतिशय उत्तम कार आहे. मायलेजही २० चे मिळते. मात्र आपले रनिंग थोडे जास्त असल्याने आपण शक्यतो डिझेल एएमटी घ्यावी.\nमला मारुती स्विफ्ट किंवा टोयोटा गाडी घ्यायची आहे. कृपया मार्गदर्शन करावे.\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nमारुती स्विफ्ट ही उत्तम पैसे वसूल करणारी गाडी आहे. तुम्ही ती घ्यावी. थोडे बजेट जास्त असेल तर फोक्सवॅगन पोलो घ्यावी.\nमाझा रोजचा प्रवास १५० किलोमीटर आहे. तसेच तो १०० किमी महामार्गावर आहे. माझे बजेट ८ ते ९ लाख असून, मला माझ्या कुटुंबासाठीही कार घ्यायची आहे. माझ्या कुटुंबामध्ये ८ सदस्य आहेत. तरी मी कोणती कार घ्यावी मायलेज अधिक आणि मेंटेनन्स कमी असावा. सेकंड हँड की नवीन कार घ्यावी याबाबत कृपया मार्गदर्शन करा.\n– शिवशंकर मलिशे, लातूर\nतुमचे इतके रनिंग असेल तर तुम्ही ८ ते ९ लाखांत फोर्ड इकोस्पोर्ट डिझेल घ्यावी. ८ लोकांसाठी कार हवी असेल तर बजेट वाढवून टाटा हेक्सा उत्तम ठरेल.\nया सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3505721/", "date_download": "2018-04-25T22:27:24Z", "digest": "sha1:GGM2V6JVWKXFVZ5YQ53KJVNMSKQSQWIH", "length": 1984, "nlines": 46, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील स्टायलिस्ट Adorableshe चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 4\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1135", "date_download": "2018-04-25T22:00:29Z", "digest": "sha1:BTUQX63D7JC3R5D574UIS327NLFMF5KP", "length": 12940, "nlines": 93, "source_domain": "mr.upakram.org", "title": "उडणारे पेंग्वीन आणि इतर गोष्टी... | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nउडणारे पेंग्वीन आणि इतर गोष्टी...\nआजच बीबीसी ने पर्यावरण बदल वगैरे कारणामुळे पेंग्वीन उडू लागल्याच्या शोधाची माहीती दिली. खालील लघूमाहीतीपट बघण्यासारखा आहे. आपल्यास अजून काही अशा घटना कळल्या असल्यास या चर्चेत टाकाव्यात\nसुंदर आणि माहितीपूर्ण माहितीपट\nएप्रिल फूल केलेले दिसते आहे. ;-)\nमाहितीपट फक्त पाहता आला. आवाज मोठा करता येत नाही. नंतर पुन्हा पहावा लागेल.\nएप्रिल फूल केलेले दिसते आहे. ;-)\nम्हणूनच म्हणले की आपल्यास अजून काही अशा घटना कळल्या असल्यास या चर्चेत टाकाव्यात उ.दा. गुगलचे कस्टम टाईंम:-) हे गुगलवाले बाकी स्मार्ट आहेत पण एप्रिलफूलच्या थापा इतक्या सोप्या (obvious) का मारतात ते कळत नाही...\nमुळात आवाज क्षीण होता, पण मोठा करणे मला जमले. खराच माहितीपूर्ण की ट्रिक फोटोग्राफी\nबीबीसी ने केलेले ते एप्रिल फूल होते.\nपेंग्वीन, शहामृग, एमू, किवी वगैरेसारख्या पक्ष्यांनी आपली उडण्याची क्षमता कधीच गमावलेली आहे. डोडोसारखे पक्षी आपल्या न उडता येण्याच्या त्रुटीमुळे जगातून लोप पावले. परंतु लाखो वर्षांपूर्वी तेही उडणारे पक्षी होते, तेथून उत्क्रांती होत त्यांची हाडे, पिसे, शरीरयष्टी यांत बदल होण्यास प्रचंड वेळ लागला. त्यामुळे पर्यावरणात बदल झाला तर पेंग्वीन्स लागोलाग किंवा काही शे वर्षांतही उडू शकतील असे वाटत नाही.\nमुळात आवाज क्षीण होता, पण मोठा करणे मला जमले. खराच माहितीपूर्ण की ट्रिक फोटोग्राफी\nपक्षी हे उडताना नेहमी तोंडाने आवाज करतात. चूपचाप उडणारे पक्षी मी सहसा पाहिलेले नाहीत. ऑफिसात बसून उडते पेंग्वीन्स पाहायचे असतील तर त्यांची क्वॅक क्वॅक* ऐकून आजूबाजूचे गोळा होऊ नयेत म्हणून आवाज मोठा केला नाही.\n* कॅनेडियन गीजची क्वॅक क्वॅक अखंड ऐकून पेंग्वीन्सही क्वॅक क्वॅक करत असतील असा माझा गैरसमज झाला आहे. (आवाज अजूनही ऐकलेला नाही. आज घरी जाऊन ऐकायला हवा. ;-))\nअनफिट सचिन रिटायर होतोय...\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nवाढत्या वयानुसार स्वतःला फिट ठेवणे अवघड जातंय, हे आता सचिन तेंडुलकरनेही मान्य केलंय. अहमदाबाद कसोटीआधी कंबरेखालचे दुखणे पुन्हा बळावल्याने, लवकरच निवृत्ती जाहीर करण्याचे संकेत सचिनने दिलेत. पूर्ण बातमी इथे वाचा.\nआकाशात भरार्‍या मारणार्‍या पेंग्विनच्या थव्यांसारखे सुंदर जगात काहीच नाही. आमच्या बॉल्टिमोर शहरावरती हे हृदयंगम दृश्य फारसे दिसत नाही. तरी या सुंदर फितीने सकाळी सकाळी चेहर्‍यावर हास्य आणले.\nअसे बरेच पेंग्विन उडताना मी स्वतः पाहिले आहेत.\nराजहंस आणि पेंग्विन यांची संकरीत 'स्वँग्विन' नावाची जात विकसित करण्याचे प्रयत्न जपानच्या 'निहॉन नॅशनल सेल्युलर रिसर्च लॅब' या संस्थेत सुरू असल्याचे अनेकांना माहित असेलच. ;)\nराजहंस आणि पेंग्विन यांची संकरीत 'स्वँग्विन' नावाची जात विकसित करण्याचे प्रयत्न जपानच्या 'निहॉन नॅशनल सेल्युलर रिसर्च लॅब' या संस्थेत सुरू असल्याचे अनेकांना माहित असेलच. ;)\n तसेच हा पक्षी केवळ चिमणीच्या आकारात काँपॅक्ट करण्यातही या जपान्यांना यश मिळाल्याचे ऐकून आहे.\nआणि तो काँपॅक्ट -\nस्वँग्विन पक्षी घरात ठेवायचा असेल तर केवळ दुधाच्या बर्फाच्या पिंजर्‍यात ठेवावा लगतो म्हणे. :):)\nगूगलने बर्‍याच लोकांना गंडवले आहे. गेल्या वर्षी गूगल टिस्प Google TiSP (Toilet Internet Service Provider) ने मजा आणली होती. यावर्षी जीमेल कस्टम टाइम (Gmail Custom Time) नेही असाच गोंधळ घातला :) गूगलच्या सगळ्या बनवाबनवीची माहिती इथे पाहा. कमाल आहे बुवा यांची\nगूगलने अगदी खरे वाटावे असे एप्रिल फूल बर्‍याचदा केले आहे. गूगल रोमान्स हे \"Dating is a search problem. Solve it with Google Romance.\" असे ब्रीदवाक्य घेऊन आलेले पोर्टल डेटिंग साइट्सना मिळणार्‍या 'हिट्स' पाहून गूगलने सुरू केले असावे असे वाटले होते. तसेच गेल्या वर्षी जीमेल पेपर ची अशीच घोषणा केली होती, त्यात तुमच्या जीमेल खात्यावरील विरोप मुद्रित स्वरूपात (जाहिरातींसह) पाठवण्याची नि:शुल्क व्यवस्था शिवाय अटॅचमेंटमधील चित्रे गुळगुळीत कागदांवर मुद्रित करून पाठवण्याची व्यवस्था आहे असे म्हटले होते. बाकी चंद्रावर प्रयोगशाळा आणि नोकरीची संधी वगैरे गंमतही केली आहे असे तुम्ही दिलेल्या दुव्यावर दिसले.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [03 Apr 2008 रोजी 01:07 वा.]\nआकाशात भरार्‍या मारणार्‍या पेंग्विनच्या थवा पाहतांना आनंद वाटला.\nउडते पेंग्वीन्स मस्तच आहेत.\nमागच्या हिवाळात अंटार्क्टिका ते सैबेरिया असे स्थलांतर करणार्‍या पेंग्वीन्सचा\nआमच्या नाशिक जवळच्या पक्षिअभयारण्यात त्यांचा एक थवा उतरला होता.\nतो पहायला काय गर्दी जमली होती.\nमागच्या हिवाळात अंटार्क्टिका ते सैबेरिया असे स्थलांतर करणार्‍या पेंग्वीन्सचा\nआमच्या नाशिक जवळच्या पक्षिअभयारण्यात त्यांचा एक थवा उतरला होता.\nमहाराष्ट्र सरकारने पर्यटकांना त्यांचे व्यवस्थित दर्शन व्हावे म्हणून काचेची मचाणे बांधली होती त्याची आठवण झाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2026", "date_download": "2018-04-25T21:59:55Z", "digest": "sha1:R53T346AJG7O4TPAMO6GBT2QYHULMKC3", "length": 51623, "nlines": 206, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नकाशा आणि कुंडली | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएका परिचिताला भेटायला मी त्याच्या घरी गेलो होतो, त्या वेळेस तो घरी नव्हता. त्याच्या शाळकरी मुलाने दरवाजा उघडला. \"आई आणि बाबा थोड्याच वेळात येणार आहेत.\" असे मला सांगितले आणि तो पुन्हा आपल्या अभ्यासाला लागला. त्या वेळी तो भूगोलाचा गृहपाठ करीत होता. तो संपल्यावर त्याने वह्या, पुस्तके आणि नकाशे नीट जागेवर ठेवले आणि तो माझ्यासमोर येऊन बसला.\nमी त्याला विचारले,\"तुला भूगोल विषय आवडतो का रे\nतो म्हणाला, \"हो. जगाची खूप माहिती त्यातून आपल्याला मिळते.\"\n\"तुझ्याकडे अजून एखादा कोरा नकाशा आहे कां\n\"आहेत ना. नेहमीच ते लागतात म्हणून मी भरपूर नकाशे आणून ठेवले आहेत.\"\n आईबाबा येईपर्यंत आपण एक खेळ खेळू.\"\nमी त्याला विचारले, \"तू नुकताच कोठल्या गांवाला जाऊन आलास\nतो म्हणाला,\"मागल्या महिन्यात आम्ही सगळे डेक्कन क्वीनने पुण्याला गेलो होतो.\"\nमी म्हंटले, \"अरे वा मग आता आज पुण्याला जायला निघालेली दख्खनची राणी या वेळी कुठपर्यंत गेली असेल ते दाखव.\"\nत्याने मनाशी थोडा विचार केला आणि खंडाळ्याच्या घाटाची जागा नकाशात दाखवली आणि मला म्हणाला, \"आता तुम्ही लेटेस्ट कुठे गेला होता ते दाखवा.\"\n\"मी परवाच संध्याकाळच्या विमानाने कोलकात्याहून परत आलो. या वेळेपर्यंत ते विमान नागपूरच्या आसपास इथे कुठे तरी उडत असणार.\" असे सांगत मी नकाशावर खूण केली.\nएवढ्यात त्याचे आईबाबा परत आले. आल्या आल्या वडिलांनी सांगितले, \"एका आप्ताबद्दल मार्गदर्शन घ्यायला त्याची कुंडली घेऊन आम्ही आमच्या गुरूंकडे गेलो होतो.\nमी म्हंटलं, \" मला ती कुंडली पहायला देता का मलाही त्यात काय काय दिसतंय् ते जरा पहायचंय्.\"\nमी जास्तच आग्रह धरल्यावर त्या व्यक्तीच्या कुंडलीच्या घड्या घातल्या आणि त्याचे नांव, गांव, जन्मतारीख इत्यादी सर्व तपशील व्यवस्थितपणे झांकून फक्त कुंडलीची चौकट त्यांनी माझ्यासमोर धरली. त्यातल्या त्रिकोन चौकोनात मांडलेले १ ते १२ आंकडे आणि कुठेकुठे लिहिलेली र चं मं असली अक्षरे यातून मला काडीचाही बोध होणे शक्यच नाही याची त्यांना दोनशे टक्के खात्री होती.\nत्या गृहस्थाने माझ्यासमोर धरलेली कुंडली थोडी पाहून होताच मी डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि खर्जाच्या आवाजात बोलायला सुरुवात केली. \"मी त्या मुलाच्या जन्मकाळात गेलो आहे. रात्रीचा पहिला प्रहर आहे. सगळीकडे अंधार पसरला आहे. चंद्र अजून मावळायचा आहे. पण आकाशात ढगांची गर्दी असल्यामुळे फारसे चांदणे दिसत नाही. झांजा आणि टाळ्या वाजवून बरेच लोक आरत्या करताहेत. त्यात मोठ्या घंटांचा आवाज नाही. याअर्थी त्या आरत्या देवळात नसून घरोघरी चालल्या आहेत. सगळीकडे आरास केलेली दिसते आहे. हो, हा गणेशोत्सवच साजरा होत आहे. कांही जागी गौरींचे मुखवटेसुद्धा दिसत आहेत. इथपर्यंत बरोबर आहे ना\nदोघांनीही थोड्या आश्चर्यानेच होकारार्थी माना डोलावल्या. मी पुढे सांगायला लागलो, \"उत्सव सुरू आहे, पण त्यात नेहमीचा उत्साह दिसत नाही. सगळे लोक कसल्या तरी भीतीच्या दाट छायेत वावरत आहेत. या मुलाच्या घरातील वातावरण तंग आहे. जवळची कोणी व्यक्ती भूमीगत झालेली आहे किंवा बंधनात अडकली आहे. त्यामुळे इतर लोकांची अवस्था 'तोंड बांधून बुक्क्यांचा मार' अशागत झाली आहे. मुलाच्या जन्माचा आनंद गाजावाजाने साजरा करायच्या मनस्थितीत यावेळी कोणीही नाही.\"\nजसजसे मी एक एक वाक्य हळू हळू बोलत होतो आणि त्या दोघांचे चेहेरे पहात होतो, त्यांच्या मनातले वाढते आश्चर्य त्यावर दिसत होते. भूतकाळातून हलकेच मी वर्तमानकाळात येऊन सांगितले, \"हा मुलगा आता तिशीत गेला असला तरी अजून नीटपणे मार्गी लागलेला दिसत नाही. नेहमी धरसोड करण्याची त्याची वृत्ती आहे. कुठल्याही गोष्टीत तो उत्साहाने भाग घेत नाही. त्याच्या मनात कसली हौस, ऊर्मी, महत्वाकांक्षा नाही. कोणतेही काम करतांना त्याला आत्मविश्वास वाटत नाही. त्यामुळे सगळ्यांना त्याच्या भविष्याची काळजी वाटते.\"\n\"पण तुम्हाला इतकी तंतोतंत बरोबर माहिती कुठून मिळाली\" त्यांनी मला आश्चर्याने विचारले.\n\"म्हणजे तुम्हाला ही माहिती कुंडलीमध्ये मिळाली\" त्यांचा विश्वास बसत नव्हता.\nमी सांगितले, \"तुम्ही जरी माझ्यापासून लपवून ठेवली असली तरी त्या मुलाच्या जन्माची वेळ मला या कुंडलीतल्या ग्रहांच्या जागांवरून मिळाली. त्या वेळी वर्षा ऋतु होता, गौरीगणपतीचा उत्सव सुरू होता, देशात आणीबाणीची परिस्थिती होती आणि त्याचा तुमच्या परिवारावर जबर आघात झाला होता हे सगळं सामान्यज्ञानावरून ओघानं माझ्या ध्यानात आलं. कुटुंबावर आलेल्या त्या संकटांसाठी या तान्ह्या मुलाला जबाबदार धरून आणि त्याला नतद्रष्ट अपशकुनी कारटं म्हणून त्याची अवहेलना आणि हेळसांड झाली असेल. अशा परिस्थितीत आणि वातावरणात वाढलेल्या मुलाच्या मनावर त्याचा काय परिणाम झाला असेल यावर मी मानसशास्त्राच्या आधाराने अंदाजाने खडे मारत राहिलो आणि ते नेमके लागत गेले एवढेच\n\"पण तुम्हाला त्या मुलाच्या जन्माची वेळ तरी कुंडलीवरून कशी समजली\n\"ते एक सरळ साधे विज्ञान आहे. ही जन्मकुंडली म्हणजे आभाळाचा एक नकाशा आहे आणि त्या मुलाच्या जन्माच्या वेळी कोणते ग्रह आकाशाच्या कोणत्या भागात होते ते त्यात दाखवलेले आहे. आता मी अमोलबरोबर खेळत होतो तेंव्हा भारताच्या नकाशावर या खुणा केल्या आहेत. मुंबईहून पुण्याला जाणारी दख्खनची राणी त्या वेळी कोठे धावत असेल आणि कोलकात्याहून मुंबईकडे येणारे विमान कोठे उडत असेल ते खुणा करून या नकाशात दाखवले आहे. या कुंडलीचे स्वरूप अगदी तसेच आहे. आणखी तासाभरात डेक्कन क्वीन पुण्याला पोचेल आणि विमान मुंबईला. म्हणजे त्यांच्या जागा बदलतील. त्याचप्रमाणे हे ग्रह आपल्या कक्षेत फिरत असतांना एका राशीतून दुसर्‍या राशीत जात असतात. आपल्याला त्यांच्या गती माहीत असतील तर त्यांच्या स्थानावरून वेळेचा हिशोब करता येतो.\"\nत्यांना माझे सांगणे समजले नव्हते. ते म्हणाले, \" तुम्ही या कुंडलीवरून इतक्या वर्षांपूर्वीची जन्मवेळ पटकन कशी काढली ते नीट सांगा.\"\nमी सांगू लागलो,\"त्यासाठी आधी तुम्हाला या कुंडलीचा ढोबळ अर्थ समजून घ्यावा सागेल. मघाशी मी सांगितलंच की कुंडली हा एका विशिष्ट वेळी आभाळातील ग्रहांची स्थिती दाखवणारा साधा नकाशा आहे. म्हणजे या मुलाचा जन्म ज्या वेळी झाला त्या वेळी कोणता ग्रह कुठल्या राशीमध्ये होता ते यांत दाखवले आहे. भूगोलातील नकाशा कसा काढायचा याचे कांही प्रमाणित नियम आहेत. कोणताही नकाशा आपल्यासमोर उभा धरला तर उत्तर दिशा नेहमी वरच्या बाजूला, दक्षिण दिशा खालच्या बाजूला, पूर्व आपल्या उजवीकडे आणि पश्चिम डावीकडे दिसते. मुंबई, दिल्ली, कोलकाता वगैरे गांवे त्यात वेगवेगळ्या दिशांना विखुरलेली दिसतात. कुंडली बनवण्यासाठी वेगळे नियम आहेत. यात आकाशगोलाचे बारा काल्पनिक समान भाग करून त्या भागांना बारा राशी अशी नांवे दिली आहेत. बाराव्या मीन राशीला लागून लगेच पुन्हा तिच्यापुढे पहिली मेष रास येते. अशा प्रकारे त्या बारा भागांची एक सलग साखळी बनते. एका आयताकृती आकृतीमध्ये त्रिकोन आणि चौकोन आंखून त्यात हेच भाग विशिष्ट तर्‍हेने बसवतात आणि त्यातील प्रत्येक खणातली रास अंकाद्वारे दाखवतात. उदाहरणार्थ मेष, वृषभ, मिथुन या राशी १, २, ३ अशा रीतीने दाखवतात. आकाशात या राशी ज्या क्रमाने दिसतात त्याच क्रमाने त्या कुंडलीत दाखवतात. त्याच क्रमाने सर्व ग्रहांचे या राशीमधून भ्रमण होत असते. त्याशिवाय संपूर्ण राशीचक्रच आकाशात सतत फिरत असते. एक एक रास क्रमाने पूर्वेला उगवते आणि पश्चिमेकडे सरकत जाऊन अखेर अस्त पावते. म्हणजे आता ज्या ठिकाणी मेष रास दिसते त्या जागी दोन तासानंतर वृषभ रास येईल, तिच्या जागी मिथुन वगैरे. यामुळे यातील प्रत्येक चौकोन व त्रिकोणातील आंकडे दर दोन तासांनी बदलत जातात, तसेच त्या राशीत असलेले ग्रह त्यांच्याबरोबरच कुंडलीमधल्या आपल्या जागा बदलत जातात. नकाशातील महाराष्ट्र, गुजरात वगैरे राज्ये आणि मुंबई, कोलकाता वगैरे गांवे आपापल्या जागी स्थिर असतात आणि त्यांच्या आधाराने आपण विमान किंवा आगगाडी कशी जाते हे दाखवू शकतो. पृथ्वीचा गोल (मॉडेल) आपण हाताने फिरवला तर त्यावर असलेले सारे खंड फिरतांना दिसतात. कुंडलीमधल्या राशी मात्र हळू हळू सरकत जात नेहमीच दर दोन तासांनी आपल्या जागा बदलतात आणि त्याशिवाय ग्रह एका राशीमधून दुसर्‍या राशींमध्ये जात असतात हा त्या दोन्हीमधला फरक आहे. त्यामुळे कुंडलीमध्ये दिलेली स्थिती ही फक्त एका विशिष्ट वेळेपुरती असते. ती एकदा बदलली की दुसर्‍या दिवशी त्याच वेळेस कदाचित येईल. तिसरे दिवशीपर्यंत चंद्राने रास बदललेली असते, महिनाभरात रवी, बुध आणि शुक्र हे ग्रह सरकतात आणि कालानुसार इतर ग्रह पुढील राशीत जात असतातच. यामुळे आपल्या आयुष्यभरात एकच स्थिती सहसा पुन्हा कधी तशीच्या तशी येत नाही,\nनकाशा व कुंडली: आनंद घारे\nआता ही कुंडली पहा. या कुंडलीमधील वरचा चौकोन लग्नरास दाखवतो. याचा अर्थ पूर्वेच्या क्षितिजावर जिथे सूर्य रोज उगवतो तिथे त्या वेळी अमूक रास होती. त्याच्या खालील चौकोनात पश्चिमेच्या क्षितिजावरील रास दिसते. उजवीकडच्या बाजूला दिसणार्‍या सगळ्या राशी त्या वेळी आभाळात होत्या आणि डावीकडच्या राशी मावळलेल्या होत्या. या कुंडलीत सूर्य डावीकडल्या घरात दिसतो, म्हणजे तो तासा दोन तासापूर्वीच अस्ताला गेला होता. त्यामुळे रात्रीच्या आरत्यांची वेळ झाली होती. चंद्र उजवीकडे दुसर्‍या घरात दिसतो. त्याला मावळायला अजून तीन चार तास अवकाश होता. प्रत्येक अमावास्येच्या दिवशी सूर्य व चंद्र आभाळात एकाच ठिकाणी येतात. सूर्यप्रकाशाने उजळलेला चंद्राचा अर्धा भाग पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला असतो. चंद्राच्या पृथ्वीकडील बाजूवर सूर्यप्रकाश न पडल्याने काळोख असतो. शिवाय त्यावेळी सारे आभाळ सूर्याच्या प्रकाशाने उजळलेले असते. त्यामुळेच अमावास्येच्या दिवशी आभाळात सूर्य़ाच्या शेजारीच असलेला चंद्र आपल्याला दिसत नाही. त्यानंतर तो दररोज पन्नास मिनिटे सूर्याच्या मागे पडत जातो. या कुंडलीतला चंद्र सूर्यापासून तीन राशी दूर गेला आहे याचा अर्थ त्या दिवशी शुद्धपक्षातील सप्तमी किंवा अष्टमी ही तिथी होती. वेळ समजली आणि तिथी समजली. त्या वेळी सूर्य सिंह राशीत होता याचा अर्थ भाद्रपद महिना सुरू होता. म्हणजे गणपती आणि गौरीचे उत्सव सुरू होते. अशा रीतीने सूर्य व चंद्र यावरून अंदाजाने महिना, तिथी आणि वेळ मला समजली.\"\n\"पण तुम्हाला वर्ष कसं समजलं\n\"त्यासाठी गुरू आणि शनी या दूरच्या ग्रहांचा उपयोग होतो. गुरू आपल्या कक्षेतील भ्रमण बारा वर्षात पूर्ण करतो. त्यामुळे तो एका राशीत एक वर्षभर राहतो आणि दर बारा वर्षांनी पुन्हा सुरुवातीच्या राशीत परत येतो. या कुंडलीमध्ये गुरू ग्रह आजच्या मानाने २ घरे पुढे दिसतो. बारा वर्षांपूर्वी तो आजच्याच राशीत होता. म्हणजेच या कुंडलीतल्या जागेवर तो १० , २२ आणि ३४ वर्षापूर्वी होता. त्या वेळी शनी आजच्या मानाने १ घर मागे होता. त्याला एक रास ओलांडून जायला तब्बल अडीच वर्षे लागतात. त्यामुळे तोसुद्धा कुंडलीत दाखवलेल्या जागी ३-४ किंवा ३३-३४ किंवा ६३-६४ वर्षापूर्वी होता. या दोन्ही गोष्टी पाहिल्यावर ३३-३४ वर्षापूर्वीचा काळ निश्चित होतो. म्हणजे वर्ष. महिना, तिथी आणि वेळ या सगळ्या गोष्टींचा अंदाज मला या कुंडलीवरून आला. कुंडली म्हणजे काय हे माहीत असेल तर एवढी माहिती कळायला कितीसा वेळ लागला\nया गोष्टीतली संवाद काल्पनिक असले तरी दिलेली शास्त्रीय माहिती खरी आहे.\nप्रकाश घाटपांडे [08 Sep 2009 रोजी 14:32 वा.]\nवा वा आनंद शास्त्री घारे. उत्तम विवेचन. एकाने मला सांगितले कि ज्योतिषी खरा कि खोटा हे ओळखण्यासाठी राहु केतु एकत्र लिहायचे. मी त्याला म्हटले नकाशात मुंबईच्या जागी पुणे लिहिले तर तुला समजेले की नाही तो हो म्हणाला. मग तसच ही कुंडली म्हणजे जन्मवेळचा नकाशा आहे. लहान मुलाची कुंडली घेउन ज्योतिषाला तु माझी आहे म्हणुन खोटा सांगितल तर तो ज्योतिषशास्त्राचा अवमान केला याची फळे भोगावी लागतील अशी भिती तो तुला घालेल व खर काय ते सांगेल.\nविनायक गोरे [09 Sep 2009 रोजी 00:00 वा.]\nकुंडलीची तोंडओळख करून देणारा लेख आवडला. कृपया क्रमशः लेखमाला लिहावी.\nबाल सान्दीपानी [09 Sep 2009 रोजी 00:17 वा.]\nकथेच्या आधारे कुन्डलीची माहीती सांगणारी पध्दत आवडली.\nअपेक्षेप्रमाणे घारेसरांनी एरवी क्लिष्ट वाटणारी माहिती रोचक पद्धतीने मांडली आहे.\nएखाद्या कुंडलीचे चित्र सोबत असते तर समकजायला अधिक सोपे गेले असते असे वाटले.\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव\nआनंद घारे यांचा, त्यांच्या शैलीला आणि लौकिकाला जागणारा लेख....\nखूप आवडला. खरे तर इतक्या सोप्या भाषेत कुंडली वगैरे सारे समजावून सांगितले तर कोण त्यांना (म्हणजे कुंडली, भविष्य सांगणारे यांना) यापुढे नावे ठेवेल\nऋषिकेश म्हणतो त्याप्रमाणे चित्र खरेच हवे होते. अजून स्पष्ट झाले असते.\nकृपया देता आले तर प्रतिसादात द्यावे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.आनंद घारे यांचा लेख वाचून मी स्तंभित झालो. कुंडलीच्या पहिल्या घरात(तनु स्थान) लग्नरास नोंदवतात, पुढे क्रमाने अकरा राशी लिहितात, तसेच जन्मसमयी कोणते ग्रह कोणत्या राशीत आहेत तेही कुंडलीत असते.हे सर्व माहीत होते.पण रवि-चंद्र यांच्या स्थानांवरून जन्म शुक्ल पक्षात की वद्य पक्षात हे सहज ओळखता येते,जन्मतिथीचा अंदाज करता येतो, गुरु शनी यांची आजची गोचरस्थिती ठाऊक असेल तर पत्रिकेतील स्थानांवरून व्यक्तीच्या वयाचा अंदाज बांधता येतो, याची कल्पनाही नव्हती.हा लेख वाचून हे सर्व सहजतेने समजले.श्री.आनंद घारे यांना शतशः धन्यवाद\nलेखमाला अतिशय सुंदर आणि सहज आहे.\nपुढच्या भागात चित्रे ही आहेत. घारेजींच्या ब्लॉग वर आधी वाचले होते\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nफलज्योतिष किंवा पत्रिकेच्या आधारे भविष्य वर्तवायची कला याबद्दल फारशी माहिती नाही. पण ज्योतिष म्हणजे गणित आणि पत्रिका म्हणजे आकाशगोलाचा 'भूगोल' हे माहीत होते. लेख वाचताना खूपच मजा आली. खरं म्हणजे लेख वाचताना आपण एखाद्या खजिन्याच्या शोधात भाग घेतो आहोत असेच वाटत होते. प्राचीन काळी ज्योतिषाचा मुख्य हेतू कालगणना हा होता असे ऐकले होते त्याची आठवण झाली.\nलेख फारच आवडला. या विषयावर आणखी लेख वाचायला नक्कीच आवडेल.\nवीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती\nटक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती\nझंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने\nकलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने\nफलज्योतिष किंवा पत्रिकेच्या आधारे भविष्य वर्तवायची कला या गोष्टीवर माझा विश्वास नाही. मला फक्त ऍस्ट्रॉनॉमीमध्ये किंचित रस आहे. ऍस्ट्रॉलॉजीमध्ये नाही.\nउपक्रमावर थेट चित्र देता येत नाही. त्याचा दुवा द्यावा लागतो. यात घोटाळा होऊ नये म्हणून मी ते दिले नव्हते. आता ते खाली देण्याचा एक प्रयत्न करीत आहे.\nलेख आणि चित्रही आवडले.\nकुंडली म्हणजे नकाशा असतो हे माहिती होते, पण इतकी माहिती एकाच लेखातून मिळाली. समजून घेत आहे.\nगणित ज्योतिषाबद्दल मला नेहमीच कुतूहल आणि आस्था वाटत आली आहे.\nआकाशाचा ग्रहणवर्तुळाच्या स्थानांचा (एक्लिप्टिक) नकाशा सूत्ररूपाने चौकोनी कागदावर मांडयची युक्ती फारच कल्पक आहे.\nकथारूपाने नकाशाची ओळखही फार चांगली उतरली आहे.\nकुतुहल वाटणार्‍या विषयाची सुटसुटीत मांडणी केल्याने विषय चांगला समजला.\nएक शंका - अक्षांशांचा विचार या खगोलगणितात मुळीच केला जात नाही काय\n(रेखांशांमुळे अनेक मिनिटांचा फरक पडतो. तसा अक्षांशांमुळे मुळीच पडत नाही काय\nमला फक्त कुंडली कशी तयार करतात एवढे माहीत आहे. त्यासाठी पंचांगात प्रमाण जागा दिलेली असते, तसेच कांही मोठ्या शहरासाठी सूर्योदयाच्या वेळा वगैरे कांही पंचांगात दिलेल्या असतात. कुंडली तयार करण्याच्या सॉफ्टवेअरमध्ये अक्षांश व रेखांश हे दोन्ही द्यावे लागतात. माझी धाव त्यापुढे कधी गेली नाही.\nवरील प्रतिसादात मी पृथ्वीच्या अक्षांश व रेखांशाबद्दल लिहिले आहे. आपल्या डोक्यावरचे संपूर्ण तारामंडळ ध्रुवतार्‍याभोवती फिरत असलेले दिसते. त्या गोलाचे अक्षांश व रेखांश काढले तर त्याच्या प्रत्येकी तीस रेखांशामधून एक रास बनते. त्यातील अक्षांशाचा उल्लेख कुंडलीत होत नाही. उत्तर ध्रुवावर गेल्यास बाराच्या बारा राशींचा उत्तरेकडील अर्धा भाग एका वेळी पहायला मिळेल आणि उरलेला अर्धा भाग कधी दिसणारच नाही.\nअक्षांश : आणखी माहिती\nइतरत्र (म्हणजेच विकी आणि गूगलवर) ;) शोधले. काही पाश्चात्य कुंडली पद्धती अक्षांशांचा विचार करतात असे आढळले.\nकोच आणि प्लाचिडियन 'गृह' पद्धतीत (House Systems)असा विचार केला जातो. (हे आणि हेही पहा)\nभारतात असा विचार केला जातो का\nलेख कालच वाचला होता पण प्रतिसाद देण्यास आत्ता वेळ झाला. सोप्या भाषेतला माहितीपूर्ण लेख खूपच आवडला. अशा पद्धतीचे आणखी लेख येऊ द्यात.\nआहे, लेख अतिशय आवडला. याबद्दल अधिक वाचायला आवडेल.\nविसुनाना आणि ऋषिकेशशी सहमत\nविसुनाना आणि ऋषिकेशशी अगदी सहमत. उपक्रमाच्या सत्याग्रही व पुरोगामी परंपरेला धरून दिलेले फलज्योतिषाची 'पोल' खोलणारे तुमचे प्रतिसाद तर भयंकर आवडले होते.\nलेख खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण आहे. ज्योतिषशास्त्रातील क्लिष्ट गणित इतके सोपे करून सांगितले त्याबद्दल आभार.\nहा लेख वाचून या विषयाबद्दल असलेले कुतूहल आणखी वाढले. खरंच, या विषयावर लेखमाला लिहा. आमच्या ज्ञानात अमूल्य भर पडेल.\nप्रकाश घाटपांडे [10 Sep 2009 रोजी 09:36 वा.]\nआडवी कुंडली उभी केली की समजायला सोपी जाते. आमचे ज्येष्ठ मित्र व गुरु कै. माधव रिसबुड यांच्या फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्यांचे भारुड या पुस्तकातील चित्र पहा खर तर या निमित्ताने हे दुर्मिळ पुस्तक इथे द्यायला हव. असो\nहे छान चित्र मी लिहिलेल्या गोष्टी अधिकच स्पष्ट करते.\nएक महत्वाची गोष्ट अशी आहे की आकाशात असलेल्या राशींचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे घड्याळाच्या उलट (अँटिक्लॉकवाइज) दिशेने वाढत जातांना दिसत आहे. याचाच अर्थ सर्व ग्रह आपल्या डोळ्यांना रोज रात्री पूर्वेकडून पश्चिमेकडे जातांना दिसत असले तरी ते राशीचक्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असतात. त्यामुळे ते आपल्याला इतर तार्‍यांच्या मानाने मागे पडतांना दिसतात. सूर्य रोज एक अंश मागे पडतो तर चंद्र तब्बल तेरा अंशाने मागे जात रोज नक्षत्र बदलतो.\nआपण दिलेल्या चित्राचा संदर्भ घेता, कुंडलीच्या लग्न घरात (१ लिहिलेल्या घराला असेच म्हणतात ना) कोणत्या राशीचा क्रमांक येणार) कोणत्या राशीचा क्रमांक येणार मिथुम की कर्क म्हणजे ३ की ४\nमिथुन असावी असं मला वाटतंय पण साशंक आहे.\nप्रकाश घाटपांडे [10 Sep 2009 रोजी 12:28 वा.]\nसमजण्याच्या सोयी साठी येथे आकृती क्रमांक १ मधील खालील आकृती प्रथमस्थानात लग्नरास ही मेष(१) घेतली आहे. राशीचा आकडा स्थानात लिहिण्याची पद्धत आहे. पण वरील आकृतीत मात्र पुर्वक्षितिजावर मिथुन रास उगवलेली आहे. वर्तुळाच्या बाहेरील आकडा राशीचा आहे तर वर्तुळाच्या आतील आकडा स्थानाचा आहे. ( जरा गोंधळच झाला आहे इथे) अवकाश गोल म्हणजे एक कलिंगड आहे असे मानले तर त्याचे समान १२ खाप करायचे.म्हणजे एक फोड झाली ३० अंश ची. थोडक्यात अवकाशगोलातील ३० अंशांचा दक्षिणोत्तर पट्टा म्हणजे रास्. आता अवकाश गोल हे एक कलिंगड मानुन तुम्ही जमीनवरुन अवकाशात पहात असलेला अर्धा गोलार्ध (उदित) व पायाखाली पाताळात (अनुदित) असणारा गोलार्ध हा मिळुन बारा राशी. पुर्वेकडे तोंड करुन उभे रहा. क्षितिजाला चिकटलेला पुर्व बिंदु म्हणजे लग्न बिंदु आकाशाकडे पहात तोंड मागे न्या पश्चिम क्षिताजापर्यंत . डोक्यावरचा बिंदु म्हणजे दशम स्थान . पश्चिम क्षितिजावर सप्तमस्थान . आता अंदाजाने अवकाशाच्या सहा फोडी करा. डोक्यापासुन पुर्व क्षितिजापर्यंत ३ व पश्चिम क्षितिजापर्यंत ३ एकुण सहा राशीत १८० अंश पुर्ण.\nप्लॅनेटोरियम मधे जसे घुमटावर पुर्वेकडुन पश्चिमेकडे मावळणारे तारे सरकत जातात त्या विवक्षित ३० अंशाच्या पट्टयाला रास मानुन असा पट्टा सरकत जातो २४ तासात १२ राशी प्रत्येक रास २ तास\nराशीचक्र थोडक्यात समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.\nमाझ्या मते या चित्रात मिथुन रास उगवलेली दिसत आहे, कर्क रास अजून जमीनीच्या खाली आहे. क्षणभरानंतर ती रास लग्नरास बनेल. सीमारेषेवर नेहमीच थोडा संभ्रम असतो\nसीमारेषेवर नेहमीच थोडा संभ्रम असतो.\nअश्यावेळी नेमकं काय करतात आधीची रास, जी उदित आहे, तिलाच पहिली रास मानतात का\nआकाशात प्रत्यक्षात रेघा मारलेल्या नाहीत. त्याची बारा राशींमध्ये केलेली विभागणी काल्पनिक आहे. त्यातसुद्धा मतभेद आहेत. पाश्चिमात्य लोकांच्या गणितानुसार सूर्य २१-२२ तारखेकडे एका राशीतून दुसर्‍या राशीत जातो तर भारतीय पद्धतीनुसार त्याची सगळी संक्रमणे १४-१५ तारखेच्या सुमारास येतात. जे लोक कॅलेंडरे, पंचांगे वगैरे तयार करतात ते त्यांच्या परंपरागत पद्धतीनुसार हे ठरवतात. त्यात नैसर्गिक असे काहीसुद्धा नाही.\nमाझ्या लेखाला मिळालेले प्रतिसाद वाचून मला धन्य वाटले. त्यातले 'लौकिक' वगैरे शब्द वाचून थोडे अवघडल्यासारखे होते. कारण या क्षेत्रात मला कोणी साधे ओळखत असेल असे मला वाटत नाही. मी एक मेकॅनिकल इंजिनीअर आहे आणि माझा सर्व जन्म लोखंडाशी ठाकठूक करण्यात घालवला आहे. (त्यामुळे कधी कधी नकळत माझ्या हातात हातोडा येत असेल). इतर विषयात प्राविण्य मिळवण्याइतका माझा अभ्यास नाही. त्यामुळे लेखमाला करणे थोडे कठीण आहे, पण जमेल तसे आणि सुचेल तसे लिहिण्याचा प्रयत्न करीन. सर्व प्रतिसादलेखकांना धन्यवाद\nमला फार आवडला हा लेख मस्तच लिहीलाय, आणि संवादांमुळे अजुन मजा आली\nसोप्या शब्दात सुंदर माहिती. लेख खूप आवडला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/392", "date_download": "2018-04-25T22:00:46Z", "digest": "sha1:WR4AVWB373QFWCFQUIW7PT54C6ZUCZY6", "length": 28664, "nlines": 104, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अमेरिकन हिस्ट्री - एक्स | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nअमेरिकन हिस्ट्री - एक्स\nकाही चित्रपट मनोरंजनाचा मसाला ठासून भरलेले परंतू वास्तवाशी कसलीही सांगड न घालणारे बाजारू असतात तर काही वास्तववादी पण मनोरंजनाचा अभाव असणारे अत्यंत रुक्ष कंटाळवाणे असतात. मनोरंजन आणि वास्तव ह्या दोन्हीचा बॅलन्स साधणारे चित्रपट मात्र दुर्मिळच येतात आणि त्यामुळेच सर्वात जास्त आकर्षून घेतात. वास्तवाशी अतिशय प्रामाणिक असणारे परंतु त्याचबरोबर पकड घेणारे कथानक, नेमका अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शन ह्यामुळे करमणूक मूल्य देखिल असणारे हे चित्रपट. ह्या विभागणीत बसणारा आणि माझ्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत खूप वरचे स्थान असणारा चित्रपट म्हणजे अमेरिकन हिस्ट्री एक्स. आपली विचारांची बैठक पुन्हा एकदा तपासून पाहायला लावणारा आणि तितकेच सुन्न देखिल करून जाणारा चित्रपट. तत्कालीन (काँटेंपररी)अमेरिकेचे अतिशय यथार्थ चित्रण ह्या चित्रपटात पाहायला मिळते. चित्रपटाचे कथानक हे 'डेरेक व्हिनयार्ड' ह्या मध्यवर्ती भूमिकेच्या अवती भवति फिरत राहते. ही भूमिका अविस्मरणीय केली आहे ती 'एडवर्ड नॉर्टन' ह्या हर हुन्नरी कलाकाराने.( काही वर्षांपूर्वी मी अक्षरशः निव्वळ एडवर्ड नॉर्टनची भूमिका आहे एवढ्या माहितीवर त्याचे जवळपास सगळे चित्रपट बघितले..) डेरेक हा एका कनिष्ठ मध्यमवर्गीय अमेरिकन घरातला अग्निशमन दलातल्या कर्मचाऱ्याचा मुलगा. जात्याच हुशार अभ्यासात देखिल चांगली प्रगती असणारा. बहीण भाऊ आई बाबा असे त्याचे छोटेसे कुटुंब.\nचित्रपट सुरू होतो तो कृष्णधवल माध्यमातून उलगडणाऱ्या फ्लॅशबॅकने. भर रस्त्यावर दोन खून पाडल्यावर तुरुंगात शिक्षा भोगून शेवटी जामिनावर डेरेक घरी येत आहे. एका सामान्य मधमवर्गीय घरातील हुशार चुणचुणीत मुलाने तरुण वयात मात्र इतका भीषण गुन्हा का केला ह्याचा शोध म्हणजे ह्या चित्रपटाचा पूर्वार्ध. भाषेवर उत्कृष्ट पकड असणारा आणि अभ्यासात देखिल बऱ्यापैकी गती असणारा डेरेक शाळेत देखिल मुख्याध्यापकांचा लाडका असतो. हाच डेरेक पुढे मात्र भरकटत जाऊन जातीयवादी आणि द्वेषमुलक संघटनेत सामील होऊन त्याच्या नेतृत्वापर्यंत कसा पोहोचतो हा प्रवास परिणामकारक केला आहेत कल्पक पात्र उभारणीने. डेरेकचे वडील, कृष्णवर्णीय मुख्याध्यापक डॉ‌. स्विनी, ज्यू शिक्षक मर्विन, जातीयवादी संघटनेचा नेता कॅमरन अलेक्झांडर, डेरेकचा भाऊ डॅनी ही सर्व पात्रे आणि त्यांचे कथानकाला आवश्यक बारकावे खूपच प्रभावीपणे मांडले आहेत. बराचसा चित्रपट उलगडत जातो तो डेरेकच्या भावाच्या, डॅनीच्या स्वगतातून. डॅनीला मुख्याध्यापकांनी 'त्याच्यावर त्याच्या भावाचा असणारा प्रभाव' ह्यावर पेपर लिहायला सांगितलेले असते आणि त्यासाठी लिखाण करताना डॅनीच्या समोर सगळा भूतकाळ उभा राहतो.\nवर्णद्वेष हा अमेरिकेतील एक अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. त्यावर आजपर्यंत अनेक पुस्तके आणि चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अमेरिकन हिस्ट्री एक्सच्या कथानकाचा गाभा देखिल वर्णद्वेषच आहे. मुख्याध्यापक स्विनींचा डेरेकवर खूप प्रभाव असला तरी त्याच्या मनावर खोल परिणाम होत असतो तो त्याच्या वडिलांशी झालेल्या अनौपचारिक गप्पांचा.वडिलांनी सहज केलेली शेरेबाजी पौगंडावस्थेतल्या डेरेकची विचारसरणी बदलण्यास कशी कारणीभूत होते हे दाखवण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे.\n\"पूर्वी नव्हते हो हे ऍफरमेटीव्ह ऍक्शनचे खूळ लोकांना नोकऱ्या देताना फक्त त्यांच्या गुणात्मक अवलोकन केले जायचे त्यांना वंशावर आधारीत सूट मिळायची नाही आता मात्रा निव्वळ कृष्णवर्णीय असण्याच्या जोरावर लोकांना भरती केले जाते\"\nही डेरेकच्या वडिलांची तक्रार ऐकताना आजकाल आपल्याकडे देखिल घराघरामध्ये चालणारे संवाद आठवतात. अत्यंत सहज केलेली टिपणी कुणावर आणि कसा परिणाम करून जाईल हे सांगता येत नाही ह्याचे प्रत्यंतर येते. अशातच डेरेकच्या वडिलांचा मृत्यू ड्यूटीवर असताना एका कृष्णवर्णीय गुंडाकडून होतो आणि त्यामुळे डेरेकचे पूर्ण जीवन बदलते. दुःखाचे रुपांतर प्रचंड द्वेष आणि संताप ह्यात होण्यास वेळ लागत नाही. मेंदूचा ताबा संताप आणि राग ह्यांनी घेतलेला डेरेक कॅमरन अलेक्झांडर नावाचा वर्णद्वेषी आणि नाझीवादाचा पुरस्कार करणारी संघटना चालवणाऱ्या धूर्त माणसाच्या जाळ्यात सापडतो. अनेक उडाणटप्पू गोळा केलेल्या कॅमरनला डेरेकच्या रूपात एक नेता मिळतो. आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर डेरेक देखिल चिल्लर गुंडगिरी करणाऱ्या ह्या उडाणटप्पूंच्या जमावाला संघटित करण्यास यशस्वी होतो. सर्वसामान्य डेरेक आता नेता झालेला असतो. वर्णाच्या आधारावर दहशत पसरवणे, गोरी कातडी हीच जगातील सगळ्यात श्रेष्ठ जमात बाकी सर्व वर्ण कनिष्ठ, असले प्रोपागांडा चालवणे जोरात चालू असते. अशातच डेरेकच्या घरी त्याच्या गाडीत चोरी करायला आलेले ३ भुरटे चोर डेरेकच्या तावडीत सापडल्यावर तो त्यातल्या दोघांची अत्यंत निर्घृण हत्या करतो. केलेल्या कृत्याचा कसलाही खेद अथवा पश्चात्तापाचा लवलेशही नसणारा डेरेक एखाद्या क्रांतिकारकाच्या थाटात स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन करतो.\nह्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तुरुंगात रवानगी झाल्यावर मात्र डेरेकचे जीवनात आमूलाग्र बदल होण्यास सुरुवात होते. सुरुवातीला त्याला तुरुंगातही त्याच्याच संघटनेचे काही गोरे भेटल्याने तिथेही त्याला बाहेरच्या सारखेच वाटत असते परंतु लवकरच डेरेकच्या लक्षात वास्तव यायला लागते. तुरुंगाच्या बाहेरचे आणि आतले जीवन ह्यातला फरक कळू लागतो. बाहेरुन अंमली पदार्थ मिळावेत म्हणून खालच्या वर्णाच्या रखवालदारांशीही हात मिळवणी करणारे आणि त्यांना चिरीमिरी देणारे संघटनेचे लोक बघितल्यावर त्याला ह्या सगळ्यातला पोकळपणा लक्षात येऊ लागतो. राग आणि संतापाच्या भरात भरकटलेले त्याचे विचार मुळात बुद्धिवादी असलेले त्याचे मन मार्गावर आणू लागते. अर्थातच त्यामुळे त्याच्यात होणारे बदल सहकारी साथीदारांना मात्र आता खटकू त्याचा लागलेले असतात,आणि त्याला धडा शिकवण्यासाठी ते त्याच्यावर अनन्वित अत्याचार करतात. आपल्याच लोकांकडून मिळालेल्या ह्या वागणुकीने तुटायला आलेल्या डेरेकला तुरुंगात एकमेव सहारा राहिलेला असतो तो म्हणजे मुख्याध्यापक स्विनी. जगाने वाया गेलेला असे प्रमाण पत्र दिले असले तरी स्विनींचा मात्र आपल्या विद्यार्थ्यावर विश्वास असतो. खचलेल्या डेरेकला ते तुरुंगात भेटायला येतात. 'तू आतापर्यंर्त अस काहीही केलं आहेस का ज्यामुळे तुझं स्वतःचंच आयुष्य अधिक सुंदर झालं' ह्या त्यांच्या एका प्रश्नानेच निगरगट्ट झालेला डेरेक ढसढसा रडू लागतो आणि पश्चात्तापाच्या भावनेने पोखरून निघतो. शेवटी पॅरोल वर सुटका झालेला आणि आतून बाहेरुन बदललेला डेरेक एडवर्ड नॉर्टनने अप्रतिम जमवला आहे. धाडसी आत्मविश्वास आणि बेफिकीर वृत्ती पासून एका प्रगल्भ आणि वास्तवाचे भान असणाऱ्याचा व्यक्तिमत्त्वापर्यंतचा प्रवास खूपच छान रंगवला आहे.\nतुरुंगातून बाहेर पडता पडता का होईना योग्य मार्ग डेरेकला दिसला असला तरी तुरुंगात जाण्यापूर्वी त्याच्या पावलावर पाऊल ठेवणारा त्याचा लाडका डॅनी मात्र चांगलाच वाहवत चाललेला असतो. डेरेकमध्ये झालेला हा कायापालट डॅनीच्या आकलन शक्तीच्या मात्र बाहेर असते. इकडे कॅमरनने डॅनीला देखिल डेरेक सारखा नेता बनवणे सुरू केलेले असते. शाळकरी वयात माईनं कांफ वरती लेख लिहिणे, प्रचंड वर्णद्वेषी विधाने करणे ह्यामध्ये डॅनी रमलेला असतो. तुरुंगातून बाहेर पडलेल्या डेरेक समोर सगळ्यात मोठे आव्हान असते ते डॅनीला ह्या सगळ्यापासून परावृत्त करण्याचे. एका अंधाऱ्या रात्री रस्त्याच्या कडेला बसून डेरेक आपली सगळी कथा डॅनी समोर मांडतो. दोन भावांच्या संवादाचा हा हळुवार प्रसंग खूपच परिणामकारक झाला आहे. \"सतत चीड, राग, द्वेष ह्याचा मला आता मनापासून कंटाळा आला आहे\" ह्या डेरेकच्या शब्दातील तळमळ त्याच्या तुरुंगातील अनुभवातून विलक्षण परिणाम करून जाते. हिंसेच्या परिसीमा गाठल्यावर त्याचा उबग आल्याने संन्यास घेणारा सम्राट अशोक नकळत आठवून जातो. ह्यापुढील चित्रपट मात्र सुन्न करणारा आहे. शेवट मी इथं देणार नसलो तरी अतिशय दुःखांत आहे इतकेच नमूद करून हा लेख संपवतो.\nह्या चित्रपटाचा शेवट खरेच पिळवटून टाकणारा आहे, छान परी़क्षण केले आहे.\nसुमीत, नावा प्रमाणेच असलेला \"चांगला मित्र\"\n... मनाला भिडणारे आहे.\nवरुण - नेहमीप्रमाणेच आपली अभिरुची आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल धन्यवाद. चित्रपट नक्कीच बघेन.\nपरीक्षण मनाला भिडणारे आहे.\nवरुण - नेहमीप्रमाणेच आपली अभिरुची आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल धन्यवाद. चित्रपट नक्कीच बघेन.\nअसेच म्हणतो. परीक्षण आवडले.\nअवांतर - एडवर्ड नॉर्टनचा रेड ड्रॅगन मधील एफबीआय एजंट मला आवडतो.\nहे परिक्षण आहे का\nविसोबा खेचर [11 Jun 2007 रोजी 08:14 वा.]\nहे परिक्षण आहे का तसे असेल तर दिगदर्शकाच्या, कथा-पटकथाकाराच्या नांवांचा उल्लेख व्ह्यायला हवा होत. इतर भूमिका कोणी कोणी केल्या आहेत तसे असेल तर दिगदर्शकाच्या, कथा-पटकथाकाराच्या नांवांचा उल्लेख व्ह्यायला हवा होत. इतर भूमिका कोणी कोणी केल्या आहेत त्यांच्या नांवांचाही उल्लेख असायला हवा होता. चित्रातली ती गॉगल लावलेली बाई कोण आहे त्यांच्या नांवांचाही उल्लेख असायला हवा होता. चित्रातली ती गॉगल लावलेली बाई कोण आहे दिसायला बरी वाटते आहे दिसायला बरी वाटते आहे\nकथानकाबद्दल बाकी छान लिहिले आहेस..\nह्याला परिक्षण म्हणा नाहितर रसग्रहण. मी लिहिताना असे काहिच ठरवून लिहिले नसल्याने वरिल उल्लेख राहून गेले. इथे ही सर्व माहिती मिळू शकेल. लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.\nचित्रातील गॉगल लावलेली बाई (ह्या चित्रात) तुम्हाला बरी दिसली असली तरी चित्रपटात ती कथा नायकाची आई आहे ;-)\nहा चित्रपट पाहिला पाहिजे असे वाटले.\nमला एडवर्ड नॉर्टनचा प्रायमल फिअर मधला ऍरॉन भलताच आवडला होता.\nत्यावरून आपल्या बॉलिवूड कॉपीपंडीतांनी 'दीवानगी' (नॉर्टन= अजय देवगण) बनवला होता.\nकाही वर्षांपूर्वी मी अक्षरशः निव्वळ एडवर्ड नॉर्टनची भूमिका आहे एवढ्या माहितीवर त्याचे जवळपास सगळे चित्रपट बघितले.\nप्रायमल फिअर पाहून एडवर्ड नॉर्टनच्या डोळ्यांतील धूर्त झाक आवडली नव्हती. ती नावड बराच काळ टिकली यात या अभिनेत्याच्या अभिनयाची कल्पना यावी. 'द इल्युजनिस्ट' हा चित्रपट पाहे पर्यंत कायम होती. इल्युजनिस्ट हा देखील एक चांगला चित्रपट आहे आणि कथानक खूप सशक्त नसले तरी एडवर्ड नॉर्टनने तो चित्रपट प्रेक्षकांना रुचेल याची जबाबदारी चांगली वाहिली आहे.\nचित्रपटाचे परीक्षण सुरेख झाले आहे. हा चित्रपट पाहिला नाही परंतु परीक्षण वाचून पहावासा वाटला.\nअवांतरः दिवानगी हा चित्रपट आणि अजय देवगण याचा अभिनय दोन्ही आवडले नव्हते. हॉलीवूडपटातून काय चोरावे याची कल्पना अद्याप अनेक बॉलिवूडकरांना नाही याचे एक चांगले उदाहरण हे असावे.\n'परीक्षण' हा शब्द बरोबर आहे 'परिक्षण' नव्हे. वरूण यांनी चित्रपटाचे परीक्षण चांगलेच केले आहे.\nसुंदर परिक्षण. चित्रपट बघायला हवा.\nमनोरंजन आणि वास्तव ह्या दोन्हीचा बॅलन्स साधणारे चित्रपट मात्र दुर्मिळच येतात आणि त्यामुळेच सर्वात जास्त आकर्षून घेतात.\nप्रतिसाद नोंदवणार्‍या सर्वांचे आभार.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nचित्रपटाचा अर्धा भाग बघितला. लाईट गेल्यामुळे पुढचा भाग बघता आला नाही.\nएडवर्ड नॉर्टनची फाईट क्लब मधली भूमिकाही मला आवडते. :)\nएडवर्ड नॉर्टनला ऑस्कर पुरस्कार मिळावा याचे मी समर्थन करतो.\nमन सुन्न करून टाकणारा चित्रपट\nह्या गुरुवारी केबलवर हा चित्रपट लागला... आणि थँक्स टू वरुण... नाव ओळखीचे वाटले म्हणून पाहत राहिलो. पाठोपाठ दोनवेळा पाहिला.\nडेरेकने मित्रमंडळींना केलेली \"अभ्यास आणि आभास\" पूर्ण आवाहने, डॅनीची डेरेकवरील श्रद्धा, उध्वस्त कुटुंब सारे सारे काही कोणत्याही घरात घडू शकते हे सारखे जाणवत राहते. डेरेकचे वडील हे डेरेकसारखी अतिरेकी नव्हते, पण त्यांचे \"डायनिंग टेबल टॉक\" कसे कधी विष भिनवत जाते ते पाहिले की आजूबाजूला, अगदी तुम्हाआम्हाकडून कधी ना कधी होणार्‍या असहिष्णुतेचा कधी कोठे कोणत्या रूपात विस्फोट होईल याची शंका मनात आल्यावाचून राहत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://shivray.com/tag/marathi/", "date_download": "2018-04-25T21:57:35Z", "digest": "sha1:C7PXN5NCRFTGWDSHDVRZAUS3VH3IR27Y", "length": 10358, "nlines": 159, "source_domain": "shivray.com", "title": "marathi | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३ प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदात्त आणि आशयघन अशा राजमुद्रेचा अर्थ काय आहे\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग १०\nमोडी येत नसल्याने इतिहास संशोधनात साचलेपण \nजेध्यांचा शिरपेचातिल अनमोल हिरा\nमोडी वाचन – भाग ७\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3463171/", "date_download": "2018-04-25T22:26:55Z", "digest": "sha1:5Z72AAHI5HXGFIDKCNOAW5KLCJMBHZM7", "length": 1986, "nlines": 45, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील सजावटकार Events & Celebrations चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 4\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3505741/", "date_download": "2018-04-25T22:27:15Z", "digest": "sha1:5AH2UPYCZGNBLZH56673TWPT373Z5I4I", "length": 2202, "nlines": 63, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील स्टायलिस्ट Perfection - The Beauty Lounge चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 13\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://drsecureweb.blogspot.com/2015/11/blog-post.html", "date_download": "2018-04-25T22:00:12Z", "digest": "sha1:LCRACGKPKBL6CL7HM5SQHDOKCAFDZ4TH", "length": 15795, "nlines": 162, "source_domain": "drsecureweb.blogspot.com", "title": "My Blog: फसवाफसवी", "raw_content": "\nबँकिंग व्यवसाय आधुनिक झाला आणि त्याचबरोबर त्यातील फसवाफसवीचे प्रमाण वाढू लागले. बँक खाते क्रमांक पळवण्यापासून पिन, पासवर्ड चोरण्यापर्यंत तसेच ग्राहकाला फसवून बँक खात्याची माहिती घेण्यापासून ते बँकेची खोटी वेबसाइटच तयार करेपर्यंत या चोरांची मजल गेली आहे.\nया फसव्या जाळ्यापासून कसे दूर राहावे, याची ही हेल्पलाइन.\nफिशिंग दोनप्रकारे करण्यात येते.\n(अ) पहिल्या प्रकारात एखाद्या अज्ञात मेल आयडीवरून तुम्हाला लॉटरीचे बक्षीस लागले आहे, अशा मजकुराचा मेल येतो.\nबक्ष‌सिाची रक्कम घेण्यासाठी बँक खाते, एटीएम प‌निकार्ड अशी महत्त्वपूर्ण माहिती मागण्यात येते. नायजेरियन व्यक्ती या प्रकारात मोठ्या प्रमाणात गुंतलेल्या असल्याने या प्रकाराला 'नायजेरियन फ्रॉड' असेही म्हटले जाते.\n(ब) दुसऱ्या प्रकारात बँकेची खोटी वेबसाइट तयार करून तुम्हाला फसविण्यात येते.\nअशा खोट्या वेबसाइटच्या लिंकमध्ये https च्या ऐवजी http असे असते.\nपण केवळ s नसलेल्या या वेबसाइटकडे घाई-घाईत क्लि‌क करून माहिती दिली जाते आणि पैसे गमावण्याची वेळ येते.\nव्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलने (व्हीओआयपी) ही फसवणूक केली जाते. यात लक्ष्य असलेल्या व्यक्तीला फोन येतो. यात रेकॉर्ड केलेल्या मेसेजसारखा भासणाऱ्या आवाजात तुमच्या अकाऊंटमध्ये काही गैरप्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येते. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक करण्याची विनंती करण्यात येते, त्यासाठी एटीएम पिन मागण्यात येतो किंवा तुमच्या कार्डविषयी असलेली अपूर्ण माहिती घेऊन त्या माध्यमातून पैसे काढण्यात येतात.\nबँकेचे अॅप मोबाइलवर डाऊनलोड करून त्याआधारे बँकिंग करण्याची पद्धत रूढ होत आहे. परंतु, कंपनीचे बनावट अॅप तयार करून त्याआधारे माहिती मिळवण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत.\nबँकेचे बनावट अॅप सॉफ्टवेअर डेव्हलपर तयार करतात, त्या माध्यमातून बँकेविषयी तसेच तुमची महत्त्वपूर्ण माहिती मिळवून पैसे काढून घेण्यात येतात.\nविशेष म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचेही बनावट अॅप तयार करण्यात आले आहे.\nअशाप्रकारचे फ्रॉड हे कधीही एकट्या-दुकट्या व्यक्तीसोबत होत नाहीत. ग्राहकांच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डाची माहिती साठवून ठेवणाऱ्या रिटेल दुकानांमध्ये असे प्रकार घडतात.\nया दुकानांमध्ये कार्डांविषयी माहिती साठवलेल्या सिस्टीममध्ये सॉफ्टवेअरच्या साहाय्याने घुसखोरी करण्यात येते.\nहे सॉफ्टवेअर साठवलेली मा‌हिती मिळवते. या माहितीचा वापर ई-ट्रान्झॅक्शन करण्यासाठी किंवा बनावट कार्ड तयार करून खरेदी करण्यात येते.\n5.बटणांना गोंद लावणे -\nएटीएम मशीनच्या बटणांना खळ, गम किंवा सोल्युशन लावून ती बटणे काम करणार नाहीत याची काळजी घेतली जाते.\nएखादी व्यक्ती पैसे काढण्यासाठी आल्यानंतर त्याचे एटीएम कार्ड म‌श‌निमध्ये टाकल्यानंतर बटण दाबताना ती दाबली जात नाहीत. अशावेळी भामटे तुमच्याजवळ येऊन तुम्ही कोणती बटणे दाबताय हे पाहतात.\nतुम्हाला मदत करण्याचा किंवा तुमची समस्या ऐकण्याचा बहाणा करत पिन नंबर जाणून घेतला जातो.\nतसेच, तुमचे कार्ड अडकून असल्यास तुम्ही गेल्यानंतर पिन नंबर वापरून पैसे काढून घेतले जातात.\nएटीएम मशिन किंवा कार्डद्वारे पैसे अदा करण्याच्या ठिकाणी मशिनना स्कीमर लावण्यात येतात.\nहे स्कीमर जिथे कार्ड स्वाइप करण्यात येते, त्याच ठिकाणी अशाप्रकारे लावण्यात येते, की तो एटीएम मशिनचाच एक भाग असल्यासारखे दिसते.\nजेव्हा तुम्ही मशिनमध्ये कार्ड टाकता किंवा स्वाइप करता त्यावेळी हा स्कीमर तुमच्या कार्डमधील माहिती मिळवते.\nसार्वजनिक ठिकाणी वायफाय क्षेत्रात दुसऱ्याच्या मोबाइलमध्ये घुसखोरी करून माहिती मिळवण्याचा प्रकार म्हणजे मॅन-इन-दी-मिडल. यात हॅकर विविध सॉफ्टवेअरचा वापर करत तुमच्या मोबाइलचा डेटा पाहतो. मोबाइल बँकिंग किंवा इतर काही माहिती असल्यास ती काढून घेतली जाते.\n8.पिन कोड कव्हर करा -\nपॉइंट ऑफ सेल किंवा दुकानात पैसे देण्याच्या काऊंटरवर कार्ड वापरून पेमेंट करण्याची वेळ आल्यास कार्डाचा पिन टाइप करताना काळजी घ्या.\nविक्रेत्याला कधीही पिन देऊ नका. त्याचप्रमाणे तुमच्या कार्डावर कुठेही पिन लिहून ठेवू नका किंवा कार्ड ठेवत असलेल्या कव्हरमध्ये पिन लिहून ठेऊ नका.\n9.मोबाइल क्रमांक नोंदवा -\nमोठ्या व्यवहारांची माहिती एसएमएसने संबंधित ग्राहकाला निःशुल्क देण्याचे बंधन सर्व बँकांवर आहे.\nतुम्ही तुमच्या खात्यात करत असलेल्या कोणत्याही व्यवहारांचा अॅलर्ट बँकेकडून मागा. त्यासाठी तुमचा मोबाइल क्रमांक तुमच्या बँकेकडे नोंदवा.\n10.नियमित खाते तपासा -\nखात्यात एखादा गैरव्यवहार झाल्यास त्याची माहिती बऱ्याच दिवसांनंतर बँकेला ग्राहकाकडून दिली जाते. याचे कारण खात्याचे स्टेटमेंट पाहिल्यावरच त्यांच्या ही बाब लक्षात येते. यासाठी ई-बँकिंगसारख्या सुविधा उपलब्ध असल्याने तुमचे बँक खाते नियमितपणे तपासा.\n11.बँक तपशील गुप्त ठेवा -\nमाहिती दिल्याशिवाय तुम्हाला बक्षीस मिळणार नाही, असे कुणी सांगितले, तरीही त्या व्यक्तीला तुमच्या बँक खात्याचा तपशील कधीही देऊ नका. तुमच्या ईमेलवर एखादा मोबाइल नंबर आल्यास त्यावर कधीही कॉल करू नका.\n12.एटीएमजवळ अनोळखी नको -\nबऱ्याच एटीएम केंद्रांत बहिर्गोल आरसा असतो. त्याचा वापर करून तुम्ही एटीएमच्या साह्याने व्यवहार करताना कोणी पहात नाही ना याची खात्री करा.\n13.ईमेलपासून सावध राहा -\nतुमच्या बँक खात्याची माहिती अद्ययावत करा, असे सांगणारे ई-मेल तुम्हाला आले असतील, तर अशी कोणतीही माहिती त्यावर देऊ नका. असा ई-मेल हा फिशिंग मेल असू शकतो. याचा परिणाम ओळख चोरीत (आयडेण्टिटी थेफ्ट) होऊ शकतो.\n14.लिंकवर क्लिक करू नका -\nतुमच्या ईमेलवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.\nअशी लिंक बँकेकडून आलेली असली तरीही लगेच क्लिक न करता त्याचा यूआरएल लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.\nमग हा यूआरएल नव्याने अॅड्रेस बारमध्ये टाइप करा आणि मगच पुढील व्यवहार करा.\nरतन टाटा यांनी ट्विटरवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE.html", "date_download": "2018-04-25T22:33:53Z", "digest": "sha1:D4UPZBHZOCXOL33N63OZZVNM7FXHETV3", "length": 12963, "nlines": 117, "source_domain": "zeenews.india.com", "title": "मराठी भाषा - Latest News on मराठी भाषा | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nइंटरनेटवरही मराठी भाषा 'अभिजात' होणे गरजेचे\nआज खऱ्या अर्थाने मराठीला इंटरनेटवर अभिजात भाषेचा दर्जा आपण, आपल्या दर्जेदार लिखाणातून मिळवून देऊ शकतो आणि याची आता गरज आहे.\nअभिजात भाषेच्या दर्जावर विनोद तावडेंनी दिलं स्पष्टीकरण\nमी असं काही म्हणालोच नाही, हा सांस्कृतिक खात्याचा विषय आहे, असं राजनाथ सिंह म्हणाल्याचा दावा विनोद तावडेंनी केला आहे.\nमराठी भाषेला अभिजात दर्जा नाही, भाजपचे स्पष्टीकरण\nमराठी भाषेला अभिजात दर्जा देता येणार नाही, अशी भूमिका भाजपकडून मांडण्यात आली आहे. त्यामुळे या प्रश्नावरुन शिवसेनेकडून भाजपची कोंडी करण्याची शक्यता आहे.\nडाळिंब ज्यूस पिण्याचे आरोग्याला फायदे\nडाळिंब फळाचे अनेक फायदे आहेत. डाळिंब ज्युस पिल्याने तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होत असतात.\nमराठी भाषेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी, प्राध्यापकांच्या नोकरीवर गदा\nशाळांसोबतच आता कॉलेजमध्येही मराठी भाषेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होताना दिसतोय. त्याचा परिणाम मराठी भाषा शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या नोकरीवर होऊ लागलाय.\nमराठी भाषेवरुन शिबानीचा कपिलला सवाल\nकपिल शर्माच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वीच नूर सिनेमाची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आली होती. नूरच्या प्रमोशनसाठी तिने या कॉमेडी सेटवर हजेरी लावली होती.\nमराठीचा संसदेत आवाज, अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी\nमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.\nमराठी साहित्य संमेलन उद्घाटन : संमेलनामुळे मराठी भाषा समृद्ध - CM\n90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सांस्कृतिक शहर डोंबिवलीमध्ये थाटात उद्घाटन झाले.\nमराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी....\nमराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी एक ऑनलाईन मोहिम चालवली जात आहे, केंद्र सरकारपर्यंत हा आवाज पोहोचवण्यासाठी #अभिजातमराठी ही मोहिम आखण्यात आली आहे. https://goo.gl/KDDsbE या लिंकवर जाऊन आपण मतदान करा, तसेच तुम्ही विचारही व्यक्त करू शकतात. शक्य तितक्या मराठी प्रिय लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा.\n'मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज'\nघुमान इथं सुरु असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा देण्याची गरज आहे असं मत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय.. तसंच राजकीय संमेलनं नको असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत.\nमराठी भाषेतला पहिला शिलालेख होतोय इतिहास जमा\nमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असतना दुसरीकडे मराठी भाषेतला पहिला शिलालेख मात्र आजही धूळ खात पडलाय. जागतीक मराठी भाषा दिनानिमित्ती या शिलालेखावरील धूळ झटकण्याचा आणि राज्य शासनाचे डोळे उघण्याचा हा छोटासा प्रयत्न.\nसहा दशकांनंतर लढ्याला यश, मराठीला अभिजात दर्जा\nमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे. साहित्य अकादमीनं केंद्रसरकारला याबाबत एक पत्र पाठवलंय. २७ फेब्रुवारी या ‘मराठी भाषा दिना’पूर्वी याची घोषणा होणार आहे.\nविनोद तावडे यांचा राज ठाकरेंना टोला\nराज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे, काही नेते मराठी पाट्यांसाठी आग्रह धरतात, मात्र त्या दुकानांचे मालक मराठी कसे होतील यावर जोर देण्याची गरज असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.\nआमिरच्या मनाची श्रीमंती अन् मराठीचा कळवळा\nमराठी भाषा टिकावी, यासाठी आपण नेहमीच गळे काढतो... जागतिक बदलांमध्ये मराठी भाषेला महत्त्वाचं स्थान मिळावं, यासाठी परिषदा आणि बैठकांमध्ये तासन् तास खल करतो. त्यामुळंच की काय, आमिर खानसारख्या हिंदी सिने अभिनेत्यांनाही मराठीची गोडी लागते. परंतु अमृताते पैजा जिंकणा-या मराठी भाषेबद्दल मुंबई विद्यापीठाला किती कळवळा आहे जाणून घ्यायचंय... पाहूयात हा विशेष रिपोर्ट...\n२१ अधिकाऱ्यांना दणका, आधी मराठी शिका\nमहाराष्ट्रात राहणाऱ्यांना आणि काम करणाऱ्यांना मराठी येणे आवश्यक आहे, ही काही राजकीय पक्षांची मागणी योग्य आहे. हे आता अधोरेखीत झाले आहे. राज्यात प्रशासकीय काम करणाऱ्या २१ आयपीएस अधिकाऱ्यांना मराठी न आल्याने त्याचा फटका बसला आहे. आधी मराठी शिका मगच पगार, असे स्पष्ट बजावत या अधिकाऱ्यांना दणका दिलाय.\nगौतम गंभीरचा दिल्लीच्या कर्णधारपदाचा राजीनामा, श्रेयसकडे नेतृत्व\nदिवसांतून फक्त 2 लवंग खा आणि अनुभवा खास बदल\nयंदाच्या आयपीएलमधून या 3 संघांचं आव्हान जवळपास संपुष्टात\nब्रश करण्यापूर्वी पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करण्याचे '4' चमत्कारिक फायदे \n४९ वर्षीय भाग्यश्रीचे हॉट फोटो...\nगेलकडे 'दुर्लक्ष' मात्र, या तरुणीकडे सगळ्यांचंच 'लक्ष'\nअपमान होऊनही रणबीर कपूर का झाला 'संजू बाबा'\nभाजपचे नाराज आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला\nपत्नीने सुपारी देऊन शिवसेनेच्या शैलेश निमसेंची हत्या केली\n'या' रक्तगटाच्या रुग्णांंना हार्टअटॅकचा धोका कमी , संशोधकांंचा नवा खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3507167/", "date_download": "2018-04-25T22:27:29Z", "digest": "sha1:KNG6HPAPBLOEJSD657773RLWER57SL2Z", "length": 2606, "nlines": 82, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील फोटोग्राफर Studio Rollei Candid Wedding Photographer चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 17\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2018-04-25T22:24:58Z", "digest": "sha1:4KOC2RSLY5NQS74D7THGVAJXMOI7NW7L", "length": 4211, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तोंडले - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nतोंडल्याची फुले व फळे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nतोंडले ( इग्रजी:Coccinia grandis;) ही भारतात उगवणारी एक वेलवर्गीय आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याच्या फळांची भाजी करतात. फळे सुरुवातीला हिरवी असतात, पिकल्या नंतर ती लाल दिसतात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १९:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nagpur-ex-mayor-arrest-while-taking-bribe-477775", "date_download": "2018-04-25T21:46:36Z", "digest": "sha1:FJPXZK4NW64HRAO6JZNCPCI2CKMERJLO", "length": 13641, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नागपूर : लाचखोरीप्रकरणी नागपूरच्या माजी महापौरांना अटक", "raw_content": "\nनागपूर : लाचखोरीप्रकरणी नागपूरच्या माजी महापौरांना अटक\nनागपूरचे माजी महापौर देवराव उमरखेड यांना 25 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आलीय. मानकापुर पोलिस स्थानकाचे पोलिस शिपायी विजय झोलदेवसाठी ते लाच स्विकारत होते.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nनागपूर : लाचखोरीप्रकरणी नागपूरच्या माजी महापौरांना अटक\nनागपूर : लाचखोरीप्रकरणी नागपूरच्या माजी महापौरांना अटक\nनागपूरचे माजी महापौर देवराव उमरखेड यांना 25 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आलीय. मानकापुर पोलिस स्थानकाचे पोलिस शिपायी विजय झोलदेवसाठी ते लाच स्विकारत होते.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://shivray.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B0-%E0%A4%85/", "date_download": "2018-04-25T22:13:45Z", "digest": "sha1:6TJOPTGR7OJBLZ3WPUQ45CG5EZQ7AV6V", "length": 11679, "nlines": 181, "source_domain": "shivray.com", "title": "मोडी वाचन – भाग १ | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nमोडी वाचन – भाग १\nमोडी वाचन – भाग १\nSummary : आपला वैभवशाली इतिहास पूर्णपणानं जाणून घ्यायचा असेल तर त्या काळी वापरात असलेली मोडी लिपी यायला हवी. कारण ऐतिहासिक लाखो कागदपत्रं मोडी लिपीत आहेत. मात्र मोडी जाणून घेण्याची इच्छा नव्या पिढीत कमीच दिसते. आजही विविध संशोधन संस्थांमध्ये मोडी लिपीतील कागदपत्रांचे रुमाल संशोधकांची वाट पाहत आहेत. मोडीकडे तरुण पिढीनं वळलं पाहिजे. इतिहास अन्य कोणाच्या माध्यमातून समजून न घेता स्वतः समजून घेण्यासाठी ही लिपी शिकलीच पाहिजे.\nPrevious: छत्रपती शाहू महाराज\nNext: मोडी वाचन – भाग २\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nमोडी वाचन – भाग १५\nशिवाजी महाराजांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना पत्र\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://blogs.tallysolutions.com/mr/how-to-get-new-gst-registration/", "date_download": "2018-04-25T21:47:04Z", "digest": "sha1:S44YXJXZ3JFOT667CC6LKJMK6X7JVEQE", "length": 13176, "nlines": 126, "source_domain": "blogs.tallysolutions.com", "title": "How to Get a New GST Registration?", "raw_content": "\nHome > GST Registration > नवीन जीएसटी नोंदणी कशी मिळवायची\nनवीन जीएसटी नोंदणी कशी मिळवायची\nजे व्यापारी कर भरण्यासाठी आधीच नोंदणीकृत आहेत त्यांनी जीएसटीसाठी प्रोव्हिजिनल नोंदणी करणे आवश्यक आहे. आणि जर जीएसटीसाठी नोंदणी केली असेल तर प्रोव्हिजिनल नोंदणी रद्द केली पाहिजे.\nपण जर आपण नवीन व्यापारी आहात किंवा काही कारणाने जीएसटीसाठी नोंदणी केलेली नाही आणि आता थ्रेशोल्ड मर्यादामूळे नोंदणी केलेली असणे जरुरीचे झाल्याने, आपण जीएसटीसाठी नवीन नोंदणी करू शकता.\nवाचा: आपण नोंदणीकृत विक्रेता आहात जीएसटीमध्ये कसे संक्रमण करावे ते शिका\nनवीन जीएसटी नोंदणी मिळविण्यासाठी काय करावे लागेल-\nस्टेप १: आपल्या राज्यातील थ्रेशोल्ड मर्यादा काय आहे ते माहिती करून घ्या.\nजीएसटीच्या नोंदणीसाठी खाली दिलेल्या थ्रेशोल्ड मर्यादा आहेत:\nविशेष वर्गातील राज्यांसाठी (अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड) – रू. १० लाख.\nउर्वरित भारतभर – रु. २० लाख.\nटीप: जम्मू-काश्मीरने सुरुवातीला जरी जीएसटी स्वीकारली नसली तरी ५ जुलै रोजी जीएसटी रिझोल्यूशन स्वीकारले गेले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील थ्रेशोल्ड मर्यादा मुख्यतः १० लाख रुपये राहील.\nस्टेप २ : नवीन जीएसटी नोंदणी मिळवा\nआपल्याला सामान्य डिलरशिप हवी असो किंवा कॉम्पोजिट स्कीम , हवी असो, खाली दिलेल्या सूचना आपल्याला नवीन जीएसटी नोंदणी मिळवण्यासाठी उपयोगी पडतील:\nआपल्याला पॅन, मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी देऊन फॉर्म जीएसटी आरईजी-१ चा भाग अ भरणे आणि सादर करणे आवश्यक आहे. पॅन क्रमांक जीएसटी पोर्टलवर पडताळला जाईल, तसेच वन टाइम पासवर्ड (ओटीपी) सह मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडीची पडताळणी केली जाईल.\nहे केल्यावर, आपल्याला आपल्या मोबाईलवर आणि ई-मेलवर अर्ज संदर्भ क्रमांक प्राप्त होईल.\nआता आपल्याला मिळालेला अर्ज संदर्भ क्रमांक देऊन फॉर्म जीएसटी आरईजी-१ चा भाग ब भरणे आवश्यक आहे. फॉर्म सबमिट करण्या आधी खाली असलेल्या भागात जे दस्तऐवज विचारले असतील ते फॉर्म बरोबर जोडणे आवश्यक आहे.\nअतिरिक्त माहितीची आवश्यकता असल्यास, फॉर्म जीएसटी आरईजी-३ पोर्टलवरून पुरवला जाईल. फॉर्म जीएसटी आरईजी-३ मिळाल्यानंतर आपल्याला ७ दिवसात विचारलेली माहिती फॉर्म जीएसटी आरईजी-४ मध्ये भरून देणे आवश्यक आहे.\nजर आपण फॉर्म जीएसटी आरईजी-१ किंवा फॉर्म जीएसटी आरईजी-४ मध्ये विचारलेली सगळी माहिती अचूक दिली असेल तर फॉर्म जीएसटी आरईजी-१ किंवा फॉर्म जीएसटी आरईजी-४ सबमिट केल्याच्या ७ दिवसात आपल्याला फॉर्म जीएसटी आरईजी-६ च्या स्वरूपात नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल. पण जर दिलेली माहिती चुकीची किंवा स्वीकारण्यायोग्य नसेल तर आपल्याला फॉर्म जीएसटी आरईजी-५ देऊन आपले अर्ज नाकारण्यात आले आहे असे सांगण्यात येईल.\nनवीन जीएसटी नोंदणीसाठी लागणाऱ्या दस्तऐवजांची चेकलिस्ट\nआपल्याकडे खाली दिलेले सर्व दस्तऐवज आहेत याची खबरदारी घ्या.\nसंपर्क : ईमेल आयडी, संपर्क क्रमांक\nफोटो: मालक, व्यवस्थापक, समिती इ.\nभागीदारी करार, नोंदणी प्रमाणपत्र किंवा घटनेचे अन्य पुरावे.\nस्वतःच्या जागेसाठी – कर पावती किंवा म्युनिसिपल खाते प्रत किंवा विजेच्या बिलची प्रत यासारख्या मालकीच्या इमारतीच्या मालकीची कोणतेही दस्तऐवज.\nभाड्याने घेतलेल्या जागेसाठी – भाडे कराराची प्रत, भाड्याने घेतलेल्या जागेची कर पावती किंवा म्युनिसिपल खाते प्रत किंवा विजेच्या बिलची प्रत..\nबँक संबंधित पुरावे: बँक स्टेटमेंट किंवा पास बुकच्या पहिल्या पानाची स्कॅन्ड प्रत.\nअधिकृतता फॉर्म: प्रत्येक स्वाक्षरीकरणासाठी अधिकृत प्रमाणपत्रात किंवा व्यवस्थापकीय समितीच्या रिझोल्यूशनची प्रत विचारलेल्या स्वरूपात अपलोड करणे आवश्यक आहे.\nविशिष्ट करपात्र व्यक्तींची नवीन नोंदणीसाठी लागणारे फॉर्म\nफॉर्म जीएसटी आरईजी-७ टॅक्स डिडक्टर किंवा टॅक्स कलेक्टर ऍट सोरस् म्हणून नोंदणी करण्यासाठीचा फॉर्म.\nफॉर्म जीएसटी आरईजी -९ अनिवासी करपात्र व्यक्ती म्हणून नोंदणी करण्यासाठीचा फॉर्म.\nफॉर्म जीएसटी आरईजी -९अ कर आकारण्यात न येणाऱ्या ऑनलाईन प्राप्तकर्त्याला डेटाबेस आणि माहिती पुरवणारी व्यक्ती म्हणून नोंदणी करण्यासाठीचा फॉर्म.\nनवीन जीएसटी नोंदणीसाठी अर्ज कसा करावा\nजीएसटी-रेडी टॅली.इआरपी ९ रिलीज ६ मध्ये फॉर्म जीएसटीआर-३बी ची हाताळणी\nजीएसटीआर – ३बी फॉर्म कसा भरावा\nजीएसटी आकारण्यात येणाऱ्या रकमेचा हिशोब कसा लावाल\nजीएसटीमध्ये रचना योजनेअंतर्गत नोंदणी करु इच्छिता\nनवीन जीएसटी नोंदणी कशी मिळवायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2015/03/", "date_download": "2018-04-25T21:40:19Z", "digest": "sha1:GVC5FIGJTIUX7KJVZVNCUVH2VI5HJHIF", "length": 14460, "nlines": 139, "source_domain": "abdulsattar.in", "title": "March | 2015 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nसिद्धेश्वर सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालोदकर गटाला विजयी करा- आ. अब्दुल सत्तार.\nशेतकरी व्यापारी तसेच सर्वसाधारण नागरिकांचा विचार करून आदरणीय माणिकराव पालोदकर यांनी स्थापन केलेल्या व जालना- औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख वित्त संस्था असलेल्या सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालोदकर गटाच्या हाती सत्ता द्या असे आवाहन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केले आहे.\nसिद्धेश्वर सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालोदकर गटाच्या हाती सत्ता द्या- आ. अब्दुल सत्तार.\nसिद्धेश्वर सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सिल्लोड येथील रामरहीम व्यापार संकुलात प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की सिद्धेश्वर सहकारी बँकेची स्थापना करून कै. दादासाहेब पालोदकरांनी मराठवाड्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे त्यांच्या कार्याला महत्व देऊन सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या निवडणुकीत बँकेची सत्ता सहकार महर्षी दादासाहेब पालोदकर पैनलच्या हाती द्यावी असे आवाहन आ. …\nपालोदकरानां साथ देण्याचे आ. अब्दुल सत्तार साहेबांचे बैठकीत आवाहन.\nसिद्धेश्वर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतीत महर्षी दादासाहेब सहकार विकास गटाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन प्रचार बैठकीमध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केले आहे.\nमाझगाव डॉक लिमिटेड येथे ११ पदांसाठी पदभरती|\nमाझगाव डॉक लिमिटेड येथे ११ पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.mazagondock.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०९ एप्रिल २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nमुंबई उच्च न्यायालायांतर्गत १३ पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती.\nमुंबई उच्च न्यायालायांतर्गत १३ पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी http://bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक २३ मार्च २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nअणु उर्जा शिक्षण संस्थे अंतर्गत विविध ४८ पदांसाठी पदभरती\nअणु उर्जा शिक्षण संस्थे अंतर्गत विविध ४८ पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.aees.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक २७ मार्च २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nइरकॉन इंटरनेशनल लिमिटेड (रेल्वे मंत्रालय) अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती|\nइरकॉन इंटरनेशनल लिमिटेड (रेल्वे मंत्रालय) अंतर्गत विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.ircon.org या संकेतस्थळाला शेवट दिनांक २७ मार्च २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी …\nकेंद्रीय विद्यालय संघटन अंतर्गत विविध ९५ पदांसाठी पदभरती.\nकेंद्रीय विद्यालय संघटन अंतर्गत विविध ९५ पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.kvsangathan.nic.in. या संकेतस्थळाला शेवट दिनांक २३ मार्च २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट …\nकेंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळांतर्गत विविध ६० पदांसाठी पदभरती.\nकेंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळांतर्गत विविध ६० पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी http://www.cpcb.nic.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ५ एप्रिल २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nभारतीय वायु सेना अंतर्गत विविध १४० पदांसाठी पदभरती.\nभारतीय हवाई दलांतर्गत विविध १४० पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी उमेद्वारांनी दिनांक ७ ते १३ मार्च २०१५ पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर पाहावा/वाचवा व आपले अर्ज शेवट दिनांक २७ मार्च २०१५ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी …\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://article.wn.com/view/WNATbabb8265b0420e1f95d5abf1493ff913/", "date_download": "2018-04-25T21:36:53Z", "digest": "sha1:GIQ32EPCTXNRNUGZ23GFYT46GH2U4YD2", "length": 14253, "nlines": 223, "source_domain": "article.wn.com", "title": "फरश्या अंगावर पडून २ ठार - Worldnews.com", "raw_content": "\nफरश्या अंगावर पडून २ ठार\nट्रकमधून फरशी उतरवत असताना फरश्या निसटून अंगावर पडल्याने खालुंब्रे (ता. खेड) गावाच्या हद्दीतील इकॉनॉमिक प्रोसेस सोल्यूशन ...\nसांगलीत फरशीचा ट्रक उलटून १० मजूर ठार, तर २२ जण जखमी\nतासगाव (जि. सांगली) : फरशांनी भरलेला ट्रक मणेराजुरी येथे उलटून त्यातून प्रवास करणारे १० मजूर जागीच मरण पावले, तर २२ जण जखमी झाले. शनिवारी पहाटे हा अपघात झाला. हे सारे जण...\nफरशांचं काम काळजीपूर्वक करावं लागतं. मूळ खडबडीत असलेली स्लॅब आता घरातली जमीन व्हायची असते. फरशांचं काम काळजीपूर्वक करावं लागतं. मूळ खडबडीत असलेली स्लॅब आता घरातली जमीन...\nएसटीच्या संपामुळे गमवावा लागला त्या दहा प्रवाशांना आपला जीव\nठळक मुद्देधुक्यामुळे ट्रकवरील ताबा सुटल्याने झाला अपघातमृतांमध्ये ३ महिला, ७ पुरुषांचा समावेश९ जखमीं प्रवाशांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरुस्थानिक ग्रामस्थांनी काढले...\nबोलक्या फरशीवर विद्यार्थी रमले अभ्यासात\nविठ्ठल फुलारी, भोकर ज्ञानरचनावादाचा व्यवस्थित उपयोग करून घेत शाळेतील फरशी बोलकी झाली़ अनेक रंगबेरंगी शैक्षणिक साहित्य तयार झाले़ ......\nसांगलीत ट्रक उलटून ११ मजूर ठार\nसांगली –सांगलीत शनिवारी सकाळी फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात ११ मजूर जागीच ठार झाले. तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची...\nडोक्यात फरशी मारून मारहाण\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करून पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या तिघांनी तरुणाच्या डोक्यात फरशी मारल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला. या प्रकरणी...\nडोक्यात फरशी मारून मारहाण\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करून पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या तिघांनी तरुणाच्या डोक्यात फरशी मारल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला. या प्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात...\nतिसऱ्या मजल्यावरुन पडून सांगलीत वृद्ध ठार\nठळक मुद्देसांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद अचानक तोल गेल्याने जिन्यावरुन फरशीवर पडल्याने जखमी डोक्याला लागल्याने प्रचंड रक्तस्त्राव उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल सांगली : तिसऱ्या मजल्यावरील जिन्यावरुन पडल्याने कुंडलिक राघवेंद्र प्रभू (वय ७५, रा. पंचमुखी मारुती रस्ता, सांगली) ठार झाले. सोमवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. घटनेची शहर पोलिस ठाण्यात...\n‘त्या’ फरशीपुलावर चौथ्यांदा भराव : रांझणी-पाडळपूर रस्त्याची कैफियत\nरांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी-पाडळपूर रस्त्यावरील फरशीपुल गेल्या तीन वर्षापूर्वी वाहुन गेला होता़ त्यानंतर प्रशासनाकडे वारंवार पुलाबाबत मागणी करण्यात आली़ पुलाअभावी दळणवळण सेवांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून चौथ्यांदा वाहुन गेलेल्या पुलाच्या ठिकाणी भराव टाकून हा रस्ता वाहतुकयोग्य केला आह़े तीन वर्षापूर्वी पावसाळ्यात नाल्याला आलेल्या...\nसांगलीत ट्रक उलटून १० मजूर ठार\n सांगली सांगलीत आज सकाळी फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात १० मजूर जागीच ठार झाले. तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. ऐन भाऊबीजेच्या दिवशी या दहाही मजुरांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तासगाव तालुक्यातील कवठेमहाकाळ येथील योगेवाडीजवळ हा भीषण अपघात...\nदारू पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीच्या डोक्यात फरशी घातली\nजालना : पत्नीने दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून राग अनावर झालेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी टाकून डोके फोडून जखमी केल्याची घटना १६ डिसेंबर रोजी बदनापूर तालुक्यातील ढासला येथे घडली. ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2017/03/", "date_download": "2018-04-25T21:52:46Z", "digest": "sha1:AWHHYJC4GPCL6SQDYBIKWQQEBJ37J5KB", "length": 7889, "nlines": 125, "source_domain": "abdulsattar.in", "title": "March | 2017 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते केशवराव तायडे सन्मानित.\nऔरंगाबाद जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी केशवराव तायडे यांची निवड झाल्याबद्दल आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड गांधी भवन येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. मिळालेल्या पदाचा वापर गोरगरिबांच्या सेवेसाठी करा असे मत यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केले.\nऔरंगाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी कॉंग्रेसचे केशवराव तायडे.\nऔरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेस शिवसेना युतीच्या देवयानी पाटील डोणगावकर तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेसचे केशवराव तायडे यांची निवड करण्यात आली.\nधनशक्तीने भाजपाचा विजय – आ. अब्दुल सत्तार.\nसिल्लोड तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सिल्लोड येथे औरंगाबाद जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धनशक्तीच्या जोरावर भाजपा ने विजय मिळविला असल्याचे मत यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.\nकॉंग्रेस नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते औरंगाबाद जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार करण्यात आला.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांनी दिले तहसीलदारांना निवेदन.\nआर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोडचे तहसीलदार यांना दिले आहे.\nकर्जमाफी प्रकरणी अधिवेशनात जाब विचारणार – आमदार अब्दुल सत्तार.\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अधिवेशनात आवाज उठवून सरकारला जाब विचारणार असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.\nसरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी – आमदार अब्दुल सत्तार.\nआर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोडचे तहसीलदार यांना दिले आहे.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/reliance-industries-now-turned-into-a-rs-6-lakh-crore-company-277840.html", "date_download": "2018-04-25T22:09:51Z", "digest": "sha1:PNLL24OQZ7ZKFCZ57ESCL4M7YMUTG4MA", "length": 13985, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "#RIL40 : एका व्यक्तीच्या दूरदृष्टीने बनलं रिलायन्स-मुकेश अंबानी", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n#RIL40 : एका व्यक्तीच्या दूरदृष्टीने बनलं रिलायन्स-मुकेश अंबानी\n'आज रिलायन्स इंटस्ट्रीज लिमिटेडने 40 वर्षांचा प्रवास पूर्ण केला. नवी मुंबईत मोठ्या उत्साहात 40 वा वर्धापन दिन साजरा झाला'\n23 डिसेंबर : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनी आपला 40 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. नवी मुंबईत सुरू असलेल्या कार्यक्रमात रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी धीरूभाई अंबानी यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. रिलायन्स ही एका व्यक्तीच्या दुरदृष्टीचा परिणाम असून त्यांनी पाहिलेलं छोटं स्वप्न आज एक साम्राज्य बनललं आहे असे गौरद्गार मुकेश अंबानी यांनी काढले.\nआज रिलायन्स इंटस्ट्रीज लिमिटेडने 40 वर्षांचा प्रवास पूर्ण केला. नवी मुंबईत मोठ्या उत्साहात 40 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यावेळी मुकेश अंबानी यांनी वडील धीरूभाई अंबानी यांच्या आठवणींना उजाळा दिला. माझे वडील आणि आमचे फाउंन्डर धीरुभाई अंबानी यांच्या दुरदृष्टीमुळे रिलायन्स आज एक विशाल साम्राज्य म्हणून समोर आलंय. मागील 40 वर्षांत आम्ही जे यश मिळवलंय ते फक्त त्यांच्यामुळे शक्य झालंय. रिलायन्स त्यांच्या खांद्यावर उभी राहिली आहे असं यावेळी मुकेश अंबानी म्हणाले.\nएका कर्मचाऱ्यापासून सुरू झालेली कंपनी आज 2.5 लाख कर्मचाऱ्यांचं कुटुंब आहे. सुरुवातील एक हजार रुपयांपासून सुरू झालेली कंपनी आज 6 लाख कोटींची झाली आहे. रिलायन्स आज एक शहरापासून आता 28 हजार शहरं आणि 4 लाख गावांपर्यंत पोहोचली असंही अंबानी म्हणाले.\nअसा सुरू झाला रिलायन्सचा प्रवास\n28 डिसेंबर 1932 मध्ये गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड गावात जन्मलेले धीरूभाई अंबानी यांची मोठी स्वप्नं होती. पण घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांनी शालेय शिक्षण सोडून भजे विकण्यास सुरुवात केली. हा त्याचा पहिला व्यवसाय होता.\n1९४९ साली धीरूभाई नोकरीच्या शोधात एडन इथं गेले. तेथे बर्मा शेल कंपनीची उपकंपनी म्हणून काम करणार्‍या ए. बेस नावाच्या कंपनीत धीरूभाई मासिक ३०० रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी करू लागले. आठ वर्ष तिथे काम केल्यानंतर 1958 ला धीरूभाईंनी जमा केलेले 500 रुपये घेऊन भारतात परतले. इथं आल्यावर त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी यांच्यासोबत टेक्साटईल आणि ट्रेडिंग कंपनीची सुरुवात केली. त्यानंतर 1960 मध्ये त्यांनी रिलायन्सची स्थापना केली.\nआज आहे देशातील सर्वात मोठी कंपनी\nआज रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. देशाविदेशासह अनेक ठिकाणी रिलायन्सचं वर्चस्व आहे. देशाच्या जीडीपीवरही रिलायन्सची छाप आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nउस्ताद अमजद अली खान यांना मा. दीनानाथ पुरस्कार तर आशा भोसलेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/nigadi-pimpri-chinchwad-107-meters-high-flag-work-483227", "date_download": "2018-04-25T22:02:24Z", "digest": "sha1:RBTRPBTFM6GA4K44FPT6EZKLGBEFSQTE", "length": 15023, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पिंपरी : देशातला सर्वात उंच 107 मीटरचा ध्वजस्तंभ निगडीत उभा राहणार", "raw_content": "\nपिंपरी : देशातला सर्वात उंच 107 मीटरचा ध्वजस्तंभ निगडीत उभा राहणार\nदेशातल्या सर्वात उंच ध्वजस्तंभाच्या उभारणीचं काम सध्या पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहे.. निगडीच्या भक्ती शक्ती उद्यानात हा 107 मीटर उंचीचा हा ध्वजस्तंभ उभारला जातोय.. त्यावर मोठ्या दिमाखात तिरंगा झेंडा फडकावण्यात येईल.. 107 मीटर उंचीचा हा ध्वज फडकावण्यास केंद्रीय गृहमंत्रालयानं नुकतीच परवानगी दिली आहे. मोठ्या क्रेनच्या सहाय्यानं हा ध्वजस्तंभ उभारण्याचं काम सुरूय.. हे काम पाहण्यासाठी नागरिक गर्दी करताहेत..\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nपिंपरी : देशातला सर्वात उंच 107 मीटरचा ध्वजस्तंभ निगडीत उभा राहणार\nपिंपरी : देशातला सर्वात उंच 107 मीटरचा ध्वजस्तंभ निगडीत उभा राहणार\nदेशातल्या सर्वात उंच ध्वजस्तंभाच्या उभारणीचं काम सध्या पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहे.. निगडीच्या भक्ती शक्ती उद्यानात हा 107 मीटर उंचीचा हा ध्वजस्तंभ उभारला जातोय.. त्यावर मोठ्या दिमाखात तिरंगा झेंडा फडकावण्यात येईल.. 107 मीटर उंचीचा हा ध्वज फडकावण्यास केंद्रीय गृहमंत्रालयानं नुकतीच परवानगी दिली आहे. मोठ्या क्रेनच्या सहाय्यानं हा ध्वजस्तंभ उभारण्याचं काम सुरूय.. हे काम पाहण्यासाठी नागरिक गर्दी करताहेत..\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ganesh-mahima-marathi/ganesh-visarjan-muhurt-117090400011_1.html", "date_download": "2018-04-25T21:51:32Z", "digest": "sha1:A3L7WKL3OHGL7ACJYBK24ZSASGYAM6HJ", "length": 10633, "nlines": 158, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गणेश विसर्जनाचे मुहूर्त 2017 | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगणेश विसर्जनाचे मुहूर्त 2017\nगणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विजर्सनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 5 सप्टेंबर रोजी मंगळवारी येत आहे. विसर्जनाचे मुहूर्त खाली देण्यात आले आहे, त्याप्रमाणे जर विसर्जन केले तर नक्कीच तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल.\n09:32 ते 14:11 वाजेपर्यंत\n15:44 ते 17:17 वाजेपर्यंत\nसायंकाळी 20:17 ते 21: 44 वाजेपर्यंत\nVideo : ऋषिपंचमीची कहाणी\nयावर अधिक वाचा :\nपुराणातील गणेश गणेश महिमा\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nवेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.\nआपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.\nअधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.\nस्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.\nउत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nएखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nआज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.\nसामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील. एखाद्या स्त्रीचा आधार राहील.\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.\nशेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.\nएखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.\nआपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/techknow-news/some-secret-thing-in-android-operating-system-1599578/", "date_download": "2018-04-25T22:18:16Z", "digest": "sha1:RBF3QK6ZVFNHRYVIV2DLB2XN2ZE7BLLI", "length": 24369, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Some secret thing in Android operating system | अँड्रॉइडची स्मार्ट गुपिते | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nसर्वाधिक वापरकर्ते संख्या असण्यामागे वापरातील सुलभता आणि किमतीने कमी ही प्रमुख कारणे आहेत.\nआज जगभरात अब्जावधी अँड्रॉइड स्मार्टफोनधारक आहेत. सर्वाधिक वापरकर्ते संख्या असण्यामागे वापरातील सुलभता आणि किमतीने कमी ही प्रमुख कारणे आहेत. तांत्रिकदृष्टय़ा विचार केल्यास सर्व प्रकारच्या हार्डवेअरवर ही ऑपरेटिंग प्रणाली उपयुक्त ठरू शकते. याचमुळे आज डेस्कटॉप, लॅपटॉप आणि मोबाइल या तिन्ही उपकरणांचा एकत्रित विचार केल्यास अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणालीने विंडोज या प्रणालीलाही मागे टाकले आहे. बहुतांश लोकांकडे अँड्रॉइड स्मार्टफोन आहे. मात्र त्याचा पुरेपूर वापर आपण करतच नाही. या ऑपरेटिंग प्रणालीत काही गोष्टी दडल्या आहेत ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा फोन अधिक स्मार्टपणे वापरू शकता. ऑपरेटिंग प्रणालीमधील काही गुपितं जाणून घेऊयात.\nस्पिलट स्क्रीन किंवा मल्टीविंडो व्ह्य़ूू ही अँड्रॉइडमध्ये नव्याने दाखल झालेली सुविधा आहे. ही सुविधा अँड्रॉइडच्या ७.० या आवृत्तीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरुवातीला हा पर्याय केवळ फॅबलेट्सवर उपलब्ध होता; पण आता तो स्मार्टफोनसाठीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. अनेकदा आपल्याला एकाच वेळी दोन अ‍ॅप सुरू करून काम करण्याची वेळ येते; पण सध्याच्या फोनमध्ये तसे करणे शक्य होत नाही. ही सुविधा या नवीन आवृत्तीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्याप्रमाणे आपण संगणकावर एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त स्क्रीन खुल्या करून काम करू शकतो. तसाच हा पर्याय आहे. हा पर्याय वापरण्यासाठी तुम्ही अ‍ॅप सुरू केल्यावर चौकोनी चिन्ह असलेली सॉफ्ट की काही काळ दाबून ठेवा. ते केल्यावर तुमच्या त्या अ‍ॅपची स्क्रीन अर्धी होईल. उर्वरित अध्र्या भागात तुम्हाला तुम्ही त्याच्या आधी वापरलेले अ‍ॅप्स दिसतील. यापैकी तुम्हाला जे पाहिजे ते अ‍ॅप निवडा. मग उर्वरित अध्र्या स्क्रीनवर ते अ‍ॅप सुरू होईल; पण ही सुविधा वापरण्यासाठी अ‍ॅपमध्येही तशा प्रकारचे कोडिंग असणे आवश्यक असते. जर ते नसेल तर तुम्ही या पर्यायाचा वापर करू शकत नाही. विशेषत: सुरक्षा असलेले म्हणजे पेमेंट वॉलेट्स किंवा बँकेच्या अ‍ॅप्समध्ये ही सुविधा नसते.\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nअँड्रॉइड लॉलिपॉन ५.० या आवृत्तीपासून स्क्रीन पिनिंगचा पर्याय देण्यात आला आहे; पण याची फारशी माहिती नसल्यामुळे या सुविधेचा वापर अवघे दोन टक्के वापरकर्तेच करतात. लहान मुलं आपला मोबाइल हातात घेतात तेव्हा अनेकदा त्यांच्याकडून आपल्याला पाहिजे त्या गोष्टी डिलिट होतात. हा अनुभव प्रत्येकाला आलाच असेल. अशा वेळी या सुविधेचा उपयोग तुम्ही करू शकता. यामध्ये तुमच्या मुलाला एखादे अ‍ॅप वापरायला द्यायचे असेल तर ते अ‍ॅप सुरू करून तुम्ही या सुविधेचा वापर केल्यावर मुलं इतर कोणतेही अ‍ॅप वापरू शकत नाही. ही सुविधा वापरण्यासाठी तुम्ही फोन सेटिंग्जमध्ये सिक्युरिटीमध्ये जा, तेथे तुम्हाला ‘फीचर ऑप्श्नली रिक्वायरिंग अ कोड टू अनपिन’ हा पर्याय एनेबल करा. तेथे तुम्हाला ज्या अ‍ॅपना पिनिंग करायचे आहे ते अ‍ॅप निवडा आणि पिनिंग करा. हे केल्यावर त्या अ‍ॅपचे पिनिंग होते. म्हणजे तुम्ही पिनिंग केलेले अ‍ॅप सुरू केल्यावर स्क्रीनवर ते एकमेव अ‍ॅपच काम करू शकेल. ते बंद करून इतर अ‍ॅप वापरण्यासाठी तुम्हाला पिन वापरावा लागेल. ही प्रक्रिया आपण अ‍ॅप सुरू करण्यासाठी जेव्हा अ‍ॅपलॉकचा वापर करतो त्याच्या बरोबर उलट आहे.\nसुरक्षेचा उपाय म्हणून या पर्यायाचा तुम्ही नेहमी वापर करू शकता. तुम्ही तुमच्या फोनमध्ये संगणकाप्रमाणे दोन भाग करू शकता. एक तुमच्या फाइल्स आणि अ‍ॅपचा, तर दुसरा पाहुण्यांचा. म्हणजे ज्या वेळेस दुसरा कोणी तुमचा फोन वापरण्यास घेतो तेव्हा तुम्ही तो गेस्ट मोडवर टाकून त्याच्या हाती देऊ शकता, जेणेकरून तुमचा तपशील किंवा अ‍ॅप ती व्यक्ती वापरू शकत नाही. गेस्ट मोड हा तुमच्या खात्यांशी जोडलेला नसतो, यामुळे तो अधिक सुरक्षित असल्याचे समजले जाते. या सुविधेचा वापर करण्यासाठी तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन क्रिएट गेस्ट अकाऊंट हा पर्याय निवडा. यामध्ये तुम्ही पाहुण्या वापरकर्त्यांसाठी वेगळी प्रोफाइल तयार करू शकता. ही प्रोफाइल तयार करताना त्याला वेगळे अ‍ॅप्स आणि वेगळी सेटिंग्ज ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रोफाइल तयार करू शकता. या नवीन प्रोफाइलला अ‍ॅडमिनिस्ट्रेटर हक्क नसतील. यामुळे तुमच्या फोनच्या मूळ सेटिंग्जमध्ये कोणताही बदल होऊ शकणार नाही. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा पर्याय खूप उपयुक्त ठरतो. मात्र याचा वापर फारसा केला जात नाही.\nसध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मोबाइल ऑपरेटिंग प्रणालीमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणाली ही नोटिफिकेशनच्या आगळ्या सुविधांसाठी ओळखली जाते. यातच गुगलने नव्या आवृत्तीमध्ये आणखी बदल केले आहे. यामुळे नोटिफिकेशन पाहणे, त्यावर प्रतिक्रिया देणे तसेच त्या डिलिट करणे नोटिफिकेशन बारमध्येच शक्य होते; पण अनेकदा एकाच वेळी भरपूर नोटिफिकेशन येतात आणि यात आपण महत्त्वाच्या नोटिफिकेशनकडे दुर्लक्ष करतो. यामुळे तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला अनावश्यक वाटणारी नोटिफिकेशन येईल तेव्हा त्यावर बराच वेळ टच करून ठेवा. मग तुम्हाला अ‍ॅपच्या माहितीचा आयकॉन समोर येईल. त्यावर क्लिक केल्यास तुम्ही त्या अ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये जाल. तेथे तुम्ही त्या अ‍ॅपचे नोटिफिकेशन बंद करू शकता. याशिवाय आणखी एक पर्याय आहे तो म्हणजे सेटिंग्जमध्ये नोटिफिकेशनमध्ये जाऊन तुम्ही मॅनेज नोटिफिकेशन हा पर्याय निवडा. तेथे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या अ‍ॅप्सचेच नोटिफिकेशन येईल अशी सुविधा करू शकता. यामुळे तुम्ही कधी तरी वापरत असणाऱ्या अ‍ॅप्सचे नोटिफिकेशन येऊन तुम्हाला होणाऱ्या नाहक त्रासापासून तुम्ही सुटका मिळवू शकता.\nफोटो आणि व्हिडीओजचा बॅकअप\nगुगलचे फोटोसाठी अमर्यादित साठवणूक क्षमता देऊ केली आहे. यामुळे तुम्ही तुमचे फोटो गुगल फोटोवर सेव्ह करू शकता. सध्या कॅमेराचे मेगापिक्सल वाढले आहेत. त्यामुळे फोटोचा आकारही वाढू लागला आहे. परिणामी साठवणूक क्षमता पुरेशी पडेनासी झाली आहे. अशा वेळी अनेकांना क्लाऊड साठवणुकीवर अवलंबून राहावे लागते. अनेकांनी सध्या पैसे देऊन क्लाऊड साठवणूक क्षमता विकत घेण्यास सुरुवात केली आहे; पण यापेक्षा तुम्ही फोनमध्ये उपलब्ध असलेल्या गुगल फोटो या अ‍ॅपचा वापर करू शकता. हे अ‍ॅप तुम्ही डेस्कटॉपवरही वापरू शकता. यामुळे तुम्ही बॅकअपमध्ये ठेवलेले फोटो कोणत्याही फाइल ट्रान्सफरशिवाय मोबाइल आणि संगणक या दोन्हीवर वापरू शकता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhara.com/en/content/20-shipping-delivery-policy-akshardhara-online-books", "date_download": "2018-04-25T22:08:35Z", "digest": "sha1:KAGW6C4PCWSDRCGXI4FJIK7LK2LQKJUT", "length": 17463, "nlines": 361, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Shipping & Delivery Policy - Akshardhara | Online Books - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/lets-talk-about-a-diet-part-4/", "date_download": "2018-04-25T21:36:09Z", "digest": "sha1:YETYK7I444UOQ3KZ6RGO6BAN2LE2J4V5", "length": 12530, "nlines": 120, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "पंचामृतामधील सर्वगुणसंपन्न दुध आणि मध : आहारावर बोलू काही - भाग ४", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nपंचामृतामधील सर्वगुणसंपन्न दुध आणि मध : आहारावर बोलू काही – भाग ४\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमागील भागाची लिंक : एकशे अकरा वर्ष जुने ‘तुप’ : आहारावर बोलू काही – भाग ३\nपंचामृतील शेवटच्या दोन घटकांची माहीती आज आपण घेणार आहोत. दुध व मध यांची माहीती ही भारतातील घराघरात पोहचलेलीच नव्हे तर रूजलेली आहे. त्यामुळे संक्षेप्तच माहीती घेवुया.\nआयुर्वेदात वेगवेगळ्या प्राण्याच्या दुधाचे विविध गुण सांगितले आहेत. त्यामध्ये गायीचे दुध व आईचे दुध श्रेष्ठ सांगितले आहे.\n1) गायीचे दुध मधुर रसात्मक,शीत गुणात्मक असते. यामुळे शरीरातील ओज धातुची वृद्धी होवुन सतेज कांती, ऊत्तम स्मृती व रोगप्रतिकारक्षमता वाढते.\n2) म्हशीचे दुध हे पचनास जड असते, पण हे पचन संस्थेचे स्नेहन (cleansing)करते. तसेच अनिद्रे( insomnia) तही ऊपयुक्त ठरते.\n3) ऊंटाचे दुध हे रूक्ष गुणात्मक असुन आध्मान (bloating), शोथ(oedema-सुज), मुळव्याध, जलोदर या व्याधीत ऊपयुक्त ठरते. वातजन्य व्याधी व कफ जन्य व्याधीत ऊपयुक्त ठरते.\n4) बकरीचे दुध हे ऊत्तम शोषक (absorbent), पचनास हलकेअसते. रक्तजन्य व्याधी, ज्वरात अत्यंत उपयुक्त ठरते. डांग्याखोकला, दमा या व्याधीत देऊ नये.\n5) आईचे दुध हे सर्वगुणसंपन्न व सर्वात पोषक आहे. शिशुच्या पोषणासाठी तर ते ऊत्तम आहेच, पण नेत्रशुल (डोळे दुखणे), Haemothermia यातही ते ऊपयुक्त आहे.\nआयुर्वेदानुसार मध 4 हे प्रकारचे असुन त्यात माक्षिका मधु (मध) उत्तम व औषधी आहे. त्याचे स्वरूप तेलाप्रमाणे सांगितले आहे.\n1) मध हा लेखणिय द्रव्य आहे. हा शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतो.\n2) शरीरातील पित्तदोषाचे व शरीराचे शोधन करते.\n3) “योगवाहि”हा मधाचा गुण सांगितला आहे. म्हणजेच मध catalyst प्रमाणे कार्य करतो.\nअशा प्रकारे पंचामृतातील प्रत्येक घटक हा लाभदायक आहे व पंचामृतात तो समप्रमाणात घेतलेला असतो. पंचामृताचे विशेष ऊपयोग पुढीलप्रमाणे :\n1) त्वचा सतेज राहते.\n3) मन प्रसन्न राहते.\n5) गांभीर्याने याचे नित्य सेवन केल्यास सुदृढ व बुद्धिमान संतती होते.\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n← पानिपताने मराठा साम्राज्याला काय दिलं तुम्ही स्वत:च जाणून घ्या\nआज ते त्याच बंगल्यात राहतात, ज्या बंगल्यामध्ये त्यांना जाण्यास मनाई करण्यात आली होती\nधावती गाडी व अशक्त पिढी: आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी महत्वाचं थोडंसं\nव्होडकाचे हे ८ फायदे वाचून तुम्हीही एक बॉटल घरात आणून ठेवाल…\nमेंदू तल्लख करण्यासाठी ह्या १० सवयी तात्काळ थांबवा\nOne thought on “पंचामृतामधील सर्वगुणसंपन्न दुध आणि मध : आहारावर बोलू काही – भाग ४”\nPingback: भारतीय संस्कृतीमधील फलाहाराचे महत्त्व : आहारावर बोलू काही - भाग ५ | मराठी pizza\nजाणून घ्या : मानवाची उत्क्रांती माकडांपासून झाली तरी आजही माकडे का दिसतात\nभाऊबीज : सांस्कृतिक महत्व…\nपुरेसं पाणी मिळालं नाही तर शरीर कश्याप्रकारे प्रतिसाद देतं \nइंटरनेट वर पैसे कमावण्याचे ७ “विश्वासार्ह” मार्ग\nम्हणतात की, ह्याच वृक्षाच्या सावलीत रॉबिनहूड आणि त्याचे साथीदार आराम करायचे\n“मुस्लिम तरुणींनी बँक कर्मचाऱ्यांशी लग्न करणे धर्मविरोधी”- नवा फतवा\nज्ञानाचा मोठा शत्रू अज्ञान नसून ज्ञानाचा भ्रम आहे\nछ. संभाजी राजांच्या खुनाचा बदला घेणाऱ्या ह्या सेनानीला मराठी माणूस कधीच विसरणार नाही\nहिंदू रोहिंग्या स्त्रियांवरील धक्कादायक अत्याचार उघडकीस \nही आहेत गर्भश्रीमंत माणसांची जगातील सर्वात मोठी आणि महागडी घरं\nहे वाचल्यावर तुम्ही कधीही लघवी थांबवून ठेवणार नाही..\n“अज्ञात द्रविड”- हा द्रविड तुमच्या-आमच्या मनात बसायला हवा\nप्रियांका ते कतरिना : हे आहेत यांचे खरे चेहरे\nकाश्मीर नंतर पाकिस्तानला हवी आहे ‘डान्सिंग गर्ल’ \nगांधीजींचा शेवटचा “सच्चा” वैचारिक वारसदार\nप्रेमात पाडतील असे भारतातील सर्वात सुंदर रेल्वेमार्ग\nसूर्यास्ताच्या वेळी पश्चिम क्षितिजावर तांबडा-लाल रंग का पसरतो\nएका पुस्तकाचा दावा: हिटलरने आत्महत्या केली नव्हती, तो तब्बल ९५ वर्षे जगला \nमहादेवाला एक बहिण सुद्धा आहे\nभल्या भल्यांना लाजवेल अशी आहे ह्या ६६ वर्षीय वृद्धाची बॉडी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/three-men-killed-in-three-days-when-nagpur-session-begins-277432.html", "date_download": "2018-04-25T21:49:26Z", "digest": "sha1:SRUSNITXBCN5RBLE4PA4LZPTY26VM2RE", "length": 11289, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना तीन दिवसांत तीन गुंडांची हत्या", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nनागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना तीन दिवसांत तीन गुंडांची हत्या\nनागपुरात भररस्त्यात मुडदे पडत असताना मुख्यमंत्री मात्र नागपुरातील गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा करतायत.\n19 डिसेंबर : नागपुरात विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना टोळी युद्धाचा भडका उडालाय. नागपुरात गेल्या तीन दिवसांत तीन गुंडांच्या हत्या झाल्यात. तरीही नागपुरात गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.\nनागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. 366 आमदार आणि मंत्री नागपुरात आहेत. नागपूरची पोलीस छावणी झालीये. एवढं सगळं असतानाही नागपुरात टोळीयुद्ध भडकलंय. गेल्या तीन दिवसांत नागपुरात टोळीयुद्धातून तीन गुंडांच्या हत्या झाल्यात. शनिवारी खापरखेड्याला गुंड आकाश पाणपत्तेचा खून झाला. कोळसा माफियांच्या संघर्षातून ही घटना घडली. या घटनेच्या फक्त दोन दिवसानंतर पुन्हा खरबी रोड परिसरात संजय बनोदे आणि बादल शांभकर या दोन गुंडांची हत्या झाली. ही हत्याही टोळीच्या वर्चस्ववादातून झाल्याचं सांगण्यात येतंय.\nनागपुरात भररस्त्यात मुडदे पडत असताना मुख्यमंत्री मात्र नागपुरातील गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा करतायत.\nखून, खंडणी बलात्कार या घटना नागपूरकरांसाठी नित्याच्या झाल्यात. अशा अवस्थेत सामान्य नागपूरकराला असुरक्षित वाटू लागलंय. असं असतानाही नागपुरात गुन्हेगारी कमी झालीय हे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं हास्यास्पद वाटतंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: nagpur crimenagpur sessionनागपूरनागपूर हिवाळी अधिवेशन\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pravin1989.wordpress.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-25T21:37:26Z", "digest": "sha1:XWPDAP6T2Q66SRWRZVVAPODBRSDTCKUR", "length": 3338, "nlines": 81, "source_domain": "pravin1989.wordpress.com", "title": "पुणेरी पाट्या | मराठी कविता", "raw_content": "\nप्रेम करणं म्हणजे, एकमेकांकडे पाहणे नाही, तर दोघांनी मिळुन एकाच गोष्टीकडे पाहणे…\nनुकतेच प्रदर्शित केलेले पोस्ट्स\nकित्ती गोड आहे म्हणून सांगू ती…\nजरूर वाचा…ओर्कुट मध्ये कधी कधी…\nमन माझे …तुझ्याकडे आहे…\nइतकी सुंदर का दिसते ती \nफेब्रुवारी 5, 2013 येथे 07:22\nफेब्रुवारी 5, 2013 येथे 07:24\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/intellectual/mulukhmaidan/", "date_download": "2018-04-25T21:49:14Z", "digest": "sha1:4DFA77LNBSMYM37A55LDIQLI5PPSAAEP", "length": 9979, "nlines": 97, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मुलुखमैदान Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nदेव्हाऱ्यावरी विंचू आला देवपूजा नावडे त्याला,\nतेथे पैजारीचे काम, अधमासी तो अधम.\nभुतकाळाचं ओझं अंगावर न घेता वर्तमानात जगत करून भविष्यासाठी विचार करणारा लोकशाहीचा एक स्तंभ.\nप्रस्थापितांनो माफ करा, थोडा गुन्हा घडणार आहे.\nराजीव गांधींना पारशी असण्यापेक्षा हिंदू असणे फायद्याचे होते त्यांनी मातृसत्ताक पद्धत वापरत हिंदू धर्म घेतला. राहुलनी पितृसत्ताक पद्धत वापरात हिंदू धर्म घेतला.\nया महेंद्रसिंग धोनीचं करायचं काय\nअजूनही अटीतटीची वेळ आली की सर्रास विराट कोहली सीमारेषेवर जाऊन उभा राहतो आणि धोनी सूत्रं हातात घेतो. संघात असलेली बांधणी हे दाखवते.\nहिंदू मनाला भावलेला ध्रुव तारा : बाळासाहेब ठाकरे\nबाळासाहेबांकडे दिलदारपणा खूपच होता. पण त्यांच्या आसपास अत्यंत भाबडी किंवा कमालीची बनेल माणसं होती. त्यांच्यापैकी कुणीही शिवसेना मोठी करण्यासाठी बाळासाहेबांच्या पावपट देखील कष्ट घेतले नाही, हे सत्य आहे.\nपरिवर्तनाचा आणखी एक दुवा निखळला\nया सगळ्या परिवर्तनाचा एक दुवा आशिष नेहरा आहे. प्रत्येक टप्प्यावर तो होता. आणि जेंव्हा होता, तेंव्हा प्रामाणिकपणे होता. आयुष्यातला शेवटचा बॉल त्याने टाकला आणि हा संपूर्ण काळ डोळ्यासमोरून गेला.\nनव्या उन्मेषाच्या वाटेवर : “मुलुखमैदान”\nमी भूमिकेचा पक्षपाती आहे हे नमूद करतो. माझ्या लेखनशैलीवर झालेले प्रमुख संस्कार म्हणजे नरहर कुरुंदकर, शेषराव शेषराव मोरे आणि कुमार केतकर. आणि या सगळ्यासकट पुरोगाम्यांसाठी मी आद्य मोदीभक्त आहे. त्यामुळे ज्यांना विशिष्ट विचारसरणीच प्यारी आहे त्यांच्याशी सामना अटळ आहे.\n१० घरगुती उपचार जे तुम्हाला आजीबाईच्या बटव्यात सुद्धा सापडणार नाहीत\nवजन कमी होत नाहीये मग ‘ह्या’ टिप्स नक्की ट्राय करा\nखिशात बिलकुल पैसे टिकत नाहीत अहो मग या टिप्स वापरून स्मार्ट बचत करा ना\nविदेशी पर्यटक भारताकडे इतके का आकर्षित होतात ‘ही’ कारणे देतील तुम्हाला उत्तर \n‘ह्या’ १० गोष्टी घडत असतील तर कदाचित तुमचा पीसी वा लॅपटॉप हॅक झालेला असू शकतो\nविहीर आणि बोअरवेल – काय, कुठे आणि का\nमनसे : प्रचंड आशावादी \nस्नायपर्स तब्बल तीन किलोमीटरवरून अचूक निशाणा कसा साधू शकतात\nजाणून घ्या ‘नेमकं’ कारण ज्यांमुळे विशाल सिक्का यांनी इन्फोसिसच्या सीईओ पदाला रामराम केला\nआकाशाचा रंग निळा का असतो\nतरुण पिढीच्या, तरुण advertisements: ४ ads ज्या तुम्ही बघायलाच हव्या\nसमुद्राखाली असलेली ही हॉटेल्स खरच मन मोहणारी आहेत\nअॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांमुळे गोंधळ घालणारे लोक जनतेला फसवत आहेत काय\nतुका जडला संतापायी, दुजेपणा ठाव नाही : जाऊ तुकोबांच्या गावा ४६\nरामदेवबाबांच्या “पतंजली”चे CEO आचार्य बाळकृष्ण: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक\nक्रिकेटमध्ये Zero ला Duck का म्हणतात जाणून घ्या यामागचं कारण\nनोटबंदी नंतर झाले १५ लाख लोक बेरोजगार, एकूण बेरोजगारांचा आकडा अधिकच भयावह आहे\nमीडिया आणि मोदी विरोधकांचा आणखी एक धातांत खोटा प्रचार…\nमृत्यूनंतरही आपली नखे आणि केस वाढतच असतात का\nभारत अजूनही ब्रिटिशांच्या मनाप्रमाणे चालतोय काय ह्या गोष्टींवरून तसंच वाटतं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3337715/", "date_download": "2018-04-25T22:29:25Z", "digest": "sha1:KEP63AIM7NQPYK6FD2G44YFI7CPECJYL", "length": 2172, "nlines": 53, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील फोटोग्राफर Galaxy wedding photography चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 6\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-rayan-international-school-story-269718.html", "date_download": "2018-04-25T21:50:26Z", "digest": "sha1:555UGDBBC52UF7YIGOBPGPARLRJOX52K", "length": 9775, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रायन इंटरनॅशनलच्या मुंबईच्या शाळेतला 2 वर्ष जुना गैरप्रकार उघड", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nरायन इंटरनॅशनलच्या मुंबईच्या शाळेतला 2 वर्ष जुना गैरप्रकार उघड\n2 वर्षांपूर्वी मुंबईच्या शाळेत एका विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण झाल्याचं पुढे आलं आहे\nमुंबई,13सप्टेंबर: गुरूग्राम इथली रायन इंटरनॅशनल शाळेतील गैरप्रकारावर सगळ्या देशातून टीका होते आहे. पण याच संस्थेच्या मुंबईतल्या शाळेत दोन वर्षांपूर्वी गैरप्रकार झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.\n2 वर्षांपूर्वी मुंबईच्या शाळेत एका विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण झाल्याचं पुढे आलं आहे. सहा वर्षाच्या मुलांचं लैंगिक शोषण झाल्याप्रकरणी सेंट झेवियर्स शाळेच्या मुख्याध्यापकांना अटकही करण्यात आली होती. तेव्हा पालकांनी शाळेविरूद्ध निर्दशनंही केली होती .\nरायन इंटनॅशनलच्या एकट्या महाराष्ट्रातच 100 हून अधिक शाळा आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nउस्ताद अमजद अली खान यांना मा. दीनानाथ पुरस्कार तर आशा भोसलेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://upscgk.com/Current-gk.aspx?ArticleId=028d66d9-99cf-4758-ae72-916b1b5519a2&SearchID=1", "date_download": "2018-04-25T21:56:10Z", "digest": "sha1:RUPJFMZ6P2GDDOEBBBLYDUSIRRUHTBGL", "length": 38300, "nlines": 292, "source_domain": "upscgk.com", "title": "Top GK with Quiz Answer Explaination", "raw_content": "\nमहाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात उसाखालचे क्षेत्र सर्वाधिक आहे\nकोल्हापूर जिल्ह्यासहित कोल्हापूर शहराची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. ऊस हे येथील महत्त्वाचे पीक आहे साहजिकच उसावर आधारित उद्योगधंद्याना इथे महत्वाचे स्थान आहे ...\nकोणार्क सूर्य मंदिर पुरी .शहराच्या जवळ आहे\nकोणार्क सूर्य मंदिर हे तेराव्या शतकात बांधलेले हिंदू मंदिर असून याची निर्मिती राजा नरसिंहदेव(इ.स. १२३६ - १२६४) याने करविली. हे मंदिर ओडिशा राज्याच्या कोणार्क गावमध्ये असून ते युनेस्कोचे एक जागतिक वारसा स्थान आहे. ...\nदक्षिण मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९६६ साली स्थापन झालेल्या दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हैदराबादच्या सिकंदराबाद रेल्वे स्थानक येथे\nदक्षिण मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९६६ साली स्थापन झालेल्या दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हैदराबादच्या सिकंदराबाद रेल्वे स्थानक येथे असून महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक व आंध्र प्रदेश ह्या राज्यांचे काही अथवा पूर्ण भाग दक्षिण मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतात. हैदराबाद महानगरामधील हैदराबाद एम.एम.टी.एस. ही जलद परिवहन प्रणाली दक्षिण मध्य रेल्वेद्वारे चालवली जाते. ...\nअस्तंभा हे पर्वत शिखर महाराष्ट्राच्या नदूरबार . जिल्ह्यामध्ये आहे.\nमहाराष्ट्र राज्याचा वायव्य सीमावर्ती जिल्हा. क्षेत्रफळ १३,१४३ चौ. किमी. लोकसंख्या १६,६२,१८१ (१९७१). विस्तार २०° ३८′ उ. ते २२° ३’ उ. आणि ७३° ४७′ पूर्व ते ७५° ११′ पू. या दरम्यान याच्या नैर्ऋत्येस पश्चिमेस व वायव्येस गुजरात राज्याचे सुरत, डांग व भडोच जिल्हे, उत्तरेस मध्य प्रदेश राज्याचा नेमाड जिल्हा, पूर्वेस महाराष्ट्राचा जळगाव जिल्हा व दक्षिणेस नासिक जिल्हा हे आहेत ...\nसहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे. उत्तर आफ्रिका प्रदेशाचा जवळजवळ सर्व भाग सहाराने व्यापला आहे\nसहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे. उत्तर आफ्रिका प्रदेशाचा जवळजवळ सर्व भाग सहाराने व्यापला आहे. सहाराचे एकुण क्षेत्रफळ ९० लाख वर्ग किमी इतके आहे. सहाराच्या पूर्वेला लाल समुद्र, उत्तरेला भूमध्य समुद्र व ॲटलास पर्वतरांग, पश्चिमेला अटलांटिक महासागर तर दक्षिणेला साहेल पट्टा आहे. सहाराच्या उत्तरेस माघरेब हा भौगोलिक प्रदेश स्थित आहे. ...\nमेळघाट हा महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे. ह प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे.\nमहाराष्ट्राच्या प्रमुख अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांपैकी एक. गुगामल राष्ट्रीय उद्यान याच अभयारण्याचे पूर्वीचे गाभा क्षेत्र होते. येथील जंगल प्रकार हा पानगळी प्रकारात येतो. या अभयारण्यात सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. ...\nमाले ही मालदीव ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nमालदीवचे प्रजासत्ताक हा दक्षिण आशियाच्या हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामधील एक द्वीपसमूह आहे. हा देश भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहांदरम्यान २६ बेटांवर उत्तर-दक्षिण वसलेला आहे. ...\nभारतात भाताची उत्पत्ती झाली. भारतातील जवळजवळ ७५%लोकांच्या आहारात भाताचा समावेश असतो\nभात हे पूर्वापार खाद्यान्नांपैकी एक असून ते जगातील निम्म्याहून अधिक लोकांचे प्रमुख अन्न आहे; तसेच ते अंटार्क्टिका वगळता सर्व खंडांत लागवडीत आहे. भारतातील जवळजवळ ७५%लोकांच्या आहारात भाताचा समावेश असतो. भारतातील एकूण तृणधान्यांच्या वापरापैकी सु. ५०%वापर तांदळचा होतो (गव्हाचा सु. १६%होतो). ...\nभारत देश क्षेत्रफळाने जगातील ७वा सर्वांत मोठा देश आहे\nभारत हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. हा देश क्षेत्रफळाने जगातील ७वा सर्वांत मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, ...\nअहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा आहे.\nअहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. आजच्या परिस्थितीत अहमदनगर जिल्हा हा सर्वांत पुढारलेला आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात राहाता तालुकात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. ...\nअहमदनगर जिल्ह्यातील सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे.\nमुळा नदीवर जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण राहुरी तालुकात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातून अहमदनगर शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास ज्ञानेश्वरसागर असे म्हटले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे. ...\nआंबोली हे महाराष्ट्रातील अत्यंतिक पाऊस पडणार्‍या ठिकाणांपैकी एक आहे. येथे वर्षभरात सरासरी ७५० सेंटिमीटर पाऊस पडतो\nआंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील ५६१९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११च्या जनगणनेनुसार ह्या गावात ८२२ कुटुंबे व एकूण ४००४ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर सावंतवाडी ३० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २२३५ पुरुष आणि १७६९ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १९५ असून अनुसूचित जमातीचे आठ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५६६८५५ आहे. ...\nभारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर मुंबई ते ठाणे अशी ३४ किलोमीटर (२१ मैल) धावली\nभारतात रेल्वे वाहतुकीचा प्रथम आराखडा इ.स. १८३२ सालीच मांडण्यात आला होता, परंतु पुढे एक दशक काहीच हालचाली झाल्या नाहीत. इ.स. १८४४ साली, भारताचे त्यावेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी खाजगी व्यावसायिक मंडळीना रेल्वे व्यवस्था चालू करण्यासाठी परवानगी दिली. दोन नवीन रेल्वे कंपन्यांची स्थापना करण्यात आली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला त्यांना मदत करण्यासाठी सांगण्यात आले. ...\nपंढरपुरास भीमा (भीवरा) नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला ‘चंद्रभागा’ म्हणतात\nविठ्ठल-रूक्मिणी मंदिरे, पंढरपूर.विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे, पंढरपूर.विठ्ठलमंदिर हे अर्थातच गावातील सर्वप्रमुख मंदिर आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा (भीवरा) नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला ‘चंद्रभागा’ म्हणतात. तिच्या वाळवंटात पुंडलिकाचे देवालय (समाधी) आहे. ...\nव्यवस्थापनासाठी भारतीय रेल्वेचे १६ विभाग करण्यात आले आहेत.\nभारतीय रेल्वे (संक्षेपः भा. रे.) ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातील सर्वांत मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. भारतातील रेल्वेमार्गांची एकूण लांबी ६३,१४० कि.मी. (३९,२३३ मैल) इतकी आहे. २००३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतीय रेल्वे दररोज १ कोटी ६० लाख प्रवाशांची, तसेच १४ लाख टन मालाची वाहतूक करते. ...\nरायगड जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते\nरायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले. ...\nमहाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागातले राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे.\nमहाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागातले राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसित [ संदर्भ हवा ]राज्य आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. ...\nगोंदिया जिल्हाहा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता.\nगोंदिया जिल्हाहा पूर्वी भंडारा जिल्ह्याचा एक भाग होता. गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असून मध्य प्रदेश व छत्तीसगढ राज्यालगत आहे. गोंदियाचे क्षेत्रफळ ५,४३१ चौरस किलोमीटर, लोकसंख्या १२,००,१५१ असून साक्षरता ६७.६७% आहे,.विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थानगोंदिया हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे ...\nलोकसंख्येच्या दृष्टीने भारत जगात सध्या दुसर्‍या क्रमांकावर आहे\nलोकसंख्येच्या दृष्टीने भारत जगात सध्या दुसर्‍या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांक अर्थातच चीनचा आहे. सध्याच्या भारतीय लोकसंख्यावाढीचे प्रमाण लक्षात घेता सन 2025 पर्यंत भारत चीनला मागे टाकून प्रथम क्रमांकावर येऊ शकेल. ...\nसातपूडा पर्वत रांगेमूळे नर्मदा व तापी नद्यांचे खोरे अलग झालेले आहे\nसातपुडा : भारतीय द्वीपकल्पावरील महाराष्ट्र–मध्य प्रदेश या राज्यांदरम्यानची एक पर्वतश्रेणी. विंध्य पर्वताच्या दक्षिणेस विंध्यला साधारण समांतर अशी ही पर्वतश्रेणी आहे. मध्य भारतातील पूर्व-पश्चिम गेलेल्या या दोन पर्वतश्रेण्यांनीच उत्तर भारतीय मैदान व दक्षिणेकडील दख्खनचे पठार हे भारताचे दोन मुख्य प्राकृतिक विभाग अलग केले आहेत ...\nहिंदी इतिहास प्रश्नोत्तरी gk MCQ__(108)\nसाहित्य, खेल, भाषा प्रश्नोत्तरी__(12)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/22?page=16", "date_download": "2018-04-25T21:53:36Z", "digest": "sha1:YZ7GP5LIUG7WD76F7H4XADKAZANDVN3S", "length": 5289, "nlines": 153, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कला | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपश्चिम इटलीच्या किनार्‍यावर चिंक्वे तेर्रे नावाची पाच खेडी आहेत. यातल्या एका खेड्यापर्यंत रेल्वेने जाऊन इतर पाच खेडी पायी बघता येतात.\nसंत साहित्यातील कविता -३\nशरद यांनी या लेखावर दिलेल्या प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.\nसंत साहित्यातील कविता -२\nशरद यांनी या लेखावर दिलेल्या प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.\nया चित्रात सुधारणेला बराच वाव तर आहेच पण यात कोणते सुधार आवश्यक आहेत याचबरोबर हे सुधार-संस्करण कसे करावे यावर उहापोह अपेक्षित आहे.\nज्योतिषाविषयी ज्या चर्चा सुरू आहेत त्यात दोन चार शब्द नेहमी कानावर पडतात.\nछायाचित्र टीका व उपक्रम सुरु करुयात.\nदगडावरील कोरीव काम ही भारतीय खंडातली खास कला आहे.\nयाची तोड जगात कुठेही नाही.\nहिंदुस्थानी ख्याल गायकी, काही ढोबळ विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/magazine-base/", "date_download": "2018-04-25T22:07:33Z", "digest": "sha1:G5OYDDSURQYKYRWOFGESFJDGTJTMA5X7", "length": 7603, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: मार्च 12, 2018\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, मनोरंजन, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, फुटर विजेटस, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, डावा साइडबार, बातम्या, एक कॉलम, उजवा साइडबार, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.dtemaharashtra.gov.in/approvedinstitues/CMS/Content_Static.aspx?did=125", "date_download": "2018-04-25T21:46:26Z", "digest": "sha1:NOZRWHR2DUHS2Y7NYIML6ENK3RZJK72D", "length": 46954, "nlines": 484, "source_domain": "www.dtemaharashtra.gov.in", "title": "..:: Directorate of Technical Education, Maharashtra State, Mumbai ::..", "raw_content": "\nतंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य\nतंत्र शिक्षण संचालनालय, म.रा., मुंबई\n3, महापालिका मार्ग, पत्र पेटी क्रमांक 1967, मुंबई-400001.\nदूरध्वनी क्रमांक : 022-22641150 / 51\nमहाराष्ट्र राज्यातील तंत्रशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच राज्यामध्ये तंत्रशिक्षणाची वाढ करण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाची 1948 साली स्थापना झाली. तंत्रशिक्षणाचे धोरण ठरविण्यास शासनास मदत करणे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुशास्त्र, व्यवस्थापन शाखा इ. शाखेतील शासकीय संस्था सुरू करण्याचे तसेच अशासकीय संस्थांना मान्यता देऊन मार्गदर्शन व नियंत्रण करण्याचे काम हे संचालनालयाचे असते. उद्योगधंदे, राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी तसेच औषधनिर्माणशास्त्र इत्यादी शाखेतील संस्था तसेच उद्योगधंदे यांच्याशी समन्वय साधण्याचे कार्य संचालनालयामार्फत केले जाते. जागतिक बँक प्रकल्प, टी.ई.क्यू.आय.पी तसेच कॅनडा-इंडिया प्रोजेक्ट इ. सारखे उपक्रम या संचालनालयात राबविले आहेत व भविष्यातही राबविण्यांत येतील.\nभारताच्या आर्थिक व औद्योगिक विकासासाठी प्रगत तंत्र उद्योग व दर्जेदार तंत्र शिक्षणाची नितांत गरज आहे. पारतंत्रातल्या अविकसित अवस्थेतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथम विकसनशील स्थिती व आता विकसीत स्थितीकडे झेप घेताना तंत्र उद्योग व तंत्र शिक्षणाने महत्वाची कामगिरी बजावली आहे. प्रगत तंत्र उद्योगाने रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करुन दिल्या व दर्जेदार तंत्र शिक्षणाने त्यासाठी तंत्रकुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले. तंत्र क्षेत्रातील या विकासामुळेच पूर्वी शेतीवरच पूर्ण अवलंबून असलेल्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेस औद्योगिक क्षेत्रात आता नेत्रदीपक टप्पा गाठता आला आहे.\nसध्याचे युग हे झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञानाचे युग आहे. यामुळे आजचे तंत्रकौशल्य उद्या कालबाह्य होत आहे. या बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अभ्यासक्रमात सातत्याने बदल करणे अपरिहार्य झाले आहे. त्या अनुषंगाने स्वायत्त तंत्रनिकेतने तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्रोत्साहन देण्याचे धोरण तंत्र शिक्षण संचालनालयाने अंगीकारले आहे. येत्या दशका-दोन दशकात होणाऱ्या सर्व तंत्रज्ञान विषयक बदलांना समर्थपणे समोरे जाण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाने धोरणात्मक कार्य नियोजन केले आहे. महाराष्ट्राची तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडी टिकून राहण्यासाठी व अधिकाधिक प्रगती होण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालय आपला सिंहाचा वाटा उचलत आहे.\nतंत्रशिक्षण विभागाची रचना :-\nतंत्र शिक्षण संचालनालय हे उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या नियंत्रणाखाली आहे.\nमहाराष्ट्र राज्यात पदविका अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेणे, तसेच अभ्यासक्रमामध्ये वेळोवेळी बदल करणे इत्यादी बाबी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत हाताळण्यांत येतात. तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक हे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या नियामक मंडळाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे 4 विभागीय कार्यालये आहेत, याबाबतची अधिक माहिती महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे www.msbte.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nतंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली एकत्रितपणे काम पार पाडण्यासाठी खाली नमूद 6 विभागीय कार्यालये कार्यरत आहेत.\nविभागीय कार्यालयाचे नांव व पत्ता\nदूरध्वनी क्रमांक, संकेत स्थळ व ई-मेल\nविभागीय कार्यालयांतर्गत येणारे जिल्हे\nतंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, जागतिक बँक प्रकल्प इमारत, शासकीय तंत्रनिकेतन परीसर, 49, अलि यावर जंग मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई-400051.\nमुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर\nतंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, 412-ई, बहिरट पाटील चौक, मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर, पुणे-411016.\nपुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर\nतंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, शासकीय तंत्र निकेतन परीसर, पत्र पेटी क्रमांक 217, सामनगांव रोड, नाशिक रोड, नाशिक-422101\nनाशिक, धुळे, जळगांव, अहमदनगर, नंदूरबार\nतंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, शासकीय तंत्र निकेतन परीसर, पत्र पेटी क्रमांक 119, उस्मानपुरा, स्टेशन रोड, औरंगाबाद-431005.\nऔरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड\nतंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, शासकीय तंत्र निकेतन परीसर, नवीन कॉटन मार्केट रोड, सहकारनगर,\nअमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ\nतंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, शासकीय तंत्र निकेतन परीसर, सदर बाजार, नागपूर-440001.\nनागपूर, भंडारा, गोंदीया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा\nसंचालनालयाच्या अधिपत्याखाली खालीलप्रमाणे पदे मंजूर आहेत.\nगट-अ (शिक्षक व शिक्षकेतर)\nतंत्र शिक्षण संचालनालयांतर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या खालीलप्रमाणे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरींग टेक्नॉलॉजी व तत्सम पदविका व पदवी संस्था तसेच एम.बी.ए., एम.सी.ए. या पदव्युत्तर पदवी संस्था कार्यरत आहेत. (शैक्षणिक वर्ष 2016-17)\nअभियांत्रिकी (पदव्युत्तर पदवी )\nऔषधनिर्माणशास्त्र (पदव्युत्तर पदवी )\nवास्तुशास्त्र (पदव्युत्तर पदवी )\nएच.एम.सी.टी (पदव्युत्तर पदवी )\nनियम/ प्रवेश प्रक्रिया :-\nया संचालनालयाशी संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थामधील प्रवेशाचे नियम अथवा महत्वाचे शासन निर्णय www.dtemaharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.\nप्रवेश नियमावली पुस्तक स्वरुपात विशिष्ठ रकमेस विहीत वितरण केंद्रावर उपलब्ध आहेत व त्याबाबतच्या अधिसूचना वेळोवेळी प्रसिध्द केल्या जातात.\nतंत्र शिक्षण संचालनालय नागरिकांच्या सनदेची अंमलबजावणी करण्यास कटिबध्द आहे. तंत्रशिक्षण संचालनालय आपल्या अधिपत्याखालील सेवा कर्तव्य भावनेने व कार्यतत्परतेने उपलब्ध करुन देण्याची हमी देत आहे. या सेवा पुरविताना नागरिकांना सौजन्यपूर्ण वागणूक देण्याची जबाबदारी संचालनालयातील प्रत्येक अधिकारी / कर्मचाऱ्याची राहील.\nतंत्रशिक्षण संचालनालयामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुविधा :-\nतंत्रशिक्षण संचालनालयामार्फत पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशाबाबत कार्यवाही पार पाडली जाते. संचालनालयामार्फत नागरिकांना खालील सेवा पुरविल्या जातात.\nसेवापुरविणारे अधिकारी / कर्मचारी यांचे नाव व हुद्दा\nसेवामुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नांव व हुद्दा\nपदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शुल्क परताव्याबाबत कार्यवाही\nप्रवेश घेऊन तो रद्द केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह केलेला अर्ज\nश्री. दयानंद मेश्राम, सहसंचालक,\nश्री. एस.बी. शिरभाते, सहाय्यक संचालक (तां)\nअर्ज आल्यानंतर सुमारे 1 महिन्यात\nश्री. चंद्रशेखर ओक, (भा.प्र.से.) संचालक, तंत्रशिक्षण, मुंबई.\nव्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता यादी पडताळणीबाबत.\nप्रवेशाकरीता आवश्यक असलेली सर्व मुळ कागदपत्रे, संचालनालयाच्या संकेतस्थळावर अपलोड केलेली गुणवत्ता यादीची प्रत आणि प्रवेश नियमावलीत नमूद केलेल्या कगादपत्रांसह संस्थेच्या तसेच अभ्यासक्रमास मंजूरीबाबतचे सर्व कागदपत्रे.\nअर्ज आल्यानंतर सुमारे 1 महिन्यात\nसेवापुरविणारे अधिकारी / कर्मचारी यांचे नाव व हुद्दा\nसेवामुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नांव व हुद्दा\nअखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदे अंतर्गत पदविका व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था तसेच सुरु असलेल्या संस्थांना नवीन पदविका अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता वाढ / घट बाबतच्या प्रस्तावास परिषदेच्या मान्यतेकरीता संचालनालयामार्फत शिफारशी सादर करणे.\nअखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने संबंधित शैक्षणिक वर्षाकरीता प्रसिध्द केलेल्या ॲप्रुव्हल प्रोसेस हँडबुकमध्ये नमूद केलेली कागदपत्रे\nश्री. व्ही.जी. तांबे, सहाय्यक संचालक (तां.)\nप्रस्ताव सादर करण्यासाठी परिषदेने विहित केलेल्या अंतिम दिनांकानंतर 15 दिवस\nश्री. चंद्रशेखर ओक, (भा.प्र.से.) संचालक, तंत्रशिक्षण, मुंबई.\nउपरोक्त संस्थांच्या बाबतीत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परीषदेमार्फत मान्यता मिळाल्यानंतर व निर्गमित शासन निर्णयातील अटींच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही.\nशासन निर्णयात नमूद अटींच्या अनुषंगाने कागदपत्रे\nशासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर 1 महिन्यांच्या आत\nशासकीय / शासकीय अनुदानित तंत्रनिकेतनात पदविका अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे संस्था स्थलांतराबाबतचे कामकाज.\nसंबंधित शैक्षणिक वर्षातील प्रवेश नियमावलीतील तरतूदीनुसार\nसंस्था स्थलांतराबाबतचा निर्णय थेट द्वितीय वर्ष प्रवेशाच्य जागा वाटप जाहिर करण्याच्या तीन दिवस पूर्वीच्या दिनांकापर्यंत\nसेवापुरविणारे अधिकारी / कर्मचारी यांचे नाव व हुद्दा\nसेवामुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नांव व हुद्दा\nअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेअंतर्गत पदवी / पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नवीन संस्था तसेच अस्तित्वातील संस्थांना नवीन अभ्यासक्रम, प्रवेशक्षमता वाढ / घट बाबतच्या प्रस्तावास परिषदेच्या मान्यतेकरिता संचालनालयामार्फत शासनास शिफारशी सादर करणे.\nअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने संबंधित शैक्षणिक वर्षाकरिता प्रसिध्द केलेल्या ॲप्रुअल प्रोसेस हॅण्डबुकमध्ये नमूद केलेली कागदपत्रे\nश्री. दयानंद मेश्राम, सहसंचालक\nश्री. एस.बी. शिरभाते, सहाय्यक संचालक (तां)\nप्रस्ताव सादर करण्यासाठी परिषदेने विहित केलेल्या अंतिम दिनांकानंतर 15 दिवस\nश्री. चंद्रशेखर ओक, (भा.प्र.से.) संचालक, तंत्रशिक्षण, मुंबई.\nउपरोक्त संस्थांच्या बाबतीत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेमार्फत मान्यता मिळाल्यानंतर व निर्गमित शासन निर्णयातील अटींच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही\nशासन निर्णयात नमूद अटींच्या अनुषंगाने कागदपत्रे\nशासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत\nअ) गुणवत्ता-नि-साधन आधारित शिष्यवृत्ती योजना\nमहाराष्ट्राचा अधिवास (Domicile) असलेल्या अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. (नवीन व नुतनीकरण) ऑनलाईन भरलेल्या अर्जाच्या प्रिंटसोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.\n1. विद्यार्थ्यांची स्वत:ची स्वाक्षरी असलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र (फोटो)\n2. शालांत परीक्षा पासूनच्या परीक्षांच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रती.\n3. अर्जदाराच्या पालकाचे / कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्नाचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.\n4. कायमस्वरुपी पत्त्याबाबतचा पुरावा तसेच या योजनेच्या अधिक माहितीकरीता केंद्र शासनाचे संकेतस्थळ :\nNational Scholarship portal च्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरुन माहिती प्राप्त करुन घेता येईल.\nकेंद्र शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर 1 महिन्यात\nश्री. चंद्रशेखर ओक, (भा.प्र.से.) संचालक, तंत्रशिक्षण, मुंबई.\nब) फ्री कोचिंग अँड अलाइड स्कीम\nकेंद्र शासनाने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शासनाची मोफत प्रशिक्षण योजना 2007-08 पासून सुरु केली आहे. सदर योजनेंतर्गत अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुस्लिम, शीख, बौध्द, ख्रिश्चन, पारशी व जैन या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांकरीता लागू करण्यांत आलेली आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी संस्थांना 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सदर योजनेअंतर्गत प्रस्ताव जमा करण्यासाठीची जाहिरात दरवर्षी केंद्र शासनाकडून देण्यात येते. सदर योजनेसाठी संस्थेनी सादर केलेल्या प्रस्तावाची संचालनालयाच्या विभागीय कार्यालयांमार्फत तपासणी केली जाते. संचालनालयाकडून संपूर्ण तपासणी अहवाल संस्थेच्या प्रस्तावासोबत राज्य शासनामार्फत केंद्र शासनास पाठविण्यात येतो. केंद्र शासनाकडून प्रस्ताव (अभ्यासक्रम व विद्यार्थ्यांची संख्या) मंजूर झाल्यानंतर मंजूर अनुदानाच्या 50 टक्के (पहिला हप्ता) केंद्र शासनाकडून पत्रासह थेट संस्थांना देण्यात येते. संस्थांना अनुदान प्राप्त झाल्यानंतर या योजनेच्या अटी व शर्तीनुसार\n1. विद्यार्थी अल्प संख्यांक समुदायाचे असावे.\n2. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रूपये 2.50 लाखांपेक्षा कमी असावे.\n3. पूर्वी या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांने कोणताही फायदा घेतलेला नसावा.\n4. 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव इ. संस्थांना जाहिरात देऊन केंद्र शासनाकडून मंजूर अभ्यासक्रमासाठी मोफत प्रशिक्षण देण्यासाठी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकडून अर्ज स्विकारून व अटी व शर्तींनुसार निवड करून मोफत प्रशिक्षण द्यावे लागते. तसेच या योजनेच्या अधिक माहितीकरीता केंद्र शासनाच्या संकेतस्थळ : www.minorityaffairs.gov.in याव्दारे माहिती प्राप्त करुन घेता येईल.\nकेंद्र शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर 1 महिन्यात\nश्री. चंद्रशेखर ओक, (भा.प्र.से.) संचालक, तंत्रशिक्षण, मुंबई.\nअ) उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना\nमहाराष्ट्राचा अधिवास (डोमिसाईल) असलेल्या समुदायातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.(नविन व नूतनीकरण) ऑनलाईन भरलेल्या अर्जाच्या प्रिंट सोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत.\n1. पासपोर्ट साईझ फोटोसह स्वाक्षरी असलेल्या अर्जाची स्कॅन कॉपी.\n2. सध्या शिकत असलेल्या अभ्यासक्रमांच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती (शालांत परीक्षेपासूनच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती)\n3. अर्जदाराच्या पालकाचे / कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्नाचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.\n4. कायमस्वरूपी पत्याबाबतचा पुरावा (डोमिसाईल प्रमाणपत्र / आधारकार्ड नंबर / निवडणूक ओळसखपत्र)\n5. विद्यार्थ्यांच्या स्वत:च्या बँक खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत किंवा रद्द केलेला धनादेश (चेक)\n6. नविन / नूतनीकरणाच्या अर्जात विद्यार्थ्यांचा स्व्त:चा आधारकार्ड नंबर नमूद करणे आवश्यक आहे.\nतसेच या योजनेच्या अधिक माहितीकरीता\nसंकेत स्थळ :www.dtemaharashtra.gov.in /scholarships याव्दारे माहिती प्राप्त करून घेता येईल.\nराज्य शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर 1 महिन्यात\nश्री. चंद्रशेखर ओक, (भा.प्र.से.) संचालक, तंत्रशिक्षण, मुंबई.\nब) रोजगाराभिमुख प्रशिक्षण फी प्रतिपूर्ती योजना\nअल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांनी ऑन लाईन अर्ज करणे आवश्यक आहे.\nफोटोसहित ऑनलाई भरलेल्या अर्जाच्या प्रिंट सोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.\n1. विद्यार्थ्यांचे स्वत:च्या किंवा विद्यार्थी व पालक यांच्या संयुक्त बँक खात्याच्या पासबुकची साक्षांकित प्रत (संयुक्त बँक खात्याबाबत विद्यार्थ्यांचे नाव बँक खात्यामध्ये पहिल्या क्रमांकावर असणे आवश्यक आहे)\n2. शालांत परीक्षेमध्ये अर्जित केलेले गुण दर्शविणा-या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत\n3. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा. उदा. वीज देयक, दूरध्वनी देयक, पारपत्र, निवडणुक ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एकाची स्वाक्षरी केलेली साक्षांकित प्रत\n4. स्वयंरोजगार असलेल्या पालकांच्या बाबतीत स्वयंघोषित उत्पन्नाचे प्रतिज्ञापत्र (वेबसाईटवर दिलेल्या विवरणपत्रानुसार) / नोकरी करणा-या पालकांच्या बाबतीत त्यांच्या नियोक्त्याकडून प्राप्त केलेल्या त्या वर्षीच्या उत्पन्नाच्या दाखल्याची प्रत.\n5. विद्यार्थ्याने ज्या वर्षी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे त्या अभ्यासक्रमाच्या भरलेल्या प्रवेश शुल्क पावतीची साक्षांकित प्रत व विद्यार्थ्यांच्या संबंधित अभ्यासक्रमाच्या त्या वर्षीच्या उत्तीर्ण / अनुत्तीर्ण प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत.\n6. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची फी प्रतिपुर्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात देण्यांत येईल व त्यासाठी संस्थांनी विद्यार्थ्यांचे बिनचूक खाते क्रमांक ऑनलाईन अर्जामध्ये भरावा. अर्जात भरलेला बॅक खाते क्रमांक चुकीचा निघाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्था प्रमुखाची राहील. तसेच योजनेच्या अधिक माहितीकरीता संकेतस्थळ :\nwww.dtemaharashtra.gov.in/EOTP याद्वारे माहिती प्राप्त करुन घेता येईल.\nराज्य शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर 1 महिन्यात\nश्री. चंद्रशेखर ओक, (भा.प्र.से.) संचालक, तंत्रशिक्षण, मुंबई.\nतंत्रशिक्षण संचालनालयामार्फत हाताळले जाणारे विषय, संबंधित जन माहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी व संबंधित कार्यासने :-\nपदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या संस्थांना मान्यता व विना अनुदानित पदवी व पदव्युत्तर पदवी संस्थांमधील आस्थापना विषयक बाबी\nपदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश व गुणवत्ता यादीस मान्यता देणे\nमाहिती तंत्रज्ञान विकास केंद्र\nशासकीय व अनुदानित पदवी व पदव्युत्तर पदवी संस्थांमधील शिक्षकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आस्थापना व प्रशासन विषयक बाबी\nशासकीय व अशासकीय अनुदानित पदविका संस्थांमधील शिक्षकीय अधिकाऱ्यांचे आस्थापना व प्रशासन विषयक बाबी\nशासकीय संस्थांमधील सेवा निवृत्ती प्रकरणे, वेतननिश्चिती व इतर प्रशासकीय बाबी\nलेखा विभाग-देयके पारीत करण्याबाबतच्या सर्व बाबी\nअशासकीय अनुदानित संस्थांना अनुदान विषयक बाबी हाताळणे\nअशासकीय अनुदानित संस्थांतील सेवा निवृत्ती प्रकरणे, वैद्यकीय देयके\nवार्षिक योजनांतर्गत नियोजनाच्या बाबी\nपदविका अभ्यासक्रमांच्या संस्थांना मान्यता, प्रवेश व विना अनुदानित पदविका संस्थांमधील आस्थापना विषयक बाबी\nसर्व प्रकारच्या खरेदी व प्रशिक्षणविषयक बाबी\nमुख्य कार्यालयातील गट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या आस्थपना व प्रशासकीय बाबी\nरचना व कार्यपध्दती अधिकारी\nनोंदणी शाखा व जुने अभिलेख जतन करणे\nरचना व कार्यपध्दती अधिकारी\nभांडार पडताळणी व लेखा आक्षेपबाबत कार्यवाही\nमुख्य लेखा व भांडार पडताळणी अधिकारी\nयोजनेत्तर अर्थसंकल्प, विना अनुदानित संस्थांच्या इ.बी.सी. सवलती विषयक बाबी व शासकीय संस्थांचे अनुदान वाटप\nसंचालनालयातील सर्व संकीर्ण कामकाज व स्टेशनरी देणे. संचालनालय व अधिनस्त सर्व कार्यालये / संस्थातील वर्ग 1 ते 4 मधील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सर्व प्रकारचे अग्रिम मंजूर करणे.\nप्रमुख, मुल्यांकन व निर्धारण व प्रमुख खरेदी विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2032", "date_download": "2018-04-25T21:54:13Z", "digest": "sha1:GGKVXHR5XNEUJV4HREOD5ZBNFI7FJNUH", "length": 15312, "nlines": 110, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मराठीत प्रथमच मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश युनिकोड सीडीत उपलब्ध ... | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठीत प्रथमच मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश युनिकोड सीडीत उपलब्ध ...\nमराठीत प्रथमच मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश आता सीडी आवृत्तीत उपलब्ध झाला आहे. तो संगणक प्रकाशनने उपलब्ध केला आहे. त्याची किंमत फार कमी म्हणजे फक्त ७५/- रू. आहे व त्यामध्ये ६०००० हून अधिक मराठी शब्दांचे अर्थ हे इंग्रजी भाषेत उपलब्ध केलेले आहेत. तो शब्दकोश युनिकोडमध्ये असल्याने त्यामध्ये मराठी शब्द शोधण्याची सोयही त्यात केलेली आहे. तसेच वाचण्यासाठी टाईप लहान-मोठा करण्याची सोयही त्यात दिलेली आहे.\nअशी संधी चालून आल्यामुळे मला ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावीशी वाटते. आणि ती उपयुक्त अशीच आहे. जर तुम्हाला तो शब्दकोश हवा असेल तर मी त्यासाठी संगणक प्रकाशनचा नंबर देत आहे त्यांचा नंबर आहे ०२२-२७६९५६०३/ ९९८७६४२७९१/९९.\nसंगणक प्रकाशनने मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश विक्रीसाठी www.molesworth.esanganak.com ह्या संकेतस्थळावर ठेवला आहे. तसेच त्याची इत्थंभूत माहितीही त्यांनी दिलेली आहे. संगणक प्रकाशनने दीड वर्षात हा शब्दकोश उपलब्ध केला आहे.\nमोल्सवर्थ-कॅन्डीचा इंग्रजी-मराठी कोश देखील आहे. दुर्मीळ पण उपयुक्त. त्या कोशात एकेका इंग्रजी शब्दासाठी डझनावारी मराठी प्रतिशब्द मिळतात. त्या संगणक प्रकाशनाने हेही काम हाती घ्यावे. या कोशांनंतर अनेक कोश झाले पण या दोघांची सर कुणालाही आली नाही. --वाचक्‍नवी\nवसंत सुधाकर लिमये [12 Sep 2009 रोजी 14:00 वा.]\nउत्तम माहिती. आंतरजालावर विसंबुन न राहता आता संगणकावर कायम शब्दकोश उपलब्ध राहील. किंमतही अतीशय वाजवी आहे.\nमोल्सवर्थच्या साईटपेक्षा ही सीडी वापरणे अधिक सोयिस्कर आहे का\nअनिल पेंढारकर [12 Sep 2009 रोजी 17:01 वा.]\nशब्दकोश युनिकोडमध्ये आहे हे फारच चांगले आहे. लवकरच आणखी प्रकाशक असे कोश तयार करण्यास उद्युक्त होतील ही आशा.\nअतिशय उत्तम.मी अश्या शब्दकोशा च्या शोधात होतोच.बरे झाले.आता लगेच सम्पर्क साधतो.धन्यवाद.\nविसोबा खेचर [14 Sep 2009 रोजी 04:09 वा.]\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nवर दिलेले संकेतस्थळ कार्यालयातून उघडण्याचा प्रयत्न केला असता \"ही साईट धोकादायक् असून प्रवेश प्रतिबंधित' असा मजकूर दिसला. (अर्थात इषारा धुडकावून पुढे जाण्याचा पर्याय मी कार्यालयीन संगणक असल्यामुळे स्वीकारला नाही.) अजून कोणाला असा अनुभव आला आहे का \nशिवाय, ही सीडी तिथेच 'उतरवून घेण्याची सोय' (अर्थात पैसे भरुन्) दिली आहे का \nहैयो हैयैयो [16 Sep 2009 रोजी 03:26 वा.]\nसंगणक प्रकाशनने मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश विक्रीसाठी www.molesworth.esanganak.com ह्या संकेतस्थळावर ठेवला आहे. तसेच त्याची इत्थंभूत माहितीही त्यांनी दिलेली आहे. संगणक प्रकाशनने दीड वर्षात हा शब्दकोश उपलब्ध केला आहे.\nवर दिलेले संकेतस्थळ कार्यालयातून उघडण्याचा प्रयत्न केला असता \"ही साईट धोकादायक् असून प्रवेश प्रतिबंधित' असा मजकूर दिसला. (अर्थात इषारा धुडकावून पुढे जाण्याचा पर्याय मी कार्यालयीन संगणक असल्यामुळे स्वीकारला नाही.) अजून कोणाला असा अनुभव आला आहे का \nशिवाय, ही सीडी तिथेच 'उतरवून घेण्याची सोय' (अर्थात पैसे भरुन्) दिली आहे का \nमला खालीलप्रमाणे संदेश येतो.\nप्रतिसाद लिहिताना 'प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.' असे लिहून आल्यामु़ळे माझी स्वाक्षरी पुनःपुनः लिहितो. धन्यवाद.\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nदिलेल्या क्रमांकावर एका मित्राने फोन केला. त्यांच्या म्हणण्यानुसार साइट सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्यामुळे असा संदेश येतो आहे. एक-दोन दिवसात ठीक होईल. सदर शब्दकोश सध्या दादर येथील आयडियल बुक डेपोमध्ये उपलब्ध आहे असेही त्यांनी सांगितले.\nसंसर्गजनक संकेतस्थळ - ईसंगणक.कॉम\nईसंगणक.कॉम ही साईट मालवेअर प्रसारित करत आहे.\nगेल्या नव्वद दिवसात ५ वेळा असे संसर्ग प्रसारित झाले आहेत अशी माहिती गूगल देत आहे.\nतेव्हा दक्षता घ्यावी किंवा हा धागा प्रकाशित करणार्‍या सदस्याकडे विचारणा व्हावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2015/09/11/tii-14/", "date_download": "2018-04-25T21:52:09Z", "digest": "sha1:IUDP37LFTUPXG2ONPFMJIEPW6UDRHP6L", "length": 12785, "nlines": 119, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – १४ | गुज मनीचे...", "raw_content": "\n‘ती’ च्या बद्दल खूप वेळा लिहावं वाटलं – तिच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका मिळाली तेव्हा, ती आजी झाली तेव्हा, तिचा व्हॉटस् ॲपचा फोटो पाहिला तेव्हा…निमित्त बरीच होती पण योग जुळून येत नव्हता. आज तिच्याशी बोलावे असे खूप वाटले. तिच्याशी छान तासभर गप्पा मारल्या. दोघीही फ्रेश झालो. तिचे खळखळणारे हसू ऐकले आणि वाटलं आजच लिहायला घ्यावे.\n‘ती’ मुंबईची. रुईयाची. एस्.वाय. ला होती तेव्हा लग्न झाले. सासरी आली तेव्हा तिला काहीच स्वयंपाक येत नव्हता ते (ज्याने आत्ता तिच्या हातचे खाल्लेय त्याला) सांगून विश्वास बसणार नाही. तिच्या नवर्याने तिचा पदार्थ जमून आला नाही म्हणून ताट भिरकावले होते. तिने लगेच ते आव्हान स्विकारले. नुसतेच स्विकारले नाही तर त्यात बाजीही मारली. आज तिचा नवरा तिच्या स्वयंपाकाची तारीफ करताना थकत नाही.\nसंसारात पूर्णपणे रमली असताना अचानक नशीबाने परिक्षा घेतली. तिच्या नवर्याला तरुण वयात ह्रदयविकाराचा झटका आला आणि शस्त्रक्रिया करावी लागली. हॉस्पिटल मागे लागले. डॉक्टरांशी भेटी होत होत्या. त्यातून तिला एका नविन ‘पर्फुशनीस्ट’ नावाच्या ‘पॅरामेडिकल’ क्षेत्राशी ओळख झाली. पुढे नवर्याची तब्येत सुधारली. तिने ‘पर्फुशनीस्ट’ चा वर्षभराचा कोर्स करायचे ठरविले. त्याच अभ्यासक्रमासाठी ती पुण्यात होती, जेव्हा आमची भेट झाली. नवर्या-मुली पासून लांब राहून तिने कोर्स पूर्ण केला. परत आपल्या गावी जाऊन नोकरीला लागली.\nचौकटीच्या बाहेर पडून तिने एक वेगळे पाऊल टाकले. शिक्षणानंतर एका तपानंतर तिचे करियर सुरु झाले. तिचा निर्णय सत्यात उतरविण्यात तिच्या नवर्याचा मोलाचा वाटा होताच, मुलीचे-घरच्यांचे सहकार्य होतेच पण तिची जिद्धही होतीच कुठलीही गोष्ट पूर्णत्वाला नेण्याकरिता, ती करण्यासाठीची जिद्ध लागते. सबबी, पळवाटा शोधल्या की चिक्कार सापडतात पण त्यावर मात करता यायला हवी. मग प्रगती ही होणारच कुठलीही गोष्ट पूर्णत्वाला नेण्याकरिता, ती करण्यासाठीची जिद्ध लागते. सबबी, पळवाटा शोधल्या की चिक्कार सापडतात पण त्यावर मात करता यायला हवी. मग प्रगती ही होणारच आज ‘ती’ स्वतंत्रपणे स्वत:च्या पायावर उभी आहे.\n‘ती’च्या नातीचे कौतुक ऐकून झाल्यावर मी तिला ‘आजीबाई’ म्हणून चिडवत विचारले,”काय गं, लेकीचा बाल-विवाह केलास” त्यावर तिचे उत्तर,”बाल-विवाह तिचा कुठे” त्यावर तिचे उत्तर,”बाल-विवाह तिचा कुठे बाल-विवाह तर माझा झाला होता बाल-विवाह तर माझा झाला होता” पुढे ती म्हणाली,”मुलीचे तिनेच जमविले. सगळे वेळीच झाले की चांगले. थांबायचे कारण नव्हते मग करुन टाकले तिचे.” मलाही पटते – कमी वयात आपण जास्त परिवर्तशील असतो. पार्टनरशी जुळवून घ्यायला सापं जाते. वयामुळे जितके विचार प्रगल्भ होतात, तितकेच ते ठाम होत जातात व जुळवून घेणे कठिण होत जाते. संसार म्हंटलं की सगळे पुढे-मागे, कमी-जास्त जुळवून घेतातच. इथे वय कोवळे असण्याचा फायदाच जास्त होत असावा. अगदीच वीशीत नाही पण शिक्षण पूर्ण झाले व नोकरीला लागून स्थिरावलो की पंचविशी उलटतेच, आणि तेच वय योग्य. त्यावयात योग्य जोडीदाराची योग्य साथ मिळाली की दोघांचे आयुष्य बहरु शकते असे मला तरी वाटते. असो” पुढे ती म्हणाली,”मुलीचे तिनेच जमविले. सगळे वेळीच झाले की चांगले. थांबायचे कारण नव्हते मग करुन टाकले तिचे.” मलाही पटते – कमी वयात आपण जास्त परिवर्तशील असतो. पार्टनरशी जुळवून घ्यायला सापं जाते. वयामुळे जितके विचार प्रगल्भ होतात, तितकेच ते ठाम होत जातात व जुळवून घेणे कठिण होत जाते. संसार म्हंटलं की सगळे पुढे-मागे, कमी-जास्त जुळवून घेतातच. इथे वय कोवळे असण्याचा फायदाच जास्त होत असावा. अगदीच वीशीत नाही पण शिक्षण पूर्ण झाले व नोकरीला लागून स्थिरावलो की पंचविशी उलटतेच, आणि तेच वय योग्य. त्यावयात योग्य जोडीदाराची योग्य साथ मिळाली की दोघांचे आयुष्य बहरु शकते असे मला तरी वाटते. असो हे ज्याचे त्याचे वैयक्तिक प्राधान्य आहे.\nपरवाच ‘ती’ने व्हॉटस् ॲपवर तिचा ‘सितार’ वाजवितानाचा फोटो टाकला. तो बघून मी (हम आपके हैं कोन स्टाईलने) तिला विचारले,”बजाना-वजाना भी आता हैं, या सिर्फ पोज लेगे खडी हो”. तिचे लगेच उत्तर आले,”अगं शिकतेय सितार. बरेच वर्षापासून ईच्छा होती.” मी मनातून आनंदले. कुठलीही नविन गोष्ट शिकायला, करायला कधीच उशीर झालेला नसतो हे ‘ती’ने पुन्हा दाखवून दिले.\nनेहमी प्रमाणे मी या ‘ती’ची नीटशी ओळख करुन देते – ‘ती’ गोरी, घारी, उंच आहे, लांब केस, उत्साही, बोलघेवडी व हसरी आहे. आशा आणि जगजीतसाठी वेडी आहे. ‘ती’ चिरतरुण आहे आणि तशीच राहवी असे मला वाटते. आम्ही पेईंग गेस्ट होतो तिथे ही ‘ती’ काही महिने माझी शेजारी होती. माझ्या या मैत्रिणीत आणि माझ्यात तब्बल दहा वर्षांचा फरक आहे पण मैत्रीला थोडंच वयाचे बंधन असते\nदिनांक : सप्टेंबर 11, 2015\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, पुणे, Friendship, Fun, General\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3431353/", "date_download": "2018-04-25T22:28:37Z", "digest": "sha1:3CPRGT7372YZZY5XJ7BMQACL2ZM4MLXT", "length": 1975, "nlines": 53, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील फोटोग्राफर Kashmir Studio चा \"rendom\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 9\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3572141/", "date_download": "2018-04-25T22:28:27Z", "digest": "sha1:I2Y4JUUU442PQSBIRIA57VBOFDPSFL6V", "length": 2142, "nlines": 50, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील साडी Shimoni Vastralay चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 5\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/firoz-khan-shifted-in-nagpur-269723.html", "date_download": "2018-04-25T21:45:03Z", "digest": "sha1:LXRIJ6ZDINXHP2FKWUWVJF7NC5AJW4F3", "length": 10841, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "1993 बाॅंम्बस्फोटातील आरोपी फिरोज खानला नागपूर जेलमध्ये हलवलं", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n1993 बाॅंम्बस्फोटातील आरोपी फिरोज खानला नागपूर जेलमध्ये हलवलं\nफिरोजला सध्या फाशी यार्डातील कोठडीत ठेवण्यात आलं आहे.२४ वर्षांपूर्वी फिरोज आणि त्याचे साथीदार बॉम्बस्फोटानंतर फरार झाले होते\nनागपूर,13सप्टेंबर: मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बाँम्बस्फोट प्रकरणातील दोषी आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला दहशतवादी फिरोज खानला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आलं आहे.याआधीही अनेक दहशतवाद्यांना या जेलमध्ये हलवल्यामुळे या जेलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.\nफिरोजला सध्या फाशी यार्डातील कोठडीत ठेवण्यात आलं आहे.२४ वर्षांपूर्वी फिरोज आणि त्याचे साथीदार बॉंम्बस्फोटानंतर फरार झाले होते. नंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. फिरोजचे साथीदार अजगर मुकादम आणि अब्दुल गनी तुर्क हे दोघे नागपूरच्याच कारागृहात आहेत. आता २४ वर्षानंतर या कुख्यात दहशतवाद्यांची जेलमध्ये भेट झाली आहे. सोमवारीच आयुष पुगलिया या कुश कटारिया अपहरण आणि हत्या प्रकरणातील दोषीचा जेलमध्येच खून करण्यात आला होता.\nदेशभरातील अनेक कुख्यात दहशतवादी नागपूर सेंट्रल जेल मध्ये हलवण्यात आल्याने जेलची सुरक्षा वाढवण्याची मागणी होते आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nअमित शहा-सरसंघचालक भेट,चार तास झाली खलबतं\nनामर्दाच्या अवलादांना ठेचून काढू, शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokbhramanti-news/christmas-market-in-europe-1599969/", "date_download": "2018-04-25T22:13:53Z", "digest": "sha1:TXJZV53MKLV5U4RPN6UIO3G7FMX5IRM3", "length": 18698, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Christmas market in Europe | युरोपातील ख्रिसमस बाजार | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nड्रेस्डेन शहरातील ख्रिसमस मार्केट १४३४ मध्ये सुरू झाले\nहिवाळ्यात युरोपचा प्रवास म्हणजे गारठवणाऱ्या थंडीशी गाठ . पण, हिवाळ्यात युरोप अनुभवण्यासारखा आहे आणि विशेष मजा आहे ती डिसेंबरमधल्या ख्रिसमस बाजारांत. युरोपभेटीत या बाजारांत फेरफटका मारायलाच हवा.\nयुरोपमध्ये फिरायला कधी जायचे तर साधारण उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच जून, जुलै, ऑगस्टमध्ये जाऊ असाच विचार मनात येतो. हिवाळ्यात युरोपचा प्रवास म्हणजे थंडीशी गाठं .त्यामुळे तो नकोसाच, असे अनेकांना वाटते. पण हिवाळ्यातही युरोप अनुभवण्यासारखा आहे आणि विशेष मजा आहे डिसेंबरमधल्या ख्रिसमस मार्केट्समध्ये. ख्रिसमस मार्केट्स हे रस्त्यावर भरणारे बाजार. साधारणत: ख्रिसमसच्या आधी चार आठवडय़ांपासून हे बाजार सुरू होतात.\nया मार्केट्सची सुरुवात जर्मनीमध्ये मध्ययुगीन काळात झाली. ड्रेस्डेन शहरातील ख्रिसमस मार्केट १४३४ मध्ये सुरू झाले, तर इतर काही मार्केट्सचा उल्लेख त्याआधीही आढळतो. आता ख्रिसमस मार्केट्स युरोपमध्ये फारच लोकप्रिय झाली आहेत आणि सगळ्या छोटय़ा, मोठय़ा शहरांत अशी मार्केट्स पाहायला मिळतात. जर्मनीमध्येच या वर्षी २५०० हून अधिक मार्केट्स आहेत. एकटय़ा बर्लिन शहरातच ६० पेक्षा जास्त ख्रिसमस मार्केट्स आहेत. ड्रेस्डेन, न्यूर्नबर्ग, फ्रँकफर्ट, डॉर्टमुंड, कोलोन या जर्मन शहरांतली मार्केट्स विशेष लोकप्रिय आहेत. त्याचबरोबर प्राग, क्रोएशियामधील झाग्रेब, व्हिएन्ना अशा अनेक ठिकाणची मार्केट्स प्रसिद्ध आहेत, ज्यांना लोक आवर्जून भेट देतात. लंडनमध्ये तसेच अमेरिकेत शिकागो, न्यूयॉर्क आणि इतर अनेक शहरांत ख्रिसमस मार्केट्स पाहायला मिळतात.\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nबऱ्याचदा ऐतिहासिक गावभाग, म्युझियम्स अशा ठिकाणी मार्केट्स केली जातात. अशा ठिकाणी आयोजित केलेल्या मार्केट्समुळे ऐतिहासिक वास्तूंना नवी झळाळी मिळते. सगळी मार्केट्स साधारण एकसारखी असली तरी काही मार्केट्स मध्ययुगीन, बोहेमिअन, पोलिश अशा विशिष्ट विषयांवर आधारित असतात. ही मार्केट्स काही ठरावीक दिवशीच, साधारण शनिवार-रविवारी असतात. ख्रिसमस मार्केटमध्ये ख्रिसमस ट्री, रोषणाई तर बघायला मिळतेच, पण येशू ख्रिस्ताशी संबंधित काही देखावेही असतात. तसेच पारंपरिक संगीत, परेड आणि इतर कार्यक्रमही आयोजित केले जातात.\nख्रिसमस मार्केटमध्ये जिंजरब्रेडशी साधर्म्य असणारे लेबकुखन तसेच मागेनब्रोट, रोस्टेड अलमोण्डस, चेस्टनट्स, स्टोलन (केक) सारखे पारंपरिक पदार्थ मिळतात. हृदयाच्या तसेच विशिष्ट कार्टून स्वरूपात असणारे लेबकुखन फार लोकप्रिय आहेत. त्यावर विविध मेसेजसुद्धा पाहायला मिळतात. तसेच सॉसेजेस, पिझ्झा, क्रेप, बटाटय़ाचे पॅनकेक्स, ब्रेड अशा खाद्यपदार्थाची मार्केटमध्ये रेलचेल असते. ग्लुवाइन (दालचिनी इत्यादी मसाले अथवा सफरचंद, चेरी इ. फळांचा स्वाद असलेली वाइन, जी गरम करून प्यायली जाते)eierpunsch(अंडय़ापासून बनवलेले पंच), kinderpunsch खास लहान मुलांसाठी बनवलेले पंच) अशी गरम पेयही इथे मिळतात. यातील काही विशेष ख्रिसमसच्या सुमारासच उपलब्ध असतात.\nत्याचबरोबर ख्रिसमस सजावटीसाठी उपयोगी साहित्य, तसेच भेट देण्यासाठी वस्तू ख्रिसमस मार्केट्समध्ये विकत घेता येतात. आकर्षक मेणबत्त्या, मेणबत्त्यांचे स्टॅण्ड, लाकडी वस्तू, काचेच्या वस्तू, कलाकुसर केलेल्या कापडी टेबलमॅटसारख्या अनेक गोष्टींचे स्टॉल्स इथे बघायला मिळतात. बऱ्याचदा स्थानिक कलाकारांनी बनवलेल्या वस्तू इथे विक्रीसाठी ठेवल्या जातात. या स्टॉल्सबरोबरच आकाशपाळणा, मेरी-गो-राऊंड आणि इतर अनेक राइड्समुळे ख्रिसमस मार्केटमध्ये जत्रेचे वातावरण असते.\nदरवर्षी लाखो लोक ख्रिसमस मार्केट्सना भेट देतात. ख्रिसमस मार्केट्समुळे सर्वत्र जल्लोष, उत्साह पाहायला मिळतो. थंडीच्या मोसमात गरम वाइन आणि चविष्ट खाद्यपदार्थ आणि पारंपरिक संगीत अनुभवण्याची मजाच निराळी. सामाजिक भेटीगाठींसाठी हे एक उत्तम ठिकाण. त्याचबरोबर स्थानिक संस्कृतीची एक झलकही यातून पाहायला मिळते. अर्थात त्यासाठी डिसेंबरमध्ये युरोप दौरा करायला हवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://pravin1989.wordpress.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-25T21:37:54Z", "digest": "sha1:WOWLIP77PQ3INBIFMSDJFT2PAVBDPRE6", "length": 19840, "nlines": 229, "source_domain": "pravin1989.wordpress.com", "title": "प्रेम पत्र | मराठी कविता", "raw_content": "\nप्रेम करणं म्हणजे, एकमेकांकडे पाहणे नाही, तर दोघांनी मिळुन एकाच गोष्टीकडे पाहणे…\nनुकतेच प्रदर्शित केलेले पोस्ट्स\nकित्ती गोड आहे म्हणून सांगू ती…\nजरूर वाचा…ओर्कुट मध्ये कधी कधी…\nमन माझे …तुझ्याकडे आहे…\nइतकी सुंदर का दिसते ती \nवडापाव दिसला की , मला तुझी आठवण येते. मग मला सांग, वडयाशिवाय पावाला म्हणजे माझ्याशिवाय तुला कसे रहावेसे वाटेल\nवड़्याशिवाय पावाला चव नसते. पावाशिवाय वड़्याला चव नसते. शेवटी वड़्याला पावात विलीन व्हायलाच लागते.\nत्याचप्रमाणे तुझे आणि माझे मिलन झाल्याशिवाय आपल्या प्रीतीला चव कशी येईल पत्र संपवतो. कारण माझा वडापाव आता खावून संपला आहे. पत्रावे उत्तर देखील वटाट़्याने भरलेल्या समोशासारखे देणे.\nतुझ्या आठवणींनी माझे मन पाण्यात टाकलेल्या चुन्याप्रमाणे खदखदते आहे.\nप्रत्येकवेळी “O2” आत घेताना आणि “CO2” बाहेर सोडताना मला तुझीच आठवण येते. तुला हातात ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा तु हवेत उघड्या ठेवलेल्या ‘नेप्थॅलीनप्रमाणे’ उडुन जातेस. त्या विरहात माझे ह्र्दय ‘यलो फॉस्फरस’ प्रमाणे भुर्कन जळुन गेले. तु असशील तेथुन लोहकणांसारखी चुंबकाकडे आकर्षित हो \nमला अजुन ते दिवस आठवतात, जेव्हा प्रयोग शाळेत बसून मी तुझ्या डोळ्यांतील “अल्कोहोल” पीत असे. त्या नाजुक ओठातील ‘ग्लुकोज’ खाण्याचा मोह मला अनेक वेळा टाळावा लागला. ‘ऍक्टीव्हेटेड कंपाऊंड’ प्रमाणे असणारे तुझे सरळ केस, एका ओळीत लावलेल्या ‘टेस्ट ट्यूब’ प्रमाणे तुझे सुंदर दात, तुझ्या नाकातील चमकी’Ring Test’मध्ये येणाऱ्या Ring प्रमाणे भासे , तर कानातील रिंगा ‘ physical balance’ मधील पारड्याप्रमाणे लटकत असत.\nदोन वेगळे रंग दाखवणाऱ्या ‘लिट्मस पेपरप्रमाणे’ तुझी व्रुत्ती आहे, हे माहीत नव्हत मला. आपण ‘बेन्झीन’ आणि ‘ऑईलचे’ मिश्रण आहोत हे माहीत नव्हत मला. आता सारेच संपले आहे. तुझ्या प्रिलिमनरी टेस्ट्मध्ये पास होऊनसुद्धा.\nतुला धरणारा ब्युरेट स्टॅंण्ड.\nतुझ्या डोळ्यांनी पाठवलेला ई-मेल वाचता वाचता तुझ्या प्रेमाचा प्रोग्रॅम माझ्या हर्डडिस्कवर कधी लोड झाला मला पत्ताच नाही लागला, आता फक्त माझ्या डोळ्यांच्या डेस्कटॉप स्क्रीनवर तुझाच चेहरा डिस्प्ले होतोय. तुझ्याबद्दलच्या प्रेमाच्या विचारांचा प्रोग्रॅम माझ्या मेंदूच्या क्रॅश मेमरीच्या स्टोअरिंग कॅपॅसिटीच्या बाहेर गेल्यामुळे मेंदूची प्रोसेसिंग सिस्टीम आता हॅन्ग होऊ लागली आहे.\n मी तुझ्या ह्रुदयाच्या ऍड्रेसवर बऱ्याच वेळा नजरेच्या नेट्वर्कमधून मॅपींग करायचा प्रयत्न केला. पण \nमझ्या लाईफ सिस्टीम्ला सेव्ह करणारं आणि क्रॅश होण्यापासून वाचवणारं प्रेमाच सॉफ्ट्वेअर फक्त तुझ्याकडे आहे.\n तुझं हे प्रेमाचं पॅकेज तू माझ्या ह्रुदयाच्या डिस्कवर लोड करशील ना\nतुझ्याच प्रेमात हॅंग झालेला…..\nतुला आलिंगन एक चमचा,\nदिवसातून तिन वेळा, दोन्ही एकाच वेळी, खरं सांगू, हे लिहीताना माझी छाती इतकी धड्धडते आहे, की स्टेथॅस्कोपचे बोंडूक मी माझ्याच छातीला लावलेय \nतू माझ्या दवाखन्यात घुसलीस आणि म्हणालीस, “मी किनई एका डॉक्टर नवऱ्याच्या शोधात आहे, पण डॉक्टरला कुठला एवढा वेळ म्हणून मीच एकेका डॉक्टरची व्हिजीट घेतीय. हे माझे कार्ड, पसंत पडले तर कॉन्टॅक्ट करा म्हणून मीच एकेका डॉक्टरची व्हिजीट घेतीय. हे माझे कार्ड, पसंत पडले तर कॉन्टॅक्ट करा \n त्याच क्षणी तू माझ्या ह्रुदयाच्या डाव्या जवनीकेत जाऊन बसलीस. ह्रुदयाचा आकार थोडा वाढला आहे , रागावू नकोस, तुझ्या आकाराबद्दल मी बोलत नाहीये. त्या दिवसापासून माझी नाडी तुझ्या चालीप्रमाणे झोके देत चाललीय. माझ्या छतीच्या ‘एक्स रे’ त तुझीच छबी आलीय. स्टेथॅस्कोपमधुन तुझाच मंजुळ आवाज ऎकू येतो. मी तुला ह्रुदयाच्या तीन रुम किचन ब्लॉकमधे सुखात ठेवीन (ह्रुदयाला चारच कप्पे आहेत म्हणुन नाईलाज आहे) .\nमग माझी होशील ना \nतुझ्या नंतर मी आता दुसरी मुलगी शोधतो आहे ♥\nएक वर्षभर माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल\nआभार तुझे मानतो आहे\nतुझ्या नंतर मी आता\nदुसरी मुलगी शोधतो आहे\nदुसरा कुनी शोधला असशील\nप्रेमासाठी किती STRUGGLE करावा लागतो\nकिती घाम गाळावा लागतो\nआजही आठवन ताजी आहे\nमला त्यांची गरज आहे\nआपल्या प्रेमापायी तुला दिलेले\nसर्व GIFT सुद्धा हवे आहे\nअर्ध्या किंमतीत सुद्धा त्यांना\nविकत घ्यायला मी तयार आहे\nतुझ्यावर केलेला सर्व खर्च\nआजही माझ्याकडे तयार आहे\nCHECK घ्यायचा की CASH घ्यायची\nयावर विचार सुरु आहे\nकारन पर्स नेहमी घरी विसरने\nतुझे आजही सुटले नसेल\nमाझा फोटो मला हवा आहे\nतोच तर एक दुवा आहे\nतुझ्याकडुन मिळालेल्या सर्वच वस्तुंचा\nमाझ्या पुढच्या प्रेमावर मी वर्षाव करील\nतुला जसे PROPOSE केले होते\nतसेच मी तिला पन करील\nसर्व तु परत कर\nप्रिय युक्ता’ डॉट कॉम’\nमित्रांबरोबर ‘ सर्फिंग करत असताना . विंडो ९५’ मध्ये उभी असलेली तू दिसलीस आणि तोंडून नकळत ‘याहू ..’ निघाले. वाटले तुझ्या ‘ सायबरपॅलेस’ मध्ये येऊन ‘ च्याट’ करावे, पण भितीचा’ व्हायरस’ अंगातून वाहु लागल्याने विचार मनातून काढून टाकला. आपल्या पहील्या भेटीची डेटा इंट्री अजूनही मनात ताजीच आहे. आपल्या प्रेमाची बोंब तुझ्या घरात एनसर्ट झाली तेव्हाच माझ्यावरील रागही ‘ एन्टर’ झाला असेल. तरीही आपल्या प्रेमाचा कर्व्ह वर जातच राहीला.\nमाऊस फिरवल्यागत तुझ्या हळूवार आठवणी सतत मनात येत राहिल्या, तुझ्या पिताश्रींनी मल्ल पाठवून मला ‘ डिलीट’ करण्याचा प्रयत्नही केला. तुझ्या ‘ वायटुके’ भवांच्या धमकीनंतरही विंडो २००० मध्ये माझे प्रेम तसेच कायम आहे.\nखरच विश्वास नाहि मला\nहेच ते डोळे आहेत काजे मला नेहमी टाळायचे\nतेच आज माझ्या प्रेमाने भरुन आले आहेत \nहा भास तर नाहि ना पन मला ते जानवतय…\nजेंव्हा तु एकदा फोन ठेवतान sweet dreams म्हणताना\nहळुच म्हनालीस miss u तेंव्हाच कळल होत मला\nतुही माझ्या प्रेमात पडली आहेस \nखरच मला नाहि अजुन विश्वास\nतु कित्ति गोड हसतेस हल्लि…\nमध्य रात्रिचे तुझे sms वाचताना\nमन माझ कित्ति आनंदि असत \nमी तुझ्या प्रेमात वेडा तर नाहि ना होत आहे\nका तु माझ्या प्रेमाला नाहि नाहि म्हनुन मला त्रास दिलास…\nपन तो त्रास हि कित्ति मस्त होता जितक कि तुझ लाजुन माझ्या मीठित सामावुन जान \nखरच नाहि मला विश्वास अजुनही कित्ति जपतेस तु मला त्यामुळेच कि काय तुझी आठवन\nआलि कि मी गुदमरुन जातो…कारन तु कुठेच नसतेस तरिहि फ़ार जवळ असतेस, अगदी जवळ \nकाय मस्त प्रवास होता तो तितकाच जीवघेना…\nतुला विचारन्या पासुन ते, तु हो म्हने पर्यंतचा…\nतुच सांगितलस मला कि हे जग कस वाइट असत ते आणि तु कित्ति चांगला आहेस ते \nराणी तुझि फ़ार आठवन येते…. आज पहाटे माझ्या गाली\nतुझ्या अधरांचा स्पर्श झाला… तु जवळ नव्हतीसतरिही जीव माझा मोहरुन गेला…\nराणी ये ना लवकर ….\nतुझ्या वाचुन जगन्याची सवय झाली आहे… अश्रुंवाचुन रडण्याची सवय झाली आहे …\nतुझी फ़ार आठवन येते\nऑक्टोबर 21, 2010 येथे 07:59\nनोव्हेंबर 1, 2010 येथे 14:35\nनोव्हेंबर 22, 2010 येथे 22:27\nफेब्रुवारी 3, 2011 येथे 05:07\nफेब्रुवारी 3, 2012 येथे 12:09\nनोव्हेंबर 16, 2012 येथे 05:28\nनोव्हेंबर 30, 2012 येथे 13:06\nनोव्हेंबर 30, 2012 येथे 13:09\nफेब्रुवारी 6, 2014 येथे 05:02\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2018-04-25T22:25:13Z", "digest": "sha1:2TTOM63QQRQQ7EO7YJGBDLJCAAAVECUT", "length": 5477, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सॉकर सिटी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख जोहान्सबर्गमधील फुटबॉल मैदान याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सॉकर सिटी (निःसंदिग्धीकरण).\nसॉकर सिटी जोहान्सबर्गमधील फुटबॉल मैदान आहे. २०१० फिफा विश्वचषक‎ स्पर्धेचा अंतिम सामना येथे खेळण्यात येईल.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n२०१० फिफा विश्वचषक मैदान\nकेप टाउन मैदान (केप टाउन) • इलिस पार्क मैदान (जोहान्सबर्ग) • फ्री स्टेट मैदान (ब्लूमफाँटेन) • लोफ्टस वर्सफेल्ड मैदान (प्रिटोरिया) • बोंबेला मैदान (नेल्सप्रुइट) • मोझेस मभिंदा मैदान (दर्बान) • नेल्सन मंडेला बे मैदान (पोर्ट एलिझाबेथ) • पीटर मोकाबा मैदान (पोलोक्वाने) • रॉयल बफोकेंग मैदान (रुस्टेनबर्ग) • सॉकर सिटी (जोहान्सबर्ग)\nदक्षिण आफ्रिकेतील फुटबॉल मैदाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://sheetalbhangre.blogspot.com/2012/10/", "date_download": "2018-04-25T21:41:14Z", "digest": "sha1:3GJS52I4KA37MMFOSXLZCTRKNUIOFNQN", "length": 14365, "nlines": 49, "source_domain": "sheetalbhangre.blogspot.com", "title": "जाणिवेच्या गाभाऱ्यात: October 2012", "raw_content": "\nअडीच तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्याच्या औंध भागात काम\nकरताना ज्या अनेक लोकांच्या ओळखी झाल्या त्यातल्याच या दोन. पण त्या दोन्हीत एक गोष्ट समान होती. एक परिपक्व, समजदार सहजीवन.\nनेरूरकर काका हे नोकरीतून रिटायर झालेले. चित्रकला हा त्यांचा छंद ते या निवांत वेळेत आता जोपासत होते. पक्ष्यांची वेगवेगळी चित्रं त्यांनी फोटोवरून तयार केली होती. त्यांच्या घरी कशाच्या निमित्ताने जाणं झालं आठवत नाही, पण गेले तेव्हा हॉलमध्ये बसलेली असताना आतून एक बाई आल्या. 'तुला एक जोक सांगू' असं म्हणून मला एकच विनोद पुन्हा पुन्हा सांगू लागल्या. त्या मनोरूग्ण होत्या हे कळत होतं. त्यांच्या मागोमागच काका बाहेर आले आणि त्यांनी त्यांना समजावून आत पाठवलं.\nनंतर तीन-चारदा त्यांच्याकडे जाणं झालं. एकदा काकांनी सांगितलं, त्यांचा धाकटा तरूण मुलगा अचानक गेल्यामुळे त्यांच्या पत्नीला मानसिक धक्का बसला आणि तेव्हापासून त्यांची सगळी अवस्था ही एखाद्या लहान मुलासारखीच झाली. मला हे ऐकून इतकं आश्चर्य वाटलं नाही जेवढं काकांचा हे सांगतानाचा सूर बघून वाटलं. अगदी नेहमीसारखाच मृदू होता तो. त्यात उगाचच दुःख वगैरे असल्याचं जाणवलं नाही.\nकाकांनी एकदा त्यांची चित्रं दाखवली. एकदा त्यांचा फोटोंचा अल्बम दाखवला. बायकोचं कौतुक फोटो दाखवताना ते सांगत होते. त्यांचं अरेंज मॅरेज. पण तरी त्या दोघांचं एकमेकांशी इतकं जमलं की प्रेमात पडलेल्यांचंही काय जमावं. दोघांना नाटकाची आवड. लग्नानंतरच दोघंही एका ग्रुपशी जोडले गेले होते. नंतर मात्र काकांना या गोष्टीला वेळ द्यायला जमेना तेव्हा त्यांनी बायकोलाच पूर्ण सपोर्ट द्यायचं ठरवलं. फोटोतून बाई किती गोष्टींमधून सक्रिय होत्या ते कळत होतं. त्यांच्याविषयी सांगताना काकांच्या बोलण्यात त्यांच्याविषयीचं प्रेम, आदर जाणवत होता. या वयात येणारी उदासिनता त्यांच्यात नव्हती. एक शांतता होती. मुलगा त्यांचाही गेला होता. त्यानंतर बायकोचा हा धक्का त्यांना मिळाला होता. पण याविषयी तक्रारीचा सूर.. छे. सूक्ष्मसाही नाही.\nएक काळ त्यांनी एकमेकांबरोबर चांगला घालवला होता. ते तर चांगलंच होतं. पण आता काही वाईट घडलंय. त्याचाही स्विकार होता. पण हा त्यांचा स्विकार दुःखातून नाईलाजाने आलेला नव्हता किंवा अगदीच आशावादीही नव्हता. जे आहे ते एका संतुलितपणातून ते भोगत होते इतकंच. एखाद्या तीन-चार वर्षांच्या मुलाची घ्यावी तशी बायकोची काळजी ते घेत होते मात्र त्याचा ताण त्यांच्या छंद जोपासण्यावर, लोकांशी असलेल्या नात्यांवर फारसा पडला नव्हता. घरात कुणी आलं की ते बायकोलाही त्यांची ओळख करून देत. त्यांना उगाचच त्यांची लाज वगैरे वाटत नसे. हे सगळं करताना ते स्वतःचा आनंदही सर्जनातून शोधत होते हे विशेष. एक वेळ हे सगळं एका स्त्रीने केलं असतं तर त्याचं तेवढं काही वाटलं नसतं.\nम्हणूनच काकांचा हा दृष्टिकोन खूपच लक्षात राहिला. त्यांच्या तरूणपणातल्या आणि आताच्या सहजीवनाची जी सूक्ष्मशी झलक दिसली त्यामुळे तर जास्तच.\nदुस-या काकांची ओळख पाषाणमध्ये झाली. तिथल्या अथश्री सोसायटीमध्ये ते जोडपं राहात होतं. न्युमरॉलॉजिस्ट काका सोसायटीमध्ये प्रसिद्ध होते. शिवाय कुठल्यातरी वाद्यातही प्रवीण होते. तिथल्याच दुस-या आजोबांकडून त्यांच्याविषयी कळलं म्हणून कुतूहलाने त्यांना मी भेटायला गेले.\nकाका अपंग. गुडघ्यांपासून पुढचे दोन्ही पाय नाहीत. ते सतत एका खुर्चीवर बसून. अगदीच गरज पडली तर नकली पायांचा आधार. काकू मात्र अगदी धडधाकट. काकांचा स्वभाव बोलका. काकूंचं मात्र उलट असावं. त्या काहीशा अबोल, आपलं काम शांतपणे करत राहणा-या.\nपुन्हा त्यांच्याकडे कामाच्या निमित्ताने जाणं झालं तेव्हा काकांनी ब-याच गप्पा मारल्या. उत्साहाने त्यांची बासरी वाजवून दाखवली. संख्याशास्त्रावर बोलले. आमचं हे चालू असताना काकू तिथे शांतपणे कामं करत वावरत होत्या. मला पाणी आणून दे, त्यांचं स्वतःचं काही काम कर, मधेच काकांनी काही आणायला सांगितलं तर ते आणून दे असं त्यांचं चाललं होतं. मला राहून राहून या जोडीचं फार आश्चर्य वाटत होतं.\nबोलताना काका मधेच म्हणाले, ' सगळं ही असल्यामुळे शक्य होतं. तिच्यात खूप डिटरमिनेशन आहे.'\nही संधी साधून मी त्यांना विचारलंच मग त्यांच्या लग्नाबद्दल. त्यांचं लव्ह मॅरेज असल्याचं ऐकून मला जास्तच कुतूहल वाटलं. त्यांनी सांगितलं, अठरा वर्षांचे ते असताना एका अपघातात त्यांचे दोन्ही पाय गेले. तेव्हापासून पुढे नकली पायांचाच आधार. ते आर्किटेक्ट होते. त्यांनी जिथे नोकरी केली तिथेच त्यांना काकू भेटल्या. मैत्री झाली आणि ते प्रेमातही पडले. लग्नाचा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र काकांनी काकूंना सगळी परिस्थिती समजावून दिली. अगदी आपले नकली पाय काढून त्यांना दाखवले. कारण तोपर्यंत त्या पायांमुळे त्यांच्या अपंगत्त्वाची फारशी जाणीव व्हायची नाही.\nहे सगळं बघूनही काकूंचा निर्णय कायम होता. पण घरच्यांना समजावणं अवघड होतं. त्यातून ते दोघंही वेगळ्या प्रांतातले. काकू कच्छ प्रांतातल्या, बहुधा रजपूत तर काका मराठी ब्राह्मण. पण काकू ठाम राहील्या आणि शेवटी त्यांचं लग्न झालंच.\nकाकूही ही चर्चा ऐकत होत्या. न राहवून त्यांना विचारलं, अशी कोणती गोष्ट होती की ज्यासाठी काकांचं अपंगत्वही तुमच्यासाठी बाजूला पडलं\nत्यांचं उत्तर अगदीच साधं. ते कसे आहेत हे त्यांना माहित होतं. त्यांच्याशी जुळत होतं. त्यामुळे दुस-या कुणाचा विचार करावा असं कधीच वाटलं नाही. बस्स.\nअवघड होतं. आयुष्यभर एक मोठीच जबाबदारी त्यांनी घेतली होती. पण आवडीच्या माणसाची घेतली होती. त्यात त्यांचं समाधान होतं. आज इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या समाधानात काही फरक पडला नव्हता हे दिसतच होतं.\nमुळात एक अपंग माणूस आणि धडधाकट माणूस असं जोडपं. त्यातही त्यांचा प्रेम विवाह आणि इतक्या वर्षांनंतरही त्यातला आनंद, समाधान टिकून राहणं हे सगळं दुर्मिळ होतं माझ्यासाठी. एका प्रगल्भ सहजीवनाचा हा दुसरा अनुभव.\nपावसाचं पाणी अंगावर पडलं की कसं गार गार वाटतं.\nउष्ण तळव्यावर उतरलेले थेंब पेरतात गारव्याला रंध्रारंध्रातून खोलवर. मनातही ती भिज उतरते आपोआप आणि मग उगाचच वाटत राहतं उत्फुल्ल...शांत...प्रसन्न वगैरे.\nकुठल्याशा अज्ञात अवकाशातून आलेल्या त्या थेंबात एवढी ताकद असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/whatsapp-down-across-the-world-475312", "date_download": "2018-04-25T21:51:43Z", "digest": "sha1:GZ36UTVZQCFVOJSAF47AT3ADJSOTMOR2", "length": 14123, "nlines": 135, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "तासाभरासाठी व्हॉट्सअॅप जगभरात ठप्प", "raw_content": "\nतासाभरासाठी व्हॉट्सअॅप जगभरात ठप्प\nतासाभराच्या खोळंब्यानंतर पुन्हा एकदा व्हॉट्स अॅप सुरु झालंय.\nभारतासह जगभरातील व्हॉट्सअॅप काहीकाळासाठी ठप्प झालं होतं. व्हॉट्सअॅप बंद पडल्यानं दुपारी पावणे एक ते पावणेदोनच्या सुमारास एकही मेसेज पाठवता आला नाही. त्यामुळे कोट्यवधी यूजर्स अक्षरशः वैतागले होते, तासाभरात व्हॉट्सअॅप पुन्हा सुरु झालंय.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nतासाभरासाठी व्हॉट्सअॅप जगभरात ठप्प\nतासाभरासाठी व्हॉट्सअॅप जगभरात ठप्प\nतासाभराच्या खोळंब्यानंतर पुन्हा एकदा व्हॉट्स अॅप सुरु झालंय.\nभारतासह जगभरातील व्हॉट्सअॅप काहीकाळासाठी ठप्प झालं होतं. व्हॉट्सअॅप बंद पडल्यानं दुपारी पावणे एक ते पावणेदोनच्या सुमारास एकही मेसेज पाठवता आला नाही. त्यामुळे कोट्यवधी यूजर्स अक्षरशः वैतागले होते, तासाभरात व्हॉट्सअॅप पुन्हा सुरु झालंय.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/luxury-to-be-expensive-because-of-gst-263653.html", "date_download": "2018-04-25T21:58:21Z", "digest": "sha1:NOAMGE2P4IRZBZKMDFH4KKAXUZX72OFV", "length": 10006, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जीएसटीमुळे 'चैन' महागणार", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nचैन करणे हे भारतीय मध्यमवर्गासाठी यापुढे स्वप्नही ठरू शकते.\n25 जून : 1जुलैपासून भारतात जीएसटी कर प्रणाली लागू होणार आहे. या करामुळे अनेक गोष्टी महागणार आहे तर अनेक गोष्टी स्वस्तही होणार आहे .पण चैन करणे हे भारतीय मध्यमवर्गासाठी यापुढे स्वप्नही ठरू शकते.\nसर्कसींचा काळ संपवणारे अम्युजमेंट पार्क ,रिसॉर्ट्स , ही मन रमवण्याची एन्जोयमेंटची नवी ठिकाणं झाली आहेत.पण हेच अम्युजमेंट पार्क आता मध्यमवर्गासाठी खरच एक 'अम्युजमेंट' ठरू शकते कारण या पार्क्सवर आता 28 टक्के टॅक्स लागणार आहे .आतापर्यंत यांच्यावर 15 टक्के टॅक्स लागत होता.\nजर तुम्हाला क्रिकेटचे सामने बघायला स्टेडियमवर जायला आवडत असेल किंवा कलाकारांचे कॉन्सर्ट आनंद देत असतील तर हा आनंदही आता दुरापास्त होऊ शकतो.कारण क्रिकेट सामन्यांवर 28 टक्के तर कॉन्सर्ट्सवर 20 टक्के कर लागणार आहे. तर भारतीय कलाप्रकारांच्या कॉन्सर्टवर 18 टक्के टॅक्स बसणार आहे.तसंच एसी रेस्टॉरंटवर 18 टक्के आणि नॉन एसी रेस्टॉरंटवर 20टक्के कर बसणार आहे.\nएकंदर 1 जुलैपासून चैन ही 'चैन' नक्कीच राहणार नाही .\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\nआसाराम 10 हजार कोटींचा मालक काय होणार आता या संपत्तीचं\nआसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/culinary/", "date_download": "2018-04-25T22:14:57Z", "digest": "sha1:KN2PGHRHH7MH2E4P77WVYREQCTNOLSXO", "length": 7220, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nRescue Themes च्या सॊजन्यने\nशेवटचे अद्यावत: डिसेंबर 21, 2017\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल मेनू, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, Food & Drink, फुटर विजेटस, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, ग्रीड आराखडा, एक कॉलम, उजवा साइडबार, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/eknath-shinde-stops-toll-collection-278459.html", "date_download": "2018-04-25T21:37:41Z", "digest": "sha1:W2OGEHZ6ONRQAJMZVATRTDV245222TNG", "length": 10018, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "... आणि एकनाथ शिंदेंनी टोलवरून फुकटच सोडल्या गाड्या", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n... आणि एकनाथ शिंदेंनी टोलवरून फुकटच सोडल्या गाड्या\nकाल सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी काल चक्क टोल नाक्यावरून फुकटात गाड्या सोडायला सुरूवात केली.\n30 डिसेंबर: टोल नाक्यावरच्या गर्दीमुळे ट्रॅफिक होणं हे आता रोजचंच झालं आहे. पण याला कंटाळून काल सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी काल चक्क टोल नाक्यावरून फुकटात गाड्या सोडायला सुरूवात केली.\nतर झालं असं की सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून मुंबईकडे यायला निघाले होते. त्यांना आनंदनगर टोलनाक्यावर ट्रॅफिक लागलं. त्यामुळे एकनाथ शिंदे वैतागले. त्यांनी स्वतःची गाडी सोडली. आणि टोलबूथवर जाऊन गाड्या फुकटात सोडायला सुरूवात केली.\nसामान्य लोकांनाही या टोलनाक्यावरून अशाच ट्रॅफिकला तोंड द्यावं लागतं. आणि असं दररोजच तोंड द्यावं लागतं त्यांचे हाल मंत्रिमहोदयांना दिसत नाहीत का, असा प्रश्नही विचारला जातोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nउस्ताद अमजद अली खान यांना मा. दीनानाथ पुरस्कार तर आशा भोसलेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/ssc-pass-hoarding-at-prabhadevi-262864.html", "date_download": "2018-04-25T22:07:50Z", "digest": "sha1:6QUCZVCQQAH2JCN7QR2VBPPC7OQGKGGG", "length": 9052, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "करून दाखवलं ना भाऊ...! 10वीत 55 टक्क्यांनी पास झालेल्या विद्यार्थ्याची चमकोगिरी", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nकरून दाखवलं ना भाऊ... 10वीत 55 टक्क्यांनी पास झालेल्या विद्यार्थ्याची चमकोगिरी\n14 जून : दहावीचा काल निकाल लागला, त्यात अनेकांना 100 टक्के गुण मिळाले, अनेकांनी ९५ टक्के मार्क मिळाले. सगळ्यांनी गुणवंतांचं कौतुक केलं. पण एक पठ्ठ्या असा सुद्धा आहे ज्याच्या पास होण्याची खात्री नव्हती पण तो पास होऊन 55 टक्के मिळाले आहेत. त्यानं याचं मुंबईतल्या प्रभादेवीत चक्क त्याचं बॅनरच लावलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/e-commerce/page/2/", "date_download": "2018-04-25T22:12:40Z", "digest": "sha1:LVTPPHSKVHP3LS3IGNLJFLNBOXPVP2CV", "length": 8227, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nBlossom Themes च्या सॊजन्यने\nRijo Abraham च्या सॊजन्यने\nTheme Farmer च्या सॊजन्यने\nRara Theme च्या सॊजन्यने\nAnders Norén च्या सॊजन्यने\neVision Themes च्या सॊजन्यने\nJason Yingling च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://article.wn.com/view/WNAT2febde0e788e4850ef675dd81ef457cb/", "date_download": "2018-04-25T21:38:24Z", "digest": "sha1:EU5MC5XVGOGPUU2FY3MX7OL5E4IBIFN7", "length": 13333, "nlines": 144, "source_domain": "article.wn.com", "title": "टेम्पोचालकाला लुबाडणाऱ्या तिघांना येरवड्यात अटक - Worldnews.com", "raw_content": "\nटेम्पोचालकाला लुबाडणाऱ्या तिघांना येरवड्यात अटक\nटेम्पो अडवून चालकाला शिवीगाळ करून त्याच्याकडील ५ हजार रुपये लुबाडणाऱ्या ३ जणांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. ...\nखंडणी नाकारल्याने हॉटेलची तोडफोड, येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nयेरवडा : येथील लक्ष्मीनगरमधील एका हॉटेलचालकास १० हजार रुपयांची खंडणी मागितली असता ती दिली नसल्याच्या रागाने चार-पाच जणांच्या टोळक्यांनी तलवारी घेऊन हॉटेलमध्ये घुसून आतील...\n५ लाखांच्या खंडणीसाठी नालासोपा-यातून अपहरण, तीन खंडणीबहाद्दरांना अटक\nविरार : पाच लाखांची खंडणी न दिल्याने नालासोपा-यातील एका इसमाचे अपहरण केल्याप्रकरणी तुळींज पोलिसांनी पुणे येथील तिघांना अटक करून अपहृताची सुखरूप सुटका केली. नालासोपारा येथे...\nकट्टे, काडतुसांसह दोघांना अटक, खंडणीतील आरोपी जेरबंद\nयेरवडा - दोन महिन्यांपासून सासवड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार असलेल्या आरोपीला व त्याच्या साथीदाराला येरवडा पोलिसांनी दोन गावठी कट्टे, १६ जिवंत काडतुसे व एका मोबाईलसह...\nवडगाव पुलावर ट्रकचालकास लुटणाऱ्या दोघांना अटक\nम. टा. प्रतिनिधी, पुणे मुंबई- बेंगळुरू बाह्यवळण महामर्गावरून जाणाऱ्या ट्रकचालकाला वडगाव पुलावर अडवून मारहाण करून लुटल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी सिंहगड...\nदंड न भरणाऱ्या वाहनमालकाची येरवड्यात रवानगी\nदंड न भरणाऱ्या चालकाची येरवड्यात रवानगी म. टा. प्रतिनिधी, नगर वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकाला पकडल्यानंतर तो दंड भरून सुटका करून घेतो. परंतु...\nट्रकचालक, क्‍लीनरची लूटमार करणाऱ्या तिघांना अटक\nनाशिक - नाशिक-पुणे महामार्गावरील गुरुद्वाराजवळ ट्रकला अडवून लूटमार करणाऱ्या तिघांना उपनगर पोलिसांनी अटक केली. उत्कर्ष मुरकुटे (वय 21, रा. विहितगाव), सूरज राठोड (रा....\nट्रकचालक, क्‍लीनरची लूटमार करणाऱ्या तिघांना अटक\nनाशिक - नाशिक-पुणे महामार्गावरील गुरुद्वाराजवळ ट्रकला अडवून लूटमार करणाऱ्या तिघांना उपनगर पोलिसांनी अटक केली. उत्कर्ष मुरकुटे (वय 21, रा. विहितगाव), सूरज राठोड (रा. म्हसरूळ), शाहबाज शेख (वय 20, रा. विहितगाव) अशी संशयितांची नावे असून, उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गुरुद्वाराजवळ एका ट्रकला अडवून तीन जण मारहाण करीत असल्याचा बिनतारी संदेश पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण...\nडॉक्टरकडून खंडणी उकळणा-या दोन वकिलांना अटक\nनाशिक – योग्य उपचार केले नसल्याचा आरोप करीत हे प्रकरण मिटवण्यासाठी तब्बल सहा लाख रुपयांची खंडणी मागणा-या दोन वकिलांसह त्यांच्या तीन साथीदारांना पोलिसांनी गुरुवारी सापळा रचून अटक केली. यात एका महिला वकिलाचाही समावेश असून, यामुळे खळबळ उडाली आहे. अ‍ॅड. कामिनी खेरूडकर, मिथुन नाठे , कमलेश लांडगे, अर्जुन रणशूर आणि राकेश पाटील अशी खंडणीप्रकरणी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. डॉ....\nसरपंचाकडे खंडणीची मागणी; गवळी टोळीचे तिघे अटकेत\nमंचर (पुणे): लोणी (ता. आंबेगाव) गावचे सरपंच यांच्या कडून दीड लाख रुपयांची खंडणी घेऊन उर्वरित तीन लाख 50 हजार रुपयांच्या खंडणीसाठी त्यांना जीवे मारण्याची धमकी व त्यांच्या दुकानाची मोडतोड केल्याच्या आरोपावरून मंचर पोलिसांनी गवळी टोळीच्या नऊ जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला असून, तीन जणांना अटक केली आहे. मोबीन मुजावर (वय 28, रा. दगडी चाळ, भायखळा मुंबई मूळ रा.वडगाव पीर ता. आंबेगाव...\nदोन लाखांच्या खंडणीप्रकरणीपाच जणांना अटक\n5कराड, दि. 2 : कारागृहातील सहकार्‍यांना बाहेर काढण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणी मागत ती देत नसल्याच्या कारणावरून एकास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी अश्पाक संदे (रा. कार्वे नाका, कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी नासीर शमशाद खान (वय 30 वर्षे), खुशदिल शमशाद खान (वय 41 वर्षे, दोघे रा. बैलबाजार रोड, कराड), मौला...\nयेरवड्यातील युवकाच्या खूनप्रकरणी दोन जण ताब्यात, विधिसंघर्षग्रस्त बालकाचा आरोपींमध्ये समावेश\nठळक मुद्देकिरकोळ वादातून दारूच्या नशेत मित्रानीच केला खून या गुन्ह्यातील फरार आरोपींना शोधण्यासाठी एक विशेष पथक तैनात करण्यात आले होते विमाननगर - येरवडा मेंटल कॉर्नर समोरील मैदानात मंगळवारी रात्री झालेल्या खून प्रकरणी येरवडा पोलिसांनी गुरुवारी सकाळी दोघांना ताब्यात घेतले . किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोघा मित्रांनी मिळून निखील श्रीकांत कडाळे (वय २३ रा. पंचशीलनगर, येरवडा)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-115062000004_2.html", "date_download": "2018-04-25T22:00:33Z", "digest": "sha1:2LSROM5WVXSQBS23AFXM76IKHBKMULIH", "length": 11330, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त.. | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त..\nसुख-दु:खामध्ये मनाचा समतोल राखणे म्हणजे योग किंवा आपल्या कर्माबद्दलची, कार्याची कुशलता म्हणजेच योग. थोडक्यात योग म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी यांना एकत्रित व संतुलितपणे राखण्याचे साधन व तंत्र म्हणजे योग. योगाचा मूळ उद्देश केवळ रोग किंवा आजार बरे करणे हा नसून ते होऊ नयेत म्हणून काळजी घेणे हाच आहे. हा संपूर्ण योग शंभर टक्के विज्ञानावर आधारलेला आहे. योगापाठीमागे फार\nमोठे विज्ञान आहे. हे आपल्याला प्रात्यक्षिकातून व पूर्वजांच्या दाखल्यातून अभ्यासता येईल. हजारो वर्षाची परंपरा या योगाभ्यासाला आहे. बाराव्या शतकातील संत ज्ञानेश्वरांचे उदाहरण जरी आपण घेतले तरी आपल्याला हे लक्षात येतं की याच योगातील काही आसनांच्या व साधनेच्या जोरावर ज्ञानदेवांनी आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण केली होती, तेव्हा मुक्ताईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले होते. असे आपण ऐकतो, वाचतो यामध्ये कोणतीही दैवी शक्ती नसून केवळ विज्ञान आहे. योगाच्या साधनेवरून मानवाला आपल शरीरामध्ये उष्णता निर्माण करता येते व निर्माण केलेली उष्णता कमी किंवा नियंत्रित करता येते. ऋतुमानानुसार हे मानवाला लाभदायक ठरते. उन्हाळ्यात उष्णतेची दाहकता कमी व्हावी म्हणून शीतली प्राणायम करून शरीरात थंडावा निर्माण करता येतो तर हिवाळ्यामध्ये थंडीपासून बचाव व्हावा म्हणून भस्त्रिका प्राणायम करून शरीरात त्वरित उष्णता निर्माण करता येते. अगदीच अलीकडील स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात आपण इंग्रजांचे कायदे जसेच तसे घेतले. ते राबवत गेलो. त्यातील काही त्रुटी या योगाभ्यासाने निदर्शनास आल्या. त्यामध्ये असे वाचनात येते की एका आरोपीने योगातील दीर्घश्वासांचा सराव करून श्वासावर काही मिनिटांसाठी नियंत्रण मिळवले होते. त्याला फाशीची शिक्षा झाली होती. त्याच्या कर्माचे फळ त्याला मिळाले होते. कायद्यानुसार निर्धारित वेळेत त्याला फासावर लटकविले गेले. निर्धारित वेळ संपली की त्याल फासावरून उतरवले गेले तरी देखील तो जिवंत होता. आता धकाधकीचे जीवनमान, प्रदूषण, व्यायामाचा अभाव, असमाधानी वृत्ती, मन:शांतीचा अभाव यासारख्या अनेक कारणांनी ते घटत चालले आहे. केवळ औषध गोळ्यांच्या तात्पुरत्या आधारावर आपण फक्त जिवंत राहात चाललो आहोत. शुद्ध आणि दीर्घ हवा घेतली तर आपल्याला औषधे खावी लागणार नाही. हे योगातील विज्ञान आपण समजून घेतले पाहिजे.\nविश्वाचा त्रिमितीय नकाशा बनवण्यात संशोधकांना यश\nआजपर्यंत विश्वास दाखविलात; यापुढेही दाखवाल\nतात्पर्य कथा - विश्वासघात\nयावर अधिक वाचा :\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/the-biggest-railway-accident-in-indian/", "date_download": "2018-04-25T21:37:46Z", "digest": "sha1:U5LP76OZKK3OIZL55ZTO4KAZTOXD5WIS", "length": 19310, "nlines": 111, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारतातील \"सर्वात मोठा रेल्वे अपघात\" - अजूनही शेकडो लोकांचा थांगपत्ता नाही", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतातील “सर्वात मोठा रेल्वे अपघात” – अजूनही शेकडो लोकांचा थांगपत्ता नाही\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nकुठेही जायचे असल्यास आजही रेल्वे हा उत्तम पर्याय मानला जातो. कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये तुम्ही तुमच्या इच्छुक ठिकाणी पोहचू शकता. रेल्वेमुळे आपले पैसे आणि वेळ दोन्ही वाचतो. त्यामुळे आपण अनेकदा रेल्वेचा पर्याय प्रवासासाठी निवडतो. पण या रेल्वेला होणारे अपघात देखील तेवढेच भयानक असतात. रेल्वेच्या अपघातामध्ये आतापर्यंत खूप जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आपण नेहमी वृत्तपत्रांमधून रेल्वेच्या अपघाताच्या घटना वाचतच असतो.\nआज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघातविषयी सांगणार आहोत, ज्यामध्ये खूप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.\nबिहारमध्ये घडलेला हा भीषण रेल्वे अपघात आजही अनेकांसाठी कटू आठवणी घेऊन समोर उभा रहातो.\nमाणसांनी भरलेली एक रेल्वे पुलावरून जात होती.\nरेल्वेमधील सर्व माणसे वेळ घालवण्यासाठी काही न काही करत होते, कारण त्यांच्या नशिबाने त्यांच्यापुढे काय वाढून ठेवले आहे, हे त्यांनाही माहित नव्हते . सर्व काही सुरळीत चालू असताना रेल्वेच्या चालकाने म्हणजेच मोटरमनने अचानक ब्रेक दाबला.\nकुणाला काही समजण्याच्या अगोदरच रेल्वे पटरीवरून घसरून तुडुंब भरलेल्या नदीमध्ये कोसळली.\nअसे म्हटले जाते की, मोटरमनने ब्रेक यासाठी मारला, कारण त्याच्यासमोर एक म्हैस आली होती. एका म्हशीचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये हजारो लोकांचा जीव गेला होता. हा भारतातील सर्वात मोठा आणि जगातील दुसरा सर्वात मोठा रेल्वे अपघात ठरला.\nमानसी जंक्शनपासून सहरसा जंक्शनला जाणारी रेल्वे बागमती नदीच्या पुलावरून जात होती. मान्सून चालू असल्याने खूप पाऊस पडत होता. त्यामुळे रूळ थोडे निसरडी झाले होती, त्यातच बागमती नदी तुडुंब भरलेली होती. ९ डब्याच्या या रेल्वेमध्ये हजारो लोक प्रवास करत होते. अचानक चालकाने ब्रेक दाबला आणि ९ मधील ७ डब्बे पटरीवरून घसरून वेगळे झाले आणि पूल तोडून बागमती नदीच्या पात्रामध्ये कोसळले.\nरेल्वेमधील लोकांनी मदतीसाठी आरडाओरड केली, परंतु मदत येईपर्यंत खूप तास उलटून गेले होते आणि जोपर्यंत लोक वाचवायला आले, तोपर्यंत शेकडो लोक वाहून गेले होते.\nहाच नव्हे, १९८१ हे असे एक वर्ष होते, ज्यावर्षी भारतामध्ये खूप रेल्वे अपघात झाले. जानेवारी ते सप्टेंबर या ८ महिन्यांमध्येच जवळपास ५२६ रेल्वेचे अपघात झाले होते. यामध्ये खूप जीवितहानी झाली होती. त्यामुळे तत्कालीन रेल्वे मंत्री केदारनाथ पांडे चांगलेच अडचणीत सापडले होते. टेन्शनमध्ये होते.\nसरकारी आकड्यांनुसार जवळपास ५०० लोक या रेल्वेमध्ये होते. पण नंतर रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले कि , या अपघातामध्ये मारणाऱ्या लोकांची संख्या १००० ते ३००० दरम्यान असू शकते. यावरून समजते कि, अपघाताच्या वेळी या रेल्वेमधून हजारो लोक प्रवास करत होते. (आपल्या भारतीय रेल्वेमध्ये जेवढ्या लोकांसाठी ती रेल्वे बनवलेली आहे, त्याच्या तीनपट किंवा त्यापेक्षा जास्त लोक प्रवास करत असतात. यामध्ये खूप सारे विना तिकीट प्रवास करणारे लोक देखील असतात…)\nप्रत्येक पाणबुड्याला एक मृतदेह काढल्यानंतर काही पैसे देण्यास सांगितले गेले होते. पण या पाणबुड्यांनी पैसे घेण्यास नकार दिला. भारतीय नौसेनेने तर पाण्यामध्ये विस्फ़ोटकांचा वापर करून ५०० मृतदेह काढण्याची योजना बनवली होती. पण असे झाले नाही.\nया पाणबुड्यांनी मृतदेह शोधण्यासाठी कितीतरी आठवडे घालवले. पण २८६ मृतदेहच ते काढू शकले. ३०० पेक्षा जास्त लोकांचा आजपर्यंत काहीही थांगपत्ता लागलेला नाही. आकड्यांनुसार, या रेल्वे दुर्घटनेमध्ये जवळपास ८०० लोकांचा मृत्यू झाला. शेकडो लोक नदीमध्ये वाहुन गेले. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे आणि जगातील दुसरा मोठा रेल्वे अपघात आहे.\nजगातील सर्वात मोठा रेल्वे अपघात श्रीलंकेमध्ये झाला होता. जेव्हा २००४ ला त्सुनामीमध्ये ओशियन क्वीन एक्सप्रेसला लाटांनी वाहून नेले होते. या अपघातामध्ये १७०० लोकांचा मृत्यू झाला होता.\nकसा झाला होता अपघात \nहा अपघात कसा झाला, याचे मुख्य कारण अजूनही माहित पूर्णपणे ज्ञात नाही. या अपघातासाठी दोन सिद्धांत मांडले आहेत. पहिले हे होते कि, रूळावर पुढे म्हैस उभी होती. ( काही लोक गाय देखील सांगतात) तिला वाचवण्यासाठी मोटरमनने ब्रेक मारला. रूळ निसरडे असल्याने गाडी रूळावरून उतरली आणि पूल तोडत ७ डब्बे नदीच्या पात्रामध्ये पडले.\nदुसरा कयास असा की, खूप जोरात वादळ आले होते. जोराच्या हवेबरोबर पाणी देखील येत होते. आणि खिडकीच्या आतमध्ये येऊ लागल्यामुळे सर्वानी खिडक्या बंद करून घेतल्या. त्यामुळे जेव्हा रेल्वे पुलावरून जात होती, तेव्हा सरळ वादळी हवा लागत होती. हवा क्रॉस होण्यासाठी सर्व रस्ते बंद झाले होते, त्यामुळे भारी दबावामुळे रेल्वे पलटून पूल तोडून नदीमध्ये पडली.\nअशी ही रेल्वे दुर्घटना भारतामधील सर्वात दुर्दैवी रेल्वे दुर्घटना ठरली. यामध्ये मृत्यू पावलेल्या काही लोकांचे तर अंतिम संस्कार देखील करता आले नाही. त्यांच्या कुटुंबियांसाठी तर अचानकपणे कोसळलेला हा दुःखाचा डोंगर खूप हृदयद्रावक होता.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← “व्हाय आय एम अ हिंदू” सांगणार आहेत शशी थरूर\nप्रत्येक पुरुषाच्या मनातील बायको वा प्रेयसीचे मूर्तिमंत उदाहरण : बेबी नंदा\nजगभरातील विविध देश आणि त्यांचे बलात्कारविषयक कायदे\nBanned नोटांचं काय करावं ही चिंता वाटतीये\nमार्शल आर्ट्सची खरी सुरुवात या अस्सल भारतीय कलेपासून झाली \nशस्त्र उद्योगांच्या नफेखोरीपोटी अमेरिकेचा सीरियावर हल्ला\nपाकिस्तानच्या लोकांना भगतसिंग आणि मंगल पांडे बद्दल काय वाटतं – उत्तर निराशाजनक आहे\nगोरखपूरचे “साठ सरकारी मर्डर” घडण्यामागची खरी कारणं “ही” आहेत\nबाबासाहेबांच्या जिवनातील शेवटचे ६ दिवस\nDecember 6, 2016 Ajit Tambe Comments Off on बाबासाहेबांच्या जिवनातील शेवटचे ६ दिवस\nही आहेत गर्भश्रीमंत माणसांची जगातील सर्वात मोठी आणि महागडी घरं\nही आहेत २०१७ मध्ये गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेली गाणी\nप्रसिद्धी पासून वंचित राहिलेली एक शूर क्रांतिकारी : राणी गाइदिनल्यू\nभारतीय क्रिकेटचा सर्वात मोठा चाहता ‘सुधीर कुमार चौधरी’ बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nह्या अमेरिकास्थित भारतीय दाम्पत्याच्या ऐश्वर्याचा अख्खी अमेरिका हेवा करत असेल\nजेव्हा इंदिरा गांधींनी आपल्याच देशवासीयांवर बॉम्ब टाकण्याचा आदेश दिला\nतमिळनाडूने चक्क स्वीडन आणि डेन्मार्कला मागे टाकलंय, विकासाच्या एका मोठ्या टप्प्यावर\nदक्षिण आशियामधील सर्वात मोठ्या तिहार जेलबद्दल काही रंजक गोष्टी\nप्रिय BMC, मुंबईतील पावसाचे हाल वाचवायचे असतील तर प्लिज हे वाचा…\nउशीवर डोके ठेवून झोपणे चांगले की वाईट, जाणून घ्या…….\nऑस्करसाठी पात्र झालेला ‘न्यूटन’ चित्रपट चक्क चोरलेला आहे खरे सत्य जाणून घ्याच\nपाकिस्तान ज्या संस्थेद्वारे खोट्या भारतीय नोटा छापतो, त्यांनाच नव्या नोटांचा contract\nशिवाजी महाराजांवर अतिशय खालच्या पातळीमध्ये टीका करून सौरव घोषने आता मात्र मर्यादा ओलांडली आहे\nपाण्यात बाळाला जन्म देण्याची सुरक्षित आणि फायदेशीर पद्धत : वाॅटर बर्थ\nआजचे प्रसिद्ध प्रोडक्ट जेव्हा पहिल्यांदा बनले तेव्हा ते कसे दिसायचे माहित आहे \nकडू मेथीचे आरोग्यदायी गुण : आहारावर बोलू काही – भाग 15\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://patilaakash.blogspot.com/search/label/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-04-25T21:53:07Z", "digest": "sha1:ZUPJGBRNHWQYDT43WSSQ2SG44JCAXI3R", "length": 10706, "nlines": 165, "source_domain": "patilaakash.blogspot.com", "title": "Aakash Patil: वेड्या-वाकड्या चारोळ्या", "raw_content": "\nएक खून माफ असता तर\nआधी तुलाच मारलं असतं,\nविष तुलाच चारलं असतं.\nखुळं काळीज फिरत मग\nतीळ तीळ तुटणार काळीज\nतुलाही परतावं लागेल मग\nम्हणून मला ही भिजायचंय..\n'नया हैं यह' म्हणून\nपाकीट खाली झाल्यावर म्हणते\n'कौन हैं ये साला'\nपण सर नाही त्याला,\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या,\nकरते हैं दिलसे प्यार.\nतुला करायचं असेल तर कर वरना,\nदुसरी तरी बघू दे ना यार \nआपलं सगळं सेम आहे \nएकच फाईट वातावरण टाईट \nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\nएकच फाईट, वातावरण टाईट : हागणदारी मुक्त गाव योजना कि पाणी प्रदूषण\nआमच्या गावाला काही दिवसा पूर्वी 'हागणदारी मुक्त' म्हणून दाखला मिळाला. गावात आता सर्वजण शौचालय वापरतात. तर असंच परवा आमच्या गा...\nतीळ तीळ तुटणार काळीज संपून जाईल असंच तुलाही परतावं लागेल मग आली आहेस तसंच\nएक खून माफ असता तर आधी तुलाच मारलं असतं, तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं विष तुलाच चारलं असतं.\nअरे हम गरीब हुंए तो हुवा क्या, करते हैं दिलसे प्यार. तुला करायचं असेल तर कर वरना, दुसरी तरी बघू दे ना यार \nतिला आवडतो पाऊस. म्हणून मला ही भिजायचंय.. तिने धरलेल्या पदराखाली. डोळं मिटून निजायचंय...\nसौरभ पाटील. माझा जवळचा मित्र. पोरग नेव्ही मध्ये कामाला असल्याने वर्षातले आठ ते नऊ महिने घरापासून लांब असायचं. वेळ मिळेल तेव्हा लांबलचक सु...\nतसं बघायला गेल तर प्रेमात पडायला फक्त एकाच आचार विचारांच्या दोन मनांची गरज असते. आपल्याला समजून घेणारा, कोणत्याही परिस्थितीत पाठीशी खंबीर...\nकोणी माणूस आहे का, माणूस\nकाळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं माणसं सुद्धा त्या ओघातच पुढे सरकताहेत. शिका, कमवा, बायका- पोरांना पोसा, आणि मरा. दुसरं अस काहीच त्यांच्या जगण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/damages-at-nashik-due-to-heavy-rain-262894.html", "date_download": "2018-04-25T21:55:16Z", "digest": "sha1:LFCRHKOVBOE4EV35EDNFUPKLWOYJERQZ", "length": 10459, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दोन तासांच्या पावसानं नाशिकची दैना, अनेक वाहनं वाहून गेली", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nदोन तासांच्या पावसानं नाशिकची दैना, अनेक वाहनं वाहून गेली\nदोन तास चाललेल्या या पावसाने शहरातील खोलगट भागात पाणी साचलं, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.\n14 जून : दोन तासांच्या मुसळधार पावसाने नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाली.दुपारी उन्हाचा चटका बसत असताना 4 वाजता अचानक पावसानं जोरदार हजेरी दिली. दोन तास चाललेल्या या पावसाने शहरातील खोलगट भागात पाणी साचलं, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.\nनाशिक गंगाघटाजवळ असणाऱ्या सराफ बाजारात तर स्थानिकांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्यात. सराफ बाजार नाशिकमधील मोठी बाजारपेठ आहे. या परिस्थितीमुळे हा बाजार बंद असून सगळे व्यवहार ठप्प आहेत. अनेक ठिकाणी झाडे उलमडून पडली.\nगंगापूर रोड येथील डोंगरेवस्ती गृह ग्राऊंडच्या भागातील इमारतीमध्ये तीन फुटापर्यंत पाणी साचलं. यामुळे येथील दुकानदारांचं मोठं नुकसान झालं आहे. वारंवार येथील नगरसेवकांना सांगून महानगरपालिका नालेसफाई करत नसल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचं नागरिकांनी सांगितलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/the-valmi-head-arrested-by-ab-in-anti-corruption-case-278437.html", "date_download": "2018-04-25T22:03:37Z", "digest": "sha1:J22CJEWEJ4BL2NFKYYZODPWA73YWCX6N", "length": 10879, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वाल्मीच्या संचालकांना 10 लाखांची लाच घेताना रंगे हात पकडले", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nवाल्मीच्या संचालकांना 10 लाखांची लाच घेताना रंगे हात पकडले\nदोघंही आरोपी एका असिस्टंट प्रोफेसरला नोकरीत कायम करून घेण्यासाठी या दोघांनी 10 लाखाच्या लाचेची मागणी केली होती. गेल्या वर्षभरापासून नोकरीत कायम करून घेण्याची ऑर्डर होती.\nऔरंगाबाद,29 डिसेंबर: औरंगाबादेत अँटी करपशन ब्युरोने मोठी कारवाई केली आहे. वाल्मीचे डायरेक्टर हरिभाऊ गोसावी आणि जॉईंट डायरेक्टर राजेंद्र क्षीरसागर यांना 10 लाख लाच घेताना रंगेहात पकडले आहे.\nदोघंही आरोपी एका असिस्टंट प्रोफेसरला नोकरीत कायम करून घेण्यासाठी या दोघांनी 10 लाखाच्या लाचेची मागणी केली होती. गेल्या वर्षभरापासून नोकरीत कायम करून घेण्याची ऑर्डर होती. त्यांना नोकरीमध्ये कायम करण्यास आरोपी टाळाटाळ करत होते. शेवटी 10 लाखाची मागणी या दोघांनी केली होती.\nतसंच ठरलेली रक्कम स्वीकारताना त्यांच्या वाल्मी येथील केबिन मध्येच पकडलं. गेल्या दोन दिवसात औरंगाबाद एसीबी ने मोठ्या कारवाया केल्या आहेत. काल ही उपविभागीय अधिकारी सिल्लोड आणि त्याच्या स्विस सहाय्यकाला 1 लाखाची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आलं आहे. त्यांना 3 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रातील एक खूप मोठा भ्रष्टाचार उघड झाला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nअमित शहा-सरसंघचालक भेट,चार तास झाली खलबतं\nनामर्दाच्या अवलादांना ठेचून काढू, शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/punes-boy-siddhesh-jadhav-is-duplicate-of-virat-kohli-278549.html", "date_download": "2018-04-25T22:04:57Z", "digest": "sha1:XLATVLL5UAJDCZO55DGUGGVYHHACGNTY", "length": 13241, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विराट कोहलीचा डुप्लिकेट तुम्ही पाहिलात का?", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविराट कोहलीचा डुप्लिकेट तुम्ही पाहिलात का\nमंडळी हल्ली विराटचं दर्शन जुन्नर तालुक्यातल्या अनेक लोकांना वरचेवर होतंय. आश्चर्य वाटलं ना, होय हे अगदी खरंय. पण थोडं थांबा.\nरायचंद शिंदे, 31 डिसेंबर : असं म्हटलं जातं की जगात एकसारखे दिसणारे 7 चेहरे असतात. बऱ्याचदा तुम्हालाही असा अनुभव आला असेल. आम्हीही तुम्हाला जुन्नरच्या एका अशा सेम टु सेम दिसणाऱ्या व्यक्तिची भेट घालून देणार आहोत. तर तो सध्या खूप चर्चेत आहे. तो मैदानात उतरला की कोट्यवधी भारतीयांचा ठोका चुकतो. ज्याच्यावर देशभरातल्या तरुणीही फिदा आहेत. तुम्ही ओळखलंच असेल. आम्ही कुणाबद्दल बोलतोय. होय, भारतीय संघाचा हँडसम हंक आणि रनमशिन विराट कोहली. पण मंडळी हल्ली विराटचं दर्शन जुन्नर तालुक्यातल्या अनेक लोकांना वरचेवर होतंय. आश्चर्य वाटलं ना, होय हे अगदी खरंय. पण थोडं थांबा. कारण तो खरा विराट कोहली नाहीये तर तो आहे ज्युनिअर विराट सिद्धेश जाधव.\nकल्याण- नगर महामार्गावर असलेल्या पिंपरी पेंढार गावात हा ज्युनिअर विराट सिद्धेश जाधव राहतो. सिद्धेशलाही लहानपासून क्रिकेटचं प्रचंड वेड आहे. सोशल मीडियावर सिद्धेशचे फोटो झळकले आणि मग आम्हीही त्याचा शोध घेत त्याच्या घरी पोहचलो. आणि मग आमचीही खात्री पटली कि ओरिजनल विराट कोहली आणि सिद्धेश म्हणजे एकाला झाकावं आणि दुस-याला समोर आणावं. सिद्धेश विराटसारखा हुबेहुब दिसतो याचं सिद्धेशच्या आईलाही खूप कौतुक आहे.\n8 डिसेंबर 2016 ला विराट कोहली आणि सिद्धेशची भेट झाली होती. त्यावेळी सिद्धशेला बघितल्यावर विराटही बघतच राहिला होता. मग काय विराटनं सिद्धशेला वानखेडेवरल्या सामन्यांची तिकीटं दिली. आणि मैदानावरही परदेशी क्रिकेटरर्सनी डुप्लिकेट विराट म्हणत सिद्धेशसोबत सेल्फी घेतले.\nसिद्धेशला पहिल्यांदा कुणीही पाहिलं तरी समोरची व्यक्ती अचंबित होणार हे नक्की आहे. अशा प्रसंगांचा सिद्धेशला सध्या रोजचं अनुभव येतोय. सोशल मिडियावरही सिद्धेश जाम फेमस झालाय. पण या विराटफेममध्ये सिद्धेशचा एक तोटा म्हणजे हल्ली भारतानं मॅच हरली तर लोक सिद्धेशलाच जाब विचारायला लागलेत.\nअसा हा जुन्नरचा ज्युनिअर विराट सिद्धेश लोकांनाही विराट पाहिल्याचा आनंद देतोय आणि आपणही जगातला दिग्गज क्रिकेटर असल्याचा अनुभव घेतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nअमित शहा-सरसंघचालक भेट,चार तास झाली खलबतं\nनामर्दाच्या अवलादांना ठेचून काढू, शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.bywiki.com/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B8", "date_download": "2018-04-25T22:01:37Z", "digest": "sha1:XCMQAH7XQB65GXKX555ZA2K4B27PBUDI", "length": 6556, "nlines": 187, "source_domain": "mr.bywiki.com", "title": "हिपोक्रेटस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअंदाजे इ.स. पूर्व ४६०\nअंदाजे इ.स. पूर्व ३७०\nकोसचा हिपोक्रेटस (ग्रीक: Ἱπποκράτης; अंदाजे इ.स. पूर्व ४६० - अंदाजे इ.स. पूर्व ३७०) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक प्राचीन ग्रीक वैद्य होता. वैद्यकशास्त्राच्या इतिहासामधील सर्वात थोर व्यक्तींपैकी एक हिपोक्रेटस हा पश्चिमात्य वैद्यकीय विद्येचा जनक समजला जातो. रोग्यांना तपासणे, रोगाचा इतिहास नोंद करून ठेवणे इत्यादी कला त्याने विकसत केल्या.त्याने दिलेली वैद्यकीय नीतीची शपथ हिपोक्रेटसची शपथ म्हणून ओळखली जाते.\n\"हिपोक्रेटस\" (इंग्लिश मजकूर). एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिका.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१५ रोजी २२:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2015/04/", "date_download": "2018-04-25T21:43:32Z", "digest": "sha1:D2JGNDDNQS5FRSC36G2ZECN7ENM6RAX2", "length": 10466, "nlines": 125, "source_domain": "abdulsattar.in", "title": "April | 2015 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते प्रचार रथाचे उद्घाटन.\nसिल्लोड येथील उपविभागीय कार्यालयात आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते प्रचार रथाचे उद्घाटन झाले. जलयुक्त शिवार अभियानाचा प्रसार, प्रचार व प्रसिद्धी करून लोकसहभाग वाढविण्यासाठी विविध गावांतून प्रचार रथ फिरणार आहे.या योजनेसाठी निवड झालेल्या नागरिकांना योजनेची माहिती दिली जाणार आहे.\nगारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आ. अब्दुल सत्तार यांचे आश्वासन.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील विविध गारपीटग्रस्त गावांना भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. सिल्लोड तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे आश्वासन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी दिले आहे.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने म्हसोबा यात्रेसाठी दहा ठिकाणी पाणपोईची व्यवस्था.\nसिल्लोड येथील ग्राम दैवत श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रेचे आयोजन शुक्रवार दिनांक ९ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. याप्रसंगी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी यात्रेच्या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली. यात्रेतील भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने दहा ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हापासून भाविकांना त्रास होऊ नये यासाठी मंडपाची सुद्धा व्यवस्था करण्यात …\nसिद्धेश्वर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक निवडणुकीत पालोदकर गटाचा विजय.\nसिल्लोड येथील सिद्धेश्वर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक निवडणुकीत आ. अब्दुल सत्तार साहेब व प्रभाकर पालोदकर यांच्या सहकारमहर्षी दादासाहेब पालोदकर सहकार विकास गटाचे सर्वच्या सर्व १३ संचालक मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या विजयी उमेद्वारांची सोमवारी संध्याकाळी जल्लोषात सिल्लोड शहरातून मिरवणूक काढण्यात आली.\nसिल्लोड येथे महावीर जयंती उत्साहात साजरी.\nभगवान महावीर जयंती निमित्त सिल्लोड येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीस आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत अन्य मान्यवरही उपस्थित होते.\nविरोधकांकडून फक्त विरोधासाठी बँकेची निवडणूक- आ. अब्दुल सत्तार.\nशिद्धेश्वर अर्बन बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीतील सहकारमहर्षी दादासाहेब पालोदकर सहकार विकास गटाच्या प्रचारच शुभारंभ सिल्लोड येथे करण्यात आला. त्याप्रसंगी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, विरोधक बँक चालविण्यासाठी नव्हे तर फक्त विरोध करण्यासाठी शिद्धेश्वर बँकेची निवडणूक आहे असा आरोप आमदार अब्दुल सत्तार यांनी जहीर सभेत बोलतांना केला.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांनी विधान भवनात मांडला औरंगाबाद-जळगाव रस्त्याचा प्रश्न.\nजळगाव-सिल्लोड-औरंगाबाद रस्ता अत्यंत खराब झाला असून यामुळे प्रवाशांना व देशविदेशातील पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. शासन यावर लवकर आणि प्रभावी अशा उपाययोजना करणार का असा प्रश्न आ. अब्दुल सत्तार साहेबांनी विधान भवनात उपस्थित केला व त्याचप्रमाणे यावर उपाय म्हणून या रस्त्यावर २० एमएम जाडीचे डांबरी कार्पेट व सिल्कोट करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/virat-anushka-to-get-married-in-december-117102500021_1.html", "date_download": "2018-04-25T22:02:42Z", "digest": "sha1:TSMFATY6OR7VLB6NXMEJXRQUYRE4R33R", "length": 8891, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विराट- अनुष्काचा डिसेंबरमध्ये विवाह? | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nविराट- अनुष्काचा डिसेंबरमध्ये विवाह\nक्रिकेटच्या दुनियेत ही बातमी पसरत आहे कि टीम ‍इंडियाचा कर्णधार विराट कोहली डिसेंबरमध्ये विवाह बंधनात अडकणार आहे. आता त्याची होणारी बायको कौण यात निश्चितच विचारण्यासारखे काहीच नाही.\nत्याच्या लग्नाची बातमी पसरत आहे कारण की विराटने बीसीसीआयकडून एक मोठा ब्रेक मागितला आहे. आता कुणीही अविवाहित क्रिकेटर मोठा ब्रेक तेव्हाच घेतो जेव्हा काही अत्यंत महत्त्वाचं काम असतं आणि लग्नापेक्षा अतिमहत्त्वाचं सध्या तरी काय असू शकतं\nबीसीसीआयने विराटला निराश न करता ब्रेक दिला आहे. एक महिन्याचा ब्रेक घेल्यामुळे निश्चितच आता अनुष्का आणि विराटच्या फॅन्सला लग्नाची शहनाई ऐकू येण्याची शक्यता वाढली आहे. कधी लपून-छिपून भेटणारं हे जोडपं आता सरेआस लोकांसमोर वावरतं आहे. हल्लीच एका जाहिरातीत दोघे सात वचन घेताना दिसले आहेत. नंतर दिवाळीदरम्यान आमिर खानच्या एका स्पेशल शोमध्येही दोघे सोबत दिसले होते. जिथे पहिल्यांदा विराटने दोघांबद्दल उघडपणे गोष्टी केल्या. त्याच शो मध्ये विराट म्हणाला होता की अनुष्का आपल्या नात्याबद्दल खूप ईमानदार आहे आणि मी तिला नुष्की हाक मारतो.\nविराटमुळे युवराज, रैना बाहेर: कमाल खान\nविराटला आवडत नाही प्रेयसीची ही गोष्ट\nकोहलीने लावला विनिंग सिक्स, भारताने मॅचसोबत मालिकेवर केला कब्जा\nड्रेसींग रूममध्ये लक्ष देऊ नये: विनोद राय\nविराटला कोठडीत टाकायला हवे\nयावर अधिक वाचा :\nविराट- अनुष्काचा डिसेंबरमध्ये विवाह\nराष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान राहुल आवारेने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. ...\nमहादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट\nइस्लामाबाद- पाकिस्तानात हिंदू देवतांचे अपमान करण्याचा जणू छंदच आहे. पुन्हा एक प्रकरण समोर ...\nराष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक\nतेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनीने ५० मीटर ...\nCWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी ...\nतर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा\nआग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, असा दावा करणाऱया उत्तर प्रदेश ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2017/04/", "date_download": "2018-04-25T21:51:22Z", "digest": "sha1:OOKHLAILMB3MNQ3TH6DJ4XGKU7ZSWDKD", "length": 9248, "nlines": 139, "source_domain": "abdulsattar.in", "title": "April | 2017 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nआत्महत्याग्रस्त कुटुंबियांचे आ. अब्दुल सत्तार साहेबांकडून सांत्वन.\nआत्महत्या केलेले चिंचपूर येथील शेतकरी बाळू शाहुबा शेळके यांच्या कुटुंबियांचे आ. अब्दुल सत्तार साहेबांनी भेट घेऊन सांत्वन केले.\nसिल्लोड शहरातील चौकाला महात्मा बसवेश्वरांचे नाव.\nसिल्लोड येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती निमित्त सिल्लोड शहरातील चौकाला महात्मा बसवेश्वरांचे नाव देण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.\nमहात्मा बसवेश्वर यांचे विचार प्रेरणादायी – आ. अब्दुल सत्तार.\nसिल्लोड येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वर यांचे विचार प्रेरणादायी असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी यावेळी व्यक्त केले.\nसिल्लोड येथील सामुहिक विवाह सोहळ्यात येथे २०० जोडप्यांचा विवाह.\nसिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार व् नॅशनल एज्युकेशन सोसायटी यांच्या तर्फे आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये २०० जोडप्यांच्या विवाह करण्यात आला. या सामुहिक विवाह सोहळ्यास आमदार अब्दुल सत्तार साहेब व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.\nआत्महत्याग्रस्त कुटुंबियांना ५० हजाराची मदत.\nआत्महत्याग्रस्त कुटुंबियांना ५० हजार रुपयाची मदत करणार असल्याची घोषणा आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केली.\nसिल्लोड येथे २०० जोडप्यांचा विवाह.\nसिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार व् नॅशनल एज्युकेशन सोसायटी यांच्या तर्फे आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये २०० जोडप्यांच्या विवाह करण्यात आला. या सामुहिक विवाह सोहळ्यास आमदार अब्दुल सत्तार साहेब व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.\nसिल्लोड येथे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन.\nसिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेब व नॅशनल एज्युकेशन सोसायटी यांच्या तर्फे आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये २०० जोडप्यांच्या विवाह करण्यात आला. या सामुहिक विवाह सोहळ्यास आमदार अब्दुल सत्तार साहेब व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.\nजलयुक्त कामावर ग्रामस्थांनीच अंकुश ठेवावा – आ. अब्दुल सत्तार.\nजलयुक्त शिवार योजनेच्या कामावर ग्रामस्थांनीच लक्ष ठेवून चांगल्या दर्जाची कामे करून घ्यावीत असे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.\nधोत्रा-डिग्रस येथे जलयुक्त शिवार कामांचा शुभारंभ.\nसिल्लोड तालुक्यातील धोत्रा-डिग्रस येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.\nजलयुक्त शिवार योजनेमुळे विकासकामात भर.\nजलयुक्त शिवार योजनांतर्गत विविध विकास कामे राबविण्यात येणार असल्याने डोंगराळ भागातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल असे प्रतिपादन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/aguafuerte/", "date_download": "2018-04-25T22:13:07Z", "digest": "sha1:IZKN7SVJG5AWI4NENOVDOTONOFVVIBE2", "length": 7488, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: डिसेंबर 29, 2017\nसुलभता रेडी., सानुकूल पिछाडी, सानुकूल शीर्षलेख, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, संपादक शैली, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, फुटर विजेटस, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, ग्रीड आराखडा, एक कॉलम, पोस्ट स्वरूप, उजवा साइडबार, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/gurubaba-1134357/", "date_download": "2018-04-25T22:13:35Z", "digest": "sha1:5HI7RE3BGTGA3QPDRYKELX6ANFMMU2DT", "length": 30993, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गुरुबाबा | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nआज भारतीय समाजात ढोबळपणे तीन आर्थिक स्तर दिसून येतात. एक गरिबी व दारिद्रय़ाने पिचलेले सामान्य लोक जे अभावग्रस्त जीवन कसेबसे जगत असतात\nअतीव दु:ख झाले तरी ते सहन करून, जीवनाला चिकटून राहणे हा मानवाचाच नव्हे तर सबंध जीवसृष्टीचा निसर्गधर्मच आहे. त्यासाठी ईश्वरावरील वा गुरूवरील श्रद्धेची माणसाला काहीही गरज नाही आणि आपली बुद्धी गुरूकडे गहाण टाकण्याची तर मुळीच गरज नाही..\nआज भारतीय समाजात ढोबळपणे तीन आर्थिक स्तर दिसून येतात. एक गरिबी व दारिद्रय़ाने पिचलेले सामान्य लोक जे अभावग्रस्त जीवन कसेबसे जगत असतात. दुसरे स्वत:चे घर असलेले, तुलनेने खाऊनपिऊन सुखी असलेले मध्यमवर्गीय लोक, ज्यांना मुलांचे संगोपन, शिक्षण इत्यादी अडचणी असू शकतात व तिसरे खूप समृद्ध असलेले श्रीमंत वर्गातील लोक ज्यांना अतिसंपन्नतेमुळे धनदौलत सांभाळण्याच्या व इतर अनेक चिंता असू शकतात. तसे पाहता चिंता व अडचणी सर्वानाच असतात. जगी सर्व सुखी असा कुणी नाही. म्हणजे आर्थिक स्तर चांगला किंवा वाईट कसाही असून, प्रत्येकाच्या जीवनात सामाजिक, सांसारिक, भावनिक, आरोग्यविषयक, संकटविषयक, क्लेश, दु:ख, चिंता, कमी वा जास्त प्रमाणात आज, काल ना उद्या असतातच. त्यामुळे जगात कुठल्याही क्षणी कोटय़वधी लोकांना काही मार्गदर्शन, काही आधार, दिलासा याची गरज असते आणि ही माणसे श्रद्धावंत किंवा अंधश्रद्ध असतील, तर त्यांच्या जीवनातील अडचणी, श्रद्धेच्या किंवा गोडबोलू आध्यात्मिक गुरूच्या सल्ल्याने सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.\nभक्तांच्या गुरूविषयक श्रद्धा कशा असतात त्याची ही काही उदाहरणे पाहा. (१) आमचे गुरुमहाराज हे पूर्वी होऊन गेलेल्या अमुकतमुक महान संताचे अवतार आहेत किंवा ते साक्षात ईश्वराचे मानवी रूप आहेत. (२) आमच्या गुरुबाबांना आध्यात्मिक सिद्धी प्राप्त आहेत आणि ते निसर्गनियमांविरुद्ध चमत्कार करू शकतात. (३) आमचे गुरुबाबा काही होमहवन, यज्ञविधी वगैरे करून, त्याचा अंगारा वा प्रसाद देऊन, भुतेखेते व ग्रहपीडेचा बंदोबस्त करतात. मोठमोठे असाध्य रोग जे डॉक्टर बरे करू शकत नाहीत तेही ते बरे करतात. (४) आमचे गुरुबाबा जो गंडादोरा देतात तो वैदिक मंत्रांनी सिद्ध केलेला असतो. वेद व त्यातील मंत्र अपौरुषेय असल्यामुळे तो गंडा अतिशय प्रभावी व परिणामकारक असतो. (५) आमचे गुरुबाबा हे सिद्धपुरुष असल्यामुळे ते अंतज्र्ञानाने कुणाचेही मन व भविष्य जाणू शकतात. (६) ज्योतिष हे दैवी शास्त्र असून आमच्या गुरुजींसारखे चांगले ज्योतिषी पत्रिकेच्या आधारे किंवा शिवायच, कुणाचेही भविष्य जाणू शकतात.\nप्रत्येक अंधश्रद्ध मनुष्य ‘माझी (गुरूवरील श्रद्धा) ती श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नव्हेच’ असे म्हणत असतो. शिवाय आजकाल ‘अंधश्रद्धा निर्मूलनाला’ काहीशी समाजमान्यता मिळालेली असल्यामुळे, अनेक मोठे सद्गुरूसुद्धा म्हणतात की, तेसुद्धा ‘अंधश्रद्धा निर्मूलन’च करतात. ते ज्या श्रद्धांना सांभाळतात त्या खऱ्या उपयुक्त श्रद्धा असतात. प्रत्यक्षात ते एखादी अंधश्रद्धा निर्मूलन करीत असतीलही, पण त्याबरोबर दुसऱ्या चार अंधश्रद्धा, श्रद्धांच्या नावाने जोपासतात व त्यांच्या भक्तांना श्रद्धांचे लेबल लावलेल्या त्या अंधश्रद्धांच्या नादी लावतात.\nअगणित लोकांच्या जीवनातील अगणित अडचणी व चिंता, सर्व श्रद्धांच्या आधारे सोडवायचे म्हटले तर त्याबाबतच्या मार्गदर्शनाचे आध्यात्मिक मायाजाल उभे करू शकणाऱ्या चलाख गुरुबाबांना हे केवढे ‘प्रचंड मार्केट’ उपलब्ध आहे ते पाहा. लाखो माणसांना जीवनात सांत्वन हवे आहे, विश्वास हवा आहे. ही सर्व माणसे गुरुबाबांच्या मार्गदर्शन सेवेची ‘संभाव्य ग्राहक’ आहेत. शिवाय त्या मार्गदर्शनाची किंमत म्हणून रोख रुपये किंवा संपत्ती देऊन, त्यांच्यावर केलेल्या किंवा भासविलेल्या उपकारांची परतफेड करण्याबाबत ते तत्पर आहेत. हे सर्व जण गुरूंचे भक्त, श्रीभक्त बनू शकतात. त्यासाठी गुरूने आपले काही मदतनीस हाताशी बाळगून, स्वत: (न) केलेल्या चमत्कारांची प्रसिद्धी मात्र करावी लागते. भक्तांना खरा-खोटा मानसिक आधार देण्यासाठी लागणारी अंगभूत हुशारी मात्र गुरूकडे असायलाच हवी आणि एकदा गुरूला प्रसिद्धी मिळाली की, मोठमोठे सत्ताधीश, राजकारणी, मंत्रीसुद्धा त्यांच्या काही स्वार्थासाठी, भविष्य जाणण्यासाठी किंवा मुहूर्त काढण्यासाठी गुरूंकडे येतील व काय सांगावे, गुरूला सन्मान आणि सांस्कृतिक राज्य पुरस्कारही मिळवून देतील.\nसगळे गुरू आणि ज्योतिषी हे फक्त खेडवळ वा अशिक्षित माणसांना भुलवून त्यांनाच लुबाडतात असे काही नाही. चांगली शहरी व सुशिक्षित माणसेसुद्धा स्वत:च्या श्रद्धाशीलतेमुळे गुरूंच्या व त्यांच्या भक्तांच्या थापांना बळी पडतात. मोठमोठय़ा शहरांमध्ये बस्तान मांडलेल्या, काही स्वघोषित अवतार असलेल्या सद्गुरूंनी तर सुशिक्षित भक्तांच्या जणू फौजाच तयार केलेल्या दिसतात. कित्येक गुरूंनी तर गुन्हेगार गुंडांनाही पोसलेले असते. पोलीस व सरकारी अधिकारीही सद्गुरूंचे भक्त असतात. मात्र सगळ्या प्रकारच्या गुरुबाबांची जातकुळी व काम एकाच प्रकारचे असते. श्रद्धाळू लोकांचे आपापले ‘मार्केट सेगमेंट’ हेरायचे, आपल्याला काही दैवी सामथ्र्य आहे, असे सर्वाना सांगायचे व मग त्यांची यथेच्छ लूट करायची. गुरू जेवढा मोठा आणि प्रसिद्ध तेवढी त्याच्याकडे जास्त धनसंपत्ती जमा झालेली असते. लोकांना ती कधी कळते, कधी कळत नाही.\nआजकाल प्रत्येक लहान-मोठय़ा शहरात किंवा आसपासच्या निमशहरी किंवा ग्रामीण भागातही, आपापले आध्यात्मिक दुकान थाटून, भक्तांना बोधामृत पाजून, प्रसिद्धी मिळवून मोठे झालेले सद्गुरू, महाराज, बुवा, बापू इत्यादी गुरुबाबांची मोजणी करायची तर ती डझनाने करावी लागेल, म्हणजे जिकडे तिकडे एवढे गुरुबाबा फोफावलेत. त्यांच्यापैकी कुणी देवांचे, संतांचे अवतार असतात, कुणी चमत्कार करतात वगैरे. यांच्याकडे भक्तांच्या रांगा लागतात व त्यांच्यापैकी अनेक जण कोटय़वधी रुपयांची माया जमा करतात. अगदी टॅक्स फ्री. सारांश सद्गुरू बनणे, गुरुबाबा बनणे हा या देशात चलाख व हुशार माणसासाठी, एक उत्तम ‘बिनभांडवली धंदा’ आहे यात काही संशय नाही. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात जर एवढे गुरुबाबा कार्यरत आहेत व अत्यंत फायदेशीर धंदा करीत आहेत, तर त्यावरून सबंध भारतभर काय परिस्थिती असेल याची कल्पना करता येईल. याबाबत विशेष हे की, असा आध्यात्मिक गुरुबाबा म्हणून धंदा करण्यासाठी तुम्हाला काही मोठे शिक्षण, ज्ञान किंवा स्वच्छ चारित्र्य असण्याचीही आवश्यकता नाही. प्रत्यक्षातले काही गुरुबाबा हे स्वत: गुन्हेगार असतात, घृणास्पद गुन्हे करून, जेलमध्ये शिक्षा भोगून, खडी फोडून आलेले असतात व तरी लोक त्यांचे पाय धरायला जातात, एवढे या देशातील लोक सश्रद्ध व धर्मशील आहेत. आमच्या देशातील अनेक गुरुबाबा तर एवढे हुशार आहेत की, प्रत्यक्षात अनेक गुन्हे करून ते पकडलेही जात नाहीत.\nअडचणी आणि चिंता तर सगळ्यांनाच असतात, पण बुद्धी वापरून त्यांच्यावर योग्य उपाय शोधण्याचे कष्ट घेण्याऐवजी, श्रद्धांच्या प्रभावामुळे आपण कुणी गुरुबाबा शोधण्याचा सोपा मार्ग स्वीकारतो; पण तोच गुरू आपल्या श्रद्धा आणखी घट्ट करतो आणि किंवा नव्या श्रद्धा रुजवतो. म्हणजे श्रद्धांमुळे गुरू येतात व गुरूंमुळे श्रद्धा वाढतात असे हे ‘दुष्टचक्र’ आहे. शिवाय एकदा कुठल्याही गुरूच्या नादी लागलेला माणूस (आणि यात भलेभले तथाकथित सुशिक्षितसुद्धा असतात.) बहुधा त्याच्या प्रभावातून कधीही बाहेर पडू शकत नाहीत. त्या दृष्टीने गुरू हे ‘अमली पदार्थाच्या व्यसनांप्रमाणेच’ असतात. एकदा गुरूकडे गेलात, की कायमचे अडकलात समजा. नंतर त्यातून सुटका नाही.याचा परिणाम असा होतो की, लोक शेती, नोकरीधंदा वगैरे करून स्वत:साठी व कुटुंबासाठी कष्टाने मिळविलेला पैसा, गुरू भेटल्यावर त्याच्या पायाशी नेऊन ओतत राहतात. त्याऐवजी लोकांना जर असे कळले की, पूजा, मंत्रतंत्र हे सर्व निरुपयोगी आहेत. कुठल्याही गुरूच्या, देवाच्या अंगारेधुपाऱ्याने आजार बरा होत नाही. ग्रहपीडा, भूतबाधा, बाहेरचे असे काहीही नसते, फलज्योतिष, हस्तसामुद्रिक ही सर्व थोतांडे आहेत. कोणतीही पूजाप्रार्थना, यज्ञ, विधी, व्रतवैकल्ये वगैरे काहीही करणे हे आपल्या सांसारिक अडचणींवर व चिंतांवर खरे उपाय असू शकत नाहीत, तर लोक गुरुरूपी दुष्टचक्रात, व्यसनात अडकायला जाणारच नाहीत. मात्र त्यासाठी आपणा सर्वापाशी असलेला विवेक व तर्कबुद्धी वापरण्याची जरूर आहे.\nईश्वरावरील व गुरूवरील श्रद्धा ही माणसाला ‘स्फूर्ती व शक्तीचा स्रोत’ असते असे श्रद्धावंतांना वाटते. आशावादी माणसाला श्रद्धेमुळे प्रोत्साहन मिळेल हे शक्य असले, तरी दुसऱ्या अनेक माणसांवर त्याचा उलट परिणाम होऊन ते आळशीही बनू शकतील. तसेच श्रद्धावंत माणसाच्या प्रयत्नात काहीसे अपयश येऊ लागले, तर त्याला ‘ते पुढील यश आपल्या नशिबातच नसावे’ किंवा ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ असे काही वाटून तोही अधिकच दैववादी आणि प्रयत्नशून्य बनू शकेल. स्फूर्ती व प्रोत्साहन राहील बाजूला. तसेच ईश्वर, गुरू व ज्योतिषी यांच्यावरील श्रद्धेने लोकांना ‘सांत्वन’ मिळते असे म्हणतात. तेही खरे मानले तरी त्या सांत्वनाची ते केवढी किंमत मोजत असतात ते कुणी लक्षात घेत नाही. स्वत:वर संकट परंपरा कोसळली तरी मनुष्यस्वभाव मुळात एवढा लवचीक असतो की, तो कोणत्याही परिस्थितीशी कसेबसे जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा अतीव दु:ख होते तेव्हासुद्धा ते सहन करून, जीवनाला चिकटून राहणे हा मानवाचाच नव्हे तर सबंध जीवसृष्टीचा निसर्गधर्मच आहे. त्यासाठी ईश्वरावरील वा गुरूवरील श्रद्धेची माणसाला काहीही गरज नाही आणि आपली बुद्धी गुरूकडे गहाण टाकण्याची तर मुळीच गरज नाही.\nकुठलाही गुरू आपल्या भक्तांना ‘स्वावलंबी बना’ असे कधी शिकवीत नाही, कारण ते गुरूच्या स्वत:च्या हिताचे नसते. प्रत्यक्षात समाजातील बहुतेक लहानमोठे गुरू समाजाचे एकूणच आर्थिक, भावनिक वगैरे अनेक प्रकारचे शोषण सातत्याने करीत असतात असे दिसते. म्हणून आपण बुद्धीने आपापले प्रश्न सोडवावेत, एकमेका साह्य़ करावे आणि सर्वानी शक्य तेवढे सुखी जीवन जगावे. माणुसकीची मूल्ये जपावीत, पण श्रद्धांना मात्र सोडचिठ्ठी द्यावी आणि गुरूला रामराम करून त्याच्यापासून आपली कायमची सुटका करून घ्यावी, स्वातंत्र्य मिळवावे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/wheeldrive-news/125cc-automatic-scooter125cc-scooter-1604566/", "date_download": "2018-04-25T22:19:54Z", "digest": "sha1:SCTLXM6NMTREVM2ZOPVQRXTM4VJYNCEP", "length": 23294, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "125cc automatic scooter125cc scooter | टॉप गीअर : ऑटोमॅटिक स्कूटरमधील १२५ सीसीचे पर्याय | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nटॉप गीअर : ऑटोमॅटिक स्कूटरमधील १२५ सीसीचे पर्याय\nटॉप गीअर : ऑटोमॅटिक स्कूटरमधील १२५ सीसीचे पर्याय\nअ‍ॅक्सेस १२५ सीसीचे कन्टिन्यूअस व्हेरेबल ट्रान्समिशनचे इंजिन बसविले आहे.\nशंभर सीसी वा ११० सीसीच्या ऑटोमॅटिक स्कूटर प्रामुख्याने कम्युटिंग स्कूटर म्हणून ओळखल्या जातात. मायलेज हा स्कूटरचा केंद्रबिंदू असतो. तसेच, सीसी कमी असल्याने किंमतही तुलनेने कमी असते. मात्र, मोटरसायकलऐवजी स्कूटरचा पर्याय स्वीकारणाऱ्यांना अशा ऑटोमॅटिक स्कूटर या कमी ताकदीच्या वाटू शकतात. त्यामुळेच विशेषत: पुरुष ग्राहकवर्ग डोळ्यापुढे ठेवून दुचाकी उत्पादक कंपन्यांनी १२५ सीसीच्या ऑटोमॅटिक स्कूटरचे उत्पादन लाँच केले आहे. यामध्ये पॉवर आणि मायलेज यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सेगमेंटमध्ये आकर्षक डिझाइन व फीचर्स अधिक असणाऱ्या स्कूटरचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, अशा स्कूटरच्या किमतीही अधिक आहेत. प्रामुख्याने १२५ सीसी पॉवरच्या ऑटोमॅटिक स्कूटर सेगमेंटमध्ये सुझुकी अ‍ॅक्सेस, होंडा अ‍ॅक्टिवा १२५ आणि व्हेस्पा १२५ या तीन स्कूटर आहेत, तर होंडाने नुकतीच मोटोस्कूटर डिझाइन इन्स्पायर्ड ग्राझिया ही ऑटोमॅटिक स्कूटर लाँच केली आहे. १२५ सीसीच्या स्कूटर सेगमेंटची सुरुवात सुझुकीने अ‍ॅक्सिस १२५ लाँच करून केली. अनेक वर्षे या स्कूटरला स्पर्धक स्कूटर नव्हती; पण गेल्या पाच ते आठ वर्षांत अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. यातील प्रत्येक स्कूटरची खासियत वेगळी आहे; पण यातील बेस्ट कोण, हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतोच. त्यामुळे याविषयी जाणून घेऊयात.\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nअ‍ॅक्सेस १२५ सीसीचे कन्टिन्यूअस व्हेरेबल ट्रान्समिशनचे इंजिन बसविले आहे. अ‍ॅक्सिसला मोटरसायकलसारखे टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहे. ही स्कूटर शहरात प्रति लिटर ४०-४५ किमी मायलेज, तर हायवेवर ५०-५५ मायलेज देऊ शकते. नव्या तंत्रज्ञानामुळे मायलेज प्रति लिटर ६४ मिळते, असा दावा कंपनीने केला आहे. स्पर्धक स्कूटरच्या तुलनेत अ‍ॅक्सेसचे सीट मोठे व रुंद असल्याने आराम मिळतो. मोटरसायकल चालविणाऱ्यांना मात्र तो कमी वाटेल, कारण मोटरसायकलची सीट मोठी व रुंद नसते. तसेच चाकाचा आकार व सस्पेन्शनमध्ये फरक असतो. नव्या अ‍ॅक्सेसला रेट्रो लुक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळेच हेडलॅम्पकडे पाहिल्यावर आपल्याला जुन्या स्कूटरची आठवण होते. अ‍ॅक्सेसमध्ये डिस्कब्रेक, डिजिटल मीटर, क्रोम हेडलॅम्प, ऑलॉय व्हील्स, टय़ूबलेस टायर्स, फ्रंट पॉकेट, मोबाइल चार्जिगसाठी डीसी सॉकेट आदी सुविधा दिल्या आहेत. या स्कूटरचे डिस्कब्रेक व्हर्जनही उपलब्ध आहे; पण अ‍ॅक्टिवा १२५ ची या स्कूटरला जोरदार टक्कर मिळत आहे.\nया ऑटोमॅटिक स्कूटरला १२५ सीसीचे इंजिन असून, ८.५२ बीएचपी पॉवर मिळते. होंडाने पूर्णपणे नव्याने विकसित केलेले इंजिन होंडा इको टेक्नॉलॉजीने युक्त आहे. इंजिनची ताकद पिकअप घेताना चांगली असल्याचे जाणवते. तसेच, ताशी ७०-८० किमीचा वेग गाठल्यावरही इंजिनचे व्हायब्रेशन होत नाही. शहरात प्रति लिटर ४०-५० किमी मायलेज, तर हायवेवर यापेक्षा अधिक म्हणजे ५५-६० किमी मिळू शकते. चालविणाऱ्यास हादरे कमी बसावेत यासाठी पुढील बाजूस टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिले आहे. तसेच, मागील बाजूस पारंपरिक सस्पेन्शन आहे; पण दोन्ही सस्पेन्शन चांगली आहेत. स्कूटरची बॉडी मेटलची असली तरीही लाइटवेट आहे. फ्रंट स्टायलिंग आकर्षक करण्यासाठी दोन्ही इंडिकेटरच्या मध्ये क्रोम दिली आहे. नव्या मॉडेलमध्ये एलईडी पायलट लॅम्प दिला आहे. अलॉय व्हील्स, टय़ूबलेस टायर्स, कॉम्बी ब्रेकिंगसह पुढील बाजूस डिस्कब्रेकचा पर्याय दिला आहे. अ‍ॅक्टिवा ब्रँड मोठा असून, आधीच्या म्हणजे ११० सीसी मॉडेलची कामगिरी उत्तम आहे. तसेच १२५ सीसी मॉडेल चांगले आहे. त्यामुळे १२५ सीसी ऑटोमॅटिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्राधान्याने याचा विचार करायला हरकत नाही.\nही या सेगमेंटमध्ये नुकतीच दाखल झालेली स्कूटर आहे. तरुण वर्गाला डोळ्यापुढे ठेवून या स्कूटरची रचना केल्याचे जाणवते. त्यामुळेच मोटोस्कूटर इन्स्पायर्ड लुक दिला आहे. या स्कूटरची बॉडी फायबरची आहे. डिजिटल मीटर, डिस्कब्रेक, कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम, एलईडी टे टाइम रनिंग लाइट आदी फीचर्स दिली आहेत. मोटोइन्स्पायर्ड डिझाइन असल्याने लुक उठावदार दिसतो. यास अ‍ॅक्टिवाचे १२५ सीसीचे इंजिन बसविले आहे, मात्र स्टायलिंग वेगळी आहे. मोटोरेसिंग इन्स्पायर्ड लुक आवडणाऱ्यांसाठी ही स्कूटर एक चांगला पर्याय आहे.\nपारंपरिक स्कूटरच्या डिझाइनपेक्षा संपूर्णपणे स्टायलिश स्कूटरची आवड असणाऱ्यांसाठी व्हेस्पा १२५ ही स्कूटर आहे. व्हेस्पामध्ये जुन्या डिझाइनला उजाळा दिला आहे. त्यामुळेच रेट्रो लुक असणारी नवी ऑटोमॅटिक व्हेस्पा आहे. स्कूटरची फ्रेम ही पूर्ण मेटॅलिक असून एकसंध आहे. अशी बॉडी पूर्वीच्या गिअर्ड स्कूटरना होती. संपूर्ण मेटल बॉडी असल्याने यावर रंगही खुलून दिसतात. स्कूटरमध्ये क्रोमचा पुरेपूर वार केला आहे. त्यामुळेच हेड लॅम्प सर्कल, मोनोग्राम, हँडलबार, गार्ड, मिरर, टॅल लॅम्प यांना क्रोम फिनिंग आहे आणि यामुळे स्कूटरचा लुकमध्ये चांगला फरक दिसतो. पुढील फूट रेस्ट फ्लॅट बॉटम नसून पूर्वीच्या स्कूटरसारखे आहे. इन्स्ट्रमेंट क्लस्टर डिजिटल व अ‍ॅनालॉग असून यात फ्यूएल गॅग, ट्रिप मीटर दिला आहे. स्कूटरचा फील महत्त्वाचा असल्याने मायलेजकडे दुर्लक्ष करता येऊ शकते. ही स्कूटरला प्रति लिटर ३५-४० किमी मायलेज देऊ शकते. स्कूटरला पुढील बाजूस सिंगल साइड ट्रेलिंग लिंक सस्पेन्शन दिले असून अँटी डाइव्ह सिस्टममुळे ब्रेक दाबल्यावर चाक एकदम पकड सोडत नाही; पण टेलिस्कोपिक सस्पेन्शन नक्कीच चांगला असतो आणि ते यामध्ये नाही. अलॉय व्हील, डिस्कब्रेकचा पर्याय यामध्ये दिला आहे. सिटी ट्रॅफिकमध्ये एक चांगला अनुभव मिळतो. अर्थात, कंपनीने केलेल्या ब्रँडिंगनुसार व्हेस्पा ही डेली कम्युटिंग स्कूटर नाही. वीकेंड पार्टी, लेजर रायडिंगसाठी ही स्कूटर आहे. लोकांनी आपल्याकडे पाहावे, थोडे हटके आपल्याकडे असावे, असा विचार करणाऱ्यांनी नक्कीच व्हेस्पाचा विचार करायला हरकत नाही; पण त्यासाठी मोजावी लागणारी रक्कम विचारात घेतलेली बरी.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/state-governments-irrigation-scam-of-40-thousand-crores-ncps-allegations-278508.html", "date_download": "2018-04-25T21:48:23Z", "digest": "sha1:4ESNJCMY6U4XRQ54RQF6TQ37YTUWECSJ", "length": 11549, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्य सरकारवर राष्ट्रवादीचा ४० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nराज्य सरकारवर राष्ट्रवादीचा ४० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप\n307 सिंचन प्रकल्पांना 40 हजार कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलीये. दुसरीकडे सरकारने हा घोटाळा नसल्याचा खुलासा केलाय.\n30 डिसेंबर : भाजप-शिवसेना सरकारने ४० हजार कोटींचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलीय. 307 सिंचन प्रकल्पांना 40 हजार कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलीये. दुसरीकडे सरकारने हा घोटाळा नसल्याचा खुलासा केलाय.\nकेंद्र सरकारच्या एआयबीपी योजनेअंतर्गत राज्य सरकारने-\n२० हजार कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पांची किंमत ३२ हजार कोटी रुपये वाढवून केंद्र सरकारकडे ६० टक्के रकमेची मागणी केली. मात्र केंद्राने राज्याचा हा प्रस्ताव नामंजूर केला. राज्याने त्यानंतर या ३२ हजार कोटी रुपयांच्या वाढीव किंमतीसाठी नाबार्डकडून १२ हजार कोटी रुपये घेतले. या सगळ्या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय.\nदुसरीकडे सरकारचे म्हणणं आहे की, हा भ्रष्टाचार नाही, तर गरजेची वाढ आहे जी नियमानुसार करण्यात आलीये.\nराष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे की, भाजपचे पदाधिकारी आणि अनेक लोकप्रतिनिधी कंत्राटदार आहेत. ज्यांच्या फायद्यासाठी ही वाढ करण्यात आलीय. 70 हजार कोटींचा आघाडी सरकारवर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला होता, त्याबदल्यात राष्ट्रवादीने या सरकारवर 40 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: irrigation scamNCPभाजपराष्ट्रवादीशिवसेनासिंचन घोटाळा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8-116070600009_1.html", "date_download": "2018-04-25T21:57:12Z", "digest": "sha1:MM6OZQDRURYBDQIXAMANK5FW2R4IVUK5", "length": 9297, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मुरूमहारी योगासन | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुरुमांपासून कायमची सुटका जर आपल्याला करायची असेल, तर त्यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे योगासन करणे होय.\nअत्याधु‍निक जीवनशैलीच्या आपण जरा जास्तच आहारी गेल्याने आपले खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा परिणाम म्हणजे चेहर्याववर बारीक बारीक पुटकळ्यांना आमंत्रित करणे होय. याच्यावर तात्पुरता उपचार म्हणून आपण बाजारात उपलब्ध\nझालेले विविध कंपन्यांचे क्रीम किंवा लोशन यांचा वापर करू शकता. मात्र मुरुमांपासून कायमची सुटका जर आपल्याला करायची असेल, तर त्यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे योगासन करणे होय.\nअशा परिस्थितीत योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने व जाहिरातींवर भुलणारा युवावर्ग बाजारात उपलब्ध झालेल्या विविध कंपन्यांचे लोशन व क्रीमचा सर्रास वापर करतात.\nएवढे करून देखील 'आडात नाही तर पोहर्यापत कुठून येणार' अशी त्यांची अवस्था होते. थोडक्यात सांगायचे झाले, तर मुरूमांवर त्याचा फारसा उपयोग होत नाही.\nयोगासन तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार यांचे मुख्य कारण म्हणजे योग्य पद्धतीने पचन न होणे. या व्यक्तिरिक्त युवावर्गात व्यायामाप्रती आळस निर्माण झाला आहे. मरुम घालविण्यासाठी योगासन हा सर्वोत्तम उपाय आहे.\nप्राथमिक उपचारात दिवसभरातून साधारण दोन ते तीन वेळा साध्या पाण्याने चेहरा धुतला पाहिजे व त्याल रुमालाने न पुसता तसाच सुखू दिल्याने चेहर्याीवरील तेलकटपणा धुतला जातो. त्यामुळे मरुम येण्याचे प्रमाण कमी होते.\nभुजंगासन, कुंभासन, शशकासन केल्याने नक्कीच तुम्ही त्रस्त असलेल्या मुरुमांपासून स्वत:ला मुक्त करू शकाल.\nतजेलदार त्वचेसाठी आवश्यक आहे हे व्हिटॅमिन्स...\nकंडिशनरचा वापर कसा करावा\nगूळ खा आणि तजेलदार त्वचा, दाट केस मिळवा\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nयावर अधिक वाचा :\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/rabdi-dev-criticises-modi-supporters-274899.html", "date_download": "2018-04-25T21:46:36Z", "digest": "sha1:BZTZVJ4LYUV5MS7AYEPVIMCXHO3N2COM", "length": 10274, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोदींंचे हात,गळा कापू शकणारेही बरेच लोक आहेत-राबडी देवी", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nमोदींंचे हात,गळा कापू शकणारेही बरेच लोक आहेत-राबडी देवी\nमोदींकडे बोट दाखवणाऱ्यांचे हात कापू असं विधान करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांना उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं.\nपाटना, 22 नोव्हेंबर: मोदींचा हात आणि गळा कापू शकणारेही बरेच लोक या देशात आहेत अशी टीका बिहारच्या पूर्व मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवी यांनी केली आहे. मोदींकडे बोट दाखवणाऱ्यांचे हात कापू असं विधान करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांना उत्तरादेताना त्यांनी हे विधान केलं.\nकाल ओबीसी मेळाव्यात भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी मोदींकडे जे बोट दाखवतील त्यांचे हात कापू असं विधान केलं होतं. त्यावरून बरीच टीका करण्यात आली होती.त्यानंतर राय यांनी या विधानासाठी माफीही मागितली होती. तसंच सीबीआयच्या नोटीसांबद्दल विचारले असता आपण या संस्थांना भीक घालत नाही आणि उत्तर ही देणार नाही असं उत्तर राबडी देवींनी दिलं.सीबीआयला जर राबडी देवींची चौकशी करायची असेल तर त्यांच्या घरी येऊन विचारावं अशी टीकाही त्यांनी केली.\nएकंदरच नित्यानंद राय यांच्या विधानावरून बरंच रणकंदन माजलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\nआसाराम 10 हजार कोटींचा मालक काय होणार आता या संपत्तीचं\nआसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/video-of-earth-back-made-by-nasa-viral-274894.html", "date_download": "2018-04-25T21:54:58Z", "digest": "sha1:LBKT3HJXALLO6RHVKLAP2XLSXQ6MRZDP", "length": 12509, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नासाचा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nनासाचा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल\nपृथ्वीचं दुसरं नाव आहे वसुंधरा. हिरवाईने नटलेल्या या वसुंधरेच्या म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागात अनेक बदल झालेत. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं गेल्या 20 वर्षात पृथ्वीच्या पृष्ठभागात झालेल्या बदलांचा वेध घेणारा एक व्हिडीओ तयार केला\n22 नोव्हेंबर: पृथ्वीच्या पृष्ठभागावर गेल्या 20 वर्षात झालेल्या बदलांचा व्हिडीओ नासानं तयार केलाय. पृथ्वीच्या बदलत्या छटा आणि पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठीच्या या व्हिडीयोला सोशल मीडियावरही जोरदार प्रतिसाद मिळतोय.\nपृथ्वीचं दुसरं नाव आहे वसुंधरा. हिरवाईने नटलेल्या या वसुंधरेच्या म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागात अनेक बदल झालेत. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं गेल्या 20 वर्षात पृथ्वीच्या पृष्ठभागात झालेल्या बदलांचा वेध घेणारा एक व्हिडीओ तयार केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.\n1970 पासून नासाने सोडलेले उपग्रह पृथ्विच्या पृष्ठभागाचा आणि वातावरणाचा अभ्यास करत आहेत. या फोटो आणि व्हिडीओंमधून धक्कादायक माहिती तर मिळते आहेच,त्याच बरोबर अभिनव गोष्टीही बाहेर आल्या आहेत. वसंत ऋतूत उत्तर गोलार्धात झाडांना नवी पालवी फुटते आणि निसर्ग बहरून येतो. त्याकाळात या भागात हिरवाई बहरते.\nसमुद्राच्या तळाशी सूर्य किरणं जेव्हा पोहोचतात. तेव्हा अनेक सुक्ष्म वनस्पती नव्याने खुलतात आणि कार्बन शोषून घेणारे सुक्ष्म जीव तयार होतात. १९९७ मध्ये नासानं सोडलेल्या सी व्ह्य़ूईंग वाइड फिल्ड ऑफ व्ह्य़ू या उपग्रहानं निसर्गचक्राचा हा बदलही टिपलाय.\nउन्हं, पाऊस आणि वारा, सागराचे प्रवाह यामुळं निसर्ग दररोज आपल्या छटा बदलतोय. पृथ्वी दररोज नवा श्वास घेते आहे. पण गेल्या काही वर्षात निसर्गात होणारे बदल शास्त्रज्ञांना चिंता करायला लावणारे आहेत.\nवाढत्या प्रदुषणामुळं पृथ्वीचं तापमान वाढतंय. त्याचे गंभीर परिणाम सध्या जगभर दिसून येताहेत पुढच्या पिढ्यांसाठी एक चांगली पृथ्वी ठेवायची असेल तर निसर्गालाही आपल्यालाला प्राणपणानं जापावं लागणार असल्याचा संदेशच शास्ज्ञांनी या व्हिडीओमधून दिलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइम्रान खानचं लग्न मोडलं कुत्र्यामुळं तिसरी बायको गेली सोडून\nगुगल करणार नोकरी शोधण्यात मदत, हे आहे नवीन फिचर\nशाही जोडप्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन\nरघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी\nआज होतोय जागतिक पुस्तक दिन साजरा\nकाबूलमध्ये आत्मघाती स्फोटात 31 ठार, 54 जखमी\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2018/03/31/%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2018-04-25T22:19:24Z", "digest": "sha1:6QQCMJ2SNGPAGZEV2K4DPPPHZF2RV356", "length": 12605, "nlines": 136, "source_domain": "shecooksathome.com", "title": "सब्जी तरकारी दिवस – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nMarch 31, 2018 sayalirajadhyaksha एकत्रित पदार्थांच्या पोस्ट्स, भाजी, हेल्थ इज वेल्थ Leave a comment\n३१ मार्च हा सब्जी तरकारी दिवस म्हणून पाळला जाणार आहे. आपला देश समशीतोष्ण हवामानाचा आहे. एरवी आपल्याला उन्हाचा कितीही त्रास वाटला तरी आपण नशीबवान आहोत की आपल्याला इतकं ऊन मिळतं. समशीतोष्ण हवामानामुळे आपल्याकडे वर्षभर चांगल्या भाज्या आणि मोसमी फळं मिळतात.\nपाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर मांसाहार केला जातो पण भारतात मांसाहारी लोकसुद्धा भरपूर भाज्यांचा वापर करतात. आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि इतर पोषणमूल्यं मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणजे भरपूर भाज्या खाणे.\nमला आठवतं लहानपणी पानात पहिल्यांदा वाढलेलं खायचंच असा दंडक होता. कितीही नावडीची भाजी असली तरी ती खावी लागायचीच. पण खाऊन खाऊन त्या भाज्याही कधी आवडायला लागल्या ते कळलंच नाही. आज अशी एकही भाजी नाही की जी मी खात नाही. अर्थात काही भाज्या जास्त आवडतात तर काही कमी पण सगळ्या भाज्या केल्या आणि खाल्ल्या जातात.\nआपल्याकडे भाज्यांचं किती वैविध्य आहे बघा ना. पालेभाज्या बघितल्या तर पालक, मेथी, चवळी, माठ, चुका, घोळ, चिवळी, चंदनबटवा, चाकवत, पोकळा, शेवग्याचा पाला, मुळ्याचा पाला, हरभ-याचा पाला, तांदुळजा, करडई, अंबाडी, कांद्याची पात अशा अनेक भाज्या मिळतात. शिवाय पावसाळ्यात मोसमी रानभाज्याही मिळतात. फळभाज्यांमध्येही असंच आहे. भोपळा, दुधी, दोडका, पडवळ, कारली, फ्लॉवर, कोबी, वांगी, पापडी, गवार, फरसबी, श्रावणघेवडा, चौधारीच्या शेंगा, काकडी, गाजर, परवर, अळकुड्या, बीट, मुळा, सिमला मिरची, भेंडी, तोंडली, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, कांदे, बटाटे, रताळी. नावं घ्यावीत तितकी कमी आहेत.\nअनेकांच्या घरात ठराविक भाज्या केल्या जातात कारण घरातल्यांची नवीन चवी घेऊन बघायची इच्छा नसते. मला एक बरं वाटतं की लहानपणी पानातलं संपवण्याची सक्ती असल्यानं सगळ्या भाज्या खाण्याची सवय लागली आणि त्याचा फायदाच झाला. माझ्या मुलींनाही मी लहानपणापासून वेगवेगळ्या स्वरूपात भाज्या खायला घालायचा प्रयत्न केला. त्या भाज्या खातातच पण त्यांच्या भाज्यांमध्ये बेसिल, केल, झुकिनी, लाल-पिवळ्या सिमला मिरच्या, पार्सले, ब्रोकोली अशा भाज्यांचीही भर पडली आहे. पण हरकत नाही. या भाज्याही आता आपल्याकडे पिकवल्या जातात त्यामुळे त्या कोप-यावरच्या भाजीवाल्याकडेही मिळतात. खाद्यसंस्कृती सतत उत्क्रांत पावत असते त्यामुळे या नवीन भाज्याही आता आपल्याकडे रूळायला लागल्या आहेत.\nकांदा-लसूण-मिरचीच्या फोडणीवर परतलेल्या साध्या पालेभाज्या, भेंडी-तोंडली-कारल्याच्या काच-या, पालक-मेथीचं वरण, करडई-मेथीची डाळभाजी, भोपळ्याचं आणि दुधीचं रायतं, फ्लॉवरचा रस्सा, भाज्या घालून केलेला पुलाव, कोबी-कोथिंबिरीच्या वड्या, मेथी-पालकाच्या पराठे आणि पु-या, काकडी-गाजर-बीटची कोशिंबीर, चंदनबटवा-पोकळ्याची ताकातली भाजी, गवार-घेवड्याची काळा मसाला घालून केलेली भाजी, भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार, बटाटा-वांग्यांचे काप, घोसाळ्याची भजी, मिरचीचा ठेचा, शेवग्याच्या शेंगांची कढी-वरण-पिठलं, भाज्यांची सूप्स, मेथीचा-कांद्याच्या पातीचा घोळाणा, भरली वांगी-कारली-दोडकी, वांगी भात-मटार भात-पुलाव, किती पदार्थांची नावं घ्यावीत…\nभाज्या वापरून किती काय काय करता येऊ शकतं. आपल्या सुदैवानं आपल्याकडे कोप-याकोप-यावर भाजीवाले असतात. अजूनही अनेक ठिकाणी तात्पुरते बाजार भरतात जिथे जवळच्या खेड्यांमधून ताज्या भाज्या येतात.\nआपल्या रोजच्या जेवणात वरण, भाजी, कोशिंबीरी, अगदी मांसाहारी पदार्थांमध्येही शक्य त्या आणि शक्य तितक्या भाज्यांचा समावेश करा आणि आरोग्य राखा.\nPrevious Post: फोडणीचं गणित\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2015/09/11/tii-15/", "date_download": "2018-04-25T21:47:35Z", "digest": "sha1:DHBMUTCZDIGDISWTPOPNMLIQ7VKRVGXR", "length": 13170, "nlines": 129, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – १५ | गुज मनीचे...", "raw_content": "\nमी एकोणीसाव्या वर्षी नोकरीला लागले. तेव्हा माझे सगळेच सहकारी माझ्याहून वयाने बरेच होते. मेहनतीचे फळ म्हणून असेल किंवा होतकरु, लहान म्हणून असेल पण सगळे प्रेमाने वागायचे, वागवायचे. ‘ती’ ही त्यांतलीच एक होती.\n‘ती’ गोरी, नाकावर चष्मा, गोड हसू, खट्याळ बोलणं, सुबक ठेंगणी. ‘ती’ बंगाली. पण पुण्यात वाढल्यामुळे मराठी तर इतके अस्खलित बोलते की मातृभाषा असूनही, मराठी बोलायची लाज वाटते अशा अमराठी जीवांना थोतरीत बसेल. ‘थोडंसं खाल्लं की आणखी जास्त भूक लागते’ याला ‘ती’ (बंगाली असूनही) ‘भूक खवळली’ हा वाक्प्रचार वापरते. यातच सगळे आले. ‘ती’ चे इंग्रजीही अफलातून आहे, अगदी अग्रगणी व सुप्रसिद्ध वर्तमानपत्रात पत्रकारीता करण्या इतके. पण मला ‘ती’ची वेगळी ओळख करुन द्यायची आहे.\n‘ती’ चे एका मुलावर प्रेम होते. तिच्या बोलण्यात त्याचा खूप वेळा उल्लेख असायचा. वयाच्या अदबीमुळे मी स्वत:हून त्याच्याबद्दल तिला कधीच काही विचारले नव्हते. तो मुंबईचा होता एवढेच ठाऊक. एकदा तो तिला भेटायला येणार होता. जेवणाच्या सुट्टी आधी थोडावेळ ती मला म्हणाली,”रुही बेबी, (हो. मला बेबी झाले तरी ती अजूनही मला याच नावाने हाक मारते) तो आलाय. चल तू पण. आपण एकत्र बाहेर जाऊ लंचला.” तेव्हा ‘कबाब में हड्डी’ वगैरे गावीही नव्हते. मी पण तिच्या खास मित्राला भेटूया या उत्साहात तिच्या बरोबर निघाले. आम्ही वेळेच्या आधीच रेस्टॉरंटला पोहचलो आणि टेबल रिझर्व केला. वाट पाहत असताना एक तरुण आत शिरला. तिच्याकडे बघून हसत आमच्या दिशेने आला. लागलीच आणखी एक तरुण आत येताना दिसला. त्याचा काखेत कुबड्या होत्या. तो आमच्या टेबलवर येताच ‘ती’ ने माझी ओळख करुन दिली. मला एका क्षणासाठी काहीच कळेनासे झाले. हे अनपेक्षित होते. भानावर येत मी हस्तांदोलन केले. आधी आलेला तरुण त्याचा मित्र होता. गप्पा करत करत जेवण झाले. पुढे त्याच्याशी छान ओळख झाली.\nधडधाकट असलेल्या ‘ती’ चा ‘तो’ दोन्ही पायांनी पांगळा आहे. हे पचविणे मला जड गेले. तिचे घरचे लग्नाला तयार नव्हते. तब्बल आठ एक वर्षांनी त्या दोघांनी लग्न केले. तो कामानिमित्त परदेशात आला. दोघांनी तिथेच संसार थाटला. तो हुशार आहे. त्याच्या बुद्धीने त्याने कमतरतेवर मात केली. त्याने उत्तम करियर घडविले.\nकालांतराने मी ही परदेशी आले. आम्ही फोनवर बोलत होतो. ‘ती’ सांगत होती,”अॉफिस जवळच घर बघतो आम्ही. बरं पडते. मी इकडे गाडी चालवायला लागले. त्याला ऑफिसला सोडावे-आणावे लागते. तो गाडी चालवतो पण मलाही गाडी लागते बाहेरची कामे करायला.” तिचे सगळेच आयुष्य त्याच्या भोवती फिरत होते. तिच्या बोलण्यात त्याच्यासाठी कुठे आईची माया होती, कुठे बायको या नात्याने त्याच्या हुशारीचे कौतुक होते, कुठे प्रेयसीची काळजी होती, कधी त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान डोकावत होता. दाखवायला ही राग, तक्रार, त्रागा, कंटाळा नव्हता. आणि वेळप्रसंगी यातील एक किंवा सगळ्या गोष्टी तिने दर्शविल्या असत्यातरी ते वागणे मनुष्यसुलभ वृत्तीला धरुनच आहे. तेवढी मुभा तिला नक्कीच आहे. संयम नेहमीच बाळगता यावा अशी सक्ती कुठं आहे. तो कधी ढळला ही असेल. बोलणे आणि करणे यात जमिन-अस्मानाची तफावत असते. आणि ‘ती’ सगळं आनंदाने करतेय.\nतिची परदेशात स्थिरावण्याची मुख्य कारणं होती, अपंगांसाठी इथे असलेल्या सोई, दिली जाणारी समानतेची वागणूक. अगदी खरं होते ते. परदेशात अपंगांना दयेचा नजरेने कोणी बघत नाही. त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी योग्य त्या सोई करण्यात मात्र देश कार्यशील असतो. अशांसाठी खास प्रकारच्या कार, आरक्षित पार्कींग, दुकानांमधे बसून खरेदी करता येईल अशा बैठ्या गाड्या, व्हीलचेरसकट आत जाता येईल अशा बस, तशी प्रसाधनगृह आणि पुष्कळ काही.\nप्रेम आंधळं असतं म्हणतात पण ‘ती’ ने असे काही प्रेम केले की प्रेमाला एका नविन अर्थ, एक नविन परिभाषा दिली ‘ती’ने त्याचे आयुष्य नुसते सुखकरच नाही तर सुकर ही केलं.\nदिनांक : सप्टेंबर 11, 2015\nप्रवर्ग : Authors, असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, पुणे, मैत्री, Friendship, Fun, General, Pune, Relations\nसगळ्या ’ती’ ची वेगवेगळी रुपं छान शब्दबद्ध करते आहेस.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/hsc-class-12-board-results-2017-will-be-declared-on-may-29-check-your-result-here-261711.html", "date_download": "2018-04-25T22:02:08Z", "digest": "sha1:W5GT2PBUNZ6XFM5SJ3MJCACK7WYQDH4I", "length": 12003, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आॅल द बेस्ट !, उद्या बारावीचा निकाल", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n, उद्या बारावीचा निकाल\n. उद्या 30 मे रोजी दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.\n29 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख अखेर निश्चित झालीये. उद्या 30 मे रोजी दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.\nबारावीचा निकाल कधी लागणार याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशलमीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यामुळे अफवांना पेव फुटला होता. अखेर मंडळाने अधिकृत तारीख स्पष्ट केलीये. उद्या दुपारी 1 वाजता आॅनलाईन निकाल पाहता येणार आहे.\nराज्य मंडळातर्फे राज्यातील 15 लाख 5 हजार 365 विद्यार्थ्यांची बारावीची परीक्षा घेण्यात आली. त्यात 8 लाख 48 हजार 929 मुलांचा तर 6 लाख 56 हजार 436 मुलींचा समावेश आहे. त्याच प्रमाणे विज्ञान शाखेच्या 5 लाख 59 हजार 423 विद्यार्थ्यांनी तर कला शाखेच्या 5 लाख 9 हजार 124 विद्यार्थ्यांनी आणि वाणिज्य शाखेच्या 3 लाख 73 हजार 870 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. तसंच द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या 62 हजार 948 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.\nगेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बारावीच्या परीक्षा सुमारे दहा दिवस उशिराने सुरू झाल्या. त्याच सुरूवातीच्या काळात काही कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला. मात्र, काही दिवसांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरळीत सुरू झाले. गेल्या वर्षी 25 मे रोजी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदा 5 दिवस उशिराने निकाल जाहीर केला जात आहे,असे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितलं.\nविद्यार्थी आपला निकाल बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतील. याच वेबसाईटवर निकाल डाऊनलोडही करता येईल.\nया वेबसाईटवर पाहू शकता निकाल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/he-pahach/crime-time-show-4-261714.html", "date_download": "2018-04-25T21:40:08Z", "digest": "sha1:MCCDCDWKNNTIXUH7AVMNW7EOOARPVACI", "length": 7513, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "क्राईम टाईम एपिसोड- 66", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nक्राईम टाईम एपिसोड- 66\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\n'ही गुंडगिरी आम्ही ठेचून काढू'\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://shivray.com/maharani-tarabai/", "date_download": "2018-04-25T22:15:47Z", "digest": "sha1:5GLPBHMVUX6SYH4JJBUJ64D5GK2QLS34", "length": 41343, "nlines": 222, "source_domain": "shivray.com", "title": "महाराणी ताराबाई | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nदिनांक ३ मार्च, १७०० रोजी एैन धामधुमीच्या काळात छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. स्वराज्य आत्यंतिक संकटात असताना राजाराम महाराजांनी ते सावरले होते. छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहूराजे औरंगजेबाच्या कैदेत असल्यामुळे सत्ता कोणी सांभाळायची असा पश्न निर्माण झाला.\nयावेळी छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या. आपला मुलगा शिवाजीस गादीवर बसवले व राज्याची सर्व सुत्रे हातात घेतली. धामधुमीच्या काळात राज्यातच असल्यामुळे सर्व सरदार, हुकुमत्पन्हा, प्रतिनिधी हे त्यांचा सल्ला घेऊन चालायचे. गेली १८ वर्षे (छत्रपती संभाजी महाराज गादीवर आल्यापासुन) सतत चालणारा मोगली, विजापुरी संघर्ष मराठ्यांना जणू अंगीच पडला होता. केवळ २४ ते २५ वर्षांची एक विधवा स्त्री, औरंगजेबासारख्या मुत्सदी सम्राटाशी लढा देण्यास उभी राहते आणि सलग साडेसात वर्षे त्याच्याशी लढा देते व पराजित होत नाही ही घटनाच तिच्या कर्तूत्वाबद्दल सगळे काही सांगुन जाते.\nमराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी बलाढ्य मुघल सैन्याला सतत हुलकावणी दिली. सन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून थेट माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली. १७०० ते १७०७ या कालखंडात शेकडो लढाया मराठी भुमीवर झाल्या पण त्याला समर्थपणे तोंड देऊन महाराणी ताराबाईंनी राज्य जिंवत ठेवले ईतकेच नव्हेतर वाढविले सुध्दा.\nमहाराणी ताराबाईंनी महाराष्ट्रातील सर्वांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले, त्याविषयी कवि विठ्ठलदास लिहीतात,\nपाटील सेटे कुणबी जुलाई\nचांभार कुंभार परीट न्हावी\nसोनार कोळी उदिमी फुलारी\nया वेगळे लोक किती बेगारी\nह्या साडेसातवर्षांच्या लढाईच्या काळात फार मोठी बाजु गनिमी काव्याने लढविली आहे. मराठे यायचे, हल्ला चढवायचे व पळुन जायचे, मोगल सरदार खुश होऊन बादशहाला कळवायचे के मराठे हारले.\nएका पत्रात मराठ्यांनी काय करावे हे लिहीले आहे व काय केलं आहे हे मल्हाररावांनी मांडले; त्या पत्रात म्हटले आहे,\nआपले सैन्य थोडे. यास्तव मनुष्य राखून जाया होऊ न देता, मसलतीने त्यांचा सैन्यासभोवते हिंडोन, फिरोन त्यांस लांडगेतोड करावी; रयतेची मात्र वैरण राखुन रानातील वैरण जाळुन टाकावी: रसद चालु देऊ नये; आपल्या फौजेत मनाची धारन, त्यांचा लषकरात शेराची; अशा तर्हेने करीत मराथी फौज किती आहे हा अदमास ध्यानात येऊ देऊ नये. मोगलांचे घोडे पाण्यावर आले असता पाणी न पीत त्यास मोगली लोकांनी म्हणावे जे पाण्यामध्ये धनाजी व संताजी दिसतो की काय रात्री दिवसा कोणीकडुन येतील, काय करतील, असे केले. मोगलाई फौजेत आष्टो प्रह भय बाळगीत. पादशाही बहुत आश्चर्य जाहले की, मराठी फौज बळावत आहे. अकस्मात यावे, बक मच्छ उचलुन नेतो तस्स घाला घालावा, शिपाईगिरिची शर्त करावी, प्रसंग पडल्यास माघारीपळुन जावे; खाण्यापिन्यास दरकार बाळगीत नाही. पाऊस, ऊन, थंडी, अंधारी काही न पाहता घोड्यावरच हरभरे व भाकरी, चटनी, कांदे खाऊन धावतात. त्यांस कसे जिंकावे रात्री दिवसा कोणीकडुन येतील, काय करतील, असे केले. मोगलाई फौजेत आष्टो प्रह भय बाळगीत. पादशाही बहुत आश्चर्य जाहले की, मराठी फौज बळावत आहे. अकस्मात यावे, बक मच्छ उचलुन नेतो तस्स घाला घालावा, शिपाईगिरिची शर्त करावी, प्रसंग पडल्यास माघारीपळुन जावे; खाण्यापिन्यास दरकार बाळगीत नाही. पाऊस, ऊन, थंडी, अंधारी काही न पाहता घोड्यावरच हरभरे व भाकरी, चटनी, कांदे खाऊन धावतात. त्यांस कसे जिंकावे एक्या मुलकात फौज आली म्हणोन त्याजवर रवानगी करावी तो दुसरेकडे जाउन ठाणे घेतात; मुलूख मारीतात; हे आदमी न्हवत, भुतखाना आहे\nस्वतः महाराणी ताराराणींनी अनेक चढाया मारलेल्या होत्या. सैन्याची व्यवस्था, राज्यकारभाराची व्यवस्था, पैसा, गुजरात व माळव्यातील स्वारीची आखनी, किल्ले लढविने ह्या सर्व गोष्टींचा त्यांनी निट मेळ घातला. वैध्यव्याचा नावाखाली रडत बसण्यापेक्षा त्यांनी मराठी सैन्याच्या रक्तात नवचैतन्य निर्माण काम केले.\nराजाराम महाराज जायच्या आधीच मोगलांनी साताऱ्यासोबत पन्हाळा, विशाळगड, पावनगड अश्या अनेक गडांवर वेढे घातले होते. ताराराणी सर्व वेढ्यांना एकाच वेळेस तोंड देत होती. ज्यांना सातारा, विशाळगड, परळी, पन्हाळा हा महाराष्ट्रातला भाग फिरुन माहीती आहे त्यांना कळेल की शाधारण १५० किलोमीटरमध्ये हे सर्व प्रदेश येतात व स्वतः ओरंगजेबासोबत १,५०,००० सैन्य या भागात वावरत होते.\nसर जदुनाथ सरकार लिहीतात,\nकिल्ल्याला संपुर्णपणे वेढा घालनेही मोगलांना जमले नाही. शेवटपर्यंत मराठे त्यांना हवे तेव्हा आत बाहेर करु शकत होते. ऊलटमोगलांचेच सैन्य कोंडल्या सारखे झाले, मराठी सैन्य बाहेरुन घिरट्या घालत व मोगलांची रसद तोडत. येण्याजाण्याचे सर्व मार्ग मराठ्यांनी व्यापले होते. कुणालाच संरक्षनासाठी मोठ्या तुकडी शिवाय बाहेर पडता येणे अशक्य झाले होते.\nमराठ्यांनीच मोगलांना घेरले अशी परिस्तिथी होत होती. हे धैर्य, ही जिद्द कुठन पैदा झाली\nविशाळगडच्या वेढ्यात बादशहाचे फार मोठे नुकसान् झाले. मराठ्यांसोबत, सह्याद्री व पाऊस ह्यांनी त्याला हैरान केले. शेवटी बेदारबख्तच्या मध्यस्थीने मराठ्यांना २ लाख रुपये दिले व किल्ला ताब्यात घेतला. अनेक किल्ले मराठ्यांनी मोगलांकडुन पैसे घेऊन सोडुन दिले व त्या पैशातुन फौज भरती सुरु केली. विशाळगडाच्या मोहीमेत बादशहाची ६,००० माणसे कामास आली ह्यावरुन मराठ्यांनी केवढा प्रतिकार केला हे लक्षात येऊ शकते. ह्या लढ्यामुळे हैरान होऊन बादशहा बहादुरगडास गेला पण तिथे त्याला नेमाजी शिंद्यानी गाठले. बादशहाला बगल देऊन नेमाजी शिंदे माळव्यात घुसले, उत्तरेत घुसण्याचा पहिला मान नेमाजी शिंदेंचा. ३०,००० मराठ्यांनी खुद्द बादशहा दक्षिणेत असताना उत्तरेत हल्ला केला. भोपाळच्या उत्तरेला मोठी गडबड नेमाजींनी ऊडवली.\nमाळव्यात झालेला प्रकार पाहून बाद्शाहाने रागात येऊन आणखी सैन्य आणले व एकाच वेळेस सिंहगड, तोरणा व राजगडला वेढा घातला. सिंहगडाने ३ महीने तोंड दिले. पण मराठ्यांनी नंतर ५०,००० रुपये घेऊन किल्ला सोडला. बादशहाने सिंहगड किल्ल्याचे बक्षिंदाबक्ष असे नामकरण केले व पुण्यास येऊन सहा ते आठ महीने राहीला. फेब्रुवारी, मार्च व एप्रिल १७०३ मध्ये अनुक्रमे वरील किल्ले बादशहाकडे गेले. अनेक किल्ले लढत होते, जिथे माणूसबळ कमी पडत होते ते किल्ले पैसे घेऊन मोगलांना दिले जात होते.\nतिकडे धनाजी जाधव आपल्या १५,००० खड्या फौजेस घेऊन गुजरातेत गेले व त्यांनी बादशहाच्या हंगामी सुभेदार अब्दुल हमीदला कैद केले. मोगली सैन्याची दाणादाण उडवुन प्रंचड लुट घेऊन ते स्वराज्यात परत आले. १,५०,००० फौज, तोफा, हत्ती, घोडे काय वाट्टेल ते सोबत असुनही औरंगजेबास हार पत्कारावी लागत होती. बादशहा १३ नोव्हेंबर १६८१ ला दक्षिणेत आला होता, तेव्हा पासुन ते १७०७ ह्या २८ वर्षात मोगली नेतृत्वात एकदाही बदल झाला नाही. तो स्वतः दक्षिणेत राहून स्वाऱ्या करत होता तर स्वराज्याचा नेतृत्वात तीन वेळेस बदल झाला. आधी संभाजी महाराज नंतर राजाराम महाराज व पुढे महाराणी ताराबाई, एवढे बदल होऊनही औरंगजेबास स्वराज्य काही घेता आले नव्हते. ह्या सर्व गोष्टींमुळे आता मात्र तो अंत्यत निराश झाला होता, देवाकडे मदत मागत होता पण त्याचाही देव सध्या भद्रकालीच्या बाजुने होता. मोगली लष्करातील एक आख्खी पिढी (२५ वर्षे) त्याने दक्षिणेत राबविली पण हाती ठोस काहीच लागले नव्हते. ९० वर्षांचे आयुष्य जगलेला हा मुघल सम्राट औरंगजेब अत्यंत निराश अवस्थेत, २० फेब्रुवारी १७०७ रोजी मरण पावला. रणांगणात मृत्यू आलेला हा एकमेव मुघल सम्राट पुढील अवघ्या तीन महिन्यातच महाराणी ताराराणींनी अनेक चढाया मारत सिंहगड, पुरंदर, पन्हाळा, सातारा, परळी हे व असे अनेक किल्ले जिंकुन घेत स्वराज्यात आणले.\nकवी गोविंद यांनी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन करताना म्हणतात,\nदिल्ली झाली दीनवाणी | दिल्लीशाचे गेले पाणी |\nताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||\nताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |\nखचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||\nरामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |\nप्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा ||\nसर्वसामान्यांतून उभे राहिलेले असामान्य नेतृत्व, गनिमी कावा, साधेपणा, सरंजामशाहीचे पुनरुज्जीवन यांच्या जोरावर मराठ्यांनी औरंगजेबाला पराभूत केले होते.\nमाळव्याच्या सुभेदारीवर आलेल्या आज्जमशहाने स्वतःला बादशहा घोषीत केले पण तिकडे शहाआलमचा विरोध मोडण्यासाठी तो लगबगीने उत्तरेत गेला. त्याने व २० वर्षे दक्षिणेत असलेल्या झुल्फीकार खानाने सल्ला मसलत करुन ८ मे १७०७ रोजी शाहूराजेंना कैदेतुन मुक्त केले. शाहूराजेंना मुक्त करण्यामागे मराठेशाहीत फूट पडणार हे दिर्ध राजकारण या दोघांनी खेळले. शाहुराजे हे संभाजी महाराजांचे पुत्र असल्यामुळे ते दक्षिणेत जाऊन राज्य वापस मागतील व त्यांना जिवंत सोडल्याच्या उपकाराला जागुन ते मोगलांच्या बाजूने राहतील हे झुल्फीकाराला वाटले असावे. ऑगस्ट २००७ ला शाहुराजे अहमदनगरला आले व राज्याच्या खरा वारस असल्याचे घोषीत केले. मराठी राज्यात ठिणगी पडली नेमाजी शिंदे, हैबतराव निंबाळकर, परसोजी भोसले, रुस्तुमराव जाधव असे मातब्बर सरदार शाहुराजेंना येऊन मिळाले, परंतु महाराणी ताराबाईंनी शाहूराजांचा सिंहासनावरील हक्क अमान्य केला.\nमहाराणी ताराराणींचे असे म्हणने होते की संभाजी राजांच्या काळातील स्वराज्य आता नाही, ते आधी राजाराम महाराजांनी राखले व सात वर्षे आपले छोटेस राज्य त्यांनी स्वतः औरंगजेबाशी झुंज देऊन राखले. आज्जमशहाने टाकलेला डाव यशस्वी झाला. बरेच सरदार शाहुराजांकडून तर धनाजी जाधवांसारखे मातब्बर सरसेनापती ताराराणींकडून झाले. शाहु महाराजांच्या म्हणन्यानुसार राजाराम महाराजांना राज्य राखण्यासाठी दिले होते व राज्य राखने ऐवढेच त्यांचे काम होते. स्वतः राजाराम महाराज देखील तसेच मानत होते, पण जे राज्य महाराणी ताराराणींनी पुन्हा निर्माण केले, वाढविले त्यावर त्या हक्क सोडायला तयार नव्हत्या. दोन्ही बाजुने प्रश्न सुटेना, सामोपचाराच्या मार्गाने शाहु महाराजांना आपल्याला राज्य मिळेल असे वाटले नाही व त्याने युध्दाची सुरुवात केली. धनाजी जाधव जो पर्यंत शाहु महाराजांच्या पक्षात येणार नाहीत तो पर्यंत आपली जित नाही हे त्यांनाही उमजले होते. त्यांनी बाळाजी विश्वनाथरावांना धनाजींना आपल्या बाजुस वळवायला पाठविले. बाळाजींनी ते कार्य सफल केले, धनाजी जाधव शाहु महाराजांना येऊन सामील झाले. खेडला उर्वरित सैन्यात चकमक ऊडाली पण त्यात शाहू महाराज विजयी झाले, या विजयामूळे त्यांचे धैर्यही वाढले आणि सेनाही.\nकान्होजी आंग्रेनी बंडावा करुन स्वराज्यातले काही किल्ल्यांवर कब्जा केला व प्रतिनिधीस अटक केली. शाहु महाराजांनी ते बंड मोडण्यासाठी बाळाजी विश्वनाथरावांना पेशवेपद देऊन पाठविले व कार्य यशस्वी झाले. सर्व मोठे सरदार, महत्वाचे किल्ले शाहूराजांकडे आल्यामुळे महाराणी ताराबाईंची बाजु कमकुवत पडली. त्यांनी वारंवार शाहू महाराजांशी भांडण मांडले पण ते पुर्ण झाले नाही. होता होता शाहू महाराजच बळकट झाले, १२ फेब्रुवारी १७०८ रोजी शाहू राजांचा राज्याभिषेक झाला.\nइकडे ही धामधुम चालत असताना तिकडे उत्तरेत आज्जमशाहा व शहाआलमचे युध्द झाले त्यात शहाआलम विजयी झाला. त्याने बहादुरशहा ही पदवी धारण करुन तो पातशाह बनला. पण कामबक्षाला तो बादशहा म्हणुन मान्य नव्हते, त्याला स्वतःला बादशहा व्हायचे होते. बहादुरशहाने कामबक्षा विरुध्द शाहू महाराजांची मदत मागीतली. नेमाजी शिंदे बहादुरशहाकडुन लढला. ही मदत देण्यामागे शाहू महाराजांना असे वाटत असावे की आज्जमशहा ने जे कागदपत्र त्यांना दिले त्यावर ह्या नविन बादशहाची मोहर लावता येईल. १७०९ मध्ये बहादुरशहाने कामबक्षाला पकडुन ठार मारले. अहमदनगच्या मुक्कामात त्याला मराठ्यांकडुन गदादर प्रल्हाद भेटायला गेला व त्याने बादशहास दक्षिणेची चौथाई मागीतली. झुल्फीकारखानाने ही मागणी उचलून धरली, त्यालाही लगेच युध्द नको होते. याच सुमारात कोल्हापुरहून ताराबाईंचेही लोक बादशहाला भेटायला आले व त्यांनीही तशीच मागीतली केली. ही मागणी झुल्फीकारखाणाचा प्रतिस्पर्धी पण बादशहाचा वजीर मुनीमखान याने उचलुन धरली. बादशाहाने निर्णय दिला की आधी वारसा हक्काचा निकाल लावा मग मी सनदा देतो. सनदांचे कार्य अपुरेच राहीले. शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी आपसात युध्दाला सुरु केली. १७०९ साली बादशाह शहाआलम दिल्लीला परत गेला व २६ वर्षांनंतर मराठी राज्यास थोडीफार शांतता लाभली.\nसत्ता शाहू महाराजांकडे न जाता महाराणी ताराराणींकडे राहीली असती तर वेगळे काही घडले असते का ह्याचे उत्तर मात्र मिळणार नाही कारण इतिहास फक्त घडलेल्या घटनांचाच विचार करतो. जर, तर ची मात्रा इथे उपयोगी नाही.\nमल्हार रामराव चिटणीस बखर\nदिनांक ३ मार्च, १७०० रोजी एैन धामधुमीच्या काळात छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. स्वराज्य आत्यंतिक संकटात असताना राजाराम महाराजांनी ते सावरले होते. छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहूराजे औरंगजेबाच्या कैदेत असल्यामुळे सत्ता कोणी सांभाळायची असा पश्न निर्माण झाला. यावेळी छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई पुढे आल्या. आपला मुलगा शिवाजीस गादीवर बसवले व राज्याची सर्व सुत्रे हातात घेतली. धामधुमीच्या काळात राज्यातच असल्यामुळे सर्व सरदार, हुकुमत्पन्हा, प्रतिनिधी हे त्यांचा सल्ला घेऊन चालायचे. गेली १८ वर्षे (छत्रपती संभाजी महाराज गादीवर आल्यापासुन) सतत चालणारा मोगली, विजापुरी संघर्ष मराठ्यांना जणू अंगीच पडला होता. केवळ २४ ते २५ वर्षांची एक विधवा…\nSummary : छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे महाराणी ताराबाईंनी आपल्या हाती घेतली. मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली. सन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.\nmaharani tarabai ताराराणी महाराणी ताराबाई\t2014-07-15\nPrevious: छत्रपती राजाराम महाराज\nNext: सरखेल कान्होजी आंग्रे\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nशिवाजी महाराजांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना पत्र\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युद्धतंत्र\nछत्रपति शिवरायांची बलस्थाने – कोशबल\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2018-04-25T22:26:13Z", "digest": "sha1:55Z5CS4LG2VU3ITPHWXDWKSUXQM2TNRV", "length": 4775, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॉर्नेल विद्यापीठ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकॉर्नेल विद्यापीठ अमेरिकेतील मोठी शिक्षणसंस्था आहे. न्यू यॉर्क राज्याच्या इथाका शहरात मुख्यालय असेलेले हे विद्यापीठ आयव्ही लीग विद्यापीठांपैकी एक मानले जाते. याची स्थापना इ.स. १८५६मध्ये एझ्रा कॉर्नेल आणि अँड्रु डिक्सन व्हाइट यांनी केली. इथाका येथे प्रत्येकी सात स्नातक आणि अनुस्नातक विभाग असलेल्या या विद्यापीठाचे न्यू यॉर्क शहर आणि कतार येथेही कॅम्पस आहेत.\nइ.स. १८५६ मधील निर्मिती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जुलै २०१४ रोजी २२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2014/09/11/tii-6/", "date_download": "2018-04-25T21:47:54Z", "digest": "sha1:6HJ3LXSDIDL3AZZORJNDLPJITUEM7JHB", "length": 7493, "nlines": 108, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – ६ | गुज मनीचे...", "raw_content": "\n‘ती’ माझ्या लांबच्या नात्यातली. ‘ती’ च्या बहिणीला मी ओळखते. ‘ती’ ला मी कधीच पाहिले नाही, मग बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण हल्ली खूप मनातून आतून तिच्याबद्दल वाटायला लागलंय. परिस्थितीच तशी आहे.\n‘ती’ अवघी २२ वर्षांची. हुषार. फस्ट क्लासने कंप्युटर ईंजिनीयरींग करुन नोकरीच्या शोधात होती. काही वर्षांपासून छाती, पोट व पोठदुखीचा त्रास होता. दुखीने डोकं वर काढलं की (तेवढ्यापुरते) औषधोपचार करत होती.\nमागच्या महिन्यात Liver Cancer with metastasis चे निदान झाले. रोगाने पूर्ण शरिराचा ताबा घेतला. उपचाराला वावच नाही. मुंबईतल्या प्रख्यात हाॅस्पिटलने देखील घरी न्या सांगितले. Chemo, liver transplant काहीकाही शक्य नाहीए. ‘आभाळ कोसळणे’ वगैरे वाक्प्रचार थीटे पडावेत अशी वेळ आली घरच्यांवर. जो जे आयुर्वेदाचे, गावठी उपचार सांगेल तिथे तिथे घेऊन जातात तिला. काही खायची ईच्छा होत नाही तिला. या ‘काही’ मधे फक्त पेय – तांदळाच्या पेजेचे पाणी, वगैरे.\nआपल्या मुलीची ही अशी स्थिती बघताना काय यातना होत असतील आई वडिलांना का नाही या रोगाचे फार आधीच निदान झाले\nआणि तिला स्वतःला काय वाटतं असेल काहीच पाहिलं-उपभोगलं नाही तिने आयुष्यात. दर क्षणाकडे काय मागणं असेल तिचे काहीच पाहिलं-उपभोगलं नाही तिने आयुष्यात. दर क्षणाकडे काय मागणं असेल तिचे की आता काहीच ईच्छा उरली नसेल की आता काहीच ईच्छा उरली नसेल दूरवर येऊन ठेपलेला शाश्वत अंत, तसूंतसूंभर जवळ येतोय ही भावना कित्ती भयावह आहे\nआधी कुणी फोन केला तर “मी बरीए” असे कोणालातरी परस्पर उत्तर द्यायला सांगायची. आत्ता फक्त रडते. तशीही स्वभावाने आधी पासूनच ‘ती’ अबोल\n« एक मोऽऽऽठ्ठ्ठा माणूस\nदिनांक : सप्टेंबर 11, 2014\nटॅग्स: ती, व्यक्ति, व्यक्तिचित्र, व्यक्तिरेखा, व्यक्ती, स्त्री शक्ती, स्त्रीरेखा, she, woman, woman power, women, women power\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, मैत्री, Friendship, Fun, General, Relations, Timepass\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/mobile-drying-tips/", "date_download": "2018-04-25T21:37:07Z", "digest": "sha1:MZAT6PDAOBNM62KW7D2IQXPL3MWWQUKV", "length": 13004, "nlines": 108, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "मोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावं? वाचा!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावं\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमोबाईल पाण्यात पडला की आपल्या हृदयात एकदम धस्स होतं. बोलून चालून यंत्रच हो ते, त्यामुळे पाण्यात पडल्यावर ते जिवंत राहील की नाही याची शाश्वती देणे कठीणच आणि आपल्याला या इवल्याश्या पण उपयुक्त यंत्राने इतकी सवय लावलेली असते की तो पाण्यात पडल्यावर जेवढी इजा त्याला होत नाही त्यापेक्षा जास्त मार आपल्या मनाला बसतो. मग पाण्यातून त्याला बाहेर काढल्यावर अगदी भरल्या डोळ्यांनी आपणं त्याच्याकडे पाहतो आणि त्याला सुरु करायचा प्रयत्न करतो. नशिबात असेल तर सुरु होतो नाही तर बोंबला\nअश्यावेळी पाण्यात पडलेला मोबाईल जरी सुरु झाला तरी तो अजून किती वेळ नीट काम करेल हे सांगता येत नाही, कारण मोबाईलच्या आता जर पाणी गेले असेल तर त्यामुळे आतील यंत्रणेला धोका पोचून मोबाईल कायमचा बंद होऊ शकतो.\nअश्यावेळी सर्वप्रथम – मोबाईल सुरु झाल्यास सर्वप्रथम फोन स्विच ऑफ कराआणि त्याची बॅटरी काढून ठेवा.\nसिम कार्ड, मेमरी कार्डही काढा. या गोष्टी मोबाईलमधून काढल्यानंतर शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो.\nत्यानंतर मोबाईलच्या आता गेलेले पाणी काढून टाकणे गरजेचे आहे. आता हे पाणी कसे काढावे याच्या अनेक पद्धती आहेत.\nबहुतेक पद्धती तुम्ही ऐकून असालच, तर काही पद्धती अजून तुमच्या कानापर्यंत पोचायच्या बाकी असतील. आज आम्ही त्या सगळ्या पद्धती तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्या सहाय्याने मोबाईलमध्ये पाणी गेले असल्यास आपण मोबाईल वाळवू शकतो.\nएक पद्धत म्हणजे भिजलेला फोन तांदूळ असलेल्या भांड्यात ठेवा. त्यानंतर हे भांडं सूर्यप्रकाशात किंवा उष्ण ठिकाणी कमीत कमी दोन दिवसा ठेवावा.\nमोबाईल कोरडा करण्याची ही सर्वात उपयुक्त पद्धत असल्याचे बोलले जाते.\nदुसरी एक पद्धत म्हणजे मोबाईल फोन व्हॅक्यूम क्लिनरने 20-30 मिनिटं कोरडा करा. यामुळे इंटरनल पार्ट्समधील पाणी चांगल्या प्रकारे वाळतं. मात्र फोन ऑन करण्याची घाई अजिबात करु नये.\nओला मोबाईल हेअर ड्रायरने कधीही वाळवू नये.\nड्रायरमधील हवा अतिशय गरम असते, त्यामुळे फोनमधील सर्किट वितळू शकतात. हेअर ड्रायर पाणी वाळण्यापेक्षा पाणी फोनमधील इंटरनल पार्ट्सपर्यंत पोहोचवतं. त्यामुळे मोबाईल फोन खराब होऊ शकतो.\nमोबाईल वाळवण्यासाठी सिलिका जेल पॅकचाही वापर करु शकता.\nहे जेल पॅक शूज बॉक्समध्ये ठेवावं. सिलिका जेल पॅक तांदळापेक्षा जास्त वेगाने ओलावा शोषण्याची क्षमता असते.\nअजून एक पद्धत म्हणजे – मोबाईल वाळवण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा. या शिवाय फोन पुसण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करता येऊ शकतो.\nआता ह्यापुढे जर कधी मोबाईल पाण्यात पडला की घाबरून न जाता यापैकी जी पद्धत तुम्हाला शक्य व सोप्पी वाटते ती वापरा… आणि तुमच्या लाडक्या मोबाईलचे प्राण वाचवा\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← अकबराची पूजा करणारं, “संविधान नं मानणारं” भारतीय गाव\nधमक्यांना भीक नं घालता घरावर तिरंगा फडकावणारी काश्मिरी मुलगी →\nOne thought on “मोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावं वाचा\n‘ह्या’ निर्णयांमुळे ‘२०१७’ हे वर्ष ठरलं एक ऐतिहासिक वर्ष\nया ‘हटके’ लग्नसोहळ्यात ‘ती’ वरात घेऊन आली आणि ‘त्याने’ मांडवात वाट पाहिली\nवेळेचा परफेक्ट सदुपयोग करून १००% यशस्वी होण्याच्या ७ टिप्स\n“मीडिया ट्रायल” : शब्द प्रयोगाची रोचक उत्पत्ती आणि भारतातील स्वयंघोषित न्यायालये\nह्या रोजच्या वापरातील वस्तूंना औषधांसारखीच एक्सपायरी असते\nदिवसातून तीनदा बिर्याणी खाऊनही ह्या हैद्राबादी पठ्ठ्याने वजन कमी केलंय \nAvengers च्या ट्रेलर मधून सिग्नल मिळालेत : आपल्या आवडत्या पात्रांचा मृत्यू बघण्यास तयार रहा\n“रॉकस्टार” : हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं सहा वर्ष जुनं स्वप्न\nडॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : ‘अतीसामान्य ते असामान्य’ प्रवासाचा यात्री \nभारतातील अशी काही मंदिरे जिथे ब्राह्मण नाही तर दलित पुजारी आहेत\nनॅशनल जिऑग्राफीपासून डिस्कव्हरीपर्यंत सर्वजण ज्याला शोधतायत तो ‘येती’ खरंच अस्तित्वात आहे\nपत्नी व मुलाची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या WWE स्टार ची शोकांतिका-भाग २\nरात्र नीट जावी असं वाटत असेल, तर ह्या १५ गोष्टी करणे टाळा\nKBC च्या नवव्या सत्रातील पहिल्या करोडपती\nइथे अजूनही चालते राजेशाही…\nभारतीय वायुसेनेचे जनक ‘एयर मार्शल सुब्रतो मुखर्जी’ यांचा अज्ञात जीवनप्रवास\nबच्चन साब, आज ही तुम्ही जिथे उभे असता, बॉलिवूडमधील लाईन तिथूनच सुरू होते\nबहिष्काराचा अंधार कायम आहे…\nभीमा कोरेगाव : प्रचार, अपप्रचार आणि खरे दोषी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2010/03/20/papa-kehte-the/", "date_download": "2018-04-25T21:55:05Z", "digest": "sha1:IJBRW5NITMKS3JDRWHB6XV3P3TERQDPN", "length": 22050, "nlines": 119, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "पापा केहते थे…! | गुज मनीचे...", "raw_content": "\nFinally, मी माझ्या पप्पांची एक इच्छा पूर्ण केली…Masters degree संपादन करण्याची… इतक्या वर्षांच्या प्रयत्नांना यश आले. 🙂\n१५ मार्च ला IGNOU ची 21st Convocation ceremony होती (पदवी वितरण किंवा हिंदी – दिक्षांत कार्यक्रम). इग्नू चे हे Silver Jubilee Year असल्यामुळे जरा जास्त बोल-बाला होता.\nमाझे नाव Register list मध्ये आहे का ते confirm करुन मी auditorium मध्ये आत येऊन खुर्चीवर बसले आणि गेल्या अनेक वर्षांची चित्रं डोळ्यांसमोर तरळून मला अलगद भूतकाळात घेऊन गेली. १ सप्टेंबर १९९९ मध्ये मी पुण्यात आले ती हातात फक्त Diploma घेऊन. पुढे काहीतरी Computers चे शिकायचे, ते ही नोकरी करत-करत हे मनात पक्के होते. आम्ही सगळ्यात आधी इग्नू च्या BCA ची चौकशी केली. Admission procedure ला बराच अवकाश होता तरीही आम्ही BCA 1st sem चा DD भरुन टाकला.\nडिप्लोमा च्या through-out distinction ची नशा होती पण त्या बरोबरच माहित होते की नुसत्या त्या syllabus वर नोकरी मिळणे काही तितके सोपं नाही. Java, E-commerce, Web Programming, Javascript, ASP, NT Server सारख्या शब्दांनी सगळे व्यापून टाकले होते. पप्पांबरोबर अनेक institutes मध्ये जाऊन चौकशी केली आणि शेवटी एका कोर्सला admission घेण्याचे ठरवत होतो… पण माझा पाय मागे येत होता तो त्याच्या फी मुळे. ६०,०००/- फी होती, ती ही फक्त ८ महिन्यांसाठी…जवळ-जवळ २ वर्षांच्या BE च्या एवढी फी होती ती. घरच्या परिस्थिती ची कल्पना मला होती आणि म्हणून मी कच खात होते. आपटे रोडवरच्या Asset International च्या building खाली येऊन पप्पांनी मला थेट प्रश्न केला “तुला syllabus झेपेल ना” माझा होकार एकून ते पुढे म्हणाले “फी चे काय आणि कसे करायचे ते मी बघेन..त्याची तू चिंता करु नकोस”. Admission घ्यायला गेल्यावर Placement cell वाल्या बाईंनी नविन टोला दिला “तुझा फक्त डिप्लोमा आहे बाकीचे सगळे batchmates BE + MBA किंवा किमान BE आहेत म्हणून आम्ही placements ची काहीच guarantee देऊ शकत नाही. इतरांना १० interview calls आले तरी तुला कदाचित एक-दोन येतील किंवा एकही येणार नाही”. पुन्हा tension आले…काय करावे बरं” माझा होकार एकून ते पुढे म्हणाले “फी चे काय आणि कसे करायचे ते मी बघेन..त्याची तू चिंता करु नकोस”. Admission घ्यायला गेल्यावर Placement cell वाल्या बाईंनी नविन टोला दिला “तुझा फक्त डिप्लोमा आहे बाकीचे सगळे batchmates BE + MBA किंवा किमान BE आहेत म्हणून आम्ही placements ची काहीच guarantee देऊ शकत नाही. इतरांना १० interview calls आले तरी तुला कदाचित एक-दोन येतील किंवा एकही येणार नाही”. पुन्हा tension आले…काय करावे बरं शेवटी मनं पक्क केलं की खूप मेहनत करायची आणि स्वत:ला prove करायचं. त्या वेळेस बेताची आर्थिक परिस्थिती असताना पप्पांनी टाकलेला विश्वास माझी शक्ति बनून अंगात भिनत होता. अशा प्रकारे एकदाची E-commerce course ला admission घेतली.\nआयुष्यात पहिल्यांदा घर आणि मुळात मम्मी पासून लांब आले होते. जेवणाचे हाल होत होते. PG म्हणून राहिले त्या निमकर आजी जरा विचित्र होत्या. त्यांच्या वन-रुम-किचन मध्येही त्यांना PG मुलगी ठेवायची हौस. त्यांच्या दिवसभर टि.वी. बघण्याचा मला अभ्यास करताना त्रास होत होता. खूप कमी वेळेत खूप काही शिकायचे होते…syllabus vast होता…Modules demanding होती…Exam pattern tough होता. सकाळी ६:४५ ला बस पकडून डेक्कनला पोहचायचे. ‘तुलसी’ मध्ये कधी फक्त चहा घ्यायचा, (पैसे असतील तर…) चहा-पोहे किंवा चहा-खारीचा क्रिम रोल खायचा. ७:०० ला course सुरु होयचा..दुपरी २:०० च्या सुमारास परत येऊन मेसचा डब्बा आणून तो जेवायचा. ते बेचव जेवण जेवताना मम्मीच्या जेवणाची आठवण येऊन डोळे भरुन यायचे. एकटेपणाचा वीट यायचा… तोपर्यंत कोणी फार मित्र-मैत्रिणीही झाले नव्हते. आमच्या बॅच मध्ये मी, अभिजित आणि लेले सोडल्यास सगळेच अमराठी public होते.\nएका महिन्यानंतर मी आणि प्रज्ञा एकत्र राहायला लागलो आणि त्याच्या पुढच्या महिन्यात आम्ही ‘एमी जोशी’ यांच्याकडे शिफ्ट झालो. १३१८, शुक्रवार पेठ हा पत्ता नंतरची ३-३.५ वर्ष आमच्या नावाला चिकटला (की आम्ही त्या पत्त्याला चिकटलो(\nबघता बघता महिने उलटत गेले, course संपायची वेळ आली..आता चांगला मित्र परिवार झाला होता…प्रत्येक exam मध्ये चांगले scoring येत होते… हुरुप वाढत होता…. आणि अप्रिल च्या सुरुवतीला एका नोकरीसाठी अर्ज केला, interview झाला आणि नोकरी मिळाली. आम्ही Dishnet च्या projects वर काम करणार होतो, पुलगेटच्या chya ETH office मध्ये आमची team बसायची. ४ अप्रिल २००० ला joining होते. मे महिन्यामध्ये course संपेपर्यंत ७:०० ते २:०० course आणि ३:००-७:०० part-time नोकरी. आमच्या बॅच मध्ये पहिली नोकरी मला मिळाली होती. घेतलेल्या श्रमांचं चीज होत होतं.\nहातात नोकरी आल्यावर मनात आले आत्ता कशाला इग्नू चे graduation हवंय म्हणून इग्नू च्या Regional centre ला जाऊन भरलेला DD परत घेऊन आले. पप्पंना कळल्यावर त्यांनी समजावले (हो, ते कधीच ओरडत नसत…त्यांना ओरडताच आले नाही कधी आम्हा तिघांवर) की Graduation important आहे आणि नोकरी असलीतरी basic qualification फक्त ‘Diploma’ हे बरोबर नाही. मी गुप-चुप पुन्हा इग्नू मध्ये जाऊन DD देऊन आले. 😦\nसोमवार-शनिवार (हाफ डे) ऑफिस आणि शनिवार दुपार-रविवार वी. आय. टी. कॉलेज अशी दुहेरी कसरत सुरु झाली. त्यातच आमचे पुलगेटचे ऑफिस अभिमानश्री सोसायटी, पाषाणला शिफ्ट झाले आणि शुक्रवार पेठ ते अभिमानश्री असे दर दिवशी पुणे दर्शन करावे लागत होते, ते ही माझ्या सन्नीवर. शनिवार hectic होता. हाफ-डे ऑफिस आणि दुपारी अप्पर इंदिरा नगर ला कॉलेज. सगळे मॅनेज करत गेले कारण पर्याय नव्हता. ऑफिसमध्ये मीच सगळ्यात वयाने लहान होते. सगळे ५-६ वर्षांनी मोठे होते. colleagues प्रेमाने आणि co-operation ने वागत होते. रसिका आणि सुश्मिता ने कायम प्रोत्सहन दिले, घरातल्याच लहान व्यक्तिप्रमाणे आपुलकीने वागवले आणि आजही वागवत आहेत.\nसगळे सुरळीत चालू असताना २००१ च्या शेवटी ले-ऑफ झाला आणि नोकरी गेली. ‘Devi & Associates’ dissolve झाले. एक वर्ष मी SSI मध्ये नोकरी केली. २००२ शेवटी एका NGO मध्ये त्यांच्या वेब प्रोजेक्टस् साठी वेब प्रोग्रामर म्हणून नोकरी मिळाली. मला जपान ला जाण्याचा chance मिळाला. तिथे १.५ वर्ष काम करुन मग Software Testing मध्ये शिफ्ट मारला. जोपासना, कॅनबे करत करत माझे करियर बनत गेले. अनेक अनुभव मिळाले…खूप मित्र-मैत्रिणी मिळाल्या….खूप प्रकारची लोकं भेटली. Maturity वाढत गेली. Independency आणि responsibility वाढत गेली. घेतलेले सगळेच निर्णय बरोबर ठरले असे नाही पण जे चुकले त्यातून दुप्पट शिकले.\nप्रत्येक नोकरी stable years काम करुन योग्य कारणांसाठी, ‘गुड नोट’ वर सोडली. म्हणून पहिल्या जोब पासून ते आत्तापर्यंत काहींशी जोडलेली मैत्री अजूनही टिकून आहे. कमी वयात आणि कमी वेळेत खूप काही पहायला मिळाले. काही आयुष्यभराचे ऋणानुबंध जोडले गेले.\nकरियर सांभाळून शिक्षण सुरु होते… जून आणि डिसेंबर हे परीक्षेंचे महिने आणि नेमके त्याच वेळेस प्रोजेक्ट रिलिज यायचा आणि सहज पास होऊ अशा पेपरना पण बसता यायचे नाही. वेळ वाया जात होता…पण मनं माघार घायला तयार नव्हते… असे करत करत (रडत-खडत नाही हा) BCA पूर्ण झाले, ते ही First class मिळवून\nBCA नंतर शिक्षण थांबवावे असे मनात आले पण पप्पांनी “MCA ही कर…ओघाने होऊन जाईल” असे सुचवले. MCA ला admission घेतली. submissions, vivas, practicals आणि exams हे सुरुच होते. syllabus तसा कठिण होता. कॉलेज मध्ये काही शिकवतील याची अपेक्षा करणे ही चुकीचे होते. त्यात अचानक पप्पा गेले आणि घरची जबाबदारी सांभाळण्यापेक्षा, ते गेल्याने निर्माण झालेली पोकळी भरुन काढणे जास्त कठिण होते.\nMCA चे पपेर्स नीट सुटत गेले. वेळोवेळी मदतीचे अनेक हात मिळाले. BCA च्या गणितासाठी मी रसिकाच्या बाबांकडे शिकवणी लावली, TCS (Theory of Computer Science) सारखा समजायला कठिण पण एकदा कळला की scoring, अशा subject साठी प्रज्ञा होती, Financial Accounting साठी विक्रांत कडे गेले. Self study वर जास्त भर दिला. ‘Where there is a will, there is a way’ असे झाले आणि हा-हा म्हणता MCA ही पूर्ण झाले.\nइग्नूची ती convocation ceremony सुरु असताना मी मात्र माझे स्वत:चेच विश्व पुन्हा जगून आले. पुण्यात आलेली तेव्हाची मी आणि आत्ताची मी यात बरीच प्रगती होती (असे मला तरी वाटतेय). हातातला फक्त डिप्लोमा असताना prove करायची महत्वाकांक्षा होती. स्वप्नांना सत्यात उतरवायची आणि त्यासाठी मेहनत घ्यायची तयारी होती. Graduation आणि नंतर Post Graduation करताना, नोकरी आणि व्ययक्तिक जीवनामध्ये अनेक उतार-चढाव अनुभवले होते. घरच्यांबरोबरच, जवळचे आणि हक्काचे मित्र-मैत्रिण यांची मोलाची साथ होती म्हणून एक एक गोष्ट निभावत गेली.\nमाझ्या पप्पांची ही एक इच्छा मी यशस्वीरित्या पूर्ण केली याचे समाधान जास्त आहे. ते आज असते तर त्यांना किती आनंद झाला असता या विचाराने मनं भरुन आले होते… डोळ्यात पाणी आले होते. MCA च्या यादीत माझेच नाव पहिले होते. माझे नाव पुकारले गेले आणि मी stage वर गेले, degree certificate हातात घेऊन stage वर मागे जाऊन उभी राहिले…एक एक batchmates स्वत:चे certificate घेऊन मला join करत होते कारण शेवटी degree specific ग्रुप फोटो काढायचा होता. लोकांच्या टाळ्या सुरु होत्या…त्या लोकांमध्ये कुठेतरी मला माझ्या पप्पांचे अंधुकसे अस्तित्व भासत होते…त्यांच्या टाळ्या ऐकू येत होत्या… आणि मला नेहमी स्फुर्ती देणारा आणि सदैव हसतमुख असा त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर असल्याचा भास होत होता. हातात ते certificate घेऊन मनं त्यांना म्हणत होते “This is for u Papa…thanks for being there\n« दिसला गं बाई दिसला… वटपौर्णिमा आणि मॅक-डी\nदिनांक : मार्च 20, 2010\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आदरांजली, नाती-गोती, General, Relations\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3505763/", "date_download": "2018-04-25T22:26:20Z", "digest": "sha1:724IM445F2E3OVBN2GAKVU3E4SXSIMDF", "length": 2208, "nlines": 63, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील स्टायलिस्ट Vandna's beauty salon & slimming centre चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 13\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/ramesh-bhanushali-owner-of-farsan-factory-arrested-sakinaka-fire-case-277386.html", "date_download": "2018-04-25T21:55:32Z", "digest": "sha1:CSBBBKFHWW6OD3QI37AD532W77KWJAJJ", "length": 10671, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "साकीनाका आग प्रकरण; फरसाण कारखान्याचा मालक रमेश भानुशालीला अटक", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nसाकीनाका आग प्रकरण; फरसाण कारखान्याचा मालक रमेश भानुशालीला अटक\nया आगीमध्ये 12 मजुरांचा होरपळून मृत्यू झाला होता. यात भानू फरसाण कारखान्याचा मालक रमेश भानुशालीला अटक करण्यात आली आहे.\nमुंबई, 19 डिसेंबर : काल पहाटे मुंबईच्या साकीनाका भागात फरसाणच्या दुकानाला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये 12 मजुरांचा होरपळून मृत्यू झाला होता. यात भानू फरसाण कारखान्याचा मालक रमेश भानुशालीला अटक करण्यात आली आहे.\nभानू फरसाण मार्टमध्ये अनधिकृत बांधकामे करून भट्टी सुरू करणे, तसेच सुरक्षेची कोणतीच उपाययोजना न करणे, त्यामुळे 12 कामगारांचा मृत्यू ओढवणे, असे महत्त्वाचे गुन्हे रमेश भानुशालीवर आहेत. त्यानुसार पोलिसांनी ही अटक केली आहे.\nया भागात हे एकच दुकान नाही तर अनेक बेकरीही आहेत. कमी जागेत जास्त दुकानं बसवायची म्हणून सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत.\nमुंबईत गेल्या काही दिवसांत आग लागण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. त्यात अशा प्रकारे अनधिकृतरित्या चालवल्या जाणाऱ्या दुकानांवर सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: arrestedmumbairamesh bhanushalisakinakaअटकआग प्रकरणमालकमुंबईरमेश भानुशालीसाकीनाका\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nअमित शहा-सरसंघचालक भेट,चार तास झाली खलबतं\nनामर्दाच्या अवलादांना ठेचून काढू, शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/pune-dsk-bail-on-tuesday-update-4pm-475684", "date_download": "2018-04-25T22:01:11Z", "digest": "sha1:V5CSJUTJHN4HTPDBT5R7YAVOR7RABINK", "length": 16047, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पुणे : डीएसकेंना मंगळवारपर्यंत अंतरिम जामीन मंजूर, मंगळवारी पुन्हा सुनावणी", "raw_content": "\nपुणे : डीएसकेंना मंगळवारपर्यंत अंतरिम जामीन मंजूर, मंगळवारी पुन्हा सुनावणी\nआर्थिक दिवाळखोरीत अडकलेले बांधकाम व्यावसायिक डीएसकेंना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. पुणे सत्र न्यायालयानं डीएसकेंना मंगळवारपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे सरकारी वकिलांच्या ढिसाळपणामुळे डीएसकेंना जामीन मिळाल्याची चर्चा आहे. डीएसकेंचे वकील श्रीकांत शिवदेंनी बाजू मांडली आणि काही कागदपत्रं सादर केली. मात्र सरकारी वकील सुनील हांडेंनी या कागदपत्रांच्या अभ्यासासाठी वेळ मागून घेतला. शिवदे सोमवारी पुण्यात नसल्यानं कोर्टानं हांडेंना बाजू मांडण्यासाठी मंगळवारचा वेळ दिलाय. पुणे, मुंबई, कोल्हापुरातील अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्यानं डीएसके अडचणीत सापडले आहेत.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nपुणे : डीएसकेंना मंगळवारपर्यंत अंतरिम जामीन मंजूर, मंगळवारी पुन्हा सुनावणी\nपुणे : डीएसकेंना मंगळवारपर्यंत अंतरिम जामीन मंजूर, मंगळवारी पुन्हा सुनावणी\nआर्थिक दिवाळखोरीत अडकलेले बांधकाम व्यावसायिक डीएसकेंना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. पुणे सत्र न्यायालयानं डीएसकेंना मंगळवारपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे सरकारी वकिलांच्या ढिसाळपणामुळे डीएसकेंना जामीन मिळाल्याची चर्चा आहे. डीएसकेंचे वकील श्रीकांत शिवदेंनी बाजू मांडली आणि काही कागदपत्रं सादर केली. मात्र सरकारी वकील सुनील हांडेंनी या कागदपत्रांच्या अभ्यासासाठी वेळ मागून घेतला. शिवदे सोमवारी पुण्यात नसल्यानं कोर्टानं हांडेंना बाजू मांडण्यासाठी मंगळवारचा वेळ दिलाय. पुणे, मुंबई, कोल्हापुरातील अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्यानं डीएसके अडचणीत सापडले आहेत.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.seattlemm.org/", "date_download": "2018-04-25T22:06:28Z", "digest": "sha1:WHFNQAWHCBT7GO5GRKDPAX5ENLBRH724", "length": 2248, "nlines": 47, "source_domain": "www.seattlemm.org", "title": "Seattle Maharashtra Mandal – Amhi Marathi!", "raw_content": "\nअमेरिकेची अत्याधुनिक जीवनशैली जगतही माय मराठीची कास धरणारे... सिअॅटलकर... नव्या पिढीलाही महाराष्ट्राचा समृद्ध वारसा देण्यासाठी प्रयत्नशील असे सिअॅटलकर... महाराष्ट्रावर...मराठी मातीवर... मनापासून प्रेम करणाऱ्या सिअॅटलकरांसाठी घेऊन येत आहोत एक नवा कोरा रंगमंचीय सांगीतिक आविष्कार ....\"मराठी अस्तित्व\"... कार्यक्रमाचे खास आकर्षण ... कीबोर्डचा किमयागार ... 'झी मराठी सारेगमप' फेम 'सत्यजित प्रभू', आणि आपल्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3505783/", "date_download": "2018-04-25T22:27:10Z", "digest": "sha1:SERIEI3F3WUFSJVORVPXDAQJ7FYQME3T", "length": 2027, "nlines": 49, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील स्टायलिस्ट She Shine Beauty Saloon चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 6\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3538651/", "date_download": "2018-04-25T22:27:20Z", "digest": "sha1:FNCA5KKQESEPUBFBDMQL7X2OLNYSSAEM", "length": 2154, "nlines": 47, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील व्हिडिओग्राफर Galaxy candid wedding photography चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 3\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-saptrang/relationship-tips-116060300019_1.html", "date_download": "2018-04-25T22:09:59Z", "digest": "sha1:ZXU2SCMV65HKBDU75F67YBDQQDOF745W", "length": 7143, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्रत्येक स्त्री सासूला सांगू इच्छिते या 12 गोष्टी | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्रत्येक स्त्री सासूला सांगू इच्छिते या 12 गोष्टी\n1. विश्वास ठेवा: कोणती गोष्ट कशी करायची हे लपवू नका. मी आपल्यासारखी सुग्रण नसली तरी मी शिकेन.\n2. व्यक्ती म्हणून वागवा: आपल्याला आदर्श सून हवी असली तरी प्रथम मला व्यक्ती म्हणून वागणूक द्या. मग सर्व सुरळीत होईल.\n3. चांगल्या सासू बना: परिपूर्ण नाही तरी चांगली सासू बनण्याचा प्रयत्न करा. स्वत:साठी इच्छित असलेली वागणूक मला द्या.\nपुरूष का बघतात स्त्रियांचे ओठ\nऑफिसमध्ये नेहमी रहा 'कूल'\nलग्न झालेल्या बाया का देतात धोका \nकाय आजदेखील ती एक्सबद्दल विचार करते\nजाणून घ्या, धोका मिळाल्यावर कसं वाटतं\nयावर अधिक वाचा :\nप्रत्येक स्त्री सासूला सांगू इच्छिते या 12 गोष्टी\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/6-dead-20-injured-in-hingoli-road-accident-257350.html", "date_download": "2018-04-25T21:55:49Z", "digest": "sha1:DIVVPG2PP4DCOGP2D2O4CGEXICVFTNDA", "length": 10008, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हिंगोलीजवळ खासगी बस-ट्रकचा भीषण अपघात, 6 जागीच ठार", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nहिंगोलीजवळ खासगी बस-ट्रकचा भीषण अपघात, 6 जागीच ठार\nहिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जण जागीच ठार झालेत\n02 एप्रिल : हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जण जागीच ठार झाले असून सात प्रवासी गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही सामावेश आहे. आज (रविवारी) सकाळी हा दुर्दैवी अपघात झाला आहे.\nकळमनुरीजवळील पारडी मोडववर रविवारी सकाळी लक्झरी बस आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. यातील 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर नांदेड आणि हिंगोलीतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-245967.html", "date_download": "2018-04-25T21:56:55Z", "digest": "sha1:KXKWEKWENNCS6TKJPR5XXPRCFW5QVGIM", "length": 10280, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "युतीबाबत निर्णय घेण्यासाठी भाजपची आज महत्त्वाची बैठक", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nयुतीबाबत निर्णय घेण्यासाठी भाजपची आज महत्त्वाची बैठक\n22 जानेवारी : शिवसेना भाजप युतीबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी भाजपची आज रविवारी एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीला मुंबई भाजप आणि राज्यातील भाजपचे सर्व प्रमुख नेते हजर राहणार आहेत.\nभाजपचा 114 जागांचा फॉर्म्युला शिवसेना मान्य नाहीये. अशा परिस्थितीत स्वबळावर निवडणूक लढावी का या निष्कर्षावर भाजप आला आहे. मुंबई महानगर पालिकेत शिवसेना सोबत युती करावी अशी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची इच्छा आहे. हे पाहता मध्यस्थीचा मार्ग म्हणून 90-95 जागा बाबतचा अंतिम प्रस्ताव भाजप मुख्यमंत्रीच्या माध्यमाने शिवसेना समोर ठेवला जाईल. मात्र या प्रस्तावाला शिवसेना नाकारला तर युती होणार नाही, हे आज रात्री स्पष्ट होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/may-be-will-not-get-permission-for-rooftop-hotels-278547.html", "date_download": "2018-04-25T22:04:24Z", "digest": "sha1:VVGOJOQUBGVUHQQ6AF5F7PEHVHCI7KDH", "length": 11164, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कमला मिलच्या दुर्घटनेनंतर रुफटॉप हॉटेल्सना परवानगी देण्याचा प्रस्ताव मागे?", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nकमला मिलच्या दुर्घटनेनंतर रुफटॉप हॉटेल्सना परवानगी देण्याचा प्रस्ताव मागे\nकमला मिल दुर्घटनेनंतर आयुक्तांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी भाजपनं केलीय.आयुक्त मेहतांनी दोन महिन्यांपूर्वी रुफटॉप हॉटेलबद्दलच्या धोरणाला मंजुरी दिली होती.\nमुंबई, 31 डिसेंबर : कमला मिल दुर्घटनेनंतर आता रुफटॉप हॉटेल्सबद्दलचा निर्णय मागे घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.पालिका आयुक्त अजोय मेहतांनी रुफटॉप हॉटेल्सबद्दलच्या धोरणाला मंजुरी दिली होती. मात्र आता हा निर्णय मागे घेण्याबद्दलचा प्रस्ताव आणला जाऊ शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.\nकमला मिल दुर्घटनेनंतर आयुक्तांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी भाजपनं केलीय.आयुक्त मेहतांनी दोन महिन्यांपूर्वी रुफटॉप हॉटेलबद्दलच्या धोरणाला मंजुरी दिली होती. काँग्रेस आणि भाजपचा या धोरणेला विरोध होता, तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा ड्रिम प्रोजेक्ट होता. त्यामुळेच याबद्दलचा प्रस्ताव पालिका सभागृहात न आणता आयुक्तांनी त्यांच्या अधिकारातून या धोरणाला मंजुरी दिली होती, असं म्हटलं जातं.\nआयुक्तांनी त्यांच्या अधिकारात मंजुरीचं परिपत्रक काढलं होतं. त्यात रुफटाॅपवर अन्न शिजवू नये, अग्नी नसावा अशा अटीही आहेत. पण आता भाजप आणि काँग्रेसनं हे परिपत्रकच मागे घ्यावं असं म्हटलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: aditya thakerayrooftop hotelsआदित्य ठाकरेरूफटाॅप हाॅटेल्स\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nउस्ताद अमजद अली खान यांना मा. दीनानाथ पुरस्कार तर आशा भोसलेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/unknown-story-of-mata-hari-best-women-spy-ever/", "date_download": "2018-04-25T21:40:46Z", "digest": "sha1:BRHLWP4NQKEIE6MQSBG55GVP55AOD2OA", "length": 13822, "nlines": 106, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "सौंदर्य आणि हुशारीचा संगम = जगातील सर्वात चलाख महिला हेर 'माता हारी'!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nसौंदर्य आणि हुशारीचा संगम = जगातील सर्वात चलाख महिला हेर ‘माता हारी’\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nगुप्तहेरांच्या विश्वामध्ये नेहमीच पुरुषांचे नाव पहिले घेतले जाते. म्हणजे बहुतेकांना केवळ असेच वाटत असेल की गुप्तहेरी फक्त पुरुषच करायचे, स्त्रिया नाही, असा तुमचा समज असले तर तो एक गैरसमजच म्हणावा लागेल, कारण स्त्री हेरांनी देखील गुप्तहेर जगात अगदी निनादून सोडलं होतं. या स्त्री हेरांमध्ये सर्वात पहिलं नाव कोणाच घेतलं जातं असेल तर माता हारी हीचं\nजगभरातील महिला गुप्तहेरांमध्ये माता हारीचा उल्लेख नाही असं होणारच नाही\nमाता हारीचा जन्म १८७६ साली नेदरलँड्स देशामध्ये झाला. पुढे काही काळ त्यांनी पॅरीस मध्ये व्यतीत केला. माता हारी हे त्यांच टोपण नाव. त्यांच खरं नाव होतं गेरत्रुद मार्गरेट जेले त्यांचे सौदर्य आणि अद्कारी लाजवाब होती. त्या उत्तम नृत्यांगना देखील होत्या आणि याच गोष्टीच्या आधारे त्यांनी भल्या भल्या गुप्त मोहिमा लीलया पार पाडल्या होत्या.\nमाता हारी यांना भारतीय नृत्यकले बद्दल खास आकर्षण होतं. त्यांनी भारतीय नृत्यकला आत्मसात केली आणि त्यात त्या पारंगत देखील झाल्या.\nआपल्या नृत्यादरम्यान त्या अनेक मादक हालचाली करून समोरच्याच्या काळजाचा ठाव घ्यायच्या. ज्यामुळे अनेक श्रीमंत व्यक्तींना त्यांच्याबद्दल आकर्षण होते. गुप्त मोहिमेवर असताना त्या अनेक देशामध्ये फिरायच्या, तेथील अधिकाऱ्यांशी गोड बोलून, प्रसंगी शरीरीसंबंध ठेवून त्यांना वश करायच्या आणि गुप्त माहित्या काढून घ्यायच्या आणि नेदरलँड्सला पुरवायच्या.\nमाता हारी यांचे पती नेदरलँड्सच्या सैन्यामध्ये कार्यरत होते. तेथून त्यांची इंडोनेशिया मध्ये बदली करण्यात आली होती. त्यांच्या समवेत माता हारी देखील इंडोनेशिया मध्ये आल्या, तेथे येऊन त्यांनी एक डान्स ग्रुप स्थापन केला.\nयाच दरम्यानच्या काळात त्यांनी स्वत:चे माता हारी असे टोपण नामकरण केले.\nमाता हारीचा मलय अर्थात इंडोनेशियन भाषेमध्ये अर्थ होतो सूर्य नवऱ्यासोबतच्या रोजच्या भाडंणाला वैतागून त्यांनी घटस्फोट घेतला आणि आपले बस्तान पॅरीस मध्ये हलवले.\nपहिल्या महायुद्धाच्या दरम्यान माता हारी यांनी अनेक युरोपियन देशांमध्ये प्रवास केला होता. याच वेळेस स्पेनला जाताना इंग्लंडच्या फालमाउथ बंदरावर ब्रिटीश गुप्तहेर संस्थेने त्यांना ताब्यात घेतले.\nफ्रान्स आणि ब्रिटीश गुप्तहेर संस्थांना शंका होती की माता हारी या जर्मनीला गुप्त माहित्य पुरवतात. या आरोपाबद्दलचे त्यांच्याजवळ ठोस पुरावे देखील नव्हतें, तरी माता हारी यांच्यावर डबल एजंटचा आरोप लावण्यात आला. याच आरोपाच्या आधारावर फ्रान्समध्ये त्यांना अखेर गोळ्या घालून ठार मारण्यात आलं.\nअतिशय वाईट शेवट नशिबी येऊन देखील आजही ही सौंदर्यवती महिला हेर गुप्तहेरी जगतात आपले नाव अजरामर करून गेली\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← भेटा ११ मोबाईल अॅप्स बनवणाऱ्या भारतातील सर्वात तरुण उद्योजकांना\nह्या बॉलीवूड कलाकारांनी एक रुपयाही न घेता चित्रपटात काम केले आहे\nलॉर्ड्सवर दादाने टी शर्ट काढून साजरा केलेल्या विजयामागाचा अविस्मरणीय किस्सा \nगाडीच्या या स्पेशल नंबरसाठी लागलेली बोली थक्क करणारी आहे \nइजरायलचं धाडसी ऑपरेशन ओपेरा, ज्यामुळे अण्वस्त्रधारी होण्याचं इराकचं स्वप्न धुळीस मिळालं\nकाँग्रेस व भाजप भक्तांचा सोयीस्कर तर्क: “लोक सुधरले तरच देश सुधरणार\nदक्षिण कोरियातील शेकडो लोक दर वर्षी अयोध्येला का भेट देतात\nचक्क आयफेल टॉवर विकणारा जगातील सर्वात हुशार महाठग \nखोडरबरचा निळा भाग पेनची शाई खोडण्यासाठी नसतो, त्याचे खरे काम वेगळेच आहे\nहे ११ लोक अनेकांचे आयडॉल्स आहेत. पण त्यांची “ही” खासियत किती जणांना माहितीये\nफेसबुकवरील फेक अकाउंट कसे ओळखायचे\nछत्रपतींच्या जीवनात ह्या ४ किल्ल्यांचा इतिहास झळाळून निघतो\n‘जाती’ वर विचार करणाऱ्या प्रत्येकाने पाहावा असा माहितीपट : ‘अजात’ \n” म्हणणाऱ्या भारतीयांसाठी अमेरिका-रशियाचा इतिहास\nभारतीय शास्त्रज्ञांची अभिमानास्पद कामगिरी, अवकाशात शोधली ‘सरस्वती’\nबुलेट ट्रेनवरील वाद – विरोधकांचा सेल्फ गोल\nभीमा कोरेगाव आणि “जातीय इतिहास” : ऐशी की तैशी सत्याची\nपाकिस्तानमधील एक मंदिर जे बलुचिस्तानच्या जनतेमुळे आजही टिकून आहे\n११.३ लाख रुपयांचा स्मार्टफोन\nइस्लामचा त्याग करणे शक्य आहे काय जगभरातील ‘माजी मुस्लीम’ एकत्र येत आहेत\nफ्रीजचा (अति) वापर आणि आपले आरोग्य\nसमुद्राखाली असलेली ही हॉटेल्स खरच मन मोहणारी आहेत\nआजचे प्रसिद्ध प्रोडक्ट जेव्हा पहिल्यांदा बनले तेव्हा ते कसे दिसायचे माहित आहे \nCA, MBA ची पदवी घेऊनही ह्या दोघी करत आहेत शेती. पण का\nही आहेत गर्भश्रीमंत माणसांची जगातील सर्वात मोठी आणि महागडी घरं\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE,_%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2018-04-25T22:24:38Z", "digest": "sha1:P3FYGNRNBKGRW3QOAQQURRIFLREFOHBQ", "length": 3910, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सातवा राम, थायलंड - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nराम सातवा थायलंडचा राजा होता.\nयाचा उल्लेख आनंद माहिडोल असाही केला जातो\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ मे २०१७ रोजी २२:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/610", "date_download": "2018-04-25T22:07:41Z", "digest": "sha1:TJZBPHGMM5XVO6MRGHQZ2O3HI7KJAX7S", "length": 38251, "nlines": 169, "source_domain": "mr.upakram.org", "title": "शेअर मार्केट | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n'सन्सेक्स चढला' 'सन्सेक्स उतरला' वर्तमानपत्रात येणार्‍या बातम्या वाचताना वाटते की बघावं एकदा आपले नशीब देखिल.\nमग आठवण होते ती हर्षद मेहताची. पण जाणकार लोक सांगतात व्यवस्थित अभ्यासाने खेळी केली तर हा विषय तसा कठीण नाही.\n'अभ्यास' हा शब्द्च कठीण बुवा. ठीक आहे करूया अभ्यास पण मास्तर नको का उपक्रम विभागात या विषयाचे गुरू नक्कीच असतील.\nइंडेक्स, नीफ्टी, सन्सेक्स, पोर्टफोलीओ, लिक्विडीटी, ब्रोकरेज वगैरे विषयावर कोणी शिकवणी देईल काय\n'फी'चे किती होतील तेही कळुदेत.\nदोन दिसांची नाती [02 Aug 2007 रोजी 13:01 वा.]\nआम्ही बाजारगप्पा या शीर्षकाने येथे शेअरबाजारविषयक लेखमाला लिहायला सुरवात केली आहे, परंतु हल्ली सवडच मिळत नाही. तरीही आम्ही आमच्या सवडीप्रमाणे ती लेखमाला पुढे सुरू ठेवूच, परंतु त्या व्यतिरिक्त येथील इतरही मंडळींनी येथे या विषयी लिहिले तर बरेच होईल..\nदलाल स्ट्रीट, मुंबई - २३.\nसेन्सेक्स व इतर निर्देशांक\nहेमंत, उपक्रमावर आपले स्वागत आहे\nया विषयामध्ये तुम्हाला रुची आहे हे पाहून आनंद वाटला.\nसेन्सेक्स ही संकल्पना तुम्हाला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्यावरुन तुम्हाला निफ्टी व इतर निर्देशांकांचा अंदाज येईल. तात्यांसारखे बाजारातील धुरंधर येथे आहेतच... काही चुकले तर ते दुरुस्त करतीलच असे वाटते.\nसेन्सेक्स हे सेन्सिटिव्ह इंडेक्स या शब्दप्रयोगाचे लघुरुप आहे. त्याचा मराठीतील अर्थ म्हणजे संवेदी निर्देशांक.\nहा निर्देशांक भारतीय शेअर बाजारातील एक प्रमाणभूत निर्देशांक आहे.\nआता निर्देशांक म्हणजे काय हे समजावण्यासाठी या निर्देशांकाचे काय काम आहे ते जाणून घ्या.\nनिर्देशांकाचे काम एकच आणि ते म्हणजे किंमतीमधील चढउतार सूचित करणे. मग जर एखादा निर्देशांक समभागाधारित असेल तर तो समभागांच्या किंमतीमधील चढउतार सूचित करतो. या उलट एखादा निर्देशांक बाँड्स वर आधारित असेल तर तो बाँडच्या किमतीमधील चढउतार सूचित करतो.\nसेन्सेक्स हा निर्देशांक मुंबई बाजारातील समभागांच्या किंमतीमधील चढउतार सूचित करतो. जेव्हा आपण सेन्सेक्स वर गेला असे म्हणतो तेव्हा शेअरबाजारामधील शेअर्सच्या किमती वाढलेल्या असतात. समभागांच्या किमती या नेहमीच त्या कंपनीच्या भविष्यातील कामगिरीचे द्योतक असतात असे म्हटले जाते. त्यामुळे समभागाची वाढणारी किंमत म्हणजे कंपनीच्या भविष्यातील कामगिरीची खात्री असे समीकरण मांडले जाते. यावरुन सेन्सेक्स वाढतो तेव्हा एकंदर कंपन्यांच्या भविष्यातील कामगिरीबाबत बाजाराची खात्री आणि एकूण अर्थव्यवस्थेबाबत आशादायी चित्र आहे असे मानले जाते.\nसेन्सेक्स म्हणजे नक्की काय\nसेन्सेक्स म्हणजे ३० शेअर्स. होय फक्त ३० शेअर्स तुम्हाला बाजाराची एकूण दिशा सांगतात.\nतुम्ही म्हणाल केवळ ३० शेअर्स संपूर्ण बाजाराची दिशा कसे सांगतील\nतर त्याचं उत्तर पुढीलप्रमाणे.\nहे शेअर्स हे बाजारातील सर्वाधिक उलाढाली होणारे शेअर्स असतात. मुंबई बाजारातील निम्म्याहून अधिक भांडवल हे या शेअर्समध्ये असते. शिवाय हे शेअर्स १३ हून अधिक सेक्टर्सचेही प्रतिनिधित्व करतात.\nनिर्देशांकातील शेअर्स निवडण्यासाठी साधारण मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे:\nसमभागामध्ये कामाच्या प्रत्येक दिवशी व्यवहार होणे आवश्यक आहे.\nगेल्या एक वर्षात सरासरी उलाढालींच्या संख्येमध्ये तसेच व्यवहाराच्या किंमतीमध्ये (विक्री किंवा खरेदी) हा समभाग पहिल्या १५० कंपन्यांमध्ये असणे गरजेचे आहे.\nमुंबई शेअर बाजारात हा समभाग व्यवहारासाठी किमान एक वर्षापूर्वी नोंदणी झालेला असावा.\nयाचप्रमाणे निफ्टी हा राष्ट्रीय शेअर बाजारातील निर्देशांक असून त्यामध्ये ५० समभागांच्या किमतीचे चढउतार निर्देशित होतात. नॅशनल + फिफ्टी = निफ्टी असे सूत्र आहे.\nबीएसई १००, बीएसई ५०० असे सर्वसमावेशक निर्देशांक तर\nबँकेक्स, बीएसई आयटी हे सेक्टोरल निर्देशांक आणि\nमिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांक हे भांडवलावर आधारित निर्देशांक आहेत.\nभारतातील सेन्सेक्स व निफ्टी प्रमाणेच अमेरिकेतील डाऊ जोन्स इंडस्ट्रीयल ऍवरेज, जपानचा निक्की, हाँगकाँगचा हँग सेंग, सिंगापूरचा स्ट्रेट टाईम्स इंडेक्स, कोरीयाचा कोस्पी इंडेक्स ह्या लोकप्रिय निर्देशांकांवर लक्ष ठेवले जाते.\nआपली व्यवहाराची क्षमता व तयारी यानुसार ब्रोकरेज आकारणी केली जाते. खरेदी केलेले शेअर्स तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तुमच्या डीमॅट खात्यात हवे असतील (डिलिव्हरी) तर साधारण व्यवहाराच्या ०.५% ते ०.८% पर्यंत ब्रोकरेज द्यावे लागते. लिया-दिया प्रकाराच्या सट्टेबाजी व्यवहारामध्ये (ट्रेडिंग) एकूण किंमतीऐवजी \"उक्ते\" (लंपसम) ब्रोकरेज उदा. एका व्यवहाराला समजा ५ रुपये असे ब्रोकरेज आकारले जाते.\nया क्षेत्रात नव्याने उतरलेल्या रिलायन्स मनी सारख्या कंपन्या जम बसवण्यासाठी २०० रुपये ब्रोकरेजमध्ये कितीही व्यवहार करा अशा पद्धतीच्या आकर्षक योजना आणतात.\nकिती ब्रोकरेज द्यायचे असा काही नियम नसला तरी वर उल्लेख केलेल्या डिलिवरी प्रकारामध्ये ब्रोकरेज + सेक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स मिळून १ टक्क्यापर्यंत खर्च अपेक्षित धरावा.\nम्हणजे १०० रुपये व्यवहारावर (खरेदी किंवा विक्री) ब्रोकरेज + सेक्युरिटी टॅक्स + सर्विस टॅक्स असा १ रुपये खर्च होईल असे समजावे.\nऑनलाईन ब्रोकर्स उदा. आयसीआयसीआय डायरेक्ट, कोटक व शेरखान सारख्या कंपन्यांचे ब्रोकरेज हे थोडेसे जास्त असते. कारण तुम्हाला देण्यात येणारी व्यवहाराची सुलभता. याउलट कागदोपत्री व्यवहार करणार्‍या स्थानिक ब्रोकर्सचे ब्रोकरेज कमी असते.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [02 Aug 2007 रोजी 16:00 वा.]\nमाहिती आवडली.डीमॅट खाते उघडावे आणि चान्स घेऊन पाहावे की काय \nपण लाखाचे हजार नको व्हायला :)\nहे शेअर्स हे बाजारातील सर्वाधिक उलाढाली होणारे शेअर्स असतात\nअसं असेल तर हे ३० शेअर्स नेहेमीच बदलत असणार. ते किती कालावधीनंतर बदलतात कोण ठरवतं सेन्सेक्स आणि निफ्टी मधील शेअर्सची यादी देणारे अधिक्रुत संस्थळ कोणते\nशेअरबाजारात प्रतिदिवशी सर्वाधिक उलाढाली होणारे शेअर्स बदलत असले तरी सलग १ वर्ष सर्वाधिक उलाढाल होणार्‍या पहिल्या १०० शेअर्समधील शेअर्सचाच विचार सेन्सेक्समध्ये अंतर्भूत करण्यासाठी केला जातो.\nसेन्सेक्समध्ये शेअरचा अंतर्भाव करण्यासाठी इंडेक्स समिती विविध फंडांचे व्यवस्थापक, अर्थशास्त्रज्ञ, अर्थ-पत्रकार यांच्याशी चर्चा करते.\nहे शेअर्स बदलण्यासाठी निश्चित असा कालावधी नसला तरी प्रत्येक त्रैमासिक मीटिंगमध्ये अशी चर्चा केली जाते. निर्देशांकामधील कोणताही बदल होण्यापूर्वी तशी सूचना सहा आठवडे आधी प्रसिद्ध केली जाते.\n(या आधीच्या प्रतिसादात १५० ऐवजी १०० शेअर्स असे वाचावे)\nसेन्सेक्स बद्दल अधिकृत माहिती देणारे संकेतस्थळ म्हणजे बीएसईइंडिया डॉट कॉम..\nनिफ्टीबद्दल अधिकृत माहिती देणारे संकेतस्थळ म्हणजे एनएसईइंडिया डॉट कॉम.\nसेन्सेक्सविषयी अधिक माहिती इंग्रजीमध्ये येथे वाचता येईल.\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nआपण अतिशय क्लिष्ट माहिती इतक्या सोप्या पद्धतीने मांडलीत त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन\nफारच छान आणि उपयुक्त माहीती.\nमुद्देसूद माहीती बद्दल आभार. पोर्टफोलिओ बद्दल थोडे सांगाल हा साधारण कसा असायला हवा. वेगवेगळे सेक्टर कसे निवडावे\nसेन्सेसचे फिक्सिंग होते का\nप्रकाश घाटपांडे [02 Aug 2007 रोजी 15:57 वा.]\nसेन्सेसचे फिक्सिंग होते का मॅचमध्ये जसे होते तसे. सेन्सेक्स ला सर्कीट ब्रेकर लागतो का मॅचमध्ये जसे होते तसे. सेन्सेक्स ला सर्कीट ब्रेकर लागतो का कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे काही बडे ऑपरेटर हा खेळ खेळतात का कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे काही बडे ऑपरेटर हा खेळ खेळतात का टेकनिकल ऍनालिसिस भारी की फंडामेंटल ऍनालिसिस\nबर्‍याच नविन गोष्टी समजल्या.\nह्या सगळ्याचा एक लेख बनवून तुमच्या ब्लॉगवर आणि मराठी विकिपिडियावर पण ठेवायला हरकत नाही. अजानुकर्णांचे अनेक आभार\nआपला पोर्टफोलिओ बनवताना नेहमी दोन गोष्टींचा विचार करावा:\n१. जोखीम घेण्याची क्षमता-ताकद (कपॅसिटी)\n२. जोखीम सहन करण्याची तयारी (टॉलरन्स)\nजोखीम घेण्याची क्षमता ही तुमच्या वयावर, तुम्ही कौटुंबिक, वैयक्तिक आयुष्यात पार पाडत असलेल्या जबाबदारीवर, तुमच्या आर्थिक आरोग्यावर अवलंबून असते तर जोखीम सहन करण्याची तयारी ही एक मानसिक वृत्ती आहे.\nया दोन्हींच्या संयोगाचा तुमच्या पोर्टफोलिओवर अतिशय प्रभाव पडतो.\nप्रत्येक व्यक्तीसाठी हे दोन गुणधर्म वेगळे असल्यामुळे एका व्यक्तीसाठी उत्तम असलेली गुंतवणूक ही दुसर्‍या व्यक्तीसाठी उत्तम असेलच असे नाही.\nहे दोन्ही गुणधर्म जर तुमच्या बाजूने असतील उदा. जोखीम घेण्याची अधिक क्षमता व पैसे गेले तरी चालतील अशी मानसिक वृत्ती तर अधिक जोखीम व पर्यायाने अधिक परतावा देणार्‍या साधनांमध्ये गुंतवणूक करणे शक्य होते. याउलट असेल तर कमी जोखीम व त्यामुळे कमी परतावा देणार्‍या साधनांमध्ये गुंतवणूक करावी लागते.\nतुम्ही अतिशय मुलभूत प्रश्न विचारल्यामुळे सावधानताचा इशारा म्हणून येथे एक गोष्ट ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. अधिक जोखीम घेतल्यावर अधिक परतावा मिळतोच मिळतो असे नाही. अधिक जोखीम घेतल्यावर अधिक परतावा मिळण्याची शक्यता फक्त वाढते.\nपोर्टफोलिओ तयार करताना वर दिलेला \"क्षमता\" हा गुणधर्म ज्या गोष्टींवर अवलंबून असतो त्याचा विचार करावा. जर तुम्ही अविवाहित, तरुण व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असाल व पुढील काही वर्षे तरी शिल्लकीत टाकत असलेले पैसे वापरण्याची काहीही गरज नाही असे वाटत असेल तर समभाग किंवा त्यापेक्षा उत्तम म्हणजे समभागाधारित म्युच्युअल फंडांमध्ये अधिक गुंतवणूक करावी. याउलट जर पैशाची निकड नजीकच्या भविष्यात लागेल असे वाटत असेल तर बाँड/डेट आधारित म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी.\nथेट समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असल्यास आधी कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करणार आहात त्या क्षेत्राचा थोडासा अभ्यास करावा.\nसध्या तेजीत असलेल्या क्षेत्रामधील वाईट कंपन्याही चांगला परतावा देतात तर सध्या साडेसाती असलेल्या क्षेत्रामधील अतिशय चांगल्या कंपन्या लाखाचे बारा हजार करु शकतात हे ध्यानात ठेवावे.\nउदा. सध्या रुपया तेजीत असल्यामुळे डॉलरच्या विनिमयदरावर फायदा आधारित असलेल्या तंत्रज्ञान क्षेत्राचे बूच लागलेले आहे. त्यामुळे इन्फोसिस सदृश कंपन्या ह्या कितीही चांगल्या असल्या तरी क्षेत्राला चांगले दिवस नाहीत. याउलट क्यापिटल गुड्स, ऊर्जा क्षेत्राला सरकारी सवलती मिळत असल्यामुळे तसेच बांधकामे करणार्‍या क्षेत्रालाही चांगले दिवस असल्यामुळे ही क्षेत्रे चांगली आहेत. बांधकाम करणार्‍या क्षेत्रावर अवलंबून असेलेले सीमेंट क्षेत्रही चांगले वाटेल. मात्र सीमेंटच्या किमती नियंत्रित करण्याच्या सरकारच्या धरसोड धोरणामुळे तेथे काहीही होऊ शकते. साखरेचीही तशीच गत आहे. अशा प्रकारचा जुजबी अभ्यास प्रत्येक क्षेत्राबद्दल ठेवावा.\nएकदा कोणती क्षेत्रे निवडायची हे ठरले की त्यात्या क्षेत्रामधील अग्रगण्य व फायदेशीर कंपन्या शोधून त्यांचा थोडासा अभ्यास करावा. गेल्या काही वर्षांमध्ये कंपन्यांनी किती फायदा कमावला आहे. पुढे कितपत फायदा कमावतील याबाबत त्यांची दिशा कशी आहे हे पहावे. एकाच क्षेत्रातील दोन कंपन्यांचे फायदे व शेअरची किंमत यांचे गुणोत्तर तपासून कोणती कंपनी घेण्यास स्वस्त आहे हे पहावे.\nहा सर्व प्रकार वेळखाऊ असला तरी फार इंटरेस्टिंग आहे. मात्र हे सर्व करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर साधारण शेअर्सइतकाच परतावा देणार्‍या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी. याविषयी थोडी माहिती इथेच तुम्हाला मिळेल.\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nबाजार चढवणे आणि उतरवणे हे काही लोकांच्या हातात नक्कीच असते.ह्यात चढवणार्‍याना ’बुल’ आणि उतरवणार्‍याना ’बेअर’ म्हणतात.हे लोक आपापसात समजून उमजून व्यवहार करत असतात आणि मधल्या मधल्या मधे गरीब गुंतवणुकदार मार खातो. तेव्हा हे व्यवहार करताना आपण योग्य ती काळजी(खरेदी/विक्रीची योग्य वेळ आणि ज्याची रोखता(लिक्विडिटी)सहज होऊ शकते अशा शेयर्समधेच व्यवहार करणे इत्यादि) घेतली तर बर्‍यापैकी फायदा देखिल कमावता येऊ शकतो. हावरटपणा टाळावा(हे सांगणं सोपं आहे पण भले भले ह्यात मार खातात हे मात्र वास्तव आहे).\nएखाद्या कंपनीचे शेयर्स खरेदी करताना अजून काही गोष्टींची नोंद घेणे आवश्यक आहे. तिचा पूर्वेतिहास,मागील तसेच वर्तमान कामगिरी,उत्पादित मालाला असणारी बाजारपेठ,त्यातले त्या कंपनीचे स्थान,कंपनीचे संचालक मंडळ अशा बर्‍याच गोष्टींचा अभ्यास करून गुंतवणुक केल्यास कमीत कमी धोका असू शकतो.\nबाजार चढवणे आणि उतरवणे हे काही लोकांच्या हातात नक्कीच असते.ह्यात चढवणार्‍याना ’बुल’ आणि उतरवणार्‍याना ’बेअर’ म्हणतात.हे लोक आपापसात समजून उमजून व्यवहार करत असतात आणि मधल्या मधल्या मधे गरीब गुंतवणुकदार मार खातो. तेव्हा हे व्यवहार करताना आपण योग्य ती काळजी(खरेदी/विक्रीची योग्य वेळ आणि ज्याची रोखता(लिक्विडिटी)सहज होऊ शकते अशा शेयर्समधेच व्यवहार करणे इत्यादि) घेतली तर बर्‍यापैकी फायदा देखिल कमावता येऊ शकतो. हावरटपणा टाळावा(हे सांगणं सोपं आहे पण भले भले ह्यात मार खातात हे मात्र वास्तव आहे).\nसेक्युरिटी एक्चेंज बोर्ड ऑफ इंडियाची करडी नजर बाजारातील सर्व सदस्यांवर असल्यामुळे असे फिक्सिंग होणे अतिशय अवघड आहे. शिवाय भारतीय बाजारातील सूत्रे एफ आय आय - परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे असल्यामुळे स्वदेशी दलालांना अशा पद्धतीचे फिक्सिंग करणे अवघड आहे.\nसर्किट ब्रेकर्स हा सेबीने गुंतवणुकदारांचे पैसे वाचवण्यासाठी आणलेला उत्तम मार्ग आहे.\n१७ मे २००४ चा काळदिवस आठवा. भाजपाचे सरकार पडल्यामुळे बाजारातील खेळाडुंनी मार्केट जोरदार सटकवले होते. किंवा परदेशी गुंतवणूकदारांनाही कर द्यावा लागेल अशी पुडी अर्थमंत्र्यानी सोडल्यामुळेही गेल्या वर्षी मार्केट आपटले होते. अशा प्रसंगी हे सर्किट ब्रेकर्स मदतीला येतात.\nबाजारात प्रमुख घटक हा मनुष्य असल्यामुळे मनुष्यस्वभावाचे मुख्य पैलू - लोभ आणि भीती येथे पाहायला मिळतात. वर सांगितलेल्या प्रसंगांसारख्या घटना घडल्या की अर्थशास्त्राचे मूलभूत नियम विसरुन भावनांवर स्वार झालेले खेळाडू मग जोरदार खरेदी किंवा विक्री सुरु करतात आणि पर्यायाने बाजार भरमसाट वधारतो किंवा सपशेल आपटतो. अशा प्रसंगी थोडा वेळ व्यवहार बंद करुन शांत डोक्याने विचार करण्यातच शहाणपणा असतो हे सूत्र आहे. त्यामुळे अशी असाधारण वाढ किंवा घट दिसली की सर्किट ब्रेकर्स लागतात.\nमाझ्या माहितीप्रमाणे बाजारात दोन प्रकारचे सर्किट ब्रेकर्स आहेत.\n१. संपूर्ण बाजार/सेन्सेक्स/निफ्टी सर्किट ब्रेकर\n२. प्रत्येक शेअरचा सर्किट ब्रेकर\nसंपूर्ण बाजाराचा सर्किट ब्रेकर हा उपरोल्लिखित घटनांमध्ये वापरला गेला आहे. तो लागू होण्याचे नियम साधारणतः असे.\nअ. निर्देशांकामध्ये १० टक्क्याची वाढ किंवा घट.\nदुपारी १ वाजण्यापूर्वी झाल्यास : १ तास व्यवहार बंद\nदुपारी १ ते २.३० मध्ये झाल्यास : अर्धा तास व्यवहार बंद\n२.३० नंतर झाल्यास: : व्यवहार सुरु राहतात.\nब. निर्देशांकामध्ये १५ टक्क्याची वाढ किंवा घट.\nदुपारी १ वाजण्यापूर्वी झाल्यास : २ तास व्यवहार बंद\nदुपारी १ ते २.०० मध्ये झाल्यास : १ तास व्यवहार बंद\n२.०० नंतर झाल्यास : व्यवहार दिवसभरासाठी बंद.\nक. निर्देशांकामध्ये २० टक्क्याची वाढ किंवा घट.\nदिवसभरात केव्हाही : व्यवहार दिवसभरासाठी बंद\n२. प्रत्येक शेअरचा सर्किट ब्रेकर:\nयामध्ये प्रत्येक शेअरच्या किमतीच्या चढ-उताराची मर्यादा निश्चित केली जाते. याला अपवाद म्हणजे सेन्सेक्स मध्ये अंतर्भूत असलेल्या ३० शेअर्सना व निफ्टीमधील ५० शेअर्सना कोणताही स्वतंत्र सर्किट ब्रेकर नाही. मात्र इतर सर्व शेअर्सना स्वतंत्र/वैयक्तिक सर्किट ब्रेकर आहे.\nशेअरचा सर्किट ब्रेकर या प्रत्येक दिवशी बाजारामध्ये जाहीर केला जातो. साधारण २%, ५%, १०% २०% अशा प्रकारचे सर्किट ब्रेकर्स आहेत. शेअर बाजाराच्या अधिकृत संकेतस्थळांवर व्यवहाराच्या दिवशी प्रत्येक शेअरचा सर्किट ब्रेकर समजू शकतो.\nउपक्रमराव, आजानूकर्ण यांच्या या लेखातील माहितीपूर्ण प्रतिसादांचा स्वतंत्र लेख करण्यास हरकत नसावी.\n(आम्हाला शेअर बाजारातले जास्त काही कळले नाही तरी काही सुरक्षित शेअरांची पुंजी आम्हीही बाळगून आहोत.)\nउपक्रमरावांवरील कामाचा भार हलका करण्याच्या उद्देशाने आम्हीच स्वतंत्र लेख तयार केला आहे.\n(आम्हाला शेअर बाजारातले जास्त काही कळले नाही तरी काही सुरक्षित शेअरांची पुंजी आम्हीही बाळगून आहोत.)\nसर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी हेच धोरण योग्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/police-torture-people-at-navi-mumbai-258671.html", "date_download": "2018-04-25T21:59:30Z", "digest": "sha1:UJQLVN5HP6YCODNG64TNRW2ARWUXS4W4", "length": 8285, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'पोलिसांनी आम्हाला धमक्या दिल्या'", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n'पोलिसांनी आम्हाला धमक्या दिल्या'\n'पोलिसांनी आम्हाला धमक्या दिल्या'\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\n'ही गुंडगिरी आम्ही ठेचून काढू'\nभाळी चंद्र असे धरीला\n'मी माझ्या बाबांच्या गाण्यानंच रियाज करते'\n'बुरखा घातला तरी पुरुषांची नजर बदलत नाही'\n'बापूजींवर आमची पूर्ण श्रद्धा आहे'\nसिद्धरमय्या यांच्याशी विशेष बातचीत\nकेरळमध्ये फक्त सचिनच्याच पुस्तकांची लायब्ररी\nजालन्यात सहा लाखांच्या बनावट नोटा जप्त\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2018-04-25T22:19:16Z", "digest": "sha1:KE6NJIQ2HSUMTKVJTC2YTE5COKVKBWZC", "length": 3650, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एर्ना सोल्बर्गला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nएर्ना सोल्बर्गला जोडलेली पाने\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख एर्ना सोल्बर्ग या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nनॉर्वे ‎ (← दुवे | संपादन)\nग्रो हार्लेम ब्रुंड्टलँड ‎ (← दुवे | संपादन)\nआयनार गेर्हार्डसन ‎ (← दुवे | संपादन)\nयेन्स स्टोल्टेनबर्ग ‎ (← दुवे | संपादन)\nथोरब्योर्न यागलांड ‎ (← दुवे | संपादन)\nपेर बॉर्टेन ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:नॉर्वेचे पंतप्रधान ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A7%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-04-25T22:19:10Z", "digest": "sha1:AY2IUWHGA7HVIMOHJIFYJPAZCHFPZ4HX", "length": 3196, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७१८ मधील मृत्यूला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७१८ मधील मृत्यूला जोडलेली पाने\n← वर्ग:इ.स. १७१८ मधील मृत्यू\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १७१८ मधील मृत्यू या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १७१८ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2017/05/", "date_download": "2018-04-25T21:40:37Z", "digest": "sha1:ORB42EGXQNTJ6EZQOIA5LKUKHIPNUUHU", "length": 9251, "nlines": 138, "source_domain": "abdulsattar.in", "title": "May | 2017 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nखेळणात चर खोदल्यानेच मुबलक पाणीसाठा- आ. अब्दुल सत्तार.\nखेळणा धरणात चार खोदल्यामूळेच मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असल्याचे मत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केली खेळणा प्रकल्पाची पाहणी.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांनी खेळणा प्रकल्पास भेट देऊन तेथील उपलब्ध पाणी साठा आणि चरांची पाहणी केली.\nउंडणगाव येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण.\nसिल्लोड तालुक्यतील उंडणगाव येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते रुग्णवाहीकेचे लोकार्पण करण्यात आले.\nनिकृष्ट कामे करणाऱ्यांवर गुन्हे दखल करू – आमदार अब्दुल सत्तार.\nजलयुक्त शिवार योजनांतर्गत निकृष्ट कामे करणाऱ्यांवर गुन्हे दखल करण्यात येईल असा ईशारा आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिला आहे.\nकर्जमुक्ती शिवाय पर्याय नाही – आमदार अब्दुल सत्तार.\nपूर्णपणे कर्जमाफी केल्याशिव्याय शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकत नाही असे मत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले. सिल्लोड तालुक्यातील विविध गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचा शुभारंभ आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.\nउंडणगाव येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण.\nसिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.\nदुर्गाबाई पवार यांचा सत्कार.\nअजिंठा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा दुर्गाबाई पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दुर्गाबाई पवार यांना सुभेच्छा दिल्या.\n‘माथा ते पायथा’ अंमलबजावणी करण्याची गरज – आ. अब्दुल सत्तार.\nजमिनीतील पाणी पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजनांतर्गत होणाऱ्या कामांना ‘माथा ते पायथा’ प्राधान्य देऊन कामे केली जावीत असे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.\nप्रत्येक गावात पाच सिमेंट बंधारे उभारण्याची गरज – आ. अब्दुल सत्तार.\nजलयुक्त शिवार योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या प्रत्येक गावामध्ये किमान पाच सिमेंट बंधाऱ्यांना मंजुरी द्यावी अशी मागणी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.\nकार्यकर्त्यांनी व्यसनधीनतेला दूर करावे – आ. अब्दुल सत्तार.\nउंडणगाव येथील विवाह समारंभात आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यसनमुक्तीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि प्रत्येकांनी तंबाखू, विडी, सिगारेट असल्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/sattechya-padchayet/", "date_download": "2018-04-25T22:13:16Z", "digest": "sha1:WTPOBYLL576PWQIX5FAI3EZPG3O3Q2LV", "length": 11360, "nlines": 226, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सत्तेच्या पडछायेत.. | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nदिल्लीत गेल्यावरही यशवंतरावांचं संगीतावरील प्रेम कमी झालं नव्हतं.\nयशवंतरावांना एका परिचित व्यक्तीने रयत शिक्षण संस्थेतील एका कर्तृत्ववान तरुण शिक्षकाची ओळख करून दिली.\nवरी चांगला, अंतरी गोड\n‘दिसते तसे नसते, म्हणूनच जग फसते’ ही म्हण आजच्या काळात कोणाचेही मूल्यमापन करताना लक्षात ठेवली पाहिजे.\nवैचारिक सिद्धांताचा अचूकपणा मी तोच जाणतो, ज्यातून कार्याचा प्रभाव निर्माण होऊ शकतो.\nयशवंतराव जनतेला त्यांच्यावर प्रभाव टाकणारे विधायक आणि राष्ट्रहिताचे विचार ऐकवीत असत.\nवेणूताईंना मूल होण्याची शक्यता नाही\nस्वातंत्र्य संग्रामाची जीवघेणी शिक्षा\nअशा परिस्थितीत यशवंतरावांचे देशप्रेम त्यांना चैन पडू देईना.\nसर्व मुलांमध्ये यशवंतराव हे त्यांचे लाडके अपत्य.\nमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आलेल्या पत्रांपैकी बहुतांश पत्रे विविध खात्यांकडे रवाना होत असत.\nपत्रसंस्कृती : कालची आणि आजची\nयशवंतरावांच्या कार्याचा विचार करण्यापूर्वी आपण त्यांच्या कार्यालयातील कार्यपद्धतीचा विचार करू.\nआतापर्यंत झालेल्या घटनांना फारसे महत्त्व नव्हते.\nआणि.. १९५८ सप्टेंबरचा दुसरा आठवडा.. वेळ साडेअकरा वाजण्याची असावी.\nजीवनात विनोद शोधावा लागतो तसाच मी विरंगुळा शोधला.\n२:१ या प्रमाणात बदलीच्या याद्या तयार होऊ लागल्या. फायली बांधणे सुरू झाले.\nउन्हाळ्यात नागपूरचे सचिवालय आणि मंत्रिमंडळ पचमढीला जायचे.\n५२ वर्षे सरकारी नोकरी.. जवळपास ४९ वर्षे नागपूरबाहेर वास्तव्य..\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://shivray.com/shivrayanchi-kirti-kavya/", "date_download": "2018-04-25T22:12:15Z", "digest": "sha1:UUCIPF33JE5UU7MAKM5R7IMRBKNQUWGJ", "length": 19682, "nlines": 214, "source_domain": "shivray.com", "title": "मराठ्यांची कीर्ती काव्यरुपात | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nसमर भूमीचे सनदी मालक शत युद्धाचे मानकरी \nरणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी \nघोरपडीला दोर लावूनी पहाड-दुर्गट चढलेले \nतुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले \nखंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले \nबाप असे कलिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी \nरणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी \nया मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची \nदिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची \nपहाड डोंगर इथे संगती अजिंक्यता अभिमानाची \nजगदंबेचा पालव येथे लढ्वैय्यांच्या सदा शिरी \nरणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी \nकरवत कानस कोणी चालावो, पिकावो कोणी शेत मळा \nकलम कागदावरी राबवो धरो कोणी हातात तुळा \nकरात कंकण असो कोणाच्या व भाळावर गंध टिळा \nशिंग मनोरयावरी वाजता उभी छावणी घरोघरी \nरणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी \nपोलादी ‘निर्धार’ अमुचा असुरबळाची खंत नसे \nस्वतंत्रतेच्या संग्रामाला ‘विजया’ वाचून अंत नसे \nश्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बळवंत असे \nमरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी \nरणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी \nभरत भूमीचा वत्सल पालक देव मुनींचा पर्वत तो \nरक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो \nहे सह्याचाल, हे सातपुडा \nत्या रक्ताची, त्या शब्दाची शपथ अमुच्या जळे उरी \nरणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी \nजंगल जाळा परी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे \nवणव्याच्या आडदांड गतीला अडसर आता कुठला रे \nतळातळातुनी ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे \nस्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी \nरणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी \nकुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी १९१२ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर, दत्तक गेल्यामुळे त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर झाले. प्राथमिक शिक्षण पिपंळगाव येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण नाशिक येथील न्यु इंग्लीश स्कुलमध्ये म्हणजे आजचे जे जु. स. रुंगठा विद्यालय. मॅट्रिक परिक्षा ते मुंबई विद्यापीठातुन पास झाले.\n१९३० साली हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात ते होते तेव्हा ‘रत्नाकर’ मासिकातुन त्यांच्या कविता प्रसिध्द होत.\n१९४२ साली प्रसिध्द झालेला ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह म्हणजे मराठी वाङमयातील उच्च कोटीचे वैभव होय. जे आजही मराठी साहित्यप्रेमींना भूरळ घालते. ‘मराठी माती’, ‘स्वागत’, ‘हिमरेषा’ यांचबरोबर ‘ययाती आणि देवयानी’ व ‘वीज म्हणाली धरतीला’ ही नाटके १९६० ते १९६६ साली प्रसिध्द झाली. सार्‍या साहित्य कृतींना राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९४६ साली ‘वैष्णव’ ही कांदबरी व ‘दूरचे दिवे’ हे प्रसिध्द झाले.\n‘नटसम्राट’ ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती तर होतीच पण त्याचे नाटयप्रयोगही खूप गाजले. नाटयवेडया मराठी रसिकांनी त्यांचे स्वागत केले त्याला तोडच नाही. अत्यंत नाजूक व भावुक विषयाला हाताळणारे हे नाटक वयोवृध्दांचा दृष्टीकोन बदलणारे ठरले कारण अनेक वृध्दांनी हे नाटक पाहिल्यावर आपले मृत्यूपत्र बदलले.\nसमर भूमीचे सनदी मालक शत युद्धाचे मानकरी रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी घोरपडीला दोर लावूनी पहाड-दुर्गट चढलेले घोरपडीला दोर लावूनी पहाड-दुर्गट चढलेले तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले बाप असे कलिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी बाप असे कलिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची पहाड डोंगर इथे संगती अजिंक्यता अभिमानाची पहाड डोंगर इथे संगती अजिंक्यता अभिमानाची जगदंबेचा पालव येथे लढ्वैय्यांच्या सदा शिरी जगदंबेचा पालव येथे लढ्वैय्यांच्या सदा शिरी रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी करवत कानस कोणी चालावो, पिकावो कोणी शेत मळा करवत कानस कोणी चालावो, पिकावो कोणी शेत मळा \nSummary : कुसुमाग्रजांना गरजू व गरीब लोकांबद्दल खूप कळवळा होता. आदिवासी लोकांबद्दल जी माया होती ती त्यांच्या कार्यातून दिसून येते. यातूनच कुसुमाग्रज प्रतिष्ठानची योजना साकारली. अनेक स्वंयसेवक उभे करून त्यांनी अनेक योजना उभ्या केल्या. त्यात प्रौढ शिक्षण, आरोग्यसुविधा, सांस्कृतिक व क्रिडा शिबीरे यांचा समावेश असे. प्रतिष्ठानचे नाशिकच्या आसपासची ७ खेडी घेऊन हे उपक्रम राबवले.\nPrevious: मराठेशाहीतील स्त्रियांची पत्रे\nNext: मराठे – निजाम संबंध\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग ५\nमोडी वाचन – भाग १९\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/vachak-pratikriya/", "date_download": "2018-04-25T22:10:44Z", "digest": "sha1:4YEHLKON4O6RRI424KUEFLBFJQKAVGG3", "length": 14066, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वाचक प्रतिक्रिया | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nनवे ज्ञान व दृष्टी मिळते\nवृद्धांनाही हवी ‘जादूची झप्पी’\nअनुराधा सहस्रबुद्धे यांचा १० फेब्रुवारीच्या अंकातील ‘जादू की झप्पी’ हा लेख मनापासून आवडला.\nकर्करोगाविषयी असलेली भीती इतकी खोलवर आहे की, त्या भीतीला बाजूला करण्यासाठी ‘जनजागृती’ आवश्यक आहे.\nचतुरंग नियमित वाचतो. यंदा जी नवीन सदरं सुरू केली आहेत ती केवळ अप्रतिम.\n‘निवडणूक आयोगानेही काळजी घ्यावी’\n‘महिला आरक्षण सत्तेच्या सोंगटय़ा’ हा ६ जानेवारीचा लेख वाचला अतिशय उत्तम आहे.\n‘कमावत्या स्त्रीलाही पोटगीचा अधिकार’ हा ९ डिसेंबरला प्रसिद्ध झालेला अ‍ॅड. मनीषा तुळपुळे यांचा लेख वाचला.\nशिक्षण हक्क सर्वांसाठी हवा\n‘शिक्षण आमच्या वस्तीत आलंच नाही’ हा वृषाली मगदूम यांचा २ डिसेंबरला प्रसिद्ध झालेला लेख वाचला.\nदैवताविषयी वाचताना भक्ताच्या चेहऱ्यावर उमटावे तसे कौतुक वाटत होते.\nमंगला सामंत यांचा ‘बॉयकोड’ पुरुष घडवताना\nवैवाहिक असोत की प्रेमसंबंध असोत; त्यांच्या बाहेरची एखादी व्यक्ती मला आवडते\nविरहाच्या भावना मनाला भिडणाऱ्या\nऊर्मिला मुरके यांचे ११ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध झालेले ‘मनातलं कागदावर’ अतिशय सुंदररीत्या उतरवलं आहे.\n’ हा लेख मनाच्या सर्व कोपऱ्यांना स्पर्शून गेला.\nआयन रँडवरचा लेख उत्तम\nदुर्बलांच्या विकासाबरोबरच, सबळांना नवनिर्मितीस साहाय्य करणे गरजेचेच आहे.\nतर हेफनरचा प्रामाणिकपणा उठून दिसला असता\nयोग्य काळजी घेणाऱ्या वृद्धाश्रमांची गरज\n‘कार्यकर्त्यांच्या नजरेतून’ या सदरातील रझिया पटेल यांचा ७ ऑक्टोबरचा ‘अभी लडाई जारी हैं’\n‘त्या’ कवितांचा उल्लेख अपरिहार्य\nस्त्रियांबद्दलचे विचार हे त्यांच्या स्त्रीविषयक भाष्याचे अटळ हुंकार आहेत.\nराजकारण व जनतेची मानसिकता\n१६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेला लेख वाचला.\nपुरोगामी महाराष्ट्रासाठी हे वास्तव लज्जास्पदच..\nसुहास सरदेशमुख लिखित ‘शिक्षणाचा तमाशा’ हा ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेला लेख वाचला.\nसैनिकच उद्विग्न होत असेल\nअनुराधा प्रभुदेसाई यांचा १२ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेला ‘स्वातंत्र्याची किंमत’ हा सैनिकांवरील लेख मन हेलावून गेला.\n..तर ‘ती’ची साथ कशी मिळेल\n‘नात्यातलं सामंजस्य’ हा १९ ऑगस्टला प्रसिद्ध झालेला डॉ. सविता पानट यांचा लेख खूप महत्त्वाचा आहे.\n‘अन्नधान्य - काही चुकतंय का’ हा लेख वाचला.\nपिठामध्ये वापरली जाणारी घातक रसायने उघडकीस येईपर्यंत आपण ते वापरत असतो.\nसमाजातील प्रत्येकानेच मुलांचे पालक होण्याबरोबरच त्यांचे चांगले मित्र होणे आवश्यक आहे.\nप्रसंगनिहाय शिक्षण द्यायला हवं\nजेवण झाल्यावर तो कागद मी सावकाशीने उघडला.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/tyres/tyres-price-list.html?utm_source=headernav&utm_medium=categorytree&utm_term=Auto&utm_content=Tyres", "date_download": "2018-04-25T22:13:27Z", "digest": "sha1:66XJXUUO62GL56PPW3Y4ETLEGZ3X6SZU", "length": 18270, "nlines": 510, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "टायर्स India मध्ये किंमत | टायर्स वर दर सूची 26 Apr 2018 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nटायर्स India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nटायर्स दर India मध्ये 26 April 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 877 एकूण टायर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन ब्रिजस्टोन स्३२२ 4 व्हिलर तुरे 155 ६५र१३ तुंबे तुपे आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत टायर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन जक तुरे एलॅन्झो नक्सत तळ सेट ऑफ 2 4 व्हिलर तुरे 235 ६५र१७ तुंबे लेस Rs. 25,678 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.370 येथे आपल्याला गुडयीअर गट३ 4 व्हिलर तुरे 205 ६५र 15 तुंबे लेस उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nदर्शवत आहे 877 उत्पादने\nब्रिजस्टोन र्र२० 4 व्हिलर तुरे 155 ८०र१३ तुंबे लेस\n- आस्पेक्ट श 80\nयोकोहामा A ड्राईव्ह आ०१ सेट ऑफ 2 4 व्हिलर तुरे\n- आस्पेक्ट श 70\nसेट संकर झूम तुंबे तुरे\nयोकोहामा Earth#1 सेट ऑफ 2 4 व्हिलर तुरे\n- आस्पेक्ट श 70\nबिर्ला 3 00 18 तर बालक 6 पर R 42 तुंबे तुरे\nसेट सिझर A T 4 व्हिलर तुरे 245 ७०र१६ तुंबे लेस\n- आस्पेक्ट श 70\nकॉंटिनेंटल काँटीमॅक्सकॉनटॅक्ट 5 4 व्हिलर तुरे 195 ६५र१५ तुंबे लेस\n- आस्पेक्ट श 65\nफाळके सीन्सर सँ८३५ 4 व्हिलर तुरे 155 ७०र१३ तुंबे लेस\n- आस्पेक्ट श 70\nजक तुरे ब्रूट सेट ऑफ 2 4 व्हिलर तुरे 215 75 ह्र१५ तुंबे तुपे\n- आस्पेक्ट श 75\nमेट्रो 3 ००क्स१८ कोणती रेव्होल्यूशन प्लस ६पर तुंबे तुरे\n- विड्थ 7 cm\nसेट 3 25 19 ग्रिप्प तर तुंबे तुरे\nटर्फ झप्पर C तुंबे तुरे\nसेट 110 70 17 झूम क्सल तळ तुंबे लेस तुरे\nसेट फँ८५ तुंबे तुरे\nसेट 2 50 16 फँ८५ तुंबे तुरे\nसेट संकर स्पोर्ट तुंबे तुरे\nसेट झूम तुंबे लेस तुरे\nसेट 90 100 10 संकर निओ तुंबे तुरे\nसेट 3 50 10 संकर झूम D तळ तुंबे लेस तुरे\nसेट ग्रीप तुंबे तुरे\nसेट मिलझे तुंबे लेस तुरे\nतिवस टायर्स जंबो गट तुंबे तुरे\nतिवस टायर्स दूरगरीप तुंबे तुरे\nतिवस टायर्स पॅन्सर तुंबे लेस तुरे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-sweet-dishes/coco-cake-117021400015_1.html", "date_download": "2018-04-25T22:05:19Z", "digest": "sha1:YUTEHBX6ZP5JLGAJXQMXCAZWRJ3G6ZCT", "length": 7016, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोको केक : व्हॅलेंटाईन स्पेशल | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोको केक : व्हॅलेंटाईन स्पेशल\nलागणारे जिन्नस: 3/2 कप मैदा, 2 अंडे, 1/2 कप कोको पाउडर, 1/2 चमचा खाण्याचा सोडा, 1 छोटा चमचा बेकिंग पावडर, 1/2 कप दळलेली साखर, 1 कप दही.\nमैदा, कोको पावडर, सोडा आणि बेकिंग पावडर एकत्र करून मैदा गाळण्याच्या गाळणीने गाळून घ्या.\nसर्वप्रथम अंडे फोडून त्यात साखर आणि तेल टाकून हलके होईपर्यंत फेटा. आता त्यात मैद्याचे मिश्रण आणि दही टाका. पंचवीस ते तीस मिनिटे दोनशे सेंटीग्रेड तापमानावर बेक करा. केक सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.\nव्हॅलेंटाईनच्या दिवशी काय करतात रोमचे तरुण\nनिःस्वार्थ प्रेम म्हणजेच यूवर व्हॅलेंटाइन\nपाकिस्तानात नो व्हॅलेंटाईन डे\nव्हॅलेंटाईन-डे वर राशीप्रमाणे करा देवाची पूजा, द्या हे गिफ्ट\nपक्षी सांगणार पती कसा मिळणार\nयावर अधिक वाचा :\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-04-25T22:20:21Z", "digest": "sha1:5QKEX7EUMUXG6UKQZ2CQZL2455BDKROI", "length": 11533, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात बॉस्निया आणि हर्झगोव्हिना - विकिपीडिया", "raw_content": "ऑलिंपिक खेळात बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nऑलिंपिक खेळात बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिना देश युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९९२ सालापासून सर्व उन्हाळी व १९९४ सालापासून सर्व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने एकही पदक जिंकलेले नाही. इ.स. १९२० ते १९९२ दरम्यान हा देश युगोस्लाव्हिया संघाचा भाग होता.\nऑलिंपिक खेळात सहभागी देश\nअल्जीरिया • अँगोला • बेनिन • बोत्स्वाना • बर्किना फासो • बुरुंडी • कामेरून • केप व्हर्दे • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • कोमोरोस • काँगो • डीआर काँगो • कोत द'ईवोआर • जिबूती • इजिप्त • इक्वेटोरीयल गिनी • इरिट्रिया • इथियोपिया • गॅबन • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • केनिया • लेसोथो • लायबेरिया • लिबिया • मादागास्कर • मलावी • माली • मॉरिटानिया • मॉरिशस • मोरोक्को • मोझांबिक • नामिबिया • नायजर • नायजेरिया • रवांडा • साओ टोमे आणि प्रिन्सिप • सेनेगल • सेशेल्स • सियेरा लिओन • सोमालिया • दक्षिण आफ्रिका • सुदान • स्वाझीलँड • टांझानिया • टोगो • ट्युनिसिया • युगांडा • झांबिया • झिंबाब्वे\nअँटिगा आणि बार्बुडा • आर्जेन्टीना • अरुबा • बहामा • बार्बाडोस • बेलिझ • बर्म्युडा • बोलिव्हिया • ब्राझील • ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • कॅनडा • केमन द्वीपसमूह • चिली • कोलंबिया • कोस्टा रिका • क्युबा • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • इक्वेडर • एल साल्वाडोर • ग्रेनाडा • ग्वाटेमाला • गयाना • हैती • होन्डुरास • जमैका • मेक्सिको • नेदरलँड्स • निकाराग्वा • पनामा • पेराग्वे • पेरू • पोर्तो रिको • सेंट किट्टस आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • सुरिनाम • त्रिनिदाद-टोबॅगो • अमेरिका • उरुग्वे • व्हेनेझुएला • व्हर्जिन आयलँड्स • ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ\nअफगाणिस्तान • इस्रायल • बहारिन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • चीन • चिनी ताइपेइ • हाँग काँग • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • कुवैत • किर्गिझिस्तान • लाओस • लेबेनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाइन • फिलिपाइन्स • कतार • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सिरिया • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन • ऐतिहासिक: उत्तर बोमियो\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • एस्टोनिया • फिनलंड • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रेट ब्रिटन • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लँड • इटली • लात्विया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • मॅसिडोनिया • माल्टा • मोल्दोव्हा • मोनॅको • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मरिनो • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • ऐतिहासिक: बोहेमिया • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सार • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nअमेरिकन सामोआ • ऑस्ट्रेलिया • कूक द्वीपसमूह • फिजी • गुआम • किरिबाटी • मायक्रोनेशिया • नौरू • न्यू झीलंड • पलाउ • पापुआ न्यू गिनी • सामो‌आ • सॉलोमन द्वीपसमूह • टोंगा • व्हानुआतू • ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया\nऑलिंपिक खेळातील सहभागी देश\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://shivray.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7%E0%A5%A9/", "date_download": "2018-04-25T22:14:52Z", "digest": "sha1:6Y3MZL26P2YZTFQRCMFFIDKK3HB4DA3B", "length": 11256, "nlines": 176, "source_domain": "shivray.com", "title": "मोडी वाचन – भाग १३ | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nमोडी वाचन – भाग १३\nमोडी वाचन – भाग १३\nSummary : मराठी भाषेची जी काही आभूषणं आहेत त्यातील मोडी लिपी हे एक आभूषण. काही काळापूर्वी हे आभूषण इतिहासजमा व्हायची वेळ आली होती; मात्र आता मोडी लिपी अवगत व्हावी अशी इच्छा असणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे त्यामुळं हा धोका टळला आहे, असं म्हणता येईल अशी आशादायक परिस्थिती आहे.\nPrevious: मोडी वाचन – भाग १२\nNext: मोडी वाचन – भाग १४\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nछत्रपती शिवाजी महाराजांचे ब्रिटीश म्युझिअम चित्र\nमोडी वाचन – भाग २\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.kavitaa.com/display_books.asp?id=112", "date_download": "2018-04-25T21:55:31Z", "digest": "sha1:PLPWK72CZNPM2PF35SKV4OL5OANRVNVN", "length": 29533, "nlines": 118, "source_domain": "www.kavitaa.com", "title": "Poetry Criticism: Valley Quadras writes on Shailendra's Poetry", "raw_content": "\nहैं सबसे मधूर वो गीत\n'है सबसे मधूर वो गीत जिन्हे, हम दर्द के सुर में गाते हैं\nजब हद से गुझर जाती है खुशी, आंसू छलकते आते हैं\nकांटो में खिलॆ है फूल हमारे, रंग् भरे अरमानों के\nनादान है, जो इन कांटो से दामन को बचाये जाते हैं\nजब गम का अन्धेरा घिर आयॆ, समझो के सवेरा दूर नहीं\nहर रात क है पैगाम यही, तारे भी यहीं दोहराते हैं\nपहलू में पराये दर्द बसाके, तू हंसना हंसाना सीख जरा\nतूफान से कह दे घिर के उटे, हम प्यार के दीप जलाते हैं.\nकविता विश्लेषण - 2\nसंघर्श, जिवित आनी कविता\n'जिविताक आन्येक नांव संघर्श, आनी जिविताचो आर्सोच कविता' - जेदनांय हांव मनशाजिविताक भोव लागसिल्यान अनभोग करतां, त्या अनभोगाचो सार उतरांनी उत्रायिल्ली कविता काळजाक चड लागीं जाता. The struggle you're in today is developing the strength you need for tomorrow म्हळळेपरीं, जिणयेंत केल्ल्या संघरशाचेर जिणयेचें जयत होंदवोन आसा. संघरशाविशीं आटोव केललेपरींच आपुरबायेन प्रेरीत करचीं उत्रां यादीक येतात; Where there is no struggle, there is strength, if there is no struggle, there is no progress.\nआजीक कांय पंद्रा वर्सा आदीं जेदनां हांवें हिंदी/उर्दू कवितेंचेर अध्ययन सुरू करताना, म्हज्या चिंतपाचेर प्रभाव घाल्ल्या थोड्या कवीं पयकी साहीर लुधियान्वी एकलो. पुण दुरभागपणांत ताचेलागीं आसल्ले प्रतिभेच्याकी चड जावन ताच्या अवगुणांचेर लोक वोळकता तरयी ताचीं एकेक कविता उंचलीं म्हणच्यांत सर्व कवितापंडीत वोपतात. शैलेंद्र आनयेक असलो कवी, ताचीं कविता वाचूंक एक वेगळोच अनभोग गरजेचो. साहीर लुधियान्वी उतरांनी वाचप्याच्या काळजांत रिगून राज्वटकी चलोंवची श्याथी आसचो तर, शैलेंद्र (ताचो पूत समीर सयत फामाद उर्दू/हिंदी कवी) आपल्या कवितेंनी वापारच्या इमाजिंनी (प्रतिमा) कांय जिणयेलिसांवांच दिता म्हणच्याक एक दाकलो जावन ताची ही कविता घेतल्या.\nहैं सबसे मधूर वो गीत\n'है सबसे मधूर वो गीत जिन्हे, हम दर्द के सुर में गाते हैं\nजब हद से गुझर जाती है खुशी, आंसू छलकते आते हैं\nकांटो में खिलॆ है फूल हमारे, रंग् भरे अरमानों के\nनादान है, जो इन कांटो से दामन को बचाये जाते हैं\nजब गम का अन्धेरा घिर आयॆ, समझो के सवेरा दूर नहीं\nहर रात क है पैगाम यही, तारे भी यहीं दोहराते हैं\nपहलू में पराये दर्द बसाके, तू हंसना हंसाना सीख जरा\nतूफान से कह दे घिर के उटे, हम प्यार के दीप जलाते हैं.\n- मूळ कविता: हिंदी, कवी: शैलेंद्र\nच्यार वोळिंनी आसचे हे कवितेचीं उत्रां बोव संपीं दिसूंक पुरो, पुण आपुरबायेच्या इमाजिंनी लिपयिल्ले एकेक सब्ध जे हरयेके वोळिंनी आटापून आसात, ते समजूंक मात्सी म्हिनत केली तर, ह्या एका गझलाचे सक्तेचो अंदाज जायत. पयली पंगत घेवयां;\n'सकटाच्याकी मधुर गीत तें, जें आमी दुखाच्या ताळ्यान गांवचें\nजेदनां संतोस आपली गड उत्रून वेताना, दुखां भरून येतात'\nहांगासर गीत म्हळ्यार 'जिवित', दुखाचो ताळो म्हळ्यार 'संघरशांतलें', संतोस म्हळ्यार मजेदार घडियो, दुखां म्हळ्यार 'संघर्श'. सांकेतिक रितीर ही कविता परत वाचली तर, कांय लिसांव आमकां दिसना, जिवित एक रोद, सदां घुंवून आसचें 'बरें/वायट', 'सुख/दूख', 'हासो/विळाप' घेवन केदनां हासयत आनी केदनां रडयत. ಪುಣ್ हांगासर जिवित म्हळ्ळें संघर्श करचें गरजेचें. कोणाकच हांगासर संघर्शा थावन सुटका ना - पुण जो जितल्या मापान संघर्श करता तो तितल्याच मापान जयतेवंत जाता म्हणचो सार दिंवच्यो ह्यो वोळी.\n'कांट्यांनी फुल्ल्यांत आमचीं फुलां, अत्रेगांनी रंग भरला\nह्या कांट्यां थावन आडकळेंक राकून व्हरूंक वेतले नेणारी'\nहांगासर कांटे, फुलां, अत्रेगांक एकामेका आपुरबायेचे गांच आसात; कांटे म्हळ्यार कष्ट-अनवार, फुलां म्हळ्यार आमचें जिणें, अत्रेग आमचें फालें, आमचीं स्वपणां. हांगासर कष्ट-अनवार नासताना जिणें रितें, देकून कष्ट-अनवारांक फुड कर्न जियेंवचेंच समजणेचें जिणें जावनास्तां, कषटांक जिणयेथावन पयस व्हरचें, आडकळें थावन पयस व्हरचें नेणारपण, जे जिविताची सोभाय आनी खरो मतलब समजूंक सकनासचे म्हण कवी सांगता,\n'जेदनां दुखाची काळबाण आयली, समजून घे सकाळ पयस ना\nहरयेके रातिचो संदेश होच, नेकेत्रां सयत हेंच उचारतात'\nहांगासर भोव आशावादी वोळी वाचूंक मेळतात, त्यो परत परत वाचूंक करच्यो; काळबाण म्हळ्यार अग्यान, रात म्हळ्यार त्या कषटांक आटापून आसचें एक हंत (stage), तारां/नेकेत्रां म्हळ्यार उजवाडाच्यो इमाजी, वा गिन्यानाच्यो इमाजी. जिणयेरोदांत काळोका उपरांत उजवाड आसताच. काळोक जर अग्यान तर, गिन्यान उजवाड, हांगासर सोसणिकाय जावनासा आमी भोगचें. देकून आमी कषटार आसांव, व आमचेर सराग कष्ट-अनवारां येतात म्हणून विळाप कर्तल्यांक, फुडें/वेगींच येंवच्या सकाळाची याद दिवून कवी सांगता, हरयेके रातिचो संदेश होच - जो तारां/नेकेत्रां सयत परत परत उचारतात म्हणून.\n'दूख आनयेके बगलेक दवर्न, हासूंक तशेंच हासोवंक शीक\nतुफानांक सांग परत उटूंक, आमी मोगाचे दिवे पेटयतल्यांव'.\nआपुरबायेचो संदेश आटापच्यो वोळी ह्यो. जियेंवचो मनीस कोणयी दुखाचो अनभोग नासचो वा सोसिनासचो. तशें आसतां आपल्या दुखाक बगलेक दवरूंक शीक, तशेंच हासूंक आनी हासोवंक शीक. ह्या उतरांचो मतलब बोव गुंडायेन करुंयेता, हासोवंक म्हळ्यार कोणा एकल्याक दांबून धरून ताच्या पोटाक कुचुल्यो करच्यो म्हणून न्हय, हांगासर हासो म्हळ्यार 'कुमोक', हासो म्हळ्यार 'गिन्यान', हासो म्हळ्यार 'अवकास', हासो म्हळ्यार 'सोसणिकाय', हासो म्हळ्यार 'बरेपण'. हेरांक 'बरें' दी, हेरांक बरेंच कर, हेरांक बरेंच दी म्हळ्ळो संदेश दिंवची कविता. आकेरिची वोळ कांय आशावादी चिंतपाच्या पोंतार आसचीं चिंतनां; तूफानांक परत उटूंक सांगा, आमी मोगाचे दिवे पेटयतल्यांव - व्हा कितल्या भर्वश्याचीं उत्रां हीं, कांय कोणाक पोकोळ उत्रांयी लागूंक पुरो, त्ये त्ये मनोगतिचेर होंदवोन आसा. जर आमकां हेरांचें बरें पळेंवची श्याथी आसा (पुण ताच्याकी पयलें तें बरें म्हळ्यार कितें म्हळ्ळी खात्री आसा) तेदनां, कसलयाच तूफानाक भियेंवची गर्ज ना म्हण सांगता ही कविता. हांगासर तूफान म्हळ्यार अनवारां, मोगाचे दिवे म्हळ्यार गिन्यानाची/भर्वस्याची सकत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2011/08/09/dream-home/", "date_download": "2018-04-25T21:58:53Z", "digest": "sha1:Q64X33VHP7PW545EJMB5BXCZGR4U5FO7", "length": 5526, "nlines": 95, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "एका स्वप्नाची पूर्ती! | गुज मनीचे...", "raw_content": "\nनविन घराचा ताबा मिळाला. पुण्यात घर व्हावे ही एका तपापासूनची इच्छा…ते स्वप्न आज सत्यात उतरले.\nभाऊ, बहिण, आई यांनी घराचा ताबा घेतला. गुरुजींना बोलावून गणेशपुजन केले. संध्याकाळी माझ्या जवळच्या मैत्रिणी आल्या होत्या. मी विडियो-चॅटवर घर पाहिले, सगळे बघत होते, सर्वांशी बोलले. खूप आनंद झाला. माझ्या आईने व बहिणीने घरीच पाव-भाजी केली.\nमाझ्या आईच्या चेहर्‍यावरचा आनंद बघून मला समाधान वाटले. राहून-राहून माझ्या पपांची उणीव जाणवत होती. त्यांच्या चिऊचे घरटे बघायला ते आज हवे होते.\nमी तिकडे नसतानाही माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणी आपल्या घरच्यांसहित आवर्जून आल्या. मनं भरुन आले होते.\nदेवाचे शतश: आभार- हा दिवस दाखविल्याबद्दल, घर झाल्याबद्दल आणि माझ्यावर इतके प्रेम करणारी माणसे मला दिल्याबद्दल\n« मनी रुंजी घालत विचार तुझे… दिवाळी फराळ »\nदिनांक : ऑगस्ट 9, 2011\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, General, Pune, Relations\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://maharashtradeshi.blogspot.in/2016/12/blog-post.html", "date_download": "2018-04-25T21:55:43Z", "digest": "sha1:26B7JSFXWML4BBVZMWYHVSOCA5YQRYJ2", "length": 13664, "nlines": 170, "source_domain": "maharashtradeshi.blogspot.in", "title": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...: माणकेश्वर: एका भग्न शिवालयाची गोष्ट...", "raw_content": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nबहु असोत सुंदर संपन्न ती महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....\nमाझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...\nमाणकेश्वर: एका भग्न शिवालयाची गोष्ट...\nमराठी भाषा विश्वकोश वाचताना त्यादिवशी एका मंदिराविषयी वाचनात आले. ’पुणे जिल्ह्यात माणकेश्वर ह्या हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आढळतात’. या वाक्यात पुणे जिल्ह्यात असलेला माझा शोध जुन्नर परिसरात येऊन स्थिरावला. जुन्नर भोवतालची हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वर, कुकडेश्वर, ब्रह्मनाथ, भीमाशंकर ही हेमाडपंथी मंदिरे ज्ञात होती. परंतु, माणकेश्वर प्रथमच प्रकाशझोतात आले अन दुसऱ्याच दिवशी मी माझे शोधकार्य पार पाडले.\nजुन्नरजवळ आणखी एक हेमाडपंथी मंदिर होते ही गोष्ट निश्चितच विस्मयकारक होती.\nकुकडेश्वरचं नाव जसं ’पूर’ गावासोबत जोडलं जातं तसं माणकेश्वरचं नाव ’केळी’ गावासोबत जोडून ’केळी-माणकेश्वर’ झालंय. माणिकडोह व चावंडच्या मधल्या भागात हे मंदिर स्थित आहे. अलिकडच्या काळात गावकऱ्यांनी सिमेंटने नव्या मंदिराची बांधणी केलीय. परंतु, आजही मूळ मंदिराचे प्राचीन अवशेष त्याच्याभोवती रचून ठेवल्याचे दिसतात. दाट झाडीच्या रस्त्यातून समोर चावंड किल्ला दिसतोय अन माणिकडोह जलाशयाच्या दिशेने आपण चाललोय, अशा परिसरात माणकेश्वराचे शिवालय आहे. या मंदिराचे मूलस्थान जिथे होते तिथे आता धरणाचे पाणी भरलंय. हे धरण वीस-पंचवीस वर्षांपूर्वी बांधलं होतं. त्यापूर्वीच माणकेश्वर मंदिर पूर्णतं मोडकळीस आलेलं होतं. धरण बांधल्यावर त्याची जागा बदलली. त्या जागेवरूनही गावकऱ्यांत वाद झाले होते. शंकराची पिंड अन भले मोठाले नक्षीदार पाषाण गावकऱ्यांनी बैलांच्या साहय्याने धरणाच्या काठावर आणले. मागच्या दुष्काळात धरण पूर्ण कोरडं पडलं होतं. त्यावेळेसही बरेच अवशेष बाहेर काढता आले.\nपिंडी ही दरवाज्यापेक्षा मोठी होती असे म्हणतात. मंदिराच्या समोर दोन नंदी आहेत. दोघांचीही मान उजव्या बाजुला वळलेली दिसते. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते कुकडेश्वराच्या दिशेने पाहत आहेत. मूळ मंदिरातही अशीच रचना होती. मंदिराच्या बरोबर मागे चावंड किल्ला दिसतो. त्याच्या पलिकडे कुकडेश्वर आहे. कुठल्याश्या भागवतात कुकडेश्वर-माणकेश्वर ही जोडगोळी म्हणुन कुरकुट-मुरकुट असा उल्लेख असल्याचे बोलले जाते.\nवऱ्हाडी डोंगररांगा व त्यातील दुर्गांचा परिसर या मंदिरापासून दिसतो. मधल्या भागात शहाजी सागराचा निळेशार जलाशय आहे. इतिहासात गुडूप झालेल्या या भग्न शिवालयाविषयी अधिक संशोधन होणे गरजेचे वाटते...\nलेबल्स जुन्नर तालुका, पुणे जिल्हा, मंदिर, माणकेश्वर, शिवालय, हेमाडपंथी\nदक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी\nदक्षिणगंगा म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर ह...\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरे कडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहे त, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असे ही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा ना...\nतोरणा: एक थरारक प्रवास\nढगांत हरविलेला तोरणा छत्रपति शिवाजीराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या ह्या ओळखीशि...\nमहाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे हे अभयारण...\nनाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी न...\nमाणकेश्वर: एका भग्न शिवालयाची गोष्ट...\nदुर्ग साहित्य संमेलन (1)\nदै. दिव्य मराठी (8)\nमाझी ज्ञानेश्वरी - ज्ञानेश्वरी... आमच्या कन्येचं १४ वर्षांपूर्वी ठरविलेलं नाव. संत ज्ञानेश्वरांची भावार्थदिपिका वाचली तेव्हाच ठरवलं, माझ्या मुलीचं नाव ’ज्ञानेश्वरी’ ठेविल. चौ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन... यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/shashi-tharoor-new-book-why-i-am-a-hindu/", "date_download": "2018-04-25T21:42:03Z", "digest": "sha1:G7HJJW5RBKTGCL4VEFFBCX65PSH3THMR", "length": 13621, "nlines": 100, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"व्हाय आय एम अ हिंदू?\" सांगणार आहेत शशी थरूर!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“व्हाय आय एम अ हिंदू” सांगणार आहेत शशी थरूर\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nभारताच्या एकंदरीत वैचारिक वर्तुळात आता शशी थरूर या नावाची वेगळी ओळख करून देण्याची गरज उरलेली नाही. अस्खलित वक्तृत्व, इंग्रजी भाषेवरील असामान्य प्रभुत्व, लिखाणाची खिळवून ठेवणारी आणि ओघवती शैली या गुणांच्या बळावर शशी थरूर या माणसाने वैचारिक विश्वात दबदबा कायम ठेवला आहे. Pax Indica, Bookless in Bagdad, India: From Midnight to Millenium ही थरूर यांची विशेष गाजलेली पुस्तके. थरूर यांची राजकीय कारकीर्दही चांगलीच वादग्रस्त राहिली आहे.\nनवीन वर्षात थरूर त्यांचे नवीन पुस्तक चाहत्यांसमोर ठेवणार आहेत. या पुस्तकाचं नाव, “Why I Am a Hindu\nया पुस्तकात विशेष म्हणजे टिपिकल “उजवा” चेहरा नसणारा थरूर यांच्यासारखा विचारवंत ‘आपण हिंदू का आहोत’ हे सांगणार आहे. पुस्तकाचे नाव जाहीर झाल्यापासूनच या पुस्तकाबद्दल साहित्य वर्तुळात चर्चा रंगली आहे.\nया पुस्तकात वैयक्तिक पातळीवर स्वतःला अनुभवास आलेला हिंदू धर्माचा सहिष्णू चेहरा, प्राचीन संस्कृती म्हणून हिंदू धर्माचे अस्तित्व इथपासून ते आधुनिक भारताच्या इतिहासात जन्म घेतलेली ‘हिंदुत्व’ नावाची राजकीय विचारधारा इथपर्यंत थरूर सविस्तर चर्चा करणार आहेत.\nआपल्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओद्वारे शशी थरूर यांनी या पुस्तकाच्या बाबतीत वाचकांशी संवाद साधला आहे. पुस्तकाबद्दल बोलताना थरूर म्हणतात, की या पुस्तकात ते हिंदू तत्वज्ञान आणि त्याची जडणघडण, हिंदू धर्माची अध्यात्मिक बाजू, रंगाच्या झेंड्यात अडकलेले राजकीय हिंदुत्व यांच्यावर चर्चा करतात.\nमहत्वाचे म्हणजे राजकीय हिंदुत्वाच्या बहुआयामी विचारधारा, सावरकरांचा बुद्धिप्रामाण्यवादी राजकीय हिंदुत्ववाद, गोलवलकरी हिंदुत्ववाद, दीनदयाळ उपाध्याय यांचे हिंदुत्वाचे तत्वज्ञान इत्यादी विषयांचा या पुस्तकात प्रामुख्याने उहापोह झाला आहे.\nपुस्तकाच्या शेवटाकडे जाताना थरूर म्हणतात त्याप्रमाणे, एका साच्यात न बसणारे, असंख्य कंगोरे असणारे हिंदू धर्माचे तत्वज्ञान, त्याची वैचारीक बैठक, सहिष्णू आणि नव्या बदलांना सामावून घेण्याची स्वाभाविक वृत्ती या सगळ्यापासून खचितच वेगळे असलेले सध्याचे राजकीय आणि काही अंशी संकुचित म्हणता येईल असे वर्तमानातले हिंदुत्व याचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर नोंदवलेली निरीक्षणे व्यक्त करणार आहेत.\nथरूर यांचे हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ पहिले तर ते वाचकाच्या डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. या नव्या पुस्तकाबद्दल वाचकांची उत्सुकता पाहता येत्या काळात त्यांच्या इतर पुस्तकांप्रमाणे याही पुस्तकाची भारताच्या साहित्यिक आणि वैचारिक वर्तुळात चर्चा होणार हे मात्र नक्की.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← तुमच्या “बेटर-हाफ”चं बाहेर कुठे काही ‘सुरू’ असल्याची ११ लक्षणं\nभारतातील “सर्वात मोठा रेल्वे अपघात” – अजूनही शेकडो लोकांचा थांगपत्ता नाही →\nअसं म्हणतात, हे आठ जण हजारो वर्षांपासून जीवित आहेत आणि त्यांना कधीही मृत्यू येणार नाही\n‘ह्या’ कारणामुळे गणपती बाप्पाला ‘तुळस’ वर्ज्य आहे\nहिंदू रोहिंग्या स्त्रियांवरील धक्कादायक अत्याचार उघडकीस \nमी आजही नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन करतो…\nसर्व जीवनमुल्यांनी परीपुर्ण असे ‘सीताफळ’ : आहारावर बोलू काही – भाग १०\nभारतीय रेल्वे देतेय केवळ २० रुपयांमध्ये पौष्टीक अन्न\nपॅरा ऑलम्पिकमधील भारताचे ‘पदकवीर’\nएकही क्रिकेट मॅच तुम्ही चुकवत नाही मग हे नवीन ‘नियम’ तुम्हाला माहित असायलाच हवे\nकोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट : पडद्यामागचे सूत्रधार आणि घटनाक्रम (भाग १)\nएनाबेले चित्रपट काल्पनिक नाही…जाणून घ्या खऱ्या एनाबेले बाहुलीची कथा\nअणु रेणूया थोकडा…म्हणजे किती थोकडा (लहान)\nहे आहेत देशातील सर्वाधिक मानधन घेणारे वकील\nदेवाला भक्तांचा आणि गुरुला शिष्यांचा कधी त्रास होत नसतो : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १३\nकामसूत्र, मनमोहक स्त्री शिल्प ते विविध दैवतं : खजुराहोची “सचित्र” सफर\nही ७ माणसे देखील प्रिया प्रकाश सारखीच इंटरनेटवर झटपट प्रसिद्ध झाली होती.\n‘जाती’ वर विचार करणाऱ्या प्रत्येकाने पाहावा असा माहितीपट : ‘अजात’ \nमहाराष्ट्राची पुस्तक नगरी – प्रत्येक वाचनवेड्याच्या हक्काचं ठिकाण\nराज कपूरचा ‘आवारा’ तुर्की मध्ये इतका प्रसिद्ध का झाला होता\nजगातील सर्वात १० धोकादायक कुत्र्यांच्या जाती : यांच्यापासून जरा सावध राहिलेलचं बरं…\nबख्तियार खिलजीची ‘भारतीय’ असूया आणि नालंदा विद्यापीठाची राखरांगोळी\n‘ह्या’ व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने हे जग तंत्रज्ञानदृष्ट्या ‘आधुनिक’ झाले आहे\nकोकण रेल्वेच्या जन्माची विस्मयकारक कथा\nनवीन कपड्यांसोबत जास्तीचे बटन आणि कापड का दिले जाते\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2012/10/17/ek-motha-manus/", "date_download": "2018-04-25T21:56:36Z", "digest": "sha1:JL3NPZZPPAEFKXMSOUW5KW2HHPUGZRIP", "length": 17151, "nlines": 113, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "एक मोऽऽऽठ्ठ्ठा माणूस! | गुज मनीचे...", "raw_content": "\n“एकीकडे सगळं जगं आहे, आणि दुसरीकडे ‘मी’…तर सांग बघू तू कोणाकडे जाशील” हा त्यांचा मला नित्याचा प्रश्न” हा त्यांचा मला नित्याचा प्रश्न मस्करीत माझे उत्तर “जगाकडे…” हे एकून त्यांच्या चेहर्‍यावर मिष्किलवजा खट्टू आविर्भाव आणि माझ्या चेहर्‍यावर ‘विजयी’ मुद्रा. असे हे अगदी ते जाईपर्यंत सुरु होते…\nते एकुलते एक. लहानपणीच त्यांची आई गेली. वडिलांनीच (आबांनी) यांना वाढविले. म्हणूनच असेल कदाचित त्यांच्यात एक विलक्षण लाघवी ‘मूलपण’ होते.\nकाही कारण्यास्त्व एकत्र कुटुंब सांभाळायची जबाबदारी पेलावी लागणार्‍या आबांना स्वत:च्या मुलाची कुवत असूनही मेडिकलला पाठवता आले नाही. तरीही त्याला चांगले संस्कार आणि शिक्षण देण्यात ते कुठेच कमी पडले नाही. ती अपुरी इच्छा आपल्या मुलीला डॉक्टर करुन पुर्ण केली. अनेक लोकांनी नाके मुरडली की मुलीला एवढे शिकवून काय फायदा, ती तर लग्न होऊन सासरी जाणार. पण त्यांना आपल्या लेकीची कुवत ठाऊक होती, किंबहुना विश्वासवजा खात्रीच होती. आम्ही दोघी बहिणी त्यांच्या खूप लाडक्या आम्हा भावंडांचेच नाही तर आमच्या सगळ्या गोतवळ्यात ‘चिल्लर पार्टी’ चे ते खूप लाड करत. म्हणून ते ही मुलांचे लाडके होते. माझी मामे-भावंडे त्यांना ‘चिऊ-पप्पा’ म्हणत. माझे घरातले नाव ‘चिऊ’ आणि माझे पप्पा त्यांना स्वत:च्या पप्पांसारखे प्रिय, म्हणून त्यांचे ‘चिऊ-पप्पा’. आमच्याशी ते आमच्या वयाचे होऊन खेळत.\nमाझ्या बहिणीवर त्यांचा विशेष जीव होता. तिच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी हे नेमके देवासारखे तिच्यासमोर तिच्यासाठी हजर होत. हा प्रत्यत तिला नेहमी येत असे. ती telepathy होती की काय ते देव जाणो… आता वाटते ते फक्त त्यांचे त्यांच्या लेकीसाठीचे प्रेम होते\nमाझ्या जन्माच्या वेळची एक गोष्ट आहे. एका मुली नंतर तुम्हाला मुलगा होईल असे वाटले होते. मी झाले आणि तुम्ही थोडे नाखुष झालात. पण मला हातात घेतलेत आणि तुमची नाराजी कुठंच्या कुठे पळून गेली. तुमच्याच भाषेत सांगायचे तर “हा मोठ्ठा कापसाचा गोळा होतीस तू, चेहरा अगदी आईसारखा, वाटले माझी आईच आलीए” मी शाळेत काही केल्या जात नव्हते म्हणून महिनाभर ते माझ्याबरोबर शाळेत येऊन बसत होते. मला ते शाळेतले दिवस, तो ‘रंजन’ हॉलमधे कोपर्‍यात भरणारा L.K.G. चा क्लास अजून आठवतो.\nमाझी फोटोग्राफीची आवड अनुवंशीक आहे. त्यांनाही फोटोग्राफीचे वेड होते. त्यांच्या बॉक्स-कॅमेर्‍याने ते भरपूर फोटो काढायचे. रोल मात्र मुंबईहून डेवलप करुन आणायचे. मी कॅमेरा हातात घेतला तो ते गेल्या नंतर. आपला एखादा तरी फोटो त्यांनी पाहायला हवा होता असे वाटत रहाते. शाबासकी देणारे ते हात मात्र आज नाहीत.\nविज्ञानाची प्रचंड आवड, रसायनशास्त्रात हातखंड. घरीच कपड्यांसाठीची निळं, अगरबत्ती, वेगवेगळी अत्तरं बनविणे, मिक्सर – washing machine – radio दुरुस्त करणे. आमचा आवज, गाणी टेप करुन ठेवणे हा त्यांचा छंद. त्यावेळी गंमत म्हणून केलेल्या गोष्टी आता अनमोल ठेवा होऊन बसल्या आहेत.\nअवघ्या तिशीत त्यांनी चाकोरीबद्ध आयुष्याविरुद्ध बंड पुकारुन स्वत:चा व्यवसाय सुरु केला आणि स्वत:च्या हिमतीवर केमिकल फॅक्टरी काढली. व्यवसाय म्हटले की उतार-चढाव आलेच. त्यांनी खूप कष्ट केले. आम्हाला काही मागायच्या आधीच वस्तू मिळालेली असायची. त्यात विविध पुस्तके, निबंधमाला, dictionary, drawing books, colors आणि त्याच बरोबर Basket Ball, Tennis racket, Badminton racket, Chess etc board games, खेळाची पुस्तके हे देखील असायचे. धंद्यामुळे त्यांच्या जेवायच्या वेळाही ठरलेल्या नसायच्या. आम्हालाही फार वेळ देता यायचा नाही. आम्ही मुले मोठी झाल्यावर त्यांना विचारत असू – “तुम्ही इतरांच्या बाबांसारखी नोकरी का नाही केली” त्यावर ते म्हणत “मी मोऽऽऽठ्ठ्ठा माणूस आहे आणि मोऽऽऽठ्ठ्ठी माणसे स्वत:चा व्यवसाय करतात”. त्याचा आताकुठे थोडा अर्थ कळायला लागलाय. आणि तेव्हा आपण किती क्षुद्र विचार करत होतो हे आज जाणवतेय.\nतल्लख बुध्दी, सुधारलेली विचारसरणी, खेळकर व शांत स्वभाव, सदैव हसतमुख असा चेहरा, कोणत्याही प्रतिकुल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता, हळूवार पण सखोल विचार लाभलेली वाणी, जगमित्र असे ते एक प्रसन्न व्यक्तिमत्व अशा पित्रू-छायेत वाढल्याचे भाग्य लाभले हे आमचे नशिबच. तुमचा खरंच खूप अभिमान वाटतो. तुम्ही जे संस्कार दिलेत त्यातील अर्धे जरी आम्हाला पुढेच्या पिढीला देता आले तरी जीवन सार्थक झाले असे समजू\nतुम्ही अचानक आमच्यातून निघून गेलात आणि बरेच काही अर्धवट राहिले. तुम्हाला जाऊन आज ७ वर्ष झाली तरी अजुन तुमचा भास होतो, तुमची प्रेमळ हाक एकू येते आणि खरचं सगळं घडले का\nकुठेतरी मोरपंखी निळ्या रंगाचे कापड दिसते (जो तुम्ही तुमच्या कारखान्यात बनवायचात), अगरबत्तीचा सुगंध दरवळतो (तुम्हाला अगरबत्ती बनविण्याचे कौशल्य आत्मसात होते), कोण्याच्यातरी तोंडून “ए-वन” अशी कशालातरी दाद जाते (जे तुमचे पेटंट होते) आणि जीव तुमच्या आठवणीने अगदी गलबलून जातो. सगळीकडे तुमचे अस्तित्व आहे असे जाणवत रहाते.\nआणि हो पप्पा – तुमच्या प्रश्नाचे खरं उत्तर द्यायला खूप उशीर झालाय पण तरीही मला खात्री आहे तुम्हाला माहित होते की “एकीकडे सगळं जगं असेल, आणि दुसरीकडे तुम्ही असाल तर मी तुमच्याचकडे येईन\n – पापा केहते थे…\nदिनांक : ऑक्टोबर 17, 2012\nटॅग्स: \"एक मोऽऽऽठ्ठ्ठा माणूस\", असंच काहीतरी, आठवण, आदरांजली, गुज मनीचे…, वडील, Father, Obituary, Pappa, relations\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, आदरांजली, गुज मनीचे…, नाती-गोती, General, Obituary, Relations\ntouching.. बाकी शब्द नाहीत.\nरुही खूपच छान लिहिलेस ग…\nमाझ्या डोळ्यात पाणी आले हे सर्व वाचून आणि पप्पांची खूप खूप आठवण आली. त्यांचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहिला. ते खरच खूप हसतमुख होतें. मला आठवतय जेव्हा पण मी तुझयाकडे यायची ते छान हसून विचारायचे ‘काय कशी आहेस\nवगैरे..खूप छान वाटायाच त्यांच्याशी बोलून. सर्व टेन्षन दूर व्यायच त्यांचा हसरा चेहरा पहिला की..मला खात्री आहे की ते जिकडे पण असतील त्यांच्या पर्यंत ह्या तुझ्या ब्लॉग मधल्या सर्व भावना त्यांच्याकडे नक्की पोचल्या असतील..खरच आपण त्यांच्यातले गुण घेतले पाहिजे आणि पास ओन् पण केले पाहिजे, त्यांच्या छान आठवणी जपल्या पाहिजे..त्यांच्या अश्या अचानक आपल्याला सोडून जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झलिये ती मी समजू शकते..पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात हेच खर….कान्ट हेल्प..जो आवडतो सर्वाना तोचि आवडे देवा ला..\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaika.in/shetkarivimayojana.html", "date_download": "2018-04-25T21:38:57Z", "digest": "sha1:BPRCGSOIGZ7VGSMJDPRP7AZ4FUCJ6NEW", "length": 4693, "nlines": 38, "source_domain": "jaika.in", "title": "Farmer Accidental Insurance Policy", "raw_content": "माहिती पत्रक - २०१६ - २०१७\nमाहिती पत्रक कोंकण विभाग\nमाहिती पत्रक नागपूर विभाग\nदाव्या संबंधित माहिती कोंकण विभाग\nदाव्या संबंधित माहिती नागपूर विभाग\nकोंकण डिविजन पाठपुरावा अहवाल\nनागपूर डिविजन पाठपुरावा अहवाल\nयोजने संबंधित संक्षिप्त माहिती करीता खालील चित्रावर क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी संपर्क करा.\nजयका इंशुरन्स ब्रोकरेज प्रा. लि.\n२ रा मजला, जयका बिल्डींग, कमर्शियल रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर - ४४० ००१\nषेतकरी म्हणुन महसुल कागदपत्रे ७/१२, ६ क, ६ ड (जुना फेरफार) यामध्ये नोंदणिकृत असलेले १० ते ७५ वयोगटातील सर्व षेतकरी.\nअ.क्र. अपघाताची बाब नुकसान भरपाई\n१. अपघाती मृत्यु रू.२,00,000\n२. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे रू.२,00,000\n३. अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे रू.२,00,000\n४. अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे रू.१,00,000\nरस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडुन मृत्यु, विशबाधा, विजेचा धक्का, विज पडुन मृत्यु, सर्पदंष, विंचुदंष, खुन, उंचावरून पडुन मृत्यु, नक्षलवाद्यांकडुन होणा-या हत्या, जनावरांच्या हल्ल्यांमुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यु, दंगल इत्यादींमुळे होणा-या अपघाती घटनांमुळे षेतक-यांस मृत्यु किंवा अपंगत्व आल्यास विम्याद्वारे आर्थिक लाभ मिळु षकतो\nतालुका कृशी अधिकारी पत्र ( मृळ प्रत ),\nवारसदाराचे बॅंन्क खाते पुस्तक ( झेराॅक्स )\nघोशणापत्र अ ( २०रू.स्टॅम्प पेपर वर अर्जदाराच्या फोटो सहित )\nवयाचा दाखला(मतदान कार्ड/पॅन कार्ड/वाहन परवाना/जन्माचा दाखला/पासपोर्ट/षाळेचा दाखला)साक्षांकित केलेली झेराॅक्स प्रत जोडावी\n७/१२, ६ क, ६ ड ( जुना फेरफार सर्व मुळ प्रत )\nमृत्यु प्रमाणपत्र (मुळ प्रत)\nप्रथम माहिती अहवाल (एफआयआर )अकस्मात मृत्युची खबर\nइन्क्वेस्ट पंचनामा (मरणोत्तर पंचनामा)\nपोस्टमाॅर्टम रिपोर्ट ( षवविच्छेदन अहवाल)\nवाहन चालविण्याचा वैध परवाना ( ड्रायव्हिंग लायसन्स )\nविमा ही आग्रहाची विषय वस्तू आहे.\nजयका इंशुरन्स ब्रोकरेज प्रा. लि.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%AE%E0%A5%AC", "date_download": "2018-04-25T22:23:24Z", "digest": "sha1:37MVYWQYCQ5JA2ZO3JDNYF7H7TG5Q6PD", "length": 5606, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ६८६ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक\nदशके: ६६० चे - ६७० चे - ६८० चे - ६९० चे - ७०० चे\nवर्षे: ६८३ - ६८४ - ६८५ - ६८६ - ६८७ - ६८८ - ६८९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nऑगस्ट २ - पोप जॉन पाचवा.\nइ.स.च्या ६८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०७:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3335579/", "date_download": "2018-04-25T22:28:51Z", "digest": "sha1:XGEUGA6UBHHE2FWDHW6U2EL4UVFNMGPC", "length": 2098, "nlines": 47, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "Kanha Galaxy - लग्नाचे ठिकाण, कानपुर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nशाकाहारी थाळी ₹ 1,500 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 1,700 पासून\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\n₹ 1,300/व्यक्ती पासून किंमत\n2 हॉल 200, 500 लोकांसाठी\nफोटो आणि व्हिडिओ 26\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/york-lite/", "date_download": "2018-04-25T22:06:31Z", "digest": "sha1:4ICCXBUPSLTTFGFWPCTFKFQ5JQDAR4JK", "length": 7237, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: जानेवारी 11, 2018\nलेख, सानुकूल रंग, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, संपादक शैली, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, ग्रीड आराखडा, एक कॉलम, फोटोग्राफी, पोर्टफोलिओ, थीम ऑपशन्स, अनुवाद सहीत\n5 पैकी 5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/abp-majha-vishesh-gujrat-elections-and-pm-modi-statement-488799", "date_download": "2018-04-25T21:58:55Z", "digest": "sha1:W4RXUGE2CWOK6YY4TGUYLGS2QODSTLET", "length": 17712, "nlines": 140, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "माझा विशेष : गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा वापर?", "raw_content": "\nमाझा विशेष : गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा वापर\nनिवडणूक जिंकायची असेल, तर स्वत:च्या ताकदीवर जिंका. गुजरात निवडणुकीत पाकिस्तानला विनाकारण खेचू नका, असं वक्तव्य पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे.\nआपण पंतप्रधान झाल्यानंतर काँग्रेसचे मणिशंकर अय्यर पाकिस्तानात गेले होते. तिथं त्यांनी भारत पाक संबंध सुधारायचे असतील, तर नरेंद्र मोदींना रस्त्यावरुन हटविण्याची भाषा केली होती, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील एका सभेत केला होता.\nपाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडून मात्र हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. गुजरातची निवडणूक जिंकायची असेल, तर स्वत:च्या ताकदीवर जिंका. विनाकारण त्यामध्ये पाकिस्तानला खेचू नका, असं स्पष्ट शब्दा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं संगितलं आहे.\nदरम्यान, पंतप्रधान मोदींच्या मणिशंकर अय्यर यांच्या निवास्थानी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांसोबत झालेल्या बैठकीच्या आरोपांनंतर भारताचे माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी खुलासा केला आहे. मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत भारत-पाक संबंधांवरच चर्चा झाल्याचं दीपक कपूर यांनी सांगितलं आहे.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nमाझा विशेष : गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा वापर\nमाझा विशेष : गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा वापर\nनिवडणूक जिंकायची असेल, तर स्वत:च्या ताकदीवर जिंका. गुजरात निवडणुकीत पाकिस्तानला विनाकारण खेचू नका, असं वक्तव्य पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे.\nआपण पंतप्रधान झाल्यानंतर काँग्रेसचे मणिशंकर अय्यर पाकिस्तानात गेले होते. तिथं त्यांनी भारत पाक संबंध सुधारायचे असतील, तर नरेंद्र मोदींना रस्त्यावरुन हटविण्याची भाषा केली होती, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील एका सभेत केला होता.\nपाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडून मात्र हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. गुजरातची निवडणूक जिंकायची असेल, तर स्वत:च्या ताकदीवर जिंका. विनाकारण त्यामध्ये पाकिस्तानला खेचू नका, असं स्पष्ट शब्दा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं संगितलं आहे.\nदरम्यान, पंतप्रधान मोदींच्या मणिशंकर अय्यर यांच्या निवास्थानी पाकिस्तानच्या उच्चायुक्तांसोबत झालेल्या बैठकीच्या आरोपांनंतर भारताचे माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी खुलासा केला आहे. मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत भारत-पाक संबंधांवरच चर्चा झाल्याचं दीपक कपूर यांनी सांगितलं आहे.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3423247/", "date_download": "2018-04-25T22:29:20Z", "digest": "sha1:C6AVDG3TOZ7FNTMD3LQWU3KKNRMGQ5PM", "length": 2643, "nlines": 73, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील फोटोग्राफर Wedding Memories चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 9\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/videos-category/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-25T22:14:44Z", "digest": "sha1:X2SQJAXUH3QL2YCJF5OFE2X6UTX34C2U", "length": 7650, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3341", "date_download": "2018-04-25T21:57:54Z", "digest": "sha1:2M2KXAQE4OGEMGE27AOTFWT53OI6PGDQ", "length": 87336, "nlines": 329, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मक़बूल फ़िदा हुसैन ह्यांची शोकांतिका | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमक़बूल फ़िदा हुसैन ह्यांची शोकांतिका\nथोर औलिया चित्रकार आणि पंढरपूरचे सुपुत्र मक़बूल फ़िदा हुसैन ह्यांचे नुकतेच ९ जून रोजी लंडन येथील एका रुग्णालयात वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. हा अनवाणी हिंडणारा खालिस हिंदुस्तानी कलावंत माणूस अगदी मनसोक्त आणि वादांनी वेढलेले आयुष्य जगला. हुसैन ह्यांनी ७०च्या सुरवातीला काही सरस्वतीची आणि इतर देवदेवतांची निर्वस्त्र चित्रे काढली होती. त्यांच्या ह्या चित्रांचे भांडवल ९०च्या दशकात हिंदुत्ववाद्यांनी केले. त्याच्या चित्राच्या प्रदर्शनांवर संधी मिळेल तशी आणि तिथे हल्ले केले. त्यांच्यावर गावोगावी ९००च्या वर खटलेही दाखल केले. परिणाम असा झाला की, नव्वदीतले हुसैन अखेरच्या काळात मायदेशी परतू शकले नाही.\nहुसैनसारख्या थोर कलावंताला वृद्धापकाळात परागंदा व्हावे लागले. मायदेशापासून दूर लंडनात त्यांचा मृत्यू झाला. तर प्रश्न आणि चर्चेचा मुद्दा असा की, हे असे होणे ही आपल्या समाजाची शोकांतिका नाही काय असे का व्हावे हुसैन ह्यांचा मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या मनोवृत्तींना, प्रवृत्तींना काय म्हणायचे आपला देश नक्की कुठे चालला आहे\nमक़बूल फ़िदा हुसैन ह्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा म्हणून शशी थरूरसारख्यांचे प्रयत्न चालू होते. किमान मरणोपरान्त हा सन्मान हुसैन ह्यांना मिळायला हवा असे तुम्हाला वाटत नाही का\nभारतरत्न पुरस्कार का दिला जातो याबद्दल एखादा लेख कोणीतरी टाकावा ही विनंती. माझ्यामते जर क्रीडाप्रकारात भारतरत्न दिला जात नसेल तर कलाप्रकारातही दिला जाऊ नये.\nमला कलेची जाण नसेल म्हणून कदाचित हुसेनचाचांच्या फराट्यांमागचे भीषण वास्तव समजले नसावे. ते ग्रेट असले तरी भारतरत्न व्हावे किंवा आहेत असं मला वाटत नाही. कोची आयपीयल (आणि सुनंदा पुश्कर वगैरे)लफड्यात पडून थरूरसारख्यांनी अगोदरच निष्कारण आपली विश्वासार्हता कमी करून घेतली आहे. थरूर निवडून आले असले तरी कोणत्याही प्रकारे भारतीय व्यक्तींचे किंवा संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतात असे वाटत नाही. शोभा डे टाईप कॉस्मोग्लोबल वाटतात.\nसमाजसेवक, शास्त्रज्ञ, उद्योगपती यांच्यातले कोणी या ना त्या मार्गाने देशाच्या प्रगतीला हातभार लावणार्‍या लोकांना भारतरत्न म्हणावे असे मला वाटते. फारच वाद होत असतील तर् पुरस्कार बंद करावा. आपल्या शेजारी देशांना आणि अंतर्गत प्रश्नांत लुडबुड करणार्‍यांना सडेतोड उत्तर देण्याची धमक भारत देशात आल्यावर सर्वांना बिनधास्त पुरस्कार द्यावा.\nमरणोपरांतच द्यायचा असेल तर बरीच मोठी यादी आहे. हुसेनयांचा नंबर खूप खाली आहे. जसा कसाब आणि अफजल गुरुचा फाशीच्या लिस्ट मध्ये आहे.\nता. कर्‍हाड जि. सातारा\nमुक्तसुनीत [14 Jun 2011 रोजी 19:14 वा.]\nहुसेनयांचा नंबर खूप खाली आहे. जसा कसाब आणि अफजल गुरुचा फाशीच्या लिस्ट मध्ये आहे.\nअत्यंत अनुचित विधान. या दोन बाबींचा काय संबंध आहे \nआप कतार मे है एवढंच. वरचे लोक संपल्याशिवाय अफजलला फाशी दिली जाणार नाही. तसेच आधीच्या पात्र लोकांना भारतरत्न दिल्याशिवाय हुसेन याना दिला जाऊ नये.(मरणोत्तर द्यायचा झाला तर)\nता. कर्‍हाड जि. सातारा\nमुक्तसुनीत [14 Jun 2011 रोजी 19:04 वा.]\nही एक शोकांतिकाच नव्हे तर हा आपला करंटेपणाच आहे. वयाची ९२-९३ वर्षे या देशात काढून झाल्यावर एखाद्या माणसाला असं सळो की पळो करून सोडून देश सोडायला लावणं आणि आयुष्याची अखेर देशाबाहेरच येणं हे सगळं संवेदनशीलतेला चूड लावणारं आहे. सिंहासनावरून पदच्युत झालेला, ब्रह्मदेशात एका तुरुंगात मृत्यू आलेला बहादूरशाह \"जफर\" स्वतःविषयी जे म्हणतो तोच आता हुसैन यांचा एपिटाफ आहे :\n\"दो आरजू में कट गये, दो इन्तिजार में कितना है बदनसीब 'जफर' दफ्न के लिये दो गज जमीं भी न मिली कू-ए-यार में\nकटी उम्र होटलों में मरे अस्पताल जाकर\nभावनांशी सहमत आहे. स्वतः हुसैन ह्यांना शेराशायरीची चांगली परख होती. ते कवीही होते. स्वतःच्या जीवनशैलीवर टिप्पणी करताना हुसैन अकबर इलाहाबादीचा \"हुए इस तरह मुहज़्ज़ब कभी घर का मुंह ना देखा | कटी उम्र होटलों में मरे अस्पताल जाकर \" हा शेर ऐकवत असत. (मुहज़्ज़ब म्हणजे सुसंस्कृत)\nमुक्तसुनीत [15 Jun 2011 रोजी 11:17 वा.]\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nसहमत. या बाबतीत उद्धृत केलेले शेर सुयोग्य आहेत.\nवादग्रस्त चित्रे अनादर व्यक्त करणारी नाहीत, असे माझे मत आहे.\n(अनादर व्यक्त करणारी चित्रे असती, तरी सुद्धा ठीकच आहेत. पण) ही चित्रे अनादर व्यक्त न-करतासुद्धा त्यांच्याबद्दल विपरित प्रचार करून क्षोभ उसळवला गेला हे विशेष करून काळजी करण्यासारखे आहे.\nहुसेन यांच्या कलेचे रसग्रहण करण्याइतकी माझी चित्रकलेची जाण नाही, पण या ना त्या कारणाने सतत वादांमध्ये, आणि त्यामुळे प्रकाशात राहाण्याचे कसब बाकी त्यांच्यात होते हे नक्की. या निमित्ताने अवलिया आणि कलंदरपणा म्हणजे काय आणि तो असला म्हणजे कलाकार मोठा होतो का यावर एकदा चर्चा व्हायला हवी. चारचौघांपेक्षा वेगळे आयुष्य जगणारा त्याच्या मितीत कदाचित चारचौघांसारखेच आयुष्य जगत असेल या अर्थाचे थोरोचे एक वाक्य आहे, पण चपला न वापरण्याने माणूस मोठा कलाकार कसा होतो हुसेन यांची कला असेलही मोठी, पण त्या कलेला हुसेन यांच्या चमत्कारिकपणाने चार चांद कसे लागतात ते मला तरी कळत नाही.\nहुसेन यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणारी धत्ताड धत्ताड पालीझुरळे चिरायु होवोत. (ती होतीलच, त्यांना माझ्या शुभेच्छांची गरज नाही). 'आपल्या' हिंदू देवतांची विकृत चित्रे काढणारं थेरडं चचलं असे शब्द वापरावेसे वापरणार्‍यांना त्याच हिंदू देवता सद्बुद्धी देवोत.\nआणि मायदेशातून हकालपट्टी होणे हे कलाकारांना काही नवीन नाही. वुडहाऊसपासून तस्लिमा नसरीनपर्यंत हे होत आलेले आहे. मायबाप भारत सरकारने आता हुसेन यांना शांतपणे कबरीत चिरनिद्रा घेऊ द्यावी. जिवंत असताना जीविताची हमीही देऊ न शकणार्‍या सरकारने आता हुसेन यांना भारतरत्न देण्याचा विचार करणे यापरता दुटप्पीपणा नाही.\nआह को चाहिये, इक उम्र असर होने तक\nकौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक\nहुसेन यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणारी धत्ताड धत्ताड पालीझुरळे चिरायु होवोत. (ती होतीलच, त्यांना माझ्या शुभेच्छांची गरज नाही).\nम. फि. हुसैन यांनी पालींची आणि झुरळांची चित्रे काढली कधी काढली नाहीत. त्यामुळे नाराज झालेल्या पालीझुरळांनी अशाप्रकारे आनंद व्यक्त केला असावा.\nहुसेन यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणारी धत्ताड धत्ताड पालीझुरळे चिरायु होवोत. (ती होतीलच, त्यांना माझ्या शुभेच्छांची गरज नाही).\nसमस्त पालीझुरळांचा अपमान करणारी सडकी प्रतीक्रिया टाकल्याबद्दल संजोपरावांचा निषेध. ह्या वाक्याद्वारे श्री.संजोपराव ह्यांनी पालीझुरळांना हीनतेने लेखून अपमान केलेला आहे.हा अपमान पालीझुरळ समुदायाचा अपमान आहे, एका मताशी बांधलेल्या कित्येक पालीझुरळांचा प्रत्येकाचा पालीझुरळशः अपमान आहे.\nज्या पध्दतीनं श्री. संजोपराव ह्यांनी जाहीररित्या हा अपमान केला आहे त्याच पध्दतीनं त्यांनी समस्त पालीझुरळांची ह्या अपमानकारक वाक्याबद्दल जाहीर माफी मागितलीच पाहिजे.\n(हो मला झुरळ असण्याचा अभीमान आहे.)\nप्रमोद सहस्रबुद्धे [15 Jun 2011 रोजी 02:21 वा.]\nमकबूल फिदा हुसेन यांची चित्रे मला आवडतात. अतिशय वेधक आणि कुंचल्याचे ठळक फटकारे ही मला जाणवलेली वैशिष्टे. वेगवेगळे विषय त्याने हाताळले. त्याची रंगचित्रे इथे पाहता येतात. तसेच अन्यत्रही दिसतात.\nहुसेनचे घोडे हे चित्रकारांमधे चवीने बोलला जाणारा विषय आहे. त्याच बरोबर स्टंटस ही अनेक. एकदा त्यांनी श्वेतांबरा नावाचे प्रदर्शन केले होते ज्याची आठवण माझे मित्र सांगतात. या प्रदर्शनात जमीनीवर कागद पसरवून ठेवले होते. (चित्रेही फारशी नसावीत.) असे असले तरी हुसेनांच्या चित्राबद्दल आदर सर्वत्र आहे.\nमाझ्या मते देवी देवतांची त्यांनी काढलेली चित्रे ही कुठेही अनादर दाखवत नाहीत. (देवी देवतांविषयी विनोदयुक्त अनादर दाखवण्याची परंपरा अगदी पुराणकाळा पासून असावी. पौराणिक चित्रपट वा तत्सम सिनेमात काही देवी देवतांची टिंगल दिसते. तमाशातला कृष्ण, नारद, भोळा सांब इत्यादी) या उलट ती चित्रे एक वेगळा भाव त्यातून आणतात. ही चित्रे त्यांनी स्टंट म्हणून केलेली दिसत नाहीत. अशा पद्धतीने चित्र रंगवण्यास आक्षेप असण्याचे कारण नाही.\nजो प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी होता. यामुळे समस्त चित्रकारांमधे तथाकथित हिंदुत्ववाद्यांबद्दल बरीचशी कटुता आहे. असा अनाकलनीय विरोध फक्त चित्रकारांसाठीच आहे असे वाटावे अशी परिस्थिती आहे. फक्त हुसेनपर्यंत हे प्रकार थांबले नाहीत. तर मधे बडोद्यात असेच काहीसे घडले. अगदी ठाण्यात एक छोटेसे प्रदर्शन भरले होते. त्यातील गणपतीची चित्रे काही जणांना आवडली नाहीत आणि त्यावर त्यांनी आक्षेप घेतला. हे दोन्ही प्रसंग भिन्न धर्मियांच्या बाबतीतले नाहीत. मला भेटलेल्या कित्येक चित्रकारांच्या मते गणपतीची प्रतिमा ही एक प्रकारचा पारंपारिक आर्ट फॉर्म आहे. आणि त्यावर असे आक्षेप येणे हे कलाप्रकाराचाच संकोच करण्यासारखे आहे. एरवी सहिष्णू (टॉलरंट) असलेली भारतीय परंपरा येथे भंग पावते. तिची जागा तालीबानी (अतिरेकी) हिंदुत्ववादी घेतात.\nया प्रकारात जी स्ट्रॅटेजी वापरण्यात आली ती भारतीय न्यायव्यवस्थेचे वाभाडे काढणारी आहे. खटले वेळेत निकाली न काढणे (त्या योगे खटले चालणे हीच एक शिक्षा होणे.) आणि ठिकठिकाणी एकाच प्रकारावर खटले करणे हे अत्यंत अयोग्य आहे. हुसेन यांना खटल्यातून दोषी न ठरवता शिक्षा देण्याचा हा प्रकार अतिशय भीतिदायक आहे. याची पुनरावृत्ती कुठेही होऊ शकते.\nहिंदुत्ववाद्यांना बहुदा हुसेन यांचे नाव खुपत असावे. मग त्यांनी आपल्या देवतांची चित्रे का नाही काढली असा चपखल प्रश्न ते वारंवार विचारतात. चित्रे आणि मूर्त्या काढण्याची मुस्लिम धर्मात परंपरा नाही. अगदी माणसांची चित्रे काढण्यास बंदी असावी. दुसर्‍या धर्मातील देवतांची चित्रे काढणे ही तर त्यातील ब्लासफेमीच. हुसेन यांची चित्रे त्या दृष्टीने तालिबानी मुस्लिमात रुचणारी असणार नाही. त्यामुळे त्यांची चित्रे ही प्रस्थापित इस्लामिक विचारांविरुद्धचे बंड मानले पाहिजे.\nहल्ली वाचनात आले की पंढरपूरच्या देवालयातील पुजार्‍याने सांगितल्यावरून हुसेन यांनी देवालयाला एक चित्र करून दिले. या चित्राचे प्रदर्शन ते कधीतरी करतात.\nहुसेन हे उच्चकोटीचे चित्रकार होते त्यांना आतापर्यंत पद्मविभूषण मिळाले आहे. भारतरत्न पुरस्कारही द्यावा या मताचा मी आहे. या देशातून हाकलून देण्याच्या शिक्षेपुढे हा पुरस्कार मात्र फार कमी पडेल असे वाटते. (अमेरिकेतून हाकलून दिलेले चार्ली चॅप्लिन आठवतात.)\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.प्रमोदजी यांचा प्रतिसाद माहितीपूर्ण तसेच अर्थपूर्ण,समंजस आणि संतुलित आहे.त्यांनी निदर्शनाला आणून दिलेले सत्य:\n\"हुसेन यांना खटल्यातून दोषी न ठरवता शिक्षा देण्याचा हा प्रकार अतिशय भीतिदायक आहे. याची पुनरावृत्ती कुठेही होऊ शकते.\" चिंतनीय आहे.\nचार/पाच दिवसांपूर्वी वाचलेली एक बातमी : एक वालुकाशिल्पी समुद्रकिनार्‍यावर एम्.एफ्.हुसेन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे वालुकाशिल्प निर्माण करयाण्यात मग्न होता.काही वेळात तिथे ७/८ टग्यांचे टोळके आले. त्यांनी ते शिल्प उध्वस्त केले. शिल्पकाराला लाथा मारल्या आणि दम दिला,\" पुन्हा असला पुतळा करशील तर याद राख.हात तोडू. \" तर असा हा भयावह धर्मोन्माद\nधन्यवाद, हुसेन गेल्यानंतर तरी त्यांची चित्रे बघायला मिळाली\nअश्या चीत्रांची समीशा/रसग्रहण/टीका वगैरेच्या लिंका आपणास माहीती आसल्यास कृपया पाठवाव्यात. धन्यवाद\nअस्मिता आणि अभिव्यक्तीचा वाद जुना आहे, हुसेन तिकडे गेले हि खेदाची बाब असू शकते.\nबाकी भारतरत्न वगैरेला फारसा अर्थ नाही, ज्या लोकांना भारत-रत्न दिले जाते त्यांचामुळे भारत-रत्न खिताबाला महत्व आले आहे, अशा लोकांना भारत-रत्न देणे बहुदा देणाऱ्याची गरज असावी.\nहुसेन यांच्याबाबतीत असायला हवी होती, हे तर खरे \nनितिन थत्ते [15 Jun 2011 रोजी 04:11 वा.]\nजेव्हा ७० च्या दशकात त्यांनी ही चित्रे काढली तेव्हा काही वाद झाला होता का याबाबत कोणी बुजुर्ग माहिती देऊ शकतील का\nकी त्या भडकलेल्या काळात ही चित्रे शोधून काढण्यात आली होती\nबाकी ७० च्या दशकातल्या चित्रांवर ९० च्या दशकात गदारोळ यात विशेष काही वाटले नाही. ९० वजा ७० ही वजाबाकी ४०० वर्षांपेक्षा खूपच कमी येते.\nमक़बूल फ़िदा हुसैन ह्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा म्हणून शशी थरूरसारख्यांचे प्रयत्न चालू होते. किमान मरणोपरान्त हा सन्मान हुसैन ह्यांना मिळायला हवा असे तुम्हाला वाटत नाही का\nअसे झाल्यास , आमच्या सारखे षंढ आम्हीच\n(मला त्यांची चित्रे जरी फारशी आवड्त / समजत नसली तरी ) हुसेन यांना परागंदा व्हावे लागले याचे वाईट वाटते.\nबाकी. भारतरत्न देण्याइतके कार्य आहे का हा सापेक्ष वाद आहे. माझ्यामते नाही\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nभावना दुखावण्याचे स्वातंत्र्य हा मॅटर ऑफ जजमेंट असल्यामुळे हुसेन यांना माझा पाठिंबा आहे.\nभावना दुखावल्या की नाही हा मॅटर ऑफ फॅक्ट* असल्यामुळे पास (मात्र, या मुद्यावर हुसेन यांचे 'निरपराधित्व' सिद्ध करण्याच्या अपॉलोजेटिक्समागे, भावना दुखावण्याचे स्वातंत्र्य नाकारणे मान्य करणारी अपराधी मनोवृत्ती (गिल्ट कॉन्शन्स) असते असे मला वाटते). भावना दुखावल्या नाहीत असे मान्य केले तरीही, मुख्य प्रवाहाची आवड व्याख्येनुसारच वल्गर असते. त्यामुळे, हुसेन यांचे कलाक्षेत्रातील श्रेष्ठत्व/असामान्यत्व गृहित धरण्याबाबत मी साशंक आहे. ते एक गर्दीखेचू व्यक्तिमत्व होते असे मला वाटते आणि मला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटत नाही.\n* किंबहुना, एखाद्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जातील/गेल्या की नाही त्याविषयी अचूक भाकित/भाष्य करणे तिर्‍हाइताला शक्य नसते. भावना हा विवेकाचा अभाव असल्यामुळे, भाकित/भाष्य करण्याचे प्रयत्नसुद्धा करू नयेत.\nनवचित्रकला आवर्जून पहाणा-यांची संख्या अत्यल्प असल्यामुळे हुसेन यांची ती आक्षेपार्ह चित्रे कदाचित कोणी पाहिली नसती आणि त्यातला अमूर्त अर्थ कोणाला नीटसा समजला नसता. पण प्रक्षोभक भाषेत लिहिलेले अर्थ त्यांना चिकटवून ती चित्रे इंटरनेटवरून सरसकट सगळ्यांना फॉरवर्ड केली गेली होती. हे करत असतांना त्यामुळे अनिष्ट आणि आक्षेपार्ह चित्रांना अवास्तव प्रसिद्धी मिळत आहे याचे भान ठेवले गेले होते का याचा विचार व्हायला हवा. असली चित्रे काढण्यात हुसेन यांचा दोष आहे, पण त्यांनी ती चित्रे दाखवून कोणाला डिवचले नव्हते. त्याच्या चित्रांचा भरमसाट प्रसार करणारे माझ्या मते जास्त दोषी आहेत. असली (घाणेरडी) चित्रे कोणी काढली म्हणून ती दाखवण्याची काय गरज होती त्यांना घराघरात नेण्याचे काम कुणी केले त्यांना घराघरात नेण्याचे काम कुणी केले इतर नवकलाकारांनी काढलेली चित्रे सोवळी आहेत का इतर नवकलाकारांनी काढलेली चित्रे सोवळी आहेत का त्यांच्यामुळे भावना का दुखावल्या जात नाहीत\nएकाद्या माणसाला भारतरत्न हा बहुमान देण्यासाठी तो सर्वांना आदरणीय वाटला पाहिजे. हुसेन यांच्या बाबतीत तसे नव्हते. असे मला वाटते.\nपण त्यांनी ती चित्रे दाखवून कोणाला डिवचले नव्हते.\nचित्रे दाखवण्यासाठीच काढली जातात , मग प्रदर्शन वगैरेचे प्रयोजन काय \nती चित्रे जर \"स्वान्त सुखाय \" म्हणून काढली असती तर, स्वतःच्या च घरी ठेवली असती\nहुसैन ह्यांचा मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या मनोवृत्तींना, प्रवृत्तींना काय म्हणायचे \nही तालिबानी/ब्रिगेडी मनोवृत्ती आहे.\nआपला देश नक्की कुठे चालला आहे\nहे अपमान होणे, भावना दुखावणे याचे फारच स्तोम माजले आहे. विरोधही अधिकाधिक हिंस्त्र होत चालला आहे. हे निश्चितच चिंताजनक आहे.\nमफिहु यांची चित्रे मला अजिबातच आक्षेपार्ह वाटत नाहीत. काहींना ती आक्षेपार्ह वाटणे आश्चर्यकारक नाही पण ही चित्रे केव्हा काढली आणि केव्हा आक्षेपार्ह वाटायला लागली हे पाहता त्यामागे काही कारस्थान असावे असे वाटते. भारतरत्न या पुरस्काराबद्दल फारसा आदर नसल्याने तो दिल्याने किंवा न दिल्याने काहीच फरक पडेल असे वाटत नाही.\nमफिहु यांना हाकलण्यात आले किंवा परतणे शक्य नव्हते हे मला नविन आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी (त्यांच्यामागे खटल्यांचा ससेमिरा लागल्याने) स्वत:हून भारत सोडून जाण्याचे ठरवले होते. अर्थात ही माहिती चुकीची असण्याची पूर्ण शक्यता आहे. अशा प्रकारे छळल्या गेलेल्या अनेक कलावंत/ साहित्यिकांकडे देश सोडून इतरत्र आश्रय घेण्याचा पर्याय उपलब्ध नसतो, काही तसा पर्याय उपलब्ध असूनही देश सोडून जात नाहीत. त्यांच्याकडे पाहता मफिहु यांच्या देश सोडण्याविषयी मला फारशी सहानुभुती वाटत नाही.\nचाबकाने पार्श्वभाग सडकवल्या गेल्या पाहिजे ह्या हिंदुत्ववाद्यांच्या :) बाय द वे कोणी ती निर्वस्त्र चित्रे कुठे मिळतील ते सांगु शकेल काय जो तो फक्त हुसेन ला त्या चित्रांमुळे हकलले म्हणुन सांगतो , चित्रं मात्र दाखवत नाही :(\nबाकी अनेकांना हुशेन चा एवढा पुळका आहे की त्याच्या मृत्यूवर कोणाला आनंद झाला तर हे त्याची किव वगैरे करतात , हे बघुन मात्र डोळे पाणावले.\nचिन्ह या मासिकाचा नवा अंक प्रकाशित होत आहे. त्यात हुसेनविषयी लेख असणार आहेत. नग्नता हा या अंकाचा विषय आहे. अनेक नामवंतांनी त्यात लिहिले आहे. ( हुसेन मरायच्या आधी. ) चिन्हची वेबसाईट आणि ब्लॉग जरूर बघावा.\nचिन्हची वेबसाईट आणि ब्लॉग जरूर बघावा.\nकृपया या संकेतस्थळाचा दुवा(लिंक) द्यावा.\nचिंतातुर जंतू [16 Jun 2011 रोजी 04:38 वा.]\nचिन्ह या मासिकाचा नवा अंक प्रकाशित होत आहे. त्यात हुसेनविषयी लेख असणार आहेत. नग्नता हा या अंकाचा विषय आहे. अनेक नामवंतांनी त्यात लिहिले आहे. ( हुसेन मरायच्या आधी. )\nमला असं कळलं होतं की या येणार्‍या अंकाबद्दल त्यांना चिकार धमक्या वगैरे येत आहेत.\nhttp://chinhatheblog.blogspot.com/ (मुख्यतः कलाशि़क्षणातले गैरव्यवहार आणि दिरंगाई वगैरे)\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nमला असं कळलं होतं की या येणार्‍या अंकाबद्दल त्यांना चिकार धमक्या वगैरे येत आहेत.\nअंक प्रसिद्ध होऊ नये म्हणून आलेले निरोप भारीच मनोरंजक आहेत. अमराठी लोकांना या अंकाबद्दल माहीत असावे (त्यांनी आवर्जून निरोपही धाडावेत) यावरून हिंदुत्ववादी कसे पद्धतशीरपणे अपप्रचार करतात हे ध्यानी यावे.\nअमराठी लोकांना या अंकाबद्दल माहीत असावे (त्यांनी आवर्जून निरोपही धाडावेत) यावरून हिंदुत्ववादी कसे पद्धतशीरपणे अपप्रचार करतात हे ध्यानी यावे.\nयावर उपक्रमावरील अभ्यासु सदस्य श्री. विकास यांचा प्रतीसाद वाचायला आवडेल.\nमाहितीबद्दल चिमा यांचे आणि दुव्यांबद्दल चिंजंचे आभार.\nब्लॉगवर धमक्यांचे विरोप, पत्रं आणि एसेमेस आहेत. अत्यंत गंभीर असे हे प्रकरण आहे. याची आतापर्यंत कुणालाच दखल घ्यावीशी वाटली नाही हे देखील काळजी करण्यासारखे आहेत. सतीश नाईक आणि त्यांच्या टीमच्या धाडसाला सलाम. त्यांनी लिहिल्याप्रमाणे हिंदू असण्याची लाज वाटावी अशी पत्रे त्यांना आलेली आहेत. तरी हे सगळे फारसे प्रसिद्धीस आले नाही हेही बरेच. नाहीतर नाईकांना आणखी त्रास झाला असता.\nउगाचच तालिबानींनी बुद्धाची मुर्ती फोडली म्हणून त्यांना नावे कशाला ठेवायची. आता इथे देखील तीच प्रवृत्ती वाढताना दिसत आहे.\nआपण कसे निधर्मी आहोत हे दाखवण्याबद्दलची चढाओढ पाहून धन्य वाटलं.\nहुसेनने ती नग्न चित्र का काढली हे तरी जाणून घ्यायला हवं होतं...पण नाही.\nहुसेनने हिटलरचे नग्न चित्र काढलंय...त्याबद्दल त्याला विचारण्यात आलं होतं..की का रे बाबा,तू हिटलरला नागवं का दाखवलंस\nत्यावर त्याने दिलेले उत्तर आहे...मी ज्याचा तिरस्कार करतो त्यांना मी चित्रात नागवं दाखवतो.\nही प्रतिक्रिया लक्षात घेतली तर...हिंदू देवींची नग्न चित्रं त्याने कोणत्या दृष्टीकोनातून काढलेत हे लक्षात येईल...अर्थात लक्षात घेणार असतील तरच...पण तसे होणार नाही...अशा वेळी डोळ्यावर कातडं पांघरणंच योग्य वाटत असतं तथाकथित संभावितांना...अशा वेळी त्यांना हे सगळं कलाकाराच्या अभिव्यक्तित्वाचं स्वातंत्र्य वाटत असतं.\nमराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे\nअगदी बरोबर. आपण कसे निधर्मी आहोत हे दाखवण्यासाठी हल्ली हिंदू धर्मावर टिका करण्याची फॅशनच आहे हो देवकाका. हिंदू धर्म बेकार, त्यातल्या रूढी रितीरिवाज सगळे निव्वळ टाकावू, हिंदू पुराणग्रंथ थोतांड. आणि गमतीची गोष्ट अशी की या पुराणग्रंथांचे पुरावे मागणारे लोक ग्रीक/रोमन इत्यादी पुराणे मात्र जशी आहेत तशी मान्य करताना दिसतात. पण यालाच आजकाल विचारवंत, पुरोगामी, निधर्मी वगैरे वगैरे म्हणतात. यांना भारतीय भाषांमधले अभिजात साहित्य दिसत नाही. त्यासाठी त्यांना इंग्रजी साहित्याची कास धरावी लागते. मुलांना Alice in Wonderland वाचून दाखवतील पण रामायण/ महाभारत म्हटले की नाके मुरडतात. :-) :-) असो... चालू द्या\nहे कुठे बघायला मिळेल\nहिंदू धर्म बेकार, त्यातल्या रूढी रितीरिवाज सगळे निव्वळ टाकावू, हिंदू पुराणग्रंथ थोतांड. आणि गमतीची गोष्ट अशी की या पुराणग्रंथांचे पुरावे मागणारे लोक ग्रीक/रोमन इत्यादी पुराणे मात्र जशी आहेत तशी मान्य करताना दिसतात.\nअधोरेखित कुठे बघायला मिळेल\nकर सवलत - सोयीसुविधा\nसर्वप्रथम कुठल्याही कलाकारावर आणि पर्यायाने त्याच्या कलेवर बंधन आणायला माझा विरोध आहे. त्यामुळे हुसैन यांच्या कलेला कला म्हणून जर कोणी बंदी घालायला लागले अथवा विरोध करायला लागले तर ते आक्षेपार्हच आहे. जसे कधीकाळी शांता शेळके, भिमसेन आदी अनेक कलाकारांना प्रत्यक्षात भेटायला आवडले असते असे कायम वाटते तसेच हुसैने यांना देखील प्रत्यक्ष भेटता आले असते तर आवडले असते. कलाकार हे मुडी असू शकतात, कलंदर असू शकतात, त्यामुळे जो पर्यंत त्यांच्या कलेसंदर्भात/पुरताच काही विक्षिप्तपणा असला तर तो समाजाने मान्य करावा असे वाटते. त्यामुळे हुसैन यांचे काही विक्षिप्तपणे असले म्हणून काय बिघडले असेच वाटते...\nमात्र त्याच बरोबर नियम सर्वांना सारखेच हवेत, डबल स्टँडर्ड असता कामा नये हे देखील महत्वाचे आहे आणि तसे जर नसले (म्हणजे डबल स्टँडर्ड असले) तर मग कोणी हुसैन यांच्या चित्रास विरोध केला तर तो त्यांचा देखील हक्क होतो आणि तो मानायला मी तयार आहे. थोडक्यात, आधी देखील गांधीजींवरील पुस्तकाच्या चर्चेत आणि इतरत्र मांडलेलीच भुमिका मी परत मांडेन : असली बंदी कुठल्याही कलाकारावर/विचारवंतावर आक्षेपार्ह आहे आणि ती असता कामा नये. मग ते हुसैन यांचे कुठलेही चित्र असुंदेत अथवा सलमान रश्दी यांचे कुठलेही पुस्तक, अथवा अजून काही (त्यात अगदी लेन्सचे पुस्तकपण येते).\nहुसैनसारख्या थोर कलावंताला वृद्धापकाळात परागंदा व्हावे लागले. मायदेशापासून दूर लंडनात त्यांचा मृत्यू झाला. तर प्रश्न आणि चर्चेचा मुद्दा असा की, हे असे होणे ही आपल्या समाजाची शोकांतिका नाही काय\nबरखा दत्त यांनी एनडीटीव्हीवर हुसैन यांच्या या निर्णयासंदर्भात सगळ्यात पहीली मुलाखत घेतली होती. ती पहाण्यासारखी आहे:\nया मधे हुसैन यांनी कतार ला जाण्याची जी काही कारणे दिली आहेत त्यातील एक आहे करसवलत. रोमन पोलान्स्कीचे उदाहरण देत आणि मर्यादीत साम्य दाखवत त्यांनी \"हरॅसमेंट बाय दी टॅक्स पिपल\" असे म्हणले आहे. जर चाळीशीत असतो तर त्यांच्याशी दोन हात केले असते... पुढे त्यांचे असे देखील म्हणणे होते की त्यांना त्यांचे ठरलेले प्रॉजेक्ट्स पूर्ण करायला जास्तीत जास्त सुविधा-आराम-सवलती हव्या होत्या ज्या तेथे मिळाल्या. बाकी त्यांच्या दृष्टीने राजकीय सीमा या माणसांनी तयार केल्या आहेत असे सांगत ते पुढे म्हणतात, \"हिंदी है हम वतन है, सारा जहाँ हमारा\"...\nम्हणजे हुसैन यांनी स्वतः जे काही सांगितले आहे ते लक्षात घेत ते \"वृद्धापकाळात परागंदा\" का झाले ह्याचा विचार केला तर काय कारण आढळते तर \"हरॅसमेंट बाय दी टॅक्स पिपल\" आणि \"कम्फर्ट्स अँड फॅसिलीटिज्\". तरी देखील या मुलाखतीच्या सुरवातीस एनडीटीव्हीवरील (बरखा नाही) वृत्तनिवेदीका, यावर बोलताना त्याचा स्पष्ट उल्लेख न करता फक्त \"ते म्हणाले की मी चाळीशीत असतो तर त्यांच्याविरोधात दोन हात केले असते\" असे म्हणाले म्हणते. म्हणजे जे ही मुलाखत बघणार नाहीत त्यांना त्याचा संदर्भ हा त्यांच्या काहीजणांना आक्षेपार्ह वाटणार्‍या काही चित्रांपुरताच वाटेल. वास्तवीक तो त्याच्याशी नव्हताच\nआता असे कोणी म्हणू शकेल की त्यांनी ते बोलायचे टाळले. पण मग त्यांना \"टॅक्स पिपल\" बद्दल पण सरसकट बोलायची काय गरज होती भारतात त्यांना सुविधा मिळू शकल्या नाहीत असे म्हणायची काय गरज होती भारतात त्यांना सुविधा मिळू शकल्या नाहीत असे म्हणायची काय गरज होती शिवाय, त्यांनी जे काही म्हणले ते खरे मानायचे का खोटे शिवाय, त्यांनी जे काही म्हणले ते खरे मानायचे का खोटे जर खोटे मानायचे असेल तर त्यांच्या हिंदू देवदेवतांविषयीच्या, भारतमातेच्या चित्रांबाबत त्यांनी दिलेले स्पष्टीकरण देखील खरे का मानावे जर खोटे मानायचे असेल तर त्यांच्या हिंदू देवदेवतांविषयीच्या, भारतमातेच्या चित्रांबाबत त्यांनी दिलेले स्पष्टीकरण देखील खरे का मानावे शिवाय जर त्यांनी त्यांना आणि त्यांच्या कलेला स्वातंत्र्य मिळत नाही म्हणून सोडले असते तर ते कतारला का गेले असते शिवाय जर त्यांनी त्यांना आणि त्यांच्या कलेला स्वातंत्र्य मिळत नाही म्हणून सोडले असते तर ते कतारला का गेले असते बरं गेले ते गेले, त्यांना काय अरब संस्कृतीबद्दल सगळेच दाखवणे शक्य देखील झाले आले असते का बरं गेले ते गेले, त्यांना काय अरब संस्कृतीबद्दल सगळेच दाखवणे शक्य देखील झाले आले असते का पण तो माझा मुद्दा नाही. कारण हुसैन यांना अगदी एक व्यक्ती म्हणून (ते खर्‍या अर्थाने श्रेष्ठ कलाकार होते हे जरी अगदी बाजूस ठेवले तरी), कुठे रहावे आणि काय करावे याचा संपूर्ण हक्क आहे.\nपण त्याचा, म्हणजे त्यांच्या कतारला जाण्याचा संबंध लावत हिंदूत्ववाद्यांना झोडपणे आणि ते देखील जेंव्हा स्वतः हुसैन असे म्हणत नसताना, तेंव्हा ते ढळढळीत दिशाभूल करणारे ठरते आणि समाजाची शोकांतिका होण्यासाठी कारणीभूत ठरते असे वाटते. हुसैन यांच्या मृत्यूचा आनंद बाळगणारी मनोवृत्ती आणि दिशाभूल करत समाजात दुही पसरवणारी मनोवृत्ती यामुळे देश कुठे चालला आहे असे वाटते...\nहुसैन यांचा जिवंतपणे बळी घेण्यास ७०-९० च्या काळात वाढलेली आणि नंतरही जोपासली गेलेली ही सुडोसेक्यूलर वृत्ती आणि त्या अनुषंगाने राजकारण्यांनी केलेले लांगुलचालन कारणीभूत आहे. म्हणून खोटे बोलणे ही जरी कला असली तरी देशाच्या आणि समाजाच्या हितासाठी, फक्त त्या कलेवरच बंदी घालण्यास माझा पूर्ण पाठींबा राहील\nहिंदी है हम वतन है, सारा जहाँ हमारा...\nसदरच्या मुलाखतीत हुसैन ह्यांनी भारताबाहेर राहुनही मनाने भारतीय असल्याचा केलेला उल्लेख तसेच त्यांनी उल्लेखलेले भारताला वाहिलेले त्यांचेर् प्रोजेक्ट्स पाहता हुसैन हे भारताला शेवटपर्यंत पुण्यभू समजत असावेत असे वाटते. त्यामुळे निदान सावरकरवादी हिंदुत्ववाद्यांच्यामते ते १००% हिंदू असले पाहिजेत. असे असुनही जे हिंदुत्ववादी हुसैन ह्यांना त्रास द्यायचे ते स्युडो हिंदुत्ववादीच म्हंटले पाहिजेत.\nकोणी हुसैन यांच्या चित्रास विरोध केला तर तो त्यांचा देखील हक्क होतो\nत्यांच्या हिंदू देवदेवतांविषयीच्या, भारतमातेच्या चित्रांबाबत त्यांनी दिलेले स्पष्टीकरण देखील खरे का मानावे शिवाय जर त्यांनी त्यांना आणि त्यांच्या कलेला स्वातंत्र्य मिळत नाही म्हणून सोडले असते तर ते कतारला का गेले असते शिवाय जर त्यांनी त्यांना आणि त्यांच्या कलेला स्वातंत्र्य मिळत नाही म्हणून सोडले असते तर ते कतारला का गेले असते बरं गेले ते गेले, त्यांना काय अरब संस्कृतीबद्दल सगळेच दाखवणे शक्य देखील झाले आले असते का बरं गेले ते गेले, त्यांना काय अरब संस्कृतीबद्दल सगळेच दाखवणे शक्य देखील झाले आले असते का पण तो माझा मुद्दा नाही. कारण हुसैन यांना अगदी एक व्यक्ती म्हणून (ते खर्‍या अर्थाने श्रेष्ठ कलाकार होते हे जरी अगदी बाजूस ठेवले तरी), कुठे रहावे आणि काय करावे याचा संपूर्ण हक्क आहे.\neu-secular मत काय असावे ते मांडतो.\nहिंदू आणि मुस्लिम धर्मांना वेगवेगळी वागणूक देणारे हुसेन दुटप्पी होते, फट्टूही होते. मात्र, कलावंताकडे स्पष्टीकरणाची मागणी करणेच चूक आहे. अन्याय्य कायद्यांच्या मदतीने हिंदुत्ववाद्यांनी हुसेन यांना त्रास दिला.\nसरसकट स्पष्टीकरणः कुठलाही कायदा हातात घेऊन कोणी कशालाच विरोध करावा असे माझे म्हणणे नाही आणि नव्हते. तसे जे कोणी करेल त्याला कायद्याने आपल्या हातात घ्यावे...\nम्हणून विरोध म्हणताना मी \"हुसैन यांना विरोध केला तर\", असे म्हणलेले नाही तर, \"तर मग कोणी हुसैन यांच्या चित्रास विरोध केला तर तो त्यांचा देखील हक्क होतो आणि तो मानायला मी तयार आहे\", असे म्हणलेले आहे. आणि तो विरोध कायदा हातात न घेता करणे म्हणजे सरकारदरबारी त्यावर बंदी घाला असे म्हणणे. जे मला मान्य नाही पण प्रस्थापित कायद्यात तो पब्लीकला हक्क आहे असे वाटते.\nहिंदू आणि मुस्लिम धर्मांना वेगवेगळी वागणूक देणारे हुसेन दुटप्पी होते, फट्टूही होते.\nह्या मताशी (ज्या कुणाचे असेल त्याच्याशी) असहमत आहे. माझ्या दृष्टीने हुसैन दुटप्पी नसून कायद्याचा वपर करणारे दुटप्पी आहेत आणि त्यांच्या कतारला जाण्याच्या संबंधात ते स्वतः काय म्हणाले ते विचारात न घेता अथवा जगासमोर न आणता त्या स्थलांतराचा दोष इतर कारणांवर घालणार्‍या आणि समाजात दुही पसरवणारे विचारवंत आणि माध्यमे दुटप्पी आहेत. म्हणून असले कायदे नकोत आणि गैरसमज पसरवणे नको असे माझे मत आहे.\nजे मला मान्य नाही पण प्रस्थापित कायद्यात तो पब्लीकला हक्क आहे असे वाटते.\nतो कायदाच अन्याय्य असल्यामुळे त्याचा वापर करून हुसेन यांना त्रास देणेही अयोग्य म्हणावे.\nहुसैन दुटप्पी नसून कायद्याचा वपर करणारे दुटप्पी आहेत\nकायद्याचा वापर हिंदुत्ववाद्यांनीच केला ना\nहुसेन यांनी आयेशाची नग्न चित्रे काढली काय मी जर भारतमाताप्रेमी/हिंदू असतो तर हुसेन यांच्या चित्रांमुळे कदाचित माझ्या भावना दुखावल्या असत्या असे मला वाटते.\nते स्वतः काय म्हणाले ते विचारात न घेता\nते काय म्हणाले ते विचारात घेण्याची आवश्यकताच नाही, त्यांना त्रास जाणवला की नाही ते गौण आहे, त्यांना तो त्रास मान्य करण्याचीही लाज वाटत असू शकेल. मात्र, हिंदुत्ववाद्यांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तेच वाईट आहे.\n>>मात्र, हिंदुत्ववाद्यांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तेच वाईट आहे.\nकदाचित हुसेन ह्यांच्या अभिव्यक्तीमुळे काही लोकांना त्रास झाला असेल, त्या पिडीत लोकांच्या अभिव्यक्तीमुळे हुसेन ह्यांना त्रास झाला असेल, जाणून-बुजून दिलेल्या त्रासाचा(प्रयत्नांचा) निषेध आहे. अभिव्यक्तीचे स्वरूप देखील शिष्ठ/मानसिक रित्या अत्यंत त्रासदायक चालेल, हिंसा टाळावी.\nअन्याय्य कायद्यांच्या आधारावर पोलिस तक्रार करून तुरुंगवासाच्या/आर्थिक दंडाच्या ऐहिक त्रासाची भीती निर्माण करणे हा मानसिक त्रासही चूकच आहे.\nनितिन थत्ते [18 Jun 2011 रोजी 04:39 वा.]\n\"हॅरॅसमेंट बाय टॅक्स पीपल\" हा एकूण छळाचा भाग होता का हे तपासता येईल का कारण तेहलकाने पहिले स्टिंग ऑपरेशन केल्यावर त्यांच्या मागे अशी लचांडे लावण्यात आल्याचे वाचले होते.\nहुसैन ह्यांना हिंदुत्ववाद्यांकडून ठार मारण्याच्या धमक्या मिळायच्या. त्यांच्या घरावर बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला होता ज्याला शिवसेनेचाही पाठींबा होता.(दुवा) त्यांच्या मागे इतक्या केसेस सुरू होत्या की भारतात आल्यास त्यांना अटक होण्याची स्थिती निर्माण झाली होती, जे हुसैन ह्यांचे कतारमधे राहण्यामागे सर्वात महत्वाचे कारण होते. त्यांच्या प्रदर्शने भरवणार्‍या नफिसा अली सारख्यांनाही विहिप वगैरेंनी त्रास दिला होता, ज्यामुळे त्यांना भारतात स्पॉन्सरर मिळाणे कठीण झाले होते असे बरखा दत्त ह्यांच्या मुलाखतीत सांगत आहेत.\nत्यामुळे वरती आलेले, \"हुसैन हे मुख्यत्वाने आयकर अधिकार्‍यांचा ससेमिरा चुकवायला किंवा आरामदायी वातावरणासाठी कतारला शरण गेले, हिंदुत्ववाद्यांनी दिलेला त्रास हा सुडोसेक्युलर लोकांनी पसरवलेला गैर समज आहे\" हे आर्ग्युमेंट पोकळ आहे.\nहुसैन निवर्तले, त्यांचे आयुष्य संपले किंवा काहीजणांसाठी त्यांनी मृत्यूचा पुढला टप्पा गाठला. आम्ही अजून तिथेच.... ;-) चालू द्या\nहुसैन निवर्तले, त्यांचे आयुष्य संपले किंवा काहीजणांसाठी त्यांनी मृत्यूचा पुढला टप्पा गाठला. आम्ही अजून तिथेच.... ;-) चालू द्या\nया तिरकसपणाचे प्रयोजन कळाले नाही. हुसेन यांची भारतातून झालेली हकालपट्टी - मग ती सामाजिक कारणांसाठी असो की आर्थिक - त्यांच्या कलेवर आणि कलेच्या मांडणीवर धार्मिक संघटनांनी लावलेला अंकुश आणि त्या निमित्ताने एकूणच कलाकार आणि समाज यांमधील नाते हे महत्त्वाचे विषय आहेत. यांवर चर्चा व्हायला हवी. या मंचावर (अजून तरी) चर्चेचे गांभीर्य टिकून आहे. म्हणून अशा चर्चांना उत्तेजन दिले पाहिजे. मला वाटते, या संकेतस्थळाचा हेतूच तो आहे.\nआह को चाहिये, इक उम्र असर होने तक\nकौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक\nया मंचावर (अजून तरी) चर्चेचे गांभीर्य टिकून आहे. म्हणून अशा चर्चांना उत्तेजन दिले पाहिजे. मला वाटते, या संकेतस्थळाचा हेतूच तो आहे.\n मला जे खरे आहे असे वाटले ते लिहिले. आता तिरकसपणाबद्दल कोणी आणि काय बोलावे आपल्याला तिरकसपणा वाटला असेल तर त्यालाही हरकत नाहीच. असो.\nबाकी या संकेतस्थळावर असे मुद्दे चर्चिले जाऊ नयेत असे म्हणायचा हेतू नव्हताच म्हणूनच चालू द्या असे म्हटले.\nयेथील कोण्या सदस्याने 'तो पुढला टप्पा गाठावा' असा तुमचा सल्ला आहे की काय\nयेथील कोण्या सदस्याने 'तो पुढला टप्पा गाठावा' असा तुमचा सल्ला आहे की काय\n आयुष्यातील पुढील टप्पे सर्वांनाच गाठायचे असतात. ते गाठले नाहीत तर आयुष्य गोठून जाईल. 'तो पुढला टप्पा गाठण्याची' एखाद्याची वेळ आली असेल तर त्याने तो गाठायला मी कोण हरकत घेणार ;-) त्याने तोही टप्पा गाठावाच असाच सल्ला देईन. ;-)\n- इति मा प्रियाली उवाच\nचिंतातुर जंतू [20 Jun 2011 रोजी 13:37 वा.]\nअसे होणे ही आपल्या समाजाची शोकांतिका नाही काय\n हुसैन ह्यांचा मृत्यूबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या मनोवृत्तींना, प्रवृत्तींना काय म्हणायचे आपला देश नक्की कुठे चालला आहे\nगैरसोयीच्या, अप्रिय किंवा न पटणार्‍या अभिव्यक्तींना कसं वागवलं जातं हे कोणत्याही समाजाच्या प्रगल्भतेचं एक दर्शन घडवतं. \"I disapprove of what you say, but I will defend to the death your right to say it\" या तत्त्वाचा किती आदर केला जातो हे पहायला हवं.\nमक़बूल फ़िदा हुसैन ह्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा म्हणून शशी थरूरसारख्यांचे प्रयत्न चालू होते. किमान मरणोपरान्त हा सन्मान हुसैन ह्यांना मिळायला हवा असे तुम्हाला वाटत नाही का\nपुरस्कारांविषयी विशेष आदर नही त्यामुळे आमचा पास.\nप्रतिसादांत आलेल्या काही इतर मुद्द्यांविषयी:\nअवलिया आणि कलंदरपणा असला म्हणजे कलाकार मोठा होतो का\nचपला न वापरण्याने माणूस मोठा कलाकार कसा होतो\nअशा प्रकारच्या वागण्यामागे प्रसिद्धीची हाव असेल किंवा चित्रांची किंमत वाढावी असा हिशेब असेल असं तात्पुरतं मान्य केलं तरीही त्यानं कलाकार म्हणून कुणी मोठं होत नाही तद्वत छोटंही होत नाही. माझ्या मते हा विक्षिप्तपणा किंवा त्यांच्या चित्रांच्या किमती किंवा त्यांबद्दल झालेले वाद वगैरे गोष्टी कलाबाह्य मानायला हव्यात. त्यांच्या कलेकडे तटस्थपणे पहाता आलं तर हुसेनना थोडा न्याय मिळेल. कारण मगच त्यांच्या चित्रांचा नीट परिचय करून घेता येईल आणि तो झाला तर त्या चित्रांतून देवतांचा अपमान झाला का वगैरे गोष्टींचा उहापोह डोळसपणे करता येईल.\nमला कधीकधी असंदेखील वाटतं की चित्रं ही दृश्यभाषेत असल्यामुळे एक अडचण होते. म्हणजे इंग्रजी साहित्याचा आस्वाद घ्यायला इंग्रजी शिकली पाहिजे, संस्कृत साहित्यासाठी संस्कृत शिकलं पाहिजे असे मुद्दे सहज मान्य होतात पण डोळ्यांना जे दिसतं ते कळून घेण्यासाठी दृश्यभाषासुद्धा शिकली पाहिजे हा मुद्दा आपल्याकडे मोठमोठे सुशिक्षित लोकही विसरतात असं वाटतं.\nजेव्हा ७० च्या दशकात त्यांनी ही चित्रे काढली तेव्हा काही वाद झाला होता का की त्या भडकलेल्या काळात ही चित्रे शोधून काढण्यात आली होती\nमी ही चित्रं वादापूर्वी पाहिलेली आहेत. त्याविषयी एवढं रामायण होईल असं तेव्हा स्वप्नातही वाटलं नसतं. उलट चित्रकलेतलं फारसं काही कळत नसताही हुसेनची चित्रं त्यावेळी लोकांना आवडत असत असं दिसे.\nबाकी विरोध करणाऱ्यांचे हे असले प्रताप पहाता मलाही पळून जावंसं वाटलं असतं.\nअसो. हुसेनच्या मृत्यूच्या निमित्तानं मी केलेल्या किंचित लिखाणाचे हे दुवे. प्रतिक्रियाही बोलक्या आहेत.\nमकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली: एक धावता परिचय\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\nहे आवडले. इतका प्रगल्भपणा लोकांत, समाजात येईल, तो सुदीन. इतका प्रगल्भपणा लोकांत, समाजात येईल, तो सुदीन.इतका प्रगल्भपणा लोकांत, समाजात येईल, तो सुदीन.इतका प्रगल्भपणा लोकांत, समाजात येईल, तो सुदीन.इतका प्रगल्भपणा लोकांत, समाजात येईल, तो सुदीन\nआह को चाहिये, इक उम्र असर होने तक\nकौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक\n'प्रहार'मध्ये या धाग्याचा उल्लेख\nचिंतातुर जंतू [21 Jun 2011 रोजी 07:41 वा.]\nरविवारच्या 'प्रहार'मध्ये उपक्रमावरच्या हुसेनच्या धाग्याचा उल्लेख आलेला आहे. समीक्षा नेटके या नावानं लिहिलेला 'कोऽण हुसेऽन' हा लेख इथे वाचता येईल.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-women-s-day/women-s-day-112030700008_1.html", "date_download": "2018-04-25T21:59:20Z", "digest": "sha1:3LQVHVYJ2UGUBUCIP53DJE4HKA4AXQFK", "length": 11874, "nlines": 131, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का? | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का\nलग्न स्त्री आणि पुरूष दोघांत होते. पण विवाहित असण्याचे 'लायसन्स' मात्र केवळ स्त्रीलाच घालावे लागते. पुरुषाच्या बाबतीत मात्र असे नाही. अविवाहित आणि विवाहित पुरुष ओळखता येत नाही. ना नावात, ना कपड्यांतून, ना हातातल्या बांगड्यांतून ना बोटातल्या अंगठीतून. स्त्रिया नवर्‍याच्या नावाने कुंकू लावतात, मात्र बायकोच्या नावाने कुंकू लावलेला पुरूष पाहिला आहे विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखण्यासाठी काहीच उपाय नाही. मात्र, विवाहित आणि अविवाहित स्त्रियांमधील भेद ओळखण्यासाठी बरीच व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे विवाहित आणि विधवा स्त्रियांमधील फरकही ओळखण्याची व्यवस्था आहे.\nपृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.\nविधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.\nजोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का\nपुरुषाच्या उपभोगासाठी योग्य झाल्यावर स्त्रीला बहुमूल्य अलंकारांनी आणि वस्त्रांनी सजविले जाते. पुरुषाच्या उपभोगासाठी 'अयोग्य' झाल्यावर मात्र तिला समाजाच्या कचरापेटीत फेकले जाते. याचा अर्थ आपल्या पुरूषाला खुश करणे, तृप्त करणे एवढेच स्त्रीकडून अपेक्षित आहे का\nसमाज असे का करतो हे बदलले पाहिजे. समानता आता सगळ्या बाबतीत यायला हवी. महिलांनो आता तुम्हीही सर्व दिखाऊ संस्कार, दागिने यांना झुगारून 'मानव' बना.\n' तू एक मुलगी आहेस\nहे तू विसरू नकोस\nतू जेव्हा घराचे दार ओलांडशील\nतेव्हा लोक तुझ्याकडे तिरप्या नजरेने बघतीलच\nतू जेव्हा गल्ली-बोळातून जाशील\nलोक तुझा पाठलाग करतील, शिट्याही वाजवतील\nतू जेव्हा गल्ली पार करून मुख्य रस्त्यावर पोहचशील\nलोक तुला चरित्रहीन म्हणून शिव्याही देतील\nजर तू निर्जीव असशील\nजशी जात आहेस तशीच चालत राहशील....\nस्त्रियांनी का ओलांडला उंबरठा\nतूच गं नारी .....\nमहिलादिन : 117 वर्षांची परंपरा\n'स्त्री' म्हणजे फेअर सेक्स\nयावर अधिक वाचा :\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/latest-amazon-offers-list.html?utm_source=headerlinks&utm_medium=header", "date_download": "2018-04-25T22:14:01Z", "digest": "sha1:JMKNFGDFPV7RSHNBFLICSCO53WO5JZGR", "length": 17197, "nlines": 406, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "Amazon Offers | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nलोकप्रिय ताज्या कालावधी समाप्ती\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 24th Apr, 18\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 24th Apr, 18\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 24th Apr, 18\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 24th Apr, 18\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 23rd Apr, 18\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 23rd Apr, 18\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 22nd Apr, 18\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 21st Apr, 18\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 21st Apr, 18\n4 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापितआज\nPriceDekho पेक्षा अधिक 100+ ऑनलाइन विक्रेते वेबसाइटवर त्यांची उत्पादने सूचीमध्ये भारतातील आघाडीच्या संशोधन आणि किंमत तुलनेत वेबसाइट आहे. PriceDekho cashback वापरकर्ते आणि कोणत्याही सुरू असलेल्या कूपन किंवा करार वरील cashback प्रदान करण्यासाठी केंद्रित उपक्रम आहे. PriceDekho cashback सदस्य आमच्या 100+ भागीदार किरकोळ कोणत्याही नियमित खरेदी जतन करू शकता. Cashback कमवा, आपण PriceDekho. Com / cashback निळ्या बटणे STORE वर जा द्वारे किरकोळ विक्रेता वेबसाइटवर क्लिक करून खात्री करा.\nमी PriceDekho cashback कार्यक्रम सदस्य होण्यासाठी काहीही देणे आवश्यक आहे का\nमुळीच नाही, हे आम्हाला देऊ एक मुक्त cashback सेवा आहे. आपण cashback साइट वापरण्यासाठी काही पैसे द्यावे लागत नाही.\nमी या cashback कार्यक्रम सदस्य कशाप्रकारे होऊ शकतो\nआपण प्रथमच वापरकर्ता असल्यास, वर क्लिक करा मुख्य पृष्ठ वरच्या उजव्या कोपर्यात वर साइन अप करा बटण आणि आपल्या तपशील भरा. खालील सूचनांचे अनुसरण करून आपला संकेतशब्द तयार करा. एकदा आपण साइन अप आहे, आपण कार्यक्रम सदस्य होण्यासाठी आणि cashback लाभ सुरू करू शकता. आपण आधीच गेल्या साइन इन केले आहे, तर, कृपया लॉगिन करण्यासाठी आपला नोंदणीकृत ई-मेल आयडी वापरा. आपण जर आपला पासवर्ड विसरला आहे, वर क्लिक करा संकेतशब्द विसरल्यास आणि एक नवीन तयार करा.\nकसे मी cashback संबंधित कोणत्याही विचारलेल्या ग्राहक समर्थन संघाला संपर्क साधू\nसकाळी 10 ते 7 वाजता IST पासून शनिवारी - आमचा ग्राहक समर्थन कार्यसंघ उपलब्ध सोमवार आहे. आम्ही 48 तास प्रतिसाद वेळ हमी; आशेने तरी त्या पेक्षा परत आपल्या विनंतीवर लवकर मिळेल. आपण संपर्क फॉर्म या पृष्ठावरील उपलब्ध द्वारे एक द्रुत संदेश पाठवून संपर्क साधू शकता.\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/author/bhau-torsekar/", "date_download": "2018-04-25T21:50:44Z", "digest": "sha1:BXOJA5V4WLOWAWK4MHUCA3OFWGAQZ6GP", "length": 18603, "nlines": 152, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Bhau Torsekar, Author at InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n…म्हणून मोदींना हरवण्यात बुद्धीमंत मेंढरांचे कळप अपयशी ठरतात : भाऊ तोरसेकर\nकायदा, न्याय अशा गोष्टी मोदींनी निर्माण केलेल्या नाहीत. पण असल्या प्रत्येक कसोटीला उतरून व त्यातली अग्निपरिक्षा देऊन मोदी सहीसलामत त्यातून बाहेर पडलेले आहेत. सुप्रिम कोर्टापासून खालच्या न्यायालयापर्यंत अनेक न्यायनिवाडे या काळात त्यांच्या विरोधात गेलेले होते. पण त्यांनी कधीही न्यायालयावर ताशेरे झाडले नाहीत, की कायद्याला शिव्याशाप दिले नाहीत.\nआसिफा वरील अत्याचाराचं समर्थन का घडतं : अम्मा पकोडा आणि धृवीकरण : भाऊ तोरसेकर\nएका कोवळ्या मुलीवर बलात्कार करण्यातून कुठली धर्माभिमानाची गोष्ट साध्य होत असते असले प्रश्न शांत चित्ताने व संयमी मनाने विचारले जाऊ शकतात. जेव्हा सूडबुद्धीने लोक पेटलेले असतात, त्यावेळी विवेक सुट्टीवर गेलेला असतो आणि कुठलीही चिथावणी पुरेशी असते.\nप्रकाश आंबेडकर : दलितांसाठी खरा धोका – भाऊ तोरसेकर\nखुद्द मायावतींनी तसे काही केले तर न्याय असतो आणि अन्य कोणी तेच कृत्य केल्यास मात्र तो दलितविरोधी असतो.\nदुसरी तिसरी चौथी आघाडी : भयभीतांचे दुबळे समूह – भाऊ तोरसेकर\nमोदी व भाजपाच्या विरोधात खर्‍याखुर्‍या कर्तबगार नेत्यासह इच्छाशक्ती बाळगणार्‍या नव्या पक्षाचा उदय होण्याची गरज आहे.\nभक्त, अर्थात सच्चा अनुयायी : भाऊ तोरसेकर\nभाग्य उजळेल म्हणून आशाळभूत बसलेल्यांना कधी देव भेटत नाही. त्यांना फ़क्त भक्ती शक्य असते.\nत्रिपुरा निकाल, निरव मोदी आणि काँग्रेस – परिवर्तनाचे झोके आणि झोपाळे : भाऊ तोरसेकर\nजी काही लहानमोठी शक्यता अशा प्रसंगात असते, तिच्यावर स्वार होणारा कोणी एक नेता नाही, किंवा संघटित राष्ट्रीय पक्षही दृष्टीपथात नाही.\nलेनिनचा पुतळा आणि “झुंडीतले सुशिक्षित अशिक्षित” : भाऊ तोरसेकर\nगांधींपासून पानसरेंपर्यंत “खुनी कोण” याची फ़िकीर अधिक आहे. पण त्याच लोकांच्या विचारांचा प्रसार करून त्याच विचारांना सत्तेपर्यंत व जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी किती प्रयत्न झाले” याची फ़िकीर अधिक आहे. पण त्याच लोकांच्या विचारांचा प्रसार करून त्याच विचारांना सत्तेपर्यंत व जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी किती प्रयत्न झाले विचार नाही तर त्याची प्रतिके निर्णायक असतात, याचीच ग्वाही यातून दिली जात नाही काय\nसृजनशीलतेचा नुसता कांगावा : भाऊ तोरसेकर\nवास्तवात कुठल्याही गल्ली नाक्यावर टपोरीपणा करणार्‍या झुंडीपेक्षा अशा लोकांची लायकी अधिक नसते. तेही एक पुंडगिरी करणार्‍यांची झुंड असतात.\nखरेखोटे साक्षीपुरावे वगैरे : भाऊ तोरसेकर\nजो कडवा मुस्लिम आहे, तो गुन्हा करूच शकत नाही आणि शरियत अनुसार बिगर मुस्लिम तर साक्षिदार म्हणून ग्राह्य धरता येत नाही.\nकुचकामी द्वेषाचे परिणाम : भाऊ तोरसेकर\nविरोधकांच्या धसमुसळेपणाचा जो तिरस्कार कायम आहे, तेच मोदींसाठी बलस्थान ठरते.\nअर्णबच्या रिपब्लिकची टीआरपी: भाऊ तोरसेकर\nमानव समाज टोळ्यांमध्ये विभागलेला असतो आणि त्याची प्रतिक्रीयाही झुंडीसारखीच येत असते. कधी ती हिंसक असते, तर कधी सुप्तवस्थेतील अविष्कार असतो.\nमोदी अजिंक्य नाहीत: भाऊ तोरसेकर\nअच्छे दिन कुठे आहेत, असा प्रश्न विचरणार्‍यांनी आज बुरे दिन आलेत, असाही विश्वास लोकांमध्ये निर्माण केलेला नाही.\nकुठे आहेत अच्छे दिन\nचिथावणी देऊन ज्या लोकसंख्येला झुंड बनवले जात असते, त्या जनतेमध्ये मुळातच थोडीफ़ार तरी अस्वस्थता असायला हवी असते.\nते ४ न्यायमूर्ती, २ झुंडी आणि झुंडीची संकेतप्रवणता : भाऊ तोरसेकर\nकळपातले वा झुंडीतले प्राणी जसे एकजिनसी वागतात वा आवाज काढतात, तशी स्थिती काही तासाभरातच निर्माण होत गेली. ती कशी झाली याचा शोध घेत गेल्यास, झुंडी कशा वागतात व प्रतिसाद देतात ते समजू शकते.\nझुंडी रस्त्यावर का उतरल्या\nदलित गरीबांना भांडवलदार उद्योगपती जमिनदारांच्या नावाने भडकावणे आता शक्य नाही, तर त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या जातीपातीच्या वैमनस्य वा वेदनेला फ़ुंकर घालणेच भाग आहे. त्यातून पेशवाई वा ब्राह्मणधर्म हे शब्द पुढे आलेले आहेत.\nकळपाची मानसिकता : भाऊ तोरसेकर\nगुजरातमध्ये मोदींना राहुलनी घाम आणला, किंवा भाजपाची सत्ता थोडक्यात वाचली, तर त्याला आपला “पुरोगामी विजय” संबोधणारे किती विचारपुर्वक भूमिका मांडत होते राहुल वा कोणा पुरोगाम्याने भाजपा विजयाला नैतिक पराभव ठरवले आणि तात्काळ जे लोक नैतिक विजय वा पराजयाच्या गोष्टी बोलू लागले; त्यांना भक्त म्हणण्य़ापेक्षा कोणते वेगळे संबोधन लावता येईल राहुल वा कोणा पुरोगाम्याने भाजपा विजयाला नैतिक पराभव ठरवले आणि तात्काळ जे लोक नैतिक विजय वा पराजयाच्या गोष्टी बोलू लागले; त्यांना भक्त म्हणण्य़ापेक्षा कोणते वेगळे संबोधन लावता येईल मुद्दा भक्ती वा आंधळेपणाचा नाही, तर प्रवृत्तीचा आहे.\nनाकर्तेपणाचे लढवय्ये: भाऊ तोरसेकर\nविध्वंसक शक्तीला विधायक मार्गने प्रवाहित करण्यावर सामाजिक व राष्ट्रीय आरोग्य अवलंबून असते.\nराजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा कसा दिला जातो\n‘ह्या’ पाण्याच्या बॉटलची किंमत ऐकून तुम्हाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही\nपरमवीर जोगिंदरसिंग : एक धाडसी सैनिक ज्यांचा चीनी सैन्यानेही सन्मान केला\nश्रीकृष्णाच्या प्राणप्रिय द्वारका नगरीच्या जलसमाधीमागचं कारण…\nआकाशाचा रंग निळा का असतो\nडीएसके – हा आपला लाडका मराठी उद्योजक अडचणीत का सापडलाय जाणून घ्या खरं कारण\n‘मोदी’ची मिमिक्री करणे पडले महागात लाफ्टर शो मधून कॉमेडीयनची घरवापसी\nसंगीत रसिकांसाठी All India Radio ची मेजवानी – “रागम्”\nकाहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे शरीरासाठी खरंच घातक आहे का\nआणि अश्याप्रकारे बिचाऱ्या सलमानला ह्या प्रकरणात अडकवलं गेलं\nहॉकीचा जादुगार कै . मेजर ध्यानचंदजींच्या 11 आठवणी\nइंदिरा गांधींच्या हत्येला कारणीभूत असणाऱ्या ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल महत्वाच्या ज्ञात-अज्ञात गोष्टी\nप्रिय अजिंक्य, सूर्य मावळतो तो पुन्हा उगवण्यासाठीच…\nनास्त्रेदमसच्या ह्या भविष्यवाण्या तंतोतंत खऱ्या ठरल्या, आता “ट्रम्प” भाकिताची वेळ आलीये\nकम्युनिस्ट-ISIS संबंध आणि त्यांचे हिंसक व देशविघातक कृत्य\nएका सामान्य स्त्रीचा मुंबईची ‘गॉडमदर’ होण्यापर्यंतचा प्रवास\nजर या व्यक्तीची खेळी यशस्वी झाली असती तर भारत १९१५ सालीच स्वतंत्र झाला असता\nमुलींसाठी (व त्यांच्या मातांसाठी) अत्यंत महत्वाचं : मासिक पाळी सुरु होताना घ्यावयाची काळजी : आहारावर बोलू काही भाग: १८\nइंजिनियरिंगची पदवी घेऊनही ह्या क्रिकेटर्सनी क्रिकेटला सर्वस्व मानले\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/category/pune/", "date_download": "2018-04-25T21:42:29Z", "digest": "sha1:XFNN7UNHZI4RQ6KW6KWNWJ7GIROEYM7S", "length": 66755, "nlines": 265, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "Pune | गुज मनीचे...", "raw_content": "\nपायऱ्यांपलिकडे जमिनीत लावलेला जाई-जुईचा वेल टेलिफोनच्या वायरचा आधार घेऊन वर गच्चीपर्यंत गेला आणि तिथे बहरू लागला. अंगणातून चार पायऱ्या चढून वर कुणी दाराशी आलं की, आतून कुणी, दार उघडेस्तोवर हा फुलांचा सुगंध येणाऱ्याचे स्वागत करायला आधीच सज्ज असायचा.\nदर संध्याकाळी वर गच्चीत जाऊन जाई-जुईच्या कळ्या वेचून त्यांचा गजरा करणं हा आईचा नियमित कार्यक्रम एकावेळी २-३ गजरे सहज होतील एवढ्या कळ्या… संध्याकाळ जशी कूस बदलून काळोखाकडे मुखडा फिरवी तशा या गजऱ्यातील टपोऱ्या कळ्या उमलून फुलांच्या चांदण्या होऊन जायच्या, सुगंधू लागायच्या.\nएखादा गजरा स्वत:ला ठेऊन बाकीचे गजरे कुणाच्याही नशिबी यायचे. कधी कुणी शेजारीण तो आंबाड्यात रोवून मिरवायची, कधी घरी आलेली पाहुणी, तर कधी कामवाली बाई तो माळून टाकायची. हा परिपाठ अनेक वर्ष सुरू होता, अगदी तिचे गुढगे साथ देईपर्यंत… नंतर तिला जिने चढणे जमेना. म्हणून की काय कल्पना नाही पण जाई-जुईच्या वेलींनी आपला बहर कमी केला.\nपुण्यात सिग्नलला कुणी ना कुणी वासाचे गजरे विकत असायचे. माझाही एक ठरलेला गजरेवाला होता. आधी गजऱ्यासाठीचा आग्रह, मग ओळखीचा सुप्त होकार. मी नेमाने गजरे घेऊ लागले. त्यालाही माहित होते, अचानक सिग्नल सुटलाच तर मी पुढे जाऊन गाडी बाजूला ओढणार आणि पैसे चुकते करणार. अर्थात तो घेतलेला गजरा मी केसात न माळता, गाडीच्या rearview mirror वर लावायचे. त्या सुवासात माझी आई जवळ असल्याचा भास होता\nआॅफिसात अशीच एक मुलगी गजरा माळून यायची. ती आली की त्याच ओळखीच्या वासाने मनं एकदम प्रफुल्लीत व्हायचे. तिच्याशी माझी घट्ट मैत्री झाली, गजऱ्यातल्या घट्ट विणेसारखी.\nगजरा दिसला की आठवते ती माझी आई, तिचे फुलांसाठीचे वेड, माझं घर, तो वेल, तो गजरेवाला, आणि माझी मैत्रिण… सगळं खूप जिव्हाळ्याचं, खूप मना जवळचं, अगदी मनभावन\nआज अनेक वर्षांनी मनाच्या बंद कुपीतला तो गजऱ्याचा सुवास निसटून, मनात घमघमू लागला. मनाचं आणि आठवणींचं अजबच नातं आहे. मनात आठवणी ओत-प्रोत भरून वाहत असतात आणि मनं त्याच आठवणींत रमत असते…\nप्रतिक्रिया : 2 Comments »\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, Pune, Relations, Timepass\nमाझा मित्र ‘ती’च्या प्रेमात वगैरे होता. ती त्याच्याच कॉलेज मधली, त्याची ज्युनियर. माझेही स्टडी सेंटर तेच कॉलेज. त्याने कधीतरी ‘ती’ची तोंडदेखली ओळख करुन दिली. मला फक्त तिचं नावं लक्षात होतं.\nएके दिवशी अचानक कोणीतरी मुलगी मला भेटायला माझ्या शक्रवारपेठेतल्या रुमवर आली. तिने नाव सांगितले तरीही मी तिला पाहून जरा गोंधळलेच. मग तिने माझ्या मित्राचे नाव घेतले. आणि लगेच लिंक लागली. ‘ती’ त्याची ती होती तर…\nती काही कामासाठी मी राहते तिथे आली होती व तिला काही पैशांची गरज होती. त्याने तिला सांगितले असावे की मी त्याच परिसरात राहते. ती माझा माग काढत माझ्याकडे आली. रक्कम अगदीच शुल्लक नव्हती. पंधरावर्षा पूर्वी तेवढ्या पैशात अर्ध्या महिन्याचे मेसचे जेवता येऊ शकत होते. ‘ती’ने हे पैसे त्याला लगेच द्यायला सांगते असे म्हणून गळ घातली. मीही तयार झाले. नशिबाने तेवढे होते माझ्यापाशी. तिचे धन्यवाद वगैरे स्विकारुन मी पैसे दिले व ते पैसे स्विकारुन ‘ती’ निघून गेली.\nती जाताच माझ्या मैत्रिणीने मला फटकारलेच की विसर आता हे पैसे. तिची बत्ताशी खरी निघेल हे वाटलेच नव्हते तेव्हा. ‘ती’ गेली ती गेलीच. नंतर ती काही मला भेटली नाही. तो भेटला काही वेळा पण कुठेकाही मागमूस नाही. मी सुद्धा स्वत:हून पैसे परत मागितले नाहीत. असतात आपले काही घेणेकरी असा विचार करुन मी त्यांवर पाणी सोडले. माणूस चुकून विसरतो कधीतरी.\nमुद्दा तो नाहीच मुळी, ज्यावेळी मी तिला मदत केली त्यावेळी शिक्षण, पुस्तकं, पार्ट-टाईम नोकरी, रुमचे भाडे, मेसचा डब्बा या सगळ्यांत महिन्याचा हिशेब जुळवणे ही कसरतच होती. घरुन पैसे घेणं मी जवळ-जवळ बंद करुन टाकलं होतं. जे करायचं ते स्वत:च्या बळावर हा नारा. त्यात हा भुरदंड (तेव्हा) मोठा होता. ‘ती’ला ते विसरणे फारच सहज, सोईस्कर व सोप्पं होतं. आणि मला…\nपुढे तिचे त्याच्याशी लग्न झाले. दोघांनी भरपूर पगाराच्या नोकऱ्या पटकावल्या. परदेशात राहिले बरीच वर्ष. त्यात आनंदच आहे. मधली काही वर्ष संपर्क तुटला. जुना विषय तर मी केव्हाच विसरले होते पण एक माणूसकी म्हणून ‘ती’ने नुसती आभासी ओळख तरी ठेवावी ना ते ही नाही… आज एवढा काळ लोटल्यावर मी थोडीच पैसे परत दे म्हणणार आहे\nकाही माणसं त्यांच्या विशिष्ट वर्तवणूकीमुळे लक्षात राहतात. ‘ती’ त्यांतलीच एक\nप्रवर्ग : Authors, असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, पुणे, मैत्री, Friendship, Fun, General, Pune, Relations\nमी एकोणीसाव्या वर्षी नोकरीला लागले. तेव्हा माझे सगळेच सहकारी माझ्याहून वयाने बरेच होते. मेहनतीचे फळ म्हणून असेल किंवा होतकरु, लहान म्हणून असेल पण सगळे प्रेमाने वागायचे, वागवायचे. ‘ती’ ही त्यांतलीच एक होती.\n‘ती’ गोरी, नाकावर चष्मा, गोड हसू, खट्याळ बोलणं, सुबक ठेंगणी. ‘ती’ बंगाली. पण पुण्यात वाढल्यामुळे मराठी तर इतके अस्खलित बोलते की मातृभाषा असूनही, मराठी बोलायची लाज वाटते अशा अमराठी जीवांना थोतरीत बसेल. ‘थोडंसं खाल्लं की आणखी जास्त भूक लागते’ याला ‘ती’ (बंगाली असूनही) ‘भूक खवळली’ हा वाक्प्रचार वापरते. यातच सगळे आले. ‘ती’ चे इंग्रजीही अफलातून आहे, अगदी अग्रगणी व सुप्रसिद्ध वर्तमानपत्रात पत्रकारीता करण्या इतके. पण मला ‘ती’ची वेगळी ओळख करुन द्यायची आहे.\n‘ती’ चे एका मुलावर प्रेम होते. तिच्या बोलण्यात त्याचा खूप वेळा उल्लेख असायचा. वयाच्या अदबीमुळे मी स्वत:हून त्याच्याबद्दल तिला कधीच काही विचारले नव्हते. तो मुंबईचा होता एवढेच ठाऊक. एकदा तो तिला भेटायला येणार होता. जेवणाच्या सुट्टी आधी थोडावेळ ती मला म्हणाली,”रुही बेबी, (हो. मला बेबी झाले तरी ती अजूनही मला याच नावाने हाक मारते) तो आलाय. चल तू पण. आपण एकत्र बाहेर जाऊ लंचला.” तेव्हा ‘कबाब में हड्डी’ वगैरे गावीही नव्हते. मी पण तिच्या खास मित्राला भेटूया या उत्साहात तिच्या बरोबर निघाले. आम्ही वेळेच्या आधीच रेस्टॉरंटला पोहचलो आणि टेबल रिझर्व केला. वाट पाहत असताना एक तरुण आत शिरला. तिच्याकडे बघून हसत आमच्या दिशेने आला. लागलीच आणखी एक तरुण आत येताना दिसला. त्याचा काखेत कुबड्या होत्या. तो आमच्या टेबलवर येताच ‘ती’ ने माझी ओळख करुन दिली. मला एका क्षणासाठी काहीच कळेनासे झाले. हे अनपेक्षित होते. भानावर येत मी हस्तांदोलन केले. आधी आलेला तरुण त्याचा मित्र होता. गप्पा करत करत जेवण झाले. पुढे त्याच्याशी छान ओळख झाली.\nधडधाकट असलेल्या ‘ती’ चा ‘तो’ दोन्ही पायांनी पांगळा आहे. हे पचविणे मला जड गेले. तिचे घरचे लग्नाला तयार नव्हते. तब्बल आठ एक वर्षांनी त्या दोघांनी लग्न केले. तो कामानिमित्त परदेशात आला. दोघांनी तिथेच संसार थाटला. तो हुशार आहे. त्याच्या बुद्धीने त्याने कमतरतेवर मात केली. त्याने उत्तम करियर घडविले.\nकालांतराने मी ही परदेशी आले. आम्ही फोनवर बोलत होतो. ‘ती’ सांगत होती,”अॉफिस जवळच घर बघतो आम्ही. बरं पडते. मी इकडे गाडी चालवायला लागले. त्याला ऑफिसला सोडावे-आणावे लागते. तो गाडी चालवतो पण मलाही गाडी लागते बाहेरची कामे करायला.” तिचे सगळेच आयुष्य त्याच्या भोवती फिरत होते. तिच्या बोलण्यात त्याच्यासाठी कुठे आईची माया होती, कुठे बायको या नात्याने त्याच्या हुशारीचे कौतुक होते, कुठे प्रेयसीची काळजी होती, कधी त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान डोकावत होता. दाखवायला ही राग, तक्रार, त्रागा, कंटाळा नव्हता. आणि वेळप्रसंगी यातील एक किंवा सगळ्या गोष्टी तिने दर्शविल्या असत्यातरी ते वागणे मनुष्यसुलभ वृत्तीला धरुनच आहे. तेवढी मुभा तिला नक्कीच आहे. संयम नेहमीच बाळगता यावा अशी सक्ती कुठं आहे. तो कधी ढळला ही असेल. बोलणे आणि करणे यात जमिन-अस्मानाची तफावत असते. आणि ‘ती’ सगळं आनंदाने करतेय.\nतिची परदेशात स्थिरावण्याची मुख्य कारणं होती, अपंगांसाठी इथे असलेल्या सोई, दिली जाणारी समानतेची वागणूक. अगदी खरं होते ते. परदेशात अपंगांना दयेचा नजरेने कोणी बघत नाही. त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी योग्य त्या सोई करण्यात मात्र देश कार्यशील असतो. अशांसाठी खास प्रकारच्या कार, आरक्षित पार्कींग, दुकानांमधे बसून खरेदी करता येईल अशा बैठ्या गाड्या, व्हीलचेरसकट आत जाता येईल अशा बस, तशी प्रसाधनगृह आणि पुष्कळ काही.\nप्रेम आंधळं असतं म्हणतात पण ‘ती’ ने असे काही प्रेम केले की प्रेमाला एका नविन अर्थ, एक नविन परिभाषा दिली ‘ती’ने त्याचे आयुष्य नुसते सुखकरच नाही तर सुकर ही केलं.\nप्रतिक्रिया : 4 Comments »\nप्रवर्ग : Authors, असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, पुणे, मैत्री, Friendship, Fun, General, Pune, Relations\nअकाळी वडिल गेले. त्यांचे कार्य उरकून मी परत नोकरीवर रूजू झाले. मन हळवे झाले होते. आठवणींनी टचकण डोळ्यांत पाणी येई. मी परत आले कळल्यावर माझी मॅनेजर माझ्या डेस्कपाशी थांबली. मला गहिवरून आले. ती सांतवन करत म्हणाली,”वाईट झालं. पण तुला तुझे वडिल इतकी वर्ष लाभले तरी, मी अगदी लहान असताना माझे वडिल गेले. त्यांचा चेहराही मला आठवत नाही\nएवढेच बोलून ती निघून गेली. माझं दु:ख उगाच हलकं झाल्यासारखं वाटायला लागलं आणि तिचंच सांतवन करावंसं वाटायला लागलं.\n‘ती’ चायनीज होती. शिकायला पुण्यात आली व तिथेच नोकरीला लागली. तिच्याशी फक्त कामापुरतेच बोलणं होत असे. बरेच वर्ष पुण्यात काढल्यामुळे बोलता येत नसलेतरी तिला मराठी कळते असे काहीजण म्हणायचे.\nत्या कठिण समयी तिने माझ्या दु:खावर जी फुंकर व मनावर जो चटका दिला, त्यामुळे आपल्याहूनही कमनशिबी लोकं आहेत याची जाणीव झाली. त्यासाठी ‘ती’ चे आभार मानायचे मात्र राहूनच गेले.\nप्रवर्ग : Authors, असंच काहीतरी, आठवण, आदरांजली, गुज मनीचे…, नाती-गोती, पुणे, मैत्री, Friendship, Obituary, Pune, Relations\n‘ती’ कोणाच्यातरी ओळखीने आली होती. तिला थोड्या दिवसांसाठी पुण्यात रहायची सोय हवी होती. आमच्या शेजारच्या खोलीत काही दिवस रहायची आजींनी परवांगी दिली आणि ती आमच्या शेजारी रहायला आली. ती B.A.M.S. डॉक्टर होती, निदान तसे तिने सांगितले तरी होते आम्हा सगळ्यांना…\nमाझी तिच्याशी हळूहळू मैत्री झाली. बोलायला ठीक होती ती. आमच्याच मेसमधे तिने डब्बा सुरु केला. रात्री एकत्र जेवण करुन गप्पा-टप्पा होत असत. ती सातार्‍याची होती. कोणतातरी छोटा कोर्स (बहुदा आयुर्वेदचा असावा) करण्यासाठी ती पुण्यात होती. तिचा एक प्रियकर असल्याचे कळले. तो सुद्धा डॉक्टर होता. त्याच्याबद्दल बोलताना ती वेगळ्याच विश्वात रमत असे. तो पुढच्या महिन्यात मेडिकल कॉन्फरंस् करिता पुण्यात येणार होता. आपटे रोडवरील एका हॉटेलमधे तो नेहमी उतरतो असे ती म्हणली.\nकधी कधी तिचे वागणे विचित्र वाटायचे. हिला काहीतरी प्रोब्लेम आहे का अशी शंका यायची. अचानकपणे तिने एक दिवस जागा सोडली. आमच्या घरमालक आजींना कुठूनतरी बातमी कळली कि ‘ती’ घटस्फोटीत होती. माहेरच्यांनी हिच्याकडे पाठ फिरवली होती. मला तिची एकीकडे दया आली, दुसरिकडे विचार आला की ती आम्हला खरं सांगू शकली असती…की काही सांगण्या पलिकडचे होते न जाणो काय त्रास होता तिला.\nतिने तिचा सातार्‍याचा फोन दिल होता तिकडे मी कॉल केला तर तो फोन भलत्याचाच निघाला. तो तिच्या घरचा नंबर नव्हताच. दुसर्‍या महिन्याच्या तिने सांगितलेल्या तारखेला मी त्या आपटे रोदवरील हॉटेल मधे गेले आणि तिच्या प्रियकराच्या नावने रुम बूकिंग आहे का याची चौकशी केली. त्या नावाने कोणतेच बूकिंग नव्हते. म्हणजे ती जे काही बोलली, वागली ते सगळे खोटं होते की तसे वागण्यात तिचा काही नाईलाज होता की तसे वागण्यात तिचा काही नाईलाज होता तिची दया आली आणि थोडा रागही…कदाचित ती वाईत प्रसंगातून जात होती, तिचा कोणी आधारही नसेल, किंवा ती जीवनाकडून तेच deserve करत असेल. काही कळायला मार्ग नव्हता.\nमला तिला जाणून घायचे होते, समजून घायचे होते.. कदचित तिला आधार द्यायचा होता. तिच्या आयुष्यात जे काही झाले ते सगळे विसरुन नविन सुरुवात कर असे सांगायचे होते. आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे – कोणी विश्वास ठेवला तर त्याला पात्र ठर हे सांगायचे होते.\nआणखी ३-४ वेळा तिचा फोन लावला पण तिच्याशी काहीच संपर्क झाला नाही. आणि या पुढे कधी होणार नाही. ‘ती’ एक गूढच होती.\nप्रतिक्रिया : 2 Comments »\nटॅग्स: ती, व्यक्ति, व्यक्तिचित्र, व्यक्तिरेखा, व्यक्ती, स्त्री शक्ती, स्त्रीरेखा, she, woman, woman power, women, women power\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, मैत्री, Friendship, Pune\nनविन घराचा ताबा मिळाला. पुण्यात घर व्हावे ही एका तपापासूनची इच्छा…ते स्वप्न आज सत्यात उतरले.\nभाऊ, बहिण, आई यांनी घराचा ताबा घेतला. गुरुजींना बोलावून गणेशपुजन केले. संध्याकाळी माझ्या जवळच्या मैत्रिणी आल्या होत्या. मी विडियो-चॅटवर घर पाहिले, सगळे बघत होते, सर्वांशी बोलले. खूप आनंद झाला. माझ्या आईने व बहिणीने घरीच पाव-भाजी केली.\nमाझ्या आईच्या चेहर्‍यावरचा आनंद बघून मला समाधान वाटले. राहून-राहून माझ्या पपांची उणीव जाणवत होती. त्यांच्या चिऊचे घरटे बघायला ते आज हवे होते.\nमी तिकडे नसतानाही माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणी आपल्या घरच्यांसहित आवर्जून आल्या. मनं भरुन आले होते.\nदेवाचे शतश: आभार- हा दिवस दाखविल्याबद्दल, घर झाल्याबद्दल आणि माझ्यावर इतके प्रेम करणारी माणसे मला दिल्याबद्दल\nप्रतिक्रिया : 1 Comment »\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, General, Pune, Relations\nशेवडे बोळातला फ्लॅट ही तात्पूर्ती सोय होती. महिन्या अखेरीला तो फ्लॅट सोडून नविन जागेत जायचे होते.त्या आधी नविन जागा शोधायचा खटाटोप होता. महिनाभर सकाळ-संध्याकाळ नविन जागेच शोध हाच उद्योग होता माझा आणि प्रज्ञाचा. बोळात १-२ ठिकाणी सांगून ठेवले होते की कोणाला कुठे पेईंग गेस्ट हव्या आहेत असे कळले तर आम्हाला सांगा. काही एजंटस् ना पण भेटून आलो. असे करत करत महिना संपत आला पण जागेची विवंचना काही सुटली नव्हती. दुपारी मेसचा डब्बा घेऊन आलो आणि जेवायला बसणार तोच एक मुलगी आम्हाला शोधत आली. नाव ‘कविता कुंटे’. तिने सांगितले एका आजींकडे २ मुलींसाठी १ खोली रिकामी होतेय, आम्हाला ती तिकडे घेऊन जाऊ शकते. आम्ही संध्याकाळची वेळ ठरवली आणि तिच्याबरोबर चालत निघालो. रस्त्यात आमचे बोलणे सुरु होते. कविताचे घर शेवडे बोळातल्या एका वाड्यातल्या जागेत होते. तिची मोठी बहिण डिलेवरीसाठी माहेरी आली होती, कविताची कसलीशी परिक्षा होती…जागे अभावी व कविताला अभ्यास करता यावा म्हणून ती या आजींकडे महिना-दीड महिना रहिली. तिला कळले आम्हाला जागेची गरज आहे आणि निघताना आजींनी कोणी मुली माहित असल्यास सांग असे तिला म्हणाल्या असणार. मी आणि प्रज्ञा आम्ही आधीच ठरवून टाकले होते की जागा जशी असेल तशी, आवडो न आवडो पक्की करुन टाकायची…दुसरा काही पर्याय नव्हताच.\nशुक्रवार पेठेतल्या ‘श्रीशोभा’ नावाच्या मोठ्या बंगल्यासमोर आम्ही आलो आणि पाहताक्षणी त्या घराच्या प्रेमात पडलो. आत शिरलो. कविताने आजींशी ओळख करुन दिली. आजींचे वय ८३-८४ च्या घरात होते, ठेंगणीशी मूर्ती, गोरीपान कांती, पांढरे केस, थरथरते हात, फेंट रंगाची कॉटनची काष्टाची नऊवारी साडी, डोळ्यांवर जाड भिंगाचा – सोनेरी फ्रेमचा चष्मा, पायात सपाता, खणखणीत आवाज, सुस्पष्ट बोलणे, चेहर्‍यावर श्रीमंतीचे तेज आणि त्या जोडीला डोळ्यात मिश्किल भाव. अशा या आजी होत्या.\nआजींनी आमची मोघम चौकशी केली – कोणत्या गावच्या, काय शिकता, वगैरे. खोली वरच्या मजल्यावर होती. आम्ही वर खोली बघायला गेलो. २ मुलींना पुरेल एवढी खोली, त्यात २ खाटा, गाद्या, भिंतीवर आरसा असलेले ड्रेसींग टेबल, एक भिंतीतले पुस्तकांचे कपाट, एक खाऊ ठेवायचे, आणि खोली बाहेर समोर एक कपड्यांची कपाटे, हवेशीर जागा, खिडकीतून दिसणारी ‘महाराणा प्रताप’ बाग आणि वर्दळीचा ‘बाजीराव’ रस्ता. खोलीला लागून मोठी गच्ची, त्यात फुलंझाडांच्या अनेक कुंड्या, गच्चीच्या एक कोपर्‍यात एटॅच्ड् टॉयलेट-बाथरूम. आम्ही खाली आलो आणि आजींना सांगितले की रूम आम्हाला आवडली आणि भाडे ठरवून टाकले.\nदोघींच्या प्रत्येकी २ बॅगस् घेऊन ३१ ऑक्टोबर १९९९ ला संध्याकाळी आम्ही आमचे बस्थान नविन जागेत हलविले. ४ ठिकाणी चौकशी करुन नविन मेसचा डब्बा लावला. टेलिफोन एक्सचेंज या कॉलनीला लागून होते, त्यामुळे रात्री ८ नंतर एस. टी. डी हाफ रेट मध्ये घरी रत्नागिरीला फोन करणे सोयीचे झाले होते. शनिवार-रविवार आजींकडे घरुन फोन येत असे. नविन जागेशी, आजींशी आम्ही जुळवून घेत होतो. हा बंगला ३ मजली होता. खालच्या फ्लोअरवर बरेच जुने असे २ भाडेकरु, मधल्या फ्लोअरवर आजी, आणि टॉप फ्लोअरवर आमच्या खोल्या आणी गच्ची. आजींच्या मजल्यावर एक मस्त अर्ध-गोलाकर, ग्रीलने बंदिस्त केलेली बालकनी होती. तिथे एका वेताच्या खुर्चीवर आजी संध्याकाळी बसत असत. आमची खोली ही वास्तविकरित्या एका मोठ्या खोलीची अर्धी खोली होती, लाकडाचे पर्मनंट पार्टिशन होते आणि त्यालाच एक दार होते जे नेहमी बंद असे. ती उरलेली दुसरी जागा आमच्या जागेपेक्षा जराशी मोठी होती आणि तिला स्वतंत्र दार होते जे गच्चीत उघडत होते. त्या जागेत कोणी परदेशी संस्क्रुत स्कॉलर ६ महिने येऊन रहात. हा बंगला आजींच्या नातेवाईकाने स्वत: ४० वर्षांपूर्वी बांधला होता. पुण्यात झालेल्या भूकंपामुळे त्या घराला एक चीर गेली होती. परंतु त्याच्या भक्कम बांधकामामुळे फक्त एका चीरेवरच निभावले होते. खूपच सुंदर घर होते ते.\nआजींना त्यांच्या घरचे सगळे ‘एमी’ म्हणत आणि ती हाक देखील ‘ए एमी’ अशी एकेरी असायची. मी एकदा त्यांना विचारल्यावर त्यांनी हे ‘एमी’ नाव कसे पडले ते सांगितले. त्यांचे माहेरचे नाव ‘विमल’ होते. घरचे सगळे याच नावाने हाक मारत. त्यांचा मुलगा जेव्हा बोलायला लागला तेव्हा तो ते एकून बोबडया बोलात ‘विमल’ चे ‘एमल’, ‘एमील’ असे म्हणू लागला आनि शेवटी ते ‘एमी’ असे नाव पडले. आजींचा मुलगा हा पुण्यातला मोठा उद्योगपती आहे, आजींना सुना-मुली, नात-नाती, पंतवंड आहेत. नाती आमच्याहुन मोठ्या, लग्न होऊन सासरी गेलेल्या. आम्ही ज्या खोलीत रहात होतो ती त्या २ नातींचीच खोली होती. म्हणूनच दोन मुलींना लगेल असे सगळे होते त्या आमच्या खोलीत.\nआजी बोलायला एकदम छान होत्या, शिस्तीला कडक होत्या. ७-७:३० पर्यंत घरी आलेच पाहिजे असा नियम होता. विकेन्डला थोडा उशीर चालत असे. आजींचे विचार सुधारीत होते, नव-नविन माहिती जाणून घेण्याची आवड होती. संध्याकाळी कधी कधी आम्ही गप्पा मारत बाल्कनीत बसत असू. आजी भारत, अमेरिका, युरोप सगळं फिरल्या होत्या. एवढेच काय तर त्यांचे नातजावई आर्मी मध्ये होते म्हणून त्या त्यावर्षी पुण्याहून ट्रेनने जम्मू-काश्मिर चा दौरा करुन आल्या. वाघा बॉर्डर बघून आल्या. त्यांचा उत्साह दांडगा होता.\nदर दिवशी पहाटे ५:३० ला उठून, चहा करत, दूध तापवत, फडके दूधवाला दूधाची पिशवी आणि पेपरवाला मुलगा ‘सकाळ’ या दोन्ही गोष्टी, जिन्याला शंकरपाळी सारख्या डिझाईनची भोके होती, त्यात ठेवून जात. मग चहा तयार झाला की आजी ते आत घेऊन जात. त्यांच्याकडे नेहमी आदल्या दिवशीची दूधाची पिशवी असे जी त्या आजला तापवत. कालची आजला, आजची उद्याला असे काहीसे. आजची नविन दूधाची पिशवी फ्रीजमध्ये ठेवत असत. किटलीत चहा घेऊन गादीवर पपेर वाचत त्या चहा घेत. उजेडासाठी एक जुना टेबल लॅम्प असे. दुपारी पूर्ण जेवण, अगदी दही-ताकासकट. संध्याकाळी ७-७:३० ला फक्त एक कप दूध, एखादे बिस्किट किंवा ब्रेड स्लाईस असा हा त्यांचा आहारक्रम आम्ही बघत आलोय. आजींचे करणे सुग्रण होते. वेगवेगळ्या वड्या करत असत. आंब्याच्या मौसमात कोकणातून आंब्याची पेटी येत असे, नातवा-पंतवंडांसाठी त्या भरपूर साखरांबा करायच्या आणि ज्याच्या-त्याच्या घरी पोस्त करायच्या.\n२००० साली एप्रिलमध्ये मला नोकरी लागली. मी icici बॅंकेत खाते काढले. ए.टी.एम. कार्ड नविन होते तेव्हा आणि मला या नविन गोष्टींचा भारी सोस. आजींना मी ए.टी.एम. काय भानगड आहे व ते कसे वापरले जाते ते एकदा सांगितले आणि ते एकून त्या एकदम अचंबीत झाल्या. “मी पण येईन एकदा ए.टी.एम. सेंटरला” असे त्या म्हणाल्या. सकाळ पेपरच्या ‘वाचकांचा पत्रव्यवहार’ यात त्या काही काही लिहून त्या पाठवायच्या. कुठे आपली मते, कुठे कॉलनीतले प्रॉब्लेम्स, कुठे काय. गणपतीमध्ये रात्री ११ नंतर लाऊड स्पीकर बंद ठेवावेत म्हणून त्या गणपती आधीच पुणे पोलिस कमिशनर ला भेटून लेखी अर्ज देऊन यायच्या. याचा जेवढा उपयोग होणार तेवढाच व्हायचा पण यांना समाधान असे की आपण आपले कर्तव्य करुन आलो.\nअसाच एक किस्सा आठवतो – एकदा आजी फुथपाथवरुन चालल्या होत्या. कोणालातरी दुर्बुद्धी झाली असेल त्याने गाडी फुथपाथवर चढवून पार्क केली होती. आजींना राग आला. त्यांनी समोरुन येणार्‍या शाळकरी मुलाला थांबवले आणि त्याच्याकडून वहीचा कागद-पेन घेऊन, “ही जागा चालण्याकरिता आहे. वहाने लावण्यासाठी नाही. असे करुन वयोवृद्धांची गैरसोय करु नये.” अशी चिठ्ठी लिहिली व त्या गाडीच्या वायपर वर लावून आल्या.\nत्यांच्या शिस्तीचा आम्हालाही कधीतरी कंटाळा येई, याचा अर्थ आम्ही बेफाम होतो असा नाही. त्या शिस्तीचे महत्त्वही कळत होते. माझे इन-मीन तीन मित्र घरी यायचे. घरी म्हणजे दारात. वर त्यांना प्रवेश नव्हता. आजींना आधी त्यांचा राग यायचा. कदाचित बेल वाजवली की दार उघडायचा त्यांना त्रास होत असावा. मग बर्‍याच वेळेस त्या आम्ही असतानाही रागाने नाही आहोत असे सांगून टाकायच्या. थोड्याच दिवसात आम्ही थिल्लर मुली नाही आणि हे आमचे फक्त मित्रच आहेत हे पटले आणि नंतर त्यांचा राग कमी झाला.\nत्यांचा आमच्यावर नंतर इतका विश्वास बसला की ३-४ वेळा संपूर्ण घराची जबाबदारी आमच्यावर टाकून त्या बिंधास्त फिरायला गेल्या. काश्मिरला गेल्या तेव्हा, आजारी पडून मुलाकडे-मुलीकडे रहायला गेल्या तेव्हा. पण कधी काही गैर फायदा घ्यावा असे मनातही आले नाही. किचन वापरची आणि कधी आजारी पडलो तर खिचडी करुन खायची मुभा होती. तसा आमचा मेसचा डबा होताच. कधीतरी आजी थोडीशी भाजी देत असत. रात्री हॉलमध्ये एकत्र आम्ही अधेमधे टि.व्हि बघायला जात असू.\nपाकिस्तानवर आजींचा फार रोश होता. राजकारणात भयंकर इंटरेस्ट. वाजपेईंना पत्र पाठवून झाले होते. मस्करीत म्हणायच्या एक-एक बंदुक देऊन सीमेवर पाठवले पाहिजे आपल्या लोकांना, पाकड्यांना ठार करायला. आणि हातात बंदुक मिळाली तर ह्या वयात देखील असे काही करायला डगमगणार नाहीत अशी आम्हाला खात्री होती. त्या दरम्याने मला एका पोलिसाच्या जीपने टक्कर दिली आणि अपघात झाला. मी त्या पोलिसाची, पोलिस कमिशनरकडे तक्रार केली आणि त्याला शिक्षा झाली. अन्याया विरुद्ध लढा दिला या सगळ्या प्रकरणावर आजी बेहद्द खुष झाल्या होत्या.\nआजींना स्वच्छता फार प्रिय. त्या स्वत: वर येऊन आमची रूम स्वच्छ आहे का ते बघत असत. आमची रुम नेहमीच स्वच्छ असायची. नियमित केर काढायचो, आठवड्यातून एकदा लादी पुसायचो. त्यांना खात्री पटल्यावर त्यांनी रुम चेक करणे सोडले. रूम मध्ये कॉम्पूटर आल्यावर रुमला कुलुप लावायला परवानगी मिळाली.\nत्यांच्या मुलाचे नाव ‘श्रीनिवास’ आणि मुलीचे ‘शोभा’ म्हणून घराचे नाव ‘श्रीशोभा’ होते हे त्यांनी सांगितले. कधी कधी आजी पूर्वीच्या आठवणींमध्ये रमून जात आणि आमच्याशी बोलत्या होत. स्वत:च्या नवर्‍याचा उल्लेख ‘शोभा आत्याचे वडिल’ असा करत. त्यांच्याबद्दल सांगत. त्यांच्या स्म्रुतीदिना दिवशी त्या घरी भजनाचा, व्याख्यानाचा किंवा गाण्याचा प्रोग्राम ठेवत. आम्हाला नेहमी आश्चर्य वाटायचे की एवढी सुबत्ता असतानाही एमी एकट्या का आणि कशा रहातात. नंतर कळले की त्यांचे घर हेच त्यांचे सोबती आहे. त्यात त्यांच्या संसाराच्या, चांगल्या-वाईट दिवसांच्या असंख्य आठवणी दडलेल्या आहेत. एवढ्या वयात देखील त्या घरातील प्रत्येक बाबीवर जातीने लक्ष देत व देख-रेख ठेवत.\n९ मे ला आजींचा वाढदिवस आम्ही साजरा करायचो. अशाच एका वाढदिवसला त्यांच्या मुलाने हिरवट रंगाची नवी कोरी ‘झेन’ पाठवली होती त्यांना घेऊन जायला. त्यांचा ठरलेला ‘पंडित’ नावाचा ड्रायवर असे जो आजींना नेहमी आणायला-सोडायला येत असे. तशाच ‘विठाबाई’ म्हणून एक म्हातार्‍या बाई आजींकडे खूप वर्षांपासून घर कामाला होत्या.\nआजींना सगळे ओळखत होते. पोस्टमन पासून ते आसपासच्या परिसरातले सगळेच. कोलनीमध्ये पण त्यांचा रुबाब होता. दर दिवशी संध्याकाळी आजींकडे कॉलनीतल्या बायका जमायच्या आणि रामायणाचे की गीतेचे वाचन करायच्या. गंमत आठवतेय – परिक्षा संपवून दोन-अडीच महिने प्रज्ञा सुट्टी लागली की रत्नागिरीला जात असे. मग आम्ही एकमेकींना पत्र लिहायचो. एकदा तिने फक्त ‘१३१८, शुक्रवार पेठ, पुणे’ एवढाच पत्ता घालून पत्र टाकले, ‘बाजीराव रस्ता’ हे घालायचे ती विसरली तरी ते पत्र बरोबर पोहोचले. म्हणून म्हणाले आजी फेमस होत्या आमच्या.\nआजींना तब्येतीमुळे मुलाकडे रहाण्याचा निर्णय घेणार होत्या म्हणून आम्ही ती जागा सोडायचे ठरवले. तब्बल ३.५ वर्षांचा ऋणानुबंध होता. त्या जागेवर प्रेम आणि आजींवर श्रद्धा जडली होती. त्या वास्तूत आम्ही आमच्या आयुष्याच्या घडणीतले सोनेरी क्षण जगलो होतो. त्या परिसरात वाढलो होतो. नंतर पुण्यातल्या बर्‍याच ठिकाणी राहिलो. आता तर स्वत:ची घरं झाली माझी आणि प्रज्ञाची पण अजूनही बाजीराव रस्त्यावर गेलो की जो आपलेपणा जाणवतो तो इतरत्र कुठेही नाही. तिथून सोडून गेलो तरी त्या रस्त्यावरुन जाताना, बागेसमोर थांबुन “ती दिसतेय ना ती आमची रूम” असे त्या खोलीकडे बोट करत आम्ही जणू ‘मस्तानी महाल’ किंवा ‘शनिवार वाडा’ दाखवतोय अशा थाटात सोबतच्या नातेवाईकांना/मित्र/मैत्रिणींना दाखवत असू.\nतिथून निघलो ते चांगल्यासाठी… आजींचे आशिर्वाद घेऊन. आम्ही दोघीही खूपच साध्या-सरळ होतो (अहो, अजूनही आहोत). फाजिल चोचले करायला वेळ आणि पैसा दोन्ही नव्हता. काहीतरी चांगले करावे, बनावे हेच ध्येय समोर होते. प्रज्ञाचे शिक्षण सुरु होते आणि माझी तर दुहेरी कसरत – नोकरी व शिक्षण दोन्ही. एन्जोयमेन्ट केलीच नाही असे ही नाही. त्यावेळी कपडे घेण्यापेक्षा एखादे अभ्यासाचे पुस्तक विकत घेणे जस्त होत होते. अभ्यास-नोकरी-पुस्तकं-कॉम्पूटर-मेस चे जेवण करता-करता गप्पा, या व्यतिरिक्त काहीच करमणूक नव्हती. गरजा कमी होत्या आणि ते कमी गरजांचे आयुष्य आनंदी होते.\nआम्ही ती जागा सोडली आणि काही वर्षात ते घर पाडून तिथे नविन बिल्डिंग बांधली जातेय हे कळले आणि मनं हळहळले. आपले घर पाडत आहेत याचा आजींना कित्ती त्रास झाला असेल याची कल्पनाच करवेना. रस्त्यावरुन दिसणारी आमची ती खोली, ती खिडकी कायमची नाहिशी झाली. नंतर उभ्या राहिलेल्या बिल्डिंग बद्दल आदर असण्याचे कारण नव्हते. शेजारच्या ‘माई जोशी’ यांच्या कडून एमींची चौकशी करत होते. एमी आता फार थकल्यात हेच समजत असे. खूप वेळा त्यांना भेटायचे ठरवले पण राहून गेले.\nपुण्यातले वाडे पाडून त्या जागी नविन इमारती उभ्या राहातात हे अनेक वेळा वाचले होते पण त्या जुन्या जागी राहणार्‍यांना घर तुटताना काय वाटत असेल याचे दु:ख आम्ही आमचे स्वत:चे घर नसतानाही अनुभवले. एमींसारख्या अनेक वृद्धांना ते हयातीत बघावे लागले हे न जाणो कोणत्या जन्माचे भोग होते.\nजग कित्ती लहान आहे याचा अजून एक अनुभव आला. २००९ मध्ये मी कामानिमित्त अमेरिकेत आले. डॅलसहून मुंबईला परतत होते आणि एअरपोर्ट वर ओळखीचे चेहरे दिसले. आजींचा मुलगा रमेश काका आणि त्यांची बायको होते. आजींची नात डॅलसला असते, तिकडे राहून ते पण परत चालले होते. दोघेही आपुलकीने बोलले. बोलून झाले आणि त्यांनी काजू कतरीचा एक पुडा हातत दिला आणि म्हणाल्या “हा घे तुला”. परक्या देशी आणि इतक्या वर्षांनंतर भेटून देखील त्यांचे हे वागणे मनाला आनंद देऊन गेले. आजींनी कधी तोंडावर स्तुती केली नाही पण मला कळले की त्यांनाही आमच्याबद्दल काहीतरी वाटत होते, काही भावना होत्या.\nमागच्या महिन्यात एमी गेल्याचे कळले…ते ही फेसबुकवर. लगेच ती बातमी कन्फर्म करुन घेतली. दु:ख झाले. खूप आठवणी मनात दाटून आल्या आणि गहिवरुन आले.\nत्यांच्या विषयी काही लिहावे वाटले, त्या घरा विषयी लिहावे वाटले. आज ते घर नाही, ती आमची खोली नाही, ती सुंदर बालकनी नाही आणि त्या एमी ही नाहीत. पण मनात अजूनही सगळे अगदी जसेच्या तसे आहे….ते घर, आमची खोली, त्यातल्या आमच्या वस्तू, ती बालकनी, त्या वेताच्या खुर्चीवर बसलेल्या आमच्या आजी आणि त्यांच्याशी गप्पा मारत बसलेल्या आम्ही दोघी…\nप्रतिक्रिया : 20 Comments »\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, आदरांजली, गुज मनीचे…, नाती-गोती, पुणे, Friendship, General, Pune, Relations\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1169", "date_download": "2018-04-25T21:37:20Z", "digest": "sha1:RT2MH5EGWUUYWNGQJ4A5NA5D6FXMZBRU", "length": 20657, "nlines": 103, "source_domain": "mr.upakram.org", "title": "समर्थ रामदास | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nरामनवमी इ.स. १६०८ साली रामदासांचा जन्म झाला होता. थोडक्यात आज त्यांची ४०० वी जयंती आहे. वयाच्या बाराव्या वर्षी नारायण ठोसर नामक मुलगा स्वतःच्या लग्नातून पळून गेला आणि १२ वर्षे देश पालथा घालून त्याचा कालांतराने \"रामदास\", पुढे \"समर्थ रामदास\" झाला.\n\"दिसामाजी काहीतरी ते लिहावे..\" ह्या स्व-उक्तीप्रमाणे रामदासांनी ग्रंथसंपदा निर्माण केली. दासबोध, मनाचे श्लोक, करूणाष्टके, इत्यादी ग्रंथसंपदा पाहील्यास समजते की त्यात शिष्ठाचार, वर्तन, मानसीक संतुलन ठेवणे इत्यादी गोष्टींमधे पण अनेक उपयुक्त सल्ले आहेत. अर्थात हे सर्व करत असताना ते रामाच्या/देवाच्या नावाने करण्यात आले आहे, हे वेगळे सांगायला नको. त्या व्यतिरीक्त जे कोणी गौरी-गणपतीत, नवरात्रात इतर धार्मिक प्रसंगी आरत्या म्हणत असतील त्यांना गणपतीची, शंकराची, नवरात्राची वगैरे आरत्या माहीत असतीलच. संभाजीला लिहीलेले पत्र तर प्रसिद्धच आहे आणि मंगेशकर बंधु-भगिनींमुळे ते अजून प्रसिद्ध झाले.\n\"भज गोविन्दम्\", म्हणणारे शंकराचार्य, \"एकतत्व नाम दृढ धरी मना हरीसी करूणा येईल तुझी\", म्हणणारे ज्ञानेश्वर, यांच्याच आणि अशाच मधल्य काळातील अनेक संतांच्या भक्तीसंप्रदायातील \"नाम महात्म्य\" रामदासांनी धुडकारून आपलेच वेगळे सांगायचा प्रयत्न केला नाही. पण व्यवहारज्ञान हे त्यांनी भक्तिशी जोडले. भावणारे काही व्यावहारीक श्लोक येथे देतो:\nमनाचे श्लोकः (स्वतःच्या मनाला आळवणारे श्लोक हा कदाचीत एकमेवाद्वितिय प्रकार असावा)\nमना वासना दुष्ट कामा न ये रे मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ मना सर्वथा नीति सोडू नको हो मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ मना सर्वथा नीति सोडू नको हो मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥\nमना पापसंकल्प सोडूनि द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा॥ मना कल्पना ते नको वीषयांची मना सत्य संकल्प जीवी धरावा॥ मना कल्पना ते नको वीषयांची विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥\nनको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू॥ ६ ॥\nमना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच सोशीत जावे ॥स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना बोलणे नीच सोशीत जावे ॥स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥\nसदा सर्वदा देव सन्नीध आहे कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥ ३६ ॥\nसदा सेवि आरण्य तारुण्यकाळी मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी॥ चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी॥ चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥ ५४ ॥\nदासबोधः (अनेक मार्मिक गोष्टी वाचायला मिळतात\n साध्य जनीं ॥ ३ ॥\n हें तों प्रत्ययास येतें कष्टाकडे चुकावितें हीन जन ॥ ४ ॥\nआधीं कष्टाचें दुःख सोसिति ते पुढें सुखाचें फळ भोगिती ते पुढें सुखाचें फळ भोगिती आधीं आळसें सुखावती त्यासी पुढें दुःख ॥ ५ ॥\n कळलें पाहिजे ॥ ६ ॥\n ते कठीण काळीं मरोन जाती दीर्घ सूचनेनें वर्तती तेचि भले ॥ ७ ॥ (दशक १८, समास ७)\nबुद्धी दे रघुनायका: (रामाला बुद्धी मागत असताना अप्रत्यक्षपणे आपल्यात काय हवे आहे ते सांगितले आहे)\nयुक्ति नाही बुद्धि नाही विद्या नाही विवंचिता॥ नेणता भक्त मी तुझा विद्या नाही विवंचिता॥ नेणता भक्त मी तुझा\nमन हे आवरेना की वासना वावडे सदा॥ कल्पना धावते सैरा वासना वावडे सदा॥ कल्पना धावते सैरा\n कार्यभाग कळेचिना॥ बहुत पीडिलो लोकी\n वाचिता चुकतो सदा॥ अर्थ तो सांगता येना\n सुचेना दीर्घ सूचना॥ मैत्रिकी राखता येना\n सर्वहि लोक हासती॥ वीसरु पडतो पोटी\nचित्त दुश्चित होता हे ताळतंत्र कळेचिना॥ आळसू लागला पाठी ताळतंत्र कळेचिना॥ आळसू लागला पाठी\nसमर्थ रामदासांच्या चरित्रविषयी अजून माहिती वाचायला आवडेल.\nमना वासना दुष्ट कामा न ये रे मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ मना सर्वथा नीति सोडू नको हो मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ मना सर्वथा नीति सोडू नको हो मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥\nमना पापसंकल्प सोडूनि द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा॥ मना कल्पना ते नको वीषयांची मना सत्य संकल्प जीवी धरावा॥ मना कल्पना ते नको वीषयांची विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥\nनको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू॥ ६ ॥\nमना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच सोशीत जावे ॥स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना बोलणे नीच सोशीत जावे ॥स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥\nहे कळते पण वळायचे काय हो\nसंत वाड्मय, तत्वज्ञान वगैरे योग्य संदर्भात घेता आले नाही तर घेऊ नये पण चुकीचे नक्कीच घेऊ नये\nमना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच सोशीत जावे ॥स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना बोलणे नीच सोशीत जावे ॥स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥\nअसे ज्या रामदासांनी म्हणले आहे त्यांनीच दासबोधात राजकारणनिरूपण करताना खालील ओळी लिहील्या आहेत:\n(अर्थात खालील ओळी बाकीचे न वाचता वाचल्या तर \"आउट ऑफ कॉन्टेक्स्ट\" ठरू शकते\n झाडावी परी ते कळों नेदावी कळकटेपणाची पदवी असों द्यावी ॥ १२ ॥\nहुंब्यासीं हुंबा लाऊन द्यावा टोणप्यास टोणपा आणावा लौंदास पुढें उभा करावा दुसरा लौंद ॥ २९ ॥\n अगत्य करी ॥ ३० ॥\nजैशास तैसा जेव्हां भेटे तेव्हां मज्यालसी थाटे इतुकें होतें परी धनी कोठें दृष्टीस न पडे ॥ ३१ ॥\n>>समर्थ रामदासांच्या चरित्राविषयी अजून माहिती वाचायला आवडेल.<<\nरामदासांच्या दुर्मीळ चरित्रग्रंथाच्या, तीन खंड आणि सात कांडे असलेल्या, अनंतदास रामदासी यांनी लिहिलेल्या व पंथाचा ज्ञानकोशच अशा \"श्री दासायन\" ची पुनर्मुद्रित आवृत्ती, मोरया प्रकाशनने डोंबिवलीत १४ एप्रिलला २००८ रोजी प्रकाशित केली आहे. मूळ किंमत ३०० सवलतीत २०० रुपये. --वाचक्‍नवी\nद्वारकानाथ [15 Apr 2008 रोजी 07:14 वा.]\nरामदास स्वामी म्हणजे प्रचंड असेच म्हणायला हवे. ग्रंथसंपदा, मार्गदर्शन, राजकिय परिस्थितीची जाणीव, धर्म जागृती , अखंड भ्रमण इत्यादी इत्यादी.\nरामदास स्वामींचा आणि माझा पहिला परिचय तो नाथमाधवांच्या कथानकातून झाला. अनेक गोसावी, सन्यासी आणि मावळे यांच्या एकोप्यातून स्वराज्याचा श्री गणेशा इत्यादी वाचायला मला आजही आवडेल. ३० वर्षापूर्वी या कादंबर्‍या वाचताना मन किती भारावुन जात असेल याची आजही आठवण येते.\nसज्जन गडाची भेट हा माझ्या मनातील दुसरा अमुल्य ठेवा आहे.\nक्रियेवीण वाचाळता व्यर्थ :)\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [21 Apr 2008 रोजी 14:34 वा.]\nजगी सर्व सूखी कोण आहे विचार मना तूंचि शोधून पाहे \nमना त्वांचि रे पूर्वसंचीत केलें तयासारिखें भोगणे प्राप्त झाले \nफुकाचे मुखी बोलतां काय वेंचे दिसंसीस अभ्यंतरी गर्व साचे \nक्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे विचारे तुझा तूंचि शोधून पाहे \nअसे म्हणणारे संत रामदासांची ''मना सज्जना भक्तीपंथाचे जावे'' इथून ओळख झाली.\nती आता संत साहित्याचे निमित्ताने पुन्हा पुन्हा होत असते. शिवकालीन विषयाची निगडीत कवी म्हटले की समर्थ रामदासांची हटकून आठवण होते. त्या विषयीची चर्चा कधीच न संपणारी आहे. तत्कालीन राजकीय परिस्थितीविषयी इतर संताच्या तुलनेत रामदास अधिक जागृक होते. हे मत कोणासही अमान्य होणारे नाही. इतकेच नव्हे तर भागवत धर्माला तेव्हाच्या परिस्थितीनुरुप महाराष्ट्रधर्माचे वळण लावले. 'तुकारामांचे कार्य जिथे संपते तिथून रामदासाचे कार्य सुरु होते' हे ल. रा. पांगारकरांचे मत सर्वज्ञात आहेच.\nसमर्थ रामदास परंपरावादी होते, एकाच वर्गाचे पुरस्कर्ते होते इत्यादी इत्यादी आक्षेप सोडून द्या. त्यांच्या लेखनाचा व्याप दांडगा आहे, ' मायब्रम्हलक्षण' या सारख्या तात्त्विक विषयापासून ते ' बाग कशी करावी, इमारत कशी बांधावी' असे अनेक विषय त्यांनी हाताळले आहेत असे म्हणतात.\nमात्र दासबोध, मनोबोधातील त्यांच्या काही ओव्यांना सुभाषिताचा अर्थ प्राप्त झाला आहे.\n'आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका'\n अंतरी असाव्या नाना कळा '\n'जे जे काही आपणाशी ठावे ते ते इतरांशी शिकवावे \n'यत्न तो देव जाणावा'\nविवेक आणि प्रयत्न यावर विश्वास ठेवणारा संत म्हणजे समर्थ रामदास. त्यांच्या लेखनाबाबत संत अभ्यासक म्हणतात की त्यांच्या करारी स्वभावामुळे त्यांचे लेखन कोमल वगैरे झाले नाही,नसावे. त्याच बरोबर त्यांना लेखनाच्या शुद्धतेकडे लक्ष देण्याची त्यांना गरज वाटली नसावी, म्हणुनच त्यांच्या लेखनात नवनवीन शब्द दिसून येतात. र्‍हस्व-दीर्घाची ओढातान, व्याकरण-छंद यांची पायमल्ली हा दोष तर त्यांच्या ओवीओवीत सापडेल असे संतसाहित्याच्या अभ्यासकाचे मत आहे, त्यांच्या या गुणामुळे तर ते आम्हाला अधिक जवळचे वाटतात. :)\nनिष्क्रिय उदासिनतवर प्रयत्न वादाची शिकवण दासबोध,मनोबोध यातून समर्थ रामदासांनी दिली आहे, आणि समाजविकासाठी या पेक्षा अधिक योगदान कोणते असावे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/rinzai/", "date_download": "2018-04-25T22:13:02Z", "digest": "sha1:HRPPUFHHITPKRK7GAX4HZ5MC7P3YZPOM", "length": 7652, "nlines": 193, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nIvan Fonin च्या सॊजन्यने\nशेवटचे अद्यावत: डिसेंबर 15, 2017\nलेख, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, शिक्षण, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, ग्रीड आराखडा, बातम्या, एक कॉलम, फोटोग्राफी, पोर्टफोलिओ, उजवा साइडबार, अनुवाद सहीत, दोन कॉलम\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://mr.bywiki.com/wiki/%E0%A4%8F.%E0%A4%8F%E0%A4%AE.%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2018-04-25T21:56:50Z", "digest": "sha1:TUA4BCQ5UPOPOFON4XRDONUZBMLUHYHZ", "length": 5649, "nlines": 146, "source_domain": "mr.bywiki.com", "title": "ए.एम.डी. - विकिपीडिया", "raw_content": "\n(ए.एम.डी या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nPublic Company[मराठी शब्द सुचवा]\nजेरी सँडर्स, एडविन टर्नी\nए.एम.डी. (इंग्रजी:AMD) अर्थात 'अ‍ॅडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाईसेस' ही संगणकाचे प्रोसेसर बनवणार्‍या कंपन्यांमध्ये दुसर्‍या क्रमांकाची कंपनी आहे. प्रथम क्रमांक इंटेल (इंग्रजी intel) कंपनीचा लागतो.\nया कंपनीचे ऍथलॉन प्रकारातील ६४ बिट टेक्नॉलॉजीचे प्रोसेसर (AMD Athlon 64) खूप प्रसिद्ध आहेत. सर्व्हरसाठी ही कंपनी ऑप्टरॉन(इंग्रजी: Optron) या नावाने प्रोसेसर बनवते. आज जगात साधारणतः 20% सर्व्हरमधे ए. एम्‌. डी. चे प्रोसेसर वापरले जातात.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/tiger-killed-on-amravati-highway-in-a-truck-accident-278469.html", "date_download": "2018-04-25T21:41:31Z", "digest": "sha1:N7XRAI4TTSXED4K5GZKPGBHZWO4P3JS3", "length": 12397, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ट्रकची धडक लागल्याने अमरावती हायवेवर वाघाचा मृत्यू", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nट्रकची धडक लागल्याने अमरावती हायवेवर वाघाचा मृत्यू\n. वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातील बाजीराव हा वाघ असून तो रस्ता क्रास करताना त्याला ट्रकची धडक लागली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.\n30 डिसेंबर: नागपूर अमरावती हायवेवर सातनवरी येथे एका पुर्ण वाढ झालेल्या तीन ते चार वर्षे वयाच्या बोर अभयारण्यातील बाजीराव या वाघाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे.\nकोंढाळी जवळ नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर बाजारगांव नजीक अज्ञात ट्रकच्या धडकेत सायं 7 वाजता बोर अभयारण्यातील या पट्टेदार वाघाचा मृत्यु झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यातील बाजीराव हा वाघ असून तो रस्ता क्रास करताना त्याला ट्रकची धडक लागली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.\nया वर्षी राज्यात २१ वाघांचा विविध कारणांनी मृत्यू झाला तर देशात ११२ वाघ मृत्यूमुखी पडले. या वाघाच्या मृत्यूमुळे व्याघ्रप्रेमींमध्ये नाराजी आहे. बाजारगांव नजीक कोंढाळी नागपूर लेन वर महामार्ग ओलांडत असताना या 3 ते 4 वर्ष वयाच्या मोठ्या पट्टेदार वाघाला अज्ञात ट्रकने जबर धडक दिली आणि ट्रक चालकाने कारवाईची भीती होईल म्हणून पळ काढला.\nबाजीराव हा वाघ 240 से मी लांब व जवळपास 200 किलो वजनी होता.कोंढाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी फरीद आझमी हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी मृत वाघाचा पंचनामा केले मृत वाघाचे शव विच्छेदन नागपूर येथे करण्यात येणार आहे.\nवनविभागाने दिलेल्या माहितीवरुन सायंकाळी 7 वाजता दरम्यान नीमजी कलमेश्वर रेंजमधून हा वाघ बोर अभयरण्याकडे जात होता. हा वाघ नेहमी महामार्ग ओलंडत असे परंतु आज महामार्ग ओलांतना 200 kg वजन असलेल्या वाघाला आज धड़क बसल्याने त्याचा मृत्यू झाला. याच परिसरात गेल्या महिन्यात एका वाघिणीचा शेतात लावलेल्या वीजेच्या तारात अडकून मृत्यू झाला होता.\nकेंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री आणि प्राणीप्रेमी मनेका गांधी यांनी वाघाच्या अपघाती मृत्यूची दखल घेत दुःख व्यक्त केले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nअमित शहा-सरसंघचालक भेट,चार तास झाली खलबतं\nनामर्दाच्या अवलादांना ठेचून काढू, शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/development-of-the-marketplace-2/", "date_download": "2018-04-25T21:55:15Z", "digest": "sha1:MDZJGB4QXEBGQLKAUWIMZFATFXBAYZFI", "length": 5134, "nlines": 108, "source_domain": "abdulsattar.in", "title": "आठवडी बाजाराचा विकास | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nसिल्लोडच्या आठवडी बाजाराचे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. जवळपासच्या ६० कि.मी. अंतरावरील सर्वात मोठा आठवडी बाजार सिल्लोड येथे भरतो. सध्याच्या जागेवर बाजारात खरेदी-विक्री करणार्यांना जागा कमी पडत आहे. यामुळे बाजाराच्या दिवशी शहरात सर्वत्र कोंडी होते. यामुळे आठवडी बाजार स्थलांतरीत करून तेथे सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील. यासाठी नवीन विकास आराखड्यामध्ये सर्व्हे नं. १२२, १२३ मध्ये ५ एकर जागेवर आरक्षण मंजूर झाले आहे. येथे आठवडी बाजाराचा विकास करून पार्किग, रस्ते, लाईट, धरम काटा, पार्किंग यासारख्या सर्व सुविधा असतील.\nवैशिष्ट्यपुर्ण योजना, वित्तआयोग, नगोरोत्थान योजनेअंतर्गत यासाठी अंदाजे ५० लाख रुपये खर्च करण्यात येईल.\nसिल्लोड ला ११ कोटी खर्चून लवकरच मका प्रक्रिया उद्योग →\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/bhuvneshwar-kumar-to-get-married-481961", "date_download": "2018-04-25T21:49:59Z", "digest": "sha1:KKR7ZVGYJMEN7LIOYMXYAGYQ7OP3AZG5", "length": 15052, "nlines": 136, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मेरठ : टीम इंडियाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार आज लग्नबंधनात अडकणार", "raw_content": "\nमेरठ : टीम इंडियाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार आज लग्नबंधनात अडकणार\nटीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आज विवाहबंधनात अडकणार आहे. भुवनेश्वरची लगीनगाठ नुपूर नागरशी जुळणार आहे.\nकालच मेरठमध्ये मेहंदी आणि संगीत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या भुवनेश्वरनं चांगले ठुमके देखील लगावले. 26 नोव्हेंबरला बुलंदशहर आणि 29 नोव्हेंबरला दिल्लीत शाही रिसेप्शन सोहळा रंगणार आहे, ज्याला टीम इंडियातल्या सदस्यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nमेरठ : टीम इंडियाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार आज लग्नबंधनात अडकणार\nमेरठ : टीम इंडियाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार आज लग्नबंधनात अडकणार\nटीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आज विवाहबंधनात अडकणार आहे. भुवनेश्वरची लगीनगाठ नुपूर नागरशी जुळणार आहे.\nकालच मेरठमध्ये मेहंदी आणि संगीत सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या भुवनेश्वरनं चांगले ठुमके देखील लगावले. 26 नोव्हेंबरला बुलंदशहर आणि 29 नोव्हेंबरला दिल्लीत शाही रिसेप्शन सोहळा रंगणार आहे, ज्याला टीम इंडियातल्या सदस्यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/thane-track-garbage-the-reason-behind-train-derailment-special-story-487199", "date_download": "2018-04-25T21:50:20Z", "digest": "sha1:7OASIRJK5YXFFGUXQMZAZQPHL2DCTUZQ", "length": 14490, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : ठाणे : रुळावरच्या कचऱ्यामुळे मालगाडीचा डबा घसरला", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : रुळावरच्या कचऱ्यामुळे मालगाडीचा डबा घसरला\nकाल ठाणे-दिव्यादरम्यान पारसिक बोगद्याजवळ मालगाडीचा डबा घसरला आणि कामावरून घरी परतणाऱ्या लाखो मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र कालची दुर्घटना ही रेल्वे रुळावरच्या कचऱ्यामुळं घडल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळं रेल्वे रुळाला डम्पिंग ग्राऊंड करणाऱ्यांवर कारवाई कधी असा सवाल विचारला जातोय.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : रुळावरच्या कचऱ्यामुळे मालगाडीचा डबा घसरला\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : रुळावरच्या कचऱ्यामुळे मालगाडीचा डबा घसरला\nकाल ठाणे-दिव्यादरम्यान पारसिक बोगद्याजवळ मालगाडीचा डबा घसरला आणि कामावरून घरी परतणाऱ्या लाखो मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र कालची दुर्घटना ही रेल्वे रुळावरच्या कचऱ्यामुळं घडल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळं रेल्वे रुळाला डम्पिंग ग्राऊंड करणाऱ्यांवर कारवाई कधी असा सवाल विचारला जातोय.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kalnyachidrushy-news/portrait-flexibility-1140297/", "date_download": "2018-04-25T22:12:54Z", "digest": "sha1:AASBI6XDFP27UOSS7YBVCSXPBEH5M7WS", "length": 23322, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रतिमा लवचीकता | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nकळण्याची दृश्यं वळणे »\nप्रतिमांची लवचीकता आपला अनुभव पोहोचवण्याकरिता मदत करतात.\nप्रतिमांची लवचीकता आपला अनुभव पोहोचवण्याकरिता मदत करतात. त्यात संवेदनानुभव असतातच, पण त्यासोबत निर्माण होणाऱ्या भावभावनाही अगदी स्पष्टपणे समोर येण्यास त्यामुळे मदत होते व त्याद्वारे संकल्पना सूचित करणेही सोपे जाते..\nया लेखमालेत ‘प्रतिमा संवाद’ या लेखात मी असं म्हटलं होतं की, आपण दैनंदिन भाषेत संवाद साधण्याकरिता शब्द वापरतो, बोली लिखित भाषा वापरतो; पण प्रत्यक्षात आपल्याला प्रतिमा वापरायच्या असतात. कारण प्रतिमांच्या द्वारे आपण दुसऱ्या व्यक्तीपर्यंत आपले अनुभव पोहोचवतो. त्यातून सह-अनुभूती, एकमत साध्य करण्याचा प्रयत्न करतो.\nसंवादामधील प्रतिमा आदान-प्रदान होताना आपण प्रतिमांना लवचीक काहीसं सैल बनवतो, वापरतो. हा लवचीकपणा बोली व लिखित भाषेप्रमाणेच दृश्यभाषेचाही एक अंगभूत गुण आहे. बोलीभाषेत शब्दांचा उच्चार, आवाज, बोलण्याची लय, व्याकरण, चेहऱ्याचे हावभाव, हातवारे आदींच्या साहाय्याने प्रतिमा लवचीक करून वापरतो. नाटक, सिनेमांतील संवादफेक किंवा काव्यवाचनात याचा अनुभव येतो. लिखित भाषेत याच गोष्टी आपण लिहून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. दृश्यभाषेत प्रतिमा लवचीक करून वापरणे याचं प्रचंड महत्त्व आहे. कारण नाही तर चित्रकला, अबकडच्या तक्त्यातील चित्रांप्रमाणे चित्र दाखवेल.\nटीव्ही, इंटरनेट, गुगलसारखी सर्च इंजिन, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप सारखे अ‍ॅप अशा तंत्रज्ञानामुळे, आपण गेल्या १० वर्षांत प्रचंड प्रमाणात प्रतिमांना पाहत आहोत, त्यांना प्रतिसाद देत आहोत. त्यांचा आपल्यावर परिणाम होतोय. (त्या प्रतिमांत स्थिर प्रतिमाही आहेत तसेच व्हिडीओही आहेत.) त्या आपल्याला आनंद देतात, वैताग देतात, त्यांचा कंटाळा येतो. त्यामुळे आपण सुखावतो इ. थोडक्यात आपल्या नकळत आपली प्रतिमांची भूक वाढलीय. पाहा की ‘सेल्फी’चं वेड किती आहे पसरलेलं पण ते असो.. या रोजच्या प्रतिमांच्या आहारात अनेक लवचीक प्रतिमा आपण पाहत असतो. त्यांच्या आधारे आपण दृश्यभाषेतील प्रतिमांचा लवचीक वापर समजून घेऊ या. त्यानंतर चित्रकार त्यांचा वापर कलेत कसा करतात ते पाहू.\nप्रतिमांची लवचीकता आपला अनुभव पोहोचवण्याकरिता मदत करतात. त्यात संवेदनानुभव असतातच, पण त्यासोबत निर्माण होणाऱ्या भावभावनाही अगदी स्पष्टपणे समोर येण्यास त्यामुळे मदत होते व त्याद्वारे संकल्पना सूचित करणेही सोपे जाते.\nदृश्यभाषेत, दोन किंवा जास्त प्रतिमा बाजूबाजूला मांडणे व त्यातून त्यातील संबंध सूचित करणे, त्या प्रतिमांचे भाग जोडून एक नवीन प्रतिमा बनवणे, एका प्रतिमेचं साधम्र्य दुसऱ्या प्रतिमेशी दर्शवणे, एका प्रतिमेतून दुसरी प्रतिमा उगवणे, प्रतिमा खूप अस्पष्ट करणे, आकारमान बदलणे, रंग, पोत बदलणे, एक प्रतिमा दुसऱ्या प्रतिमेची सावली म्हणून वापरणे अशा अनेक प्रकारे चित्रकार प्रतिमांना लवचीक करून वापरतो. प्रतिमांना भावना व संकल्पनांचा धारक बनवतो.\nकाही दिवसांत गणेशोत्सव चालू होईल. उत्सवादरम्यान किंवा त्याआधी बाजारात उपलब्ध असणाऱ्या गणपती मूर्ती पाहा. गणपती मूर्ती ही आपल्या समाजातील एक आवडती प्रतिमा आहे. या प्रतिमेला ज्याला जसं शक्य होईल तसं प्रत्येक जण लवचीक करून वापरतो. म्हणजे काही कलाकार कुठच्याही व्यक्तीचं नाव लिहून गणपतीचा आकार तयार करतात. लग्नपत्रिकांवर फक्त काही रेषा व आकारांची मांडणी अशी केली जाते की, त्यामुळे गणपतीचा आकार दिसेल.\nगणपतीच्या मूर्तीत आपण कधी त्याला बालक रूपात पाहतो, तर कधी प्रौढ म्हणून. आतापर्यंत बालगणेश या कार्टून कॅरेक्टरसह शिवाजी, स्वामी समर्थ, विष्णू, कृष्ण, राम, विठोबा अशा कित्येक रूपांत आपण त्यांना बनवलं आहे. गेल्या वर्षांपासून खंडोबाच्या रूपात म्हणजे टीव्ही सीरियलमधील खंडोबासारखा बसलेला फार लोकप्रिय झालाय. या वर्षी ‘बाहुबली’ सिनेमातील नायकाप्रमाणे, पारंपरिक गणेशाची देहयष्टीपेक्षा, फाइव्ह पॅक दर्शविणारे गणेश रूप या वर्षी पाहायला मिळतंय. कोणी म्हणेल, हा कल्पनाशक्तींचा वापर आहे यात प्रतिमांचा लवचीकपणा तो काय\nपण इथे हे लक्षात घ्यायला हवं की, या उदाहरणांत एका प्रतिमेच्या रूप व भावासह दुसरी प्रतिमा पाहण्याची इच्छा इथे दिसून येते. या इच्छेमुळे कल्पनाशक्तीच्या साहाय्याने वैचारिक पातळीवर लवचीकता दर्शविली जाते. वैचारिक लवचीकतेमुळे पारंपरिक, शास्त्रशुद्ध गणेशरूपात काय व कसा बदल करावा या दिशेने विचार सुरू होतो. या दिशेने होणारा विचार लवचीक प्रतिमा निर्माण करण्याच्या दिशेने जातो.\nआपण जेव्हा अर्कचित्र (कॅरिकेचर) पाहतो तेव्हाही अशाच प्रकारे लवचीक बनवलेली प्रतिमा पाहत असतो. परिणामी व्यक्तीचा चेहरा, शरीर, कपडे, केस, चेहऱ्याचा एखादा भाग आदी गोष्टींची प्रमाणबद्धता बदललेली पाहायला मिळत असते. अ‍ॅनिमेशन फिल्मस्मधील अनेक कॅरेक्टर्सही अशाच प्रकारे लवचीक प्रतिमांचं दर्शन घडवतात. डिस्नेच्या अल्लादिन सिनेमातील जिनी, क्लेमेशनमधील अजरामर ‘पिंगू’ पेंग्विन, एड्-एड अँड एडी अशी कित्येक कॅरेक्टर्स या प्रकारात मोडतात.\nआता लवचीक प्रतिमेतून संकल्पना कशी स्पष्ट होते ते पाहू या. ‘बाहुबली’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एका प्रतिमेला लवचीकपणे वापरून, सामाजिक स्थितीवर भाष्य करणारी प्रतिमा तयार झाली.\nसिनेमात असं दर्शवलं गेलंय की बलवान, बलदंड बाहुबली, दगडाचं त्याच्या उंचीइतकंच व त्याच्या वजनाहून बरंच जड असं दगडाचं शिवलिंग खांद्यावर घेऊन चाललाय, काहीशा कष्टाने..\nमधल्या काही दिवसांत लाल कांदा, घरगुती वापराचा गॅस सिलेंडर यांचा भाव वाढला. तो सामान्य माणसाला परवडेनासा झाला. त्याच महिन्याच्या खर्चाचं गणित बिघडलं, आर्थिक भार असहय़ झाला. कोणी केली माहीत नाही, पण बाहुबलीची अशी प्रतिमा तयार झाली, ज्यात तो शिवलिंगाऐवजी लाल कांदा किंवा सिलेंडर खांद्यावर घेऊन चालतोय. ही प्रतिमा लोकप्रिय झाली. कारण प्रतिमा लवचीक झाल्याने भार, ‘आर्थिक भार’ याचा अनुभव ती स्पष्ट करू लागली. बाहुबली सामान्य जनतेचा प्रतिनिधी झाला. शिवलिंगाची जागा कांदा व सिलेंडरने बदलून हे शक्य झालं. अशा प्रतिमेचा विचार कल्पनाशक्तीनेही सुचू शकतो. जीवनातील विसंगती जाणवत राहिल्याने सुचू शकतो किंवा आर्थिक भार या संकल्पनेचा विचार व त्याची अभिव्यक्ती यामुळेही सुचू शकतो. एकदा ही प्रतिमा सुचली की लाल कांदा हिऱ्याच्या जागी बसवून, एंगेजमेंट रिंगही बनवायचं सुचू शकतं.\nआज आपण खास चित्रकलेतील उदाहरणं न पाहता दृश्यभाषेच्या लवचीकता या गुणाची चर्चा केली. (म्हणजे लोकप्रिय, जाहिरातवजा वापरल्या जाणाऱ्या प्रतिमांचा वापर करून) पुढच्या वेळी दृश्यकलेतील त्याचा वापर पाहू.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआपण बघू शकतो का\nकिफायतशीर दरातील व्यक्तिचित्रांसाठी बोरिवलीत गर्दी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.akshardhara.com/en/103__amish", "date_download": "2018-04-25T22:10:55Z", "digest": "sha1:IQL3IUMYRQDECRM5OVJ5HJ2I6FI2PE4Q", "length": 17895, "nlines": 428, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "अमिश | Buy online Marathi books of Amish on Akshardhara Online - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nMeluha Ke Mrutyunjay (मेलुहा के मृत्युंजय)\nSita Mithilechi Yoddha (सीता मिथिलेची योद्धा)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथांचे दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/maharashtra-hsc-class-12-board-results-2017-will-be-declared-on-may-29-check-your-result-here-261668.html", "date_download": "2018-04-25T22:03:01Z", "digest": "sha1:MI2KHULG3RSTLBVII4PT2VJ6M4MW4GEW", "length": 11521, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बारावीच्या निकालाची तारीख आज होणार जाहीर", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nबारावीच्या निकालाची तारीख आज होणार जाहीर\n29 मे : सीबीएसईच्या बारावीचा निकाल काल लागल्यानंतर राज्य माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख आज (सोमवारी) जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हम्हाणे यांनी याबाबतची माहिती दिला आहे. त्यामुळे येत्या 30-31 मेपर्यंत राज्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nबारावी निकालाबाबत गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर बारावीच्या निकालाच्या तारखांबाबत उलट-सूलट चर्चा सुरू होत्या. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळाचं वातावरण होतं. मात्र, आता बोर्ड लवकरच निकालाची तारीख जाहीर करणार आहे.\nविद्यार्थी आपला निकाल बोर्डाच्या mahresult.nic.in. या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतील. निकाल जाहीर झाल्यानंतरच बारावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.\nअशा प्रकारे पाहता येईल विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल…\nसर्वप्रथम विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या mahresult.nic.in. या अधिकृत वेबसाईटवर लॉग ईन करा\nयानंतर योग्य त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपले नाव, रोल नंबर, जन्म तारीख द्या\nयानंतर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल\nविद्यार्थी हा रिझल्ट डाऊनलोडही करु शकतील\nविद्यार्थी आपला निकाल mahresult.nic.in. वेबसाईट व्यतरिक्त results.nic.in, examresults.net या वेबसाईट्सवर ही पाहू शकातात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकबड्डी खेळताना चक्कर आल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू\nपिंपरी चिंचवडमध्ये कचरा डेपोला आग, शेकडो टन कचरा जळल्यामुळे नागरिकांना धुराचा त्रास\nपुण्यात ऑडी आणि होंडा सिटीकार अज्ञातांनी पेटवली, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद\nपुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या 50 हजारांवर, कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी\nमुंबईसह पुण्यात आज ओला आणि उबरचालकांचा संप\nलोणावळ्यात महाविद्यालयीन तरुणाची दगडाने चेचून हत्या; मृतदेह फेकला धरणात\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/he-pahach/ibn-lokmat-show-raju-shetty-aatamklesh-aandolan-261775.html", "date_download": "2018-04-25T21:56:39Z", "digest": "sha1:PIJLLHI4HSMQ2LDMXDCFUZM2MEOSX6IA", "length": 7758, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सत्तेचा आत्मक्लेश", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: raju shettiyसत्तेचा आत्मक्लेश\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nविशेष कार्यक्रम रिपोतार्ज : बिबट्यांची दुनिया\nस्वानंद किरकिरेंसोबत वाचाल तर वाचाल\n'वाचाल तर वाचाल'मध्ये -गिरीश कुबेर\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/223", "date_download": "2018-04-25T22:04:17Z", "digest": "sha1:GQQXOYZ3YIZBRUD7AXU3IMQ4GCGTMUA2", "length": 4877, "nlines": 28, "source_domain": "mr.upakram.org", "title": "व्यसनाधीनता | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलोकांना बऱ्याच प्रकारची व्यसन असतात. पण आपण म्हणतो ती व्यसनाधीनता म्हणजे सिगारेट ,दारू,गुटखा,जुगार,बाईचा नाद हे होय. बहुतेक सर्व व्यसनांमध्ये एक समानता असते. उदाहरणे द्यावयाचे झाल्यास पुढीलप्रमाणे -सिगारेटचे देता येईल .बिडी ओढणाऱ्यांपासुन ५५५ चे पाकीट ओढणारा .म्हणजेच व्यसनांची किंमत ही खालपासुन वरपर्यंत वाढत जाते. दारू च घ्या देशी पिणाऱ्यांपासुन उंची विदेशी पिणाऱ्यांपर्यंत .दुर्दैवाने म्हणाव लागत पण ती वस्तुस्थिती आहे वेश्या-बाजरात ही अशीच चढणारी आणि उतरणारी किंमत असते. आता गुटखा खाणाऱ्यांनाच विचारा मधला ' ट' काढल्यास बहुधा ते काय खात असतील यांची कल्पना त्यांना येत असेल. जुगार खेळणाऱ्याचे ही तसेच आहे . छोटी खेळी खेळता खेळता मोठी खेळी तो कधी खेळू लागतो ते त्याच त्याला कळत नाही. म्हणजेच आपण अर्थ काढू शकतो की व्यसने ही सर्व वर्गासाठी आहे पण ऐपतीप्रमाणे . गरीबांची व्यसने वेगळी, मध्यमवर्गाची वेगळी , उच्चभ्रु वर्गाची वेगळी . लहानपणी वाचले होते भुगोलाच्या पुस्तकात विविधतेतच एकता आहे ती एकता बहुधा व्यसनांना लागू पडते. आपण म्हणतो तो वाया गेलाय का तर तो सिगारेट पितो. पण सिगारेट पिणारा वाया कसा जातो ते हळूहळू लक्षात येते.आधी सिगारेट मग दारू मग पुढेपुढे व्यसनांची पायऱ्या चढत तो कसा वाया जातो आणि आपण त्याच्यासाठी एक गाण ही म्हणतो -काय होतास तु काय झालास तु ,अरे वेड्या मुला वाया गेलास तु. पण आपल दुर्देव असे की हल्ली व्यसन ही फॅशन बनलीय. काळाप्रमाणे चालणे आपल्याला आवडत असल्याने आपण बहुधा व्यसनांकडे दुर्लक्ष करतो .आपला शारीरीक व मानसिक ऱ्हास होतोय हे आपण विसरतो. किंवा कळतय पण वळत नाही. म्हणूनच कोणितरी म्हटलय व्यसन हे कधीही सुटत नाही ते सोडण्यासाठी निश्चय करावा लागतो. चला पाहूया निश्चय करून.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/424", "date_download": "2018-04-25T21:53:16Z", "digest": "sha1:JXHVGILV3EDVLKVQCHQVVAEHVWIWIXTK", "length": 36816, "nlines": 167, "source_domain": "mr.upakram.org", "title": "माहितीच्या अधिकाराविषयी माहिती हवी आहे. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमाहितीच्या अधिकाराविषयी माहिती हवी आहे.\nकोणाला माहितीच्या अधिकाराविषयी काही माहिती आहे का\nम्हणजे उदाहरणार्थ स्थानिक भाषा व संस्कृतीशी जवळीक असणार्‍या कार्यक्रमांचे प्रक्षेपण करण्यासाठी परवाना घेतलेल्या (License for localized programming) रेडिओ मिरची सारख्या एफएम वाहिनीने आतापर्यंत किती मराठी गाणी पुण्यातल्या स्थानिक जनतेला ऐकवली आहेत याची माहिती हवी असेल तर ती देणे रेडिओ मिरचीवर बंधनकारक आहे का\nकोणत्याही प्रसारमाध्यमाकडून अशी माहिती मिळवण्याची काय पद्धत असते\nअनुप्रास अलंकाराचे एक उदाहरण\nशॉर्ट सर्किट [18 Jun 2007 रोजी 05:41 वा.]\nमाहितीपूर्ण लेखनाला वाहिलेल्या या संकेतस्थळावरील माहितीसंपृक्त सदस्यांना माहितीच्या अधिकाराबाबत माहिती नसावी हे माहिती झाल्यावर आम्ही अचंबित झालो आहोत ही माहिती तुम्हाला देत आहे.\nशॉर्ट सर्किट [18 Jun 2007 रोजी 05:42 वा.]\nमाझ्या ऐकीव माहितीनुसार माहितीचा अधिकार हा फक्त सरकारी आणि निमसरकारी संस्थांपुरताच मर्यादित आहे, खासगी कंपन्यांना बहुतेक लागू नाही. उदा. तुम्हाला हवी असलेली माहिती देणे अशा प्रक्षेपण कंपन्यांना बंधनकारक असावे असे वाटत नाही.\nआपणच शोध घ्यावा लागेल असे दिसते.\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \nसरकारी संस्था नागरिकांना तर मर्यादित संस्था समभागधारकांना उत्तरदायी असतात. खासगी संस्था ग्राहकांना उत्तरदायी नसल्या तरी अवलंबनामुळे मान देतात (मानतातच असे नाही.).\nखाजगी आकाशवाणीला असे प्रश्न, त्यांच्याच कार्यक्रमात, शुद्ध मराठीत विचारत राहून, भंडावून सोडल्यास फरक पडतो का पाहावे. जोवर 'मराठीला व्यावसायिक मूल्य आहे', हे (मराठी ला वाहिलेल्या व वाहू घातलेल्या मराठी वाहिन्यांप्रमाणे) यांना पटत नाही, तोवर हे चालायचेच.\nअवांतर - झीच्या २४ तास चा व्यापार पाहून स्टार माझा पदार्पणोत्सुक आहे.\n~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे\nट्राय कडे अर्ज करावा\nनुकतीच् एका दैनिकातील बातमी प्रमाणे खाजगी कंपन्यां कडून सुद्धा माहितीच्या अधिकारा अंतर्गत विशिष्ट माहिती मिळवता येईल. परंतु त्यासाठी संबंधित नियामक मंडळाकडे अर्ज करावा लागेल. तसेच व्यावसायिक उद्देशाने असा अर्ज प्रेरीत नसावा. तुमच्या प्रश्नाच्या बाबतीत ट्राय (TRAI) कडे विचारणा करावी लागेल. मात्र सर्वात आधी तुंम्हाला रेडीऒ परवाना मिळवताना वाहिन्यांनी स्थानिक भाषा व संस्कृतीशी जवळीक असणार्‍या कार्यक्रमांचे प्रक्षेपण करणे सक्तीचे आहे का हे ट्राय कडून जाणून घ्यावे लागेल. अधिक माहितीसाठी www.trai.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. त्यावर माहितीच्या अधिकाराचा दुवा उपलब्ध आहे.\nत्याच्या माहिती नुसार ट्रायचे अधिकार क्षेत्र दूरसंचार क्षेत्रापुरते मर्यादित आहे. इतकेच नव्हे तर दूरसंचार व आकाशवाण्यांशी संबंधित मंत्रालयेही वेगवेगळी आहेत.\nप्रतिसाद काही गफलत तर नाही\n~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे\nप्रतिसाद काही गफलत तर नाही\nकेंद्र् सरकार् ने रेडिओ वाहिन्यांसाठी नियामक् म्हणून् ट्रायची नियुक्ती केली आहे. ट्रायच्या संकेतस्थळावर् याबद्दल् माहिती उपलब्ध् आहे.\nही घ्या माहिती. ;)\n~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे\nप्रकाश घाटपांडे [18 Jun 2007 रोजी 13:00 वा.]\nमाहिती अधिकार व त्या अनुषंगाने अजून एक संदर्भ इथे वाचा.\nशॉर्ट सर्किट [18 Jun 2007 रोजी 08:31 वा.]\nशॉर्ट सर्किट [18 Jun 2007 रोजी 08:56 वा.]\nरेडिओ मिरचीने आतापर्यंत शून्य मराठी गाणी पुण्यातल्या स्थानिक जनतेला ऐकवली आहेत.\nजाऊ दे ना. कलियुग आहे. लोकांना मायमराठीच्या अमृताच्या कलशापेक्षा पहिल्या धारेच्या दारुची पिंपे जास्त प्रिय आहेत.\nप्रकाश घाटपांडे [18 Jun 2007 रोजी 17:14 वा.]\nकलियुग आहे. लोकांना मायमराठीच्या अमृताच्या कलशापेक्षा पहिल्या धारेच्या दारुची पिंपे जास्त प्रिय आहेत\nप्रत्येक वेळी खरे बोललेच पाहिजे का नरो व कुंजरो वा पण बोलावे.हॅ हॅ....\nदारूसुद्धा औषधी असते असं काहीतरी आम्ही क्रिकेट्शी संबंधीत प्रसिद्ध व्यक्तीच्या तोंडून ऐकले आहे.\nप्रकाश घाटपांडे [19 Jun 2007 रोजी 16:56 वा.]\nविशिष्ट प्रमाणात घेतली तर.\nतसं पाणी पण औषधी असतं. औषधम् जान्हवी तोयम्\nमाहितीचा अधिकार भारत सरकारने २२ आक्टोंबर २००५ रोजी संमत करून अमलात आणला आहे. केंद्राने एखाद्या विषयावर कायदा केल्यावर त्यासंबधीत कायदा राज्यसरकारने त्या आधिच केला असल्यास तो रद्दबातल होतो आणि केंद्राचा कायदा अंमलात येतो. यानुसार महाराष्ट्र शासनाने केलेला २००३ चा कायदा रद्द होऊन नवा केंद्रीय कायदा चलनात आहे.\nया कायद्यानुसार सरकारी आणि निमसरकारी कार्यालयातील माहिती पाहण्याचा त्याच्या माहितीच्या प्रति मिळवण्याचा(सशुल्क) अधिकार आता जनतेला आहे. माहिती प्रत्यक्ष जाऊन पाहताही येते. मिळालेल्या माहितीचा पुरावा म्हणून उपयोग केल्या जाऊ शकतो आणि माहिती कश्यासाठी हवी आहे हे सांगणे बंधनकारक नाही.\nमाहिती अधिकारात मागणी केलेली माहिती अर्जाला तीस दिवसांच्या आत उत्तर दिले पाहिजे असे बंधन आहे, माहिती देता येत नसेल तर तसे कारण देणे गरजेचे आहे. माहिती न मिळाल्यास अथवा अपुरी किंवा दिशाभुल करणारी( मोघम) असल्यास वरच्या पातळीवर दाद मागता येते. माहिती अधिकाराची प्रकरणे निकालात काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माहिती आयुक्त नेमलेले आहेत. कार्यक्षम कार्यशैली साठी प्रसिध्द असलेले श्री सुरेश जोशी (भा. प्र.से.) हे महाराष्ट्राचे माहिती आयुक्त आहेत.\nमाहिती मिळवण्यासाठी अर्ज करतांना शुल्क भरणे आवश्यक आहे, तसेच काही कागदपत्रांच्या प्रतिलिपी हव्या असतील अथवा अन्य काही नमुने तर त्या त्या अनुशंगाने शुल्क भरावे लागते.\nमात्र दारिद्र्य रेषेखालील लोकांना हे शुल्क माफ आहे.\nमाहिती अधिकाराचा कायदा वर दिलेल्या संकेतस्थळांवर आहे. पुण्यात जीपीओ जवळ असलेल्या शासकिय मुद्रणालय (फोटोझिंको) येथे विक्रिला उपलब्ध आहे. पुण्यात यशदाला दर महिण्याला माहिती अधिकारावर एका दिवसाची कार्यशाळा होत असते. शुल्क दिडशे रुपये.\nही झाली माहिती. आता एक किस्सा सांगतो म्हणजे माहितीचा अधिकार कसा कल्पक रित्या वापरला जाऊ शकतो ते लक्षात येईल.\nअमरावतीहून पुण्याकरिता जाण्यासाठी एका व्यक्तिने(दुर्दैवाने नाव विसरलो) खाजगी बसचे टिकीट काढले. टिकीट केंद्र भर वस्तीत होतं आणि गाडीसुध्दा येथेच येईल. संध्याकाळी ७ ची गाडी म्हणून हा माणूस ६.४५ ला त्या कार्यालयात पोहोचला. तर गाडी आधिच निघुन गेली होती. खुप बोलाचाली झाली. पण कार्यालयातील व्यक्ती काही बधेना. मग ताबडतोब गाडी मालकाशी बोलने झाले. तर तो म्हणाला बघु काही व्यवस्था होईल तर. हा माणूस मात्र परतावा मागत होता. त्यावर उत्तर आले की चार दिवसांनी परतावा मिळेल. अन्य व्यवस्था करून या माणसाने पुण्याचा दौरा केला.\nपरत आल्यावर त्या कार्यालयात गेला आणि परताव्या बाबत विचारले असता. उद्या या असे उत्तर आले. त्यानंतर पुन्हा तसाच अनुभव. गाडी खाजगी आणि येथे माहितीचा अधिकार कसा चालवावा\nतेव्हा त्यांनी शक्कल लढवली आणि अमरावतीच्या वाहतुक नियंत्रक कक्षाला माहितीच्या अधिकाराखाली काही विचारणा केली, जसे या खाजगी गाड्यांना प्रवाशी संख्येची मर्यादा काय यांना शहरात अधिकृत प्रवेश आहे का यांना शहरात अधिकृत प्रवेश आहे का भर रस्त्यावर यांच्या गाड्या प्रवाश्यांची चढ-उतार करतात याला अधिकृत परवाणगी आहे का भर रस्त्यावर यांच्या गाड्या प्रवाश्यांची चढ-उतार करतात याला अधिकृत परवाणगी आहे का अबक या गाडीला प्रवाशी वाहतूक करण्याचा परवाणा देताना काही अटी टाकल्या आहेत का अबक या गाडीला प्रवाशी वाहतूक करण्याचा परवाणा देताना काही अटी टाकल्या आहेत का यांना सामान वाहतुकिची परवाणगी आहे का यांना सामान वाहतुकिची परवाणगी आहे का\nबाकी अन्य काहिही होवो... मात्र यामुळे वाहतुक विभागातून सुत्रे हलली आणि त्या व्यक्तिला घरपोच परतावा मिळाला :-) तो ही दिलगीरी सोबत.\n( हा किस्सा काही महिण्यांपुर्वी लोकराज्य या मासिकात वाचला होता. थोडा आठवून लिहीला आहे. मुळ कल्पना तिच आहे. काही संदर्भ बदलला असेल.)\nह्या प्रकाराला मराठीत नाक दाबलं की तोंड उघडतं असं म्हणतात. बघा काही सुचतंय का ते\nबरीच उपयुक्त माहिती मिळाली. जयेश, प्रकाश, नीलकांत ... धन्यवाद. :-)\nमाहिती अधिकार कसा वापराल\nमाहिती अधिकार कसा वापराल\nमूळ लेखक - श्री. संदेश अनंत झेंडे\nमूळ स्त्रोत - ई-सकाळ मुक्तपीठ -१८ जून २००७\nही माहिती येथून घेतली आहे याची कृपया नोंद घ्यावी. हे लेखन फक्त १ महिना ई-सकाळ संस्थळावर (पर्यायाने जालावर) रहाणार असल्याने पुढील संदर्भासाठी येथे उद्धृत केले आहे. इथे ते सुरक्षित राहील असे वाटते.\nउपक्रमाच्या प्रशासकांना अयोग्य वाटल्यास यापुढील लेखन काढून टाकावे ही विनंती\nमाहितीचा अधिकार कायदा हा १२ ऑक्‍टोबर २००५ ला अस्तित्वात आला आहे व त्यात \"जम्मू व काश्‍मीर' वगळता सर्व भारताचे क्षेत्र समाविष्ट आहे. \"माहिती' या शब्दाचा अर्थ माहिती देणारे कोणतेही रेकॉर्ड, पत्रक, मेमो, ई-मेल, मतप्रदर्शन, सल्ला, शासकीय परिपत्रके, लॉग पुस्तके, शासकीय कॉन्ट्रॅक्‍ट, रिपोर्ट, नमुने, मॉडेल इत्यादी माहितीच्या अधिकारात नागरिकांनी कोणतेही शासकीय कागदपत्रे, रेकॉर्ड किंवा काम तपासणे, पत्रकांच्या नकला किंवा सर्टिफाईड कॉपी घेणे, मटेरियलसंदर्भात कामाच्या वस्तूंचा नमुना घेणे इत्यादींचा समावेश होतो. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला आसेतुहिमाचल भारतात सरकारी कामकाजाची माहिती घेता येते व आपल्यावर झालेल्या वैयक्तिक किंवा सार्वजनिक अन्यायाची तड लावता येते.\nमला आलेल्या दूरध्वनींपैकी प्रामुख्याने वैयक्तिक अन्याय कथन करणे हा हेतू होता. शासनाच्या दिरंगाईने कंटाळलेले व पुढे काय करावे याबद्दल गोंधळलेले अनेक जण होते. याबद्दल थोडे स्पष्ट बोलणे आवश्‍यक आहे. बऱ्याच जणांची मनोवृत्ती \"कशाला अर्जविनंत्या करण्यात वेळ घालवा, पैसे देऊन काम करू या' अशी असते. या पैशांची चटक लागलेले काही शासकीय कर्मचारी मग दुसऱ्यांच्या न्याय्य कामासाठी जेव्हा दिरंगाई करून त्यांना मनःस्ताप देतात तेव्हा अत्यंत संताप येतो. घराचे मालकी हक्क बदलण्यासाठी चार-पाच हजार खर्च करणारे पाहिले की आश्‍चर्य वाटते.\nमाहितीच्या अधिकाराच्या कायद्याची पुस्तिका \"शासकीय फोटो झिंको' सेंट्रल बिल्डिंग, पुणे १ येथे दहा रुपयांत मिळते. या पुस्तिकेत थोडक्‍यात कायदा व अर्ज करण्याची पद्धत, अपिलाची पद्धत हे सर्व विस्ताराने दिले आहे. प्रत्येक सुशिक्षित नागरिकाने ही पुस्तिका घरी रेशनकार्डाच्या महत्त्वाने जपली पाहिजे, तसेच अर्जाला लावण्याचा दहा रुपयांचा \"कोर्ट फी स्टॅंप' हा शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात मिळतो. असे चार- पाच स्टॅंप एका वेळी घेऊन ठेवावेत. माहितीच्या अधिकारावर काही पुस्तके उपलब्ध आहेत, तसेच इंटरनेटवरही या नावावर अनेक वेबसाईट दिसतात. त्यात मूळ कायदा व सर्व माहिती मिळते. ती अवश्‍य पाहावी. वृत्तपत्रांतून विविध वेळी आलेली माहिती संग्रही ठेवावी.\nसुशिक्षित व्यक्तीला यावरून अर्ज कसा लिहावा याची कल्पना येईलच अन्यथा दुसऱ्या माहीतगार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली अर्ज तयार करून ज्या कार्यालयात तुमचे काम अडले असेल तेथील माहिती अधिकाऱ्याकडे समक्ष देऊन पोचपावती घ्यावी. रजिस्टरने अर्ज पाठविल्यास पावती घरपोच मिळते. या अर्जाचे उत्तर जास्तीत जास्त तीस दिवसांत देणे बंधनकारक आहे. आठवडाभर वाट पाहून पुढचा निर्णय घ्यावा. जर उलटटपाली तुमच्या मूळ अर्जातील त्रुटी कळविण्यात आल्या तर तातडीने त्या दुरुस्त कराव्यात व परत माहितीचा अधिकार वापरावा. जोपर्यंत तुमचे काम तडीस जात नाही तोपर्यंत हे चालू ठेवा. अर्थात यासाठी प्रचंड सहनशक्तीची आवश्‍यकता आहे. मध्येच प्रयत्न सोडून देऊ नयेत.\nसध्या बऱ्याचशा ज्येष्ठ व्यक्ती घरी बसून आराम करीत असतात. त्यांनी जर याची थोडीफार माहिती घेतली व एका समूहाने काम करण्यास प्रारंभ केला तर अल्प खर्चात समाजकार्याचे पुण्य पदरी पडेल व गरजूंनाही मदत होईल. अशा अर्जांतून अनेक सामाजिक उपयोगितेची माहिती मिळविता येईल व समाजाच्या सर्वार्थाने उपयोगी पडता येईल. त्याचप्रमाणे आपल्याला असलेल्या माहितीतून आपल्या नातेवाइकांचे किंवा मित्रमंडळींचे काम पार पडल्यास त्यांचा दुवा व प्रेम मिळेल. प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने एकदोनदा तरी सार्वजनिक हिताच्या गोष्टींविषयी अर्ज करून कसा प्रतिसाद मिळतो तो पाहावा व हा अनुभव इतरांनाही सांगावा.\nमी स्वतः काही वकील किंवा सामाजिक कार्यकर्ता नाही. शासनाच्या हत्तीशी लढण्यात माझ्या आयुष्यातली अमोल अशी २५ वर्षे गेलेली आहेत. हृदयशून्य सरकारी अधिकारी दुसऱ्यांची आयुष्येसुद्धा मातीमोल करू शकतात याचा मला प्रत्यक्ष अनुभव आहे व अनेक गोष्टी तर तुम्हीही ऐकल्या असतील. या हत्तीला अंकुश लावून आपले रीतसर काम करून घेण्यासाठी बऱ्यापैकी धैर्य व कष्ट लागतात. पूर्वी बऱ्याचशा सरकारी कचेऱ्यांत माणसांना कःपदार्थ लेखले जाई. पुणे महापालिकेतील एका उच्चपदस्थाने \"माहिती देत नाही, तुम्हाला गरज असेल तर कोर्टात जाऊन आम्हाला समन्स काढा' अशी भाषा मला व माझ्या वृद्ध वडिलांना वापरली आहे. त्याचबरोबर एका मोठ्या अधिकाऱ्याने मला आपुलकीने मार्गदर्शनही केले आहे. सरकारी कचेरीतील आपल्या नशिबातली व्यक्ती ही \"लाभावी' लागते. (\"हिरा' लाभतो अशी समजूत आहे.) ती जर तुमच्या विरुद्ध प्रकृतीची निघाली तर मनुष्य वैतागून जातो. सध्या असल्या मंडळींचीच चलती आहे. त्यावर माहितीचा अधिकार हे शस्त्र, अस्त्र व ब्रह्मास्त्र म्हणूनही वापरता येते.\nअर्थात, या अर्जांची उत्तरेही बऱ्याच वेळा प्रामाणिकपणाची नसतात. अशा वेळी अपिल करणे किंवा कोर्टबाजी करणे हे दोनच उपाय राहतात. अर्थात, हे शेवटचे टोक आहे.\nसार्वजनिक महत्त्वाच्या विषयांवर अर्ज करून माहिती घेणे व योग्य कारवाईसाठी दबाव आणणे ही सर्वस्वी वेगळी गोष्ट आहे. सेवानिवृत्त मंडळींनी दहा-बारा जणांचा गट बनवून असे अर्ज करून परिसर व शहर सुधारणा मोहीम हाती घेतली तर भोवतालची परिस्थिती झपाट्याने सुधारेल. यासाठी प्रचंड इच्छाशक्तीची गरज आहे.\nभारत हा प्रजासत्ताक देश आहे म्हणजे या देशात एखाद्या सर्वसामान्य किंवा दरिद्री व्यक्तीसही पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्याइतकेच महत्त्वाचे स्थान कायद्याच्या दृष्टिकोनातून आहे. सर्वांना या \"अमर्याद अधिकाराची' जाणीव व्हावी ही नम्र भावना ठेवून हा लेख लिहीत आहे. प्रत्येकाने \"माहितीचा अधिकार' वापरावा व आपले योग्य काम अवाच्या सव्वा खर्च न करता तातडीने पूर्ण करावे. कोणाला अधिक माहिती हवी असेल, तर मला अवश्‍य फोन करा.\n- संदेश अनंत झेंडे\nदूरध्वनी - २५५३४६३२, ९८५०८९१४२६.\nमा. माहिती अधिकारी, दि.--------\nविषय - माहितीचा कायदा २००५ खालील अर्ज.\nमी आपल्या ऑफिसकडे मी व माझी पत्नी यांच्या नावाने नवे रेशनकार्ड मिळण्यास अर्ज केला आहे. (दि. १-१-२००७) त्या संदर्भात मला खालील माहिती द्या:\n१) नवीन रेशनकार्ड मिळण्यासाठी असणारी पात्रता.\n२) माझ्या अर्ज क्र. १००, दि. १-१-२००७ ची आजतागायत झालेली प्रगती म्हणजे प्रत्येक टेबलवर हा अर्ज किती दिवस होता व त्या-त्या अधिकाऱ्याने त्यावर काय कार्यवाही केली\n३) या अर्जावर अजूनही कार्यवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे.\n४) या अधिकाऱ्यांच्या दिरंगाईबद्दल झालेल्या कारवाईचा तपशील. ही कारवाई केव्हा होणार आहे\n५) माझ्या अर्ज क्र. १००, दि. १-१-२००७ चा निकाल केव्हा लागणार\n६) माझ्या अर्जाच्या तारखेनंतर आपणाकडे रेशनकार्डासाठी किती अर्ज आले व त्यापैकी किती रेशनकार्डे देण्यात आली\nकृपया या अर्जाचे उत्तर माझ्या राहत्या पत्त्यावर घरपोच पोस्टाने पाठवून द्यावे. त्यासाठी काही खर्च येत असल्यास कळवा. त्याप्रमाणे मनिऑर्डर करू.\nविसुनाना, संदेशरावांचे उत्तम मार्गदर्शन आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल अनेक धन्यवाद\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \nव प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. आभार.\nविषयाला अनुसरुन प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद.\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://sheetalbhangre.blogspot.com/2012/04/blog-post.html", "date_download": "2018-04-25T21:43:57Z", "digest": "sha1:PMR2Z3MCXYOWQUXAQ22HN7Q3Y6XMLGRI", "length": 13359, "nlines": 49, "source_domain": "sheetalbhangre.blogspot.com", "title": "जाणिवेच्या गाभाऱ्यात: मंदिर", "raw_content": "\nआपण इथं या वेळी का आलोय \nआपल्या बौद्धिक आणि कलासक्त वातावरणाचा अभिमान असणा-या लोकांच्या शहरातलं हे श्रीमंत गणेशाचं प्रसिद्ध मंदिर आता बंद होईल थोड्याच वेळात.सकाळपासूनच रीघ लागलेली भक्तांची संख्या आता बरीच कमी झालीय. तरीही अजून काही थोडेजण आहेतच या मूर्तीसमोरच्या छोट्याशा जागेत. त्यापैकीच मी एक.\nवातावरण नेहमीप्रमाणेच प्रचंड तेजाळलेलं. सोन्याने अंगभर मढवलेला गणेश सामावून घेताना डोळे विस्फारताहेत. अर्धअधिक मंदिर चांदीच्या चमचमाटात दबून गेलंय. चारी बाजूंनी मारा होत असलेल्या प्रकाशामुळे या सगळ्या झगमगाटात अजूनच भर पडते आहे.\nगेल्या काही वर्षात या मंदिराची किर्ती बरीच पसरली आहे. इथल्या गणेशमूर्तीचा ठाशीव घाट लोकप्रिय आहे. शहरातल्या पानवाल्यापासून एखाद्या मोठ्या संस्थेच्या कार्यालयापर्यंत ती प्रतिमा सर्वत्र दिसते. चतुर्थीला भरपूर फळं, फुलं वापरून केलेली मंदिरातली आरास, गणेशोत्सवात मंदिराने खेचलेली भक्तांची संख्या, रात्री आरामात निघणारी त्याची प्रकाशमान विसर्जन मिरवणूक, कोण्या भक्ताने वाहिलेलं सोनं हे सगळं अत्यंत कुतूहलानं चर्चिलं जातं. दिवसेंदिवस या मंदिराची दानपेटी देणग्यांचे विक्रम करते आहे. हा गणपती नवसाला पावतो असं म्हणतात. अनेक श्रीमंतांच्या नवसाला तो पावला असावा \nइथं गणेशाचं दर्शन घेताना माझे हात नेहमीच क्षणभर स्तब्ध होतात. नजर एका जागी ठरत नाही. प्रत्येक वेळी ती मूर्ती नवीन वाटते. त्या सगळ्या झगमगाटाचा भार मनाला फार पेलता येत नाही. मग ते दर्शन नमस्कार करायचा, प्रसाद घ्यायचा आणि पुन्हा चप्पल काढलेल्या ठिकाणी जायचं, असं औपचारिक होतं....\nपण आज इथे थोडा वेळ बसावसं वाटतंय.\nही आभूषित मूर्ती..सुंदर दिसतेय...कोणी घडवली असेल ती..ज्याने घडवली त्याची गणेशावर श्रद्धा असेल..ज्याने घडवली त्याची गणेशावर श्रद्धा असेल..कुठला भाव ओतला असेल त्याने ती घडवताना..कुठला भाव ओतला असेल त्याने ती घडवताना.. सर्वसामान्य लोकांच्या मनातही या मूर्तीला नमस्कार करताना कुठल्या भावना येत असतील.. सर्वसामान्य लोकांच्या मनातही या मूर्तीला नमस्कार करताना कुठल्या भावना येत असतील..भक्तीभावाने केल्या जाणा-या नमस्कारांत कुठेतरी या सोन्याच्या झळाळीचं आकर्षण मिसळलेलं असेल का..भक्तीभावाने केल्या जाणा-या नमस्कारांत कुठेतरी या सोन्याच्या झळाळीचं आकर्षण मिसळलेलं असेल का..गणेशालाच ठाऊक तशी या शहरात गल्लोगल्ली गणेशाची छोटी मोठी मंदिरं आहेत. त्या त्या गल्लीतल्या लोकांची त्या त्या गणेशावर श्रद्धा आहे. पण याच मंदिरात भक्त दूरदूरून येऊन गर्दी करतात.\nमंदिरात येणा-या प्रत्येक व्यक्तीला आपण 'भक्त' म्हणतो. देवावर असलेला ठाम विश्वास म्हणजेच भक्ती असं म्हणतात. त्या अर्थाने येणारा प्रत्येक माणूस 'भक्त' म्हणावा काय ..संतांचा असा स्वतःच्याही पलिकडे विश्वास त्यांच्या देवावर होता. आज या मूर्तीमध्ये असलेल्या देवत्त्वावर माझा पूर्ण विश्वास आहे असं तिच्या भोवती लगबग करणारे पुजारी तरी छातीठोकपणे सांगू शकतील \nथोडा पुढे डावीकडे बसलेला एक विशीतला मुलगा पुढे मागे झुलत, प्रमाणापेक्षा मोठ्या आवाजात आणि काहीशा कर्कश्श सुरात गणपती अथर्वशीर्षाची आवर्तनं करतोय. लोक त्याच्याकडे बघताहेत हे त्याला कळत असावं. तरीही एका उंच पट्टीत निर्विकार आणि यांत्रिकपणे त्याचं पठण सुरू आहे. तो उच्चारत असलेल्या शब्दांचा अर्थ त्याला माहित आहे का\nत्याच्यासारखी अनेक माणसं आहेत. ती पोथ्या वाचतात. पूजा करतात. अभिषेक करतात. व्रतं करतात. उपास करतात. नवस बोलतात. तो फेडतात. ठराविक दिवशी ठराविक देवाला जातात. ठराविक काळात ठराविक देवस्थानांना भेटी देतात... या सगळ्यामागची प्रेरणा नेमकी काय असेल.... आपण का आलोय इथे.... आपण का आलोय इथे.. समोरच्या शाडूच्या मूर्तीत गणेश नावाच्या देवाचा अंश आहे असं आपण मानतो..मानतो.. समोरच्या शाडूच्या मूर्तीत गणेश नावाच्या देवाचा अंश आहे असं आपण मानतो..मानतो..खरंच तसं असेलच असं नाही.\nथोडं पुढे एक कुटुंब बसलंय. दूरवरून आलं असावं. त्यातली एक छोटीशी मुलगी फारच चुळबूळ करते आहे. तिचे वडील तिला नमस्कार करायला शिकवताहेत. पण ती त्या डावीकडच्या मोठ्याने पठण करणा-या मुलाकडेच टकमक बघते आहे.\nदेवावर आपण ठेवलेली श्रद्धा म्हणजे लहानपणापासून लावल्या जाणा-या अशा सवयीच तर नसतील\nआपण अमुक अमुक देवाची पूजा करावी हे आपला धर्म, जात, आर्थिक स्तर यांच्यानुसार आपल्यावर लहानपणीच बिंबत जातं. न कळत्या वयातच आपण त्यावर विश्वास ठेवायला शिकतो. मग पुढच्या सगळ्या धार्मिक मानल्या जाणा-या कृती अशा सवयीच्या विश्वासाआधारेच होतात.\nकुठल्या तरी देवावर श्रद्धा ठेवणं हीसुद्धा आपली एक मुलभूत गरज असावी. आपल्याकडे बघणारं कुणीतरी आहे या जाणीवेमागे दडलेल्या सुरक्षिततेच्या भावनेसाठी ती निर्माण होत असेल का\n'मी' चा अहंकार पूर्णपणे विसरणं म्हणजे आध्यात्मिक प्रगतीचं शिखर गाठल्याचं लक्षण, असं म्हणतात. कुठलाही धार्मिक विधी करताना ही 'स्व' विसरण्याची सुरूवात होते व्यावहारिक जगातला देवघेवीचा नियम लावूनच ते बहुधा केले जातात. आत्ता इथेसुद्धा गणेशापुढे नतमस्तक होताना कितीतरी जणांनी काय काय मागितलं असेल. खरं तर बाहेर चप्पल काढताना अजून एक सूचना केली जायला हवी, 'मी पणाही इथेच सोडावा \n'समोरचा तुकतुकीत त्वचेचा, गणेशासारखाच लंबोदर पुजारी वर्ग आता आवराआवरीला लागलाय. मूर्तीच्या अंगावरचे दागिने उतरवायला सुरूवात झाली आहे. गणेशाचे खांदे, हात, पोट हळूहळू मोकळे होत आहेत त्या तेजाच्या भारातून. जगाची विघ्नं हरणा-या त्या गणाधीशानंही सुटकेचा निश्वास सोडला असेल मनातल्या मनात. खरंच...ही मूर्ती जिवंत असती तर.. अंगावरचं ओझं हटल्यानंतर गणेशानं चारी हात आणि सोंडेसहित आळोखेपिळोखे दिले असते. दिवसभर मांडी घालून मुंग्या आल्या म्हणून पाय झटकले असते. भक्तांच्या त्याच त्याच मागण्या ऐकून कान किटलेला गणेश 'जरा फिरून येतो' म्हणून पुजा-याला टाटा करून गेला असता...खरंच.. मजा आली असती...\nकल्पनेच्या राज्यात फेरफटका मारणं हा मनोरंजनाचा विनाखर्चाचा उत्तम उपाय आहे.\nदागिने काढल्यानंतरची मूर्ती किती साधी वाटतेय. एरवी ह्या गणेशाचं हे रूप बघायला मिळालं नसतं. या वेळेचा हा एक दुर्मिळ फायदा आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/us-consulate-general-mumbai-to-organize-a-session-on-higher-education-in-the-united-states-and-student-visas-269741.html", "date_download": "2018-04-25T22:08:08Z", "digest": "sha1:AVWPSBY6DYGPBLWHIRRKL7TXXAYDAGZY", "length": 10191, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "युएसला शिकायचंय? मग 'या' कार्यक्रमाला नक्कीच जा", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n मग 'या' कार्यक्रमाला नक्कीच जा\nतुम्हाला अमेरिकेत शिकायचंय का युएसचा व्हिजा मिळवायचाय का युएसचा व्हिजा मिळवायचाय का मग याचसाठी युएस कॉन्सुलेटने जनरल मुंबईत शक्रवारी 15 सप्टेंबरला विशेष सेशन घेणार आहे.\nमुंबई,13 सप्टेंबर: तुम्हाला अमेरिकेत शिकायचंय का युएसचा व्हिजा मिळवायचाय का युएसचा व्हिजा मिळवायचाय का मग याचसाठी युएस कॉन्सुलेट जनरल मुंबईत शक्रवारी 15 सप्टेंबरला विशेष सेशन घेणार आहे.\nयुएस काॅन्सुलेट जनरलच्या या सेशनमध्ये स्टुडंट व्हिजा कसा मिळवावा तसंच युएसमधील शिक्षणाचे वेगवेगळे प्रवाह याबद्दल माहिती दिली जाईल. हे सेशन विनामूल्य असून अंडरग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुलं आहे.\nया सेशनची वेळ दुपारी 2.30 ते 4.00 पर्यंत असून युएस कॉन्सुलेट जनलरच्या मुंबई ऑफिसमध्ये होणार आहे. याचा पत्ता सी 49,जी ब्लॉक ,बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स,बांद्रा (पूर्व) मुंबई इथे होईल.\nयाविषयीची अधिक माहिती मिळण्यासाठी https://goo.gl/JYSwtv इथे संपर्क करा.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/photography/page/2/", "date_download": "2018-04-25T22:11:30Z", "digest": "sha1:TJSPF24AMRG2H4ET5UGJIEJKMAGMIVS4", "length": 8200, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nTheme Egg च्या सॊजन्यने\nCatch Themes च्या सॊजन्यने\nDi Themes च्या सॊजन्यने\nBen Sibley च्या सॊजन्यने\nCatch Themes च्या सॊजन्यने\nBlossom Themes च्या सॊजन्यने\nThemes Kingdom च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2017/06/", "date_download": "2018-04-25T21:49:41Z", "digest": "sha1:ULGUNQOFXQAIN6PTP6UOVIQIPCONFSEZ", "length": 5252, "nlines": 116, "source_domain": "abdulsattar.in", "title": "June | 2017 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या समर्थनार्थ तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने सिल्लोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते सिल्लोड तहसील पर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या समर्थनार्थ सिल्लोड बंद.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या समर्थनार्थ सिल्लोड बंद.\nशेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्या – आ. अब्दुल सत्तार.\nशेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्यावी अशी मागणी औरंगाबाद येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केली.\nसिल्लोड येथे अहिल्याबाई होळकर जयंती साजरी.\nसिल्लोड येथील गांधी भवन येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब, सिल्लोड नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://jibheche-chochale.blogspot.com/2009_08_01_archive.html", "date_download": "2018-04-25T21:37:14Z", "digest": "sha1:AWAL57CPV4NNQSXULEMAFX7RGDPEXIAX", "length": 7842, "nlines": 97, "source_domain": "jibheche-chochale.blogspot.com", "title": "जीभेचे चोचले ...: August 2009", "raw_content": "\nगणराय पावले आणि दुष्काळाचे सावट दूर झाले.\nदेशातील तमाम नेते जन आणि आम्ही स्वतः सचिंत होतो की कसे व्हावयाचे\nनेते असो अथवा आम्ही.. आम्हा दोघांनाही खाण्यास मिळेल की नाही ही चिंता असते. असोऽऽ\nपाऊस जर पडलाच नाही तर, पिकणार काय अन्‌ खाणार काय\nपहा फिरून फिरून विषय तेथेच येतो.ते म्हणजे खाणे\nखाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवणार असल्यामुळे आम्ही गणरायास साकडे घातले.\nअनेक अपराध पोटात घालून पुन्हा वरदहस्त तयार.\nअहो तो तर मुलाधारस्थित बाप्पाऽऽ \nतो जर हलला की सारेच कोसळेल की..\nतसे गणपतीचे आम्ही सर्व भक्त जरी एकमेकांशी भांडत असलो तरीही गणराय दयाळू\nचोर आणि साव किंवा सावपणाचा आव \nत्यामुळे आमच्या तमाम गाढवपणाला गणरायाने माफ करून टाकले.\nकुटुंबाची नजर चुकवून त्या मंगलमूर्तीला मी ऐकवून टाकले...\nएरव्ही तरी मी मुर्खू जरी जाहला अविवेकु \nबाप्पांचा राग निवळला अन्‌ शेवटी बरसला बाबाऽऽ \nबाप्पांच्या कॄपेचे मेघ बरसले \nत्या वर्षावात चिंब होत होत बाप्पांना घरी आणले.\nआता मात्र धीर धरवेना .\nगुरुजींनी यथासांग पूजा सांगितली.\n\"प्रियन्ताम्‌ न मम \" म्हणून झाले..\nश्रीकॄष्णार्पणमस्तु झाले.. पण मजसी धीर धरवेना ..\nअथर्वशीर्शाचे एक आवर्तन झाले... तरीही धीर धरवेना ऽऽ \nमाझी चुळ्बुळ पाहून कुटुम्बाने डोळे वटारले.\nडोळे मोठ्ठे मोठ्ठे करून मज निष्पापाकडे पाहिलं.. पण तरीही धीर धरवेना\nकसा-बसा धीर धरला आणि तो प्रसंग आला..\nज्याची इतक्या अधीरपणे मी वाट पहात होतो.\nमोद करोति इति मोदक.. आनंद देतो त्यास म्हणावे मोदक..\nतुम्हाला सांगतो .. \"जीभेवर मोदक ठेवताना कळते की यास मोदक का म्हणतात\".\nआमचे खाण्यावरील प्रेम असे बेभान होते की बालपणी आम्ही तीर्थरूपांचे मारास सुद्धा मुष्टीमोदक अथवा धम्मकलाडू असे म्हणत असू...\nआम्ही मात्र श्रद्धा आणि सबूरी या दोन्हीचे पालन करत बाप्पांसमोरचा मोदक गुरुजींच्या हातून रीतसर स्वीकारला\nबाप्पांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सर्वजण तिथून हलेपर्यंत आम्ही बराच वेळ वर्तमानपत्र चाळण्यात घालविला.\nआता मात्र धीर धरवेना.\nतिथं कोणीच नव्हतं .\nमी आणि फक्त बाप्पाऽऽ \nदोन मोदक गुपचुप उचलून आम्ही दीवाणखान्यातून पसार झालो.\nज्ञानेश्वरी ची ओवी ऑठॉवॉली.. ऑयकॉ .. थॉम्‌बॉ.. थोडं..\nहॉ तॉन्डॉतॉलॉ sss मॉदॉख्ख खॉवूऽऽन घेतोऽऽ ऑssधी..\nhmmओवी सांगतो. ऐका नीट...\nजैसे भ्रमर परागु नेती \nतैसी परी आहे सेविती \n-कठीण काष्ठालाही भेदणारा भ्रमर कमलदलातील पराग अलगद वेचून नेतो..\nपत्ता लागू देत नाही कुणाला..\nतसाच जो खरा जिज्ञासू आहे तो ग्रंथाचे गूढतम सार घेऊन जातो.\nज्यांना ते उमजत नाही ते मात्र भांडत बसतात..\nआम्ही मात्र हा मोदक भ्रमराने पराग अलगद वेचावा तसाच अलगद उचलून नेतौत.\nआमच्या कुटुम्बास कृपया सांगू नका.\nअन्यथा गणरायासमोर नस्ता कार्यक्रम व्हायचा. असोऽऽ..\nनिघतॊ आता. जय गणराय.\nसी या.. हॅप्पी गणेशोत्सव \nसी या. बाय ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/429", "date_download": "2018-04-25T21:50:16Z", "digest": "sha1:UYUE5LP54JYHI7GBRSYEATHOS4CVP422", "length": 24820, "nlines": 153, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अमेरिकेतील निवडणूक आणि भारतावरील, जगावरील परिणाम | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nअमेरिकेतील निवडणूक आणि भारतावरील, जगावरील परिणाम\nजगातील एकमेव आर्थिक आणि सामरिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. या निवडणुकीच्या निकालाचे भारतीयांवर, भारतावर आणि जगावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, तातडीचे तसेच दीर्घकालीन परिणाम होतील हे स्पष्ट आहे. या अनुषंगाने खालील प्रश्न पडले आहेत.\n१. शर्यतीत असलेल्या उमेदवारांपैकी निवडून येण्याची शक्यता असलेले किती\n२. निवडणुकीनंतर अमेरिकेच्या धोरणांवर राष्ट्राध्यक्षांचा प्रभाव असेल की त्यांच्या पक्षाचा\n३. अमेरिकेत राहणार्‍या भारतीयांविषयी या प्रमुख उमेदवारांची आणि पक्षांची प्रकट आणि अप्रकट भूमिका काय आहे\n४. बहि:स्रोतीकरण (आउटसोर्सिंग) विषयी प्रमुख उमेदवारांची आणि पक्षांची प्रकट आणि अप्रकट भूमिका काय आहे\n५. भारताशी सामरिक आणि अणुतंत्रज्ञानविषयक सहकार्याविषयी प्रमुख उमेदवारांची आणि पक्षांची प्रकट आणि अप्रकट भूमिका काय आहे\n६. इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान अश्या कळीच्या मुद्द्यांवर प्रमुख उमेदवारांची आणि पक्षांची प्रकट आणि अप्रकट भूमिका काय आहे\nयाशिवाय भारतावर आणि भारतीयांवर परिणाम करू शकणारे इतर काही मुद्दे आहेत असे आपल्याला वाटते का\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \nश्रीमान युयुत्सु, विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद\nअमेरिकेच्या आर्थिक प्रगतीसाठी जी आवश्यक भूमिका असेल\nबराक ओबामा यांची भूमिका आउट्सोर्सिंग विरोधी आहे काय हिलरी क्लिंटन या त्यांच्या प्रतिस्पर्धकावर त्यांनी सिस्को सारख्या म्हणजे आउटसोर्सिंग करणार्‍या कंपनीच्या कर्मचार्‍यांकडून आर्थिक मदत स्वीकारली असा आरोप केल्याचे नुकतेच वाचले.\nजर डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार निवडून आल्यास इराकचे काय होईल याविषयी काय तर्कवितर्क आहेत\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \nनिवडणुकांत होणारा प्रचार, आणि अध्यक्ष झाल्यावरचे धोरण ह्यात तफावत ही असतेच. त्यामुळे आत्ता ओबामा आउटसोर्सिंगच्या नाअवाने बोंब मारतही असतील, तरी त्याच्याविरुद्ध कुठलीही कृती ते करणार नाही. गेली तीन वर्षे ते सिनेट मध्ये आहेत. त्यांनी कधीही आउटसोर्सिंग विरुद्ध आवाज उठवल्याचे आठवत नाही.\n२००८ च्या उन्हाळ्यात बुश इराकमधून सैन्य परत बोलवायला सुरुवात करेल, असा माझा अंदाज आहे. दक्षिण कोरिया सारखे पुढची पन्नास वर्षे अमेरिकन सैन्याची एक छोटी तुकडी इराकमध्ये असेल. (दॅट मॉडेल वर्क्ड् देअर, इट् शुड् वर्क् हिअर टू :-)\nइराकमधील हिंसाचाराला धार्मिक बाजू असल्याने हा प्रश्न इतक्या सहज सुटेल असे वाटत नाही. इराकमध्ये अमेरिकेच्या विरुद्ध अल-कायदा सारखी विस्कळीत स्वरूपाची (म्हणजे बलपूर्वक सहज संपवता न येणारी) संघटना असल्याने \"संपूर्ण विजय\" अशक्यप्राय वाटतो.\nपण आपणा दोघांशिवाय या महत्त्वाच्या विषयात कोणालाही रस नाही असे का बरे\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \nपण आपणा दोघांशिवाय या महत्त्वाच्या विषयात कोणालाही रस नाही असे का बरे\nहा प्रश्न खरच इतका महत्वाचा आहे का भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचा विषय खरतर आम्हाला जास्त महत्वाचा नाही काय भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचा विषय खरतर आम्हाला जास्त महत्वाचा नाही काय अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष त्या निवडणुकीमुळी भारताच्या लोकसंख्येचा प्रश्न सोडवणार आहेत काय अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष त्या निवडणुकीमुळी भारताच्या लोकसंख्येचा प्रश्न सोडवणार आहेत काय अमेरिकेच्या या निवडणुकीचे भारताच्या समस्यांवर आणि भवितव्यावर खरच असे काय पडसाद असणार आहेत कि जे भारतातल्या प्रत्येक प्रश्नापेक्षा महत्वाचे आहेत हे माहितीपुर्वक जाणून घ्यायला आवडेल मग भाष्य करणे योग्य ठरेल.\nइथे महत्वाचे चर्चेचे विषय म्हणजे अश्लीलता, बारबाला, त्यावरून सदस्यांची स्टंटबाजी, ज्या विषयांना कधीही अंत नसतो असे चघळायचे विषय आहेत... बोला या पुढे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका आणि त्याचे .... परिणाम हा खरच महत्वाचा विषय आहे का\nअल गोअर रिंगणात उतरतील काय\nयु.एस्. ए. च्या राजकार‍णातील अनुभवी आणि विचारशील डेमोक्रॅट (२००० सालचे जवळजवळ राष्ट्राध्यक्ष) ऍल गोअर यांचा चर्चेत उल्लेख दिसत नाही. असे का\nयावेळी त्यांचे काय भवितव्य आहे\nगोर् रिंगणात उतरले, तरी त्यांना डेमॉक्रॅटिक पक्षातच तिसर्‍या क्रमांकापेक्षा वर येता येणार नाही. मग हात दाखवून अवलक्षण कोण करून घेईल \nअल् गोर् जर रिंगणात उतरले तर डेमॉक्रॅटिक पक्षात पहिल्या क्रमांकावर सहज पोहचतील.\nसकारात्मक अंगाने पाहायचे झाले तर त्यांची स्वतःची एक प्रतिमा अमेरिकन जनमानसात आहे. इतकेच नव्हे तर जागतिक स्तरावरही स्वतःचे स्थान त्यांनी निर्माण केले आहे.\nनकारात्मक अंगाने पाहायचे झाले तर क्लिंटन नको असे असणारा सारा गट एकत्र करण्याचे सामर्थ्य इतर इच्छुकांपेक्षा अल् गोर् या असामीत अधिक आहे.\nतिसरे म्हणजे गेल्या वेळेस त्यांच्यावर नियतीने किंवा राजकारणाने केलेला अन्याय हा ही अमेरिकन जनतेच्या मनात आजही ताजा आहे.\n(वरील लिखाणामागे एकलव्याची तिरंदाजी असे उपपद लावून मग वाचावे)\nसमजा गोअर मैदानात उतरले, तर मी तुम्हाला शंभर डॉलर्स देईन. नाही तर तुम्ही मला पन्नास डॉलर द्यायचे.\nपहिले म्हणजे मला अल् गोर् रिंगणात उतरतील असे वाटत नाही. त्यामुळे पहिली पैज गेली उडत\nआणि समजा गोअर उतरले मैदानात, आणि प्रायमरी जिंकली, ...\nतर मला एक डॉलर द्या त्यांनी प्रायमरी नाही जिंकली तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पाचशे डॉलर द्यायला मी तयार आहे.\nआपण शेअर बाजारात जुगार खेळता (ह घ्या :-) असे ऐकले आहे.\nअहो या सांगोवांगीच्या गोष्टी मी (ज्ञानाच्या मर्यादा मान्य करून) hedging आणि risk arbitrage करतो... त्यामुळे एकाच रोख्यावर -- अगदी हुकमी असला तरीही -- पैसे लावणे माझ्या धर्मात बसत नाही. त्यामुळे वरील सौद्याला जोडीचे काहीतरी शोधावे लागेल.\n(गुरुदक्षिणा देण्यास आजही तयार असलेला) एकलव्य\nपहिली पैज नाकारून केलेले हेजिंग आपल्या बरोबर लक्षात आले (...तेव्हा कोठे गेला होता तुझा धर्म (...तेव्हा कोठे गेला होता तुझा धर्म हा प्रश्नच यायला नको हा प्रश्नच यायला नको) आपण महाचतुर आहात.\nपैजेच्या अटी उलट्यापालट्या करून दिलदारपणे (reciprocate) प्रतिसादही दिलात. आनंद झाला\nमी आजच एक डॉलरचा ऑप्शन खरेदी करायला तयार आहे\n(स्वधर्मे निधनं श्रेयः मानणारा) एकलव्य\nते तात्यासाहेब मार्जिन वगैरे म्हणत होते ना... त्यासारखेच लेव्हरेज असे प्रकरणही आहे. सबप्राईममुळे पाया भुसभुशीत होताच पण लेव्हरजमुळे टॉवर उभा राहिला होता... तो कोसळला सगळ्यांना घेऊन.\nआणखी एक डेटापॉईंट - विदाबिंदु - देतो: मागच्या वेळी गोअर हरले, तेव्हा त्यांनी दाढी वाढवली होती. तुला लिंकननंतरचा एखादातरी दाढीवाला अध्यक्ष माहिती आहे का\nह्याच लॉजीकने - महिला अथवा कृष्णवर्णीय असणारा एकही अध्यक्ष मलातरी माहित नाही\nआणखी एक डेटापॉईंट - विदाबिंदु - देतो: मागच्या वेळी गोअर हरले, तेव्हा त्यांनी दाढी वाढवली होती. तुला लिंकननंतरचा एखादातरी दाढीवाला अध्यक्ष माहिती आहे का\nह्याच लॉजीकने - महिला अथवा कृष्णवर्णीय असणारा एकही अध्यक्ष मलातरी माहित नाही\nह्म्म्म्.... म्हणजे मग यावेळी महिला अथवा कृष्णवर्णीय अध्यक्ष होण्याची शक्यता अधिक की कमी\nचेष्टा नाही ... (यनावालांसह सर्वांनी) गंभीरपणे तर्क लढवावा ही अपेक्षा\nआअजवर झाले नाही, म्हणून ते होणारच नाही, हे पटवून देण्यासाठी आपण ही उदाहरणे दिली आहेत, हे स्पष्ट आहे.\n परत एकदा आमचा प्रतिसाद वाचावात ही विनंती\n(तटस्थ पोर्टफोलिओ मॅनेजर) एकलव्य\nरणांगण बदललेले दिसते आहे... जनमत चाचण्या हा ग्रास कोर्टवरचा सामना आहे. प्रॉबॅबिलीटीच्या क्ले कोर्टवरील सर्व्हिस आम्ही तेथे करू इच्छित नाही.\nआमचा एस् फक्कड जमला आहे असे अजूनही वाटते...\n(पांडवांच्या गोटातल्या कौरवाने रामायणात ढकललेला) एकलव्य\nजनमत चाचण्या (आमच्या पहाण्यात आलेल्या) ह्या हिलरी प्रायमेरीज जींकून डेमोक्रॅट्सची उमेदवाअरी पटकवणार इतकेच दाखवत आहेत.\n ह्याच्या चाचण्या आमच्या मते दोन्हीकडून उमेदवर्‍या पक्क्या झाल्यावर होतात त्यामूळे त्या भरवश्यावर हिलरीच राष्ट्राध्यक्ष होणार असे म्हणता येणार नाही.\nडेमोक्रॅटीक पक्षाकडून ओबामा किंवा हिलरी ह्यापैकी कुणीही उभे राहिले तर रिपब्लिकन्सच्या कोणत्याही उमेदवाराचा विजय निश्चित आहे ह्यावर कितीची पैज लावायची सांगा\nखिशाला परवडल्यास मी तयार आहे ;-)\nओबामा किंवा क्लिंटन यांतील एकाची उमेदवारी नक्की झालेली आहे. आता कोलबेर आणि युयुत्सु यांची पैज लागायला हरकत नसावी\nभारतीय आणि भारतीय वंशाच्या लोकांशी असलेली जवळीक हा यंदाच्या निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा बनत चालला आहे असे दिसते. मागे ओबामा यांच्या प्रचारकांनी हिलरी क्लिंटन यांच्या भारतीय लोकांशी असलेल्या सौहार्दाच्या संबंधांविषयीचा मुद्दा उठवला होता. त्यावेळी ओबामा यांनी आपण त्या प्रचाराशी, आरोपांशी संबंधित नसल्याचा खुलासा केला होता. आता प्रसिद्धी माध्यमांनी पुन्हा हा मुद्दा उचलून धरला आहे असे दिसते. या अनुषंगाने पुढील प्रश्न पडले.\nभारतीयांशी जवळीक हिलरी क्लिंटन यांना भोवण्याची शक्यता आहे का\nओबामा यांची भारतीय, भारतवंशीय लोकांबद्दल आणि बहि:स्रोतीकरणाबद्दल जाहीर भूमिका काय आहे\nबहि:स्रोतीकरण यंदा कितपत महत्त्वाचा मुद्दा आहे\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \n\"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही\"\nसुपर ट्यूसडे ला काय होणार\nसुपर ट्यूसडे ला काय होणार इराक युद्धाला संमती देणारे मत हिलरी क्लिंटन यांना नडणार की काय इराक युद्धाला संमती देणारे मत हिलरी क्लिंटन यांना नडणार की काय ओबामा अखेरच्या क्षणी बाजी मारतील असे एकंदर वातावरण बनले/बनवले जात आहे काय\nयावर डिलबर्टकार स्कॉट ऍडम्स यांचे (विनोदी\nओबामा आणि मॅकेन शेवटच्या शर्यतीत असतील, पण शेवटी मॅकेन जिंकतील. कारण बिकॉज रिपब्लिकन्स आर गुड ऍट रिगिंग इलेक्शन्स.\nअवांतर : बुशसाहेबांसाठी फैज अहमद फैज यांचा एक शेर :-)\nकर रहा था गम-ए-जहां का हिसाब\nआज तुम याद बेहिसाब आए\n जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच.\" -- मास्तर, सामना चित्रपटात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/story/", "date_download": "2018-04-25T22:09:08Z", "digest": "sha1:T237NAWNMWHA4O3G62GGR2V24KVLVPC7", "length": 7288, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: एप्रिल 2, 2014\nकाळा, सानुकूल पिछाडी, सानुकूल मेनू, गहिरा, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, स्थिर आराखडा, पोस्ट स्वरूप, रिस्पोन्सिव आराखडा, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत\n5 पैकी 5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.sonalikulkarni.org/2014/06/zagmag-interview.html", "date_download": "2018-04-25T21:59:50Z", "digest": "sha1:FX5ULNPQ5VGMTRV66WDG4FSHXN2KSON3", "length": 29972, "nlines": 62, "source_domain": "www.sonalikulkarni.org", "title": "ZagMag Interview | Sonali Kulkarni ')); }); return $(returning); }, capAwesome: function() { var returning = []; this.each(function() { returning.push(this.replace(/\\b(awesome)\\b/gi, '$1')); }); return $(returning); }, capEpic: function() { var returning = []; this.each(function() { returning.push(this.replace(/\\b(epic)\\b/gi, '$1')); }); return $(returning); }, makeHeart: function() { var returning = []; this.each(function() { returning.push(this.replace(/(<)+[3]/gi, \"♥\")); }); return $(returning); } }); function parse_date(date_str) { // The non-search twitter APIs return inconsistently-formatted dates, which Date.parse // cannot handle in IE. We therefore perform the following transformation: // \"Wed Apr 29 08:53:31 +0000 2009\" => \"Wed, Apr 29 2009 08:53:31 +0000\" return Date.parse(date_str.replace(/^([a-z]{3})( [a-z]{3} \\d\\d?)(.*)( \\d{4})$/i, '$1,$2$4$3')); } function relative_time(date) { var relative_to = (arguments.length > 1) ? arguments[1] : new Date(); var delta = parseInt((relative_to.getTime() - date) / 1000, 10); var r = ''; if (delta < 60) { r = delta + ' seconds ago'; } else if(delta < 120) { r = 'a minute ago'; } else if(delta < (45*60)) { r = (parseInt(delta / 60, 10)).toString() + ' minutes ago'; } else if(delta < (2*60*60)) { r = 'an hour ago'; } else if(delta < (24*60*60)) { r = '' + (parseInt(delta / 3600, 10)).toString() + ' hours ago'; } else if(delta < (48*60*60)) { r = 'a day ago'; } else { r = (parseInt(delta / 86400, 10)).toString() + ' days ago'; } return 'about ' + r; } function build_url() { var proto = ('https:' == document.location.protocol ? 'https:' : 'http:'); var count = (s.fetch === null) ? s.count : s.fetch; if (s.list) { return proto+\"//\"+s.twitter_api_url+\"/1/\"+s.username[0]+\"/lists/\"+s.list+\"/statuses.json?per_page=\"+count+\"&callback=?\"; } else if (s.favorites) { return proto+\"//\"+s.twitter_api_url+\"/favorites/\"+s.username[0]+\".json?count=\"+s.count+\"&callback=?\"; } else if (s.query === null && s.username.length == 1) { return proto+'//'+s.twitter_api_url+'/1/statuses/user_timeline.json?screen_name='+s.username[0]+'&count='+count+(s.retweets ? '&include_rts=1' : '')+'&callback=?'; } else { var query = (s.query || 'from:'+s.username.join(' OR from:')); return proto+'//'+s.twitter_search_url+'/search.json?&q='+encodeURIComponent(query)+'&rpp='+count+'&callback=?'; } } return this.each(function(i, widget){ var list = $('", "raw_content": "\n‘White Lilly आणि Night Rider’ नाटकाचा प्रवास माझ्यासाठी जास्त भावनिक - सोनाली कुलकर्णी\n‘दिल चाहता है’, ‘गाभ्रीचा पाऊस’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आणि आपल्या वेगळ्या अभिनयाची चुणूक दाखवणारी सोनाली कुलकर्णी आज हिंदी आणि मराठी अशा दोन्हीही फिल्म इंडस्ट्रीत लोकप्रिय आहे. रंगभूमीवरून आपल्या अभिनयाला सुरवात केल्यानंतर अनेक गाजलेल्या हिंदी सिनेमा-नाटकांमध्ये सोनालीने काम केले. हिंदी सिनेमांमद्ये काम करत असताना मराठी सिनेमांमध्येही सोनालीने अनेक चांगल्या भूमिका करायला सुरवात केली. सोबतच अनेक प्रायोगिक हिंदी, मराठी आणि इंग्रजी नाटकांमध्येही तिचे काम चालू होतेच. त्यानंतर ‘देऊळ’ या मराठी सिनेमातील भूमिकेमुळे ती चर्चेत आली. आता पुन्हा एकदा सोनाली चर्चेत आहे ती ‘White Lilly आणि Night Rider’ या नाटकातील भूमिकेमुळे...रसिका जोशी या अभिनेत्रीने दिग्दर्शित आणि लेखन केलेले हे नाटक दिग्दर्शक मिलिंद फाटक पुन्हा रंगभूमीवर घेऊन आले आहेत. या नाटकात आधी रसिकाने केलेली भूमिका आता नव्याने बहुरंगी अभिनेत्री सोनाली साकारत आहे. या भूमिकेबद्दल आणि नाटकाच्या अनुभवाबद्दल तिच्याशी केलेली खास बातचीत...\n- ‘White Lilly आणि Night Rider’ हे आजच्या काळाचं नाटक आहे. म्हणजे ऎतिहासिक, सामाजिक, पुनरूज्जीवीत नाटकं आपण अनेक पाहिली आहेत. मात्र, या सर्वांच्या पलिकडे जाऊन आजच्या काळाचं प्रतिनिधित्व करणा-या काही स्क्रिप्ट असतात, त्यापैकी एक म्हणजे White Lilly Night Rider आहे.\n* ब-याच कालावधीनंतर रंगभूमीवर आल्याचा अनुभव कसा आहे \n- खरंतर मी चार वर्षांनंतर नाटक करती आहे. मधल्या काळात अनेक वेगवेगळी नाटकं करायला मिळाली. पण White Lilly Night Rider या नाटकाचा प्रवास माझ्यासाठी जास्त भावनिक होता. हे नाटक मला आधीही फार आवडायचं, खूप फॅन होते मी या नाटकाची...रसिका आणि मिलिंदचा तीसरा प्रयोग आणि त्यानंतर शंभरावा प्रयोग पाहिला होता. यादरम्यानचे जे काही प्रयोग होते, त्या प्रत्येक प्रयोगाला मी माझा ऑडिअन्स पाठवायचे. मी स्वत: तिकीटं काढून आणायचे, माझ्या मित्र-मैत्रीणींना पाठवायचे. जरी मी या नाटकाचे फक्त दोनच प्रयोग पाहिले होते. पण रसिका आणि मिलिंदच्या कामाने माझ्यावर वेगळाच प्रभाव पाडला होता. ‘नको रे बाबा’ या नाटकानंतर माझ्याकडे अनेक स्क्रिप्ट आल्या होत्या, पण नाटक करावं असं तेव्हा वाटत नव्हतं. कारण करायचं म्हणून करायचं असा माझा स्वभाव नाहीये. मात्र, जेव्हा मला White Lilly Night Rider साठी विचारलं तेव्हा एका क्षणाचाही विलंब न लावता मी काम करायला होकार दिला, कारण रसिकाचं या नाटकाला पहिलंच लेखन-दिग्दर्शन आहे, तिलाही या नाटकाचे प्रयोग सुरू राहणं नक्की आवडलं असतं. खरंतर या नाटकात काम करणं माझ्यासाठी मोठं आव्हान होतं.\n* रसिकाने आधी ही भूमिका गाजवल्यानंतर तीच भूमिका परत करण्याचं दडपण होतं का \n- आयुष्यात मी शंभर टक्के दाद दिलेल्या गोष्टी खूप कमी आहेत....त्यातली ही एक रसिकाची भूमिका आहे. त्यामुळे मी असं ठरवलं होतं की, मी या भूमिकेशी किंवा रसिकाशी स्पर्धा नाही करणार...कारण त्यात मी हरणार हे माहित आहे. त्यामुळे माझ्यापरीने ही भूमिका मला निभवायची होती. त्यात मला माझा सहकलाकार या नाटकाचा लेखक-दिग्दर्शक मिलिंद पाठक याची खूप मदत झाली. त्यांनीही माझ्यावर कधीच असा दबाव टाकला नाही की, हे रसिका अशी करायची तर तू ही तशीच कर....असं कधी झालंच नाही. अगदी नव्यानं हे नाटक आम्ही उभं केलं. माझ्या पर्सनॅलिटीला साजेशा अशा अनेक गोष्टी नाटकात आम्ही घेतल्या. आमच्या मुठीत होतं ती रिस्क घेणं आणि आम्ही ती रिस्क घेतली.\n* रसिकाबद्दल आणि तिच्या कामाबद्दल काय सांगशिल\n- रसिकासारख्या माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्रीने स्वत: मोहर उमटवलेली भूमिका ही आहे. ती मला करायला मिळणं म्हणजे माझी परीक्षाच होती. रसिकाचं एक वेगळं व्यक्तीमत्व होतं. अनेक कलाकार आपल्याकडे आहेत, पण त्यांच्यापेक्षा ती खूप वेगळी होती. तिच्या unpredictable reaction मुळे खूप ताजेपणा यायचा. तिच्यात साचेबद्धपणा अजिबात नव्हता, तिच्या स्वभावातही नव्हता आणि तिच्या अभिनयातही नव्हता. तर हे सगळं सर्वांच्याच लक्षात राहिलेलं असणार...त्यावर माझ्याकडून प्रयत्न करून मी तीच व्यक्तीरेखा साकारण्याचा प्रयत्न करणं हे जरा कठीण होतं.\n* रसिकाने केलेली भूमिका तू नव्याने या करीत असल्याने आधी नाटक बघितलेला प्रेक्षक पुन्हा नाटकाला येतोय, कशा प्रतिक्रिया असतात प्रेक्षकांच्या...\n- मला प्रत्येक प्रयोगाला किमान दहा प्रेक्षक असे भेटतात ज्यांनी रसिकाचं नाटक पाहिलं होतं. ते प्रेक्षक सांगतात की, ‘रसिकाने केलेली भूमिका तू कशी करतेस हे बघण्यासाठी आम्ही पुन्हा नाटकाला आलोय’. त्यांच्याकडूनही पावती मिळतीये कारण हे नाटक नवं झालंय. कारण कुठेही रसिकाची नक्कल करणं किंवा तिच्या सारखं करायचा प्रयत्न करणं हे आम्ही केलेलं नाहीये. म्हणजे ती आम्ही टाळलंही नाहीये आणि केलंही नाहीये. मला जे सुचेल ते अनुसरून मी भूमिका फुलवली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ती आवडत आहे. मला सांगून जातात माणसं की, ‘आम्ही जरा साशंकतेनेच आलो होतो, पण हरकत नाही तू पास झालीस’. सोबतच नवीन प्रेक्षकांना सूद्धा नाटक खूप आवडतंय. त्यांच्याही चांगल्याच प्रतिक्रिया येतात.\n* एकाच नाटकासाठी अभिनेत्री आणि निर्माती म्हणून काम करण्याचं काय कारण \n- खरं सांगू का...मी माझ्या प्रत्येक नाटकात काहीना काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणजे जेव्हा केव्हा मी नाटक केलं तेव्हा प्रॉपर्टी आणि कॉस्च्युम डिपार्टमेंट मी बघून घेईन हे गृहीत धरलेलं असायचं. तर ह्यावेळी मला वाटलं, की अशा पद्धतीनं ऋण न घेता ती मदत करत राहतो, मग त्यापेक्षा का आपण आपल्या नाटकाला हक्कानी चोख बनवण्यामध्ये मदत करू नये...आणि आमचा ओरीजनल प्रोड्युसर दिनू पेडणेकर याने माझी विनंती मान्य केली. हे नाटक नव्याने उभं करायचं होतं आणि त्यामध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंटकडून जराही कसर राहू नये म्हणून प्रोडक्शनमध्ये यायचं ठरवलं. ओरिजनली व्हाईट लिली मला प्रोड्युस करायचंच होतं. पण तेव्हा ते राहून गेलं. तेव्हा रसिकाला मी विचारलं होतं की, मी या नाटकासाठी काय करू शकते. कॉस्च्युम करून झालेत, प्रॉपर्टी झाली, नाटक तयार आहे, तर काय करू... पण तेव्हा राहूनच गेलं. पण आता तेवढ्याच ताकदीनं आम्ही प्रयोग करतोय. जेणेकरून पुढे प्रेक्षकांना सांगायला लागता कामा नये, की ह्या कारणाने आम्ही प्रयोग करू शकलो नाही.\n* इतके वर्ष तू अभिनयक्षेत्रात काम करतेस तूला पर्सनली काय आवडतं ‘नाटक’ की ‘सिनेमा’ \n- हा प्रश्न जरा मला अवघड आहे. माझ्या अभिनयाची सुरवात मी नाटकातनं केलीये. कसं असतं एकदा व्यसन लागल्यावर ते सोडवणं फार कठीण असतं. त्यात नाटकाचं व्यसन सुटू नये असं प्रत्येक कलाकाराला वाटतं. मला नाटक आवडतंच आणि शेवटपर्यंत आवडत राहणार...पण त्याचबरोबर सिनेमा हे फार वेगळं माध्यम आहे. त्यातली जी ताकद आहे ती नाकारण्यासारखी नाहीये. सिनेमामुळे मी आज जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकते. शेवटी आपली कला ही जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचावी यासाठीच ती सादर करत असतो. त्या अर्थानं मला सिनेमाही तेवढाच महत्वाचा वाटतो. दोन्ही क्षेत्रांचं तत्रं वेगळं आहे ते समजून काम करण्यामध्ये एक चॅलेन्ज आहे. ते चॅलेन्ज उचलायला मला मजा येते. अर्थातच सिनेमामुळे माझी ही जिवनशैली, सुबत्ता मिळालेली आहे. त्यामुळे त्याचं महत्व विसरून चालणार नाही. ‘नाटक हा माझा श्वास आहे,सिनेमा मी असंच करते’ जरी सरधोपटपणे या वाक्याला टाळी मिळत असली तरी हे माझ्याबाबतीत खरं नाहीये. सिनेमाही मी तितक्याच तन्मयतेने करते.\n* सध्याच्या मराठी नाटकांबद्दल तूझं वैयक्तीक मत काय आहे \n- मला एकूणच आपल्या मराठी रंगभूमीबद्दल फार आदर वाटतो, कारण इतर अनेक प्रादेशिक भाषा आहेत ज्यामध्ये नाटक अगदी लयाला जातंय. बांगला, गुजराती या भाषांमधील नाटकं सोडून....त्यात मराठी रंगभूमीवर इतके प्रयोग होताहेत, नाटकं पुनरूज्जीवीत होताहेत. मराठी कलाकार फार निर्भिड वाटतो मला....सिनेमात आल्यावरही मराठी नाटक करायला घाबरत नाही. या अर्थाने मला आपल्या अभिरूची संपन्न संस्कृतीला खूप दाद द्यावीशी वाटते की मराठी माणूस हा अतिशय चांगला प्रेक्षक असतो, चांगला वाचक असतो. त्यामुळेच आपल्याकडच्या सांस्कॄतिक घडामोडी तितक्याच जास्त प्रकारे प्रयोग करून लोकांच्यासमोर येतात. ह्याचा मला खूप आनंद आहे.\n* इतक्या वर्षांचा हा अनुभव गाठीशी आल्यानंतर दिग्दर्शनाचा कधी विचार आला नाही का \n- आता सध्यातरी मला असं वाटतं की मी जगातली बेस्ट असिस्टंट डिरेक्टर आहे. मी जे कुठलं प्रोजेक्ट करते सिनेमा किंवा नाटक त्यात माझ्या दिग्दर्शकाला हर प्रकारे म्हणजे एखादा हॉल बुक करणं असो किंवा सिनेमाच्या दिग्दर्शकाला कन्ट्युनिटी लक्षात ठेवून मदत करणं असो किंवा एखादी सूचना देणं असो किंवा एखादं वाक्य बदलण्यासाठी आग्रह धरणं हे सर्व मी करत असते. ह्याचा अनुभव मी जमा करतीये. मी वैयक्तीक प्रवधानामधनं दिग्दर्शक होण्याइतका शांतपणा माझ्यामध्ये अजून आलेला नाहीये. दिग्दर्शक गंमत म्हणून होता येत नाही. तसं होताही येतं पण माझा तसा स्वभाव नाही की चला दिग्दर्शन करून बघावं. त्यासाठी खूप ठेहराव लागतो आपल्यामधे, त्यामध्ये किंचीत अलिप्तपणा लागतो. तर थोडीशी मॅच्युरिटी आल्यावर मी कदाचित दिग्दर्शनाचा विचार करेन...\n* पुढे काय प्रोजेक्टस-प्लॅन्स आहेत \n- आता मी लोकसत्तामध्ये दुस-यांदा ‘सो कुल’ लिहितेय ज्याला वाचकांचा अप्रतिम प्रतिसाद आहे. सिनेमे मला जास्तीत जास्त चांगले करायचेत. मी याआधी निरागस म्हणण्यापेक्षा थोडं बोळचटपणे काम केलं होतं. माझा एखादा मित्र किंवा एखादा नवीन दिग्दर्शक आला आणि म्हणाला की आमच्याकडे पैसे नाहीयेत पण तू कर ना काम...तर त्या प्रोजेक्टसाठी मला खूप आस्था वाटायची आणि मी ते करायचे. याची तमा न बाळगता की ही माणसं सिनेमा रिलिज करतील का... की फक्त सिनेमा करण्याचीच हौस भागवून घ्यायची आहे त्यांना....मात्र आता हे तपासून मी सिनेमा निवडते. नुसतंच करायचं म्हणून करायचं ठरवलं तर वर्षातले ३६५ दिवस आपण कुठेना कुठे रिबीनी कापायला जाऊ शकतो, शूटींग करू शकतो, वाट्टेल ते नाटक करू शकतो. रोज आपला फोटो पेपरमध्येही छापून येऊ शकतो. तर मी या विचाराने काम नाही करत. मला ह्याबद्दल कुठेतरी जाणवतं की मी नक्कीच थोडा खडतर मार्ग निवडतीये कारण त्यातून चटकन मिळणारी प्रसिद्धी मला नाही गाठता येत आहे. मला एवढंच कळतंय मी जो काही मार्ग निवडत आहे त्यातून मला आनंद मिळतोय. आणि जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपल्यासोबत चालणा-यांना आपण अधिक आनंद आणि समाधान देऊ शकतो. काम नक्कीच सुरू ठेवायचं पण त्यासाठी मला कुठेही असं वाटत नाही की माझं वैयक्तीक आयुष्य, माझे खाजगी आनंद याचा त्याग केला पाहिजे. आपण जर एक आनंदी कुटूंब निर्माण करू शकलो तर आपण आनंदी समाज नक्कीच निर्माण करू शकतो. आणि त्याचबरोबरीनं माझी एक धडपड नेहमी राहिलेली आहे की मी एक अतिशय सजग नागरिक म्हणून जगायचा प्रयत्न करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3571887/", "date_download": "2018-04-25T22:25:36Z", "digest": "sha1:JFZ6E4RZK4TZU3WQ44O5JCUV4PC25XLT", "length": 2206, "nlines": 60, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील साडी Kutumbh sarees चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 9\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-04-25T21:56:16Z", "digest": "sha1:JLOS4K3F35R5GTJFPMFHA636AWCUBC5K", "length": 4384, "nlines": 107, "source_domain": "abdulsattar.in", "title": "बुलढाणा येथे कॉंग्रेसची एल्गार सभा. | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nबुलढाणा येथे कॉंग्रेसची एल्गार सभा.\nबुलढाणा येथे कॉंग्रेसच्या एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब, विधानसभा उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे साहेब, आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.\n← अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या आतंकी हल्ल्याचा कांग्रेसपक्षातर्फे निषेध.\nपोलिस पाटलांच्या मांगण्यासंबधी विधानसभेत आवाज उठविणार- आ. अब्दुल सत्तार| →\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/mill-tocorporate-hub-kamala-mills-30-year-journey-278453.html", "date_download": "2018-04-25T22:05:13Z", "digest": "sha1:UEMENYUY2VQXVSIPFC5TSEG2DWOBZCXA", "length": 11954, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मिल ते कॉर्पोरेट हब..,कमला मिलचा 30 वर्षांचा प्रवास!", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nमिल ते कॉर्पोरेट हब..,कमला मिलचा 30 वर्षांचा प्रवास\nकमला मिल कंपाऊंडमध्ये जवळपास 37 हॉटेल्स, सहा मीडिया हाऊसेस, आणि आठ बड्या कंपन्यांचे कॉर्पोरेट हाऊस उभं राहिलं.\n29 डिसेंबर : मुंबईतली एक गिरणी ते कॉर्पोरेट कंपन्यांचं हब अशी कमला मिल कंपाऊंडची ओळख...गेल्या तीस वर्षांत झालेल्या बदलाचा घेतलेला हा आढावा...\nपूर्वेतलं मँचेस्टर अशी मुंबईची ओळख झाली ती मुंबईतल्या गिरण्यांमुळे... गिरणगावातल्या सर्वात मोठ्या मिलपैकी कमला मिल...गिरणी कामगारांच्या संपानंतरच्या काळात ज्या गिरण्या बंद झाल्या त्या गिरण्यांमध्ये कमला मिलही होती. गिरणी कामगार देशोधडीला लागले. कमला मिलची धडधड बंद पडली. पण याच गिरणीचे गेट हळूहळू उघडू लागले.\nकमला मिलच्या आवारातील इमारतींमध्ये कॉर्पोरेट ऑफिसेसनी संसार थाटला. 2000 नंतर गिरणीच्या इमारतींवर मल्टीनॅशनल कंपन्यांचे बोर्ड दिसू लागले. बँका, सेवा क्षेत्रातल्या बड्या कंपन्यांची हेड ऑफिसेस या ठिकाणी दिसायला लागली. इथं काम करणारा सूटबुटातला नवतरूण वर्ग दिसू लागला.\nकमला मिल कंपाऊंडमध्ये जवळपास 37 हॉटेल्स, सहा मीडिया हाऊसेस, आणि आठ बड्या कंपन्यांचे कॉर्पोरेट हाऊस उभं राहिलं. दिवसा हजारो कामगार या कमला मिलच्या कंपाऊंडमध्ये काम करतात. तर रात्र झाली की या गिरणीत उच्चभ्रू वर्गातल्या तरुण तरुणींची गर्दी होते. पाच आकडी पगार मिळवणाऱ्या या उच्च मध्यमवर्गीयांसाठी कमला मिलमध्येच पब सुरू झाले.\nमुंबईतल्या या जमिनीला सोन्याचा भाव आल्याने या भागात दाटीवाटीनं बांधकामं उभी राहिली. ही बांधकामं उभारताना नियमही धाब्यावर बसवण्यात आले. त्यातूनच कमला मिलमधील अग्नितांडवाची पार्श्वभूमी तयार झाली.\nमिल ते कॉर्पोरेट हब\n08 बड्या कंपन्यांचे कॉर्पोरेट हाऊस\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nउस्ताद अमजद अली खान यांना मा. दीनानाथ पुरस्कार तर आशा भोसलेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/is-amit-shah-angry-with-nitin-gadkari-261694.html", "date_download": "2018-04-25T22:03:18Z", "digest": "sha1:GRX6IPI7WVYKYTWBRR567EKWB64FGGKG", "length": 10589, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमित शहा गडकरींवर नाराज आहेत का?", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nअमित शहा गडकरींवर नाराज आहेत का\nगडकरींचा वाढदिवस भव्यदिव्य साजरा करण्यावर भाजपचे दिल्लीतले नेते नाराज होते का या चर्चेलाही नव्याने तोंड फुटलंय.\n29 मे : नितीन गडकरींच्या वाढदिवसाला दांडी मारणारे अमित शहा आज संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आवर्जून नागपुरात आलेत. नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचं आयोजन करण्यात आलंय. त्यात सहभागी होण्यासाठी आवर्जून नागपुरात आलेत. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवतांची भेटही घेतलीय.त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय. गडकरींचा वाढदिवस भव्यदिव्य साजरा करण्यावर भाजपचे दिल्लीतले नेते नाराज होते का या चर्चेलाही नव्याने तोंड फुटलंय.\nदरम्यान, असंही कळतंय गडकरींच्या वाढदिवसाचं आमंत्रण आल्यावर अमित शहा यांनी आपल्याला येणं शक्य होणार नाही, असं सांगितलं होतं. मोदी सरकारला तीन वर्ष झाल्यामुळे शनिवार-रविवार आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना हजर राहायचं होतं.\nसध्या भाजपमध्ये राष्ट्रपतीपदासंदर्भात अनेक बैठका सुरू आहेत. त्यासंदर्भातच ते मोहन भागवत यांना भेटायला नागपुरात आले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Amit Shahnitin gadkariअमित शहानितीन गडकरीवाढदिवस\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/videos-category/itar/", "date_download": "2018-04-25T22:12:45Z", "digest": "sha1:SBEWIU2A4CBJ4NUIVOANXWX7WE2SR337", "length": 8822, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लोकसत्ता इव्हेंट | Video Section | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nमर्सिडिजच्या प्रत्येक गाडीत आहे...\nसकारात्मक ऊर्जा समाजापुढे आणण्यासाठी...\n‘या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता...\nलोकसत्ताचं तरूण तेजांकित हे...\nबोलत राहणं महत्त्वाचं, मात्र...\nसामाजिक खाप – स्वानंद...\nआपली मेरील स्ट्रीप कुठेय\nमी वक्ता कसा झालो\nमी जगण्यासाठी खात नाही,...\nनगरसेवकपदाच्या पुढे जाईन असं...\nमला नाटकांमध्ये जास्त आनंद...\nबाजरीचे उंडे कसे बनवायचे...\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2011/11/16/tii-1/", "date_download": "2018-04-25T21:45:41Z", "digest": "sha1:JLVIZHRB57VWHTR5RTV7OEAKQXXTJY37", "length": 19898, "nlines": 178, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – १ | गुज मनीचे...", "raw_content": "\nस्त्रीच्या विविध रूपाने मी अगदी भारावून जात आलेय. ‘ती’ कोणी एक स्त्री नाही. तिच्या अनेक प्रतिमा, अनेक चेहरे, अनेक छबी. आज वर आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर ‘ती’ निरनिराळ्या स्वरूपात भेटत आली. आणि त्या-त्या वेळी तिने ह्रुदयाला स्पर्श केला.\nकधी मैत्रिण म्हणून, कधी कामवाली बाई म्हणून तर कधी अजून कोणी. कधी मला ‘ती’ ची दया आली, कधी आवडली, कधी भावली, कधी रागही आला असेल तिचा, पण कुठेतारी ‘ती’ मनात रुजली. आणि आज म्हणूनच प्रत्येक ‘ती’ च्या विषयी लिहावे वाटले. म्हणून ही श्रुंखला…\n‘ती’ च्याशी माझा असलेला संबंध/नाते मी स्पष्ट करेन किंवा करणारही नाही. खरे नाव सांगेन, किंवा कालपनीक नावंही देईन. ती चांगली की वाईट, चूक की बरोबर या खोलात मला शिरायचे नाही. मला तो अधिकारंही नाही. मला तसे करुन तिला दुखवायचे तर मुळीच नाही. ती ही अशी एक व्यक्ति/स्त्री शक्ती आणि ‘ती’ माझ्या मनात का आणि कशी रुजली एवढेच सांगण्याचा एक छोटासा प्रयास – तुमच्यापेक्षा माझ्या स्वत:साठीच कदाचित\nकधी, केव्हा, कशी ते नक्की आठवत नाही पण बेगम मासे विकायला घरी येऊ लागली. बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे बहुदा मांसाहाराचे दिवस धरले जातात. बेगमच्या कोण्या नातेवाईकाच्या मासेमारीच्या लॉंच बोट होत्या. मध्यरात्री मासेमारी करुन पहाटे मासे आले की बेगम ते घेऊन विकायला निघायची. ६:३०-७:०० च्या दरम्याने घराच्या फाटकापाशी येऊन हाक मारायची. ती ताजे-ताजे मासे घेऊन आलेली असायची. मासे हवे असल्यास आई तिला ‘थांब, आले’ एवढेच ओरडून सांगायची. महिन्याचा हिशोब एकदम महिना अखेरी होत असे. तिची ठरलेली घरं असायची, त्यांच्याकडेच ती मासे विकायला जायची. दारो-दारी ओरडून तिने कधीच मासे विकले नाहीत.\nनावावरुन समजलेच असेल ‘बेगम’ मुस्लिम आहे. पंनाशीच्या आत-बाहेर वय, जरासा उभट सस्मित चेहरा, गव्हाळ वर्ण, सुळसुळीत पाचवारी साडी, डोक्यावरुन पदर, मोठा अलुमिनियमचा मासे-बर्फाने भरलेला डबा डोक्यावर. बेगम विधवा होती. लग्नानंतर लगेच तिचा नवरा कोणत्यातरी आजाराने गेला. ही आई कडे परतली. माहेरी भाऊ-भावजया, आई आणि ही. आईकडे हीच लक्ष देत होती. मासे विकुन तिचा आणि आईचा खर्च भागवत होती, आईला तरीही मुलंचा पुळका होताच. एका भावाला हिने शब्द टाकून, पैसे भरुन कुवैत ला का कुठेतरी नोकरी लावली होती. हिची जबाबदारी ही स्वत:च घेत होती.\nमाझ्या आईशी बेगमचे छान संबंध जुळत होते. आई तिला चहा-नाश्ता केल्याशिवाय जाऊ देत नसे. कुठे दिवाळीचा फराळ, कैरीचे लोणचे, फणस, ती हक्काने मागून नेत असे. व्यवहार फक्त नावाला उरला. माझ्या आईने देखील कधी तिच्याशी घासा-घीस केली नाही. २ पैसे जास्त गेले तरी तिने आणलेला माल चोख होता.\nमाझ्या वडिलांचे किडणी स्टोनचे ऑपरेशन झाले. त्यावेळी बराच खर्च झाला होता. शिवाय त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून त्यांचा धंदाही मंदावला होता. हॉस्पिटल मधे बेगम त्यांना बघायला आली आणि कोणी न सांगता, काही न बोलता आईच्या हातात ३००० रु. देत म्हणाली “ताई, आधी हे घ्या.. असू देत जवळ” त्या मदतीचे मोल करणे अशक्य\nबेगमच्या घरच्यांनी तिचे एका विदुराशी लग्न करून दिले. त्या माणसाला लहान-लहान तीन मुले होती – एक मुलगी, २ मुलगे. तिचा नवर्‍याचा पण मासेमारीचा व्यवसाय होता राजापुरजवळ एका छोट्या गावी. लग्ननंतर ती तिच्या नवरा व मुलांबरोबर आली होती. रंगपंचमीचा दिवस होता तो. आईने छान पदार्थ केले, तिला आहेर केला. दुसर्‍या गावी गेल्यामुळे बेगमचे नेहमीचे येणे कमी झाले. आठवड्यातून एकदा ती येत असे मासे घेऊन. चहा घेत-घेत गप्पा होत. खुशाली कळे. मुलांना हिने जीव लावला होता. मुलं मोठी होत होती. तिघांमधे एकच मुलगा हुशार होता, त्याला तिने हॉस्टेलवर ठेवले होते. बाकी दोघांना अभ्यासात गती नव्हती. मुलीला शिंग फुटली आणि ती घरातून कोणा बरोबरतरी पळून गेली. ती भानगड सोडवते नाही तोवर तिचा नवरा एका बाईच्या नादी लागला. आगीतून-फुफाट्यात पडावे अशी बिचरीची गत झाली. हिने शिकवलेला मुलगा बापाच्या बाजुने झाला आणि ज्याला ही बिनकामाचा समजत होती तोच हिचा आधर बनला. आधी पंचायत मग कोर्ट-कचेरी असे सुरु आहे बिचरीचे. आता वेगळी खोली घेऊन राहतात माय-लेक. ही मासे विकते, मुलगा बोटीवर काम करतो आणि गुजारा करतात. येणार्‍या परिस्थितीला तोंड देत ती लढतेय आयुष्याशी.\nमाझा परदेशी असलेला मामा किंवा कोणी पाहुणे येणार असे कळले की बेगम हवे तसे मासे आणून देत असे. माझी बहिण सुद्धा मासे-प्रेमी, ती किंवा तिचा नवरा कोल्हापूरहून येणार आहे असे कधीतरी आई अंधुक बोललेली असायची बेगमला आणि कधी स्वत:ला नाहीच जमले यायला तर ती माझ्या बहिणीसाठी कोणा ना कोणा बरोबर मासे पाठवून देत असे. मी मासे खात नाही यावर ती विलक्षण नाराज असते. आणि माझा नवरा जेव्हा लग्नानंतर पहिल्यांदा घरी रत्नागिरीला आला तेव्हा ती प्रेमाने त्याच्यासाठी मासे घेऊन आली होती. तेव्हा तिच्या डोळ्यात समाधान होते.\nमाझ्या आईची आणि तिची आत्ताशा खूप घट्ट मैत्री आहे. आई तिला काही ना काही मदतही करत असते. माझे वडिल मासेखाऊ होते. माश्याचे जेवण असले की ते मनसोक्त जेवत. कालांतराने वडिलही गेले. मासे घेण्याचे प्रमाण कमी झाले. बेगमला एव्हाना घरी येण्यासाठी कारण लागत नाही. ती येते, आईला भेटते. “जास्त दग-दग करु नको” असे दोघीही एकमेकींना सांगतात. प्रेमाने माझी, माझ्या बहिणीची, जावयांची चौकशी होते. भावासाठी एखादे पापलेट आणलेले असते…\nगेली २० वर्ष, प्रत्येक सुख-दु:खात बेगम आमच्यासाठी आणि माझी आई तिच्यासाठी होती. अगदी मागच्याच महिन्याची गोष्ट – माझ्या वडिलांचे श्राद्ध होते. आईने वाडी दाखवली आणि जेवायला बसणार इतक्यात ही दारत हजर. आईने पोटभर जेऊन पाठवले. ते बघून वर माझ्या वडिलांनाही समाधान वाटले असणार. माहीत नाही ही अशी कोणती नाती असतात जी वेळ, काळ, जात-धर्म सगळ्यांच्या पलिकडची असतात. ही कोण कुठची बेगम, काय निमित्त तर ती मासे विकणारी, पण ती आमच्या घरचीच होऊन गेली.\nमी येणार आहे हे कळले की बेगम मुद्दाम भेटायला येते. गप्पा होतात. प्रेमाने चौकशी होते. तिची कहानी मी ऐकून घेते. जमेल तसे तिचे सांतवन करते. बाकी काही हातात उरत नाही. तिच्या आणि माझ्याही…\n« दिवाळी फराळ ‘ती’ – २ »\nदिनांक : नोव्हेंबर 16, 2011\nटॅग्स: ती, बेगम, व्यक्ति, व्यक्तिचित्र, व्यक्तिरेखा, व्यक्ती, स्त्री शक्ती, स्त्रीरेखा, she, woman, women, women power\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, General, Relations\n बेगम डोळ्यासमोर उभी राहिली.. Very touching\nअप्रतिम रुही….बेगमला बेमालूम पणे डोळ्या समोर उभे केलेस….\nमला नक्की वाटू राहिलंय कि एखाद दिवस तू तुझ्या छोट्या गोष्टींचे पुस्तक जरूर काढशील….आणि ते खूप लोकप्रिय होईल…\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3571233/", "date_download": "2018-04-25T22:29:58Z", "digest": "sha1:YTWCX4A23MRCQPERC6MYHLWZETMATIKI", "length": 2199, "nlines": 56, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील साडी Devi & Company Clothing Store चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 7\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://keepquoting.com/lang/mr", "date_download": "2018-04-25T21:51:47Z", "digest": "sha1:P5WFWSYANLXZEJBPU4QK6XTYLX63UXYZ", "length": 6812, "nlines": 168, "source_domain": "keepquoting.com", "title": "Famous Quotes in Marathi - KeepQuoting", "raw_content": "\n तुज साठी मरण ते जनन तुज विण जनन ते मरण\nकल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे\nना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी\nविचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे\nव्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो\nतुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल\nछत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो\nनाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे\nकारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही\nन हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत\nप्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून\nकासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे.बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका | कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा\nकुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत\nमन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी\nजीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा\nमोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात\nजी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते\nअडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे\nनात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल\nसगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/karykartyanchya-nazretun/", "date_download": "2018-04-25T22:20:27Z", "digest": "sha1:2NQ2WUEX7FVSM56E4EVSOY7XOKBPJ5RB", "length": 13501, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "| Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nमाझा जन्म ब्रिटिश काळातला. २-३ हजार लोकवस्तीच्या खेड नावाच्या छोटय़ा खेडय़ातला.\nकार्यकर्त्यांच्या नजरेतून भटक्या-विमुक्तांचे शोचनीय वास्तव\nलातूर जिल्ह्यतील निलंगा तालुक्यात असलेले ‘अनसरवाडा’ नावाचे एक वसतिस्थान आठवले.\nकाटे की टक्कर का समय\nसप्टेंबर-२०१७ चा महिना. एके दिवशी सकाळी सकाळी फोन आला.\nढोबळमानाने भटक्या विमुक्तांची विभागणी पुढीलप्रमाणे करता येईल.\nमन जागे होत गेले..\nमाझा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात एका साधनविहीन भटक्या कुटुंबात झाला.\nवो सुबह कभी तो आयेगी..\nलिंगभावाच्या भिंगातून गोष्टी पाहिल्यास त्याचे पूर्वी न दिसलेले पैलू आपल्याला दिसू लागतात.\nहिंसेला नकार, प्रेमाचा स्वीकार..\nपितृसत्ताक-जातीची उतरंड असलेला समाज मुलींवर ‘लक्ष’ ठेवतच असतो.\nसामाजिक-राजकीय क्षितिजावर स्त्रिया दृश्यमान होऊ लागल्या.\nमिलिंद चव्हाण यांना सामाजिक क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव सलग चार लेखांतून दर शनिवारी..\nदेहबाजारातील स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर\nअनेक विधायक ग्रामीण प्रकल्पांचे एक मूळकर्ते मला मनस्विनीच्या या क्षेत्रातील प्रवेशाबाबत सांगत होते.\nकामाठीपुरा वेश्यावस्ती. सकाळचे आठ म्हणजे इथली पहाटच.\nलहानपणी संघ काय सेवादल काय मी कुठेच फार काळ टिकलो नाही.\n‘समाज बदलला जाऊ शकतो’\nसंपदा ग्रामीण महिला संस्था (संग्राम)ने १९९२ पासून सहा संघटनांची बांधणी केली आहे.\nहा बोलण्याचा हक्क मिळवून देण्याचे काम ‘संग्राम’ करते.\n‘हक्क’ या संकल्पनेतूनही या प्रश्नांची उत्तरं मिळत गेली.\nरामापूर येथे १९८६ मध्ये ग्रामीण स्त्रियांनी एकत्र येऊन ‘संपदा ग्रामीण महिला’ संस्था सुरू केली.\nग्रामीण स्त्रियांमधला ‘वित्तीय’ आत्मविश्वास\nस्त्रियांनी बचतगटांमार्फत कर्ज घेतलं आणि बचतीसुद्धा केल्या.\n‘‘माझं धाडसच, माझं भांडवल..’’\nकेवळ बँक स्थापन केली की काम झालं, असं होत नाही.\nचळवळींद्वारे परिवर्तन घडू शकेल, या विचाराचा भ्रमनिरास झालेला होता.\nमाझ्या घरातील लोकांना माझ्या या चळवळींविषयी काहीच माहितीच नव्हती\nआंदोलनं आणि चळवळींच्या किती तरी चित्तथरारक गोष्टी आहेत\nअनुभव : सूक्ष्म आणि व्यापकही\nबघता बघता आमची नजर झाली ती जिवंत सॅटेलाइटची.\nत्या दिवशीच्या मोर्चाला आणि सभेत तिथल्या मोलकरीण स्त्रियांची संख्या तर मोठी होतीच.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://maharashtradeshi.blogspot.in/2012/08/", "date_download": "2018-04-25T21:48:00Z", "digest": "sha1:7DANZ4BUVYP2GHKDRIAQKSNWCV7RJN6G", "length": 17737, "nlines": 205, "source_domain": "maharashtradeshi.blogspot.in", "title": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...: August 2012", "raw_content": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nबहु असोत सुंदर संपन्न ती महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....\nमाझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...\nनाशिक व सिन्नर यांना जोडणाऱ्या ’नाशिक-पुणे’ राष्ट्रीय महामार्गावर हा छोटा घाट आहे. नाशिकपासून २२ तर सिन्नरपासून हा ६ किमी अंतरावर आहे.\nलेबल्स घाट, नाशिक जिल्हा, मोहदरी घाट, सिन्नर तालुका\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरेकडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहेत, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असेही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा नाशिक-दिंडोरी रस्त्यावर ही लेणी आहेत. हे दोन्ही रस्ते गुजरात कडे जाण्याचे मार्ग आहेत. नाशिक शहरातून ह्या चामर लेणी टेकडीचे सहज दर्शन होते. टेकडीच्या पायथ्यास म्हसरूळ गावी श्री पारसनाथ मंदिर १९४२ साली बांधले आहे. या लेण्यांना तीर्थराज गजपंथ असेही संबोधले जाते. पायथ्यापाशीच क्षेमेंद्र किर्ती यांची समाधीही आहे. ही लेणी साधारणत: ४०० फूट उंचीवर आहेत व वरती जाण्यासाठी ४३५ पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्या चढून गेल्यावर इंद्र व अंबिका देवीच्या मूर्त्या प्रथम दर्शनी पडतात. पुढे साडे तीन फुट उंचीची परसनाथाची मूर्ती आहे. ही लेणी अकराव्या शतकात बांधली असून जैनांच्या पवित्र तिर्थांपैकी एक आहेत. इथे अनेक जैन संतांचे श्वेत चरण पाहायला मिळतात.\nयाच टेकडीवर चांभार लेणी नावाच्या लेण्याही अस्तित्वात आहेत. मुख्य मंदिरात भगवान महावीरांची भव्य मूर्ती पाहावयास मिळते. या टेकडीवरून संपूर्ण नाशिकचे दर्शनही घेता येते. दिंडोरी की पेठ रोडवरून येथे यायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. खरं तर नाशिक-पेठ रस्त्यावरूनच इथे यायला मुख्य रस्ता आहे. निमाणी बस स्थानकावरून बोरगड बस इथे येते. शिवाय तिवली फाटा येथे येणारी बसही ’गजपंथ’ वरूनच जाते. आमचा प्रवास हा रामशेज किल्ल्यावरून येथवर पायीच झाला होता. चामर लेणींच्या मागेच रामशेज किल्ला नज़रेस पडतो. इथुन पायी अंतर सात-आठ किलोमीटर असावे. एकाच दिवसांत दोन्ही ठिकाणी भेटी देता येतात.\nमहावीरांची चार दिंशांची मुख असणारी मू्र्ती\nलेबल्स चामर लेणी, जैन, टेकडी, नाशिक शहर, मंदीर, लेणी\nनाशिक जिल्हा हा बहुतांशी सातमाळच्या पर्वतरांगेत येतो. येथील काही तालुक्यांमध्ये डोंगर हा अगदीच विरळा असल्याचे दिसून येते. त्यातीलच एक निफाड तालुका होय. महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया मानला जाणारा निफाड हा एक सधन प्रदेश आहे. परंतु, या ठिकाणी डोंगरदऱ्यांची अगदीच वानवा आहे. लोणजाई टेकडी हा एकमेव उंच प्रदेश निफाड तालुक्यात येतो. पहाडांची संख्या कमी असल्यानेच या प्रदेशाला नि-पहाड अर्थात निफाड असे संबोधले जाते, असे येथील रहिवासी सांगतात.\nनिफाड तालुक्यातील नैताळे हे नाशिक-औरंगाबाद मार्गावरील एक छोटे गांव आहे. येथुन सुमारे दोन किलोमीटर अंतरावर लोणजाई टेकडी आहे. नैताळे पासून जवळ असली तरी प्रशासकिय दृष्टीने ती विंचुर या गावाच्या हद्दीत येते. विंचुर हे तालुक्यातील एक मोठे गांव असुन तेही याच महामार्गावर आहे. लोणजाई फारसे उंच नाही. निफाडच्या दृष्टीने ते तसे उंचच मानावे लागेल. या टेकडीवर गेल्यावर आजुबाजुचा पूर्ण सपाट परिसर दिसून येतो. दूरदूर पर्यंत कोणताच पर्वत दिसून येत नाही. त्यामुळे परिसरातुन अनेकजण येथे फिरायला येतात. नैताळे व विंचुर अश्या दोन्ही ठिकाणाहून इथे पोहोचता येते. वरपर्यंत गाडीही जाऊ शकते. टेकडीच्या माथ्यावर लोणजाई देवीचे मंदीर आहे. आधी ते छोटे होते व आता त्याचा जिर्णोद्धार होऊन ते भव्य करण्यात आलेले आहे. दरवर्षी येथे नित्यनेमाने देवीचा उर्सव भरतो. या पहाडावर काही गुंफाही आहेत. पावसाळ्यात छोटीशी सैर करण्यास येथे परिसरातील लोक प्राधान्य देतात. संपूर्ण परिसराचे छान दर्शन या टेकडीवरून होते. एक तासाची हिवाळी वा पावसाळी सफर करण्यासाठी येथे जाण्यास काहीच हरकत नसावी.\nरस्त्यावरून दिसणारी लोणजाई टेकडी\nलोणजाई मंदीर बांधकाम अवस्थेत\nलेबल्स टेकडी, नाशिक जिल्हा, निफाड तालुका, मंदीर, लोणजाई टेकडी\nदक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी\nदक्षिणगंगा म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर ह...\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरे कडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहे त, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असे ही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा ना...\nतोरणा: एक थरारक प्रवास\nढगांत हरविलेला तोरणा छत्रपति शिवाजीराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या ह्या ओळखीशि...\nमहाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे हे अभयारण...\nनाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी न...\nचामर लेणी / चांभार लेणी\nदुर्ग साहित्य संमेलन (1)\nदै. दिव्य मराठी (8)\nमाझी ज्ञानेश्वरी - ज्ञानेश्वरी... आमच्या कन्येचं १४ वर्षांपूर्वी ठरविलेलं नाव. संत ज्ञानेश्वरांची भावार्थदिपिका वाचली तेव्हाच ठरवलं, माझ्या मुलीचं नाव ’ज्ञानेश्वरी’ ठेविल. चौ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन... यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/nitin-gadkari-sugar-factories-issues-117092800009_1.html", "date_download": "2018-04-25T21:36:50Z", "digest": "sha1:YYWJLUVIAAMYUMLXXSCJI3AZFBQFJQT6", "length": 11659, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साखर कारखानदारांच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाखर कारखानदारांच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा\nनॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडच्या 58 व्या वार्षिक सभेला नवी दिल्ली येथे उपस्थित होतो. केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी या बैठकीसाठी आले होते. साखर कारखानदारांचे अनेक प्रश्न आहेत, मागण्या आहेत, त्यांबद्दल या बैठकीत विस्ताराने चर्चा करण्यात आली.\nसाखरेचा साठा करण्याबाबत कारखान्यांवर आलेली बंधने आणि त्याचा साखरेच्या विक्रीवर व अर्थकारणावर होऊ शकणारा परिणाम या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसंच, कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ आता ऊसाच्या जलव्यवस्थापनात मायक्रो-इरिगेशनचा पुरस्कार करत आहेत. मायक्रो-इरिगेशनखाली अधिकाधिक ऊस क्षेत्र येण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत हा उपक्रम घेऊन केंद्र व राज्यांच्या सबसिडी वाढवल्या पाहिजेत व साखर विकास निधीतून मिळणाऱ्या कर्जमर्यादा वाढायला हव्यात, अशी मागणी फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप-वळसे पाटील यांनी नोंदवली.\nज्यूटच्या पिशव्यांमध्ये साखरेचं पॅकिंग करण्याच्या सक्तीबाबत काही मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्याचाही विचार या बैठकीत करण्यात आला. सेफासु व सॉफ्ट लोन्सचे पुनर्गठन करण्याचीही मागणी पुन्हा एकदा याठिकाणी साखर कारखानदारांतर्फे करण्यात आली. सरकारने साखर कारखान्यांच्या मागण्या आणि समस्या गांभीर्याने समजून घेऊन त्यावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे.\nउसाचे चिपाड व शेतातील इतर कृषीकचरा गोळा करून जैविक इंधन म्हणून 15-20 टक्के मर्यादेत उपयोगात आणण्याची यंत्रणा राबवणे गरजेचे आहे.साखर उद्योगासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. त्यावर विचार करून तोडगा काढण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली.\nसाखर कारखानदारीचे आर्थिक गणित बिघडले: शरद पवार\nडॉक्टरांचे निवृत्ती वय आता 65\nएसबीआयच्या बचत खात्यात 3 हजार रुपये बॅलन्स बंधनकारक\nपुढील आठवड्यात सलग ३ दिवस राहणार बँका बंद\nमहान उद्योगपतींच्या यादीत तीन भारतीय\nयावर अधिक वाचा :\nनॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nरेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी\nशाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन ...\nनोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा\nनोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/reasons-behind-akhilesh-yadavs-loss-in-up-elections/", "date_download": "2018-04-25T21:39:22Z", "digest": "sha1:Q3PYGT6J2OHX2ZURNZW23UYKXTDAHL5M", "length": 17621, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अखिलेश यादवांच्या उत्तर प्रदेशामधील पानिपताची प्रमुख कारणे", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nअखिलेश यादवांच्या उत्तर प्रदेशामधील पानिपताची प्रमुख कारणे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nनरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि लोकांच्या पसंतीस उतरलेली नोटाबंदी याचा जबरदस्त परिणाम नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये दिसून आला. उत्तर प्रदेश एका तरुण चेहऱ्याला आपला भावी नेता म्हणून निवडणार अशी सगळीकडे (जास्त करून मिडियामध्ये) वावटळ उठली असताना, प्रत्यक्षात मात्र सर्वच अंदाज फोल ठरवत भाजपाने मोदींच्या नेतृत्वाखाली न भूतो न भविष्यती असा एकहाती विजय संपादन करून सगळ्यांनाच धक्का दिला.\nनेमके असे काय घडले की वाऱ्याची दिशा फिरली अखिलेश यादवांची उत्तर प्रदेशामधील प्रसिद्धी निवडणूक निकालामध्ये कुठे लोप पावली अखिलेश यादवांची उत्तर प्रदेशामधील प्रसिद्धी निवडणूक निकालामध्ये कुठे लोप पावली समाजवादी पक्षाला खरंच उत्तर प्रदेशची जनता कंटाळली होती का समाजवादी पक्षाला खरंच उत्तर प्रदेशची जनता कंटाळली होती का हे सर्व प्रश्न निकालानंतर प्रत्येक राजकारण प्रिय व्यक्तीला पडले होते. काहीसा याच प्रश्नांचा मागोवा घेतल्यास आपल्यापुढे उभी राहतात काही प्रमुख कारणे जी दर्शवतात की उत्तर प्रदेशामध्ये अखिलेश यादव नामक शिलेदाराचे पानिपत का झाले\nअखिलेश यादवांनी थेट नरेंद्र मोदींचा मुकाबला करण्याचे ठरवले होते आणि त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर मोदींनी जनमानसात जी काही छाप पाडली आहे तिची जादू आजही ओसरलेली नाही. उत्तम नेतृत्वगुण आणि प्रशासनगुण यांचा विचार करता अखिलेश यादव मोदींच्या आसपासही फिरकताना दिसणार नाहीत. (हे आम्ही नाही, तर उत्तर प्रदेशातील परिस्थितीचं सांगते) त्यामुळे साहजिकच मोदींचे पारडे जड होते. उत्तर प्रदेश सोडा संपूर्ण देशामध्ये मोदींसारखा नेता नाही हे खुद्द राजकीय रथी महारथींनी देखील मान्य केले आहे. त्यामुळे जनता देखील तोच विचार करते हे आता सर्वच राजकीय पक्षांनी मान्य करायला हवं. त्यामुळे कमी अनुभवी असलेल्या अखिलेश यादवांचा वारू येथे चौफेर न उधळता अक्षरश: ‘उधळला गेला’.\nप्रचाराच्या वेळी गेल्या दोन वर्षांतील भारतीय जनता पक्षाने केलेली योग ती चूक उचलून त्या बाबतील लोकांना विचार करायला लावण्यात अखीलेश यादव आणि इतर विरोधी नेते देखील कमी पडले. केवळ नोटाबंदी आणि रोजचे सामजिक प्रश्न सोडले तर त्यांच्याकडे दुसर काहीही बोलयलाच नव्हतं. त्यामुळे तेच मुद्दे, तोच मोदींचा द्वेष आणि आपण काय केलं हेच सांगण्यात अखिलेश यादवांचा वेळ गेला. त्यांचे सहकारी राहुल गांधीही काही वेगळ करणारे नव्हते. शेवटी परिणाम व्हायचा तोच झाला.\nभारतीय जनता पार्टी हा जातीय पक्ष आहे या एकाच सुरावर अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेशामधील उर्वरित राजकीय पक्षांनी स्वत:च जातीय मतांचे ध्रुवीकरण केले. निवडणूक प्रचारात हेच पाहायला मिळाले की सपा,बसपा, कॉंग्रेस आणि एमआयएम सर्वच पक्ष मुस्लीम मतदारांकडे धाव घेत होते. उत्तर प्रदेशात केवळ १/६ मुस्लीम मतदार आहेत. आता तुम्हीच सांगा एवढ्या मतदारांवर सगळे पक्ष अवलंबून कसे राहू शकतात त्यातही बहुतांश मुस्लीम बहुल भागात भाजपाला अभूतपूर्व मतदान झाले आहे. म्हणजे यावेळेस उत्तर प्रदेशातील मुस्लीम जनतेने देखील जातीय आणि धर्मनिहाय राजकारणाला घरचा आहेर देत अखिलेश यादवांना घरी बसवले.\nजेव्हा समाजवादी पार्टीची सत्ता होती तेव्हा उत्तर प्रदेशातील पोलीस हे बिगर-यादव जातींसोबत अधिकच जातीय झाले होते. या उर्वरित जातींना पोलिसांपासून संरक्षण मिळण्याऐवजी त्यांनाच पोलिसांपासून संरक्षण मिळवण्याची गरज होती. यात अखिलेश यादवांचा देखील हस्तक्षेप नव्हता. त्याचाच उद्रेक उत्तर प्रदेशातील गेल्या दोन निवडणुकांमध्ये झाला.\nअखिलेश यादवांनी काही विकासाची कामे केली असली तरी कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यात मात्र ते पूर्णत: अपयशी ठरले होते. रोज सर्रास गुन्हे घडत होते. बलात्कार, खून, दरोडे यांची मोजदाद नव्हती. काही अपराधी तर त्यांचे सहकारी म्हणून वावरत होते. त्यामुळे त्यांना कायद्याचा धाक नव्हता. अश्या परिस्थिती विकास काय कामाचा याच विचाराने उत्तर प्रदेशातील जनतेने अखिलेश यादवांना नाकारत भाजपाच्या पारड्यात मत टाकले.\nसमाजवादी पार्टी म्हणजे एक प्रकारे संपूर्ण यादव कुटुंबचं होतं हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही. राजकारणातील घराणेशाहीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून सपा कडे पाहिले जाऊ शकते. साहजिकच कुटुंबाबाहेरच्या नेत्यांना स्वत:ची कुवत आणि प्रतिभा दाखवण्याची संधी मिळना. त्यातल्या त्यात निवडणुकीपूर्वीच या पक्षात ‘यादवी’ माजली. पक्ष तुटला, कुटुंब तुटले, साहाजिकच जी काही शक्ती होती ती विभागली गेली, अनेक नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून गेले आणि त्याचाच सर्वात मोठा फटका अखिलेश यादवांना बसला.\nभाजपा तरी उत्तर प्रदेशामधील परिस्थिती बदलून तेथे सुशासनाचे राज्य निर्माण करेल ही उत्तर प्रदेशातील जनतेची आशा भाजपा पूर्ण करेल का याचं उत्तर येणारा काळचं देईल..\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← रेल्वे डब्ब्यांवर असणाऱ्या क्रमांकाच्या मागे देखील लपलेला आहे एक अर्थ\nतुम्हाला माहित आहे का डेटॉल मध्ये ‘डेटॉल’ नसतंच मुळी डेटॉल मध्ये ‘डेटॉल’ नसतंच मुळी\n५००, १००० च्या नोटांवर बंदी: तुम्हाला वाटतंय ते १००% खरं “नाही”\nमोदीभक्त, माध्यमे व बुद्धिवाद्यांची ट्रोलिंग आणि विश्वासार्हता\nमोदींच्या विरोधकांनी जागं व्हायला हवं\nह्या ७ गोष्टी सिद्ध करतात की कपिल शर्मा हा काही निव्वळ नशीबाने यशस्वी झालेला नाही\nकोण म्हणतो “काँग्रेस पक्ष लोकशाहीवादी आहे”\nआपलं विश्व असं आहे – भाग १\nटीका / समर्थन करण्याआधी वाचा : “तुम्हा-आम्हाला नं समजलेली नोटबंदी”\nअॅण्टीबायोटिक्स घेत असताना मद्यपान करू नये खरं की खोटं… जाणून घ्या\n११.३ लाख रुपयांचा स्मार्टफोन\nपद्मावतीचं “शील रक्षण” करणारी “मॉडर्न टेक्नॉलॉजी”\n‘ह्या’ नकारामुळे कोहलीबद्दल त्याच्या चाहत्यांच्या मनात अधिक ‘विराट’ आदर निर्माण झालाय\nबलात्काऱ्यांची “नार्को टेस्ट” व्हावी असं म्हणतात – ती “नार्को टेस्ट” म्हणजे नेमकं काय\nनोटांवरील बंदीचे आपल्याला ‘माहित नसलेले’ उत्कृष्ट राजकीय आणि सामाजिक परिणाम\nयेथे मंत्रोच्चारही केला जातो आणि कुराणही वाचली जाते, अशी आहेत भारतातील ही धार्मिक स्थळे\nएका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये शिफ्ट होण्यापूर्वी जरा रीअॅलिटी जाणून घ्या\n‘ते’ नालायकच आहेत : सुशिक्षित/उच्चवर्णियांच्या चर्चेचं वास्तव\nमोदी अजिंक्य नाहीत: भाऊ तोरसेकर\nईद वर्षातून तीनदा का साजरी केली जाते\nAustralia मधलं जमिनीखालचं शहर \nमृत व्यक्तीच्या फेसबुक, ट्विटर आणि गुगल अकाऊंटचं नेमकं काय होतं, वाचा\nजेव्हा बछड्यांसाठी ‘माया’ वाघिणीने तोडला होता निसर्ग नियम…\nमोदी लाटेच्या अजूनही न ओसरलेल्या प्रभावात टिकून राहण्यासाठी प्रादेशिक पक्ष धडपडत आहेत का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3336035/", "date_download": "2018-04-25T22:28:47Z", "digest": "sha1:ZUID2SIMTPSBWHXD46KGE433ENUN6LMR", "length": 2165, "nlines": 49, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "Status Club - लग्नाचे ठिकाण, कानपुर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nशाकाहारी थाळी ₹ 1,300 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 1,600 पासून\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\n₹ 1,300/व्यक्ती पासून किंमत\n2 हॉल 200, 500 लोकांसाठी\nफोटो आणि व्हिडिओ 31\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2009/11/18/manas-dp/", "date_download": "2018-04-25T21:50:03Z", "digest": "sha1:LQCC443U7GM5HGPSYN4S4QW733XSWV66", "length": 11670, "nlines": 110, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "मानस आणि ‘दत्तक पुत्र’ | गुज मनीचे...", "raw_content": "\nमानस आणि ‘दत्तक पुत्र’\n(दचकण्याचे काही कारण नाही. मानस आणि ‘दत्तक पुत्र’ या लेखाच्या नावावरुन तुम्ही मला लगेच सुश्मिता सेन च्या रांगेत नेऊन बसवू नका. मी कुणालाही दत्तक-बित्तक घेत नाहिए.) 🙂\nआमच्या कंपनीने नविन ऑफिस ‘खराडी’ ला घेतल्या पासून कोण-कोण शिफ्ट होणार याची उत्सुकता लागून राहिली होती. आमच्या सुदैवाने आमचा शिफ्ट होणारा प्रोजेक्ट ऐन वेळेस cancel झाला. आमच्या क्युबिकल मधल्या दोघांचा (‘मानस’ आणि ‘कुणाल’ चा) प्रोजेक्ट शिफ्ट होणार होता. एक-दोन आठवडे पोस्टपोन होता-होता शेवटी एकदाची final तारिख जवळ आली. १६ पासून माझे क्युबिकल रिकामी होणार होते. शुक्रवारी सगळ्यांनाच मनातून वाईट वाटत होते. नाही म्हंटले तरी एक वर्ष आम्ही एकत्र बसत होतो. छोट्या-छोट्य गोष्टी share करत होतो. खरंतर मला हे दोघेही बरेच जुनियर पण मैत्रीला वयाचे बंधन नसते हेच खरे\nमानस आणि कुणाल यांची जोड-गोळी म्हणजे शब्दश: ‘Laurel and Hardy’ चीच जोडी.\nत्यातला ‘मानस’ हा माझा सख्खा शेजारी. आमचे फोन एक्स्टेंशन पण एकच. ‘कोंकोना सेन’ वर फुल्ल लट्टु, तिचा उल्लेख आम्ही ‘हमारी भाभी’ असाच करतो. लिहायची आवड असणारा, वपुंचा चाहता, एकदम jolly. नावाने गुजराती असला तरी मनाने पूर्णपणे मराठी. ह्याच्या स्क्रिनवर जी-टॉक च्या असंख्य छोट्या-छोट्या खिडक्या विखुरलेल्या असतात.\nदुसरा ‘कुणाल’ – हा साधारणत: ११:३०-१२ च्या आस-पास ओफिस मध्ये उगवतो. एकदा मी त्याला सहज विचारले “असा उशिरा ओफिसला येयला तू काय आमच्या (कंपनीच्या) CEO चा दत्तक पुत्र आहेस का“. आणि तेव्हा पासून मी त्याचे नाव DP (दत्तक पुत्र) असेच ठेवले. ह्यावरुन यथेच्च चिडविणे ही होत होते. वेग-वेगळ्या आणि महागड्या हॉटेल्स मध्ये ह्याला जायला आवडते (कदाचित नागपूर मध्ये स्वत:चे हॉटेल असल्यामुळे त्याला ही आवड जडली असेल), त्याबद्दल त्याला खूप माहिती सुध्दा आहे. ह्या बरोबरच तो English music, Hollywood movies, Western musicians, rock-pop stars बद्दल जाणकार मंडळींपैकी आहे. हल्ली त्याला फोटोग्राफीचा किडा चावला आहे (याचे थोडेसे श्रेय मी मला घेतेय हा DP“. आणि तेव्हा पासून मी त्याचे नाव DP (दत्तक पुत्र) असेच ठेवले. ह्यावरुन यथेच्च चिडविणे ही होत होते. वेग-वेगळ्या आणि महागड्या हॉटेल्स मध्ये ह्याला जायला आवडते (कदाचित नागपूर मध्ये स्वत:चे हॉटेल असल्यामुळे त्याला ही आवड जडली असेल), त्याबद्दल त्याला खूप माहिती सुध्दा आहे. ह्या बरोबरच तो English music, Hollywood movies, Western musicians, rock-pop stars बद्दल जाणकार मंडळींपैकी आहे. हल्ली त्याला फोटोग्राफीचा किडा चावला आहे (याचे थोडेसे श्रेय मी मला घेतेय हा DP\nऑफिसमध्ये सकाळी आल्यावर “गुड मोर्निंग” पासून सुरुवात, अगदी टिवल्या-बावल्या करेपर्यंत आमची मजल, कधी कधी healthy conflicts, ऐकमेकांना “अरे कधीतरी कामं पण करा लेको…” असे सांगून चिडवणे, जी-टॉक ची गमतीदार चॅट transcripts पाठवणे, पिक्चर ची ओनलाइन तिकिटे बूक करणे, पझ्झल्स सॉल्व करणे, US हून आलेल्या colleagues ने आणलेली ‘chocs’ वाटून खाणे. (हो IT मध्ये चोकोलेट्स ची ‘chocs’ होतात.) सगळ्यात आधी त्या chocs मध्ये अंड आहे का ते बघणे (आमचा क्युबिकल प्युअर वेज आहे ना IT मध्ये चोकोलेट्स ची ‘chocs’ होतात.) सगळ्यात आधी त्या chocs मध्ये अंड आहे का ते बघणे (आमचा क्युबिकल प्युअर वेज आहे ना) आणि मगच वाटून ती खाणे, रात्री उशिरा टाकलेले माझे फ्लिकर वरचे स्नॅप्स आल्या आल्या त्यांना दाखवणे आणि त्यांच्या प्रतिक्रिया मागणे, कविता, जोक्स शेर करणे, नविन घर घेण्यासाठी बिल्डर च्या साइट्स डिसकस करण्यापासून ते अगदी होम लोनसाठी बॅंक एक्झिक्युटीव चे फोन नंबर देण्यापर्यंत, पुण्यातल्या हॉटेल्स व साइट-सीइंग प्लेसेसवर चर्चा, या सगळ्यातून आमची मैत्री घट्ट होत गेली आहे.\nआत्ता माझ्या शेजारच्या २ रिकाम्या खुर्च्या बघून कसंस होतेय पण ज्या प्रमाणे मैत्रीला वयाचे बंधन नसते तसेच अंतराचे ही नसते. आमच्या कंपनीच्या Office Communicator वरुन आम्ही आमची मैत्री टिकवू याचा मला पूर्ण विश्वास आहे… हो की नाही मानस, DP\n(वरचे सगळे टाइमपासचे खरे असले तरी आम्ही ओफिस मध्ये कामेही नीट आणि वेळेवर करत असतो. शंका असणार्‍यंना खोलवर तपशील पुरवले जातील) 😀\n« अजी म्या 'चातका(ला)' पाहिले भिगवण – एक (छे भिगवण – एक (छे… अनेक) अविस्मरणीय अनुभव »\nदिनांक : नोव्हेंबर 18, 2009\nप्रवर्ग : असंच काहीतरी, नाती-गोती, Friendship, Relations\nअरेच्चा… तर तू इकडे पण आहेस तर… मला माहीतच नव्हते.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/hritik-roshan-is-doing-film-based-on-anand-kumar-262380.html", "date_download": "2018-04-25T21:46:56Z", "digest": "sha1:VDVOVGMPG5VCEYOWCASPP2MNUAEDUTMB", "length": 9677, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हृतिक करतोय बायोपिक 'सुपर 30'", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nहृतिक करतोय बायोपिक 'सुपर 30'\nहा सिनेमा पटण्याच्या आनंद कुमारच्या आयुष्यावर आधारित आहे.\n07 जून : सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा सपाटाच लागलाय. मग संजय दत्तच्या आयुष्यावरील बायोपिक असेल वा मनमोहन सिंग यांच्यावरील बायोपिक. यातच भर म्हणून आता ह्रतिकही एक बायोपिक करतोय.हा सिनेमा पटण्याच्या आनंद कुमारच्या आयुष्यावर आधारित आहे.\nया फिल्मचं नाव 'सुपर 30'. सुपर 30 ही आनंद कुमारची अभूतपूर्व आयडिया. दरवर्षी30 गरीब पण हुशार मुलांना निवडून आनंद त्यांची आयआयटी प्रवेश परीक्षेचं फुकट कोचिंग घेतो.हा प्रयोग त्याने 2002 साली सुरू केला.2008 साली त्याचे 30 ही विद्यार्थी आयआयटीला निवडले गेले. हा चित्रपट त्याच्या या प्रयोगाच्या यशावर बेतला असेल.\nया सिनेमाचं दिग्दर्शन विकास बहल करत आहेत.सध्या ह्रतिक या चित्रपटाची स्क्रीप्ट वाचतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/swayampakgharatil-vidnyan/", "date_download": "2018-04-25T22:12:08Z", "digest": "sha1:BRBF2GRYZUQTMNHNIYAK24WQQC2TV2HX", "length": 9310, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "स्वयंपाकघरातील विज्ञान | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nतूप म्हणजे ९९-९९.५ टक्के फॅट. सर्वसामान्यपणे फॅट म्हणून वर्गवारी होणाऱ्या द्रव्यांची रासायनिक रचनासारखी असते.\nलोणी, बटर आणि चीज..\nलोणी, बटर आणि चीज.. दुधापासून बनणारे आणि दुधातील स्निग्धता भरलेले हे तीनही पदार्थ.\nखाद्यतेल / फॅट असणारे पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम केले तर त्यांच्या पोषण मूल्यावर परिणाम होऊ शकतो.\nप्रत्येक स्वयंपाकघर हे एक प्रक्रिया घरच असते.\nहिरवा, पिवळा आणि लाल.. रस्त्यावरच्या सिग्नलचे रंग\nहिरवा आणि जांभळा कोबी याचंच उदाहरण घेऊ या. तसं बघायला गेलं तर दोन्हीत तसा काही खूप फरक नाही.\nघटक पदार्थाच्या स्वभावांची दखल, ‘स्मार्ट’ गृहिणी घेत असते.\nआपण अन्न का खातो आपल्याला जगायला, काम करायला शक्ती मिळावी म्हणून\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://drsecureweb.blogspot.com/2017/01/blog-post.html", "date_download": "2018-04-25T21:41:58Z", "digest": "sha1:XBQUOSEZTXNQA6QG3F4ZOIP34XDTMXPH", "length": 4384, "nlines": 81, "source_domain": "drsecureweb.blogspot.com", "title": "My Blog: स्मशान माझा गुरु", "raw_content": "\n\"भाकरीचं नातं घट्ट असतं. भिक्षेची भाकर वाटून खाल्ली आणि त्यावर मी जगले. तरुण आसल्यामुळे माझं वय हाच माझा धोका होता, जिवंत माणसांच्या कळपापेक्षा मला स्मशान अधिक सुरक्षित वाटायचं. मला माहीत होतं की, मेल्याशिवाय माणसं स्मशानात येत नाहीत आणि रात्री भुताच्या भीतीने तिथं कोणीच फिरकत नाही. कोणी जर चुकूनमाकून आलं तर मलाच भूत समजून पळ काढायचे. माझी सुरक्षा ही फक्त स्मशानानं केली आणि स्मशानानंच मला जगायला शिकवलं.\nस्मशानच माझा गुरु आणि आधार झालं. स्मशानात राहत असताना लोक गेले की, मी प्रेताच्या आगीजवळ बसून ऊब घेत असे. काही वेळा त्याच आगीवर भाकर भाजून घेत असे. मग माझा आणि त्या प्रेताचा एक अव्यक्त संवाद मनातल्या मनात व्हायचा.\nप्रेत मला सांगायचं, 'तु एकटी आहेस म्हणून का रडतेस माझ्याकडे बघ. मी एकटाच जळतोय आणि माझी मुलं घरी संपत्तीसाठी भांडत आहेत. आपण आलोही एकटेच आणि जाणारही एकटेच.' कफन को जेब नहीं होती और मौत कभी रिश्वत नही लेती.\"\n( अनाथांची माय )\nउ पवास करून जर\nदेव खूश होत असेल\nतर या जगात कित्येक\nसर्वात जास्त सुखी राहिला\n..देव मनात ठेवा आणी एखाद्या उपाशी पोटी माणसाला खायला घाला.\nटीम (TEAM) म्हणजे नक्की काय\nफक्त तू खचू नकोस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/five-officers-of-corporation-suspended-in-kamala-mill-case-278425.html", "date_download": "2018-04-25T22:00:55Z", "digest": "sha1:DW4GX46UOAZ5QQ2LH5IN3QYLFIZBFAUV", "length": 13356, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कमला मिल अग्नितांडव : महापालिकेचे 5 अधिकारी निलंबित", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nकमला मिल अग्नितांडव : महापालिकेचे 5 अधिकारी निलंबित\nलोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोसला आग लागली होती. ही आग एवढी भीषण होती की, मोजोसच्या बाजूलाच असलेलं लंडन टॅक्सी हे रेस्टॉरंटही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं.\n29 नोव्हेंबर: मध्य रात्री कमला मिलमध्ये लागलेल्या आगीवरून पाच अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. तर स्थानिक वॉर्ड ऑफिसर प्रशांत सपकाळे यांची बदली करण्यात आली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.\nलोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोसला आग लागली होती. ही आग एवढी भीषण होती की, मोजोसच्या बाजूलाच असलेलं लंडन टॅक्सी हे रेस्टॉरंटही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. या आगीत गुदमरून 1४ जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री 12.30 वाजताच्या दरम्यान हॉटेल मोजोसमध्ये ही आग लागली. बघता बघात आग वाऱ्यासारखी पसरली. आजूबाजूचा परिसरही आगीच्या विळख्यात सापडला. आगीच्या घटनेमुळे कमला मिल कंपाऊंडमधील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. हॉटेल मोजोसला लागलेल्या भीषण आगीमुळे रेस्टॉरंट आणि पबचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जवळच असलेल्या हॉटेल लंडन टॅक्सीपर्यंत या आगीचे लोळ पोहोचले आणि हॉटेल लंडन टॅक्सीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. कमला मिलमधल्या हॉटेल लंडन टॅक्सीच्या टेरेसवर पब आहे. या आगीमुळे हॉटेल लंडन टॅक्सीचंही नुकसान झालं आहे.\nयाप्रकरणी हलगर्जीपणा केल्याप्रकरणी महापालिकेने खालील 5 अधिकाऱ्यांचं निलंबन केलं आहे.\nमधुकर शेलार पदनिर्देशित अधिकारी\nधनराज शिंदे ज्युनिअर इंजिनियर\nपडगिरे वैद्यकीय आरोग्य अधिकारी\nएस. एस. शिंदे अग्निशमन अधिकारी\nयाशिवाय वॉर्ड साऊथ ऑफिसर प्रशांत सपकाळे यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी सरकार अत्यंत कडक कारवाई करणार आहे हे आता स्पष्ट दिसतं आहे. दरम्यान पाचही अधिकाऱ्यांवर आम्ही कारवाई करू असं वक्तव्य मुंबईचे महापौर सुनील महाडेश्वर यांनी केलं आहे. तसंच याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.\nया मुद्द्यांवर झाली स्थायी समितीत चर्चा\n- विधी विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे\n- अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना केवळ नोटीसा दिल्या जातात\n- विधी विभाग कारवाई करत नाही\n- विधी विभागातील अधिकारी तक्रारी दाबून ठेवतात\n- आयुक्तांनी प्रलंबित प्रकरणांची माहिती घ्यावी आणि त्या सर्वांवर कारवाई करावी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nउस्ताद अमजद अली खान यांना मा. दीनानाथ पुरस्कार तर आशा भोसलेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/christmas/", "date_download": "2018-04-25T22:13:14Z", "digest": "sha1:2UECWTI23IZJN4T6UBYUVBUYFEJ33YIV", "length": 7519, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: डिसेंबर 17, 2017\nसानुकूल पिछाडी, सानुकूल शीर्षलेख, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, सुट्टी, एक कॉलम, उजवा साइडबार, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2018-04-25T22:25:46Z", "digest": "sha1:US52VTZBW3PPEWDLA3WRQY4NMUELZCBN", "length": 6639, "nlines": 232, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कांदा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख कांदा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कांदा (निःसंदिग्धीकरण).\nकांदा संपूर्ण जगभरात खाल्ली जाणारी एक भाजी आहे. कच्च्या कांद्याला उग्र वास आणि चव असते परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते. भारतातील अनेक भागात रोजच्या जेवणात शिजवलेल्या कांद्याचा उपयोग होतो. तसेच तोंडी लावणे, कोशिंबीर, चटणी यात कच्च्या कांद्याचा उपयोग होतो.याची भाजीपण करतात.कांद्याच्या पातीचा झुणका पण होतो.\nकांदा प्रक्रिया करुन कांद्याची भुकटी बनवली जाते. वनस्पतीचे शास्त्रीय नाव ऍलियम सेपा आहे.\nकांदा हे भारतातील एका महत्त्वाचे पीक आहे.\nपाककलेमध्ये वापरले जाणारे पदार्थ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मार्च २०१८ रोजी २१:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/before-death-vishwa-and-dhairya-saved-many-people-from-fire-278385.html", "date_download": "2018-04-25T22:00:21Z", "digest": "sha1:OGISSPNAUKRFEF57CHUTEDKZYGZVB4CF", "length": 10618, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कमला मिल अग्नितांडव : मृत्यूपूर्वी विश्व आणि धैर्यने वाचवले अनेकांचे प्राण", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nकमला मिल अग्नितांडव : मृत्यूपूर्वी विश्व आणि धैर्यने वाचवले अनेकांचे प्राण\nमृत्यूपूर्वी विश्वा आणि धैर्या यांनी हाॅटेलमध्ये अडकलेल्या इतरांनाही वाचवलं. जवळपास १० ते १२ जणांना या दोघा भावानी वाचवलं.\n29 डिसेंबर : सुट्टी एन्जॉय करण्यासाठी विश्वा ललानी हा भाऊ धैर्य ललानी आणि आत्या प्रमिला केनिया यांना पार्टीनिमित्त सोबत घेऊन हॉटेल मोजोमध्ये गेला आणि काळानं त्यांच्यावर घाला घातला. आग लागल्याचं समजताच विश्वा ललानी आणि धैर्य ललानी लागलीच हॉटेलच्या बाहेर आले. परंतु आत त्यांची आत्या प्रमिला केनिया अडकल्याचं समजताच पुन्हा त्यांनी हॉटेल मोजोमध्ये प्रवेश केला.\nआत्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्या दोन्ही भावांना प्राण गमवावे लागले. महिन्याभराची सुट्टी घालवण्यासाठी अमेरिकेहून मुंबईत आलेल्या धैर्यचा प्रवास मोजो हॉटेलमध्येच संपला. पण मृत्यूपूर्वी विश्वा आणि धैर्या यांनी हाॅटेलमध्ये अडकलेल्या इतरांनाही वाचवलं. जवळपास १० ते १२ जणांना या दोघा भावानी वाचवलं. अशी माहीती या दोघांचे चुलत भाऊ विरल छेडा यांनी त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी दिलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: dhairyakamla mills firevishwaकमला मिल अग्नितांडवधैर्यविश्वा\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nउस्ताद अमजद अली खान यांना मा. दीनानाथ पुरस्कार तर आशा भोसलेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2011/04/06/1318-shukrawar-peth/", "date_download": "2018-04-25T21:53:38Z", "digest": "sha1:J5RD5SU6DRBSXOCUPZFNOWVG3USSVS4Y", "length": 40516, "nlines": 202, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "१३१८, शुक्रवार पेठ | गुज मनीचे...", "raw_content": "\nशेवडे बोळातला फ्लॅट ही तात्पूर्ती सोय होती. महिन्या अखेरीला तो फ्लॅट सोडून नविन जागेत जायचे होते.त्या आधी नविन जागा शोधायचा खटाटोप होता. महिनाभर सकाळ-संध्याकाळ नविन जागेच शोध हाच उद्योग होता माझा आणि प्रज्ञाचा. बोळात १-२ ठिकाणी सांगून ठेवले होते की कोणाला कुठे पेईंग गेस्ट हव्या आहेत असे कळले तर आम्हाला सांगा. काही एजंटस् ना पण भेटून आलो. असे करत करत महिना संपत आला पण जागेची विवंचना काही सुटली नव्हती. दुपारी मेसचा डब्बा घेऊन आलो आणि जेवायला बसणार तोच एक मुलगी आम्हाला शोधत आली. नाव ‘कविता कुंटे’. तिने सांगितले एका आजींकडे २ मुलींसाठी १ खोली रिकामी होतेय, आम्हाला ती तिकडे घेऊन जाऊ शकते. आम्ही संध्याकाळची वेळ ठरवली आणि तिच्याबरोबर चालत निघालो. रस्त्यात आमचे बोलणे सुरु होते. कविताचे घर शेवडे बोळातल्या एका वाड्यातल्या जागेत होते. तिची मोठी बहिण डिलेवरीसाठी माहेरी आली होती, कविताची कसलीशी परिक्षा होती…जागे अभावी व कविताला अभ्यास करता यावा म्हणून ती या आजींकडे महिना-दीड महिना रहिली. तिला कळले आम्हाला जागेची गरज आहे आणि निघताना आजींनी कोणी मुली माहित असल्यास सांग असे तिला म्हणाल्या असणार. मी आणि प्रज्ञा आम्ही आधीच ठरवून टाकले होते की जागा जशी असेल तशी, आवडो न आवडो पक्की करुन टाकायची…दुसरा काही पर्याय नव्हताच.\nशुक्रवार पेठेतल्या ‘श्रीशोभा’ नावाच्या मोठ्या बंगल्यासमोर आम्ही आलो आणि पाहताक्षणी त्या घराच्या प्रेमात पडलो. आत शिरलो. कविताने आजींशी ओळख करुन दिली. आजींचे वय ८३-८४ च्या घरात होते, ठेंगणीशी मूर्ती, गोरीपान कांती, पांढरे केस, थरथरते हात, फेंट रंगाची कॉटनची काष्टाची नऊवारी साडी, डोळ्यांवर जाड भिंगाचा – सोनेरी फ्रेमचा चष्मा, पायात सपाता, खणखणीत आवाज, सुस्पष्ट बोलणे, चेहर्‍यावर श्रीमंतीचे तेज आणि त्या जोडीला डोळ्यात मिश्किल भाव. अशा या आजी होत्या.\nआजींनी आमची मोघम चौकशी केली – कोणत्या गावच्या, काय शिकता, वगैरे. खोली वरच्या मजल्यावर होती. आम्ही वर खोली बघायला गेलो. २ मुलींना पुरेल एवढी खोली, त्यात २ खाटा, गाद्या, भिंतीवर आरसा असलेले ड्रेसींग टेबल, एक भिंतीतले पुस्तकांचे कपाट, एक खाऊ ठेवायचे, आणि खोली बाहेर समोर एक कपड्यांची कपाटे, हवेशीर जागा, खिडकीतून दिसणारी ‘महाराणा प्रताप’ बाग आणि वर्दळीचा ‘बाजीराव’ रस्ता. खोलीला लागून मोठी गच्ची, त्यात फुलंझाडांच्या अनेक कुंड्या, गच्चीच्या एक कोपर्‍यात एटॅच्ड् टॉयलेट-बाथरूम. आम्ही खाली आलो आणि आजींना सांगितले की रूम आम्हाला आवडली आणि भाडे ठरवून टाकले.\nदोघींच्या प्रत्येकी २ बॅगस् घेऊन ३१ ऑक्टोबर १९९९ ला संध्याकाळी आम्ही आमचे बस्थान नविन जागेत हलविले. ४ ठिकाणी चौकशी करुन नविन मेसचा डब्बा लावला. टेलिफोन एक्सचेंज या कॉलनीला लागून होते, त्यामुळे रात्री ८ नंतर एस. टी. डी हाफ रेट मध्ये घरी रत्नागिरीला फोन करणे सोयीचे झाले होते. शनिवार-रविवार आजींकडे घरुन फोन येत असे. नविन जागेशी, आजींशी आम्ही जुळवून घेत होतो. हा बंगला ३ मजली होता. खालच्या फ्लोअरवर बरेच जुने असे २ भाडेकरु, मधल्या फ्लोअरवर आजी, आणि टॉप फ्लोअरवर आमच्या खोल्या आणी गच्ची. आजींच्या मजल्यावर एक मस्त अर्ध-गोलाकर, ग्रीलने बंदिस्त केलेली बालकनी होती. तिथे एका वेताच्या खुर्चीवर आजी संध्याकाळी बसत असत. आमची खोली ही वास्तविकरित्या एका मोठ्या खोलीची अर्धी खोली होती, लाकडाचे पर्मनंट पार्टिशन होते आणि त्यालाच एक दार होते जे नेहमी बंद असे. ती उरलेली दुसरी जागा आमच्या जागेपेक्षा जराशी मोठी होती आणि तिला स्वतंत्र दार होते जे गच्चीत उघडत होते. त्या जागेत कोणी परदेशी संस्क्रुत स्कॉलर ६ महिने येऊन रहात. हा बंगला आजींच्या नातेवाईकाने स्वत: ४० वर्षांपूर्वी बांधला होता. पुण्यात झालेल्या भूकंपामुळे त्या घराला एक चीर गेली होती. परंतु त्याच्या भक्कम बांधकामामुळे फक्त एका चीरेवरच निभावले होते. खूपच सुंदर घर होते ते.\nआजींना त्यांच्या घरचे सगळे ‘एमी’ म्हणत आणि ती हाक देखील ‘ए एमी’ अशी एकेरी असायची. मी एकदा त्यांना विचारल्यावर त्यांनी हे ‘एमी’ नाव कसे पडले ते सांगितले. त्यांचे माहेरचे नाव ‘विमल’ होते. घरचे सगळे याच नावाने हाक मारत. त्यांचा मुलगा जेव्हा बोलायला लागला तेव्हा तो ते एकून बोबडया बोलात ‘विमल’ चे ‘एमल’, ‘एमील’ असे म्हणू लागला आनि शेवटी ते ‘एमी’ असे नाव पडले. आजींचा मुलगा हा पुण्यातला मोठा उद्योगपती आहे, आजींना सुना-मुली, नात-नाती, पंतवंड आहेत. नाती आमच्याहुन मोठ्या, लग्न होऊन सासरी गेलेल्या. आम्ही ज्या खोलीत रहात होतो ती त्या २ नातींचीच खोली होती. म्हणूनच दोन मुलींना लगेल असे सगळे होते त्या आमच्या खोलीत.\nआजी बोलायला एकदम छान होत्या, शिस्तीला कडक होत्या. ७-७:३० पर्यंत घरी आलेच पाहिजे असा नियम होता. विकेन्डला थोडा उशीर चालत असे. आजींचे विचार सुधारीत होते, नव-नविन माहिती जाणून घेण्याची आवड होती. संध्याकाळी कधी कधी आम्ही गप्पा मारत बाल्कनीत बसत असू. आजी भारत, अमेरिका, युरोप सगळं फिरल्या होत्या. एवढेच काय तर त्यांचे नातजावई आर्मी मध्ये होते म्हणून त्या त्यावर्षी पुण्याहून ट्रेनने जम्मू-काश्मिर चा दौरा करुन आल्या. वाघा बॉर्डर बघून आल्या. त्यांचा उत्साह दांडगा होता.\nदर दिवशी पहाटे ५:३० ला उठून, चहा करत, दूध तापवत, फडके दूधवाला दूधाची पिशवी आणि पेपरवाला मुलगा ‘सकाळ’ या दोन्ही गोष्टी, जिन्याला शंकरपाळी सारख्या डिझाईनची भोके होती, त्यात ठेवून जात. मग चहा तयार झाला की आजी ते आत घेऊन जात. त्यांच्याकडे नेहमी आदल्या दिवशीची दूधाची पिशवी असे जी त्या आजला तापवत. कालची आजला, आजची उद्याला असे काहीसे. आजची नविन दूधाची पिशवी फ्रीजमध्ये ठेवत असत. किटलीत चहा घेऊन गादीवर पपेर वाचत त्या चहा घेत. उजेडासाठी एक जुना टेबल लॅम्प असे. दुपारी पूर्ण जेवण, अगदी दही-ताकासकट. संध्याकाळी ७-७:३० ला फक्त एक कप दूध, एखादे बिस्किट किंवा ब्रेड स्लाईस असा हा त्यांचा आहारक्रम आम्ही बघत आलोय. आजींचे करणे सुग्रण होते. वेगवेगळ्या वड्या करत असत. आंब्याच्या मौसमात कोकणातून आंब्याची पेटी येत असे, नातवा-पंतवंडांसाठी त्या भरपूर साखरांबा करायच्या आणि ज्याच्या-त्याच्या घरी पोस्त करायच्या.\n२००० साली एप्रिलमध्ये मला नोकरी लागली. मी icici बॅंकेत खाते काढले. ए.टी.एम. कार्ड नविन होते तेव्हा आणि मला या नविन गोष्टींचा भारी सोस. आजींना मी ए.टी.एम. काय भानगड आहे व ते कसे वापरले जाते ते एकदा सांगितले आणि ते एकून त्या एकदम अचंबीत झाल्या. “मी पण येईन एकदा ए.टी.एम. सेंटरला” असे त्या म्हणाल्या. सकाळ पेपरच्या ‘वाचकांचा पत्रव्यवहार’ यात त्या काही काही लिहून त्या पाठवायच्या. कुठे आपली मते, कुठे कॉलनीतले प्रॉब्लेम्स, कुठे काय. गणपतीमध्ये रात्री ११ नंतर लाऊड स्पीकर बंद ठेवावेत म्हणून त्या गणपती आधीच पुणे पोलिस कमिशनर ला भेटून लेखी अर्ज देऊन यायच्या. याचा जेवढा उपयोग होणार तेवढाच व्हायचा पण यांना समाधान असे की आपण आपले कर्तव्य करुन आलो.\nअसाच एक किस्सा आठवतो – एकदा आजी फुथपाथवरुन चालल्या होत्या. कोणालातरी दुर्बुद्धी झाली असेल त्याने गाडी फुथपाथवर चढवून पार्क केली होती. आजींना राग आला. त्यांनी समोरुन येणार्‍या शाळकरी मुलाला थांबवले आणि त्याच्याकडून वहीचा कागद-पेन घेऊन, “ही जागा चालण्याकरिता आहे. वहाने लावण्यासाठी नाही. असे करुन वयोवृद्धांची गैरसोय करु नये.” अशी चिठ्ठी लिहिली व त्या गाडीच्या वायपर वर लावून आल्या.\nत्यांच्या शिस्तीचा आम्हालाही कधीतरी कंटाळा येई, याचा अर्थ आम्ही बेफाम होतो असा नाही. त्या शिस्तीचे महत्त्वही कळत होते. माझे इन-मीन तीन मित्र घरी यायचे. घरी म्हणजे दारात. वर त्यांना प्रवेश नव्हता. आजींना आधी त्यांचा राग यायचा. कदाचित बेल वाजवली की दार उघडायचा त्यांना त्रास होत असावा. मग बर्‍याच वेळेस त्या आम्ही असतानाही रागाने नाही आहोत असे सांगून टाकायच्या. थोड्याच दिवसात आम्ही थिल्लर मुली नाही आणि हे आमचे फक्त मित्रच आहेत हे पटले आणि नंतर त्यांचा राग कमी झाला.\nत्यांचा आमच्यावर नंतर इतका विश्वास बसला की ३-४ वेळा संपूर्ण घराची जबाबदारी आमच्यावर टाकून त्या बिंधास्त फिरायला गेल्या. काश्मिरला गेल्या तेव्हा, आजारी पडून मुलाकडे-मुलीकडे रहायला गेल्या तेव्हा. पण कधी काही गैर फायदा घ्यावा असे मनातही आले नाही. किचन वापरची आणि कधी आजारी पडलो तर खिचडी करुन खायची मुभा होती. तसा आमचा मेसचा डबा होताच. कधीतरी आजी थोडीशी भाजी देत असत. रात्री हॉलमध्ये एकत्र आम्ही अधेमधे टि.व्हि बघायला जात असू.\nपाकिस्तानवर आजींचा फार रोश होता. राजकारणात भयंकर इंटरेस्ट. वाजपेईंना पत्र पाठवून झाले होते. मस्करीत म्हणायच्या एक-एक बंदुक देऊन सीमेवर पाठवले पाहिजे आपल्या लोकांना, पाकड्यांना ठार करायला. आणि हातात बंदुक मिळाली तर ह्या वयात देखील असे काही करायला डगमगणार नाहीत अशी आम्हाला खात्री होती. त्या दरम्याने मला एका पोलिसाच्या जीपने टक्कर दिली आणि अपघात झाला. मी त्या पोलिसाची, पोलिस कमिशनरकडे तक्रार केली आणि त्याला शिक्षा झाली. अन्याया विरुद्ध लढा दिला या सगळ्या प्रकरणावर आजी बेहद्द खुष झाल्या होत्या.\nआजींना स्वच्छता फार प्रिय. त्या स्वत: वर येऊन आमची रूम स्वच्छ आहे का ते बघत असत. आमची रुम नेहमीच स्वच्छ असायची. नियमित केर काढायचो, आठवड्यातून एकदा लादी पुसायचो. त्यांना खात्री पटल्यावर त्यांनी रुम चेक करणे सोडले. रूम मध्ये कॉम्पूटर आल्यावर रुमला कुलुप लावायला परवानगी मिळाली.\nत्यांच्या मुलाचे नाव ‘श्रीनिवास’ आणि मुलीचे ‘शोभा’ म्हणून घराचे नाव ‘श्रीशोभा’ होते हे त्यांनी सांगितले. कधी कधी आजी पूर्वीच्या आठवणींमध्ये रमून जात आणि आमच्याशी बोलत्या होत. स्वत:च्या नवर्‍याचा उल्लेख ‘शोभा आत्याचे वडिल’ असा करत. त्यांच्याबद्दल सांगत. त्यांच्या स्म्रुतीदिना दिवशी त्या घरी भजनाचा, व्याख्यानाचा किंवा गाण्याचा प्रोग्राम ठेवत. आम्हाला नेहमी आश्चर्य वाटायचे की एवढी सुबत्ता असतानाही एमी एकट्या का आणि कशा रहातात. नंतर कळले की त्यांचे घर हेच त्यांचे सोबती आहे. त्यात त्यांच्या संसाराच्या, चांगल्या-वाईट दिवसांच्या असंख्य आठवणी दडलेल्या आहेत. एवढ्या वयात देखील त्या घरातील प्रत्येक बाबीवर जातीने लक्ष देत व देख-रेख ठेवत.\n९ मे ला आजींचा वाढदिवस आम्ही साजरा करायचो. अशाच एका वाढदिवसला त्यांच्या मुलाने हिरवट रंगाची नवी कोरी ‘झेन’ पाठवली होती त्यांना घेऊन जायला. त्यांचा ठरलेला ‘पंडित’ नावाचा ड्रायवर असे जो आजींना नेहमी आणायला-सोडायला येत असे. तशाच ‘विठाबाई’ म्हणून एक म्हातार्‍या बाई आजींकडे खूप वर्षांपासून घर कामाला होत्या.\nआजींना सगळे ओळखत होते. पोस्टमन पासून ते आसपासच्या परिसरातले सगळेच. कोलनीमध्ये पण त्यांचा रुबाब होता. दर दिवशी संध्याकाळी आजींकडे कॉलनीतल्या बायका जमायच्या आणि रामायणाचे की गीतेचे वाचन करायच्या. गंमत आठवतेय – परिक्षा संपवून दोन-अडीच महिने प्रज्ञा सुट्टी लागली की रत्नागिरीला जात असे. मग आम्ही एकमेकींना पत्र लिहायचो. एकदा तिने फक्त ‘१३१८, शुक्रवार पेठ, पुणे’ एवढाच पत्ता घालून पत्र टाकले, ‘बाजीराव रस्ता’ हे घालायचे ती विसरली तरी ते पत्र बरोबर पोहोचले. म्हणून म्हणाले आजी फेमस होत्या आमच्या.\nआजींना तब्येतीमुळे मुलाकडे रहाण्याचा निर्णय घेणार होत्या म्हणून आम्ही ती जागा सोडायचे ठरवले. तब्बल ३.५ वर्षांचा ऋणानुबंध होता. त्या जागेवर प्रेम आणि आजींवर श्रद्धा जडली होती. त्या वास्तूत आम्ही आमच्या आयुष्याच्या घडणीतले सोनेरी क्षण जगलो होतो. त्या परिसरात वाढलो होतो. नंतर पुण्यातल्या बर्‍याच ठिकाणी राहिलो. आता तर स्वत:ची घरं झाली माझी आणि प्रज्ञाची पण अजूनही बाजीराव रस्त्यावर गेलो की जो आपलेपणा जाणवतो तो इतरत्र कुठेही नाही. तिथून सोडून गेलो तरी त्या रस्त्यावरुन जाताना, बागेसमोर थांबुन “ती दिसतेय ना ती आमची रूम” असे त्या खोलीकडे बोट करत आम्ही जणू ‘मस्तानी महाल’ किंवा ‘शनिवार वाडा’ दाखवतोय अशा थाटात सोबतच्या नातेवाईकांना/मित्र/मैत्रिणींना दाखवत असू.\nतिथून निघलो ते चांगल्यासाठी… आजींचे आशिर्वाद घेऊन. आम्ही दोघीही खूपच साध्या-सरळ होतो (अहो, अजूनही आहोत). फाजिल चोचले करायला वेळ आणि पैसा दोन्ही नव्हता. काहीतरी चांगले करावे, बनावे हेच ध्येय समोर होते. प्रज्ञाचे शिक्षण सुरु होते आणि माझी तर दुहेरी कसरत – नोकरी व शिक्षण दोन्ही. एन्जोयमेन्ट केलीच नाही असे ही नाही. त्यावेळी कपडे घेण्यापेक्षा एखादे अभ्यासाचे पुस्तक विकत घेणे जस्त होत होते. अभ्यास-नोकरी-पुस्तकं-कॉम्पूटर-मेस चे जेवण करता-करता गप्पा, या व्यतिरिक्त काहीच करमणूक नव्हती. गरजा कमी होत्या आणि ते कमी गरजांचे आयुष्य आनंदी होते.\nआम्ही ती जागा सोडली आणि काही वर्षात ते घर पाडून तिथे नविन बिल्डिंग बांधली जातेय हे कळले आणि मनं हळहळले. आपले घर पाडत आहेत याचा आजींना कित्ती त्रास झाला असेल याची कल्पनाच करवेना. रस्त्यावरुन दिसणारी आमची ती खोली, ती खिडकी कायमची नाहिशी झाली. नंतर उभ्या राहिलेल्या बिल्डिंग बद्दल आदर असण्याचे कारण नव्हते. शेजारच्या ‘माई जोशी’ यांच्या कडून एमींची चौकशी करत होते. एमी आता फार थकल्यात हेच समजत असे. खूप वेळा त्यांना भेटायचे ठरवले पण राहून गेले.\nपुण्यातले वाडे पाडून त्या जागी नविन इमारती उभ्या राहातात हे अनेक वेळा वाचले होते पण त्या जुन्या जागी राहणार्‍यांना घर तुटताना काय वाटत असेल याचे दु:ख आम्ही आमचे स्वत:चे घर नसतानाही अनुभवले. एमींसारख्या अनेक वृद्धांना ते हयातीत बघावे लागले हे न जाणो कोणत्या जन्माचे भोग होते.\nजग कित्ती लहान आहे याचा अजून एक अनुभव आला. २००९ मध्ये मी कामानिमित्त अमेरिकेत आले. डॅलसहून मुंबईला परतत होते आणि एअरपोर्ट वर ओळखीचे चेहरे दिसले. आजींचा मुलगा रमेश काका आणि त्यांची बायको होते. आजींची नात डॅलसला असते, तिकडे राहून ते पण परत चालले होते. दोघेही आपुलकीने बोलले. बोलून झाले आणि त्यांनी काजू कतरीचा एक पुडा हातत दिला आणि म्हणाल्या “हा घे तुला”. परक्या देशी आणि इतक्या वर्षांनंतर भेटून देखील त्यांचे हे वागणे मनाला आनंद देऊन गेले. आजींनी कधी तोंडावर स्तुती केली नाही पण मला कळले की त्यांनाही आमच्याबद्दल काहीतरी वाटत होते, काही भावना होत्या.\nमागच्या महिन्यात एमी गेल्याचे कळले…ते ही फेसबुकवर. लगेच ती बातमी कन्फर्म करुन घेतली. दु:ख झाले. खूप आठवणी मनात दाटून आल्या आणि गहिवरुन आले.\nत्यांच्या विषयी काही लिहावे वाटले, त्या घरा विषयी लिहावे वाटले. आज ते घर नाही, ती आमची खोली नाही, ती सुंदर बालकनी नाही आणि त्या एमी ही नाहीत. पण मनात अजूनही सगळे अगदी जसेच्या तसे आहे….ते घर, आमची खोली, त्यातल्या आमच्या वस्तू, ती बालकनी, त्या वेताच्या खुर्चीवर बसलेल्या आमच्या आजी आणि त्यांच्याशी गप्पा मारत बसलेल्या आम्ही दोघी…\n« सारे जहाँ से अच्छा… हापूस »\nदिनांक : एप्रिल 6, 2011\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, आदरांजली, गुज मनीचे…, नाती-गोती, पुणे, Friendship, General, Pune, Relations\n इतकं भावनिक कि वाचताना शेवटी डोळ्यांच्याकडा ओल्या झाल्या\nव्यक्तीचित्रण फारच छान केलेस अगदी पु लं च्या ‘वक्ती आणि वल्ली’ मधील एखाद्या ‘व्यक्ती’ सारखं\nफक्त पु लं च्या विनोदी कोट्यांची कमतरता आहे, बाकी अगदी तसंच\nआपण हा पोस्ट वाचलात आणि छान प्रतिक्रिया दिलीत याबद्दल धन्यवाद\nखूप छान आठवणी आहेत…हे लिहिताना तुला खूप भावूक व्ह्यायला झालं असेल असही वाटतंय….ही पोस्ट तुझ्या आजीसाठी श्रद्धांजली म्हणायला हरकत नसावी…\nआपण दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मंडळ आभारी आहे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2014/07/", "date_download": "2018-04-25T21:39:19Z", "digest": "sha1:R33XYNZTFI55GCMWHIFYNLEZFEJT5EDV", "length": 9897, "nlines": 136, "source_domain": "abdulsattar.in", "title": "July | 2014 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nसिल्लोडच्या आठवडी बाजाराचे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. जवळपासच्या ६० कि.मी. अंतरावरील सर्वात मोठा आठवडी बाजार सिल्लोड येथे भरतो. सध्याच्या जागेवर बाजारात खरेदी-विक्री करणार्यांना जागा कमी पडत आहे. यामुळे बाजाराच्या दिवशी शहरात सर्वत्र कोंडी होते. यामुळे आठवडी बाजार स्थलांतरीत करून तेथे सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील. यासाठी नवीन विकास आराखड्यामध्ये सर्व्हे नं. १२२, १२३ मध्ये ५ …\nमा. आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम युवकांसाठी मोहम्मदीया वेल्फेरची रचना सिल्लोड येथे स्थापन करण्यात आली. मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसा निमित्ताने गेल्या १० वर्षांपासून ‘इज्तेमैइ शादिया’ आयोजित करण्यात येत आहे. यात १००० पेक्षा अधिक लोकांची लग्न लावण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे नवीन कुटुंबाला साहित्यही पुरवले जाते. या वर्षी २ जानेवारीला कार्यक्रम आयोजित करण्यात …\nबेघरांना मिळणार सुंदर घरे\nसिल्लोड शहराची मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. इतर भागातील नागरीक नोकरी व व्यवसाया निमित्त येथे स्थायीक होत आहे. सामान्य माणसांना प्लॉट घेवून घरे बांधन शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येक बेघरांना हक्काचे घर लाभावे म्हणून हिंदू दलीत बांधवांसाठी खास योजनाबद्ध आराखडा बनविण्यात आला आहे. यासाठी सर्वे नं. ७५ व २९५ मध्ये गरीबांना घरे बांधण्यासाठी आरक्षण मंजूर …\nसिल्लोड शहरात १ कोटी रुपयांच्या विकास कामांना लवकरच सुरुवात\nशिक्षण व स्विमींग पुल\nशिक्षणाचा विकास सिल्लोड नगर परिषद हद्दीतील सर्व एक ते दहा पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळा नगर परिषदेच्या ताब्यात घेण्यात येईल. जेणे करुन या शाळेंवरती लोकनियुक्त प्रशासनाचे थेट नियंत्रण राहिल. त्यामुळे जि.प. शाळेचा शैक्षणिक स्तर उंचावेल. तसेच याच माध्यमातुन शहरामध्ये लोकवस्तीनुसार मराठी, उर्दु, हिंदी व इंग्रजी माध्यमाची सुविधा असणाऱ्या शाळा सुरु करण्यात येईल. स्विमींग पुल राष्ट्रीय स्विमींग …\n1 करोड़ के विकास कार्य जल्द ही सिल्लोड शहर में शुरू हो जाएगा\nसिल्लोड येथे खाजगी दवाखान्या प्रमाणे सूसज्ज रूग्ण सेवा व तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहे. गरीबांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी या रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी मा.आ. अब्दुल सत्तार यांचे योगदान आहे. पुर्वी येथे ५० बेडची सुविधा होती. ही सुविधा अपुर्ण पडत असल्याने मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातुन नवीन ५० बेड मिळाले आहे. हे रूग्णालय …\nमायनॉरीटी के लिए घर\nमहाराष्ट्र शासन ने आखरी प्रसिध्द किया गया शहर विकास अराखडा मे सिल्लोड के ईदगाह परिसर मे सर्वे नं २६२ मे मायनॉरीटी के लिए घर बनाने के लिए आरक्षण किया है यहा पर सिल्लोड के बेघर मायनॉरीटी के लिए शासन के अल्पसंख्यांक विभाग के ओर से घर दिए जाएेंगे इस लिए प्रस्ताव तयार है\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/solapur-hitech-school-special-story-485376", "date_download": "2018-04-25T22:03:09Z", "digest": "sha1:FZV4UUVXIWIZKR5NVCXNSEDWIKB7OJUW", "length": 15233, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत व्हर्च्युअल शिक्षणाचे धडे", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : सोलापूर : परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत व्हर्च्युअल शिक्षणाचे धडे\nजिल्हा परिषदेच्या शाळा म्हटलं कि पालक नाक मुरडतात. मोठ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना शिक्षण देण हा आजकाल प्रतिष्टेचा मुद्दा बनलाय. पण सोलापूर जिल्ह्यातल्या एका जिल्हा परिषद शाळेने हे सगळे समज दूर केलेत. या शाळेतली मुल आता जगाशी संपर्क साधतात.या शाळेतल्या आधुनिक शिक्षण पद्धतीला मायक्रोसॉफ्टने पाचारण केलंय. हि सगळी किमया करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील मराठी शिक्षकाची हि जिगरबाज कहाणी.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nस्पेशल रिपोर्ट : सोलापूर : परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत व्हर्च्युअल शिक्षणाचे धडे\nस्पेशल रिपोर्ट : सोलापूर : परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत व्हर्च्युअल शिक्षणाचे धडे\nजिल्हा परिषदेच्या शाळा म्हटलं कि पालक नाक मुरडतात. मोठ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना शिक्षण देण हा आजकाल प्रतिष्टेचा मुद्दा बनलाय. पण सोलापूर जिल्ह्यातल्या एका जिल्हा परिषद शाळेने हे सगळे समज दूर केलेत. या शाळेतली मुल आता जगाशी संपर्क साधतात.या शाळेतल्या आधुनिक शिक्षण पद्धतीला मायक्रोसॉफ्टने पाचारण केलंय. हि सगळी किमया करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील मराठी शिक्षकाची हि जिगरबाज कहाणी.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/433", "date_download": "2018-04-25T21:52:35Z", "digest": "sha1:YIXHSTFB3LY3IY2GTGW2U7QXFN3OOAB4", "length": 13085, "nlines": 72, "source_domain": "mr.upakram.org", "title": "12 अँग्री मेन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nखोली क्रमांक २२८, मॅनहॅटन कोर्ट. तो खून खटला सहा दिवस सुरू होता. अनेक साक्षीपुराव्यांनंतर आणि दोन्ही बाजूंच्या जटिल युक्तिवादानंतर, जजसाहेब अतिशय गंभीरपणे १२ ज्युरींना म्हणाले, \"ह्या सर्व साक्षीपुराव्यांतून सत्य शोधून काढणे आता तुमचे काम आहे. लक्षात ठेवा, एक माणूस मेलेला आहे आणि दुसऱ्या माणसाचे आयुष्य तुमच्या हातात आहे. जर तुमच्या मनात जराशीही शंका असेल तर तुमचा निर्णय \"नॉट गिल्टी (निर्दोष)\" असा मानण्यात येईल. तुमचा निर्णय काहीही असो, मात्र त्यावर तुम्हा सर्वांचे एकमत असणे आवश्यक आहे. जर तुम्ही याला दोषी मानले तर यापुढे कोणतीही माफीची याचिका किंवा वरील कोर्टात दाद मागता येणार नाही. या खटल्यात गुन्हा शाबीत झाल्यास मृत्युदंड बंधनकारक आहे. तुम्हा लोकांवर एक अत्यंत कठिण आणि महत्त्वाची जबाबदारी आहे. धन्यवाद.\"\nजजसाहेबांचे बोलणे संपले. तो मुलगा अतिशय चिंतातुर चेहऱ्याने जजसाहेबांकडे आणि ज्युरीतील सदस्यांकडे पाहतोय. ज्युरींच्या चेहऱ्यावरही तणाव आणि दडपण स्पष्ट दिसते आहे.\n१८ वर्षाच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलावर आपल्याच वडिलांचा खून केल्याच्या आरोपावरून हा खटला सुरू आहे. त्याला लहानपणापासून वडिलांकडून मारहाण होत आहे, आई त्याच्या लहानपणीच गेलेली. खुनाच्या काही दिवसापूर्वी त्याने एका दुकानातून सुरा विकत घेतला होता अशी साक्ष दुकानदाराने दिलेली आहे. खून अगदी त्याप्रकारच्या सुऱ्यानेच झाला आहे. सुऱ्यावर मात्र त्याच्या हाताचे ठसे सापडले नाहीत.\nखून होण्याच्या आधी त्यांच्या खालच्या मजल्यावर राहणाऱ्या एका म्हाताऱ्याने बापलेकात जोरदार वादावादी झालेली ऐकली आहे आणि त्यातही \"आय विल किल यू\" असे मुलाने म्हटलेलेही त्याने ऐकलेय. त्यानंतर लगेचच कोणीतरी खाली कोसळल्याचा आणि कोणीतरी जिन्यावरून धावत गेल्याचा आवाजही त्याने ऐकला आहे. त्याच्या घराच्या समोर राहणाऱ्या बाईने तर प्रत्यक्ष खून होताना पाहिल्याची साक्ष दिलेली आहे.\nअटक झाल्यानंतर त्याने दिलेल्या जबाबानुसार भांडण झाल्याचे त्याने मान्य केले आहे. पण घरातून निघून मित्रांसोबत चित्रपट पाहायला गेल्याचे त्याने सांगितले. चित्रपटाचे नाव आणि त्यातील कलाकारांची नावे मात्र त्याला सांगता आलेली नाहीत. सुरा खरेदी केल्याचेही त्याने मान्य केले पण तो सुरा आता कुठे आहे असे विचारल्यावर तो त्याच्या खिशाला असलेल्या भोकातून कुठेतरी पडल्याचे त्याने सांगितले.\nज्युरीतील सदस्य चर्चेसाठी एका खोलीत येतात. ते सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले, ज्येष्ठ/मध्यमवयीन आणि मुख्यत्वे मध्यमवर्गातील आहेत. पूर्वग्रह, भिती, संशय, शंका, मानसिक कमकुवतपणा, व्यक्तिगत आयुष्यात आलेले बरेवाईट अनुभव, राग, अविवेक, विचारांचा असमतोल अशा अनेकविध भावांनी ग्रस्त. या बारा लोकांना निर्णय घ्यायचा आहे. त्यांनी जर त्या मुलाला दोषी ठरवले तर त्याचा \"इलेक्ट्रिक चेअर\" वर अंत होणार आहे.\nज्युरींनी त्याला दोषी ठरवले आणि तो निर्दोष असेल तर\nत्याला मिळालेला वकील नवशिका आणि तरूण होता. सरकारने बचावासाठी त्याची नेमणूक केली होती. इतक्या स्वाभाविक पुराव्यांमुळे हा खटला जिंकण्याची शक्यता तशी धूसर होती शिवाय जिंकूनही वकिलाला फारसा आर्थिक फायदा होणार नव्हता. त्यामुळे त्याने आपल्या कामात कुचराई तर केली नसेल\nजर त्या मुलाला निर्दोष ठरवले आणि तो खरेच दोषी असेल तर\n12 ANGRY MEN [1] हा चित्रपट १९५७ साली प्रदर्शित झाला होता. संपूर्ण चित्रपट एकाच खोलीतघडतो. अतिशय उत्कंठावर्धक आणि दर्शकांना गुंतवून ठेवणारा चित्रपट. आजही व्यवस्थापन शिक्षणामध्ये/चर्चासत्रांमध्ये याचे प्रदर्शन केले जाते. अभिनय, संवाद, पटकथा आणि दिग्दर्शन अतिशय दर्जेदार. संधी मिळाली तर अवश्य पाहावा. पाहणे शक्य नसेल तर इथे [2] संपूर्ण कथा विस्तृत संवादांसह वाचता येईल.\nसदर लेख पूर्वी मनोगतावर प्रकाशित केला होता. आता तो कालातीत विभागात गूगल ग्रुप्सवर आहे.\nपरिक्षण आवडले. वाचून चित्रपट बघायची उत्सुकता आहे. अभिनेत्यांमधले मार्टिन बालसॅम, जॅक वॉर्डेन, हेन्री फोंडा यांची नावे वाचून अभिनयाची जुगलबंदी रंगली असणार असे वाटते.\nखूपच सुंदर चित्रपट. कृष्णधवल असल्याने आणखीच प्रभावी वाटतो.\n...करून दिल्याबद्दल आणि दुव्यांबद्दल (विशेषतः दुसर्‍या) आभार चित्रपट पाहण्याची इच्छा आहे... पाहू या कधी जमते ते\nस्वाती दिनेश [20 Jun 2007 रोजी 08:38 वा.]\nखूप दिवस /महिने झाले हा सिनेमा पाहून ,आता कुठे तबकडी मिळेल याचा शोध घ्यायला हवा. संग्रहात ठेवण्यायोग्यच आहे हा चित्रपट आणि त्यावरुन बेतलेला 'रुका हुआ फैसला' सुध्दा आणि त्यावरुन बेतलेला 'रुका हुआ फैसला' सुध्दा तो पाहून सुध्दा काळ लोटला..\nअशा चांगल्या चित्रपटाची आठवण करून दिलीत,खूप छान वाटले.\nप्रतिसादींचे आणि वाचकांचे आभार उत्तम अभिनय आणि दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देतो. याशिवाय व्यवस्थापनशास्त्राशी निगडीत कार्यशाळेत असे चित्रपट दाखवून नंतर त्यावर बरीच चर्चा घडवली जाते. 'ग्रुप डायनॅमिक्स' आणि 'कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट' या विषयांच्या अभ्यासकांना आवडेल असा हा चित्रपट आहे.\nचित्रपटांपेक्षा मराठी संकेतस्थळांवर मला ह्याविषयी अधिक प्रशिक्षण मिळते\nग्रूप डायमॅमिक्सबद्दलही असेच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/patna-a-thorn-in-the-flesh-of-lalu-all-you-need-to-know-about-fodder-scam-277811.html", "date_download": "2018-04-25T22:09:18Z", "digest": "sha1:4UFH4K74CLNVYXIIV67DLBZC72YQXEGT", "length": 12103, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लालूंनी चारा 'खाल्ला', नेमकं काय आहे प्रकरण ?", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nलालूंनी चारा 'खाल्ला', नेमकं काय आहे प्रकरण \nचारा घोटाळा पहिल्यांदा 1996 साली समोर आला. यामध्ये बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळ्याचा खुलासा झाला.\n23 डिसेंबर : चारा घोटाळा प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलंय. लालूप्रसाद यादव यांची 1990 नंतरची संपत्तीही जप्त होणार आहे.या प्रकरणात सात जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण याचा हा थोडक्यात आढावा...\nचारा घोटाळा पहिल्यांदा 1996 साली समोर आला. यामध्ये बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळ्याचा खुलासा झाला. 1990 ते 1997 दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याचं आरोप आहे. चारा घोटाळ्यात 3 वेगवेगळी प्रकरण असून तिन्हीही प्रकरणात लालू प्रसाद यादल आरोपी आहेत. या तीन प्रकरणापैकी एका प्रकरणात जरी लालू प्रसाद यादव दोषी आढळले तर त्यांना तुरूंगात जावं लागणार आहे. सीबीआयने तपासात लालू प्रसाद यांना आधीच दोषी ठरवलं आहे.\nलालू प्रसाद यादव पहिल्यांदा चारा घोटाळ्यामुळे तुरूंगात गेले होते. त्यावेळी लालू प्रसाद यादव पत्नीला बिहारचं मुख्यमंत्रीपद देऊन तुरूंगात गेले. त्यावेळी याचा कुठलाही परिणाम लालू प्रसाद यादव यांच्या पक्षावर झाला नाही. पण आता परिस्थिती वेगळी आहे. कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर 2013मध्ये लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. लालू प्रसाद यादव यांचं लोकसभेचं सदस्यत्व काढून घेतलं होतं. तसंच त्यांना 11 वर्ष कुठलीही निवडणूक लढविण्यावर बंद घातली होती.\nचारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय आरोपींमध्ये बिहारचे माजी मंत्री जगन्नाथ मिश्र यांच्यासह विद्यासागर निषाद, आर के राणा, घ्रुल भगत, आयएए अफसर महेश प्रसाद यांसारख्या नेत्यांचाही सहभाग आहे. या प्रकरणातील सात आरोपींचा मृत्यू झाला तर दोन आरोपी सरकारी साक्षीदार बनले आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\nआसाराम 10 हजार कोटींचा मालक काय होणार आता या संपत्तीचं\nआसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2016/07/", "date_download": "2018-04-25T21:37:53Z", "digest": "sha1:F7OKCTA4L46H7U6ZWBMXQTPZHC7NDLJV", "length": 10081, "nlines": 139, "source_domain": "abdulsattar.in", "title": "July | 2016 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थित पैठण येथे बैठकीचे आयोजन.\nआगामी नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात पैठण येथील झेंडूजीबाबा मठात आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी पक्ष-पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nशेतकऱ्यांच्या कृषी सहलीचे आयोजन.\nकृषी विभाग सोयगाव यांच्यावतीने ठाणा येथील शेतकऱ्यांची कृषी सहल आयोजित करण्यात आली. आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सहलीची सुरुवात करण्यात आली.\nअजिंठा लेणी व परिसराच्या विकासासाठी विधानसभेत आवाज उठविणार – आ. अब्दुल सत्तार.\nजगप्रसिद्ध अजिंठा लेणी पर्यटनक्षेत्र विकास कामाबरोबरच अजिंठा लेणी सभोवतालच्या गावांसाठी वाढीव निधी देण्यात यावा या प्रमुख मांगणीसह विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिमेंट रस्ता कामाचे उद्घाटन.\nमाजी मंत्री व आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते पानवडोद येथील सिमेंट जोडरस्ता बांधकाम व कब्रस्थान रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते प्रभाकररावजी पालोदकर व कार्यकर्ते उपस्थित होते.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांची ठाणा गावास भेट.\nसोयगाव तालुक्यातील ठाणा येथील गावामध्ये नागरिकांना अतिसार या आजाराची मोठ्या प्रमाणात लागण झाली. आ. अब्दुल सत्तार साहेबांनी ठाणा येथील वैद्यकीय कॅम्पला भेट देऊन आस्थेवाईकपणे रुग्णांची विचारपूस केली.\nफर्दापूर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन.\nफर्दापूर येथे रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी औरंगाबाद कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार साहेब, प्रभाकररावजी पालोदकर व इतर काँग्रेसपक्ष पदाधिकारी उपस्थितीत होते.\nकन्नड येथे इफ्तार पार्टीचे आयोजन.\nकन्नड येथे युवक कॉंग्रेसच्यातीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी औरंगाबाद कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार साहेब व इतर काँग्रेसपक्ष पदाधिकारी उपस्थितीत होते.\nपैठण येथे इफ्तार पार्टीचे आयोजन.\nपैठण येथे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक जितसिंग करकोटक यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी औरंगाबाद कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार साहेब व इतर काँग्रेसपक्ष पदाधिकारी उपस्थितीत होते.\nरमजान बंधुभाव व मानवतेचा संदेश देतो – आ. अब्दुल सत्तार|\nसिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पवित्र रमजान महीना बंधुभाव व मानवतेचा संदेश देतो, या महिन्यातील रोजामुळे आत्मशुद्धी, धार्मिक अनुभूती व मानसिक शांती मिळत असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.\nसिल्लोड येथे इफ्तार पार्टीचे आयोजन.\nसिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतर मान्यवर उपस्थित होते.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/category/press-releases-mr/", "date_download": "2018-04-25T21:45:42Z", "digest": "sha1:UGLKLB6ARMY36EW2SNY2X3YXZY73T3WU", "length": 9936, "nlines": 140, "source_domain": "abdulsattar.in", "title": "प्रसिध्दीपत्रक | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nसिल्लोड येथील जागृत दैवत श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात झाली आहे. याप्रसंगी म्हसोबा महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करतांना औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nऔरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या मध्यस्थीने सिल्लोड येथे सुरु असलेले उपोषण मागे घेण्यात आले.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nसोयगाव तालुक्यातील निंबायती (न्हावी तांडा) येथील अपघातामध्ये मृत्यू व जखमी झालेल्या युवकांच्या कुटुंबीयास औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nऔरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रयत्नातून सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध झाला आहे.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nसिल्लोड तालुक्यातील शिवना येथील अपघातामध्ये मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबीयास औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी सांत्वनपर भेट दिली.\nरस्त्याच्या कामाची आमदार अब्दुल सत्तार साहेबांकडून पाहणी.\nसिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाची औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी पाहणी केली.\nसिल्लोड येथे भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी.\nसिल्लोड येथे भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nसिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील पूरक पाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळाली असून औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रयत्नास यश आले आहे.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते मोफत पाणपोईचे उद्घाटन.\nसिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते मोफत पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.\nसिल्लोड-सोयगाव मतदारसंघाकडे सरकारचे दुर्लक्ष.\nसिल्लोड-सोयगाव मतदारसंघाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे मत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा.मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबयांनी व्यक्त केले.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/custom-background/page/86/", "date_download": "2018-04-25T22:11:13Z", "digest": "sha1:PESMIMTJIWTOSK7XIR3V3OFEOQXSTXSX", "length": 8201, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nD5 Creation च्या सॊजन्यने\nStyled Themes च्या सॊजन्यने\nJenny Ragan च्या सॊजन्यने\nTT Themes च्या सॊजन्यने\nCatch Themes च्या सॊजन्यने\nPavan Solapure च्या सॊजन्यने\nTemplate Express च्या सॊजन्यने\nNilambar Sharma च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/photography/page/3/", "date_download": "2018-04-25T22:09:30Z", "digest": "sha1:ARKKPTOUHLGWUZNIOLAURVXQ2IQNGJV2", "length": 8225, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nQuema Labs च्या सॊजन्यने\nCatch Themes च्या सॊजन्यने\nTheme Shopy च्या सॊजन्यने\nWC Marketplace च्या सॊजन्यने\nCatch Themes च्या सॊजन्यने\nIvan Fonin च्या सॊजन्यने\nBenjamin Lu च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2017/07/", "date_download": "2018-04-25T21:37:30Z", "digest": "sha1:ZVJWNOKMEHJTESHFLB7XYI2XNR6UFKAZ", "length": 9986, "nlines": 139, "source_domain": "abdulsattar.in", "title": "July | 2017 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nलोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी.\nसिल्लोड गांधी भवन येथे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.\nनिरीक्षक संतोषसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन.\nऔरंगाबाद येथील गांधी भवन येथे निरीक्षक संतोषसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.\nतिडका ते कवली रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन.\nतिडका ते कवली रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.\nशेतकऱ्यांची कर्जमाफी केवळ सरकारचा देखावा.\nकॉंग्रेसच्या ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ अभियानांतर्गत भवन येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीमध्ये कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज भरण्यात आले. कर्जमाफी केवळ सरकारचा देखावा असल्याचे मत यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.\nशेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय विधानसभा चालू देणार नाही.\nसिल्लोड तालुक्यातील अंधारी, अंभई येथे ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ अभियानांतर्गत कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज भरण्यात आले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय विधानसभा चालू देणार नाही अशा इशारा यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिला.\nसत्तार साहेबांच्या उपस्थितीमध्ये भरले असंख्य शेतकऱ्यांनी अर्ज.\nबनकिन्होळा येथे ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ अभियानांतर्गत आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीमध्ये कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज भरण्यात आले, यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांकडून राठोड कुटुंबियांचे सांत्वन.\nसोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथील सीमा राठोड या शाळकरी मुलीची हत्या करण्यात आली.या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी राठोड कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन केले.\nसिल्लोड शहर पाणंदमुक्त झाल्याबद्दल सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांना विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.\nकार्यकर्त्यांनी पक्षबांधणी वाढावी- आमदार अब्दुल सत्तार.\nकॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यासाठी स्वत:ला झोकून देऊन काम करावे असे आवाहन कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केले.\nकन्नड येथे कॉंग्रेसच्या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद.\nकन्नड येथे ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त फॉर्म भरले. यावेळी शेतकऱ्यांचे फॉर्म भरून घेतांना कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार साहेब, पदाधिकारी व कार्यकर्ते.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2011/06/22/mani-runji/", "date_download": "2018-04-25T21:56:19Z", "digest": "sha1:YJRVMVCB3PLYYRE33EBUZICF2U4E3Y44", "length": 4699, "nlines": 99, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "मनी रुंजी घालत विचार तुझे… | गुज मनीचे...", "raw_content": "\nमनी रुंजी घालत विचार तुझे…\nमनी रुंजी घालत विचार तुझे…\nह्रुदयी अनामक काहूर उठे,\nडोळे मिटता मी मज पुसे…\nतुच समोर की स्वप्न भासे\nअधरांवर टेकता अधरं तुझे…\nमी ही हरले, मी ही विरले,\nदचकून उठता ध्यानी आले…\nमनी रुंजी घालत विचार तुझे…\nओठांवर अलगद स्मित फुले,\nगालांवर फिरती मोर पिसे,\nवेडावून मजला मनं हसे\n« पावसाच्या पहिल्या सरीत… एका स्वप्नाची पूर्ती\nदिनांक : जून 22, 2011\nप्रवर्ग : असंच काहीतरी, कविता, काव्य, गुज मनीचे…, नाती-गोती, poems, Relations\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/special-story-latur-200-litter-tea-selling-in-a-day-480034", "date_download": "2018-04-25T21:47:18Z", "digest": "sha1:VJ6T3MYPG2R73IUTELJ3HZ3CUT4ATLDV", "length": 14091, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : लातूर : साईकृपा गोल्डन पॉईंटचा 'फक्कड' चहा", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : लातूर : साईकृपा गोल्डन पॉईंटचा 'फक्कड' चहा\nचहाप्रेमींसाठी खास बातमी.. खरंतर घराघरात फक्कड चहाचे चाहते हे असतातच.. आणि अशा चहावेड्यांना रसवंतीला भूलवणारे चहाचे स्पॉट खुणावत असतात.. असाच फक्कड चहा लातुरातही एके ठिकाणी मिळतो.. बघुया कोणतं आहे ते ठिकाण आणि काय आहे इथल्या चहाची स्पेशालिटी...\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nस्पेशल रिपोर्ट : लातूर : साईकृपा गोल्डन पॉईंटचा 'फक्कड' चहा\nस्पेशल रिपोर्ट : लातूर : साईकृपा गोल्डन पॉईंटचा 'फक्कड' चहा\nचहाप्रेमींसाठी खास बातमी.. खरंतर घराघरात फक्कड चहाचे चाहते हे असतातच.. आणि अशा चहावेड्यांना रसवंतीला भूलवणारे चहाचे स्पॉट खुणावत असतात.. असाच फक्कड चहा लातुरातही एके ठिकाणी मिळतो.. बघुया कोणतं आहे ते ठिकाण आणि काय आहे इथल्या चहाची स्पेशालिटी...\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2018-04-25T22:25:43Z", "digest": "sha1:EHYBROD7HXMQOTIPKQGPFYG7R3L7KB7F", "length": 6114, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रुबिडियम - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n(Rb) (अणुक्रमांक ३७) अल्कली धातुरुप रासायनिक पदार्थ.\n३७ ← रुबिडियम →\nनाव, चिन्ह, अणुक्रमांक रुबिडियम, Rb, ३७\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअल्क धातू अल्कमृदा धातू लँथेनाइड अॅक्टिनाइड संधगत तत्व अन्य धातू उपधातू इतर अधातू हॅलोजन निष्क्रिय वायू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जून २०१४ रोजी २१:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2015/10/28/tii-23/", "date_download": "2018-04-25T21:46:20Z", "digest": "sha1:3TK2MGYTH2WMLWSGVHL7U5UMYO2BUB2T", "length": 10816, "nlines": 114, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – २३ | गुज मनीचे...", "raw_content": "\n‘ती’ माझी दूरची नातेवाईक. उन्हाळ्यात ती कुटुंबासोबत अमेरिका फिरायला आली होती. आमचे निमंत्रण स्विकारुन ‘ती’ घरी आली. खरंतर ती आमची पहिली आणि (आता म्हणावं लागतंय) शेवटची भेट\n‘ती’ ला दोन मुली. मोठीचे वय १३/१४ असेल तर लहान ८/९ वर्षांची. ‘ती’ चांगल्या हुद्द्यावर नोकरीला होती. सावळी, बेताची उंची, मध्यम बांधा. दर दिवशी न चुकता योगासनं, सुर्यनमस्कार, खाण्या-पिण्यात पथ्य, ‘ती’ आम्हाला सुदृढ राहणे कसे जरुरीचे आहे हे सांगत होती. मस्त जेवण, (तिच्या आवडीची) वोडका, गप्पांबरोबर माहोल छान रंगला होता. दुसऱ्या दिवशी त्यांना नायगाराला निघायचे होते. भरपूर फिरुन, खरेदी करुन, मजेत सुट्टी घालवून ‘ती’ भारतात परतली.\nमागच्या महिन्यात एका पहाटे फोन किणकिणला. ‘ती’ची तब्येत अचानक बिघडली, ‘ती’चे काही खरं नाही…ही बातमी एकदम काही सुचेनासे झाले. मग कळले, दुपारी ‘ती’ गणपती कार्यक्रमात मुलीच्या नाच बघत असताना कोसळली व बेशुद्ध झाली. आधी घरचा डॉक्टर व मग हॉस्पिटलला नेले तोवर मेंदूत रक्तस्त्राव होऊन ‘ती’ची तब्येत गंभीर झाली होती. त्या दिवशी रात्री तिला कृत्रिम श्वासोश्वास देणाऱ्या यंत्रावर ठेवण्यात आले. डॉक्टरांनी ‘ती’ला ‘ब्रेन डेड’ अर्थात ‘मेंदू निकामी मृत’ घोषित केले. वैदकीय दृष्ट्या ‘ती’ गेलेली होती. पण तरी काहीतरी चमत्कार होईल आणि ती डोळे उघडेल म्हणून तिचे घरच्यांनी (खोटी) आशा बाळगून तिचा कृत्रिम श्वासोश्वास सुरु ठेवला होता. तिची केस सांगून भारतभरातील, परदेशात इतर कुठे, काही मदत मिळते का ते शोधण्यात आले पण सगळीकडून नकारच येत होता. फार भीषण परिस्तिथी झाली होती. कृत्रिम श्वासोश्वासामुळे ऊर धडधडत असतो आणि ते पाहून आपले माणूस जिवंत असल्यासारखे वाटते. आणि अशा वेळी मन सत्य स्विकारायला तयार होत नाही.\n‘ती’ ला उच्च रक्तदाबाचा त्रास होता, ज्याकडे तिने कानाडोळा केला. शिवाय तिला रक्तवाहिन्यांचा एक विकार होता, ज्यात त्यांच्या भिंती नाजूक होतात. त्यामुळे अती रक्तप्रवाह झाल्यास त्या लगेच फुटतात किंवा वाहिन्यांना कोंब येतात. ‘aneurysm’ असे नाव आहे त्या दोषाचे. हे ती गेल्यानंतर कळले. परंतू हा विकार अनुवंषिक असू शकतो व तिच्या नातेवाईकांची ही चाचणी करावी लागली.\nमेंदूतील रक्तस्त्राव इतका झाला की मेंदू व कवटी यातील पूर्ण जागा रक्ताच्या गुठळ्यांनी भरली. ‘ती’चे वाचणे अशक्य झाले. सगळे शरिर नियंत्रित करणारा मेंदूच निकामी झाला. वैदकीय भाषेत याला ‘ब्रेन डेड’ म्हणतात. आणि कानूनी भाषेतही ‘ब्रेन डेड’ म्हणजे ‘डेड’ यापुढे तिला किती काळ कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवायचे हे हॉस्पिटलने घरच्यांवर सोपविले. ७-८ दिवसात ‘ती’ गेल्याचे कळले.\nजो पर्यंत आपल्या माहितीतल्यांशी एखादी गोष्ट होत नाही तोवर आपल्याला त्याचे गांभीर्य कळत नाही. ‘ती’ गेली आमच्या घरी आम्हा जमलेल्यांनी ती सांगत होती,”मीच तुमच्यात वयाने सगळ्यांत मोठ्ठी आहे पण मीच सर्वांच्यात फिट आहे आमच्या घरी आम्हा जमलेल्यांनी ती सांगत होती,”मीच तुमच्यात वयाने सगळ्यांत मोठ्ठी आहे पण मीच सर्वांच्यात फिट आहे”. काटेकोर पथ्य, व्यायाम करणाऱ्या ‘ती’चे शब्द आठवले. तिच्या मुलींसाठी जास्त हळहळायला होते. जाताना ‘ती’, तिच्या मुलींच्या चेहऱ्यावरची ‘हसी-खुशी’ घेऊन गेली…\nदिनांक : ऑक्टोबर 28, 2015\nप्रवर्ग : Authors, असंच काहीतरी, आठवण, आदरांजली, गुज मनीचे…, नाती-गोती, General, Obituary, Relations\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.bywiki.com/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2018-04-25T22:02:49Z", "digest": "sha1:PHCSUT5MGSZHK63WB3PQC3H2PPKHCSWX", "length": 3122, "nlines": 68, "source_domain": "mr.bywiki.com", "title": "वर्ग:साधने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► बँकेची साधने‎ (१ प)\n► शिक्षणासाठी लागणारी साधने‎ (१ क, १ प)\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जून २०१३ रोजी २२:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97", "date_download": "2018-04-25T22:18:15Z", "digest": "sha1:GGQ3UBIKBRJCZFKCAKQPR2EOVF3MOCBJ", "length": 9995, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युग - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्यातील पहिले सत्ययुग, दुसरे त्रेता, तिसरे द्वापर व चौथे कलियुग. सध्या कलियुग चालू असून ते इ. पू. ३१०२ ला महाभारताच्या युद्धसमाप्तीनंतर चालू झाले..\nऋग्वेद • यजुर्वेद • सामवेद • अथर्ववेद • उपनिषद •\nइतिहास (रामायण • महाभारत • भगवद्गीता) • आगम (तंत्र • यंत्र) • पुराण • सूत्र • वेदान्त\nअवतार • आत्मा • ब्राह्मण • कोसस • धर्म • कर्म • मोक्ष • माया • इष्ट-देव • मूर्ति • पुनर्जन्म • संसार • तत्त्व • त्रिमूर्ती • कतुर्थ • गुरु\nमान्यता • प्राचीन हिंदू धर्म • सांख्य • न्याय • वैशेषिक • योग • मीमांसा • वेदान्त • तंत्र • भक्ती\nज्योतिष • आयुर्वेद • आरती • भजन • दर्शन • दीक्षा • मंत्र • पूजा • सत्संग • स्तोत्र • विवाह • यज्ञ\nशंकर • रामानुज • मध्व • रामकृष्ण • शारदा देवी • विवेकानंद • नारायण गुरु • अरबिन्दो • रमण महर्षी • चैतन्य महाप्रभू • शिवानंद • चिन्‍मयानंद • स्वामीनारायण • तुकाराम • प्रभुपाद • लोकेनाथ • जलाराम\nवैष्णव • शैव • शक्ति • स्मृति • हिंदू पुनरुत्थान\nहिंदू दैवते • हिंदू मिथकशास्त्र\nसत्य • त्रेता • द्वापर • कलि\nब्राह्मण • क्षत्रिय • वैश्य • शूद्र\nतृसरेणु • त्रुटि • वेध • लावा • निमिष • क्षण • काष्ठा • लघु • दण्ड • मुहूर्त • याम • प्रहर • दिवस • अहोरात्र •\nसप्ताह • पक्ष • मास • ऋतु • अयन • वर्ष\nदिव्य वर्ष • युग • महायुग • चतुर्युगी • मन्वन्तर • कल्प • ब्रह्म आयु\nसत्य • कृत • त्रेता • द्वापार • कलि •\nसोम • मंगळ • बुध • गुरु • शुक्र • शनि • रवि •\nप्रतिपदा • द्वितीया • तृतीया • चतुर्थी • पंचमी • षष्ठी • सप्तमी • अष्टमी • नवमी • दशमी • एकादशी • द्वादशी • त्रयोदशी • चतुर्दशी • पौर्णिमा • अमावस्या •\nचैत्र • वैशाख • ज्येष्ठ • आषाढ • श्रावण • भाद्रपद • आश्विन • कार्तिक • मार्गशीर्ष • पौष • माघ • फाल्गुन •\nवसंत • ग्रीष्म • वर्षा • शरद • हेमंत • शिशिर\nउन्हाळा • पावसाळा • हिवाळा\nकलियुग संवत ३१०२ इसपूर्व • सप्तर्षि संवत ३०७६ इसपूर्व • विक्रमी संवत ५७ इसपूर्व • • शक संवत ७८ इसपूर्व •\nयुधिष्ठिर शक • शालिवाहन शक\nसत्य युग हे सत्याचे व परिपुर्णतेचे युग मानले जाते. या युगातील मानव हा परिपुर्ण असतो असे मानले जाते. या युगातील मानव प्रचंड बलशाली, ओजस्वि, सात्विक व प्रामणिक असतात असे पौरणिक वाङमयामध्ये अढळते. या युगात मानव आनंदी, सुखि व समधानी व सर्व दु:ख , तणाव , भय , रोग मुक्त जीवन जगतात. या युगतिल मानवाची जीवन मर्यादा ही १,००,००० होती.यात मानव सहस्त्र वर्ष तपचश्चर्या करत.\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑक्टोबर २०१६ रोजी २२:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/cancelled-wedding-becomes-dinner-for-homeless/", "date_download": "2018-04-25T21:44:23Z", "digest": "sha1:4QNIVZANOFVOTCOVUAXGO5ESFTVF5LAN", "length": 13726, "nlines": 99, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "लग्न मोडलं, पण तिने गरिबांना १९ लाख रुपयांचे जेवण खाऊ घातले...वाचा काय आहे हे प्रकरण!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nलग्न मोडलं, पण तिने गरिबांना १९ लाख रुपयांचे जेवण खाऊ घातले…वाचा काय आहे हे प्रकरण\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nमाणुसकी दाखवायची फक्त इच्छा पाहिजे, मग ती कशातूनही प्रकट होते…अगदी नकळत… या स्वार्थी जगात कोणी कोणाच नाही, प्रत्येकजण आपल्यापुरता विचार करतो असं म्हणणाऱ्यांसाठी हि खास कहाणी..एका तरुणीची, जी लग्न मोडलं म्हणून रडत बसली नाही, तर त्याच लग्नाचं ऑर्डर केलेलं जेवण तिने घरदार नसलेल्यांना खाऊ घातलं….माणुसकी दाखवली आणि पुण्य कमावलं…\nसारा कॅमिन्स हिने आपल्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी हॉल बुक केला होता, सोबत जेवणाची उत्तम बडदास्त होती, खास वेगवेगळ्या प्रकारच्या मेनूसाठी तिने ३०,००० डॉलर्स अर्थात १९ लाख रुपये एवढी मोठी किंमत मोजली होती. मेनूमध्ये बर्बोन-ग्लेझड मिटबॉल, रोस्टेड गार्लिक बृस्चेत्ता आणि कैक महागड्या पदार्थां सोबत लग्नाचा स्वादिष्ट केक देखील होता. सोहळ्याला मोठ मोठ्या मंडळींना आमंत्रण होते. पण अचानक काहीतरी बिनसले आणि लग्नाला आठवडा उरला असताना तिच्या भावी नवऱ्याने लग्न मोडलं. झालं..लग्न मोडल्याच दु:ख होतच, पण सोबत जेवणासाठी वगैरे मोजलेला पैसा देखील वाया जाणार होता. कारण ऑर्डर घेतलेली कंपनी कॅन्सल ऑर्डरसाठी रिफंड देणार नव्हती. १७० लोकांच्या जेवणाची कंपनीला दिलेला ऑर्डर वाया जाऊ द्यायची नाही हे साराने ठरवले.\nतेव्हा तिच्या डोक्यात सुज्ञ कल्पना आली. आयुष्यात कधीतरी चांगले कार्य हातून घडण्याचा योग येतो आणि तो योग जणू आता आलाय हि भावना मनात ठेवून आणि अन्न फुकट जाऊन फेकून देण्याऐवजी याचा काहीतरी उपयोग होईल या हेतूने, तिने आपल्या विभागातील गरीब आणि बेघर लोकांच्या आश्रमाशी संपर्क साधून त्यांना जेवणाचे आमंत्रण दिले आणि लग्नाचाच दिवशी १७० लोकांची पंगत उठली.\nतिच्या या उमद्या उपक्रमाकडे पाहून बऱ्याच स्थानिक व्यवसायकांनी आणि रहिवाश्यांनी या गरीब अतिथींना परिधान करण्यासाठी कपडे, सूट आणि इतर वस्तू दान केल्या.\nतीन महिन्यांपासून बेघर असलेल्या चार्ली ऍलेन नामक युवकाला दान केलेले एक जॅकेट मिळाले, तो म्हणाला,\nमाझ्याकडे कधीच असा स्पोर्ट कोट नव्हता, मी यात खूप छान दिसतो आहे. इतर अतिथींप्रमाणेच मला दिलेल्या या आमंत्रणाबद्दल मी कृतज्ञ आहे.\n२५ वर्षीय सारा कॅमिन्स कमिन्स हिने सांगितले की,\nलग्न मोडल्याचे मला एवढे दु:ख नाही, आम्ही वधू-वरांनी समंतीने हा निर्णय घेतला होता, पण असो, त्यामुळे माझ्या हातून एक चांगल काम घडलं याचा मला आनंद आहे.\nदु:खाच्या प्रसंगी ही इतरांना आनंद देण्याचा विचार मनात येऊन तो प्रत्यक्षात उतरविणाऱ्या साराचे खरंच करावे तेवढे कौतुक थोडे आहे.\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\n← नेट पॅक संपल्यानंतर मोठ्या रकमेचा भुर्दंड सहन करायचा नसेल तर हे नक्की वाचा\nमिठाईवरील चांदीचा वर्ख शरीरासाठी खरंच सुरक्षित आणि फायदेशीर आहे का जाणून घ्या ‘सत्य’\nया ‘हटके’ लग्नसोहळ्यात ‘ती’ वरात घेऊन आली आणि ‘त्याने’ मांडवात वाट पाहिली\nबहुचर्चित (आणि अनेक महिलांसाठी दुःखद) मिलिंद सोमण लग्नाचे खास फोटोज\nभारतातील top 5 चोर बाजार, जेथे मोबाईल पासून कार्स पर्यंत सर्व काही स्वस्तात मिळते\nकोकण रेल्वेच्या जन्माची विस्मयकारक कथा\nमुहम्मद बिन तुघलक हा इतिहासातील सर्वात महामूर्ख शासक का ठरला\nभारतीय क्रिकेट टीमची ‘ड्रेसिंग रूम सिक्रेट्स’ : प्रत्येक क्रिकेट चाहत्याने वाचायलाच हवं असं काही\n‘रंग दे बसंती’मधला पडद्यावरचा हिरो – चेन्नईमध्ये खरा हिरो बनतोय\nजाणून घ्या पॅनकार्ड वरील नंबर मागचं लॉजिक\n – सोप्या शब्दात महत्वाचं\nभारतमातेसाठी लढा त्यांनीही दिला होता, पण जणू ‘इतिहास’ त्यांची दखल घ्यायला विसरला\nघड्याळाचे काटे १०:१० या स्थितीमध्ये सेट असण्यामागचं ‘खरं’ कारण\nआपल्यापासून लपवला गेलेला – रस्ता अपघात झाल्यास सरकारने पीडितांना भरपाई देण्याचा महत्वपूर्ण नियम\nह्या ६ भारतीयांमधील विविध अफाट क्षमता अचंभित करणाऱ्या आहेत\nगरम किंवा थंड पाण्यापेक्षा ‘कोमट’ पाणी पिणे आरोग्यासाठी जास्त चांगले असते..\nया आहेत वाऱ्याच्या वेगाने पळणाऱ्या जगातील सर्वात वेगवान आणि अद्भुत रेल्वे गाड्या\nस्त्री हक्क विरोधी पुरुषांनी प्रचारासाठी वापरलेले हे पोस्टर्स बघून तळपायाची आग मस्तकात जाते\nअनेक आरोग्याच्या समस्यांवर सर्वात सोपा उपाय : फ्रीजऐवजी माठात ठेवलेले पाणी प्या\nचिमुरड्याच्या उपचारासाठी त्याने ऑलम्पिकमध्ये कमावलेले सिल्वर मेडल विकले \nवय वर्ष १४ – हवेत उडणारे ड्रोन्स – व्हायब्रण्ट गुजरात – ५ कोटींचा करार\nएखाद्या प्राण्याची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हे कसे ठरवले जाते\nहा शास्त्रज्ञ म्हणतो, “जगातील प्रत्येक गोष्ट देवाची नाही विज्ञानाची किमया आहे”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2018-04-25T22:24:25Z", "digest": "sha1:N4S62EME7MFHC3UCIQ43EFXLPG6GPBVA", "length": 6640, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तेरणा धरण - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nतेरणा धरण हे महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा नदीवर बांधलेले धरण आहे. हे धरण माकणी गावाजवळ आहे.\nइटियाडोह धरण • उजनी धरण • उरमोडी धरण • ओझरखेड धरण • कण्हेर धरण • कालिसरार धरण • कोयना धरण • खडकवासला धरण • चासकमान धरण • जायकवाडी धरण• डिंभे धरण • दूधगंगा धरण • नीरा देवघर धरण • पवना धरण • पानशेत धरण • बलकवडी धरण • भंडारदरा धरण • भाटघर धरण • माजलगाव धरण • मुळशी धरण • मुळा धरण • राधानगरी धरण • लॉईड्‌स डॅम • वर्धा धरण • वारणा धरण • वीर धरण • सिद्धेश्वर धरण • सूर्या धरण\nअंजानसारा धरण • अस्खेडा धरण • काटेपूर्णा धरण • खडकपूर्णा धरण • गंगापूर धरण• जयगांव धरण • जामदा धरण • टेमघर धरण • दुधना धरण • देवगड धरण • धोम धरण • नलगंगा धरण • पुजारीटोळा धरण • पूस धरण • पेच धरण • पैनगंगा धरण • बोरी धरण • भातसा धरण • भाम धरण • भीमकुंड धरण • मांजरा धरण • माणिकडोह धरण • सती धरण • सापली धरण • हातपूर धरण • हूमण धरण\nकठाणी धरण • कडवा धरण • करंजवन धरण • गिरणा धरण • गोसीखुर्द धरण • घोड धरण • चणकापूर धरण • चांदोली धरण • तानसा धरण • तारळी धरण• तिल्लारी धरण •तुलतूल धरण • तेरणा धरण• दरणा धरण • दहीगाव धरण • नाथसंग्रह धरण • निळवंडे धरण • पिंजल धरण • पुनंद धरण • बाभळी, बंधारा • बारवी धरण • बेंबला धरण • मांडओहळ धरण • येडगांव धरण • येलदरी धरण • वाघड धरण • वाघूर धरण • वाण धरण • वैतरणा धरण • आढळा प्रकल्प\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जून २०१४ रोजी १८:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2018-04-25T22:26:04Z", "digest": "sha1:A3PV5ZUSJRJ7J672FUWUPMZQ5D4RFOZR", "length": 9658, "nlines": 293, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २९ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २९ उपवर्ग आहेत.\n► अमेरिकन फुटबॉल‎ (२ क, ११ प)\n► आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००७-०८‎ (१७ प)\n► आशियाई खेळ‎ (१८ प)\n► इलेक्ट्रॉनिक खेळ‎ (१ प)\n► ऑलिंपिक‎ (७ क, १२ प)\n► ऑलिंपिक खेळ‎ (९ क, ७ प)\n► ऑस्ट्रेलियन फुटबॉल‎ (७ प)\n► कबड्डी‎ (२ क, ६ प)\n► कुस्ती‎ (१ क, ७ प)\n► क्रिकेट‎ (२८ क, १५५ प)\n► क्रीडा सुविधा‎ (३ क)\n► खोखो‎ (२ प)\n► गेलीक फुटबॉल‎ (३ प)\n► चेंडूचे खेळ‎ (९ क, ४ प)\n► जलतरण‎ (१ क, १ प)\n► टेनिस‎ (६ क, ४ प, १ सं.)\n► धावणे‎ (१ क, २ प)\n► नेटबॉल‎ (२ प)\n► फुटबॉल‎ (१८ क, ३४ प, १ सं.)\n► बास्केटबॉल‎ (२ क, ९ प)\n► बुद्धिबळ‎ (५ क, २३ प)\n► बॅडमिंटन‎ (६ क, २ प)\n► बेसबॉल‎ (३ क, ६ प)\n► राष्ट्रकुल खेळ‎ (४ क, ७ प)\n► विश्वचषक स्पर्धा‎ (रिकामे)\n► व्हॉलीबॉल‎ (१ क, ३ प)\n► संगणकीय खेळ‎ (१ क, १९ प)\n► स्कीइंग‎ (५ प)\n► हॉकी‎ (८ क, २५ प)\nएकूण १४९ पैकी खालील १४९ पाने या वर्गात आहेत.\nआय.सी.सी. विश्व क्रिकेट लीग विभाग तीन, २००७/संघ\n२००४ उन्हाळी ऑलिंपिक पदक तक्ता\n२००८ उन्हाळी ऑलिंपिकमधील बेसबॉल - पात्रता\nराजीव गांधी खेलरत्न पुरस्कार\nराष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था\n२०१३ आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-shivsena-has-opposed-narayan-rane-s-appearance-in-cabinet-473588", "date_download": "2018-04-25T22:00:52Z", "digest": "sha1:3R47IYG3CMYR7XPLG2K2J7OGHBWKIOR6", "length": 17559, "nlines": 137, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : राणेंचा मंत्रिमंडळ समावेशाला शिवसेनेचा खोडा, पवार-मुख्यमंत्री भेटीनं चर्चांना उधाण", "raw_content": "\nमुंबई : राणेंचा मंत्रिमंडळ समावेशाला शिवसेनेचा खोडा, पवार-मुख्यमंत्री भेटीनं चर्चांना उधाण\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला शिवसेनेने खोडा घातल्याची बातमी माझाच्या सूत्रांनी दिली आहे. नेमक्या त्याच मुहूर्तावर मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये बंददाराआड तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.\nनवा पक्ष स्थापन करुन एनडीएला पाठिंबा दिलेल्या राणेंना मंत्रिमंडळात सामावून घ्यायचं कसं असा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर पडला आहे. कारण राणेंना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गंभीर विचार करावा लागेल, असा उद्धव ठाकरेंचा निरोप मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.\nही घडामोड सुरु असतानाच आज सकाळी मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची सुमारे अर्धा तास बैठक झाली. त्यामुळे याच पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी ही बैठक होती का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nमुंबई : राणेंचा मंत्रिमंडळ समावेशाला शिवसेनेचा खोडा, पवार-मुख्यमंत्री भेटीनं चर्चांना उधाण\nमुंबई : राणेंचा मंत्रिमंडळ समावेशाला शिवसेनेचा खोडा, पवार-मुख्यमंत्री भेटीनं चर्चांना उधाण\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला शिवसेनेने खोडा घातल्याची बातमी माझाच्या सूत्रांनी दिली आहे. नेमक्या त्याच मुहूर्तावर मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये बंददाराआड तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.\nनवा पक्ष स्थापन करुन एनडीएला पाठिंबा दिलेल्या राणेंना मंत्रिमंडळात सामावून घ्यायचं कसं असा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर पडला आहे. कारण राणेंना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गंभीर विचार करावा लागेल, असा उद्धव ठाकरेंचा निरोप मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.\nही घडामोड सुरु असतानाच आज सकाळी मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची सुमारे अर्धा तास बैठक झाली. त्यामुळे याच पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी ही बैठक होती का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/special-report-sindhudurga-amboli-kavlasad-is-murder-point-480371", "date_download": "2018-04-25T21:43:59Z", "digest": "sha1:SAA6GA6K2TMQPZNEJCHEH6IWWUMWWNLB", "length": 15281, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : सिंधुदुर्ग : आंबोलीमध्ये मृतदेहांचे खच का पडत आहेत?", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : सिंधुदुर्ग : आंबोलीमध्ये मृतदेहांचे खच का पडत आहेत\nमहाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस जिथे कोसळतो... महाराष्ट्रातील सर्वाधिक धबधबे ज्या घाटात आहेत... महाराष्ट्रातील सर्वात अद्भुत जैवविविधता ज्या भागात आढळते... तोच भाग आता गुन्हेगारांचं नंदनवन बनला आहे... आम्ही बोलत आहोत... सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरच्या आंबोली घाटाबद्दल.. कधी अपघात... कधी आत्महत्या... तर कधी हत्यांच्या घटनांनी आंबोली थरारतंय... पण आंबोली इतकं असुरक्षित होण्यामागे नक्की कारण काय आहे... हेच शोधण्यासाठी आम्ही पोहोचलो... थेट आंबोलीमध्ये...\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nस्पेशल रिपोर्ट : सिंधुदुर्ग : आंबोलीमध्ये मृतदेहांचे खच का पडत आहेत\nस्पेशल रिपोर्ट : सिंधुदुर्ग : आंबोलीमध्ये मृतदेहांचे खच का पडत आहेत\nमहाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस जिथे कोसळतो... महाराष्ट्रातील सर्वाधिक धबधबे ज्या घाटात आहेत... महाराष्ट्रातील सर्वात अद्भुत जैवविविधता ज्या भागात आढळते... तोच भाग आता गुन्हेगारांचं नंदनवन बनला आहे... आम्ही बोलत आहोत... सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरच्या आंबोली घाटाबद्दल.. कधी अपघात... कधी आत्महत्या... तर कधी हत्यांच्या घटनांनी आंबोली थरारतंय... पण आंबोली इतकं असुरक्षित होण्यामागे नक्की कारण काय आहे... हेच शोधण्यासाठी आम्ही पोहोचलो... थेट आंबोलीमध्ये...\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/hourse-ringan-in-wari-263649.html", "date_download": "2018-04-25T21:54:22Z", "digest": "sha1:SMBDTDRRBNJLD5ACSKP43VVBB3WUAZGV", "length": 10512, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बेलवाडीत रंगला अश्व रिंगण सोहळा", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nबेलवाडीत रंगला अश्व रिंगण सोहळा\nवैष्णवांचा मेळा आज बेलवाडीत पोहोचला. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण बेलवाडीत मोठ्या उत्साहात पार पडलं.\n26 जून : टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबामाऊली-तुकारामच्या जयघोषात पंढरीच्या ओढीने निघालेला वैष्णवांचा मेळा आज बेलवाडीत पोहोचला. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण बेलवाडीत मोठ्या उत्साहात पार पडलं.\nनेत्रदीपक रिंगणसोहळ्याने लाखो भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांनी वाऱ्याच्या वेगाने परिक्रमा पूर्ण केली. त्यांच्यापाठोपाठ मानाचे विणेकरी, झेंडेवाले धावले. हरिदासांनी प्रदक्षिणा पूर्ण करून रिंगण सोहळ्यास चैतन्य प्राप्त करून दिलं.\nयानंतर रिंगणात मानाच्या अश्वांचं आगमन होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. पालखी सोहळ्यांसोबत चालणाऱ्या मानाच्या अश्वांनी डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोच गोल रिंगण पूर्ण करून तुकोबारायांच्या पालखीला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर दुसऱ्या अश्वाने परिक्रमा घातली.या नयनरम्य सोहळ्याने उपस्थित मंत्रमुग्ध झाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/today-rahul-gandhi-on-gujrat-tour-277797.html", "date_download": "2018-04-25T22:07:33Z", "digest": "sha1:J4RNEGFPKBPSZB2TZHFCD5XEV2DKLHSR", "length": 11984, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुजरातमध्ये राहुल गांधींनी सोमनाथ मंदिरात दर्शन घेतलं ; आमदारांशीही संवाद साधणार", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nगुजरातमध्ये राहुल गांधींनी सोमनाथ मंदिरात दर्शन घेतलं ; आमदारांशीही संवाद साधणार\nकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज गुजरात दौऱ्यावर आलेत. गुजरात विधानसभा निकालानंतर राहुल गांधी प्रथमच गुजरातच्या दौऱ्यावर आलेत. गुजरातमध्ये दाखल झाल्यानंतर आज त्यांनी सर्वात आधी सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.\n23 डिसेंबर, अहमदाबाद : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज गुजरात दौऱ्यावर आलेत. गुजरात विधानसभा निकालानंतर राहुल गांधी प्रथमच गुजरातच्या दौऱ्यावर आलेत. गुजरातमध्ये दाखल झाल्यानंतर आज त्यांनी सर्वात आधी सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यासाठी खास फुलांनी सजलेली थाली घेऊन ते मंदिरात आले होते. याच मंदिरात राहुल गांधींच्या धर्मासंबंधीच्या नोंदीवरून भाजपने शेरेबाजी केली होती. राहुल गांधी हे हिंदु नसल्याची आवई भाजपने उठवली होती. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राहुल गांधी हे फक्त शिवभक्तच नाहीतर 'जनेऊधारी' हिंदु असल्याचं प्रत्युत्तर दिलं होतं. त्याच मंदिरात आज पुन्हा राहुल गांधींनी जाऊन दर्शन घेतलं.\nप्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या 'टेम्पल रन'लाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यांनी दर्शन घेतलेल्या बहुतांश मंदिर परिसरातील मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेत. म्हणूनच गुजरात निकालानंतर राहुल गांधींनी सर्वप्रथम सोमनाथ मंदिराचं दर्शन घेणं पसंत केल्याचं बोललं जातंय. दरम्यान, सोमनाथ मंदिरानंतर राहुल गांधी आज दुपारी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांशीही संवाद साधणार आहेत. कालच राहुल गांधी काँग्रेस कार्यकारिणीची पहिली बैठक घेऊन मोदींवर जोरदार हल्ला चढवलाय त्यामुळे आजच्या गुजरात दौऱ्यात राहुल गांधी पक्षांच्या आमदारांना काय संदेश देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: gujrat tourrahul gandhiगुजरात दौराराहुल गांधीसोमनााथ मंदिर\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\nआसाराम 10 हजार कोटींचा मालक काय होणार आता या संपत्तीचं\nआसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://maharashtradeshi.blogspot.in/2018/04/blog-post.html", "date_download": "2018-04-25T22:00:43Z", "digest": "sha1:RPWXP5BAZVULVCPRNCAAEYT66C4ACPIS", "length": 9591, "nlines": 164, "source_domain": "maharashtradeshi.blogspot.in", "title": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...: जुन्नर ... उन्हाळ्यातलं", "raw_content": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nबहु असोत सुंदर संपन्न ती महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....\nमाझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...\nऋतू कुठलाही असो, जुन्नरच्या निसर्ग सौंदर्यात तो अधिक भरच घालत असतो. त्यामुळे जुन्नरात कुठेही जा आपल्या कॅमेऱ्यात इथले निसर्ग सौंदर्य कैद करण्याचा मोह कधीच आवरत नाही. डोंगर टेकड्यांवर गेल्यास तिथून दोन गोष्टी मी न्याहाळण्याचा यत्न करतो पहिला म्हणजे शिवनेरी किल्ला अन दुसरे इथले उंच शिखर ढाकोबा.... या ठिकाणावरूनही दोहोंचे तसेच लेण्याद्रीचा टेकड्यांचे मनोहारी दर्शन झाले. रखरखत्या उन्हातही जुन्नरची पहारेदार असणारी शिखरे अन किल्ले अढळतेचा संदेश देत असलेली दिसतात... #junnar #maharashtra #forts #nature #summer #india\nलेबल्स उन्हाळा, जुन्नर, जुन्नर तालुका, दुधारी डोंगर, लेण्याद्री, शिरोली, शिवनेरी\nदक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी\nदक्षिणगंगा म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर ह...\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरे कडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहे त, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असे ही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा ना...\nतोरणा: एक थरारक प्रवास\nढगांत हरविलेला तोरणा छत्रपति शिवाजीराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या ह्या ओळखीशि...\nमहाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे हे अभयारण...\nनाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी न...\nदुर्ग साहित्य संमेलन (1)\nदै. दिव्य मराठी (8)\nमाझी ज्ञानेश्वरी - ज्ञानेश्वरी... आमच्या कन्येचं १४ वर्षांपूर्वी ठरविलेलं नाव. संत ज्ञानेश्वरांची भावार्थदिपिका वाचली तेव्हाच ठरवलं, माझ्या मुलीचं नाव ’ज्ञानेश्वरी’ ठेविल. चौ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन... यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/shiv-sena-should-step-out-of-government-say-narayan-rane-262403.html", "date_download": "2018-04-25T21:51:46Z", "digest": "sha1:5MXJXZFIY3NOCBDYQWA7OUFH2FQPHWVM", "length": 11356, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शेतकऱ्यांचा एवढाच कळवळा असेल, तर सेनेनं सत्तेतून बाहेर पडावं-राणे", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nशेतकऱ्यांचा एवढाच कळवळा असेल, तर सेनेनं सत्तेतून बाहेर पडावं-राणे\nएवढंच जर सत्तेतून बाहेर पडायचं असेल तर शेतकऱ्यांसाठी बाहेर पडून दाखवा. सेनेचे मंत्री ढोंगी आहे. सत्ता यांना सुटणार नाही अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलीये.\n07 जून : राजीनामे देण्याची तयारी दाखवणारी शिवसेना ही नौटंकी करतंय. एवढंच जर सत्तेतून बाहेर पडायचं असेल तर शेतकऱ्यांसाठी बाहेर पडून दाखवा. सेनेचे मंत्री ढोंगी आहे. सत्ता यांना सुटणार नाही अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलीये.\nनारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीये. महाराष्ट्रात असलेलं युतीचं सरकार नसून हे सहकार्याचं सरकार आहे. सत्तेचा ही लाभ घ्यायचा आणि विरोधकही राहायचं. ही दिशाभूल करणारी भूमिका आहे. आजची सेनेची भूमिका हास्यास्पद आहे. कॅबिनेटमधून हे उठून आले. जर बहिष्कार होता तर कॅबिनेटमध्ये जाण्याची गरज काय होती. आणि मग म्हणायचं आमचा बहिष्कार होता अशी खिल्ली राणेंनी उडवली.\nतसंच सेना सत्तेबाहेर पडूच शकत नाही. सत्तेवर आल्यापासून त्यांचं हे सुरू आहे. त्यांचे नेते शेतकऱ्यांशी गद्दारी करतायेत असा आरोप राणेंनी केला. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून सांगण्याची काहीही गरज नाही. ते सरकारमध्ये नाहीयेत. उद्धव ठाकरे सरकारचा भाग नाहीये. भलेही सेनेचे पक्षप्रमुख असतील.\nसेनेच्या मंत्र्यांनी उद्धवना माहिती दिली पाहिजे, असा टोलाही राणेंनी लगावला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: naryan raneकाँग्रेसनारायण राणेराणे\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/knife-attack-in-front-of-judge-274928.html", "date_download": "2018-04-25T21:38:58Z", "digest": "sha1:Y5SFMW2F7AUB3I4ZFNAWV7NIKJH5ZP2W", "length": 11725, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भोईवाडा कोर्टात न्यायाधिशासमोरच आरोपीवर चाकू हल्ला !", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nभोईवाडा कोर्टात न्यायाधिशासमोरच आरोपीवर चाकू हल्ला \nभोईवाडा कोर्टात आज थेट न्यायाधीशांसमोरच आरोपींवर चाकू हल्ला झालाय. विशेष म्हणजे तक्रारदारानेच हा हल्ला केला असून, हल्ला झाला तेव्हा न्यायाधीश कोर्टातच उपस्थित होते. या हल्ल्यात दोन आरोपी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी हल्लेखोराला तात्काळ अटक केलीय.\n22 नोव्हेंबर, मुंबई : भोईवाडा कोर्टात आज थेट न्यायाधीशांसमोरच आरोपींवर चाकू हल्ला झालाय. विशेष म्हणजे तक्रारदारानेच हा हल्ला केला असून, हल्ला झाला तेव्हा न्यायाधीश कोर्टातच उपस्थित होते. या हल्ल्यात दोन आरोपी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी हल्लेखोराला तात्काळ अटक केलीय.\nयाबाबतची सविस्तर हकिगत अशी की, आज दुपारी एका मारहाणीच्या प्रकरणातील तीन आरोपींना भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सुनावणीनंतर न्यायालयाने या आरोपींना जामीन मंजूर केला. न्यायालयाने जामीन मंजूर करताच तक्रारदाराने आपल्या हातातील चाकूने दोन आरोपींवर हल्ला केला. हल्ल्यात दोन्ही आरोपी जखमी झाले असून, त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्ला करणाऱ्या तक्रारदाराला पोलिसांनी अटक केली आहे.\nदरम्यान तक्रारदार चाकू घेऊन कोर्टात कसा काय आला लोक कोर्टरूममध्ये येत असताना पोलीस त्यांची तपासणी करत नाहीत का लोक कोर्टरूममध्ये येत असताना पोलीस त्यांची तपासणी करत नाहीत का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झालेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: bhoiwada courtcourtआरोपीवर हल्लाचाकू हल्लाभोईवाडा कोर्टात हल्ला\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/custom-background/page/4/", "date_download": "2018-04-25T22:13:32Z", "digest": "sha1:YXYYMTBGCROBMVZIP2HMCXDM5BZ3HKIE", "length": 8253, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nAlex Kuimov च्या सॊजन्यने\nPromenade Themes च्या सॊजन्यने\nAF themes च्या सॊजन्यने\nAxle Themes च्या सॊजन्यने\nAcme Themes च्या सॊजन्यने\nRigorous Themes च्या सॊजन्यने\nAmple Themes च्या सॊजन्यने\nBlossom Themes च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/article-about-painting-art-1136032/", "date_download": "2018-04-25T22:20:13Z", "digest": "sha1:WT5EQZ45KLAJ7LEDC7MRQJY3IAFJ5WZP", "length": 26804, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अदृश्य = अमूर्त (?) | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nकळण्याची दृश्यं वळणे »\nअदृश्य = अमूर्त (\nअदृश्य = अमूर्त (\nबऱ्याच वेळा आपण अ‍ॅबस्ट्रॅक्ट म्हणून जे दृश्य पाहत असतो, ते कलाकाराला ती कलाकृती निर्माण करण्यापूर्वी माहीत नसलेलं, त्याने न पाहिलेलं, त्याला परिचित नसलेलं असं असतं.\nबऱ्याच वेळा आपण अ‍ॅबस्ट्रॅक्ट म्हणून जे दृश्य पाहत असतो, ते कलाकाराला ती कलाकृती निर्माण करण्यापूर्वी माहीत नसलेलं, त्याने न पाहिलेलं, त्याला परिचित नसलेलं असं असतं. त्यात अमूर्ताचं, अ‍ॅबस्ट्रॅक्टचं काही ज्ञान होण्याचा संबंध नसतो..\nआपला असा समज आहे की, जे दिसत नाही ते अदृश्य अदृश्य या शब्दरचनेतच हा अर्थ दडलाय की जे दिसत नाही, दिसू शकत नाही ते अदृश्य. आपण अदृश्याचा ज्या पद्धतीने विचार करतो त्यात अशीही एक छटा आहे की, अदृश्य हे कधी तरी दृश्य होतं. दिसू शकत होतं. दृश्य-अदृश्य हा लपाछपीसारखा एक खेळ आहे. जसं ढगांनी चंद्र, सूर्य आदी काही काळ झाकले जातात आणि पुन्हा दिसू लागतात; धुक्याच्या ढगांनी डोंगर नाहीसे होऊन पुन्हा अवतरतात, मुसळधार पाऊसधारांच्या पडद्यात सभोवताल विरघळून जातं आणि अचानक स्वच्छ न्हाऊन पुन्हा दिसू लागतं. तसा दृश्य-अदृश्याचाही एक खेळ आहे. जे दृश्य असतं ते कधी तरी अदृश्य होतं व अदृश्य पुन्हा फिरून दृश्य होतं. यामुळे होतं काय, की आपण दृश्याच्या आधारावर अदृश्याचा व अदृश्याच्या आधारावर दृश्याचा विचार करतो. म्हणजे देवाची कल्पना देवाच्या मूर्तीवरून करतो व आपणच केलेली कल्पना देवाच्या मूर्तीमध्ये पाहतो.\nही चर्चा करायचं कारण हे की, आपल्या दृश्य-अदृश्याविषयीच्या या समजावर आधारित आपण मूर्त-अमूर्ताची कल्पना करतो. दृश्य-अदृश्य व मूर्त-अमूर्त अशी सांगड घातली जाते. परिणामी आपल्या अशा प्रकारच्या विचाराने ‘अमूर्त’ खऱ्या अर्थी कळू शकतं का ते आपल्याला माहीत असतं का ते आपल्याला माहीत असतं का असा प्रश्नच आपल्याला पडत नाही. मूर्त-अमूर्ताबाबतच्या आपल्या वैचारिक सवयीतला विरोधाभास आपल्याला कळत नाही.\nया मुद्दय़ाकडे अगदी नीट पाहायला हवं. त्याला समजून घ्यायला हवं कारण नैसर्गिक घटनांमुळे दृश्य-अदृश्यांचा अनुभव घेणं ही एक गोष्ट झाली. पण बऱ्याच वेळेला आपल्याला अनेक गोष्टी दिसत नसतात, नाहीत. कारण आपण त्यांना पाहत नसतो. (जसं चंद्राकडे बोट दर्शवणाऱ्या, हाताकडे-बोटाकडे आपण पाहतो. चंद्राकडे नाही त्या प्रमाणे.) आपण भलत्याच गोष्टींकडे पाहत असल्याने, पाहायची सवय असल्याने आपल्याला, डोळे असूनही, अगदी भरदिवसा- जागेपणीही गोष्टी दिसत नाहीत. आपली रोजच्या वापरातली वस्तू, कंगवा, चष्मा, पैशाचं पाकीट, पेन, आता मोबाइल अचानक मिळत नाहीसा झाला की आपल्याला अस्वस्थता येते. या वस्तूंच्या ठरावीक ठिकाणीही त्या सापडत नाहीयेत, दिसत नाहीयेत म्हणून. आणि सापडल्या की सुटकेच्या नि:श्वासासकट, एका सूक्ष्म तीव्रतेने आपण अचंबित झालेले असतो. ‘कमाल आहे कारण नैसर्गिक घटनांमुळे दृश्य-अदृश्यांचा अनुभव घेणं ही एक गोष्ट झाली. पण बऱ्याच वेळेला आपल्याला अनेक गोष्टी दिसत नसतात, नाहीत. कारण आपण त्यांना पाहत नसतो. (जसं चंद्राकडे बोट दर्शवणाऱ्या, हाताकडे-बोटाकडे आपण पाहतो. चंद्राकडे नाही त्या प्रमाणे.) आपण भलत्याच गोष्टींकडे पाहत असल्याने, पाहायची सवय असल्याने आपल्याला, डोळे असूनही, अगदी भरदिवसा- जागेपणीही गोष्टी दिसत नाहीत. आपली रोजच्या वापरातली वस्तू, कंगवा, चष्मा, पैशाचं पाकीट, पेन, आता मोबाइल अचानक मिळत नाहीसा झाला की आपल्याला अस्वस्थता येते. या वस्तूंच्या ठरावीक ठिकाणीही त्या सापडत नाहीयेत, दिसत नाहीयेत म्हणून. आणि सापडल्या की सुटकेच्या नि:श्वासासकट, एका सूक्ष्म तीव्रतेने आपण अचंबित झालेले असतो. ‘कमाल आहे ही वस्तू इकडे होती. अगदी आपण तिच्यासमोरून २/३ वेळा गेलो तरी आपल्याला ती दिसली नाही’ असा विचार आपल्या मनात येतो.\nत्यामुळे आपण आपल्या वस्तू न पाहण्याच्या, न दिसण्याच्या सवयीतून, अनुभवातून दृश्य-अदृश्य व त्यातून पुढे मूर्त-अमूर्त यांची कल्पना केली नाहीये ना हे पाहायला हवे. कारण त्यामुळे मूर्त-अमूर्ताचा, अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंगचा अर्थ बदलेल. अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंगमध्ये नक्की अ‍ॅबस्ट्रॅक्ट काय आहे, अमूर्त काय आहे, याचा अर्थ बदलेल. बऱ्याच वेळा आपण अ‍ॅबस्ट्रॅक्ट म्हणून जे दृश्य पाहत असतो, ते कलाकाराला ती कलाकृती निर्माण करण्यापूर्वी माहीत नसलेलं, त्याने न पाहिलेलं, त्याला परिचित नसलेलं असं असतं. त्यात अमूर्ताचं, अ‍ॅबस्ट्रॅक्टचं काही ज्ञान होण्याचा संबंध नसतो.\nछायाचित्र कलेत या वृत्तीचं प्रतिबिंब अनेक वेळेला दिसत असतं. जे छायाचित्रकलेत नवखे आहेत किंवा ज्यांनी अगदी सूक्ष्म तपशील टिपता येईल अशी कॅमेऱ्याची लेन्स नवीन घेतली आहे, त्यांच्याकडे- त्यांच्या छायाचित्रांकडे पाहा. ते आपल्या सभोवतालच्या जगाच्या सूक्ष्म अवलोकनाने, निरीक्षणाने चकित झालेले असतात. आनंदित झालेले असतात. ‘विस्मय’ अनुभवत असतात. त्यांच्या छायाचित्रात कुठच्या वस्तूचे सूक्ष्म तपशील पाहिलेत हे कदाचित कळणार नाही, पण त्या सूक्ष्मतम पातळीवर पाहिलेल्या जगातील पोत, रंगसंगती, आकार, त्यांची मोहकता, त्यांचं सौंदर्य नक्कीच दिसत असतं. अशा विस्मयचकित होण्याने आनंद होतोच. आत्तापर्यंत न पाहिलेल्या, माहीत नसलेल्या दृश्याला पाहणं व त्यामुळे काही तरी गवसल्याचा आनंद होणं ही प्रक्रिया येथे घडते आहे. त्याचा अमूर्ताच्या ज्ञानाशी काही संबंध नाही. याचा अर्थ मी या छायाचित्रकारांना, त्यांच्या छायाचित्रांना कमी लेखतो आहे असं नव्हे. पण वैचारिक स्पष्टता मिळवण्याचा प्रयत्न आपण करतोय.\nचित्रकलेतही असंच घडतं. साधारणपणे चित्रकार वस्तू, सभोवतालच्या जगाचा दृश्यानुभव पाहून रंगवत असतात. असं न करता जर का ते केवळ भौमितिक आकार, हातांच्या हालचाली किंवा ब्रश, रोलर, पेंटिंग नाइफसारखी साधनं, रंगांचं-माध्यमांचं व्यक्तिमत्त्व, त्यांच्या लेपनातून मिळणारे अनपेक्षित दृश्यानुभव मिळत असतात. असे दृश्यानुभव कुठच्याही वस्तूचं, दृश्याचं चित्रण करत नाहीत. हळूहळू असा दृश्यानुभव दर्शवणाऱ्या चित्रांना अ‍ॅबस्ट्रॅक्ट म्हटलं जातं. अशा चित्रांविषयी धीरगंभीर प्रकारे आध्यात्मिक भाषेत बोललं जातं.\nअर्थातच जाणीवपूर्वक न पाहिलेल्या, न माहीत असलेल्या, अपरिचित अशा दृश्यानुभवांचा शोध घेणं, त्याकरिता (भटकणं-पाहणं फोटोग्राफीसंबंधी) चित्र घडवत राहणं, रंगवत राहणं या भूमिकेला महत्त्व आहे. पण तिचा खरंच आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेशी किती व कसा संबंध असू शकतो ते तपासून पाहायला पाहिजे.\nचित्रकला ही भौतिक जगाच्या दृश्यरूपाला चित्रित करते. त्यासोबत जगाविषयीच्या मूल्य संकल्पनाही चित्रातील प्रतिमेशी संबंधित होतात, जोडल्या जातात. चित्रातील दृश्यानुभवातून शांत-ध्यानमग्नता, अश्लीलता, लोलुपता, क्रूरता, कारुण्य अशा अनेक मूल्यांचं दर्शन घडतंय असं वाटू लागतं.\nपरिणामी व्यक्तिगत पातळीवर किंवा सामाजिक पातळीवर, राजकीय, धार्मिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक कारणांमुळे मूल्य व्यवस्थेबाबत व्यक्तीला, समूहाला असमाधान जाणवायला लागलं की त्यातून मूल्यं, त्यांची व्याख्या, त्यांचा अर्थ- त्याआधारित आचार-विचार यांविषयी प्रश्न उपस्थित केले जातात. त्यातून वैचारिक मंथन सुरू होतं. त्यातून आंदोलनं, उठाव, चर्चा आदी सुरू होतात. चित्रकाराला अशी अस्वस्थता जाणवू लागली की भौतिक जगाच्या दृश्यरूपाचं चित्रण करून त्याला समाधान लाभत नाही. प्रस्थापित तत्कालीन, सर्व वास्तववादी चित्रणाचे प्रकार त्यास उपयोगी वाटत नाहीत. कारण या वास्तववादी चित्रशैलींचा आणि त्याच्या वैचारिक अस्वस्थतेचा, मंथनाचा संबंध लागत नाही. अशातूनच तो अपरिचित दृश्यानुभवाकडे, त्यांना शोधण्याकडे वळतो. यातून रंगलेपनातून सापडणारे अनपेक्षित दृश्यानुभव व आपली वैचारिक भूमिका यात संबंध शोधू लागतो.\nअमेरिकेत, दुसऱ्या महायुद्धानंतर काही चित्रकारांनी अशाच प्रकारे, स्वत:ची सांस्कृतिक मुळं-नाळं शोधण्यासाठी प्रयत्न केले. अशा चित्रकारांपैकी एक म्हणजे जॅकसन पोलॉक. त्याने रूढ अर्थाने प्रस्थापित चित्र संकल्पना, चित्ररूपं, माध्यमं, चित्राचा आकार, चित्रं रंगवण्याची पद्धत या सर्व गोष्टी नाकारल्या. या नाकारण्यातून त्याला एक नवीन दिशा प्राप्त झाली. त्यातून पुढे अ‍ॅक्शन पेंटिंग व अमेरिकन अ‍ॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम अस्तित्वात आला. स्वातंत्र्योत्तर भारतीय अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंगचा एक स्रोत हा अमेरिकन अ‍ॅबस्ट्रॅक्ट एक्स्प्रेशनिझम आहे.\nपोलॉकने जी वैचारिक दिशा स्वीकारली त्यातून त्याने अगदी वेगळ्या प्रकारे चित्रं घडवली. भल्या मोठय़ा आकाराचं कॅनव्हास कापड जमिनीवर पसरवून इनॅमल रंगांना पातळ करून, ब्रशऐवजी काडय़ांनी पातळ रंगाचे शिंतोडे उडवून त्याने चित्रं रंगवली. ही चित्रं रंगवताना त्याला चित्रावरही फिरावं लागे. उडय़ा मारून इकडून तिकडे जावं लागे. चित्रं रंगवण्याचा अनुभव अगदी झपाटल्यागत असे. त्यातून तयार झालेलं चित्ररूप इतकं अनपेक्षित होतं की सर्व जणांना ते स्तंभित करून गेलं.\n* लेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत. त्यांचाई-मेल- mahendradamle@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nचित्रकला आणि मेंदूच्या प्रक्रिया\nअमेरिकेतील कलादालनात ठाण्यातील चित्रे\nरेल्वे स्थानकांवर चितारणार पुण्याची आधुनिक अन् सांस्कृतिक ओळख\nसंचित : विलक्षण प्रतिभेचा मसिहा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/copyright-laws-for-movie-songs-1121159/", "date_download": "2018-04-25T22:20:20Z", "digest": "sha1:K7EPX3VQVPQOYFT2RFEXULNRFXMSFPEE", "length": 27552, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मुझको भी तू ‘लिफ्ट’ करा दे.. | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nकथा अकलेच्या कायद्याची »\nमुझको भी तू ‘लिफ्ट’ करा दे..\nमुझको भी तू ‘लिफ्ट’ करा दे..\nउचलेगिरी ही भारतीय सिनेमात नवीन नाही. मात्र चोरी झाली तर ती नक्की कुणाची त्याचा कॉपीराइट कुणाकडे आणि संबंधित अधिकार कुणाकडे असे अनेक अतिशय गुंतागुंतीचे प्रश्न\nउचलेगिरी ही भारतीय सिनेमात नवीन नाही. मात्र चोरी झाली तर ती नक्की कुणाची त्याचा कॉपीराइट कुणाकडे आणि संबंधित अधिकार कुणाकडे असे अनेक अतिशय गुंतागुंतीचे प्रश्न उद्भवतात. गाण्याची चोरी झाली तर त्यातील संगीत आणि गीत वेगवेगळे करून अभ्यासावे लागते. शिवाय संगीत तंतोतंत उचलले आहे की थोडे फार असे अनेक अतिशय गुंतागुंतीचे प्रश्न उद्भवतात. गाण्याची चोरी झाली तर त्यातील संगीत आणि गीत वेगवेगळे करून अभ्यासावे लागते. शिवाय संगीत तंतोतंत उचलले आहे की थोडे फार थोडे फार म्हणजे किती थोडे फार म्हणजे किती हे सगळे शोधणे अतिशय जिकिरीचे आणि व्यक्तीसापेक्ष असते.\nआपल्या भारतात कितीही राज्ये, भाषा, जाती, धर्म असू देत.. आणि त्यावरून आपल्यात कितीही तंटेबखेडे होऊ देत, पण असे दोन विषय आहेत ज्यावर या सगळ्या पलीकडे जाऊन आपण प्रेम करतो. पहिला म्हणजे क्रिकेट आणि दुसरा म्हणजे बॉलीवूड. बॉलीवूडचे चित्रपट, इथली गाणी आणि इथले नट-नटय़ा यांच्यासाठी आपली नेहमीच ‘जान हथेली पर’ असते. खरे तर हे बॉलीवूडशी संबंधित लोक नेहमीच कुठल्या ना कुठल्या विवादात अडकलेले असतात.. कधी हाणामाऱ्या, कधी प्रेमप्रकरणे, कधी कायदे हातात घेणे, तर कधी टॅक्स चुकवणे.. एक ना दोन.. पण तरी ना त्यांची प्रतिष्ठा कमी होते ना आपलं या मंडळींवरचं प्रेम.\nबॉलीवूड आणि काही प्रमाणात टॉलीवूड आणि मॉलिवूड अनेकदा ज्या प्रवादात अडकलेले असते तो म्हणजे चोरी किंवा उचलेगिरी. कल्पनांची चोरी, कथानकांची चोरी आणि मुख्य म्हणजे गाणी आणि संगीताची चोरी. मग ते ‘उरूमि’ या मल्याळम चित्रपटातील प्रसिद्ध गाणे हे एका कॅनेडियन संगीतकाराच्या गाण्याची सहीसही कॉपी होती म्हणून त्याचे प्रदर्शन थांबविण्याचे आदेश असोत किंवा ‘आय लव्ह एनवाय’ हा चित्रपट एका रशियन चित्रपटावरून चोरलेला आहे असा आरोप.. त्यातल्या त्यात संगीताच्या चोरीचा आरोप तर अगदी नेहमीचाच. बॉलीवूडमधल्या एकूण एक दिग्गज संगीतकारांवर संगीतचौर्याचा आरोप त्यांच्या कारकीर्दीत कधी ना कधी झाला आहे. मग आर.डी. बर्मन असो की ए.आर. रेहमान की गेला बाजार प्रीतम आणि अन्नू मलिक.. अगदी कुणी म्हणता कुणी यातून सुटले नाही; पण तरीही यातले काही फार गुणवान संगीतकार म्हणून गणले गेले तर काही चोर. काहींचे संगीत दुसऱ्या संगीतावरून प्रेरित होते, तर काहींचे अगदी सरळ कॉपी आणि ही कॉपी कधी रीतसर मूळ कलाकाराला मोबदला आणि श्रेय दोन्ही देऊन केलेली होती, तर कधी सरळ सरळ चोरी.\nअल्बर्ट आइनस्टाइनचे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे.. सक्सेस इज वन पर्सेट इन्सपिरेशन आणि ९९ पर्सेट पर्सपिरेशन; पण आपल्या बॉलीवूडकरांनी मात्र या वाक्याला बरेचदा सोयीस्कररीत्या उलटे केलेले दिसते आणि त्यांच्यासाठी हा फॉम्र्युला ‘यश= ९९% प्रेरणा (म्हणजे चोरी)+ १% मेहनत’ असा उलटा झालेला दिसतो. ‘नजरें मिली दिल धडका’ हे ‘कम सप्टेंबर’वरून उचललेले गाणे असो किंवा ‘खामोशी’मधले ‘जाना सुनो’ हे ‘िब्रग द वाइन’वरून उचललेलं गाणं.. या गाण्यात सही सही कॉपी केलेली दिसते.\nकाही दिवसांपूर्वीच आर.डी. बर्मन यांच्या जीवनावरील ‘पंचम अनमिक्स्ड’ नावाचा ब्रह्मानंद सिंग यांचा चित्रपट पाहिला. यात अनेक दिग्गजांनी पंचमला एखादे गाणे कसे सुचले याबाबत सांगितलेले किस्से आहेत. आशाबाई यात ‘रात ख्रिसमस की थी’ हे गाणे कुण्या विदेशी चित्रपटातल्या एका सस्पेन्स पाश्र्वसंगीतावरून कसे स्फुरले ते सांगतात, तर उषा उथ्थुप म्हणतात की, ‘जगातली प्रत्येक धून ही मला वापरण्यासाठी आहे’ असे पंचमला वाटायचे. अर्थात तो ती धून खरोखर प्रेरणा म्हणून वापरत असे आणि त्यावरून बनलेले गाणे हे प्रत्यक्षात वेगळे असे आणि मूळ संकल्पनेपेक्षा किती तरी सुंदर असे. हा खरोखर ‘प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट..’ असा अनुभव असे.\nआपण मागच्या एका लेखात पाहिलं होतं की, कॉपीराइट हा कधीही कल्पनेवर मिळत नसतो. कॉपीराइट मिळण्यासाठी ती कल्पना गाण्यात, नाटकात व्यक्त होणं फार गरजेचं असतं आणि होतं असं की, अशा एखाद्या गोष्टीची जेव्हा चोरी होते तेव्हा ती पूर्णत: होत नाही. त्यातला काही भाग किंवा एखादी मूलगामी कल्पना चोरली जाते आणि त्यात भरपूर बदल केले जातात. ज्यामुळे अशी कलाकृती मूळ कलाकृतीपेक्षा भिन्न भासते. शिवाय पूर्ण चित्रपटाचा विचार करायला गेलं, तर त्यातल्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या लोकांचे कॉपीराइट्स आणि संबंधित अधिकार असतात. दिग्दर्शक, कथा-पटकथा लेखक, संगीतकार, गीतकार, छायाचित्रकार यांचे कॉपीराइट्स, तर वेगवेगळे कलाकार, गायक, साऊंड रेकॉर्डिस्ट यांचे संबंधित अधिकार. त्यामुळे चोरी झाली तर ती नक्की कुणाची त्याचा कॉपीराइट कुणाकडे आणि संबंधित अधिकार कुणाकडे असे अनेक अतिशय गुंतागुंतीचे प्रश्न उद्भवतात. गाण्याची चोरी झाली तर त्यातील संगीत आणि गीत वेगवेगळे करून अभ्यासावे लागते. शिवाय संगीत तंतोतंत उचलले आहे की थोडे फार असे अनेक अतिशय गुंतागुंतीचे प्रश्न उद्भवतात. गाण्याची चोरी झाली तर त्यातील संगीत आणि गीत वेगवेगळे करून अभ्यासावे लागते. शिवाय संगीत तंतोतंत उचलले आहे की थोडे फार थोडे फार म्हणजे किती थोडे फार म्हणजे किती कॉपीराइट कायद्यानुसार ती कल्पनेची चोरी आहे की अभिव्यक्तीची कॉपीराइट कायद्यानुसार ती कल्पनेची चोरी आहे की अभिव्यक्तीची हे सगळे शोधणे अतिशय जिकिरीचे आणि व्यक्तीसापेक्ष असते.\nचित्रपट उद्योगात गुंतलेला पसा पाहता हा उद्योग अतिशय कडक कॉपीराइट संरक्षणाची आणि कॉपीराइट असलेल्या कामावर पुरेपूर मोबदल्याची मागणी सतत करत राहतो. अलीकडे जुन्या गाण्यांच्या ओळी नव्या चित्रपटांमध्ये आणि जाहिरातीत वापरण्याचा ट्रेंड येऊ पाहतो आहे (आठवून पहा ‘कहानी’मध्ये वेळोवेळी बॅकग्राऊंडला ऐकू येणारी आरडीची गाणी किंवा त्याचेच ‘आज कल पांव जमीं पर’ वापरून केलेली जाहिरात). जुन्या चित्रपटांवरील गाण्यांचे हक्क ज्या म्युझिक कंपन्यांकडे आहेत ते अशा एकेका ओळीच्या वापरासाठीदेखील लाखो रुपये मागत आहेत.\nदुसऱ्या एका प्रकारची चोरी म्हणजे मुळात बनलेले चित्रपट अनधिकृतरीत्या पाहणे आणि ऐकणे. कडक कॉपीराइट संरक्षणाची वारंवार मागणी करूनही नवनवीन माध्यमांच्या उगमामुळे चोरी थांबवणे दिवसेंदिवस अशक्य होऊ पाहात आहे आणि म्हणूनच अतिरेकी कॉपीराइट संरक्षणाचे वेड झुगारून देऊन हळूहळू का होईना जगभरातील चित्रपट उद्योग कलाकृतींच्या वितरणासाठी नवनव्या वाटा चोखाळू पाहतो आहे. अधिकाधिक कलाकार यासाठी नवी बिझनेस मॉडेल्स वापरताना दिसत आहेत. यातला एक प्रकार म्हणजे ‘फ्रीमियम’, ज्यात कलाकार त्यांच्या कामाचा काही भाग फुकट उपलब्ध करून देतात आणि उरलेल्या भागावर ‘अ‍ॅड ऑन’ म्हणून पसे घेतात. बीट टोरेंट्सचा ‘बंडल’ हा प्रकार हे याचेच उदाहरण आहे आणि हा प्रकार वापरून कित्येक कलाकार भरपूर श्रीमंतही झाले आहेत.\nभारतात अशा प्रकारे कॉपीराइट कायदा झुगारून देणाऱ्या बिझनेस मॉडेल्सची फारशी चलती नाही, पण काही तुरळक घटना आता इथेही होऊ लागल्या आहेत. शेखर कपूर यांचे ‘क्यों कि’ हे व्यासपीठ यातलाच एक प्रकार म्हणता येईल. (पहा: www.qyuki.com) अनेक कलाकारांनी एकत्र येऊन एखादी कलाकृती बनविण्याचे, तिच्या वितरणाचे, त्यातून मानधन मिळविण्याचे नवनवे प्रकार या व्यासपीठावर उपलब्ध आहेत. अनेकदा कॉपीराइटने संरक्षित कलाकृतींवर पसे कमावणारे लोक कलाकार नसून त्यातले मध्यस्थ (रेकॉर्ड लेबल्स किंवा प्रॉडक्शन हाऊसेस) असतात. त्यामुळे खरा आíथक फायदा तर कलाकारापर्यंत पोहोचत नाहीच, पण उलट त्या कलाकृतीचा आस्वाद घेणे सर्वसामान्य रसिकांना अवघड होते. यामुळे कलाकाराला ना पसा मिळतो ना प्रसिद्धी. हे उमगून कपूर यांनी हे व्यासपीठ निर्माण केले आणि कॉपीराइटचा अतिरेक असलेली मळलेली वाट सोडून द्यायची ठरवले.\nदेवाशीष माखिजा हे भारतीय फिल्म उद्योगातले एक लेखक आहेत आणि त्यांनीही या क्षेत्रातील कॉपीराइट्सचा अतिरेक नाकारला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कॉपीराइट तुमची कल्पना संरक्षित करतच नाहीत आणि चोरणाऱ्याला कॉपीराइट कायद्यात न अडकता चोरी करण्याच्या अनेक वाटा माहितीच असतात. त्यामुळे यात फारसे न अडकता आपले काम सरळ लोकांना वापरू द्यावे आणि फक्त आपला नामनिर्देशाचा नतिक हक्क शाबूत ठेवावा.\nकॉपीराइट्सबद्दल पूर्ण अज्ञान, मग भरपूर ज्ञान, मग त्याचा अतिरेकी वापर, त्यातून कमालीची बंधने, त्यामुळे खऱ्या कलाकारांना फायदा न होता मधल्या लोकांच्या भरल्या जाणाऱ्या तुंबडय़ा आणि त्यातून कॉपीराइट्स झुगारून देऊन चोखाळण्यात आलेल्या या काही नव्या वाटा.. इथे हे वर्तुळ पूर्ण होते. या वर्तुळाकृती प्रवासाकडे पाहताना राहून राहून अदनान सामी याचे ‘मुझको भी तू लिफ्ट करा दे’ हे गाणे आठवते. पूर्णत: नक्कल करणारे कलाकार जणू मूळ कलाकाराला ‘तुझी कलाकृती चोरू दे’ म्हणून हे गाणं गाऊन विनवत असतात, तर अतिरेकी कॉपीराइट्सच्या बंधनांना झुगारून देत कपूर किंवा माखिजा यांच्यासारखे लोक आपली कलाकृती एका उंचीवर नेऊन ठेवून ‘लिफ्ट’ करत असतात\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2009/11/16/gamate-udas/", "date_download": "2018-04-25T21:54:13Z", "digest": "sha1:P4S6Q27G24VLV5MTT5W5KY5KGAYPIS6D", "length": 7809, "nlines": 90, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "…गमते उदास! | गुज मनीचे...", "raw_content": "\nमागच्या रविवारचा सकाळ पपेर उघडला आणि headline वाचून धक्का बसला…सुनिताबाईंवर काळाने झडप घातली होती….माझी त्यांना भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली या विचाराने मनं हळहळले.\nपुलंशी माझी ओळख तशी फार उशिरा झाली…एका जवळच्या मित्राने वाढदिवसाला पुलंची एक cassette भेट दिली आणि पुलंशी माझी ओळख झाली…मग त्यांची die hard fan असलेल्या माझ्या जिवलग मैत्रिणीने ती वाढवण्यात हात भार लावला. जवळ-जवळ सगळी पुलंची पुस्तकं संचयी आली आणि ‘आहे मनोहर तरी…” पुस्तक घेतले, वाचले आणि सुनिताबाई यांची नवी ओळख झली…त्यांचे अनुभव वाचून भारावून गेले…स्वातंत्र संग्रामात देशासाठी लढलेली, स्पष्ट आणी जबरदस्त व्यक्तिमत्व, करारी, स्वत:च्या चुका न बिचाकता जगासमोर ठेवणरी, प्रत्येक गोष्ट निटंच करावी असा हट्टं असणारी, पुलं वर जिवापाड प्रेम करणारी त्यांची सखी – सहचारिणी, एक ना अनेक पैलू उलगडत गेले… आणि मी त्यांच्या व्यक्तिमत्वावर पूर्णपणे भाळले. त्यांच्या बद्दल खूप वाचले, पुलंच्या भावांच्या मुलखतींपासून ते अगदी पुलंच्या जयंती निमित्त येणार्‍या लेखांपर्यंत.\nपुलं प्रेमींना त्यांचा स्पष्टपणा फारसा रुचला नाही म्हणून सुनिताबाई बिनमर्जीतल्या राहिल्या. मला त्या ‘आहे मनोहर तरी…’ मधून खर्‍या कळल्या. त्यांच्या लेखनाचा प्रभाव वाढत गेला आणि त्यांना भेटण्याची मनात सुप्त इच्छा तरळत राहीली.\nगेले अनेक महिने आजारी असलेल्या सुनीताबाई अखेरच्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी ८ नोव्हेंबरला (पु लंच्या वाढदिवसाच्याच) दिवसाचीच वाट बघावी की यालाच विचित्र योगायोग म्हणायचे तसाच अजून एक योगायोग की मी अनेक महिन्यांपूर्वी सुरु करुन ठेवलेला मराठी blog ची सुरुवात या लेखाने करावी ( तसाच अजून एक योगायोग की मी अनेक महिन्यांपूर्वी सुरु करुन ठेवलेला मराठी blog ची सुरुवात या लेखाने करावी (\nमाझी त्यांना भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली म्हणून सुनिताबाई आत्ता खरोखरंच “….गमते उदास\n अजी म्या 'चातका(ला)' पाहिले\nदिनांक : नोव्हेंबर 16, 2009\nटॅग्स: \"आहे मनोहर तरी...\", ...गमते उदास, aahe manohar tari..., पु लं देशपांडे, सुनिताबाई, सुनिताबाई देशपांडे, gamate udas, aahe manohar tari..., पु लं देशपांडे, सुनिताबाई, सुनिताबाई देशपांडे, gamate udas\nप्रवर्ग : Authors, आदरांजली, Obituary\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/e-edit-news/no-more-lpg-subsidy-if-you-earn-above-rs-10-lakh-a-year-1179778/", "date_download": "2018-04-25T22:09:28Z", "digest": "sha1:ANIAOFSRANSLA5OHJZA5HKPXE25KI76D", "length": 17870, "nlines": 232, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सवलत रद्द करण्याचे स्वागतच | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nसवलत रद्द करण्याचे स्वागतच\nसवलत रद्द करण्याचे स्वागतच\nभारतात कोणतीही गोष्ट स्वेच्छेने करण्याबाबतचा उत्साह अतिशय कमी असतो.\nस्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमागे देण्यात येणारी सवलत किमान दहा लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न असलेल्यांना न देण्याच्या धोरणाचे स्वागतच करायल हवे.\nस्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमागे देण्यात येणारी सवलत किमान दहा लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न असलेल्यांना न देण्याच्या धोरणाचे स्वागतच करायल हवे. केंद्रातील नव्या सरकारने गॅसवरील सवलत आपणहून मागे घेण्याचे जे आवाहन केले होते, त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. देशातील साडेसोळा कोटी गॅसधारकांपैकी केवळ साडेसत्तावन्न लाख जणांनी ही सवलत नको असल्याचे जाहीर केले. हे प्रमाण पाहता, केवळ गॅसवरील सवलतीपोटी सरकारला पडणारा भरुदड कमी होण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे अधिक उत्पन्न गटातील नागरिकांना गॅस बाजारभावाने खरेदी करण्याची सक्ती करण्यावाचून पर्याय नव्हता. असे केल्याने सरकारच्या तिजोरीवरील भार मोठय़ा प्रमाणात कमी होऊ शकेल. सध्या सिलिंडरची किंमत ६०८ रुपये असून त्यावर १८८ रुपयांची सवलत सरकारकडून देण्यात येते. पती आणि पत्नी यांचे एत्रित उत्पन्न दहा लाखाहून अधिक असलेल्या भारतातील व्यक्तींची संख्या वीस लाख आहे. आता या सर्वाना महागात गॅस घेणे सक्तीचे ठरणार आहे.\nभारतात कोणतीही गोष्ट स्वेच्छेने करण्याबाबतचा उत्साह अतिशय कमी असतो. हे गॅसवरील सवलत नाकारण्याच्या बाबत जसे सिद्ध झाले, तसेच स्वच्छता अभियानाबाबतही घडले. अखेर सरकारला त्यासाठी स्वतंत्र कर बसवमे भाग पडले. आपणहून काही गोष्टी करायला सांगितले, की त्याबाबत नाना शंका निर्माण करण्याची भारतीय वृत्ती असते. त्यास आजवरच्या सरकारांनी केलेले उद्योगही कारणीभूत आहेत. कोणत्याही योजनेमागील भूमिका कितीही चांगली असली, तरीही पारदर्शकतेचा अभाव ही आजवरची समस्या आहे. त्यामुळे कोणीही नागरिक चांगल्या गोष्टींवर पटकन विश्वास ठेवण्यास तयार नसतो.\nसरकारने हळूहळू अशा सवलती रद्द करून तिजोरीवरील भार कमी करणे आवश्यक आहे. एरवी बाजारपेठेच्या रेटय़ाचे स्वागत करणारे विचारवंत अशा सवलतींमुळे जो आर्थिक ताण निर्माण होतो, त्याबद्दल मूग गिळून गप्प असतात. पेट्रोलचे दर जसे बाजारपेठेशी निगडित करण्यात आले, तसेच आता गॅस सिलिंडरचेही करण्यात फारसे काही गैर नाही. ज्यांना हा गॅस परवडतच नाही, अशा कमी आर्थिक उत्पन्न गटातील लोकांपुरत्याच अशा सवलती राखून ठेवण्याने मोठय़ा प्रमाणात बचत होऊ शकणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगरिबांसाठी आता दोन किलोचे गॅस सिलिंडर\nराज्यातील क्रॉस सबसिडीचा मुद्दा निकालात काढणार\nहि हुकुमशाही आहे. कोन्ग्रेसनेपण ६ सिलिंडर वरून ९ आणि नंतर १२ असे subsidy लोकांची टीका झाल्यावर केले. तेव्हा कोन्ग्रेस हुकुमाशाहासारखे वागले आणि निवडणुकीत हरले. भाजप त्याच्यावर कुरघोडी करून उत्पन्नाची मर्यादा ठरवत आहे, ती १० लाखावरून एक लाख करायला वेळ लागणार नाही म्हणजे महागाई वाढतच जाणार आणि अच्छे दिन स्वप्नातच राहतील. संपादकांनी सरकारचे फुकटचे कौतुक करू नये.\nसवलत १० लाखावरून ५ लाखावरच आणायला हवी शिवाय सर्व खासदार ,आमदार आणि महानगरपालिकेचे नगरसेवक यान्नाही सवलत देवू नये.तर्पण सरकारने योग्य निर्णय घेतला आहे\nआज तथा कथित उच्च पद्स्थाना फोन प्रवास ग्यास वाहन चालक मोक्याच्या ठिकाणी घर नौकर ,खासदार मंत्री यांना २९ रुपयात जेवण पण ते काय करतात ते देव पण जाणू शकणार नाही .पण सबसिडी डोळ्यात भरते .\nहे तर चांगलेच आहे पण मोदी सरकारने संसद सदस्यांचे जे वेतन वाढ विधेयक मंजूर करणार आहे ते विचार करण्यासारखे आहे..कारण सरकारवर कर्ज आहे म्हणून महाराष्ट्रात नोकर भारती कमी केली आहे आणि इकडे खासदारांना तीन तीन लाख एवढे वेतन मिळणार...\nहेच मोदी सरकारचे चांगले काम आहे जे विरोधकांना खुपते. पण हि मर्यादा दहा वरून पाच लाखांवर आणली तर आणखीनच चांगले होईल ..\nसामान्य जनता ‘गॅस’वर, सिलिंडर दरवाढीचा बारमाही भुर्दंड\nयंदा साहाय्यक अनुदानापोटी पालिकेला शासनाकडून चारशे कोटी\nविनाअनुदानित गॅस ५० रुपयांनी महाग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/fodder-scam-verdict-lalu-prasad-yadav-has-been-convicted-277799.html", "date_download": "2018-04-25T21:49:04Z", "digest": "sha1:OCPYWATGXT3TCSQZC4QOEIWW5QWYILUB", "length": 14855, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चारा घोटाळ्यात लालूप्रसाद यादव दोषी, 3 जानेवारीला सुनावणार शिक्षा", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nचारा घोटाळ्यात लालूप्रसाद यादव दोषी, 3 जानेवारीला सुनावणार शिक्षा\nबिहारमधील बहुचर्चित चारा घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलंय.\n23 डिसेंबर, रांची : बिहारमधील बहुचर्चित चारा घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलंय. स्पेशल सीबीआय कोर्टाने आपला निर्णय देत या प्रकरणात सात जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. तसंच माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांचीही निर्दोष सुटका करण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. आता पुढील महिन्यात 3 जानेवारीला लालूंना शिक्षा सुनावली जाणार आहे.\n2जी घोटाळ्याप्रकरणी आलेल्या न्यायालयाच्या निर्णयानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनाही चारा घोटाळ्यातून सुटण्याची आशा निर्माण झाली. पण लालूप्रसाद यांच्या आशांवर 'चारा' पडलाय. स्पेशल सीबीआय कोर्टाने लालूंना दणका दिलाय. 1991-1994 या काळात 85 लाखांचा चारा घोटाळा झाला होता. या चारा घोटाळ्याच्या दुसऱ्या खटल्यातही लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलंय. लालू प्रसाद वगळता इतर सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. कोर्टाने लालूप्रसाद यादव यांची 1990 च्या नंतरची संपत्तीही जप्त करण्याचे आदेश दिले आहे.\nचारा घोटाळा नेमकं प्रकरण काय \nचारा घोटाळा पहिल्यांदा 1996 साली समोर आला. यामध्ये बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळ्याचा खुलासा झाला. 1990 ते 1997 दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याचं आरोप आहे. चारा घोटाळ्यात 3 वेगवेगळी प्रकरण असून तिन्हीही प्रकरणात लालू प्रसाद यादल आरोपी आहेत. या तीन प्रकरणापैकी एका प्रकरणात जरी लालू प्रसाद यादव दोषी आढळले तर त्यांना तुरूंगात जावं लागणार आहे. सीबीआयने तपासात लालू प्रसाद यांना आधीच दोषी ठरवलं आहे.\nलालू प्रसाद यादव पहिल्यांदा चारा घोटाळ्यामुळे तुरूंगात गेले होते. त्यावेळी लालू प्रसाद यादव पत्नीला बिहारचं मुख्यमंत्रीपद देऊन तुरूंगात गेले. त्यावेळी याचा कुठलाही परिणाम लालू प्रसाद यादव यांच्या पक्षावर झाला नाही. पण आता परिस्थिती वेगळी आहे. कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर 2013मध्ये लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. लालू प्रसाद यादव यांचं लोकसभेचं सदस्यत्व काढून घेतलं होतं. तसंच त्यांना 11 वर्ष कुठलीही निवडणूक लढविण्यावर बंद घातली होती.\nचारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांच्याशिवाय आरोपींमध्ये बिहारचे माजी मंत्री जगन्नाथ मिश्र यांच्यासह विद्यासागर निषाद, आर के राणा, घ्रुल भगत, आयएए अफसर महेश प्रसाद यांसारख्या नेत्यांचाही सहभाग आहे. या प्रकरणातील सात आरोपींचा मृत्यू झाला तर दोन आरोपी सरकारी साक्षीदार बनले आहेत.\nआज कोणत्या प्रकरणात निर्णय येणार\nदेवघर तिजोरीतून अवैधरित्या 90 लाख रुपये काढल्याच्या प्रकरणात आज निर्णय सुनावला जाणार आहे. लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्र यांच्यासह एकूण 22 आरोपी या प्रकरणात आहेत. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात या प्रकरणाची आज अंतिम निकालाची अपेक्षा आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: fodder scamlalu prasad yadavचारा घोटाळाबिहारलालू प्रसाद यादवसीबीआय\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\nआसाराम 10 हजार कोटींचा मालक काय होणार आता या संपत्तीचं\nआसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/dark/", "date_download": "2018-04-25T22:06:38Z", "digest": "sha1:T6QYU6WDOGTIPM2NWDJYMIZVYJOWVBG5", "length": 8162, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nasia themes च्या सॊजन्यने\nasia themes च्या सॊजन्यने\nRich Quigley च्या सॊजन्यने\nFruitful Code च्या सॊजन्यने\nStyled Themes च्या सॊजन्यने\n1 2 पुढील »\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3574541/", "date_download": "2018-04-25T22:27:58Z", "digest": "sha1:PYYGL3KZAMIBKG7BZ5MXBSMFIDSHYIA2", "length": 2436, "nlines": 62, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील दागिन्यांची दुकाने Jewellery Addict चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 10\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3336125/", "date_download": "2018-04-25T22:27:53Z", "digest": "sha1:QQPY7E67JXJ76ASNIYAH3TPZXEVVJ3MC", "length": 2062, "nlines": 46, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "Mansa Galaxy - लग्नाचे ठिकाण, कानपुर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nशाकाहारी थाळी ₹ 1,000 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 1,000 पासून\n1 हॉल 5000 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\n₹ 1,300/व्यक्ती पासून किंमत\n2 हॉल 200, 500 लोकांसाठी\nफोटो आणि व्हिडिओ 3\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mavimindia.org/who-we-are/citizens-charter/", "date_download": "2018-04-25T22:09:46Z", "digest": "sha1:AGJYADHSJSBYOXVLYBXFXIUDU3LJSEBO", "length": 13103, "nlines": 143, "source_domain": "mavimindia.org", "title": "Mahila Arthik Vikas Mahamandal (MAVIM) Citizen’s Charter – Mahila Arthik Vikas Mahamandal (MAVIM)", "raw_content": "\nमहिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) – नागरीकांची सनद\nमहिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) हा महाराष्‍ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम आहे. आंतरराष्‍ट्रीय महिला वर्षाच्‍या निमित्‍ताने 24 फेब्रुवारी 1975 साली स्‍थापना झाली. सन 2005 साली 1956 च्‍या कंपनी कायद्यातील कलम 25 नुसार ‘ना नफा ना तोटा’ या तत्‍वावर महामंडळाची पुर्नरचना केली. महिलांच्‍या सर्वांगिण विकासाचे महत्त्‍व व महामंडळाची या कामातील तज्ञता ध्‍यानी घेऊन महाराष्‍ट्र शासनाने शासन निर्णय क्र.माविम-2001/प्र.क्र.10, दि. 20 जानेवारी 2003 नुसार महामंडळाला महिला विकासाची राज्‍यस्‍तरीय ‘शिखर संस्‍था’ म्‍हणून घोषित केले आहे. तसेच प्रशासकीय बाबी हाताळण्‍यासाठी मुख्‍यालयात 56 अधिकारी व कर्मचारी आहेत, तर 34 जिल्‍हा कार्यालयामध्‍ये एकूण 179 अधिकारी व कर्मचारी आहेत.\nध्‍येय – चिरंतर विकास प्रक्रियेतून महिलांसाठी सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्‍याय प्रस्‍थापित करणे.\nग्रामीण भागातील महिलांचे संघटन करणे.\nमहिलांच्‍या क्षमता विकसीत करणे.\nउद्योजकीय विकास घडवून आणणे.\nरोजगाराच्‍या संधी व बजारपेठ यांची सांगड घालणे.\nमहिलांचा शिक्षण, संपत्‍ती व सत्‍तेत सहभाग वाढविणे.\nस्‍थायी विकासासाठी स्‍वयंसहाय्य बचत गटांना संस्‍थात्‍मक स्‍वरूप देऊन बळकट करणे.\nमाविमच्‍या कार्यप्रणालीचे स्‍वरूप –\n1. केंद्र व राज्‍य शासन पुरस्‍कृत महिलांसाठीच्‍या विविध विकासात्‍मक योजनांकरिता राज्‍यस्‍तरीय शिखर संस्‍था म्‍हणून कार्य करणे.\n2. स्‍वयंसहाय्य बचत गट, वित्‍तीय संस्‍था, स्‍वयंसेवी संस्‍था व शासनाचे संबंधित विभाग यांच्‍यामध्‍ये समन्‍वयक संस्‍था या नात्‍याने राज्‍यस्‍तरावर कार्य करणे.\nसेवा पुरविणारे अधिकारी/कर्मचारी यांचे ना व हुद्दा\nसेवा पुरविण्‍याची विहित मुदत\nसेवा मुदतीत न पुरविल्‍यास तक्रार करावयाच्‍या वरिष्‍ठ अधिका-यांचे नाव व हुद्दा\nमाविमच्‍या कार्यालयामध्‍ये स्‍वयंसहाय्य बचत गटांच्‍या संदर्भात माहितीची मागणी करणा-या व्‍यक्‍तींना /संस्‍थांना माहिती देणे.\nश्री.महेंद्र गमरे, कार्यक्रम व्‍यवस्‍थापक\nपत्र प्राप्‍त झाल्‍यानंतर 10 दिवसाच्‍या आत\nश्रीमती कुसुम बाळसराफ – महाव्‍यवस्‍थापक (प्रकल्‍प)\nपत्र प्राप्‍त झाल्‍यानंतर 10 दिवसाच्‍या आता.\nमहामंडळाव्‍दारे विविध प्रकारच्‍या स्‍वयंसहाय्य बचत गटावर आधारीत योजना त्‍या त्‍या योजनेच्‍या मार्गदर्शक\nप्रणालीनुसार शहरी व ग्रामीण भागात राबविणे.\nजिल्‍हा समन्‍वय अधिकारी, माविम\nयोजनेच्‍या मार्गदर्शक तत्‍वामध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे विहित\nकालावधीच्‍या अधीन राहून (अधिक माहितीसाठी www. mavimindia.org हे\nमा.उपाध्‍यक्ष तथा व्‍यवस्‍थापकीय संचालक (भा.प्र.से.) – माविम\nतेजस्विनी महाराष्‍ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण योजना\nमा.उपाध्‍यक्ष तथा व्‍यवस्‍थापकीय संचालक (भा.प्र.से.) – माविम\nअल्‍पसंख्‍यांक महिला सक्षमीकरण कार्यक्रम\nसहा.जिल्‍हा समन्‍वय अधिकारी- अल्‍पसंख्‍याक योजना\n( ठाणे, पुणे, नाशिक, सांगली, वाशिम, नागपूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, मुंबई )\nमा.उपाध्‍यक्ष तथा व्‍यवस्‍थापकीय संचालक (भा.प्र.से.) – माविम\nराज्‍यातील महिला बचत गटांना सवलतीच्‍या दराने (4%) कर्ज उपलब्‍ध करून\nमाविम व नाबार्ड सहाय्यित योजनांमध्‍ये स्‍थापन झालेल्‍या विनाअनुदानित\nबचत गटाला कर्ज मिळाल्‍यानंतर प्रत्‍येक सहा महिन्‍यामध्‍ये त्‍यांची\nपरतफेड (मुद्दल व व्‍याज नियमित असल्‍यास व या संदर्भात बँकेकडून शिफारस\nप्राप्‍त झाल्‍यानंतर एक महिन्‍याच्‍या कालावधीमध्‍ये .\nमा.उपाध्‍यक्ष तथा व्‍यवस्‍थापकीय संचालक (भा.प्र.से.) – माविम\nकृषी समृध्‍दी योजना ( CAIM)\nजिल्‍हा समन्‍वय अधिकारी – अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा\n2012 ते 2018 पर्यंत\nमा.उपाध्‍यक्ष तथा व्‍यवस्‍थापकीय संचालक (भा.प्र.से.) – माविम\nएकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाच्‍या उपजिविकास विकास घटकांतर्गत स्‍वयंसहाय्य बचत गट निर्मिती, बळकटीकरण व क्षमता बांधणी कार्यकम\nमा.उपाध्‍यक्ष तथा व्‍यवस्‍थापकीय संचालक (भा.प्र.से.) – माविम\nमहिला आर्थिक विकास महामंडळ ( माविम)\nगृहनिर्माण भवन (म्‍हाडा) , पोटमाळा, कलानगर, बांद्रा (पूर्व), मुंबई – 400 051.\nटीप – नागरिकांसाठी सदर सनद विनामूल्‍य उपलब्‍ध करून देण्‍यात येईल.\nविभागीय पातळीवर औरंगाबाद येथे विभागीय स्तरावरील तिसरा राजमाता जिजाऊ पुरस्कार ना. श्रीमती विद्याठाकूर (राज्यमंत्री-महिला व बाल कल्याण) यांच्या हस्ते माविम अंतर्गत लोकसंचलित साधन क्रेंद्र बीडचा एकता महिला बचत गट, बहिरवाडी मधील महिला व इतर मान्यवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87-116061400021_1.html", "date_download": "2018-04-25T21:39:07Z", "digest": "sha1:XQ4M2TZ2T6ZDXNZGJE5JS6XGUVVZTFWS", "length": 7627, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कान टोचण्याचे फायदे | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअनेक जाती धर्मात मुलांचे कान टोचण्याची परंपरा असून अनेक जागी याचा मोठा सोहळा असतो तर कुठे केवळ एक परंपरा म्हणून याचा निर्वाह केला जातो. या संस्कारात लहानपणीच मुलांचे कान टोचले जातात. आता हा प्रकार फॅशन बनला असला तरी यामागे आरोग्यासंबंधी फायदे आहे. कानामध्ये प्रेशर लागल्याने सर्व नसां ऍक्टिव होऊन जातात. असेच पाहू कान टोचण्याचे काही फायदे:\nमेंदूचा विकास: कानाच्या खालील भागात मेंदूशी जुळणारा एक बिंदू असतो. जेव्हा हा बिंदू टोचला जातो तेव्हा मेंदूचा विकास होता. म्हणूनच लहानपणीच कान टोचण्याची परंपरा आहे.\nदृष्टी सुधारते: अॅक्युपंक्चरप्रमाणे, कानाच्या खालील भागात केंद्रीय बिंदू आहे, हा बिंदू दाबल्यास दृष्टी सुधारते.\nलठ्ठपणा कमी करतो कढीपत्ता\nआपल्या माहीत आहे का रवा खाण्याचे 6 फायदे \nकान स्वच्छ करण्यासाठी 5 सोपे उपाय\nका आवश्यक आहे सूर्यास्तापूर्वी जेवण\nयावर अधिक वाचा :\nकान टोचणे परंपरा अथवा आरोग्य\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/32", "date_download": "2018-04-25T22:05:37Z", "digest": "sha1:LMTBVSRAGL5ZHSHPUTJHUEC4BZ7USP5H", "length": 2091, "nlines": 29, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आमचा त्यांचा इतिहास | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nइतिहास हा बर्‍याचजणांच्या नावडीचा विषय, सहसा कामाचा किंवा फायद्याचा नसणारा परंतु भूतकाळात डोकावायला प्रत्येकालाच आवडते. तेव्हा इतिहासाचे अवघड ओझे सांभाळून आपली आणि इतरांची पाळेमुळे खणून काढण्याची आवड असणार्‍यांचा हा समुदाय\nकाळाच्या ओघात विसर पडलेल्या अनेक गोष्टी/ प्रसंग\nआपल्या आणि परकीय इतिहास आणि पौराणिक कथांतील साम्यस्थळे\nतथ्याधारित तसेच पौराणिक ग्रंथांमधील प्रसंग\nअनेक जुन्या गोष्टींची उगमस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/picture-gallery-section/todays-photo-3/", "date_download": "2018-04-25T22:21:14Z", "digest": "sha1:SBWWZNVQMH267H7RNOLDG6O3JUYGRI4E", "length": 9880, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Photos, News Photos, Sports, Lifestyle, Gallery on Bollywood, Marathi Cinema, Marathi Actor & Actress | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nब्रिटनच्या राजघराण्यातील नव्या पाहुण्याची पहिली झलक...\nभिडे गुरुजींच्या समर्थनार्थ राज्यात ‘सन्मान मोर्चा’...\nGudi Padwa 2018: ढोल-ताशांचा गजरात डोंबिवलीकरांकडून नववर्षाचे स्वागत...\nGudi Padwa 2018: गिरगावातील शोभायात्रेत अभूतपूर्व उत्साह...\nGudi Padwa 2018: नववर्षस्वागताची जल्लोषयात्रा\nइटालियन चित्रकाराच्या नजरेतून महाभारत...\nही तर मेकअपची कमाल\nKisan Long March: आझाद मैदानात लाल वादळ...\nKisan Long March: मुंबईकर साखरझोपेत असताना शेतकऱ्यांची पायपीट...\nKisan Long March: मुंबापुरीत असे झाले अन्नदात्यांचे स्वागत...\nभाऊ कदमची ‘स्पेशल’ होळी...\n‘श्री’चा ‘मिस्टर इंडिया’ एकटा पडला...\nश्रीदेवी यांना अखेरचा निरोप देताना गहिवरलं बॉलिवूड...\nVintage Car Rally 2018: विंटेज गाड्यांची दिमाखदार फेरी...\nभूलोकीचे नंदनवन ‘मुघल गार्डन’...\nमहाराष्ट्राचा चित्ररथ साकारणाऱ्या शिलेदारांचा दिल्लीत गौरव...\nविरोधक खवळले, ‘पद्मावत’वरून रणकंदन सुरुच...\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-women-s-day/women-s-day-112030700006_1.html", "date_download": "2018-04-25T21:41:21Z", "digest": "sha1:POSN5H247PCGQOXAFMRVOTAZU6UEMANA", "length": 11857, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "''स्त्री'' म्हणजे फेअर सेक्स! | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'स्त्री' म्हणजे फेअर सेक्स\n' म्हणजे फेअर सेक्स, नाजूक उन्हाने कोमेजणारी, गजगामिनी अशा रूढ कल्पनांचा पगडा अजूनही आमच्या शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात दिसतो. शक्ती लागणारी, शारीरिक श्रम ज्यात आहेत अशी पुरुषीपणा निर्माण करणारी कामे स्त्रियांनी अजिबात करू नयेत असे, आमचे पुरुष आजही म्हणतात. समाजजीवनातील स्त्रीची भूमिका आदर्श गृहिणी, आदर्श पत्नी, माता ही आहेच पण या व्यतिरिक्त तिला काय व्हावेसे वाटते याला फारसे महत्त्व दिलेच जात नाही.\nनिसर्गानुसार मुली वयात येतात, प्रेमात पडतात आणि आपला जीवनसाथी निवडतात, अथवा वडील मंडळी त्यांचा जीवनसाथी शोधतात. परंतु हे जे घडते, याबरोबरच अन्य काही आपण घडवावे असेही प्रत्येक मुलीस वाटते. मुलींना काय व्हावेसे वाटते. याचा शोध घेताना सामाजिक संस्कारांचा त्या इच्छेला बसणारा पायबंद आमच्या शिक्षकांच्या उत्तरा‍त प्रतिबिंबित झाला आहे.\nचाळीस-पन्नास वर्षाहून अधिक काळ स्वातंत्र्य उपभोगणार्‍या या देशातील शिक्षकास स्त्रीची भूमिका आदर्श गृहिणी, पत्नी व माता यापेक्षा अधिक आहे, नव्हे ती असलीच पाहिजे याची जाणीव नसेल तर, आजच्या माध्यमिक शाळेत शिकणार्‍या बहुसंख्य मुली आपल्या गळ्यात फक्त मंगळसूत्र पडण्याचीच वाट पाहत बसतील. जे सुप्त आहे त्याला अंकुरित करणे, जे अंकुरित आहे त्याला विस्तारित करणे जे विस्तारित आहे त्याला खोली प्राप्त करून देणे हे शिक्षकाचे काम आहे. आजच्या माध्यमिक शाळांतील अनेक मुलींच्या मनात आपण कोणीतरी व्हावे याबद्दलचे एक स्वप्न सुप्तावस्थेत आहे. समाजजीवनातील स्त्रीची भूमिका केवळ गृहिणी, पत्नी, माता नसून ती यापेक्षा अधिक जबाबदारीची असल्याची जाण शिक्षकात नसेल तर आमच्या अनेक मुलींची 'कोणीतरी' होण्याची स्वप्ने अंकुरित होणे कठीण होईल. इंदिरा संतांनी आपल्या 'झोका' या कवितेत म्हटले आहे -\nझोका चढतो उंच उंच\nविकसनाच्या खूप उंच झोक्यावर चढून खुली हवा चाखलेल्या स्त्रीला गुंजेएवढ्या घरात स्वत:ला दडपून राहणे कसे आवडेल आणि ते आवडत नाही म्हणून ते गुंजेएवढे घर थोडे उलटेपालटे होणारच ना आणि ते आवडत नाही म्हणून ते गुंजेएवढे घर थोडे उलटेपालटे होणारच ना असे होईल या भयाने स्त्रीला परंपरागत साच्यात कोंबण्याचा प्रयत्न केल्यास तो प्रयत्न फार काळ यशस्वी होणार नाही. स्त्रीची जागृत अस्मिता तिच्या इच्छा आकांक्षाची उभारी, तिच्या व्यथांचे विस्फोट यांच्यापुढे आजची स्त्री गडकर्‍यांनी सिंधू होऊ शकणार नाही, हे ओळखून उद्याच्या स्त्रियांच्या आजच्या शिक्षकांनी आपले चष्मे पुसून साफ करायला नकोत काय\nजागतिक महिला दिन विशेष ‘ती’\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजेव्हा शिवाजींनी स्त्रीवर हक्क नव्हे सन्मान दर्शवला\nस्त्री शिक्षणाच्या अग्रदूत - सावित्रीबाई फुले\nसाठीचीच स्त्री आता सर्वात तरुण असते\nयावर अधिक वाचा :\nबराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी\nअमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी ...\nचार दिवस सलग बँका बंद राहणार\nबँकेची काही कामे असतील तर पुढील तीन दिवसांत आटोपून घ्यावी लागणार आहेत. कारण चार दिवस सलग ...\nआसाराम बापूला बुधवारी शिक्षा सुनावली जाणार\nबलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला बुधवारी शिक्षा ...\nमृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव\nघरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे ...\nभारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान\nनियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराविरोधात प्रत्युत्तरदाखल ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://ebc2017.dtemaharashtra.gov.in/StaticPages/frmImportantDates.aspx?did=1036", "date_download": "2018-04-25T22:12:17Z", "digest": "sha1:BCZQ6VT645RMMFHN5V3ANADZP73XDEDH", "length": 1487, "nlines": 21, "source_domain": "ebc2017.dtemaharashtra.gov.in", "title": "..:: Directorate of Technical Education, Maharashtra State, Mumbai ::..", "raw_content": "राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष २०१७-१८\nडॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना शैक्षणिक वर्ष २०१७-१८\n1. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे. 17/02/2018 15/03/2018 C\n2. संस्थांनी त्यांच्या लॉगीन आयडी व पासवर्ड चा वापर करुन सर्व अर्जांची छाननी करणे. 20/02/2018 19/03/2018 C\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/ahmednagar-kopardi-rape-murder-case-mother-of-victim-reacting-after-court-argument-481705", "date_download": "2018-04-25T21:47:58Z", "digest": "sha1:R5BJRM7QZLFFRJFIKRS55GQYKQVSRLHY", "length": 15809, "nlines": 138, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "अहमदनगर : कोपर्डी निकाल 29 नोव्हेंबरला, दोषींना फक्त फाशीच द्या, निर्भयाच्या आईची मागणी", "raw_content": "\nअहमदनगर : कोपर्डी निकाल 29 नोव्हेंबरला, दोषींना फक्त फाशीच द्या, निर्भयाच्या आईची मागणी\nज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, त्या कोपर्डी खटल्यातील दोषींच्या शिक्षेची सुनावणी आज पूर्ण झाली. या खटल्याचा निकाल आता येत्या 29 नोव्हेंबरला लागणार आहे.\nमहाराष्ट्राबरोबरच देशाचंही या खटल्याकडे लक्ष लागलं आहे. त्यामुळे दोषींना जन्मठेप की फाशी हे 29 नोव्हेंबर 2017 रोजी समजणार आहे.\nतीनही आरोपी प्रौढ आहेत, त्यांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केलं आहे. त्यांना कमी शिक्षा दिली तर ते पुन्हा असं कृत्य करणार नाहीत याची खात्री नाही. त्यामुळे न्यायलयाने तीनही आरोपींना फाशीच द्यावी, असं उज्ज्वल निकम म्हणाले.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nअहमदनगर : कोपर्डी निकाल 29 नोव्हेंबरला, दोषींना फक्त फाशीच द्या, निर्भयाच्या आईची मागणी\nअहमदनगर : कोपर्डी निकाल 29 नोव्हेंबरला, दोषींना फक्त फाशीच द्या, निर्भयाच्या आईची मागणी\nज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, त्या कोपर्डी खटल्यातील दोषींच्या शिक्षेची सुनावणी आज पूर्ण झाली. या खटल्याचा निकाल आता येत्या 29 नोव्हेंबरला लागणार आहे.\nमहाराष्ट्राबरोबरच देशाचंही या खटल्याकडे लक्ष लागलं आहे. त्यामुळे दोषींना जन्मठेप की फाशी हे 29 नोव्हेंबर 2017 रोजी समजणार आहे.\nतीनही आरोपी प्रौढ आहेत, त्यांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केलं आहे. त्यांना कमी शिक्षा दिली तर ते पुन्हा असं कृत्य करणार नाहीत याची खात्री नाही. त्यामुळे न्यायलयाने तीनही आरोपींना फाशीच द्यावी, असं उज्ज्वल निकम म्हणाले.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manavvijay-news/everyday-pollution-increase-on-earth-1178864/", "date_download": "2018-04-25T22:17:07Z", "digest": "sha1:S7UA66E67KRVEJTLSV57MCNQVQTRCNHW", "length": 31630, "nlines": 231, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रदूषणातिरेकातून विनाशाकडे | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nझाडे किंवा वृक्ष हे पृथ्वीवरील अत्यंत महत्त्वाचे व ठळक सजीव प्रकार आहेत.\nतशी वेळ आलीच तर, मनुष्यजात मंगळावर किंवा प्रचंड विश्वातल्या इतर कुठल्या ग्रहावर जाऊन वस्ती करील\nमानवाने स्वत:च घडविलेला व त्याला विनाशाकडे नेणारा ‘प्रदूषणातिरेक’ हा (जनसंख्यातिरेक व धर्मातिरेकानंतर) तिसरा महाभयंकर अतिरेक होय. निसर्गाला प्रदूषित करून त्याची वाट लावल्याने येणाऱ्या पिढय़ांना या शतकात सुखाचे जीवन जगता येईल असे वाटत नाही..\nझाडे किंवा वृक्ष हे पृथ्वीवरील अत्यंत महत्त्वाचे व ठळक सजीव प्रकार आहेत. अलीकडेच अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीने आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या टीमच्या साहाय्याने, सॅटेलाइट वापरून केलेल्या एका संशोधनात असा शास्त्रीय अंदाज बांधला आहे की, जगात आता फक्त तीन ट्रिलियन (म्हणजे तीन हजार अब्ज) झाडे उरली आहेत. यासमोर जगाच्या मनुष्यसंख्येचा अंदाज सात अब्ज आहे हे आपण आधीच्या लेखांत पाहिलेले आहे. याचा अर्थ असा होतो की, पृथ्वीवर आज दर माणशी सुमारे ४२५ झाडे आहेत. म्हणून तर आपल्या हवेच्या आवरणात पुरेसा प्राणवायू (ऑक्सिजन) आहे व म्हणून तर आपण सर्व जण अजूनपर्यंत जिवंत आहोत. मी काही कुणी वैज्ञानिक वगैरे नाही, पण एक सामान्य माणूस म्हणून माझी अशी माहिती आहे की, आपल्या वातावरणात ‘ऑक्सिजनचा पुरवठा करणारा एकमेव सोर्स’, ‘झाडे आणि वनस्पती’ हाच आहे; परंतु आता अशी अडचण येत आहे की, लोकसंख्या वाढत असताना जगभरातील झाडांची संख्या कमी कमी होत आहे. त्याची कारणे अशी आहेत-\n(१) अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत जगभर अनेक ठिकाणी आगी लागून वारंवार हजारो, लाखो एकर जंगले जळत आहेत व आपण या आगी रोखू शकत नाही. (२) खनिजे, लाकडे व इतर वनसंपत्तींसाठी आणि अन्नोत्पादन व निवासासाठी मनुष्यप्राणी हजारो वर्षे जंगले उद्ध्वस्त करीत आला आहे व नवीन जंगलाची तो फारशी लागवड करीत नाही. (३) अलीकडच्या काळात औद्योगिकीकरण व शहरीकरणासाठीही जंगले उद्ध्वस्त केली जात आहेत. म्हणजे आज जगात एकूण जी वनस्पतीसंपत्ती आहे ती एका बाजूला सतत कमी होताना, जगाची मनुष्यसंख्या मात्र सतत वाढत आहे. त्यामुळे येत्या काही दशकांतच (म्हणजे आपल्या मुलानातवंडांच्या जीवनकाळातच) अशी वेळ येईल की, जगात दर माणशी इतकी कमी झाडे उरतील, की वातावरणात सजीव प्राण्यांना पुरेसा ऑक्सिजन ती देऊच शकणार नाहीत. ‘आतापर्यंत जग जसे चालू राहिले, तसेच यापुढेही चालू राहील’ असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे गृहीत कसे चुकीचे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. प्राणवायूशिवाय या पृथ्वीवर सजीव प्राणी आणि माणूस काही मिनिटे तरी जगू शकतील काय\nतशी वेळ आलीच तर, मनुष्यजात मंगळावर किंवा प्रचंड विश्वातल्या इतर कुठल्या ग्रहावर जाऊन वस्ती करील, असे तुम्हाला वाटते का उगाच खोटी स्वप्ने बघू नका. अब्जावधी लोकसंख्येने असे जाणे हे शक्य तरी आहे का उगाच खोटी स्वप्ने बघू नका. अब्जावधी लोकसंख्येने असे जाणे हे शक्य तरी आहे का आणि तिथे तरी पाणी, झाडे व प्राणवायू आहे हे कशावरून आणि तिथे तरी पाणी, झाडे व प्राणवायू आहे हे कशावरून आणि असा ग्रह आहे तरी कुठे आणि असा ग्रह आहे तरी कुठे आणि तिथे पोहोचायला किती हजार वर्षे लागतील आणि तिथे पोहोचायला किती हजार वर्षे लागतील आणि खरेच ते प्रत्यक्ष घडू शकेल काय आणि खरेच ते प्रत्यक्ष घडू शकेल काय माणसाने स्वत:ची फसवणूक करण्यात काही अर्थ नाही. म्हणून तर ‘मानव-विजयाची गाथा’ सांगता सांगता, आता जवळ आलेली ‘मानव-विनाशा’ची शक्यता सांगून ठेवणे, मला अनिवार्य वाटत आहे.\nमानवाने स्वत:च घडविलेला व त्याला विनाशाकडे नेणारा ‘प्रदूषणातिरेक’ हा (जनसंख्यातिरेक व धर्मातिरेकानंतर) तिसरा महाभयंकर अतिरेक होय. पृथ्वीवर प्रदूषण सतत वाढत आहे. कारण जगभर सर्वत्र व सतत मोटारी धावत आहेत, ऊर्जाचलित साधने व त्यासाठी ऊर्जा उत्पादनाकरिता वीज केंद्रे सतत धडधडत आहेत; विविध उद्योग व बांधकामे वाढत आहेत आणि शेतीत व इतरत्रही घातक रसायनांचा वापर वाढत आहे आणि अशा प्रकारे वातावरणातील कार्बन आपण सतत वाढवीत आहोत.\nअमेरिकेच्या ‘नासा’मधील ‘गोडार्ड इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस स्टडीज’चे संचालक व प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जेम्स हॅनसेन हे त्यांच्या ‘स्टॉम्र्स ऑफ माय ग्रॅण्डचिल्ड्रेन’ या प्रकाशित ग्रंथात व इतरत्र असे दाखवून देतात की, ‘पृथ्वीवरील वातावरणात माणसांच्या कृतींमुळे दर वर्षी एक हजार कोटी टन कार्बन डायऑक्साइड व तत्सम वायूंची भर टाकण्यात येत आहे. त्यापैकी चारशे कोटी टन कार्बन वनस्पतींकडून म्हणजे उरलेल्या जंगलांकडून व महासागरातील हरितद्रव्यांकडून शोषला जात आहे. म्हणजे दर वर्षी सहाशे कोटी टन कार्बनची ‘निव्वळ भर’ पडत आहे. वातावरणातील कार्बनच्या वाढीचा हा वेग, पूर्वी येऊन गेलेल्या सर्वात वेगवान उष्णयुगातील वाढीपेक्षा ‘वीस हजार पट’ जास्त आहे, असे ते म्हणतात. त्यांच्या अभ्यासानुसार, हवेत कार्बन उत्सर्जन असेच चालू राहिल्यास, येत्या दोन-चार दशकांतच तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिग) ‘अनियंत्रित’ होणार आहे. म्हणजे वातावरणातील अतिकार्बनमुळे आपली पृथ्वी अध्र्या वयातच दूषित हवेने म्हातारी होऊन तिला ताप चढणार आहे. याचा अनुभव आपण सध्यासुद्धा घेत आहोत असे वाटते. उत्तर भारतात काही ठिकाणी व जगात इतरत्रही काही भागांत उन्हाळ्याच्या दिवसांत ‘शेकडो माणसे उष्माघाताने मेली’ असे आपण वृत्तपत्रांत वाचतोच नाही का परंतु तो परिणाम तेवढाच नाही. ‘ग्लोबल वॉर्मिग’ ही ‘अतिरंजित भीती’ किंवा ‘दूरवरची शक्यता’ नसून, त्याचे प्रत्यक्ष परिणाम आताच कसे दिसू लागले आहेत, ते पाहा. (१) अलीकडेच हिमालयावरील बर्फ वितळून नद्यांचे व हिमनद्यांचे ओघ घटून आणि ढगफुटी, डोंगर फाटणे वगैरे अनेक कारणे एकत्र येऊन उत्तराखंडात केवढी भीषण दुर्घटना घडली ते आपण अनुभवले आहे. आता अमरनाथला बर्फाचे शिवलिंग बनत नाही, तेथील डोंगर बर्फाच्छादित नसतात आणि ‘बियास’सारखी मोठी नदीसुद्धा, काही भागांत फक्त पावसाळ्यातच वाहते, असे म्हणतात. तर श्रीनगर शहरातसुद्धा महापूर प्रत्यक्ष येऊन गेला. (२) उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावरील बर्फ वितळून जगभर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असून त्यामुळे लवकरच जगातील बहुतेक किनारपट्टय़ा बुडणार आहेत. येत्या काही दशकांतच न्यूयॉर्क, टोकियो, मुंबईसारखी समुद्रकाठची महानगरे, समुद्राची जलपातळी वाढून बुडणार आहेत; तिथे माणसे राहू शकणार नाहीत. (३) आपल्याकडे मोठी वादळे फारशी येत नाहीत; परंतु जगात अनेक ठिकाणी वादळे व त्यांची विध्वंसकता वाढत आहे. (४) पावसाचे चक्र बिघडून अनियमित झाले असून, कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ असे अनुभवास येत आहे. (५) शेवटी हेही लक्षात घेऊ या की, यापुढे आपण लगेच नूतनीकरणक्षम वा अकार्बनी ऊर्जास्रोत वापरले तरी, आपण गेल्या दोन-अडीच शतकांतील औद्योगिकीकरणाने वातावरणात आधीच भरून ठेवलेला कार्बन येती हजार वर्षे तसाच राहणार आहे.\nप्रदूषण हवेचे, आवाजाचे, पाण्याचे, किरणोत्सर्गाचे किंवा नष्ट होऊ न शकणाऱ्या कचऱ्याचे किंवा प्रकाशाचेसुद्धा, अशा अनेक प्रकारचे असू शकते. रासायनिक कारखान्यांनी वापरलेले पाणी नदी-नाल्यांत सोडून त्या प्रदूषणाने तेथील जीव-जाती नष्ट होत आहेत. पूर्वीच्या अनेक स्वच्छ नद्या आता गटारे बनत आहेत. आपण दूषित केलेली गंगा आपल्यालाच शुद्ध करणे आता अशक्य होत आहे. समुद्रातील तेलविहिरींची गळती, टँकरमधून तेलगळती, शहरांचे सांडपाणी वगैरे कारणांनी समुद्र दूषित होऊन त्यातील जलचरांचे जीवन साफ उद्ध्वस्त होत आहे. समुद्रातील हरितद्रव्य व पाण्यावरील समुद्रपक्षीसुद्धा नष्ट होत आहेत. आपल्या अणुभट्टय़ांमधील किरणोत्सारी कचरा हाही आणखी एक भयानक विषय आहे. सध्या हा कचरा, समुद्रातील खोल चरांमध्ये सोडला जातो; पण असे हे किती दिवस करता येईल क्लोरोफ्लुरोकार्बनमुळे वातावरणाच्या वरच्या ओझोनच्या थराला खिंडारे पडली आहेत व त्यातून सूर्यकिरणातील घातक किरणे वातावरणात शिरून त्यात सजीवांना सुखाने जगणेच अशक्य होईल. आताच शहरी जीवनात प्रदूषणजन्य आजार वाढत आहेत. थोडक्यात असे की, माणसाने पृथ्वीवरील निसर्गाला प्रदूषित करून त्याची वाट लावलेली आहे. आपल्या मुला-नातवंडांना चालू एकविसावे शतकभर तरी या निसर्गात सुखाचे जीवन जगता येईल असे वाटत नाही.\nमानवजातीचा अतोनात ‘हव्यास व लोभ’ हीच प्रदूषणातिरेकाची मूळ कारणे आहेत. लाकडांसाठी जंगलतोड, खनिजांसाठी खाणी उत्खनन, अमाप ऊर्जा वापर, अनैसर्गिक शेती, शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि आज आपण सर्व जण ज्याच्या पाठी लागलो आहोत तो आपला ‘विकास’ या सर्व गोष्टी वातावरणाचा समतोल सांभाळून व त्याला भकास न बनविता करता येणे अशक्य आहे. या विषयाची चर्चा एका लेखात तर राहोच, पण डझनभर लेखांतसुद्धा करणे कठीण आहे, पण आता हे वर्ष तर संपले आहे. म्हणून आता मी हा लेख व त्याद्वारे ही लेखमाला आटोपत आहे.\n(या लेखातील पुष्कळ माहिती ‘महाविस्फोटक तापमान वाढ- सृष्टीसह मानवजात विनाशाच्या उंबरठय़ावर’ या माहीम (मुंबई) येथील अ‍ॅड्. गिरीश राऊत या कार्यकुशल, विचारवंत समाजकार्यकर्त्यांने लिहून विनामूल्य प्रसारित पुस्तिकेतून त्यांच्या परवानगीने घेतली आहे. त्यांचे आभार.)\nकुठल्याही विषयाचा तज्ज्ञ नसलेल्या आणि सामान्य नोकरदार म्हणून जीवन जगलेल्या (पण मला वाटते चिंतनशील असलेल्या) माझ्यासारख्या एका साध्या लेखकाने गतवर्षभरात ‘लोकसत्ता’त लिहिलेली ही लेखमाला जी अनेक वाचकांनी आवडीने वाचली व काहींनी अनुकूल-प्रतिकूल प्रतिसादही दिला, तिला मी आता पूर्णविराम देत आहे. ‘लोकसत्ता’चे आणि तुम्हा सर्वाचे आभार मानतो व तुमचा निरोप घेतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nपुण्यात यंदा थंडी कमी आणि प्रदूषणही\nबर झाल हि लेखमाला संपली ..नशीब हा वनस्पती आणि प्राण्यांना तरी जिवंत मानतो ..\n विज्ञानाने उपलब्ध करून दिलेली साधने वापरून प्रतिक्रिया लिहिणे सोपे आहे, परंतु हजारो वर्षे ८०% समाजाला ज्ञानापासून दूर ठेवण्याची अडाणी सिस्टीम असल्याने अक्षर ओळख जरी झाली तरी देवाशी जोडलेल्या प्रत्येक गोष्टीमागचे विज्ञान समजून घेणे अवघड असावे. चारचौघांना चार पैसे मिळू लागल्यावर बाजारात मिळणाऱ्या वस्तूंची ग्राहकता वाढणे आणि गुणग्राहकता वाढणे ह्या दोन सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत.\nलेखापेक्षा लेखकावर दिलेल्या प्रतिक्रिया वाचून मनोरंजन झाले.\nशरद बेडेकर सरांचे खूप खूप आभार. आपण या लेख माले द्वारे अनेक वाचकांना नवीन विचार दिलेत. मी दर सोमवारी ह्या लेखाची आतुरतेने वाट बघायचो. बेडेकर सर तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मागील शतकात निर्माण झालेल्या देवांवर लिहा. साईबाबा, सत्य साईबाबा, कलावती, अनिरुद्ध, नरेंद्र, निरंकारी बाबा ह्यांनी खोटे चमत्कार पसरवून लोकांच्या श्रद्धेचा बाजार केला आहे.\nकागदी पिशव्या वापरा, पर्यावरणाचा ऱ्हास टाळा\nगोमूत्रामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत\nप्रदूषणविरोधी लढय़ाला सर्वपक्षीय पाठबळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://yamaidevi.blogspot.com/", "date_download": "2018-04-25T22:10:12Z", "digest": "sha1:FGH26EZQVK4TSZHAAOOLNYZW2SDHNFUN", "length": 19469, "nlines": 61, "source_domain": "yamaidevi.blogspot.com", "title": "Yamai Devi", "raw_content": "\nहे गांव अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नगर, सोलापुर आणि पुणे या तिन्ही जिल्ह्याच्या सीमेनजिक असे आहे.साधारणपणे दिड हजार वर्षापुर्वी हे क्षेत्र वसलेले असावे; परंतु इ.स.७०० पासुन पुढचीच माहीती इतिहासात मिळाली आहे.\nदक्षिण भारताच्या धार्मिक, राजकीय व सामाजिक इतिहासात राशीन या तीर्थक्षेत्राला फार मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. जगदंबेचे स्वयंभु स्थान‌ असलेल्या या तीर्थ क्षेत्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहासही बोलका आहे. अष्टभुजा देवीने महीषासुराशी नऊ दिवस लढाई करून त्याचा वध केला.या घ‌ट‌नेचा राशीन‌च्या स्व‌यंभु देव‌तांशी संबंध‌ जोड‌ला जातो. श्री क्षेत्र राशीन‌ हे श्री येमाई देवीचे स्व‌यंभु स्थान‌ आहे असे मान‌ले जाते. या देवीला कुणी रेणुका देवी म्ह‌ण‌तात‌, त‌र‌ कोणी येमाई देवी म्ह‌ण‌तात‌. स‌र‌कार‌ द‌प्त‌री मात्र श्री ज‌ग‌दंबा देवी असेच‌ स्थानाचे नांव‌ प्रच‌लित‌ आहे. प‌रंतु मंदिराच्या प‌श्चिमेक‌डील‌ भिंतीव‌र‌ जो शिलालेख‌ आहे, त्याव‌रील‌ नोंदीव‌रून‌ श्री येमाईदेवी हाच‌ उल्लेख‌ ब‌रोब‌र‌ अस‌ल्याचे मान‌ले जाते. देव‌ळात‌ ज्या पारंपारीक‌ आर‌त्या म्ह‌ट‌ल्या जातात‌ त्याम‌ध्येही श्री य‌माई देवी असाच‌ उल्लेख‌ आढ‌ळ‌तो. या नावाला प्रभु राम‌चंद्राच्या अख्याइकेचाही संद‌र्भ‌ आहे. सीतामाईला राव‌णाने प‌ळ‌वुन‌ नेले. सीतेला पाह‌ण्यासाठी प्रभु राम‌चंद्र वेडे पीसे झाले होते. त्यावेळी रामाची गंम‌त‌ क‌र‌ण्यासाठी पार्व‌ती देवीने सीतेचे रूप‌ धार‌ण‌ केले पार्व‌ती सीतामाईच्या रूपात‌ रामापुढे उभी राहीली, त्यावेळी प्रभु राम‌चंद्राने त्यांना येमाई अशी हाक‌ मार‌ली. त्याव‌रुन‌च‌ राशीन‌च्या देवीला येमाई असे म्ह‌ण‌तात‌. अशी एक‌ अख्याईका ऎकायला मिळते. या देवीचे मुळ‌ ठिकाण‌ मान‌ले जाते. देवीची मुर्ती च‌तुर्भुज‌ असुन‌ ती स्व‌यंभुच‌ उभी आहे.\nअसे मानले जाते. दोन्हीच्या म‌ध्य‌भागी श्री च‌तु:श्रुंगी देवीची तांब्याची च‌ल‌मुर्ती आहे. स्थानिक‌ लोकांक‌डुन‌ जी माहीती मिळते,त्यानुसार‌ राशीन‌ येथील‌ देवीचे स्थान‌ १३०० व‌र्षापुर्वीचे आहे. असे मान‌ले जाते. राशीन‌ गांवाचे र‌च‌नेच्या द्रुष्टीने दोन‌ भाग‌ प‌ड‌तात‌. प‌हीला भाग‌ प‌श्चिम‌क‌डील‌ आणि दुसरा भाग‌ पुर्वेक‌डील‌. प‌श्चिमेक‌डील‌ भागात‌ जुन्या ग‌ढ्यांची व‌बुरूजांची अव‌शेष‌ आढ‌ळ‌तात‌. निजाम‌शाही मोग‌ल‌शाही व‌ पेश‌वाई या काल‌खंडात‌ राशीनचे अस्तित्व‌ वेग‌वेग‌ळ्या घ‌ट‌नांव‌रून‌ दिसुन‌ येते. इ.स.७०० म‌ध्ये विन‌यादित्य‌ चालुक्याने कोर‌लेला ताम्रप‌ट‌ व‌ इ.स‌.८०७ म‌ध्ये राष्ट्रकुट‌ गोविंद‌ तिस‌रा यांनी घ‌ड‌विला. ताम्रपाट‌ याम‌ध्ये राशीनचा \"भुक्ती\" असा उल्लेख‌ केलेला आहे. राशीन‌च्या या इतिहासाचे सर्वात‌ जुने पुरावे मान‌ले जातात‌. सात‌व्या श‌त‌कात‌ राशीन‌ला द‌क्षिण‌ भार‌ताच्या इतिहासात‌ स्थान‌ होते.त‌त‌्पुर्वीच‌ हे गांव‌ व‌स‌लेले असावे. ब‌दामी चालुक्याच्या कालाव‌धी नंत‌र‌ मात्र राशीन‌चे फार‌से उल्लेख‌ साप‌ड‌त‌ नाहीत‌. याद‌वांच्या अस्ताप‌र्यंत‌ मानाचे स्थान‌ असावे असे म‌.ना.रेणुक‌र‌ या अभ्यास‌काने म्ह‌ट‌ले आहे.म‌ध‌ल्या निजाम‌शाहीत‌ राशीनचे उल्लेख‌ अद्याप‌ मोठे साप‌ड‌त‌ नाहीत‌. निजाम‌शाहीच्या अस्तानंत‌र‌ मात्र द‌क्षिणेत‌ मोग‌लांचा पुर्ण‌ अंम‌ल‌ होता. त्याकाळात‌ राशीन‌चे म‌ह‌त्व‌ वाढ‌ल्याचे आढ‌ळते या गांवाची पाटील‌की भोस‌ले घ‌राण्याक‌डे आहे. छ‌त्रप‌ती शिवाजी म‌हाराजांचे चुल‌त‌ बंधु श‌रीफ‌जी भोस‌ले यांचे ते वंश‌ज‌ आहे. श‌रीफ‌जी आणि त्यांचा मुल‌गा त्रिंब‌क‌जी हे औरंग‌जेबाच्या नोक‌रीत‌ होते. औरंग‌जेब‌ने त्यांची र‌वान‌गी भिव‌र‌ थ‌डीव‌र‌ केली तेव्हापासुन‌ हे घ‌राणे येथे स्थायिक‌ झाले. देव‌ळाच्या उत्तरेक‌डील‌ श‌रीफ‌जी, त्र्यंब‌क‌जी व‌ त्यांच्या प‌त्नीची स‌माधी आहे. त्याव‌रून‌ ही राशीनची ऎतिहासिक‌ व‌ त्याकाळ‌चे राज‌कीय‌ म‌ह‌त्व‌ ल‌क्षात‌ येते. राशीन‌ ज‌व‌ळ‌ औरंग‌पुर‌ नावाची पेठ‌ व‌स‌विण्याचा हुकुम‌ औरंग‌जेबाने दिला होता. ती पेठ‌ आज‌ मंग‌ळ‌वार‌ पेठ‌ म्ह‌णुन‌ ओळ‌खली जाते. देवीच्या मंदिराभोव‌ताल‌चा जुन्या औरंग‌पुर‌ म‌ध्ये स‌मावेश‌ होत‌ होता. फितुर‌ क‌वी जंग‌ यांचे राशीन‌ हे जहागिरीचे गांव‌ होते. त्यानंत‌र‌ राशीन‌स‌ह‌ आस‌पास‌चा प‌रीस‌र‌ मराठ्यांच्या ताब्यात‌ गेला. पेश‌वाईतील‌ मुत्स्स्‌द्दी अंताजी माण‌केश्व‌र‌ यांची राशीन‌ची देवी ही कुल‌स्वामींनी होती देवीच्या क्रुपेने अंताजींना वैभ‌व‌ व‌ किर्ती लाभ‌ली. त्याब‌द्दल‌ क्रुत‌ज्ञ‌ता व्य‌क्त‌ क‌र‌ण्यासाठी त्यांनी मंदिराच्या प‌श्चिमेला ओव‌र‌या बांध‌ल्या. याव‌रील‌ मराठी व‌ एक‌ संस्कृत‌ असे दोन‌ शिलालेख‌ आहेत. त्याव‌र अंताजी माण‌केश्व‌र‌ यांचे नांव‌ आहे. देवीच्या पुजेसाठी श्रीमंत‌ पेश‌व्यांनी ज‌मिनी इनाम‌ दिल्या. हे त्यावेळ‌च्या आक‌डे वारीव‌रून‌ दिस‌ते. त्याकाळातील‌ ज‌मिनीचा उतारा थोडासा जीर्ण‌ झालेल्या अव‌स्थेत‌ साप‌ड‌ला आहे. अशी माहीती म‌.ना.रेणुक‌र‌ यांनी जाहीर‌ केली आहे. इतिहास‌कार‌ द‌त्तो वाम‌न‌ पोत‌दार‌ यांनी मंदिराच्या उत्प‌त्ती बाब‌त‌ लिहुन‌ ठेव‌ले आहे. युध्दाम‌ध्ये दैतांना य‌म‌लोकाला पाठ‌विणारी देव‌ता म्हण‌जे येमाईदेवता आणि ज्या गांवी दैत्यांचा म्रुत‌देहाचा राशी प‌ड‌ल्या ते राशीन‌ गांव‌. असे पोत‌दार‌ यांनी म्ह‌ट‌ले आहे. मंदिराचे बांध‌काम‌ व‌ शिल्प‌ पाषाणात‌ आहे. तेथे लाक‌डाचा माग‌मुस‌ही साप‌ड‌त‌ नाही. देव‌ता स्व‌यंभु अस‌ल्याने ती तांद‌ळाच्या स्व‌रूपात‌ आहे. तेथे न‌व‌रात्र अष्ट‌मीच्या दिव‌शी मुख्य‌ यात्रा भ‌र‌ते त्यावेळी देवीचे भळांदे निघ‌ते. एका मातीच्या क‌ल‌शात‌ ओटीचे सामान‌ म्ह‌ण‌जे ख‌ण‌ नार‌ळ‌, बांग‌ड्या, ह‌ळ‌द‌ कुंकु इ. साहीत्य‌ घालुन‌ स‌र‌की प‌स‌र‌ली जाते. नंत‌र‌ ते पेट‌विले जाते त्यालाच‌ भ‌ळांदे हे नाव‌ आहे. राशीन‌चे आण‌खी वैशिष्ट्ये म्ह‌ण‌जे इस्लाम‌ ध‌र्मियांची साठ‌ घरे आहेत‌. हे लोक‌ही घ‌‌टस्थाप‌ना क‌र‌तात‌ व‌ रेणुका मातेला भ‌ज‌तात‌. यात्रेचे कामात‌ उत्साहात‌ भाग‌ घेतात‌. अशी माहीती द‌त्तो वाम‌न‌ पोत‌दार‌ यांनी लिहुन‌ ठेव‌ली आहे.\nपौष पौर्णिमा म्हणजे देवीचा यात्रेचा दिवस. मुल नवरात्र पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत असते. पौर्णिमेदिवशी रथोत्सव होतो या उलट शारदीय नवरात्र हे व्रतोत्सव नवरात्र आहे. अनेक कुळांमध्ये पौशातील मंगळवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. श्री शाकंभरी, यमाई व भुवनेश्वरी या तिन्ही एक स्वरूपच आहेत.\nकल्पांत कालीन रात्र . विश्व प्रलयाच्या वेळी संहार कारिणी पराशक्ती महाकाला मध्ये विलीन होते त्यावेळी सर्वत्र घोर अंधाराचे साम्राज्य पसरते . या प्रलयापूर्व अंधाकाराचे प्रतिक म्हणून तंत्र शास्त्रात काळरात्रीची कल्पना केलेली आहे . यातला रात्री शब्द अंधकाराचा सूचक आहे .कालरात्री नावाचा एक प्राचीन तंत्र ग्रंथ आहे .त्यात कालारात्रीच्या उपासनेचे विधान दिलेले आहे . या कालारात्रीचे ८४ भेद मानलेले आहेत .त्याचे पृथक मंत्र आहेत,यंत्रेही आहेत ,त्याच्या सिद्धीही वेगवेगळ्या आहेत .\nउपासनेचे प्रकार - अमावास्येच्या रात्रीला कालारात्रीचे प्रतिक मानून तिचे मोहरात्री .दारुण रात्री ,महारात्री व कालरात्री असे चार विभाग केलेले आहेत .निशासाधना,भैरवी साधना ,काली साधनाव प्रकृती साधना अशा त्या चार विभागाच्या अनुक्रमे साधना सांगितलेल्या आहेत . कालरात्रीच्या उपासनेला कार्तिकी अमावास्या हि विशेष सांगितली आहे श्री विद्यार्णव तंत्रात कालरात्रीचे स्वरूप पुढीलप्रमाणे सांगितले आहे .\nरक्तवर्ण ,चत्रभुज .उजव्या हाती लिंग ,दुसर्या हाताची वरद मुद्रा ,दोन डाव्या हाती भुवन व अधोदंड .त्रिनेत्र ,मुक्तकेशी ,मस्तकी मयूर पत्र धारण करणारी व कामातुर .\nकालरात्रीचे यंत्र-बाहेरच्या वर्तुळात सोळा पाकळ्या व आतल्या वर्तुळात आठ पाकळ्या ,त्याच्या आत षट्कोन,त्यात वर्तुळ व वर्तुळात बिंदू अशीच या यंत्राची रचना असते .या यंत्रावर काळरात्रीची स्थापना व पूजा करतात कामना परत्वे कालरात्रीचे भिन्नभिन्न विधाने सांगितलेली aaa\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://drsecureweb.blogspot.com/2015/11/blog-post_44.html", "date_download": "2018-04-25T21:43:33Z", "digest": "sha1:E2MFJYY4C5YTMHXTFW3APYPPWNZTFYAT", "length": 10049, "nlines": 130, "source_domain": "drsecureweb.blogspot.com", "title": "My Blog: रतन टाटा यांनी ट्विटरवर", "raw_content": "\nरतन टाटा यांनी ट्विटरवर\nनुकताच रतन टाटा यांनी ट्विटरवर पाठवलेला एक संदेश वॉट्स अपवर आला.\nमुळ संदेश इंग्रजीमधे असून त्याचे मराठी रुपांतर खाली देत आहे.\nजर्मनी हा औद्योगीकदृष्ट्या अत्यंत प्रगत देश समजला जातो. आर्थिक दृष्टीने तो एक संपन्न देश आहे. त्यामूळे या देशातील जनता ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत असेल असे आपल्याला वाटत असेल.\nमी नुकताच हॅम्बर्गला गेलो होतो तेव्हाचा हा अनुभव आहे. आमच्या स्थानीक प्रतिनिधीने आम्हाला जेवायला म्हणून एका चांगल्या हॉटेलमधे नेले. तेव्हा माझ्या लक्षात आले की त्या हॉटेलमधील बरीचशी टेबले रिकामीच आहेत.\nतेथे एक तरूण जोडपे जेवण करत होते. त्यांच्या पुढ्यात फक्त दोन प्लेट्स व दोन बिअरचे कॅन होते. मला वाटले की इतके साधे जेवण रोमँटिक कसे असू शकेल व असे साधे जेवण दिल्याबद्दल ती मुलगी त्याला सोडून तर जाणार नाही ना\nपुढील टेबलावर काही वृद्ध महिला जेवण करत होत्या. वेटर प्रत्येकीच्या डिशमधे वाढत होता व त्या महिला पण अन्नाचा कण अन कण संपवत होत्या. प्लेटमधे काहीही शिल्लक ठेवत नव्हत्या.\nआम्हाला भूक लागली होती म्हणून आमच्या स्थानीक प्रतिनिधीने थोड्या जास्त डिशेस ऑर्डर केल्या. जेवण संपवून आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आम्ही ऑर्डर केलेल्या अन्नापैकी बरेचसे अन्न तसेच उरले होते.\nआम्ही जेव्हा निघालो तेव्हा कांही वृद्ध महिला आमच्याशी इंग्लीशमधे बोलू लागल्या. आम्ही बरेचसे अन्न टाकून निघालो होतो हे त्यांना आवडले नव्हते.\n आम्ही हॉटेलचे पुर्ण बिल दिले आहे. त्यामूळे आम्ही किती अन्न मागे ठेवले याचे तुम्हाला काही देणे घेणे नाही’ माझ्या सहकार्या्ने सांगीतले.\nत्यातील एक महिला फारच चिडली.\nतिने लगेच तिच्या पर्समधून सेल फोन काढला व कोणालातरी फोन केला. काही वेळातच सोशल सिक्युरिटीचा युनिफॉर्म घातलेला एक माणूस तेथे आला. आम्ही अन्न तसेच टाकून जात आहोत हे कळल्यावर त्याने आम्हाला तेथल्या तेथे 50 युरो ( अंदाजे 3800 रुपये) दंड केला व म्हणाला\n'जेवढे अन्न तुम्ही खाऊ शकत असाल तेवढ्याच अन्नाची ऑर्डर देत चला. पैसे जरी तुमचे असले तरी हे अन्न बनवायला जी साधन सामग्री लागते ते आमच्या सोसायटीची म्हणजे समाजाची आहे. जगात अनेक लोक असे आहेत कि त्यांना पोटभर अन्न मिळत नाही. तेथे साधनांची कमतरता आहे. साधन सामग्री वाया घालवायचा तुम्हाला काहिही अधीकार नाही.’\nएका श्रिमंत देशामधील लोकांची मानसिकता बघून आम्हाला आमच्या मानसिकतेची लाज वाटली. आपण अशा देशामधून आलेलो आहोत की जेथे साधनांची कमतरता आहे.\nअसे असताना सुद्धा आपण पुष्कळ अन्न मागवतो व वाया घालवतो.\nअमेरिकेमधे सुद्धा मला हाच अनुभव आला. तेथील अमेरिकन, थाई, चायनीज, मेक्सिकन हॉटेल्समधे अन्न टाकणे किंवा अन्नाची नासाडी करणे निषीद्ध समजले जाते. काही अन्न शिल्लक राहिल्यास थर्मोकेलच्या बॉक्सेस देण्यात येतात. त्यामधे उरलेले अन्न पॅक करून घरी घेऊन जायचे असा रिवाज आहे. बुफेमधे सुद्धा लोक जेवढे पचेल तेवढेच अन्न प्लेटमधे घेतात.\nआपल्याकडे मात्र उलटी परिस्थिती आहे. लग्न, मुंज, पार्टी, जेवणावळी, हॉटेल्स यामधे कितीतरी अन्न रोज वाया जात असते. बुफेमधे सुद्धा लोक प्लेटी भरभरून घेत असतात व त्यातले बरेच पदार्थ फेकून देत असतात.\nआपण सुद्धा आता अन्न कसे वाया जाणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.\nरतन टाटा यांनी ट्विटरवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/district-bank-and-market-committe-pulled-off-because-of-corruption-in-nashik-278471.html", "date_download": "2018-04-25T21:57:46Z", "digest": "sha1:YZNPG3XEK2MBSUN6ONCNPCG5BHUE3Y64", "length": 10997, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गैरव्यवहारांमुळे नाशिकची बाजारसमिती,जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nगैरव्यवहारांमुळे नाशिकची बाजारसमिती,जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त\nबाजारसमितीत गैरव्यवहारांची अनेक प्रकरणं झाली होती\n30 डिसेंबर: नाशिकची बाजारसमीती आणि जिल्हाबॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त झालं आहे. या दोन्ही संस्थांमध्ये घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं. ही बातमी न्यूज 18 लोकमतने लावून धरली होती.\nबाजारसमितीत गैरव्यवहारांची अनेक प्रकरणं झाली होती. थकीत कर्ज,कर्मचाऱ्यांचा थकीत भविष्य निर्वाह निधी,बाजारसमीती निधीचा दुरुपयोग, अनावश्यक जाहिरात खर्च,रोजंदारी कर्मचारी नियुक्ती यासह 10 मोठे ठपके या बाजारसमितीवर लावण्यात आले होते.\nअप्पर निबंधक अनिल चव्हाण प्रशासक आणि जिल्हा उपनिबंधक यांनी या बरखास्तीचे आदेश दिले आहे.\nतर दुसरीकडे नाशिक जिल्हा सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलंय. जॉईंट रजिस्टर मिलिंद भालेराव आता बँक प्रशासक म्हणून काम पाहतील. सीसीटीव्ही खरेदीसाठी निविदा रकमेपेक्षा अधिक खर्च केलेली रक्कम, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्या अध्यादेशाविरुद्ध दाद मागण्यासाठी बँकेने केलेला खर्च, बंदूकधारी सुरक्षारक्षकांची नियुक्ती आणि ३०० लिपिक व १०० शिपायांची नियमबाह्य नियुक्ती, या सर्व गैरप्रकारांबाबत ही कारवाई करण्यात आली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nअमित शहा-सरसंघचालक भेट,चार तास झाली खलबतं\nनामर्दाच्या अवलादांना ठेचून काढू, शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/kolhapur-tempo-accident-cctv-footage-277846.html", "date_download": "2018-04-25T22:06:08Z", "digest": "sha1:6HJQXOCZHRD6IS75WTPZHBYYMYEX4KZE", "length": 10011, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "टोलनाक्यावर लेन तोडून टेम्पो केबिनवर आदळला,अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nटोलनाक्यावर लेन तोडून टेम्पो केबिनवर आदळला,अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात\nकोल्हापूरमध्ये टोलनाक्यावर भरधाव टेम्पोचा अंगाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.\n23 डिसेंबर : कोल्हापूरमध्ये टोलनाक्यावर भरधाव टेम्पोचा अंगाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. उलट्या दिशेनं आलेला भरधाव टेम्पो टोलनाक्यावर आदळला. या अपघातात 3 जण जखमी झाले आहे.\nकोल्हापूरच्या कोगनोळी टोलनाक्यावर आज सकाळी एक भरधाव टेम्पो उलट्या दिशेनं आला आणि टोलनाक्याच्या केबिनवर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की जेव्हा टेम्पे केबिनवर आदळला तेव्हा टेम्पोचालक काच तोडून बाहेर फेकला गेला. या अपघातात तीन जण जखमी झालेत. हे तिघेही निपाणीचे असल्याचं सांगण्यात येतंय. अपघातानंतर टेम्पोचा चालक पळून गेला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokbhramanti-news/chitrakoot-waterfalls-in-chhattisgarh-1599963/", "date_download": "2018-04-25T22:06:37Z", "digest": "sha1:OOY5JTIVEWR6V2YGOAI4TDU5Y4N2NZFP", "length": 13456, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chitrakoot Waterfalls in Chhattisgarh | जायचं, पण कुठं? : चित्रकूट धबधबा | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nछत्तीसगढ राज्यातील बस्तर जिल्ह्यत चित्रकूट नावाचा अप्रतिम सौंदर्याचा नैसर्गिक धबधबा आ\nछत्तीसगढ राज्यातील बस्तर जिल्ह्यत चित्रकूट नावाचा अप्रतिम सौंदर्याचा नैसर्गिक धबधबा आहे; ज्यास भारताचा नायगारा म्हणतात. शक्यतो उन्हाळ्यात न जाता हिवाळा किंवा पावसाळा इथे जाण्यासाठी उत्तम. थंड हवेत चित्रकूटचे हवेत उडणारे तुषार खूप मजा आणतात.\nविंध्यपर्वताहून वेगाने वाहत येणाऱ्या इंद्रावती नदीच्या प्रवाहाने निर्माण झालेला हा नैसर्गिक धबधबा देशात सगळ्यात मोठा आहे. धबधब्याखाली जाण्यास पायाने चालवता येणाऱ्या छोटय़ा बोटी तिथे मिळतात. साहसी मंडळी जरा जोरकस पाण्याच्या प्रवाहाखाली बोटिंग करायला नाहीतर पोहायला नक्की जातात तर धार्मिक लोकं तिथल्या शांत प्रवाहाखाली बघायला मिळणाऱ्या काही शिविलगांचे आवर्जून दर्शन घेतात. २००३ पासून शासनाच्या पर्यटन विभागाने इथे इको-टुरिझमचा प्रयत्नपूर्वक विस्तार केला आहे. नदीकाठी कॅिम्पग करता येते. दुरूनच चित्रकूटचे अवर्णनीय सौंदर्य बघण्यासाठी खास सोय केली आहे. पावसाळ्यात चित्रकूटच्या पाण्यात जास्त वाढ होते; त्यामुळे घोडय़ाच्या नालीप्रमाणे आकार असणारा चित्रकूटचा अखंड पाण्याचा प्रवाह प्रचंड दिसतो.\nअलाहाबाद, खजुराहो, वाराणसीहून विमानाने जाता येते. कार्वी जवळचे रेल्वे स्टेशन, तसेच चित्रकूट धाम येथूनदेखील रेल्वे उपलब्ध आहे. अलाहाबाद, झाशी, सतनाहून नियमित बससेवा आहे. चित्रकूटहून खजुराहो जवळपास चार\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nतासांवर आहे. दोन्ही मिळून एकत्रित सहल आयोजित करता येते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n२०१९ विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारतीय संघाच्या सामन्यांची संपूर्ण माहिती\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2014/08/", "date_download": "2018-04-25T21:41:14Z", "digest": "sha1:ILAMBKR24UYVSJ4GGFE2GERSXK36TWPV", "length": 10219, "nlines": 138, "source_domain": "abdulsattar.in", "title": "August | 2014 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nआमदार निधीतून सिल्लोड सोयगाव मतदारसंघासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण\nआमदार निधीतून सिल्लोड सोयगाव मतदारसंघासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. अशा प्रकारच्या रुग्णवाहिकेची शहराला व शहर परिसरातील गावांना अत्यंत आवश्यकता होती. यामुळे नागरिकांना विशेषतः खेडेगावातील नागरिकांना खूपच मदत होणार आहे. या रुग्णवाहिकेच्या सेवेमुळे आरोग्य विभागाच्या यंत्रणेला आणखी चांगल्या प्रकारे सेवा देता येईल.\nप्रादेशिक निवड समिती चंद्रपूर वनवृत्त येथे ३६ पदासांठी भरती\nबेरोजगार तरुणांसाठी खुशखबर ….. प्रादेशिक निवड समिती चंद्रपूर पात्र उमेदरांकडून विविध पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवीत आहेत. इच्छुक उमेदारानी अर्ज भरण्यासाठी http://forest.erecruitment.co.in किंवा www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.\nमुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर येथे पदभरती\nमुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर विभागांतर्गत वनरक्षक पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अधिक माहितीसाठी कृपया http://forest.erecruitment.co.in ह्या संकेत स्थळाला भेट द्यावी. त्वरा करा..\nरक्षा मंत्रालयामध्ये नोकरीची सुवर्ण संधी…\n तर तुमच्यासाठी हि एक चांगली संधी ठरू शकते. रक्षा मंत्रालय पात्र उमेदवारांकडून विविध पदासाठी अर्ज मागवीत आहेत. अधिक माहितीसाठी पात्र इच्छुक उमेदवारांनी दिनांक १६ ते २२ ऑगस्ट पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर पाहावा.तर घाई करा…आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या.भविष्यासाठी शुभेच्छा…\nपूर्वोत्तर सीमांत रेल्वेत 55 पदासाठी नोकर भरती\nरेल्वेत नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते……पूर्वोत्तर सीमांत रेल्वेत ५५ पदासाठी ( खेळाडूसाठी राखीव कोटा सन २०१४ ते १५ ) नोकरभरती करण्यात येणार आहे. सविस्तर माहितीसाठी १६ ते २२ ऑगस्ट २०१४ चा एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर पाहावा. भविष्यासाठी शुभेच्छा….\nमुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली विभागामध्ये नोकऱ्यांचा पाऊस..\nमुख्य वनसंरक्षक गडचिरोली येथे विविध पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी http://forest.erecruitment.co.in किंवा www.mahaforest.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन विहित नमुन्यात शेवटच्या तारखेच्या आगोदर आपला अर्ज सादर करावा. तर वाट कसली बघता त्वरा करा…….. आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या…नोकरीसाठी शुभेच्छा..\nराम रहिम मार्केट चे भूमिपूजन\nशहर व तालुक्याचा विकासासह बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देणारे ‘राम-रहिम’ मार्केट भूमीपूजन मा. श्री दर्डा यांच्या हस्ते झाले\nसेन्ट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स ( ९८५ पदे)\nसेन्ट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स मध्ये ९८५ पदे भरणे आहे. इच्छुकांनी http://www.cisfrecruitment.org व http://www.cisf.gov.in वर संपर्क साधावा.\nसिल्लोड-सोयगाव येथे मका प्रक्रिया उद्योगाचे आज भूमिपूजन\nइमारत संकुलाचा भूमिपूजन समारंभ\nपशूवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था , महाराष्ट्र राज्य ,पुणे येथील विषाणू लस व कुक्कुट लस निर्मिती प्रयोगशाळा नवीन इमारत संकुलाचा भूमिपूजन समारंभ 27/08/2014 रोजी पार पडला.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://shabdshabd.blogspot.com/2009/01/blog-post_07.html", "date_download": "2018-04-25T21:49:57Z", "digest": "sha1:Y7CE2HLOGQTNWXIOQSHMSUBVZQNEYJJC", "length": 5539, "nlines": 98, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): भारतातले पॅलेस्टाइन", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nइझराएलच्या निर्मितीच्या काळापासून पॅलेस्टाइनमध्ये निर्वासित म्हणून आलेल्या गरीब बिचार्‍या अरबांच्या छावण्या आहेत, आज सुमारे साठ वर्षे ते निर्वासित छावण्यामध्येच रहात आहेत, किती भयंकर पण ह्या अरबांबद्दल, त्यांच्या वाईट परिस्थितीबद्दल पाश्चात्य जगतातच नव्हे तर भारतातही खूप बोललं जातं, लिहिलं जातं (ते योग्याच आहे), पण खुद्द आपल्याच देशात पूर्व बंगाल मधून आलेले अनेक हिन्दु आणि बौध्द अजूनही , म्हणजे पॅलेस्टाइन अरब रहात आहेत तेवढ्याच काळापासून निर्वासित छावण्यात रहात आहेत. त्यांची स्थिती अरबांसारखी , किंबहुना त्याहून वाईट आहे ह्या बद्दल आमच्या माध्यमांमधून कधी एखादी बोटभर बातमीही येत नाही, असं का पण ह्या अरबांबद्दल, त्यांच्या वाईट परिस्थितीबद्दल पाश्चात्य जगतातच नव्हे तर भारतातही खूप बोललं जातं, लिहिलं जातं (ते योग्याच आहे), पण खुद्द आपल्याच देशात पूर्व बंगाल मधून आलेले अनेक हिन्दु आणि बौध्द अजूनही , म्हणजे पॅलेस्टाइन अरब रहात आहेत तेवढ्याच काळापासून निर्वासित छावण्यात रहात आहेत. त्यांची स्थिती अरबांसारखी , किंबहुना त्याहून वाईट आहे ह्या बद्दल आमच्या माध्यमांमधून कधी एखादी बोटभर बातमीही येत नाही, असं का वर्षानुवर्षे छावण्यात रहाणाचा त्रास अरबांनाच होतो, हिन्दुंना आणि बौध्दांना होत नाही असं काही आहे का वर्षानुवर्षे छावण्यात रहाणाचा त्रास अरबांनाच होतो, हिन्दुंना आणि बौध्दांना होत नाही असं काही आहे का परदुःख शीतल असं म्हणतात, पण इथे तर उलटाच प्रकार दिसतो.\nलेखक : अविनाश बिनीवाले\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nडॉ. विनायक सेन की अजब कहानी\nस्वप्न उद्याचे घेऊन ये\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2016/06/08/tii-26/", "date_download": "2018-04-25T21:53:05Z", "digest": "sha1:OI6BZP4KSGCJNAX6DUUIDPMLMSHVLU6H", "length": 10405, "nlines": 119, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – २६ | गुज मनीचे...", "raw_content": "\n‘ती’ तशी सामान्य मुलगी. हुषार या पठडीत मोडली जाणारी. माझ्याने वयाने मोठी तरी आमची मैत्री लग्नाचं वय होण्या आधीच घरच्यांनी वरसंशोधन सुरु केले. काही सकारात्मक घडत नव्हते. कधी समोरुन नकार येई, कधी मुलाचे शिक्षण कमी म्हणून नकार कळवावा लागत होता. असे करत जेव्हा लग्नाचे वय आले तेव्हा ती काहीशी निराशेकडे झुकत चालली होती.\nआपण लग्नाळू तेव्हा होतो जेव्हा, आपल्याला स्वत:ला जोडीदाराची गरज भासते, कोणी न सांगता/मागे लागता आपण लग्नासाठी पुढाकार घेतो. मग अगदी प्रत्येकात नाही पण समोर येणाऱ्या, जवळपासच्या व्यक्तीत आपण संभाव्य साथीदार आढळतोय का ते चाचपतो. वय, आवडी-निवडी, स्वभाव, आपल्या जातीतला/ली आहे की नाही हे व असे अनेक criteria ठळक होत जातात. त्यात कोणी बसतंय का ते मनोमन पडताळले जाते.\nअशातच ‘ती’ची त्याच्याशी ओळख झाली. तो तिच्याच गावातला, अतिशय हुषार, काहीसा विक्षिप्त म्हणून ओळखला जाणारा. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. कधी कधी मैत्रीसाठी समान बुद्ध्यांक गरजेचा असतो. थट्टा-मस्करी, रुसवे-फुगवे, रुठना-मनाना सुरु झाले. एकदा त्याने म्हणे त्याच्या चुकीसाठी हिला “I’m sorry” असं infinite loop मध्ये म्हणणारा computer program लिहून पाठवला होता. पुढे तो गाव सोडून पुण्यात निघून आला व त्यांचा संपर्क तुटला.\nदोघांशी छान संबंध असल्याने मी दोघांच्या संपर्कात होते. तिने माझ्याकडे मन मोकळे केले तेव्हा खरंतर मला जरा धक्का बसला कारण मी दोघांना ओळखत होते व दोघांमधे बरेच वेगवेगळेपण होते. एव्हाना त्याच्याशी माझी चांगली मैत्री जमली होती. पण मैत्रीत काही बंधने पाळावी लागतात. शिवाय त्याने काहीच न सांगितल्यामुळे मी सरळ विषयाला हात घालणे योग्य नव्हते.\nतिने मला त्याची भेट घडवून आण अशी विनंती वजा ईच्छा दर्शविली. मी पण मदत करायचे ठरविले. शिवाय माझा सहभाग फक्त भेट करुन देण्या इतकाच असणार होता.\nती अनायसे पुण्यात मुलं बघायला येणार होती. त्यातच एक दुपार तिने राखून ठेवली त्याच्यासाठी. लाॅजवर ती उतरली होती. आई-वडिलांचीही भेटीला संमती होती. ते दोघे काही कामाचे निमित्त काढून (नेमके) दुपारी बाहेर पडले. मी तिच्या खोलीवर गेले. त्याला फोन लावला व तिला भेटायची ईच्छा असल्याचे सांगितले. त्याने भेटण्यास सरळ नकार न देता, काही न पटणारी कारणे देऊन भेट टाळली. तरी आम्ही संध्याकाळ पर्यंत वाट पाहिली. मग ती काय समजायचे ते समजून गेली. मी ही फार काही न बोलता तिथून निघाले.\nडोक्यात विचारतक्र चालू होते. ती काही त्याच्या प्रेमात होती असे नाही पण त्याच्यातले काहीतरी (किंवा एखादा पैलू) तिला पटले होते. म्हणून तिला एक प्रयत्न करावासा वाटला. तो तर नामानिराळाच राहिला. तो विषय तिथेच संपला\nपुढे दोघांना अनुरुप जोडीदार मिळाले. ‘ती’च्या मुळे मी यात गोवली गेले. कोणाला मदत होत असले तर काय वाईट या विचाराने मी सरसावले होते. आम्हा तिघांसमोर असा काही पेचप्रसंग त्या दुपारी समोर ठाकला होता, याची आम्हा तिघांशिवाय विशेष कुणाला कल्पना नव्हती\n« ‘ती’ – २५ गजरा »\nदिनांक : जून 8, 2016\nप्रवर्ग : गुज मनीचे…\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2016/08/", "date_download": "2018-04-25T21:50:58Z", "digest": "sha1:NMWJLAYS4SEE3V7L3H7QHTYOPPBS35QS", "length": 9934, "nlines": 138, "source_domain": "abdulsattar.in", "title": "August | 2016 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nतीर्थक्षेत्र नागझरी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण.\nसिल्लोड तालुक्यातील तीर्थक्षेत्र नागझरी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पक्षपदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.\nआ. सत्तार साहेबांच्या हस्ते पालोद येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन.\nसिल्लोड तालुक्यातील पालोद येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पक्षपदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.\nपालोद येथे विविध विकासकामांचे लोकार्पण.\nसिल्लोड तालुक्यातील पालोद येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांनी विविध विकासकामांचे लोकार्पण केले. यावेळी पक्षपदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.\nवेरुळ महोत्सवाप्रमाणे अजिंठा महोत्सव साजरा करण्यात यावा – आ. अब्दुल सत्तार.\nजागतिक पटलावर औरंगाबाद जिल्ह्याची खरी ओळख ही जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमुळेच असल्यामुळे अजिंठा येथे वेरूळ महोत्सवाप्रमाणे अजिंठा महोत्सव घेण्यात यावा अशी मागणी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.\nऔरंगाबाद-फर्दापूर रस्त्याची दुरवस्था झाली असून यासंदर्भात आ. अब्दुल सत्तार साहेबांनी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडेय यांच्याकडे तक्रार केली आहे.\nस्व. राजीव गांधी यांना अभिवादन.\nऔरंगाबाद येथील दिल्लीगेट परिसरातील राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कांग्रेसपक्ष पदाधिकारी व् कार्यकर्ते उपस्थित होते.\nसिल्लोड येथे स्व. राजीव गांधी जयंती उत्साहात साजरी.\nसिल्लोड येथील गांधी भवन येथे कॉंग्रेसपक्षाच्या वतीने स्व. राजीव गांधी यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांनी केली विकास कामाबाबत चर्चा.\nस्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहणानंतर उपविभागीय अधिकारी दीपक घाडगे यांच्या दालनात आ. अब्दुल सत्तार साहेबांनी विकास कामासंदर्भात चर्चा केली.\nस्व. विलासराव देशमुख यांना अभिवादन.\nसिल्लोड येथील गांधी भवन कार्यालयामध्ये माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार कॉंग्रेसपक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nगरिबांचे जीवनमान उंचविण्याची आवश्यकता – आ. अब्दुल सत्तार.\nनगर परिषद सिल्लोड यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध योजनेच्या लाभार्थींना प्रमाणपत्र, धनादेश, कपडे आदी साहित्याचे वितरण आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या करण्यात आले. यावेळी प्रभाकररावजी पालोदकर साहेब, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/pune-pune-palika-will-purchase-15-car-of-rupees-1-crore-30-lakhas-477494", "date_download": "2018-04-25T21:59:53Z", "digest": "sha1:2PLM4ORHQBDRNZDORTJMA6YC7MK6KIED", "length": 13962, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "पुणे : महापालिकेकडे विकासकामांसाठी पैसे नाहीत, तरीही नव्या गाड्यांच्या खरेदीला मंजुरी", "raw_content": "\nपुणे : महापालिकेकडे विकासकामांसाठी पैसे नाहीत, तरीही नव्या गाड्यांच्या खरेदीला मंजुरी\nकर्ज काढून सण साजरा करण्याची म्हण आपल्याकडे आहे...हे सांगण्याचं कारण पुणे महापालिकेनं दीड कोटी किमतीच्या नवीन 15 चारचाकी गाडया खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nपुणे : महापालिकेकडे विकासकामांसाठी पैसे नाहीत, तरीही नव्या गाड्यांच्या खरेदीला मंजुरी\nपुणे : महापालिकेकडे विकासकामांसाठी पैसे नाहीत, तरीही नव्या गाड्यांच्या खरेदीला मंजुरी\nकर्ज काढून सण साजरा करण्याची म्हण आपल्याकडे आहे...हे सांगण्याचं कारण पुणे महापालिकेनं दीड कोटी किमतीच्या नवीन 15 चारचाकी गाडया खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://tattoosartideas.com/mr/tattoos-for-girls/", "date_download": "2018-04-25T21:50:20Z", "digest": "sha1:T65IEMFFR5RTAPN5IFYPW4KEDXYLRBEK", "length": 12781, "nlines": 71, "source_domain": "tattoosartideas.com", "title": "मुलींसाठी टॅटूज - टॅटूज कला कल्पना", "raw_content": "\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nसोनिटॅटू मार्च 5, 2017\n1 काळ्या शाई डिझाइनसह मुलीच्या टॅटूमुळे त्यांना सेक्सी वाटते\nकाळ्या शाई डिझाइनसह ब्राऊन चमत्कारी महिला गर्ल टॅटूसाठी जातील; या टॅटूचे डिझाइन त्यांना आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी बनवते\n2 एक काळी शाई डिझाइन असलेली मुलगी टॅटू त्यांना आकर्षक बनवते\nकाळी शाई डिझाइन गळ्यावर मुलींच्या टॅटूला मोहक स्वरूप आणण्यासाठी स्त्रियांबरोबर प्रेम आहे\n3 मागे मादी टॅटू मोहक देखावा आणते\nतपकिरी मुलींना आकर्षक दिसण्यासाठी त्यांना एक ब्लू शाई डिझाइनसह हे टॅटू डिझाइन आवडते\n4 मुलींच्या टॅटूवर काळ्या शाईचे डिझाइन असलेली मुलगी टॅटू मुलींना बनवून देईल\nउज्ज्वल त्वचेच्या स्त्रियांना त्यांच्या बाजूच्या पोटवरच्या टॅटूच्या या डिझाईनला जास्तीत जास्त आकर्षक आणि आकर्षक बनवतील\n5 काळ्या शाईचे रेखाचित्र असलेल्या मुलीच्या टॅटूमुळे त्यांना सेक्सी वाटते\nकाळ्या शाई डिझाइनसह या टॅटू डिझाइनसाठी ब्राऊन घाबरणारा महिला जाईल; या टॅटूचे डिझाइन त्यांना आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी बनवते\n6 कान मागे आणि मान वरून मुलीच्या टॅटू स्त्रीवादी देखावा आणते\nकान मागे आणि मान वर या सुंदर tattoo डिझाइन सारख्या मुली हे टॅटू डिझाइन आकर्षक आहे.\n7 काळ्या शाई डिझाइनसह मुलीच्या टॅटूने सुंदर आणि आकर्षक स्वरूप द्या\nकाळ्या शाई डिझाइनसह तपकिरी महिलांना हे टॅटू डिझाइन आवडते; या टॅटूचे डिझाइन शरीराच्या रंगाशी जुळते जे भव्य आणि सुंदर देखावा देते\n8 बाजूला मांडी वर मुलगी टॅटू एक आकर्षक स्वरूप देते\nमुली, विशेषत: एक छोटीशी झुळूक आणि लहान स्कर्ट परिधान करून त्यांच्या बाजूच्या मांडीवर या टॅटूसाठी पुरुषांना अधिक आकर्षक बनवण्यासाठी जातील.\n9 जांभ्यासाठी मुलगी टॅटू त्यांच्या नारी दिसत देते\nहृदयाची रचना असलेल्या त्यांच्या मांडीवरील सुंदर टॅटू डिझाइनसारखे मुली. हे टॅटू डिझाइन आकर्षक आहे आणि त्यांची नाजूक गुणवत्ता वाढते आहे.\n10 मुलींच्या टॅटूच्या गुलाबी शाई डिझाइनने त्यांना आकर्षक दिसले\nतेजस्वी शरीर त्वचा असलेली महिला गुलाबी शाई साठी जाईल, त्यांना अधिक आकर्षक आणि गोंडस दिसत करण्यासाठी परत वर मुलींच्या टॅटू डिझाइन\n11 एका काळ्या शाईच्या डिझाइनसह मुलीच्या टॅटूमुळे त्यांना मिसळ मिळते\nलहान बाहेरील शीर्षस्थानी टाकणार्या महिलांना हे टॅटू कृपेने आवडले; त्यांना एक शोभिवंत आणि भयानक देखावा बनवून\n12 निळ्या व गुलाबी शाईच्या फुलांमधून मुलींच्या टॅटूला आकर्षक बनते\nनिसर्गावरील आपले प्रेम दर्शविण्यासाठी निळी आणि गुलाबी शाईच्या फुलांनी डिझाइनसह महिलांना हे सुंदर टॅटू आवडते\nनमस्कार, मी सोनी आणि या टॅटू कला कल्पना वेबसाइट मालक मीना, अर्धविराम, क्रॉस, गुलाबाची, फुलपाखरू, सर्वोत्तम मित्र, मनगट, छाती, जोडप्यांना, बोट, फुल, डोक्याची खोडा, अँकर, हत्ती, घुबड, पंख, पाय, शेर, मेंढी, परत, पक्षी आणि हृदयाची टॅटू डिझाइन . मला माझी वेबसाइटवरील वेगवेगळ्या वेबसाइट शेअरमध्ये नवीन टॅटू कल्पना आवडली. आम्ही चित्रांवर कोणतेही हक्क सांगत नाही, फक्त त्यांना सामायिक करत आहे. आपण माझे अनुसरण करू शकता गुगल प्लस आणि ट्विटर\nछान टॅटू कल्पना शोधा\nपुरुषांकरिता वॉटरकलर आर्म टॅटू\nमहिलांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स हम्सा टॅटूस डिझाइन आइडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्कृष्ट एक्सएनएक्सएक्स घुबड टॅटूस डिझाइन आइडिया\nमुली टॅटू - महिलांसाठी सर्वोत्तम 24 मुली टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी आई टॅटू सिक्स इनक डिझाइन कल्पना\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 फॅमिली टॅटूस डिझाइन आयडिया\nमहिलांसाठी आदिवासी Armband टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांसाठी मेघ टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 सूर्य आणि चंद्र टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुष आणि स्त्रियांसाठी सर्वोत्तम 24 कलाई टॅटू डिझाइन आयडिया\nपुरुष आणि महिलांसाठी पाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा डिझाइन आयडिया\nवॉटरकलर टॅटूड्रॅगन गोंदराशिचक्र चिन्ह टॅटूडायमंड टॅटूहत्ती टॅटूडवले गोंदणेजोडपे गोंदणेपाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा टॅटूडोक्याची कवटी tattoosबटरफ्लाय टॅटूबाण टॅटूमैना टटूचेरी ब्लॉसम टॅटूपुरुषांसाठी गोंदणेगरुड टॅटूफूल टॅटूपक्षी टॅटूहार्ट टॅटूछाती टॅटूहात टैटूफेदर टॅटूमान टॅटूताज्या टॅटूहात टॅटूटॅटू कल्पनास्वप्नवतमांजरी टॅटूबहीण टॅटूमागे टॅटूचीर टॅटूउत्तम मित्र गोंदणेअर्धविराम टॅटूगोंडस गोंदणगुलाब टॅटूमुलींसाठी गोंदणेआदिवासी टॅटूहोकायंत्र टॅटूसूर्य टॅटूपाऊल गोंदणेमेहंदी डिझाइनअँकर टॅटूडोळा टॅटूमोर टॅटूचंद्र टॅटूअनंत टॅटूदेवदूत गोंदणेक्रॉस टॅटूशेर टॅटूकमळ फ्लॉवर टॅटूस्लीव्ह टॅटू\nपुरुष आणि स्त्रियांना छान टॅटू शाई डिझाइन कल्पना\nकॉपीराइट © 2018 टॅटू कला कल्पना\nट्विटर | फेसबुक | गुगल प्लस | करा\nआमची वेबसाइट आमच्या अभ्यागतांना ऑनलाइन जाहिराती दाखवून शक्य झाले आहे. कृपया आपला जाहिरात ब्लॉकर निष्क्रिय करून आम्हाला समर्थन करण्याचा विचार करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://shivray.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-maratha-javelin/", "date_download": "2018-04-25T22:12:49Z", "digest": "sha1:7LIG35TEHNQEDTWS66B3UD5JET62VTBO", "length": 33965, "nlines": 187, "source_domain": "shivray.com", "title": "मराठी भाले | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nभाला हे भूसेनेतील पायदळ व घोडदळ सैनिकांचे एक शस्त्र आहे. याला दंडशस्त्र असेही म्हणतात. भल्ल (भाल्याचे पाते) या संस्कृत शब्दापासून भाला शब्द रूढ झाला. भाल्याच्या फाळाने शत्रूला भोसकून जायबंदी करता येते. भाल्याने झालेली जखम खोल असल्यामुळे ती लवकर बरी होत नाही. बाण हे भाल्याचे छोटे स्वरूप होय. हलके व आखूड भाले शत्रूवर फेकता येतात. द्वंद्वयुद्धात अंगाशी न भिडता भाल्याचा उपयोग केला जाई. प्राचीन कालापासून जगात सर्वत्र भाला वापरला जाई; मात्र त्या त्या समाजाच्या युद्धपद्धतीप्रमाणे भाल्याला कमीअधिक महत्त्व मिळे. ग्रीक व मराठे यांना भाला अतिप्रिय वाटे. आर्यमित्र औदुंबर (इ. स. पू. दुसरे-पहिले शतक), अयोध्येचा आर्यमित्र, जेष्ठमित्र (इ. स. पू. पहिले शतक), कार्तिकेय (उज्‍जयिनी) व यौधेयांच्या नाण्यांवर भाले आढळतात; तर इंडो – ग्रीक, इंडोपार्थियन व इंडो-बॅक्ट्रियन यांच्या नाण्यांवर प्रामुख्याने भालेच दिसतात; तसेच कुशाणाच्या व गुप्ताच्या नाण्यांवर आणि लेण्यांतील चित्रे व मूर्तिशिल्पे यांतही भाले आढळतात. कालिदासाच्या रघुवंशात भाल्याची वर्णने आहेत. शस्त्र म्हणून भाल्याचे महत्त्व सतराव्या शतकानंतर संपुष्टात येऊ लागले. बंदुक आणि रायफलीच्या नळीला संगीन जोडून त्या जोडशस्त्राचा भाल्याप्रमाणे उपयोग करण्यास सुरूवात सुरूवात झाली. पहिल्या जागतिक महायुद्धात (१९१४-१९) ⇨ घोडदळ निष्प्रभ झाल्यामुळे भाले प्रचारातून गेले. भारतात १९२७ सालापर्यंत एक परंपरा म्हणून घोडदळाकडे भाले होते. सांप्रत भारताच्या राष्ट्रपतींचे शरीररक्षक घोडदळ राष्ट्रीय समारंभप्रसंगी भाले मिरवतात.\nभाल्याचे प्रकार: मुख (हलमुख) किंवा डोके (फाळ), दंड आणि पार्श्व किंवा पादत्राण असे भाल्याचे मुख्य तीन भाग असतात. मुखाच्या अग्राने खुपसता येते. दंडाच्या एका टोकांवर मुख व विरूद्ध टोकांवर पादत्राण बसवितात. मुख ते पार्श्व धरून भाल्याची जास्तीत जास्त लांबी ७ मी. आढळते. डोक्याची लांबी ७५ सेंमी. पर्यंत असते. भाल्याचा फाळ दगडाचा, हाडाचा किंवा धातूचा असतो. दंड गोल असून लोखंडाचा किंवा बाबूंचा असतो. पादत्राण लोखंडी असते. भाल्याच्या पादत्राणाचे टोक जमिनीत खुपसून व भाला उभा किंवा तिरपा धरून भाला-तटबंदी उभी करण्यात मराठा राऊत पटाईत होते.\nफेकण्याचे, हातातले व मिश्र बहुकामी असे भाल्यांचे तीन वर्ग आहेत. भालाधारी सामान्यतः चिलखत व ढाल वापरत असे. प्राचीन वैदिक वाङ्‍मयात व राजनीतीपर ग्रंथांत भाल्याच्या संदर्भात कुत, तोमर, शूल, शल्य, प्रास, भल्ल, मुक्तत, शक्ती, शक्र व त्रिशूळ इ. अनेक नावे आढळतात. कौटिलीय अर्थशास्त्रात वरील नावांबरोबर हाटक, वराहकर्ण, कणय, कर्पण व त्रासिक अशी नावे आढळतात. ही वेगवेगळी नावे भाल्याच्या मुखाच्या शिल्पावरून व वापरण्याच्या पद्धतीवरून पडली असावीत. उदा., भल्ल हा हातात धरण्याचा; शल्य, प्रास व त्रासिक हे फेकण्यासाठी आणि त्रिशूळ व शक्ती हे बहुकामी खुपसण्यासाठी तसेच घोडेस्वाराला खाली ओढण्यासाठी-भाले होत.\nज्या शस्त्राच्या मूळ शिल्पात कालपरत्वे मुळीच बदल झाला नाही, असे भाला हे एकमेव शस्त्र आहे. प्राचीन काळी झाडाची सरळ फांदी तोडून, तिचे एक टोक अणुकुचिदार करून व ते अग्‍नीत घालून टणक करीत. पुढे भाल्याच्या फाळात व दंडात फरक होत गेले. सिंधू संस्कृतिकालीन भाल्यांचे फाळ तांब्याचे असून ते सरळ धारेचे किंवा काटेरी असत. वैदिक काळात भाल्यांना फारसे महत्त्व नव्हते. मरूतांकडे प्रास वगैरे प्रकारचे भाले असत. रामायणकालात प्रास म्हणजे फेकण्याचा भाला वापरात होता. महाभारतातील उल्लेखावरून कंबोज, गांधार येथील घोडेस्वार भालाईत होते. मौर्यांच्या सेनेतील रथी प्रास, धनुष्यबाण इ. विविध शस्त्रे वापरीत. हीच प्रथा पुढे चालू राहिली. रथ जाऊन त्यांच्या जागी घोडेस्वार आले. अजिंठा लेण्यांतील चित्रांवरून पायदळ व घोडेस्वारांचे भाले आखूड व लहान फाळाचे दिसतात. ते बहुधा फेकण्यासाठी असावेत. पदाती भालाईतांच्या ढाली लंब चौकोनी दिसतात. अशाच ढाली अ‍ॅसिरियन सैन्यातही होत्या. उत्तर हिंदुस्थानपेक्षा दक्षिण हिंदुस्थानात भाल्यांना अधिक महत्त्व दिले जाई. चोल राजवटीत भाला व शुभ्र छत्री देऊन शूरांचा सन्मान केला जाई. मोगल सैन्यात सिनान, नेझा, बर्छा, सांग भाला, बल्लम, पंजमुख इ. नावांचे भाले वापरले जात. सांग हा संपूर्ण लोखंडी भाला ८ फूट (सु. २.४४ मी.) लांब असून त्याचे डोके अडीच फूट (सु. ०.७६ मी.) लांब असे. नेझा ३ ते ४ मी. लांबीचा असून त्याचा फाळ आखूड असे. घोडेस्वार याचा उपयोग करीत. तैमूरलंगाचा झाफरनामा, अबुल फज्लचा आइन-इ-अकबरी व महमंद कासीम औरंगाबादी याचा अहवाल-उल-खवाकिन इ. ग्रंथांत अरबी-मोगली भाल्यांविषयी माहिती मिळते.\nमराठ्यांना भाला व तलवार ही बंदुकीपेक्षा अधिक प्रिय वाटत. मराठा भालाधाऱ्यांना इटेकरी किंवा विटेकरी म्‍हणत. मराठा पायदळ व घोडदळात पाच प्रकारचे भाले वापरात होते. इटा व बर्च्छा (फेकण्याचे) हातातला भाला, सांग किंवा संग (लांब सरळ टोकदार फाळाचा) व फाळाचे टोक बाकदार चोचीसारखे असलेला भाला. हे आयुध साधारणपणे ४ ते ४.५ मीटर लांब असे. इटा व बर्च्छा हे बहुधा संपूर्ण लोखंडी व पोलादी असत. इटाला दोरी बांधून फेकण्याचा पल्ला वाढवीत व तो परत माघारी खेचीत. छत्रपती शाहू महाराजांच्या राजवटीत महाराजांच्या पाठोपाठ इटेकरी असत आणि नंतर इतर सैनिक चालत. संरक्षणासाठी मराठे राऊत पायउतार होऊन भाल्यांची तटबंदी उभारीत. मुसलमान बखरकार मराठा इटेकऱ्यांना ‘गनीम-इ-लाभ’ (शापग्रस्त शत्रु) व ‘नैझ-बाज’ (पट्टीचे भालाधारी) म्हणत. मराठयांच्या भालाधारी घोडदळाची नक्कल स्किनर या अँग्लो-इंडियन अधिकाऱ्यांनी एकोणिसाव्या शतकात केली. आजही स्किनर्स हॉर्स हे घोडदळ विख्यात आहे. शीख सैनिकांचे भाले २.५० ते ५ मी. लांबीचे असून त्यांना बांबूचा, लोखंडी किंवा पोलादी दंड असे. बर्च्छा हा शीख घोडेस्वारांचा विशेष आवडता प्रकार होय. भाल्याचे पाते ३० सेंमी. लांब असे गुरू गेविंदसिंग एक बर्च्छा व एक भाला जवळ बाळगीत. राजपूत योद्धे नेझा, बर्च्छा आणि भाला वापरीत. हळदीघाटाच्या लढाईत भाल्याचा प्रभाव दिसून आला. ईस्ट इंडिया कंपनी व ब्रिटिश रियासतीत, भाल्यांची हिंदुस्थानी परंपरा चालू होती; परंतु पायदळ भाले वापरीत नसे. घोडदळात भालाईत रिसालेच भाला, तलवार व पिस्तुल वापरीत. घोडदळातीस पहिल्या पंक्तीतील सर्व घोडेस्वार भालाईत असत. भालाईत घोडेस्वारांचा मोठा दरारा असे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भाल्याची पाती चौधारी असत. भाल्याचे दंड हिंदुस्थानी शाही किंवा टोंकीन (इंडोयाचना) बांबूचे अथवा पोलादी नळीचे असत. भालाईत डोळ्याला पटका बांधीत व अंगात अत्खलक घालून त्यावर कमरबंद बांधीत विसाव्या शतकारंभी घोडेस्वारांच्या भाला व तलवारी काढून त्यांना बंदूका देण्यास काही वरिष्ठ सेनापतींचा विरोध होता. डिसेंबर १९२७ मध्ये भारतीय घोडदळातील भाले काढून घेण्यात आले. जपानी सैन्यात भाले नव्हते. १९४५ सालापूर्वी यूरोपात जर्मनी व पोलंड भालाईत घोडदळाबद्दल विशेष प्रसिद्ध होते. १८९० मध्ये जर्मन सम्राट दुसरा विल्यम याने जर्मनीचे सर्व त्र्याण्णव रिसाले भालाईत केले. जर्मनीच्या घोडदळाची नक्कल ग्रेट ब्रिटनने केली. यूरोपात पहिल्या महायुद्धानंतर घोडदळाच्या अस्ताबरोबर भाल्यांचाही अस्त झाला. अमेरिकेत भाले वापरातच नव्हते.\nप्राचीन ग्रीसच्या सैन्यात ‘हॉपलाइट’ पायदळ ३ मी. ते ६.५० मी. लांबीचे ‘सारिसा’ भाले आक्रमण व संरक्षणासाठी आणि घोडेस्वार ३ मी. लांबीचे भाले फेकण्यासाठी व द्वंद्वयुद्धासाठी वापरीत. ग्रीक घोडेस्वारांना रिकीब माहीत नव्हती. इराणी घोडेस्वार भालाफेकीसाठी प्रसिद्ध होते. अँसिरियन सैन्यात मोठ्या प्रमाणावर भालाईत घोडेस्वार व पायदळ होते. भाल्यांची पाती लोखंडी व काशाची असत. अरब आणि तुर्की घोडेस्वार व उंटस्वार उत्तम भालाईत व धनुर्धारी होते, चिनी सैन्यात भाला प्रिय नव्हता; त्यांची धनुर्बाणावर भिस्त होती.\nलढाईत भालांचा उपयोग पुढीलप्रमाणे केला जाई. प्राचीन काळी, अगदी आघाडीला लांब भाले घेतलेल्या सैनिकांच्या रांगा असत. त्यांचा उपयोग संरक्षणासाठी होई. रथाच्या मागे व मध्ये पायदळ भालेकरी असत. ‘प्रास’ म्हणजे फेकता येण्यासारखे भाले घेतलेले पायदळ प्रासिक घोडेस्वारांच्या मागे असत. भालाईत घोडेस्वार बगलांवर ठेवत. धनुर्धाऱ्यांनी शत्रुवर बाणांचा वर्षाव सुरू केल्यावर शत्रुसैन्यात गोंधळ उडाला, की भालाईत घोडेस्वार व त्यांच्या पाठोपाठ पायदळ प्रसिक शत्रूवर प्रासांचा व शल्कांचा (डार्ट) मारा करीत करीत शत्रुला भीडत. जड भाल्यांनी तसेच तलवार, गदा व कुऱ्हाडींनी शत्रूची कत्तल करीत. शत्रू अंगाशी भीडल्यावर भाला वापरणे शक्य नसते. बंदुका आल्यानंतर बंदुकधाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी भालेकरी लागत. बंदूकीला संगीन लावण्याची सोय झाल्यावर भालेकऱ्यांची गरज उरली नाही.\nकाटेयुक्त भाल्यांनी मासेमारी (हार्पून) करण्याची पद्धत पुरातन कालापासून चालत आली आहे. मैदानी खेळांच्या चढाओढींत प्रासक्षेप (जॅव्हेलिन थ्रो) ही चढाओढ असते. दुर्गादेवी व शंकर यांच्या हातात भालासदृश शक्ती, शूल व त्रिशूळ दिसतात. भाला व भालेकरी यांच्यावरून मराठीत काही म्हणी-वाक्यप्रचारही रूढ झालेले आहेत. (उदा. खांद्यावर भाला, जेवावयास घाला इत्यादी)\nभाल्याचे शिक्षण घेण्यासाठी दंडाच्या टोकाला फाळाऐवजी कापडी चेंडू लावीत. अशा भाल्याला बोथाटी म्हणतात. सलाम, बंद, बेल, दुहेरी बेल असे काही भाल्याचे हात आहेत. शत्रुचा भाला उडविणे, अडविणे, हूल देऊन भाल्याचा वार करणे इ. युक्त्या शिकाव्या लागतात.\nभाल्याच्या खेळात डुकराची शिकार (पिग् स्टिकिंग) हा शिकारीवजा खेळ १९४७ सालापूर्वी फार प्रिय होता. संस्थानिक, सैनिक व हौशी श्रीमंतांना हा शिकारवजा खेळ परवडत असे. जयपूर, कोल्हापूर इ. संस्थानांत हा खेळ प्रसिद्ध होता. मीरत या गावापाशी होणारी ‘खादीर चषक’ नावाची रानडुकराची शिकारी-स्पर्धा जगविख्यात होती.\nभाला हे भूसेनेतील पायदळ व घोडदळ सैनिकांचे एक शस्त्र आहे. याला दंडशस्त्र असेही म्हणतात. भल्ल (भाल्याचे पाते) या संस्कृत शब्दापासून भाला शब्द रूढ झाला. भाल्याच्या फाळाने शत्रूला भोसकून जायबंदी करता येते. भाल्याने झालेली जखम खोल असल्यामुळे ती लवकर बरी होत नाही. बाण हे भाल्याचे छोटे स्वरूप होय. हलके व आखूड भाले शत्रूवर फेकता येतात. द्वंद्वयुद्धात अंगाशी न भिडता भाल्याचा उपयोग केला जाई. प्राचीन कालापासून जगात सर्वत्र भाला वापरला जाई; मात्र त्या त्या समाजाच्या युद्धपद्धतीप्रमाणे भाल्याला कमीअधिक महत्त्व मिळे. ग्रीक व मराठे यांना भाला अतिप्रिय वाटे. आर्यमित्र औदुंबर (इ. स. पू. दुसरे-पहिले शतक), अयोध्येचा आर्यमित्र, जेष्ठमित्र (इ. स. पू. पहिले शतक),…\nSummary : मराठ्यांचे भाले : १. पायदळ भाला, २. प्रास, (हस्तिदंती मूठयुक्त), ३. प्रास (साधा), ४. संग किंवा सांग, ५. कंटकयुक्त भाला (बर्चा), ६. वक्रशीर्षयुक्त भाला, ७. शिखांचे गुरू गोविंदासिंग यांचा भाला.\njavelin बर्च्छा भाला भाले\t2014-07-06\nNext: शिवरायांचा मराठा मावळा कसा होता \nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी वाचन – भाग ६\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-women-s-day/%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%87-116030600001_1.html", "date_download": "2018-04-25T22:05:55Z", "digest": "sha1:2ASKYPKBU5JCHYXD4JLOHEOYNNPDANS7", "length": 7312, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आई म्हणते... | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआई गर्भातल्या मुलीला म्हणते\nनको येऊ या जगात\nस्त्रीवर कुठेही होतो बलात्कार\nआणि स्त्री ही स्त्रीची शत्रू,\nसासू करते सूनेवर अत्याचार\nस्त्री जात नाही स्वातंत्र्यात\nकधी बापाकडे, तर कधी\nनको येऊ तू जगात...\nअधिकार मिळणार नाही घरात\nकुठपर्यंत हा त्रास सोसायचा\nपदराचा नकाब का ओढायचा\nतू तर रणरागिणी, धैर्यवती\nजागतिक महिला दिन विशेष ‘ती’\nनारळ पाण्याचे पाच फायदे\nपितृदिन विशेष : बाप\nयावर अधिक वाचा :\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/645", "date_download": "2018-04-25T21:57:38Z", "digest": "sha1:6SZFSR6YENHR4QGKLOJ3URHOWOXXF7PW", "length": 32591, "nlines": 184, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रौढ मंडळी थोडं समजुतीने घेणार का? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nप्रौढ मंडळी थोडं समजुतीने घेणार का\n'आता तुम्ही मोठे झालात. शिंगं आली ना...' सर्व साधारण माणसाच्या घरात बर्‍याच वेळा कानावर येणारे हे वाक्य.\nविषय नाजुक आहे पण ही प्रौढ मंडळी लहानाना कधीच परिपुर्ण का समजत नाहीत नटसम्राट आप्पासाहेब बेलवलकरांनी नवी पिढी कृतघ्न आहे जवळ-जवळ असंच सर्वांच्या मनावर बिंबवले. काही मुलाना तर आपले आईवडिल अडचणीचे वाटु लागतात. अशा स्थितीत त्या आईवडिलाना आपले वृध्दत्व शाप वाटले नाही तर नवलच. पण मग नाण्याला दोन बाजु असतात. ...दुसर्‍या बाजूचे काय\nखरंतर या प्रौढांचा उपदेश अमंलात आणुन देखिल यांचे समाधान होत नसते. नमून वागण्यात कमीपणा न मानणारे तरूणही नव्या पिढीत आहेत. विषेशत: वृद्ध जोडप्यात साथीदार नसेल तर चिडचीड ही जास्तच असते. आपल्याला लहानाचे मोठे केले याची जाण ठेऊन पालकांच्या वृद्धापकाळात त्यांना चैनीत राहु दे असा तरूणांचा दृष्टीकोन निराळा असु शकतो. परंतु स्वत: च्या आयुष्यात काटकसर केलेली असल्याने वृध्दापकाळात त्यांना हा पैशाचा होणारा अपव्यय वाटतो. यांच्यात सर्वात मोठा बदल हा नवी सून घरात आल्यावर होतो. कुटुंबाची सत्ता आपल्या हातून जाणार असा यांचा ग्रह होतो. आता मुलगा आपल्या आज्ञेबाहेर जाणार हे जणू त्यांनी गृहीत धरलेले असते. सुरूवातीला नाही म्हणता लग्नाची नवलाई असल्याने नव्या युगूलाचे त्यांच्याकडे थोडे दुर्ल़क्ष होते आणि मग इथुनच मन कलुषीत व्हायला सुरूवात होते. छोट्या-छोट्या गोष्टीत नव्या गृहीणीचे दोष दिसु लागतात. दोन कुटुंबातील खाण्याजेवण्याच्या पद्धती भिन्न असल्याने त्यावरून त्यांची चिडचीड होते. अजून एक गोष्ट अशी की या मोठ्यांच्या भावना जुन्या वस्तुत गुंतलेल्या असतात. एखादी जुनी ओंगळवाणी वस्तु देखिल त्यानां दिवाणखाण्यात हवी असा अट्टहास असतो. बरेचदा 'आम्ही काय संसार केला नाही काय' हे यांचे पालुपद चालुच असते. वास्तविक पाहता ते ही ह्या परिस्थितीतून गेलेले असतात. वारंवार (पालक -मुलगा-सून या) त्रिकोणात खटके उडायला लगतात. शेवटी परिणाम व्हायचा तोच होतो. बायको नवर्‍याला वेगळे होण्यास सुचवते.\nआता यात मरण कुणाचे होते ते वेगळे सांगायला नको. बिचारा मुलगा. त्याला आई-वडिल ही प्रिय असतात तितकेच आदरणीय ही असतात, पण सर्वसाधारणपणे लग्न झालेल्या मुलाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन म्हणजे 'बायकोचा गुलाम' असाच असतो. हि अशी तारेवरची कसरत करत पालक आणि सौं. दोघीनां समाधानी ठेवण्याचे दिव्य जो करतो तोच संसाराची घडी व्यवस्थित बसवतो. पण हे दिव्य कितीजण करू शकतात सर्वांकडेच वकृत्व प्राविण्य नसते. आपली बाजू मांडण्याची कला अवगत नसते. बरं ही मोठी माणसे कालांतराने तुटक वागतात त्याच्याशी संवाद साधणे देखिल कठीण होऊन जाते. संस्कार आणि कर्तव्याच्या ओझ्याखाली पुरता भरडला गेलेला तरूण मुलगा मनस्थितीत नसतो. त्यातच ऑफिसमधे कामचा उरक कमी होऊन वरिष्ठांचा मनस्थाप सहन करावा लागत असतो. अशातच जास्त्तत जास्त वेळ तो घराबाहेर राहातो. कधी कधी भावनांचा उद्रेक होऊन शेवटी तो नशेच्या आहारी जाण्याची शक्यता असते. तरिही त्याची देवाकडे माफक मागणी असते वृद्ध पालक आणि सहचारिणी दोधे आपल्या सोबत राहोत. घरोघरी हीच परिस्थिति आहे असं म्हणणे खोटे ठरेल पण बर्‍याच जणांनी हा अनुभव घेतला असेल.\nपण हे बदलायचं कसं देवबाप्पा मुलाची मागणी मान्य करेल का देवबाप्पा मुलाची मागणी मान्य करेल का\nखुप खोल विचार व्यक्त केला आहे तुम्ही साहेब \nसहमत, आज देखील माझी आई सून आली नाही आहे व ती माझ्या पासून २००० किमी. वर राहते तरी देखील माझ्या होणा-या बायको बद्दल् / आपल्या सूने बद्दल ती असेच काहीतरी बोलत राहते ;) तीला मी हा लेख प्रिंट काढून वाचण्यास देईन.\nमी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.\nदोन दिसांची नाती [14 Aug 2007 रोजी 20:12 वा.]\nललना, माहेर, सुनिता, असले दिवाळी अंक नका वाचत जाऊ हो फार त्यातल्या अत्यंत टंपड अन् फालतू अशा बहुतांशी कथांतून हे असेच विषय अगदी मनसोक्त चर्चिलेले असतात त्यातल्या अत्यंत टंपड अन् फालतू अशा बहुतांशी कथांतून हे असेच विषय अगदी मनसोक्त चर्चिलेले असतात\nआपला चर्चाविषय मला व्यक्तिशः मुळीच आवडला नाही असे नम्रपणे नमूद करतो. याला येणार्‍या प्रतिसादांच्या खिचडीतून किंवा प्रतिसादांच्या मंथनातून काहीही निष्पन्न होणार नाही असेही मला वाटते\nआता आपल्या चर्चविषयावर माझे मत खालीलप्रमाणे -\nअहो घरोघरी मातीच्या चुली आपण वर नमूद केलेले जनरेशन गॅपचे प्रश्न अन् वाद, सासू-सून-मुलगा यांचे वाद हे प्रत्येकच पिढीत दिसतात. फक्त स्वरूप वेगळं पण त्यातील जनरेशन गॅपचा मुद्दा हा पिढी दरपिढी तसाच चालत आलेला असतो. त्यामुळे हे असंच चालायचं आणि जे चाल्लंय ते बरं आहे असं म्हणायचं\nशिवाय व्यक्ति तितक्या प्रकृती त्यामुळे आपण उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा अनुभव थोड्याफार फरकाने सगळ्यांनाच येतो/येत असावा\nअसो, माझ्यापुरतं बोलायचं तर मी अजुनही फक्त माझ्या आईचा (हल्लीच्या फॅशनेबल भाषेत बोलायचं तर 'ममाज गुड बॉय' आहे\nसबब, सासू-सून-मुलगा यांचे वाद, मुलावर मालकी, असले प्रश्न आमच्या घरात सुदैवाने उद्भवलेलेच नाहीत\n(एक रसिक अविवाहित) तात्या.\nमजकूर संपादित. अनावश्यक वाटणारा मजकूर संपादन मंडळ अप्रकाशित करत आहे.\nग्रीन गॉबलिन [15 Aug 2007 रोजी 00:54 वा.]\nललना, माहेर, सुनिता, असले दिवाळी अंक नका वाचत जाऊ हो फार त्यातल्या अत्यंत टंपड अन् फालतू अशा बहुतांशी कथांतून हे असेच विषय अगदी मनसोक्त चर्चिलेले असतात त्यातल्या अत्यंत टंपड अन् फालतू अशा बहुतांशी कथांतून हे असेच विषय अगदी मनसोक्त चर्चिलेले असतात\nअहो कोणाला वाचून चर्वितचर्वण करायचे असेल तर हरकत काय म्हणतो मी काही प्रसिद्ध लेखकांवर काहीजण सतत अशाच चर्चा करत असतात तेव्हा आम्ही नाही म्हणत उबग आला.\nघरोघरी मातीच्या चुली हा मुद्दा पटला बरं का\nदोन दिसांची नाती [15 Aug 2007 रोजी 02:45 वा.]\nमजकूर संपादित. अनावश्यक वाटणारा मजकूर संपादन मंडळ अप्रकाशित करत आहे.\nच्यामारी पण तुमच्या संपादक मंडळात कोण कोण मंडळी आहेत ते तरी एकदा सांगा की मेल्यानो\nअगदीच असहमत तर नाही ना\nजे तरूण ह्या परिस्थितीतून जात आहेत त्याना ह्या चर्चेतून काही मार्गदर्शन व्हावे इतकाच हेतू होता. काही चुकले असल्यास क्षमस्व.\nदोन दिसांची नाती [15 Aug 2007 रोजी 03:01 वा.]\nजे तरूण ह्या परिस्थितीतून जात आहेत त्याना ह्या चर्चेतून काही मार्गदर्शन व्हावे इतकाच हेतू होता. काही चुकले असल्यास क्षमस्व.\nछे हो, आपलं काही चुकलं आहे असं मला बिलकूल म्हणायचं नव्हतं हेमंतराव\nजे तरूण ह्या परिस्थितीतून जात आहेत त्याना मी इतकंच सांगेन की आपल्या सत् सद् विवेकबुद्धीला पटेल तसेच वागा. मग ते वागणे बायकोच्या बाबतीत असू दे किंवा आईच्या बाबतीतजास्त विचार करत बसू नका, तसे केल्यास डोक्याला नस्ता ताप होण्यापलिकडे अन्य काहीही होणार नाही..\nकुत्र्याच्या शेपटासारखे झालेले पिंड आमचे ते भगवतगीतेच्या नळकांड्यात घातले तरी सरळ थोडेच होणार आहेत ते भगवतगीतेच्या नळकांड्यात घातले तरी सरळ थोडेच होणार आहेत :) (-इति वासूअण्णा. नाटक-तुझे आजे तुजपाशी, लेखक-भाईकाका.)\nआपले नवीन मंडळींना लिखाणासाठी प्रोत्साहन द्यायचे असे ठरले आहे ना\n(कोण म्हणे असे ठरवले रे पाहु का तुझ्या कडे, काय रे गुंड्या चार दिवस झाले नाही इथे तर तुझ्या -डीला शिंग फुटले का रे पाहु का तुझ्या कडे, काय रे गुंड्या चार दिवस झाले नाही इथे तर तुझ्या -डीला शिंग फुटले का रे\nआता प्रस्तावाचे टायटल तरी वाचा बॉ\nया प्रस्तावात तथ्य आहे असे मला वाटते.\nकाही हरकत नाही चर्चा करायला.\nयात मला असे वाटते -\nमंडळी नवीन आहेत. नवीन पद्धती येणार. आपणही हेच केले होते काही वर्षांपुर्वी नाही का\nआता ते तसं करत आहेत. पण जरा तंत्र आमचंही सांभाळा हो. पैसे खर्च करायला हरकत नाही पण आम्हाला इतके पैसे खर्च करता येतात याचा जरा अंदाज तर येवू देत. जरा सवय तर होवू देत.\nआमचं तरूणपण तुमच्या सकाळच्या दुधात साखर घालता यावी म्हणून साखरेसाठी रेशन च्या रांगेत उभे राहण्यात गेले आहे राजा तेंव्हा जरा शांत व्हा आपण बोलू या नि जरा हळू मार्ग काढू या... तुमचा हा बदलाचा वेग आम्हाला सहन होत नाही बाबा. असं वाटतं आमचं घरंच नाही तर आयुष्यच बदलून टाकता अहात तुम्ही...\nआम्हाला आवडते बुवा वांग्याची बटाटे घालून केलेली भाजी नि पोळी, लोणचं आपलं सगळ्यांच घरातच गप्पा मारत जेवणं. मग आरामात तुम्हा मुलांना घेवून बाहेर मारलेली एक चक्कर. आता या वयात सुनबाई म्हणते म्हणून एकदम सांजच्या ला बाहेरच्या न सहन होणार्‍या आवाजात जावून एकदम पिझ्झावर कसे राहणार आम्ही तीही दरच आठवड्याला एखाद्यावेळी ठिकाय, पण नेहमीच नाही बाबा जमत आम्हाला. बरं त बरं चामडं पचतही नाही हो धड\nजरा मधला मार्ग काढा... आम्हाला ही जरा मान द्या... नसेल जमत तर दिल्या सारखे करा जरा चार वेळा विचारत जा नि दूर असलात तर किमान संपर्कात तरी रहाल जरा चार वेळा विचारत जा नि दूर असलात तर किमान संपर्कात तरी रहाल आम्ही थोडक्यात आनंदी राहणारी पीढी आहोत रे बाबा.\nपण आमच्या ही काही भावनिक गरजा आहेत ना...\nत्या ही वयानुसार बदललेल्या...\nग्रीन गॉबलिन [15 Aug 2007 रोजी 00:58 वा.]\nचर्चा काही वाईट नाही, निर्णय मात्र होणार नाही हे निश्चित. एक मुद्दा पटला नाही --\n>> कधी कधी भावनांचा उद्रेक होऊन शेवटी तो नशेच्या आहारी जाण्याची शक्यता असते.\nअहो भावनांचा उद्रेक काय पुरुषांच्याच होतो बायकांच्या होत नाही घरात आई आणि बायको दारु पिऊन तर्र होताना दिसतात का मग पुरुषांच्या हातात चार पैसे जास्त खुळखुळतात, आपण पुरुष आहोत काहीपण करू शकतो अशी गुर्मी असते म्हणून दारू ढोसता येते. भावनांचा उद्रेक होऊन नशेच्या आहारी गेलो असे कारण देणार्‍याला चाबकाने फोडायला हवे.\nमान्य नशेचे कारण हे पळपुटेपणाचे आहे.\nपण प्रत्येक पिणार्‍याला चाबकाने फोडले तर मात्र काही खरे नाही बॉ\nमी तर आत्ताच चळाचळा कापतो आहे ;)\nपण माझी काही हरकत नाही हो 'ही' ला पण प्यायची असेल तर\nमग तर काय बहार येईल... वा आम्ही दोघेही\nधुंदीत राहू... मस्तीत गाऊ\nचल ग सखे मस्त पीत राहू\nचांगली मदिरा प्यायल्या नंतरचा काही धुंद काळ आवडणारा\n\"बायकांनाही प्यायला आडकाठी असु नये याचे मी समर्थन करतो\"\nग्रीन गॉबलिन [15 Aug 2007 रोजी 01:08 वा.]\nअहो गुंडोपंत दांडेकर वाचा की हो नीट,\nमी काय म्हणालो - भावनांचा उद्रेक होऊन नशेच्या आहारी गेलो असे कारण देणार्‍याला चाबकाने फोडायला हवे.\nआणि हिलाही पिऊ दे पण तुमच्याशी भांडले आता डोकं पिकलं एक पेग हाणते असं नको हो\nआणि हिलाही पिऊ दे पण तुमच्याशी भांडले आता डोकं पिकलं एक पेग हाणते\nआमची बायको बायको पेग काय हाणेल, ती आम्हालाच हाणेल ;)\nबाहेर रुबाबात पण आतुन बायकोला भिऊन असणारा,\nएकदम \"चांदनी\" आठवला \"कॉनॅक शराब नही होती...\"\nआणि सख्खेशेजारी, \"वहीनी तुम्हाला काय हवे - चहा की सरबत\" \" मला व्हिस्की चालेल\"\nवेगळे राहणे याला असे वेगळे 'काळे वलय' का आहे\nकाय हरकत आहे जर समजून उमजून असा निर्णय होत असेल तर\nयाचा अर्थ असा नाही की मुले आईबापांना टाकून देत आहेत.\nपण योग्य सोई सुविधा असतील तर काय हरकत आहे असे करायला मात्र यात दोन्ही कडून असे होणे योग्य...\nमी अशी ही दांपत्ये पाहीली आहेत की जी मुले मोठी झाल्यावर, लग्ने झाल्यावर मुलांना वेगळेच रहायला सांगितले आहे. (हे मुंबईत तरी घडतेच आहे.) आणी नंतरचे अतिशय सौहार्दपुर्ण संबंध पाहिल्यावर तर हे योग्यच आहे असे काहीसे वाटले. पण हे सगळीकडे जमेलच असेही नाही. शिवाय प्रत्येक कुटुंबाची विचारांची बैठक वेगळी.\nखालील गोष्टींचा विचार करायला हरकत नाही.\n१. सदैव घडणारा मोकळा संवाद\n२. विचारपुर्वक योजलेले शब्द\n३. विचारांचा मुक्तपणा व वेगळा विचार करण्याची कुवत\n४. प्रत्येक प्रसंगाला उत्तर असलेच पाहिजे हा अट्टाहास सोडण्याची तयारी\n५. बदल मान्य करण्याची तयारी\nयातून काहीतरी उत्तर नक्कीच मिळत जात असावे असे वाटते.\nयाशिवाय अतिशय ताणाताणीच्या प्रसंगांमध्ये निव्वळ समोरच्या व्यक्तीच्या भावना ओळखुन त्या आपण परत म्हणणे या युक्तीनेही व्यक्ती शांत व्हायला मदत होते. शांत व्यक्तीचे तोंडाबरोबर कानही उघडे असु शकतात. अर्थात दुसरा विचार ऐकण्याची कुवत असते.\nपण हे सगळे पुर्णतः व्यक्तीसापेक्ष प्रसंग सापेक्ष आहे याची नोंद घेणे.\nसमंजसपणा, तारतम्य, मुद्याला धरुन्\nएक गोष्ट नक्की की आजकालच्या जगात सर्वांना आपापली मत व जीवनस्वातंत्र आहे. सासु सुनेच्या तालावर नाचु शकत नाही कि सुन सासुच्या.\nपुढील पिढीला आई-वडील व आजी आजोबा एकाच घरात मिळाले (व घरात निरर्थक भांडणे होत नसतील) तर ती नक्किच जास्त समंजस (बॅलन्सड / मॅच्युअर) होतील असे मला वाटते (पुढे मागे कोणी शास्त्रज्ञ बहुदा परदेशी अशी थिअरी मांडेल व जगाला पटेल. :-))\nशक्यतो ज्या बाबतीत खटका उडतो त्या बाबतीत ज्या व्यक्तींमधे विवाद आहे त्यांनाच \"विन-विन\"(यश-यश, सहमत-सहमत) तोडगा काढायला लावायचा. वाद हा मुद्याला धरुनच झाला पहिजे, व्यक्तिगत (तुला कळते का, तुमच असच असत्) नाही. (म्हणणे सोपे आहे, वागणे अवघड) पण पचनी पडले की मार्ग काढणे सुकर होते.\nसगळ्यांनी ईगो, इमोशनस् बाजुला (संयमीत) ठेवुन विचार केला, दुसर्‍याच्या बाजुने विचार केला, फक्त विरोध न करता प्रामाणीक पर्याय सुचवले तर काम सोपे होते.\nबाकी \"नशेच्या आहारी जाण्याची शक्यता\" हा फारच सोपा पलायनवाद आहे. जर एखाद्याला असे वाटत असेल तर त्याने विचार करावा माझ्या वडीलांनी हे केले असते तर मला त्यांच्याबद्दल आदर तेवढाच राहील का किंवा मी नशेत असल्याने माझ्या अपत्यावर घरातील भांडणाचा काय दुष्परीणाम होतो आहे.\nअसो शक्यतो एकत्र राहीले पाहीजे, कारण घरात सगळ्यांचा सगळ्यांना उपयोग होतो.(अगदीच व्यवहारीक बोलायचे तर) :-) जाताजाता एक सांगतो, जो पर्यंत स्वःता आई-बाप बनत नाही तो पर्यंत आपल्या आई-वडलांबद्दल एक नवीन प्रेम, आदर निर्माण होत नाही. (शक्यतो आपल कार्ट / कार्टी चालू असेल तर जास्तच)\n\"मी लग्न न केल्याने काही गोष्टींना मुकलो असलो तरी त्यामुळे बर्‍याच तापदायक गोष्टींपासून आपोआपच सुटका झाली.\"\nशुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.\nग्रीन गॉबलिन [15 Aug 2007 रोजी 09:23 वा.]\n>>मी लग्न न केल्याने काही गोष्टींना मुकलो असलो तरी त्यामुळे बर्‍याच तापदायक गोष्टींपासून आपोआपच सुटका झाली.\"\nम्हणजे तात्याबा आणि जीए सारखाच विचार करतात तर. छान छान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/penman/", "date_download": "2018-04-25T22:14:17Z", "digest": "sha1:WESRB73ZAWC2UID7MITAM4GMTF7HB5RO", "length": 7621, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: फेब्रुवारी 26, 2018\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल मेनू, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, उजवा साइडबार, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत, दोन कॉलम\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/apatyajnmache-samajbhan/", "date_download": "2018-04-25T22:04:24Z", "digest": "sha1:FBTUFN373FUTXWESZ2HE5C44K4MJO3CA", "length": 9315, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अपत्यजन्माचे समाजभान | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nपहिलं बाळंतपण हे माहेरीच झालं पाहिजे, अशी विचित्र प्रथा आपल्या समाजात रूढ झालेली आहे आणि अजूनही ती कटाक्षाने पाळली जाते.\nआपल्या संस्कृतीत विवाहानंतरच कामजीवनाचा आनंद घेण्यासाठीची समाजमान्यता आहे.\n‘साधनांचा वापर’ ही बाब ग्रामीण जनतेपासून दूर आहे.\nअपत्यजन्माच्या बाबतीत एवढा सगळा विचार करून निर्णय घेणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, ही समाधानाची बाब आहे.\nआम्हाला ईश्वर कसा असेल हे पाहण्याची गरज नाही\nअपत्यप्राप्तीची ओढ फक्त स्त्रियांनाच असते असं नाही, ती पुरुषांनाही असते.\nगर्भावस्था आणि अपत्यजन्म हे दोन्ही जगातील जवळपास प्रत्येक कुटुंबासाठी जिव्हाळ्याचे प्रसंग आहेत.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/", "date_download": "2018-04-25T21:48:09Z", "digest": "sha1:Y73R374QJPW6TOXJ66Z6HUNXMSSPGBJ2", "length": 10404, "nlines": 106, "source_domain": "abdulsattar.in", "title": "अब्दुल सत्तार | District congress president and Former Minister Maharashtra", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nसिल्लोड नगरपरिषद अध्यक्षपदी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी त्यांचे स्वागत करतांना आ. अब्दुल सत्तार साहेब, प्रभाकररावजी पालोदकर साहेब व इतर मान्यवर.\nयुवक कॉंग्रेसच्या वतीने सिल्लोड येथील तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या प्रचंड मोर्चामध्ये उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतांना युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार.\nसिल्लोड येथे दुष्काळ परिषदेत बोलतांना माजी मुख्यमंत्री व खा. अशोकरावजी चव्हाण साहेब, सोबत आ. अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर.\n‘भव्य सर्वरोग निदान’ शिबिराचे उद्घाटन करतांना आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर.\nमोफत नेत्रशस्त्रक्रिया शिबिरादरम्यान रुग्णांसोबत आमदार अब्दुल सत्तार साहेब.\nनेत्रशस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांशी भेटतांना आमदार सत्तार साहेब.\nस्वच्छता व साथरोग तपासणी मोहीम.\nप्रचंड मोर्चामध्ये आमदार अब्दुल सत्तार साहेब.\nसिल्लोड येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन\nसिल्लोड येथिल जि.प. प्रशाला येथे दिनांक ०७ जानेवारी २०१८ रोजी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष …\nसिल्लोड येथे प्रचंड मोर्चाचे आयोजन.\nसिल्लोड येथे युवक कॉंग्रेसच्या वतीने दिनांक १३ जानेवारी २०१६ रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.\nसिल्लोड येथे प्रचंड मोर्चाचे आयोजन.\nसिल्लोड येथे युवक कॉंग्रेसच्या वतीने दिनांक १३ जानेवारी २०१६ रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.\nसिल्लोड येथे सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दिनांक १ जानेवारी २०१६ रोजी सर्वरोग …\nखाली नमूद केलेल्या संकल्प\nसिल्लोडच्या आठवडी बाजाराचे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. जवळपासच्या ६० कि.मी. अंतरावरील सर्वात मोठा आठवडी बाजार …\nबेघरांना मिळणार सुंदर घरे\nसिल्लोड शहराची मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. इतर भागातील नागरीक नोकरी व व्यवसाया निमित्त येथे …\nशिक्षण व स्विमींग पुल\nशिक्षणाचा विकास सिल्लोड नगर परिषद हद्दीतील सर्व एक ते दहा पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळा नगर …\nबेघरांना मिळणार सुंदर घरे\nसिल्लोड शहराची मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. इतर भागातील नागरीक नोकरी व व्यवसाया निमित्त येथे […]\nशिक्षण व स्विमींग पुल\nशिक्षणाचा विकास सिल्लोड नगर परिषद हद्दीतील सर्व एक ते दहा पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळा नगर […]\nसिल्लोड येथे खाजगी दवाखान्या प्रमाणे सूसज्ज रूग्ण सेवा व तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहे. गरीबांना आरोग्याच्या […]\nमा. आ. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधुन सिल्लोड येथे भव्य मोफत सर्व रोग निदान […]\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nसिल्लोड येथील जागृत दैवत श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात झाली आहे. याप्रसंगी म्हसोबा महाराज […]\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nऔरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या मध्यस्थीने सिल्लोड […]\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nसोयगाव तालुक्यातील निंबायती (न्हावी तांडा) येथील अपघातामध्ये मृत्यू व जखमी झालेल्या युवकांच्या कुटुंबीयास औरंगाबाद जिल्हा […]\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nऔरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रयत्नातून सिल्लोड […]\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-116062100016_1.html", "date_download": "2018-04-25T22:05:37Z", "digest": "sha1:5ESG5SZ46HHHCI4OZWJUYX7PRRJQEOAJ", "length": 10098, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मोदींचा चंदीगडमध्ये योग | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगडमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.\nराजधानी दिल्लीतही खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. नागपूर पालिकेच्या वतीने यशवंत स्टेडिअमवर आयोजित केलेल्या योगदिनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. फरिदाबादमध्ये बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत खास कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात जवळपास 1 लाख नागरिक उपस्थित होते. भाजप अध्यक्ष अमित शाहसुद्धा यावेळी उपस्थित होते. यावेळी बाबा रामदेव यांनी उपस्थितांकडून योगासने करुन घेतली.\nफरीदाबादमधल्या हुडा ग्राऊंडमध्ये या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी सूर्यनमस्कार आणि शीर्षासनासंदर्भात विश्वविक्रम नोंदवला जाण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.\n#webviral विदेशी मुली बनत आहे मुरत्या, दिल्लीत बनल्या सजावटी सामान\nभारतास चीनचा विरोध नाही : स्वराज\nएफिड्रिन ड्रॅग प्रकरणी ममता कुलकर्णी आरोपी\nऑनलाईन लॉटरी सोडतीच्या मर्यादांचं उल्लंघन : कृष्णप्रकाश\nहिंदू विरोधकांना प्रत्युत्तरसाठी सशस्त्र सेना\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/hardik-patel-criticises-bjp-congress-274893.html", "date_download": "2018-04-25T21:59:12Z", "digest": "sha1:T3TTUTQ35RWCGB4ANR54XFEYQAWN3UNP", "length": 10035, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजप-काँग्रेस सारखेच-हार्दिक पटेल", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n'तुम्ही कुणाला मत द्या हे मी तुम्हाला सांगणार नाही पण हे दोन्ही पक्ष सारखेच आहेत , कुणाला लोकांच्या समस्यांशी काही देणंघेणं नाही अशी सणसणाती टीका त्याने केली आहे\nअहमदाबाद,22 नोव्हेंबर: भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सारखेच असल्याची टीका काल हार्दिक पटेलने केली आहे. तो अहमदाबाद जिल्ह्यात एका सभेत बोलत होता.\n'तुम्ही कुणाला मत द्या हे मी तुम्हाला सांगणार नाही पण हे दोन्ही पक्ष सारखेच आहेत , कुणाला लोकांच्या समस्यांशी काही देणंघेणं नाही अशी सणसणाती टीका त्याने केली आहे. 4-5 जागांसाठी शहीद झालेल्या पाटीदार बांधवांना आपण विसरलं नाही पाहिजे असं ही त्याने सांगितलं.\nतसंच इतके दिवस काँग्रेसशी वाटाघाटी करणार हार्दिक पटेल आता कुणाचं तिकीट नकोच, असा दावा करतोय. 'मला कुणाचंही तिकीट नको. मला फक्त पाटीदार समाजाचं भलं हवं आहे' असंही हार्दिकने यावेळी स्पष्ट केलं.\nसध्या काँग्रेस-हार्दिक पटेलमध्ये जागांवरून वाद सुरू आहे. अशी बातमी आली होती की हार्दिकला ११ जागा हव्या आहेत, तर राहुल गांधी फक्त ४ जागा देण्यास तयार आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\nआसाराम 10 हजार कोटींचा मालक काय होणार आता या संपत्तीचं\nआसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/amitabh-bachchan-birthday-article/", "date_download": "2018-04-25T21:50:57Z", "digest": "sha1:Q5CRWGUYI272SJXA7YRVRUQO3JUTDZOQ", "length": 20625, "nlines": 122, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "बच्चन साब, आज ही तुम्ही जिथे उभे असता, बॉलिवूडमधील लाईन तिथूनच सुरू होते!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nबच्चन साब, आज ही तुम्ही जिथे उभे असता, बॉलिवूडमधील लाईन तिथूनच सुरू होते\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nलेखक : हर्षद बर्वे\nएक सिनेमा आला होता, नाव डॉन. हेलन गाणे गाऊन त्याला अडकवते आणि त्याच्या पिस्तुलातल्या गोळ्या काढून घेते. यावेळी मुद्रा-अभिनयात या माणसाने जे काही करून दाखवले आहे ते गझब आहे. खूनशी आणि कोणतीही दयामाया न दाखवणारा डॉन त्याने एकही डेसिबल आवाज न वाढवता रंगवला आहे. त्या हिरव्या रंगाच्या शर्टात त्याने अनेकींच्या हृदयाचे ठोके चुकवले आहेत.\nएक सिनेमा आला होता, नाव जंजीर. पोलीस स्टेशन मध्ये फाईल बघत बसलेला इन्स्पेक्टर आणि हजर झालेला शेर खान. खुर्चीला पडलेली लाथ आणि मघ येणारा डायलॉग. प्राण साहेबांसारखा उत्तुंग मोठा अभिनेता आणि याची जेमतेम सुरवात. परत एकदा कोणताही आक्रस्ताळेपणा न करता त्याने पंचला पंच मॅच केला आहे.\nसिनेमा आला होता दिवार, खुर्चीवर आपले लांबच लांब पाय ठेवून बसलेला तो, तोंडात बिडी, खाकी पॅन्ट आणि तो जगप्रसिद्ध निळा शर्ट. पीटरची गॅंग त्याच्याकडे दात ओठ खावून बघते आहे आणि म्हणतात न, झुंड में तो सुअर आते है, शेर अकेला आता है. इथे चार पाच लोकांना लोळवतांना तो कुठेही कमी वाटत नाही. दिवार हा सिनेमा फक्त आणि फक्त त्याचा आहे. बाकीचे सगळे फक्त तोंडी लावायला.\nनमक हराम मध्ये राजेशला परत न्यायला आलेला तो. लांब लांब ढांगा टाकत तो वस्तीत येतो आणि संपूर्ण वस्तीला आव्हान देतो. राजेश खन्ना परतायला नकार देतो आणि मग जुगलबंदी. प्रीमियर संपल्यावर राजेश खन्ना म्हणाला होता और एक सुपरस्टार आ गया.\nहे काही सिन्स आहेत साल २००० च्या आधीचे पण बच्चन मला त्याच्या सेकंड इनिंगमध्ये पण तितकाच आवडतो. त्याला पैशाची गरज होती आणि बुजुर्गच्या भूमिकेसाठी बॉलीवूडला देखणा आणि सशक्त अभिनेत्याची. किती दिवस ओम पुरी सारखे चेहरे बघणार. मृत्यूदाता, लाल बादशाह, अजूबा आणि असे अनेक तद्दन भिकारडे चित्रपट त्याचे करून झाले होते. डोक्यावर एबीसीएलच भलेमोठे कर्ज होते. वय ५८ झाले होते. या वयात आपण रिटायरमेंट प्लान्सवर जमा झालेला बोनस बघतो. तो मात्र आपली संपूर्ण मायनस झालेली बॅलन्स शिट बदलायला निघाला होता. दिवाळ्याचा अर्ज मागवून हात वर करणे हा सगळ्यात सोपा मार्ग त्याने मागे टाकला होता.\nसिनेमा आला मोहबत्ते आणि सिनेमाचा प्रीमियर बघून शाहरुखला वाटले असणार. सुपरस्टार वापस आ गया.\nपाठोपाठ आला अक्स. या सिनेमा त्याने खाऊन टाकला आहे.\nत्याला सिनेमात घेण्याचा मोह कारण जोहरला देखील आवरला नाही. त्याच्यासाठी स्क्रिप्टमध्ये तुफानी बदल करण्यात आले. त्याला शोभेल अशी भूमिका लिहिण्यात आली आणि चित्रपट आला कभी खुशी कभी गम. चित्रपट भिकारडा होताच पण बच्चन आणि काजोलने चार चांद लावले सिनेमाला.\nमग पांढऱ्याशुभ्र केसात अनिल कपूर सोबत अरमान. अनिलला हा चित्रपट आणि त्यात अभिनय करणे किती जड गेले असेल याचा मला अंदाज आहे. हे सगळे व्यवस्थीत सुरु असतांना बूम का केला असेल त्याने, कदाचित पैशासाठी. पैशाचे, कर्जाचे ओझे माणसाला काहीही करायला लावते.\nपण मग आला बागबान आणि अमिताभ हेमाची तुफान केमेस्ट्री सगळ्यांना आवडून गेली. शेकडो वेळा हा सिनेमा टीव्हीवर लागला असेल. पण मी थांबतो बघत, मला या चित्रपटाचा अंत आणि त्यावेळी त्याने केलेले भाषण फार आवडते. साला त्याने बोललेले शब्द किठेतरी मनात आरापार उतरतात.\nअसाच अजून आवडता सिनेमा म्हणजे खाकी. खाकीने त्याला हवे तेवढे व्यावसायिक यश दिले नसेल पण बच्चन नावाचे नाणे बॉलीवूड मध्ये परत एकदा खणखणीत वाजायला लागले होते.\nसंजय लीला भंसालीचा ब्लॅक अभिनेता म्हणून त्याची कसोटी बघणारा. बच्चनने तुफानी काम केले आहे. अमोल पालेकरने काढलेला पहेली. समांतर चित्रपट करायचा पण व्यावसायिक यश मिळवायचे हा किडा शाहरुखला चावला होता. शाहरुखने या चित्रपटात अतिशय सुंदर काम केले आहे. बच्चनचा गदारिया मात्र आपली वेगळी उंची दाखवून जातो.\nबंटी और बबली कदाचित त्याने अभिषेक साठी केला असावा. कोणाला आपला मुलगा पुढे यावा असे वाटत नाही. त्यात चूक पण काही नाही. सिनेमा संपल्यावर मला उगाच वाटून गेले बाप बेटा एकत्र नको होते. अभिषेकच्या सुंदर कामावर बच्चन भारी पडलाय.\nकिती लिहिणार अजून, वाढदिवस आहे. थोडक्यात असावे. पिकू, पिंक, चीनी कम आणि असे अनेक.\nत्याने काय नाही केले. सिनेमा केला, कविता वाचून दाखवल्या, रोज सकाळी उठून लोटापार्टीला बाहेर जाऊ नका असे सांगितले. पोलिओचे डोस द्यायला सांगितले. कचरा करू नका, त्याचे कंपोस्ट करा असे सांगितले. गिरचे सिंह बघायचे त्याने आमंत्रण दिले तर ताडोबातल्या वाघाच्या पिल्लाचा जन्मोत्सव साजरा केला. आजही त्याचा कौन बनेगा करोडपती सारखा शो आला की टीव्हीची संपूर्ण टीआरपी त्याने खेचलेली असते. मग त्यावेळी त्याच्या समोर कोणता चित्रपट किंवा कोणता क्रिकेटचा सामना दम मारू शकत नाही. अनेकांनी हे सगळे त्याने पैशासाठी केले असे बेछूट आरोप केले. पैशासाठीच केले. कर्जात बुडलेला असतांना पळून तर गेला नाही न तो.\nअमिताभच हे ऑनस्क्रीन यश अनेकांना भावते. मला पण. पण मला त्याचे इतर अनेक गुण आवडतात. अनेक दुर्धर आजार उरावर घेवून तो धावतोय हे मला आवडते. बोफोर्स सारख्या प्रकरणात त्याने न केलेली शो बाजी आवडते आहे. मुख्यमंत्री जायचे आहेत म्हणून त्यांच्या जाण्याची वाट बघत उभा असलेला बच्चन आवडतो. आपल्या जुन्या सहकारयांना त्याने केलेली मदत आवडते. स्त्री मग कोणत्याही वयाची असो, तिला मान म्हणून उठून उभा राहणारा बच्चन आवडतो. स्वतः भीष्म पितामह असतांना अंगात असलेला नम्रपणा आवडतो.\nबच्चन साहेब, आपणास वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा.\nआप को अभी और बहोत काम करना है.\nक्यो कि आज भी आप जहां खडे हो जाते है, बॉलीवूड मे लाईन वही से शुरू होती है \nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← जुही चावला “फटाके बंदी” च्या समर्थनात उतरली पण पुढे वेगळेच फटाके फुटले\n‘ह्या’ व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने हे जग तंत्रज्ञानदृष्ट्या ‘आधुनिक’ झाले आहे\nही माहिती वाचा आणि स्वत: सेन्सॉर बोर्ड सर्टिफिकेट वाचायला शिका \nभारतीय चित्रपटसृष्टीतील ‘उपेक्षित’ अभिनय सम्राट\nअनेकांचे ‘आयडॉल’ असणारे हे हिंदी अभिनेते एका फार मोठ्या दुर्गुणाने ग्रासलेले आहेत\nभारतात एक नाही तर पाच केदार आहेत, या पंचकेदाराची यात्रा प्रत्येकाने एकदा तरी केलीच पाहिजे\nस्त्रियांनो ‘ही’ आहेत तुमच्या स्वरक्षणाची ५ आधुनिक अस्त्र \nMDH च्या जाहिरातींमधील म्हाताऱ्या काकांचा तुम्हाला माहित नसलेला जीवन प्रवास….\nएका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये शिफ्ट होण्यापूर्वी जरा रीअॅलिटी जाणून घ्या\nराजकारणात येण्यापूर्वी तुमचे आवडते नेते काय करायचे माहित आहे\n‘ह्या’ निर्णयांमुळे ‘२०१७’ हे वर्ष ठरलं एक ऐतिहासिक वर्ष\nभारताची “पहिली महिला कमांडो ट्रेनर”, जिने तब्ब्ल २०,००० सैनिकांना प्रशिक्षण दिलंय\nबाबासाहेब पुरंदरे ह्या ऋषीच्या अचाट स्मरणशक्तीची कथा\nआपलं विश्व असं आहे – भाग २\n१७ वर्ष चिवटपणे लढून, माणसाने निसर्गावर मिळवलेल्या विजयाची (आणखी एक\nएक अत्यंत दुर्दैवी विमान अपघात: फुटबॉलच्या इतिहासातली भळभळती जखम\nऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मुलाखतीत विचारले जातात हे ९ अफलातून प्रश्न \nशूर्पणखा ते बियर: स्त्रीमुक्तिवादाची शोकांतिका\nसारं काही विसरलात तरी चालेल, पण २०१७ मध्ये येणारे हे बहुचर्चित ‘हॉलीवूडपट’ पाहायला विसरू नका\nया शूर सैनिकाच्या शौर्यामुळे आज काश्मीर भारताकडे आहे पहिल्या परमवीर चक्र विजेत्याची शौर्यगाथा\nपाकिस्तानी कलाकार आणि चीनी मालावरील बहिष्कार: दुसरी बाजू\nजातीय राजकारण : मराठी माणूस गुजरात्यांकडून धडा शिकेल काय\nसॅनिटरी नॅपकिन्सचा “कचरा” : एक दुर्लक्षित परंतु अत्यंत महत्वाचा प्रश्न\nइंटर्नशिप करताना या चुका केल्या तर हातातली संधी वाया जाऊ शकते \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/dombivali-1-crore-ransom-to-kill-bjp-corporator-277459.html", "date_download": "2018-04-25T22:05:46Z", "digest": "sha1:MHHGR2WGWDLWNQNDOEZLH6M4UKI2TM7V", "length": 11084, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डोंबिवलीत भाजप नगरसेवकाला मारण्यासाठी १ कोटींची सुपारी, आरोपीची कबुली", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nडोंबिवलीत भाजप नगरसेवकाला मारण्यासाठी १ कोटींची सुपारी, आरोपीची कबुली\nकुणाल पाटील यांना मारण्यासाठी १ कोटी रुपयांची सुपारी घेतल्याची कबुली दरोडा प्रकरणात पकडण्यात आलेल्या एका आरोपीनं दिलीये\n19 डिसेंबर : डोंबिवलीतील भाजपा पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना मारण्यासाठी १ कोटी रुपयांची सुपारी घेतल्याची कबुली दरोडा प्रकरणात पकडण्यात आलेल्या एका आरोपीनं दिलीये. यामुळे डोंबिवलीत मोठी खळबळ उडालीये.\nकुणाल पाटील हे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे भाजपा पुरस्कृत नगरसेवक असून आगामी काळात आमदारकीचेही ते दावेदार मानले जातात. मात्र त्यांना मारण्यासाठी आपल्याला एक कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली असून त्यापैकी ११ लाख रुपये ऍडव्हान्सही घेतल्याची कबुली आरोपीने दिलीये.\nडोंबिवलीतल्या एका बाहुबली नगरसेवकाने आपल्याला ही सुपारी दिल्याचं त्याने पोलिसांना सांगितलंय. त्यामुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडालीये. या आरोपीसह एकूण ६ जणांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने भिवंडी-वाडा रोडवरील सशस्त्र दरोडा प्रकरणात अटक केलीये. त्यांच्याकडून १ पिस्तुल, १ रिव्हॉल्व्हर, २ गावठी कट्टे, १६ जिवंत काडतुसं यासह ३ लाख ४० हजार रुपये रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केलीये. दरम्यान, पोलिसांनी आता या सुपारी प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/bored", "date_download": "2018-04-25T22:17:27Z", "digest": "sha1:LI5DPRFVZYSOHT6NOKTWBCL3RG2VFLSN", "length": 14355, "nlines": 347, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Madhuri Purandareचे Bored पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (5)\nएम पी एस सी (730)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (461)\nयू पी एस सी पूर्व (253)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (49)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (46)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (20)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (211)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (29)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nसूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/boliviha-117022500015_1.html", "date_download": "2018-04-25T21:52:35Z", "digest": "sha1:KEFOTYK6H6IWTKU52Y6LSOK33HT73WBQ", "length": 8893, "nlines": 109, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बोलिव्हिया - चांदीच्या डोंगरांचा देश | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबोलिव्हिया - चांदीच्या डोंगरांचा देश\nदक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया देश बर्‍याच जणांच्या ऐकिवातही नसेल. मात्र जगात सर्वाधिक चांदीच्या खाणी असलेला हा देश\nआहे व तीच त्याची खरी ओळख आहे. देशाची राजधानी समुद्रपाटीपासून ४0९0 मीटर उंचावर वसलेली असून पोतोसी पर्वतरांगांत वसलेल्या या राजधानीचे नावही पोतोसी असेच आहे.\nयेथील डोंगररांगात्त १. २२ अब्ज टनांची खनिज संपत्ती आहे व त्यात चाँदीचे प्रमाण सर्वाधिक आहे. पर्यटकांना येथील चांदीच्या डोंगरांचे मोठे आकर्षण आहे. हे पाहता येतात पण दुरून. आत जाण्याची परवानगी दिली जात नाही. ही सारी संपत्ती सरकारच्या ताब्यात आहे. पोतोसी शहराची गणना जगातील सर्वाधिक उंचीवर वसलेल्या शहरात केली जाते.\nयेथील पर्वताला सेरे रिको म्हणजे श्रीमंत पर्वत असे नाव असून या डोंगररांगा ९० किमी परिसरात पसरलेल्या आहेत. या डोंगरात चांदीच्या अनेक खाणी असून आतापर्यंत लक्षावधी टन चांदी बाहेर काढली गेली आहे. येथे आजमितीला ८ हजारांहून अधिक कामगार काम करतात व आतापर्यंत डोंगर पोखरण्यासाठी लावलेल्या सुरूंगामुळे तसेच डोंगर पोखरण्यासाठी लावलेल्या सुरूंगांमुळे तसेच डोंगर पोकळ झाल्याने कोसळलेल्या दरडींमुळे अक्षरश: लक्षावधी लोग प्राणास मुकले आहेत, असे सांगितले जाते.\nयोग दिवशी मोदींसोबत तीस हजारांचा सहभाग\nलव्हर म्हणून करत होते चॅट, भेटल्यावर निघाले पती-पत्नी\nकेरळमध्ये भाजपला संधी नाही : चंडी\nया भागात महिना भर थांबणार दिवस रात्रीचे चक्र\nयावर अधिक वाचा :\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन\nटेलिव्हिजनच्या विविध मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता ...\nरीना चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nनिसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...\nतिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट महोत्सव पुणे २०१८\nदरवर्षी प्रमाणे यंदाही शिवस्वराज्य प्रतिष्ठान तर्फे, तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट ...\nयंदाच्या उन्हाळी सुट्टीतील सर्वात माहौल मेसेज\nनवरा ऑफिसात असतांना अकोल्याची काजोलबाई मुलांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी माहेरी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://shivray.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-25T22:03:05Z", "digest": "sha1:WV5HWN7TG2AW4ZFFERHYCU7L5MDJS3BT", "length": 10929, "nlines": 159, "source_domain": "shivray.com", "title": "प्रश्न मंजुषा | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nTag Archives: प्रश्न मंजुषा\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२ इ. स. १६७३ साली कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या साठ मावळ्यांनिशी एकाच हल्ल्यात आदिलशाहीतील कोणता किल्ला काबीज केला शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी १. फक्त शिवराय – www.shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील. २. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख ७ मार्च २०१५ असून उत्तर देण्याच्या कालावधीत ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nशिवाजी महाराजांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना पत्र\nमोडी वाचन – भाग ५\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nमोडी लिपी काय आहे\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/47?page=8", "date_download": "2018-04-25T21:42:56Z", "digest": "sha1:34Z3UZLG5CEJA4FWKVH3JUONFQOOOL75", "length": 8281, "nlines": 160, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विरंगुळा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदेव स्वर्गात राहतात कारण त्यांना रजनीकांतमुळे पृथ्वीवर राहणे परवडत नाही असे वाक्य आम्ही नुकतेच महाजालावर वाचले आणि या वाक्याचा लगोलग अनुभवही घेतला.\nशास्त्रीय संगीताच्या मैफिलींना जे श्रोते जातात, त्यांचे निरीक्षण करता काही ठोस मतं नोंदवता येतात.\nतीर्थरूप दादां आई ना साष्टांग नमस्कार विनंती विशेष\nतीर्थरूप दादां आई ना साष्टांग नमस्कार विनंती विशेष ............. घरातील मोठ्यांना नमस्कार, लहान भावंडांना आशीर्वाद . कळावे लोभ असावा ही विनंती\n'लोकसत्ता' या वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर पुष्पा भावे यांच्या नावे 'अक्षम्य दुर्लक्षामुळे सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण' असे मत प्रसिद्ध झाले आहे.\nशेरलॉक होम्ससंबंधात एक नैतिक प्रश्न\nशेरलॉक होम्स या सर डॉयल यांच्या लोकप्रिय मानसपुत्राच्या कथांवर आधारित जेरेमी ब्रेटने साकारलेला होम्स मी सध्या पाहत आहे. पहिले दोन सीझन पाहून झाले आहेत.\nन्यूयॉर्क येथील हवेत चालणार्‍या आगगाड्या (सन १८९०)\nन्यूयॉर्क येथील हवेवर चालणार्‍या गाड्या\n\"सुधारकातील निवडक निबंध\" ले.गो.ग.आगरकर ,या 1891 साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात वरील शीर्षकाचा लेख आहे.त्यातील कांही अंश:--\nप्रतिसाद वाचून कोण आठवतं\nउपक्रमावर ठणठणपाळ काकांचे उच्चरवात लिहिलेले प्रतिसाद अतिशय मनोरंजक असतात. (ते काही अत्यंत उत्तम मुद्दे मांडतात हेदेखील इथे नमूद करायला हवे. पण तो चर्चेचा विषय नाही.) तर त्यांचे प्रतिसाद वाचून मला नेहमीच सन्नी देवलची आठवण येते.\n२८ ऑगस्ट ला मटा ची श्रावण क्वीन ची फायनल झाली.सगळ्याच मुली खुप हुशार होत्या.एका राऊंडला परिक्षकांनी एका मुलीला विचारल की सगळेजणच नेहमी define female अस विचारतात तर तु मला 'MAN' Define करुन दाखव.so i was also confused.\nनासिकरोडवरून देवळाली कँपकडे जातांना जकात नाका ओलांडल्यावर, डाव्या हाताला बेलतगव्हाणकडे जाणारा फाटा लागतो. या फाट्याच्या पुढे 'मॅराथॉन आर्केड' या इमारतीत श्री.\nवेटिंग फॉर गोदो ते द ट्रॅम्प (व्हाया बिनाका गीत माला,हिंदू,शोले इ.)\nवेटिंग फॉर गोदो ते द ट्रॅम्प (व्हाया बिनाका गीत माला,हिंदू,शोले इ.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/why-do-police-cars-blow-sirens-when-they-go-to-catch-culprits/", "date_download": "2018-04-25T21:36:27Z", "digest": "sha1:OWURDKFJJO4CLJOVRID7W4S5KNK5UL7J", "length": 13767, "nlines": 99, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "गुन्हेगारांना पकडण्याच्या वेळेस पोलीस 'सायरन' वाजवत का जातात?", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nगुन्हेगारांना पकडण्याच्या वेळेस पोलीस ‘सायरन’ वाजवत का जातात\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nहा आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी आलेला प्रश्न आहे आणि मुख्य म्हणजे आपण सर्वजण आजही त्या उत्तराच्या शोधात आहोत. चित्रपटांमध्ये पाहताना किंवा काहीजणांनी प्रत्यक्षही अनुभव घेतला असेल की, एखाद्या गुन्हेगाराला पकडायचं म्हटलं की पोलीस गाड्या घेऊन निघतात, पण त्या गाडीवरचा सायरन मात्र सतत वाजत असतो.\nत्यामुळे आपल्या भोळ्या भाबड्या मनात हा प्रश्न साहजिकच उभा राहतो की, सायरन वाजवत गेल्याने गुन्हेगार सावध होत नसेल का तो पळण्याचा प्रयत्न करत नसेल का तो पळण्याचा प्रयत्न करत नसेल का त्याउलट जर हळूच जाऊन त्याची धरपकड करणे सोप्पे नाही का त्याउलट जर हळूच जाऊन त्याची धरपकड करणे सोप्पे नाही का तर मंडळी तुमची शंका रास्त आहे आणि पोलिसांना देखील या गोष्टीची कल्पना असते, मात्र तरीही ते सायरन बंद न करताच गुन्हेगाराला पकडायला जातात. चला तर पाहूया यामागे काय लॉजिक असते.\nतर मंडळी याचे मुख्य कारण हे आहे की, बऱ्याच वेळा होतं काय की पोलिसांना गुन्हेगाराची खबर मिळेपर्यंत गुन्हेगार तेथून निसटलेला असतो. त्यामुळे सायरनचा आवाज त्या भागातील नागरिकांना अलर्ट करतो आणि पोलिसांना देखील गर्दीतून मार्ग काढत लवकरात लवकर गुन्ह्याच्या ठिकाणी पोचण्यास मदत करतो.\nतसेच गुन्हेगारांना पकडण्यासाठी जाताना पोलिसांना अनेकदा सिग्नल तोडावे लागतात, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करावे लागते. अश्यावेळेस जर सायरन सुरु असेल तर नागरिकांच्या देखील लक्षात येते की, काहीतरी इमर्जन्सी असल्याकारणाने पोलीस घाई करत आहेत आणि ते स्वत: पोलिसांच्या गाडीला वाट करून देतात. याचमुळे त्यांच्या वाटेला कोणी मज्जाव करत नाही. अॅम्बूलन्सचं कसं, अगदी तसचं आहे हे\nअजून एक कारण हे सांगितलं जातं की, सर्वच गुन्हेगार हे काही सराईत नसतात, जे सराईत नसतात ते गुन्हेगार मनाने कमकुवत असतात. त्यामुळे पोलीस सायरनचा आवाज त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यात महत्त्वाचा ठरतो. अश्या वेळेस सराईत नसलेले गुन्हेगार पळण्यापेक्षा जवळच कुठेतरी आडोसा घेण्याचा प्रयत्न करतात आणि स्वत:हून पोलिसांच्या जाळ्यात अडकतात.\nखुद्द पोलीस खात्यामार्फत देखील सांगण्यात येते की, सर्वच गुन्हेगारांना पकडायला जाताना सायरन चालू ठेवला जात नाही. बऱ्याचदा गुन्हेगार कोण आहे, तो कितीवेळा पोबारा करण्यात यशस्वी झाला आहे, याबद्दल त्याची पार्श्वभूमी पाहून योजना आखली जाते आणि अतिशय शांतपणे, गुन्हेगाराला चाहूल लागू न देता अलगद त्याला जाळ्यात अडकवून जेरबंद केले जाते.\nकाय मिळालं ना या गहन प्रश्नामागचं लॉजिकल उत्तर चला तर मग आपल्या मित्रमंडळींसोबतही हा लेख जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांनाही ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यात मदत करा\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.\n← ह्यांच्या सौंदर्यावर भाळू नका, कारण ही सरोवर क्षणार्धात एखाद्याचा जीव घेऊ शकतात\nमृत्युनंतर बिल गेट्स जे काही करणार आहे ते प्रत्येक श्रीमंताला विचार करायला लावणारं आहे\n६०० मर्सिडीज कार आणि सोन्याच्या विमानाचा ‘सुलतान’\nगंगा नदीचं “सजीव” असणं, मोदींचं ‘स्वच्छता अभियान’ ह्याबद्दल प्रश्न विचारले म्हणून दोघांवर गुन्हा आणि अटक\nमाउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्या पोलिसाची चित्तथरारक कथा\nट्रम्प यांचा हा निर्णय भारतीय महिलांना महागात पडणार आहे\nशंकराचार्यजी, आमच्या स्त्रियांचा अपमान का करीत आहात\nह्या गेंड्याचा चेहरा अनेकांना उदास वाटतोय, त्यामागे एक चिंताजनक कारण आहे\n२०५० पर्यंत जगाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या आंधळी होऊ शकते\nबुर्ज खलिफा पेक्षाही लांब आणि हटके आकाराची इमारत न्युयॉर्क मध्ये उभी राहणार\nपहिला ‘इ-मेल’ ते पहिले ‘फेसबुक लॉग-इन’ : माहिती तंत्रज्ञानाचा रोमांचकारी प्रवास\nह्या मराठी योध्दयाने खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा पाया रचला\nविजय माल्यांची मिडीयाला उघड उघड धमकी\nवेबसिरीज : मनोरंजनाचा नवा डिजिटल रंगमंच\nपात्रता अन क्षमता असून ही अपयशी आहात ह्या १० गोष्टी कारणीभूत असू शकतात.\nमॉरीशसमध्ये भारतीय गुरुकुल, विद्यापीठ सुरु करण्याचा करार आणि काही आगळेवेगळे विक्रम\nSkyDeck: Plane च्या टपावर बसून जगाचा हवाई view \nकॅप्टन जॅक स्पॅरो परत येतोय ह्यावेळी खूप धम्माल घेऊन\nआपल्या आवडीचे हे १२ प्रसिद्ध लोक मृत्यूनंतर देखील पैसा कमावत आहेत\nव्लादिमिर पुतीनबद्दल 11 गमतीदार facts ज्या तुम्हाला माहिती नाहीयेत\nफेब्रुवारीमध्ये फक्त २८ दिवस असण्यामागचा ‘रोमनकालीन रंजक इतिहास’ जाणून घ्या\nशेजारील राष्ट्रांशी भारताचं नवं धोरण म्हणजे नव्याने ‘भारतवर्षाच्या’ निर्मितीची नांदी\nमहाभारतातील दोन क्रूर कौरव – दुर्योधन आणि दुष्यासन ह्यांच्या नावांमागच्या ‘कथा’\nट्रिपल तलाकचा पैगंबर कालीन इतिहास, शरिया मधील ४ नियम आणि मुस्लीम महिला\n“के तेरा हिरो इधर है” : वरूण धवन : जबरदस्त ताकदीचा ऑलराउंडर कलाकार\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3335849/", "date_download": "2018-04-25T22:24:44Z", "digest": "sha1:Z25FZZAZRSATZ36KPA7X5DXL54WJDOKD", "length": 2100, "nlines": 45, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "Jagdamba Guest House - लग्नाचे ठिकाण, कानपुर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nशाकाहारी थाळी ₹ 500 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 500 पासून\n1 हॉल 200 लोक\n1 लॉन 2000 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\n₹ 1,300/व्यक्ती पासून किंमत\n2 हॉल 200, 500 लोकांसाठी\nफोटो आणि व्हिडिओ 40\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/news/images/highlights-fifa-world-cup-2014-matches/251160", "date_download": "2018-04-25T22:45:29Z", "digest": "sha1:FU5YPDL7SQSJTQQ42DR6GV5M6UDNOJYB", "length": 8251, "nlines": 93, "source_domain": "zeenews.india.com", "title": "फिफा वर्ल्‍ड कप 2014 मधील सामन्यामधील झलक | 24taas.com", "raw_content": "\nफिफा वर्ल्‍ड कप 2014 मधील सामन्यामधील झलक\nअल्‍जीरिया विरुद्ध सामना जिंकल्यानंतर जर्मनीचे चाहते असे बेभान झालेत.\nस्वत:चा फोटो काढताना फुटबॉल चाहते.\nब्राझील आणि चिली सामन्याच्यावेळी पेनाल्‍टी शूटआऊटनंतर आनंद व्यक्त करताना ब्राझीलियन फॅन्‍स\nफ्रान्स आणि होंडुरास यांच्यामध्ये सामना सुरु असताना एकमेकांचा किस घेताना फ्रेंच जोडपे.\nअर्जेन्‍टीना आणि बोस्निया यांच्या दरम्यान फुटबॉल मॅचच्यावेळी अर्जेन्‍टीनाची चाहती\nअमेरिका आणि घाना दरम्यान सुरु असलेल्या सामन्याच्यावेळी जल्लोष साजरा करताना अमेरिकी टीमचे समर्थक\nस्‍पेन आणि चिली यांच्यातील चुसशीच्या सामन्यात मोठ्या स्क्रीनवर उत्सुकतेने आणि टेन्शनमध्ये सामना पाहाताना चाहते\nब्राझीलच्या स्‍ट्राइकर नेमारने दुसरा गोल केल्यानंतर त्याचे चाहते जल्लोष करताना.\nअर्जेंटीना आणि बोस्निया-हर्सेगोविना यांच्या दरम्यान बॉलवर नियंत्रण मिळवताना अर्जेंटीनाचा हूगो\nअर्जेंटीना आणि बोस्निया-हर्सेगोविना यांच्यातील सामन्या फाउल प्‍ले नंतर मैदानात पडलेला अर्जेंटीनाचा मेस्‍सी\nअर्जेंटीनाच्या मार्कोस रोजो या पिवळे कार्ड दाखवताना पंच\nब्राझीलमध्ये क्रोएशिया आणि मेक्सिको सामन्यादरम्यान मेक्सिकोचे चाहते.\nब्राझीलच्या नदालमध्ये वर्ल्‍ड कप सॉकरच्या ग्रुप एमध्ये मेक्सिको आणि कॅमरून यांच्यातील सामना पाहताना क्रीडाप्रेमी\nपाहा जगातील आश्चर्यचकित करणारी ठिकाण\nवीरे दी वेडींगच्या ट्रेलर लॉन्चला करिना, सोनमचा हटके अंदाज...\nअमजद अली खान, आशा भोसले,अनुपम खेर यांंना यंदाचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nराजस्थानला सनसनाटी विजय मिळवून देणारा गौतम, लिलावात मिळालेली किंमत ऐकून थक्क व्हाल\nबर्थडे स्पेशल : ८ वर्षात ६ सुपरहिट सिनेमे देणारा हिरो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/skt-hotel-lite/", "date_download": "2018-04-25T22:11:48Z", "digest": "sha1:NU4EJGTLBA42PMEEXCMDGB7MOTWMHKWG", "length": 7188, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: जून 7, 2017\nसानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल मेनू, एक कॉलम, उजवा साइडबार, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, दोन कॉलम\n5 पैकी 2.5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3571631/", "date_download": "2018-04-25T22:24:55Z", "digest": "sha1:ZGZVYFER5MXI5AH6SOGS4UFIDRR6QY4E", "length": 2429, "nlines": 82, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील साडी ANKIT Sarees चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 20\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3572037/", "date_download": "2018-04-25T22:25:56Z", "digest": "sha1:MAH2755TTAH6IL366UNZQOTDIPXQTL3T", "length": 2349, "nlines": 73, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील साडी PG Sarees and Mens Wear चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 16\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/e-edit-news/isis-connection-with-california-attack-1167724/", "date_download": "2018-04-25T22:07:15Z", "digest": "sha1:B2DCDR6URDCHHT6VBWFP5TVPZ3HZBA5D", "length": 17042, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तोल साधण्याची लढाई | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nइस्लामविरोध, मुस्लिमद्वेष आणि दहशतवादास विरोध यांत फरक आहे\nविचारांचे ‘विखारीकरण’ झालेले होते हे खरे, एवढेच ओबामा म्हणाले आणि यावर उपाय काय, हे सांगू लागले.\nकॅलिफोर्निया राज्यातील सान बर्नाडिनो येथे १४ जणांचे हत्याकांड हा इस्लामी दहशतवादच, अशी खात्री पटू लागली असताना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेले भाषण मुत्सद्देगिरीची चमक दाखविणारे आहे. औपचारिकपणे आणि शनिवारी संध्याकाळसारख्या अगदी मोक्याच्या वेळी चित्रवाणीवरून प्रसारित झालेल्या या १३ मिनिटांच्या भाषणात काहीच नवीन काहीच नव्हते, ही टीका वरवरची किंवा उथळ आहे. हत्याकांड घडविणाऱ्या जोडप्यातील महिलेने ‘इस्लामिक स्टेट’च्या संपर्कात असल्याचा मजकूर फेसबुकवर आदल्याच दिवशी लिहिला होता हे उघड झाल्यानंतर, आयसिस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया – किंवा अमेरिकी रूढ लघुरूप ‘इसिल’- इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेवान्त) चा प्रवेश अमेरिकेत झाला की कसे, हे अमेरिकी तपासयंत्रणांनी स्पष्ट केलेले नाही. तपासाच्या मधल्या टप्प्यावर ओबामांनी केलेल्या भाषणात, हत्याकांड घडविणाऱ्यांना इस्लामी दहशतवादी ठरवून टाकणे आत्ताच शक्य नाही याची जाणीव ठेवलेली होती. ते इस्लामी दहशतवादी असले अथवा नसले, तरी तशा दहशतवादी विचारांचा पगडा त्यांच्यावर होता, त्यांच्या विचारांचे ‘विखारीकरण’ झालेले होते हे खरे, एवढेच ओबामा म्हणाले आणि यावर उपाय काय, हे सांगू लागले.\nया उपायांचे दोन भाग ओबामांनी केले. पहिला भाग आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आणि प्रत्यक्ष दहशतवादय़ांना संपविण्याचा, तर दुसरा देशांतर्गत. सीरियात अमेरिकी सैनिक पाठविण्याऐवजी तिथे असलेल्या आणि आयसिसविरुद्ध लढणाऱ्यांना प्रशिक्षण आणि तांत्रिक मदत देण्याचे धोरणच अमेरिका कायम राखील असे पहिल्या भागातून स्पष्ट झाले. अमेरिकी सैनिक परभूमीवर गुंतून पडणे हेच आयसिसला हवे आहे, असा इशारा ओबामांनी जाहीरपणे दिला त्याचा रोख मात्र अमेरिकेतील युद्धखोरांवर आणि टीकाकारांवर होता. दहशतवादाचा बीमोड करूच, पण अमेरिकनांनी इस्लामशी आपला लढा नसून दहशतवादाशी आहे हेही ओळखले पाहिजे, असा आग्रह ओबामांनी मांडलाच. शिवाय, विखारीकरण रोखण्यासाठी काय केले पाहिजे, याचीही रूपरेषा दिली. ‘आयसिस’सारख्या अल-काइदाप्रणीत गटांची विखारी विचारधारा नाकारलीच पाहिजे, इस्लामी विद्वानांनी केवळ हिंसक घटनांचा निषेध करण्यावर न थांबता इस्लामचे जे विरूपीकरण या गटांनी चालविले आहे त्याचा विरोधही करत राहिले पाहिजे. धर्मसहिष्णुता, परस्परांचा आदर आणि मानवप्रतिष्ठा या तत्त्वांविरुद्ध इस्लाम कधीच नाही, हे दाखवून दिले पाहिजे, असे ओबामा म्हणाले. हे जगभरच्या मुस्लिमांचे काम आहेच, परंतु मुस्लिमांबाबत अमेरिकेत तरी भेदभाव कधीही केला जाणार नाही याची खात्री देणे सर्व अमेरिकनांचे काम आहे, असे ओबामांचे म्हणणे आहे.\nइस्लामविरोध, मुस्लिमद्वेष आणि दहशतवादास विरोध यांत फरक आहे. ओबामांनी अमेरिकनांचा विरोध फक्त दहशतवादालाच राहील, याची जाहीर ग्वाही देताना जगभरच्या मुस्लिमांना आवाहन करण्याखेरीज अमेरिकनांनाही समता पाळण्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. हा समतोल यापूर्वी जर्मनीच्या अँगेला मर्केल यांनी साधला होता. जर्मनीत कुर्द आणि अन्य निर्वासितांना आश्रय देतानाच, मुस्लिमद्वेष वाढणार नाही हे मर्केल यांनी स्पष्ट केले होते. ती समतोल साधण्याची लढाई आपणही लढतोच आहोत, हे ओबामांनीही आता जाहीर केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफिफा विश्वचषकासाठी माजी पदाधिकाऱ्याला लाच दिल्याचा आरोप\nजिया खान आत्महत्येप्रकरणी ‘एफबीआय’कडून मुंबई पोलीसांना मदतीची विचारणा\nराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपाबाबत ओबामांना कल्पना-ट्रम्प\nअरबी भाषेत संवाद साधल्याने विद्यार्थ्याला विमानातून उतरवले\nदहशतवादी दाम्पत्याच्या फोनचे हॅकिंग करण्यात एफबीआय यशस्वी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/pv-sindhu-loses-to-nozomi-okuhara-in-a-thriller-settles-for-silver-268375.html", "date_download": "2018-04-25T22:02:43Z", "digest": "sha1:SOX7NE4OVUECYGUMSA76SBIEFKFX3MOZ", "length": 10897, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पी. व्ही. सिंधूला वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nपी. व्ही. सिंधूला वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक\nया रोमांचक फायनलमध्ये शेवटपर्यंत सिंधू लढली. गेमममध्ये अनेकदा सिंधूनं आघाडी घेतली. ओकुहारा तिच्यापेक्षा जास्त थकलेलीही वाटली. पण शेवटच्या क्षणी सामना ओकुहाराच्या बाजूनं गेला आणि तिचा विजय झाला.\n27 आॅगस्ट : बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पी.व्ही.सिंधूला रौप्य पदकावर सामाधान मानाव लागलंय. अत्यंत चिरशीच्या सामन्यात जपानच्या नोजोमी ओकुहारानं सिंधूचा 21-19, 20-22, 22-20 असा पराभव केला.पहिल्या सेटमध्ये सिंधूनं आघाडी घेतली होती. पण ती आघाडी भरुन काढत ओकुहारानं पहिला सेट जिंकला.\nत्यानंतर दुसरा सेटही अत्यंत चुरशीचा झाला. आणि दुसरा सेट जिंकत सिंधूनं सामना तिसऱ्या लेटपर्यंत खेचला. तिसरा सेटमध्ये दोघीही थकलेल्या वाटत होत्या. तिसऱ्या सेटमध्ये क्षणाक्षणाला आघाडी बदलत होती. शेवटच्या काही क्षणात सिंधूनं 19-17 अशी आघाडी घेतली होती.\nसिंधूनं गोल्ड मेडल पटकावणार असं वाटत असताना. ओकुहारानं पहिले बरोबरी साधली आणि नंतर सामन्यासह गोल्ड मेडल पटकावलं.पी.व्ही सिंधूच्या आक्रमक खेळाला ओकुहारानं तितक्याच चिकाटनं उत्तर दिलं.त्यामुळे सुवर्णपदकाच्या जवळ गेलेल्या सिंधूला, रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या अगोदर सिंधूनं दोनवेळा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/development-of-hospital-2/", "date_download": "2018-04-25T21:54:35Z", "digest": "sha1:YOCZ57TCWTA4CJCCPAL7S7AZHPUAMTHP", "length": 5843, "nlines": 108, "source_domain": "abdulsattar.in", "title": "उपजिल्हा रुग्णालयाचा विकास | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nसिल्लोड येथे खाजगी दवाखान्या प्रमाणे सूसज्ज रूग्ण सेवा व तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहे. गरीबांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी या रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी मा.आ. अब्दुल सत्तार यांचे योगदान आहे. पुर्वी येथे ५० बेडची सुविधा होती. ही सुविधा अपुर्ण पडत असल्याने मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातुन नवीन ५० बेड मिळाले आहे. हे रूग्णालय आता शंभर बेडचे झाले आहे. त्या सोबत ट्रामा सेंटर, रूग्णवाहिका व तज्ञ डॉक्टर व कर्मचारी मिळाले आहेत. या सोयींमुळेच शहर व ग्रामीण भागातील नागरीक मोठ्या प्रमाणात येथे उपचारासाठी येतात. आरोग्याच्या दृष्टीकोणातून सद्याची जवळ असलेली सा.बा. विभाग स्तलांतरीत करून येथे २०० बेडची क्षमता असलेले वाढीव आरोग्य सुविधा व इमारत उभारण्यात येईल. यामध्ये सी.टी. स्कॅन, अतिव दक्षता कक्ष, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, एम.एम.आर. व सर्वच अत्याधुनिक आरोग्य सुविधा असतील.\nउपजिल्हा रुग्णालयाला लागुण असलेली नियोजित इमारतीची जागा.\n← मायनॉरीटी के लिए घर\n1 करोड़ के विकास कार्य जल्द ही सिल्लोड शहर में शुरू हो जाएगा →\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3571671/", "date_download": "2018-04-25T22:29:34Z", "digest": "sha1:OOESOAZROKI3VUAHWFXU2H2U4PJBMGP6", "length": 2141, "nlines": 49, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील साडी Shree Sati Sarees चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 5\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/vastu-tips-117111000014_1.html", "date_download": "2018-04-25T21:59:45Z", "digest": "sha1:N3VIQGMGWXL4R4IH5OTWBDGNZYHBTSK5", "length": 11061, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अशा जागेवर असेल ऑफिस किंवा दुकान तर होते धनवर्षा, बघा कसे... | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअशा जागेवर असेल ऑफिस किंवा दुकान तर होते धनवर्षा, बघा कसे...\nजर तुम्ही दिवस रात्र मेहनत करत असाल आणि त्यानंतर देखील तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमचा व्यवसाय उत्तमरीत्या चालत नसेल तर याचे एक कारण तुमची जमीन देखील असू शकते. वास्तू शास्‍त्रानुसार ज्या जागेवर तुमचे व्यावसायिक प्रतिष्ठान आहे आणि ती जागा दोषपूर्ण असेल तर तुम्हाला तुमच्या मेहनत आणि\nयोग्यतेनुसार लाभ मिळत नाही. म्हणून व्यवसाय किंवा फॅक्टरी स्थापित करण्याअगोदर जमिनीची योग्य चाचणी करून घेणे गरजेचे आहे.\nवास्तू विज्ञानानुसार अशा जागेवर फॅक्टरी उभारायला पाहिजे ज्या जागेत ओलावा असेल. शुष्क, बंजर आणि उबड खाबड जागा फॅक्टरीसाठी योग्य नाही आहे. अशा जागेवर फॅक्टरी लावल्याने नेहमी अडचण येत राहते. ज्या जागेवर फॅक्टरी स्थापित करत आहात, त्याचा आकार देखील फार महत्त्व ठेवतो.\nव्यावसायिक प्रतिष्ठानासाठी वर्गाकर आणि आयताकार जमीन शुभ असते. अशी जागा जी पुढून चौरस असेल आणि पाठीमागून अरुंद असते किंवा ज्या जमिनीचा उत्तर पूर्वी भाग मोठा असतो, ती देखील फॅक्टरी आणि व्यावसायिक प्रतिष्ठानासाठी लाभप्रद असते. इतर आकाराची जमीन व्यवसायासाठी हानिप्रद असते.\nव्यावसायिक फायद्याच्या दृष्टीने पूर्वोत्तर दिशेत मुख्य दार उत्तम असत. पूर्वोत्तर दिशेत मुख्य दार बनवण्यात त्रास होत असेल तर\nईशान कोपर्‍यात मुख्य दार बनवू शकता. यामुळे कर्मचार्‍यांसोबत चांगले संबंध राहतात, ज्याने त्यांचा पूर्ण साथ मिळतो.\nवास्तू विज्ञानानुसार आग्नेयमुखी दार व्यवसायासाठी चांगला नसतो. यामुळे सतत अडचण येत राहते. कर्मचार्‍यांसोबत ताण तणाव निर्माण होतो.\nजेव्हा अचानक खिशातून पडायला लागतात पैसे तर मिळतात हे शुभ संकेत\nवास्तूच्या या पाच कारणांमुळे दूर होऊ शकतात तुमच्या सर्व अडचणी\nज्या घरात असतात ह्या 5 वस्तू, तेथे असते नेहमी दरिद्री\nवास्तू : घरात नसावे तळघर, जाणून घ्या त्याचे हे नुकसान\nदक्षिण- पूर्वीकडे बेडरूम असल्यास हे करा...\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nana-patole-on-khadse-injustics-newsroon-charcha-269782.html", "date_download": "2018-04-25T21:50:47Z", "digest": "sha1:S6MLJ72P7PKRCSIMFZKZJXJZGF4YJLPP", "length": 14380, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'मेहता आणि खडसेंना वेगळा न्याय का?' - पटोलेंचा भाजपला घरचा आहेर", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\n'मेहता आणि खडसेंना वेगळा न्याय का' - पटोलेंचा भाजपला घरचा आहेर\nएकनाथ खडसेंवर पक्षांतर्गंत अन्यायावरून खा. नाना पटोलेंनी आज पुन्हा भाजपला घरचा आहेर दिला आहे. 'प्रकाश मेहता आणि एकनाथ खडसेंसाठी वेगळा न्याय का' असा थेट सवाल त्यांनी पक्षनेतृत्वाला केलाय. खडसेंबाबत ज्येष्ठ नेत्यांनी विचार करण्याची गरज असल्याचंही अपेक्षाही नाना पटोलेंनी व्यक्त केली. भाजपचे खासदार नाना पटोले यांनी थेट मोंदीवर टीका केल्याने ते चर्चेत आलेत. यापार्श्वभूमीवरच आयबीएन लोकमतने त्यांनी 'न्यूजरूम' चर्चेत आमंत्रित केलं होतं.\nमुंबई, 13 सप्टेंबर : एकनाथ खडसेंवर पक्षांतर्गंत अन्यायावरून खा. नाना पटोलेंनी आज पुन्हा भाजपला घरचा आहेर दिला आहे. 'प्रकाश मेहता आणि एकनाथ खडसेंसाठी वेगळा न्याय का' असा थेट सवाल त्यांनी पक्षनेतृत्वाला केलाय. खडसेंबाबत ज्येष्ठ नेत्यांनी विचार करण्याची गरज असल्याचंही अपेक्षाही नाना पटोलेंनी व्यक्त केली. भाजपचे खासदार नाना पटोले यांनी थेट मोंदीवर टीका केल्याने ते चर्चेत आलेत. यापार्श्वभूमीवरच आयबीएन लोकमतने त्यांनी 'न्यूजरूम' चर्चेत आमंत्रित केलं होतं. त्यांनीही 'आयबीएन लोकमत'च्या अनेक थेट प्रश्नांना अगदी बेधडकपणे उत्तरं दिली. यावेळी त्यांनी आपण मुख्यमंत्र्यांचे मित्र असल्याचं सांगतानाच सरकारच्या अनेक शेतकरी विरोधी निर्णयावर अगदी निडरपणे आसूड ओढले.\n'शेतकऱ्यांना सरकारने त्वरीत सरसकट कर्जमाफी करावी', ही मागणी पटोलेंनी पुन्हा लावून धरली तसंच सरकार चुकलं तर मी यापुढेही सरकारविरोधात बोलणारच, शेतकऱ्यांची चेष्टा होत असेल तर शांत बसणार नाही, माझं काही चुकत असेल, शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जायला आपण तयार आहोत. असं सांगायलाही पटोले विसरले नाहीत. पटोलेंचं हे बेधडक विधान थेट पक्षनेतृत्वाला आव्हान असल्याचं बोललं जातंय. पंतप्रधानांसोबतच्या खासदारांच्या बैठकीत आपण लोकहिताचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर ते आपल्यावर चिडल्याचंही त्यांनी यावेळी प्रांजळपणे कबुल केलं. मंत्री चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या चुकीच्या विधानांचाही यावेळी खरपूस समाचार घेतला.\nपंतप्रधान मोदी आणि प्रफुल पटेल यांच्या जवळकीबद्दल प्रश्न विचारताच, प्रफुल पटेल हे मागच्या दाराने येणारे खासदार आहेत, अशी बोचरी टिप्पणी करत त्यांनी त्यांच्यासंदर्भात अधिकचं बोलणं टाळलं. तसंच मुख्यमंत्री आणि मी एकाचवेळी राजकारणात आलो असल्याने आम्ही चांगले मित्र आहोत. त्यामुळे त्यांच्याबाबत आकस ठेवण्याचा प्रश्नच येत नाही, ते चुकले तर मी बोलणारच पण म्हणून मी काही त्यांच्याविरोधात काही कटकारस्थान करतोय, असा त्याचा अजिबात अर्थ होत नाही, असा खुलासाही नाना पटोलेंनी यावेळी केला. गडकरींनीच मला भाजपात आणल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. भविष्यात भाजपने कारवाई केली तर काँग्रेस अथवा राष्ट्रवादीत जाणार का असं विचारताच त्यांनी मी जनता हाच माझा पक्ष असल्याचं सूचक उत्तर देत आपल्या पुढच्या राजकारणी दिशाही स्पष्ट केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: eknath khadsenana patolepm modiनाना पटोलेन्यूजरूम चर्चापंतप्रधानभाजपमुख्यमंत्री\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\nआसाराम 10 हजार कोटींचा मालक काय होणार आता या संपत्तीचं\nआसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A5%A9", "date_download": "2018-04-25T22:22:38Z", "digest": "sha1:DCDSZUQY5F45F4FVNW5ZB2O2EKF2GCOZ", "length": 5491, "nlines": 194, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ५०३ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ५ वे शतक - ६ वे शतक - ७ वे शतक\nदशके: ४८० चे - ४९० चे - ५०० चे - ५१० चे - ५२० चे\nवर्षे: ५०० - ५०१ - ५०२ - ५०३ - ५०४ - ५०५ - ५०६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ५०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ६ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ नोव्हेंबर २०१७ रोजी ०१:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3505767/", "date_download": "2018-04-25T22:25:26Z", "digest": "sha1:GMBQDASS7K6VPIP4ZQ3NB6AMX4Z2Q6HK", "length": 2004, "nlines": 47, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील स्टायलिस्ट Perfect Point Kanpur चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 5\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://maharashtradeshi.blogspot.in/2012/", "date_download": "2018-04-25T21:45:20Z", "digest": "sha1:ZWZZN2SWLJ3PZ2TK6AOFCLLXEQZA3AA3", "length": 32758, "nlines": 245, "source_domain": "maharashtradeshi.blogspot.in", "title": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...: 2012", "raw_content": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nबहु असोत सुंदर संपन्न ती महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....\nमाझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...\nगोदावरीचे उगमस्थान म्हणून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ओळखले जाते. इथेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग वसलेले आहे. त्र्यंबकेश्वर जवळच्या ब्रम्हगिरी पर्वतावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. या विषयी माझ्या या ब्लॉगवर मी आधीच एक पोस्ट केलेली आहेच. परंतु, ब्रम्हगिरीचे इतिहासात गड-किल्ला म्हणून स्थान अधोरेखित केले नव्हते. म्हणूनच ही पोस्ट करत आहे.\nइ.स. १२७१ - १३०८ त्र्यंबकेश्वर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरावर देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. मोगल इतिहासकार किल्ल्याचा उल्लेख नासिक असा करतात. पुढे किल्ला बहमनी राजवटीकडे गेला. तिथून पुढे तो अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला. इ.स. १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड करून हा किल्ला व आजूबाजूचा परिसर जिंकला. मोगल राजा शाहजान याने ८ हजाराचे घोडदळ हा परिसर जिंकण्यासाठी पाठवले. इ.स. १६३३ मध्ये त्रिंबक किल्ल्याचा किल्लेदार मोगलांकडे गेला. इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजांचा माहुली येथे पराभव झाल्यावर त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली केला. इ.स. १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने त्रिंबक किल्ला जिंकून घेतला.\nइ.स. १६८७ मध्ये मोगलांच्या अनेक ठिकाणी आक्रमक हालचाली चालू होत्या. याच सुमारास मोगलांचा अधिकारी मातबर खान याची नासिक येथे नेमणूक झाली. १६८२ च्या सुमारास सुमारास मराठ्यांची फौज गडाच्या भागात गेल्याने खानजहान बहाद्दरचा मुलगा मुझ्झफरखान याला मोगली फौजेत नेमण्यात आले. याने गडाच्या पायथ्याच्या तीन वाड्या जाळून टाकल्या. १६८३ च्या फेब्रुवारी महिन्यात राधो खोपडा हा मराठा अनामतखानाकडे जाऊन मराठयांना फितुर झाला. त्याच्यावर बादशाही कृपा झाली, तर तो मोगलांना त्रिंबकगड मिळवून देणार होता. या राधो खोपड्याने त्रिंबक किल्ल्याच्या किल्लेदाराला फितुर करण्याचा प्रयत्न केला, पण किल्लेदार त्याला वश झाला नाही. तो संभाजी महाराजांशी एकनिष्ठ राहिला. राधो खोपड्याचे कारस्थान अयशस्वी झाल्यामुळे त्याला मोघलांनी कैद केले. पुढे १६८४ मध्ये नोव्हेंबर महिन्यात अकरमतखान आणि महमतखान यांनी त्रिंबकगडाच्या पायथ्याच्या काही वाडया पुन्हा जाळल्या व तेथील जनावरे हस्तगत केली. १६८२ आणि १६८४ मध्ये मोगलांनी किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला, पण तो फसला. इ.स. १६८८ मध्ये मोगल सरदार मातबरखानाने ऑगस्ट महिन्यात किल्ल्याला वेढा घातला. त्याने औरंगजेबाला पत्र पाठविले आणि त्यात तो म्हणतो, ’‘त्र्यंबकच्या किल्ल्याला मी सहा महिन्यांपासून वेढा घातला होता किल्ल्याभोवती मी चौक्या वसविल्या आहेत. सहा महिन्यांपासून किल्ल्यामध्ये लोकांचे येणे जाणे बंद आहे. किल्ल्यामध्ये रसदेचा एकही दाणा पोहोचणार नाही याची व्यवस्था मी केली आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक हवालदील होतील आणि शरण येतील’’. [संदर्भ: ट्रेक क्षितीज़.कॉम]\nकिल्ला म्हणावा असे या ठिकाणी फारसे अवशेष दिसून येत नाहीत. गोदावरी व त्र्यंबकेश्वराच्या भाविकांच्या गर्दीमुळे या ठिकाणी बऱ्यापैकी वर्दळ दिसून येते. प्राचीन किल्ला म्हणून या ठिकाणी फार भेटी दिल्या जात नाहीत. तसं पाहिलं तर त्र्यंबक पर्वतांची ही रांग अत्यंत भक्कम कड्यांनी बनलेली आहे. किल्ल्यावरील परिसरही विस्तीर्ण आहे. गडमाथ्यावरून पूर्वेकडे नाशिकचा रामशेज, भोरगड तर पश्चिमेकडे हरिहर किल्ला स्पष्ट दिसून येतो. हरिहर व भास्करगडांची रांग त्र्यंबक उतरून पार करता येते, असे कुठेतरी वाचलं होतं. पण वाट मात्र सापडली नाही. किल्ल्याच्या पायऱ्या ह्या कातळात कोरलेल्या आहेत. येथुन पावसाळ्यात गड चढत जाणं म्हणजे एक प्रकारचे थ्रीलच असते गडमाथ्यावरील पठारावर किल्ल्यातील सैनिकांना राहण्यासाठी ज्या जागा बनविल्या गेल्या होत्या, त्यांचे केवळ अवशेषच पाहायला मिळतात...\nत्र्यंबक वरील गडाचे अवशेष\nसमोर दिसणारा हरिहर किल्ला\nकिल्ल्याच्या मागच्या बाजूस गंगा-गोदावरी मंदिर\nलेबल्स किल्ला, गड, त्र्यंबक गड, त्र्यंबकेश्वर तालुका, नाशिक जिल्हा, ब्रह्मगिरी\nनाशिक व सिन्नर यांना जोडणाऱ्या ’नाशिक-पुणे’ राष्ट्रीय महामार्गावर हा छोटा घाट आहे. नाशिकपासून २२ तर सिन्नरपासून हा ६ किमी अंतरावर आहे.\nलेबल्स घाट, नाशिक जिल्हा, मोहदरी घाट, सिन्नर तालुका\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरेकडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहेत, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असेही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा नाशिक-दिंडोरी रस्त्यावर ही लेणी आहेत. हे दोन्ही रस्ते गुजरात कडे जाण्याचे मार्ग आहेत. नाशिक शहरातून ह्या चामर लेणी टेकडीचे सहज दर्शन होते. टेकडीच्या पायथ्यास म्हसरूळ गावी श्री पारसनाथ मंदिर १९४२ साली बांधले आहे. या लेण्यांना तीर्थराज गजपंथ असेही संबोधले जाते. पायथ्यापाशीच क्षेमेंद्र किर्ती यांची समाधीही आहे. ही लेणी साधारणत: ४०० फूट उंचीवर आहेत व वरती जाण्यासाठी ४३५ पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्या चढून गेल्यावर इंद्र व अंबिका देवीच्या मूर्त्या प्रथम दर्शनी पडतात. पुढे साडे तीन फुट उंचीची परसनाथाची मूर्ती आहे. ही लेणी अकराव्या शतकात बांधली असून जैनांच्या पवित्र तिर्थांपैकी एक आहेत. इथे अनेक जैन संतांचे श्वेत चरण पाहायला मिळतात.\nयाच टेकडीवर चांभार लेणी नावाच्या लेण्याही अस्तित्वात आहेत. मुख्य मंदिरात भगवान महावीरांची भव्य मूर्ती पाहावयास मिळते. या टेकडीवरून संपूर्ण नाशिकचे दर्शनही घेता येते. दिंडोरी की पेठ रोडवरून येथे यायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. खरं तर नाशिक-पेठ रस्त्यावरूनच इथे यायला मुख्य रस्ता आहे. निमाणी बस स्थानकावरून बोरगड बस इथे येते. शिवाय तिवली फाटा येथे येणारी बसही ’गजपंथ’ वरूनच जाते. आमचा प्रवास हा रामशेज किल्ल्यावरून येथवर पायीच झाला होता. चामर लेणींच्या मागेच रामशेज किल्ला नज़रेस पडतो. इथुन पायी अंतर सात-आठ किलोमीटर असावे. एकाच दिवसांत दोन्ही ठिकाणी भेटी देता येतात.\nमहावीरांची चार दिंशांची मुख असणारी मू्र्ती\nलेबल्स चामर लेणी, जैन, टेकडी, नाशिक शहर, मंदीर, लेणी\nनाशिक जिल्हा हा बहुतांशी सातमाळच्या पर्वतरांगेत येतो. येथील काही तालुक्यांमध्ये डोंगर हा अगदीच विरळा असल्याचे दिसून येते. त्यातीलच एक निफाड तालुका होय. महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया मानला जाणारा निफाड हा एक सधन प्रदेश आहे. परंतु, या ठिकाणी डोंगरदऱ्यांची अगदीच वानवा आहे. लोणजाई टेकडी हा एकमेव उंच प्रदेश निफाड तालुक्यात येतो. पहाडांची संख्या कमी असल्यानेच या प्रदेशाला नि-पहाड अर्थात निफाड असे संबोधले जाते, असे येथील रहिवासी सांगतात.\nनिफाड तालुक्यातील नैताळे हे नाशिक-औरंगाबाद मार्गावरील एक छोटे गांव आहे. येथुन सुमारे दोन किलोमीटर अंतरावर लोणजाई टेकडी आहे. नैताळे पासून जवळ असली तरी प्रशासकिय दृष्टीने ती विंचुर या गावाच्या हद्दीत येते. विंचुर हे तालुक्यातील एक मोठे गांव असुन तेही याच महामार्गावर आहे. लोणजाई फारसे उंच नाही. निफाडच्या दृष्टीने ते तसे उंचच मानावे लागेल. या टेकडीवर गेल्यावर आजुबाजुचा पूर्ण सपाट परिसर दिसून येतो. दूरदूर पर्यंत कोणताच पर्वत दिसून येत नाही. त्यामुळे परिसरातुन अनेकजण येथे फिरायला येतात. नैताळे व विंचुर अश्या दोन्ही ठिकाणाहून इथे पोहोचता येते. वरपर्यंत गाडीही जाऊ शकते. टेकडीच्या माथ्यावर लोणजाई देवीचे मंदीर आहे. आधी ते छोटे होते व आता त्याचा जिर्णोद्धार होऊन ते भव्य करण्यात आलेले आहे. दरवर्षी येथे नित्यनेमाने देवीचा उर्सव भरतो. या पहाडावर काही गुंफाही आहेत. पावसाळ्यात छोटीशी सैर करण्यास येथे परिसरातील लोक प्राधान्य देतात. संपूर्ण परिसराचे छान दर्शन या टेकडीवरून होते. एक तासाची हिवाळी वा पावसाळी सफर करण्यासाठी येथे जाण्यास काहीच हरकत नसावी.\nरस्त्यावरून दिसणारी लोणजाई टेकडी\nलोणजाई मंदीर बांधकाम अवस्थेत\nलेबल्स टेकडी, नाशिक जिल्हा, निफाड तालुका, मंदीर, लोणजाई टेकडी\nबगिचा, उद्यान, सर्पोद्यान, मत्स्यालय, प्राणिसंग्रहालय अशी सर्वच मांदियाळी एकाच ठिकाणी असणारी खूप कमी ठिकाणे महाराष्ट्रात आहेत. राज्यातील महानगरपालिकांनी त्यासाठी सोयही केलेली आहे. मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या औरंगाबाद शहरात असणारे व महापालिकेने तयार केलेले सिद्धार्थ उद्यान हे एक मोठे ठिकाण आहे. बगिचा, उद्यान, सर्पोद्यान, मत्स्यालय, प्राणिसंग्रहालय अशी सर्वच स्थळे सिद्धार्थ उद्यानात पाहायला मिळतात.\nऔरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला लागूनच महापालिकेने हे उद्यान उभे केले आहे. दोन्हींची भिंत एकच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे या ठिकाणाला पोहोचणे अगदी सोपे आहे. सुट्टीच्या दिवशी इथे मोठी गर्दी पाहायला मिळते. औरंगाबाद शहरातील नागरिक सुट्टी कुटंबासोबत घालवण्यासाठी या उद्यानाला भेट देतात. शिवाय जिल्ह्यातील अनेक शाळांच्या सहलीही इथे भेट देताना दिसत आहेत. उद्यानात प्रवेश केल्याबरोबरच भगवान गौतम बुद्धांची मोठी मूर्ती समोर दृष्टीस पडते. यावरूनच उद्यानाला सिद्धार्थ उद्यान असे नाव का दिले याचे उत्तर मिळते. मूर्तीच्या आजुबाजूच्या परिसरात बागबगिचा फुलविण्यात आला आहे. शिवाय मोठे गवती लॉन्सही आहेत. डाव्या बाजुने गेल्यास प्रथम मत्स्यालय दृष्टीस पडते. अनेक नाना प्रकारचे मासे इथे पाहायला मिळतात. मुख्य उद्यानाबरोबरच मत्स्यालय व प्राणिसंग्रहालयात प्रवेश मिळाविण्यासाठी वेगळी प्रवेश फी द्यावी लागते, हे विशेष सर्पोद्यानासाठी मात्र प्रवेश शुल्क नाही. प्रत्येक सर्पोद्यानात दिसतात तसे सुस्त झालेले साप याही उद्यानात पाहायला मिळाले. पण, विविध प्रकारचे साप पाहून आपली ज्ञानवृद्धी होते, याचेच समाधान मानावे. भारतातील सर्व मुख्य जातीतील साप इथे पाहायला मिळतात. उद्यानात सर्वात शेवटी प्राणिसंग्रहालय आहे. उद्यानातील सर्वात मोठा भाग इथेच व्यापला गेलेला आहे. वाघ, सिंह व बिबट्याबरोबरच अनेक रानटी प्राणी येथे दृष्टीस पडतात. त्यांना मुक्त संचार करता यावा म्हणून पिंजऱ्यांचे क्षेत्रफळ अधिक करण्यात आले आहे.\nऔरंगाबाद शहरात कधी जाणे झाल्यास इथे भेट देण्यास हरकत नसावी.\nलेबल्स उद्यान, औरंगाबाद शहर, प्राणिसंग्रहालय, मत्स्यालय, सर्पोद्यान\nदक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी\nदक्षिणगंगा म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर ह...\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरे कडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहे त, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असे ही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा ना...\nतोरणा: एक थरारक प्रवास\nढगांत हरविलेला तोरणा छत्रपति शिवाजीराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या ह्या ओळखीशि...\nमहाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे हे अभयारण...\nनाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी न...\nचामर लेणी / चांभार लेणी\nदुर्ग साहित्य संमेलन (1)\nदै. दिव्य मराठी (8)\nमाझी ज्ञानेश्वरी - ज्ञानेश्वरी... आमच्या कन्येचं १४ वर्षांपूर्वी ठरविलेलं नाव. संत ज्ञानेश्वरांची भावार्थदिपिका वाचली तेव्हाच ठरवलं, माझ्या मुलीचं नाव ’ज्ञानेश्वरी’ ठेविल. चौ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन... यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/category/resolutions-mr/", "date_download": "2018-04-25T21:57:14Z", "digest": "sha1:VIVLBHYR36SG3DQAAA73P2P27LL7G3AX", "length": 13980, "nlines": 138, "source_domain": "abdulsattar.in", "title": "संकल्प | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nसिल्लोडच्या आठवडी बाजाराचे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे. जवळपासच्या ६० कि.मी. अंतरावरील सर्वात मोठा आठवडी बाजार सिल्लोड येथे भरतो. सध्याच्या जागेवर बाजारात खरेदी-विक्री करणार्यांना जागा कमी पडत आहे. यामुळे बाजाराच्या दिवशी शहरात सर्वत्र कोंडी होते. यामुळे आठवडी बाजार स्थलांतरीत करून तेथे सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील. यासाठी नवीन विकास आराखड्यामध्ये सर्व्हे नं. १२२, १२३ मध्ये ५ …\nबेघरांना मिळणार सुंदर घरे\nसिल्लोड शहराची मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. इतर भागातील नागरीक नोकरी व व्यवसाया निमित्त येथे स्थायीक होत आहे. सामान्य माणसांना प्लॉट घेवून घरे बांधन शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येक बेघरांना हक्काचे घर लाभावे म्हणून हिंदू दलीत बांधवांसाठी खास योजनाबद्ध आराखडा बनविण्यात आला आहे. यासाठी सर्वे नं. ७५ व २९५ मध्ये गरीबांना घरे बांधण्यासाठी आरक्षण मंजूर …\nशिक्षण व स्विमींग पुल\nशिक्षणाचा विकास सिल्लोड नगर परिषद हद्दीतील सर्व एक ते दहा पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळा नगर परिषदेच्या ताब्यात घेण्यात येईल. जेणे करुन या शाळेंवरती लोकनियुक्त प्रशासनाचे थेट नियंत्रण राहिल. त्यामुळे जि.प. शाळेचा शैक्षणिक स्तर उंचावेल. तसेच याच माध्यमातुन शहरामध्ये लोकवस्तीनुसार मराठी, उर्दु, हिंदी व इंग्रजी माध्यमाची सुविधा असणाऱ्या शाळा सुरु करण्यात येईल. स्विमींग पुल राष्ट्रीय स्विमींग …\nसिल्लोड येथे खाजगी दवाखान्या प्रमाणे सूसज्ज रूग्ण सेवा व तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहे. गरीबांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी या रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासाठी मा.आ. अब्दुल सत्तार यांचे योगदान आहे. पुर्वी येथे ५० बेडची सुविधा होती. ही सुविधा अपुर्ण पडत असल्याने मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातुन नवीन ५० बेड मिळाले आहे. हे रूग्णालय …\nमा. आ. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधुन सिल्लोड येथे भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरामध्ये औरंगाबादसह सिल्लोड येथील प्रसिध्द तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते येथे रुग्णांवर उपचार केले जातात. यामुळे हजारो रुग्णांना उपचार व अनेकांना नेत्र शिबीरामुळे दृष्टी आली आहे. सामान्यांच्या हीता साठी होत असलेल्या …\nशिक्षण व स्विमींग पुल\nशिक्षणाचा विकास सिल्लोड नगर परिषद हद्दीतील सर्व एक ते दहा पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या शाळा नगर परिषदेच्या ताब्यात घेण्यात येईल. जेणे करुन या शाळेंवरती लोकनियुक्त प्रशासनाचे थेट नियंत्रण राहिल. त्यामुळे जि.प. शाळेचा शैक्षणिक स्तर उंचावेल. तसेच याच माध्यमातुन शहरामध्ये लोकवस्तीनुसार मराठी, उर्दु, qहदी व इंग्रजी माध्यमाची सुविधा असणाèया शाळा सुरु करण्यात येईल. स्विमींग पुल राष्ट्रीय स्विमींग …\nसौंदर्यासाठी सिल्लोड शहराच्या चहू बाजूला नैसर्गीक उंच जागा आहे. शासनाने नविन विकास आराखड्यामध्ये आरक्षीत केलेल्या सर्व नं. २२ मध्ये बागेसाठी जागा आरक्षीत आहे. या नैसर्गीक जागेवर नयनमोहक, वेली फुलांनी, वृक्षांनी पुर्ण गार्डन उभारण्यात येईल तसेच नवीन विकास आराखड्यातील विविध ठिकाणी गार्डनसाठीच्या आरक्षीत जागेवर बाग विकसीत करण्यात येईल त्यात शांत वातावरण, फुलझाडे, बैठकव्यवस्था व नयनमोहक विद्युतरोषनाई केल्या …\nप्रभागांसाठी वाचनालय वैचारीक प्रगल्भतेसाठी वाचनालय ही प्रत्यक्ष शहराची गरज असते. ग्रंथ हेच खरे गुरू असतात. वाचन संस्कृती वाढली तर विचार प्रगल्भ होतील प्रगल्भता वाढली तर देशाचा विकास हाईल या हेतूने प्रत्येक प्रभाग निहाय वाचनालय उघडण्यात येणार आहे. त्यात हजारो पुस्तके असतील व सर्वांना लाभ घेता येईल. शहर विकास योजना, आमदार निधी, वैशिष्ट्य पुर्ण योजनेतुन यासाठी …\nयुवकांमध्ये क्रिडा विषयांबाबत विशेष आकर्षण असते. मा. आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रेरणेने सिल्लोड येथे झालेल्या अखील भारतीय शुटींग बॉल स्पर्धा व नगराध्यक्ष चषक स्पर्धा या निमित्ताने सिल्लोड ला खेळाडूंची मोठी संख्या आहे व येथे तालुका क्रीडा संकुलाची गरज आहे हे पहायला मिळाले, पुर्वी विकास आराखडा प्रलंबीत असल्यामुळे हे शक्य झाले नाही. मात्र आता नविन विकास …\nसिल्लोड शहरात वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्यातच वाहने उभी केल्याने शहरातील चौपदरी रस्ताही अपूर्ण पडतो. यासाठी शासनाने आरक्षित केलेल्या शहर विकास आराखड्यातील सर्वे नं. १५१, १५३, ८५ मध्ये दुचाकी व मोठ्या वाहनांसाठी वाहनतळ उभारण्यात येईल. शिवाय सर्वे नं. ४१, ३४९ येथील साडेपाच एकर परिसरात जड वाहनांसाठी वाहनतळ केल्या जाईल. येथे जाण्या येण्या साठी स्वतंत्र रस्ते, …\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/secom-launches-surveillance-drones/", "date_download": "2018-04-25T21:46:41Z", "digest": "sha1:PMZV7VTFXUQMWQRB4CP7NQGHM3YQS33Z", "length": 9344, "nlines": 92, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Security guard चं काम करणारे जपानी रोबोट्स तयार", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nSecurity guard चं काम करणारे जपानी रोबोट्स तयार\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nकाही दिवसांपूर्वी आम्ही Amazon Prime Air बद्दल लिहिलेलं article तुम्ही वाचलंच असेल. Amazon ही E-commerce कंपनी ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवण्यासाठी drones, म्हणजे हवेत उडणाऱ्या रोबोट्सचा वापर सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे.\nSecom ह्या Japanese security system कंपनीने एक पाऊल पुढे जाऊन “Surveillance Drone”, म्हणजे राखण करण्यासाठी हवेत उडणारा रोबोट बनवलाय.\nविशेष म्हणजे हे उडणारे रोबोट्स commercial launch साठी तयार आहेत.\nकंपनीने ह्या drone ची किंमत $6,620 एवढी ठेवली असून दर महिन्याला security services चालू ठेवण्यासाठी $41 एवढी फी लागणार आहे. सध्यातरी हे drone फक्त commercial उपयोगासाठीच वापरता येणार आहे.\nSecom ने दिलेल्या माहितीनुसार एखाद्या restricted area मध्ये जर कोणी प्रवेश करायचा प्रयत्न केला तर हे drone त्याचा पिच्छा करून कार चे photos, आतील व्यक्तींचे photos घेण्यासही सक्षम आहे. सध्या ह्या drone ची speed ६ मैल प्रती तास ( Almost १०km per hour ) एवढी असणार आहे आणि कंपनी ही speed वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे.\nहा drone टेस्टिंग फेजमध्ये असतानाचा एक व्हिडिओ :\nहे drones म्हणजे security guards साठी एक आधार ठरतील की त्यांच्या नोकरीवरचं संकट – हे येणारा काळच ठरवेल.\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nTom Cruise: एवढं काय ग्रेट आहे ह्या माणसाबद्दल\nमुंबईच्या डब्बेवाल्यांबद्दलच्या तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी \nया “हुकुमशहाने” स्वतःच्या देशात चक्क लोकशाही आणली आणि देशाचा चेहराच पालटून टाकला\nइंग्रजांचं कपट, मुस्लिम लीगचा इतिहास: अल्पसंख्यांकांचा प्रश्न: भाग १\nपाच राज्यांच्या निवडणूक निकालांचं कवित्व – आपण काय शिकायला हवं\nकट्टरवादाची शिकवण देणाऱ्या हदीसचं सत्य : इस्लाम बद्दलचं भारतीयांचं “निरागस अज्ञान” – भाग २\nबॉलीवूडमध्ये आपल्या अनोख्या अंदाजासाठी गाजलेल्या या खलनायकांची मुलं काय करतात माहिती आहे\nझाडांना मेंदू असतो का, काय सांगते नुकतेच समोर आलेले संशोधन \nब्रिटिश काळापासून सुरू असलेली श्रमिकांसाठीची खास रेल्वे बंद होतीये…\nपुणे: जगातील पाहिलं “गुगल स्टेशन” – २०० ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट सुरू होणार\nशत्रूच्या मनात धडकी भरवणारे भारताचे पाच special forces\nतुमच्या मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवण्यापूर्वी हे नक्की वाचा\nयज्ञकुंडामध्ये आहुती देताना ‘स्वाहा’ शब्द का उच्चारला जातो\nज्वारीच्या भाकऱ्या आणि मिरचीचा ठेचा: मोहम्मद रफी जीवन प्रवास (भाग ३)\nजगातील १० सर्वोत्तम नौदलांमध्ये भारत कितवा असेल बरं\nभारतमातेसाठी लढा त्यांनीही दिला होता, पण जणू ‘इतिहास’ त्यांची दखल घ्यायला विसरला\nअँड्रॉइड फोन्समध्ये नेहेमी निर्माण होणाऱ्या ६ समस्या आणि त्यावरील उपाय..\nसंघ, हिंदुत्व आणि उद्याचा भारत\n‘तिने’ ८ वर्षांपासून होत असलेल्या बलात्काराचा बदला त्याचे गुप्तांग कापून घेतला\nभारत सरकारच्या BHIM app चे कुणीही नं सांगितलेले महत्व\n – संविधानाचे खरे शत्रू कोण\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2015/09/03/tii-12/", "date_download": "2018-04-25T21:49:09Z", "digest": "sha1:LFU3IQQT4ZVNIELPS36CJJH6ZXMEP5WG", "length": 7955, "nlines": 103, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – १२ | गुज मनीचे...", "raw_content": "\nखडकमाळ मधे पोलिस वसाहतीत तिचे घर होते. पहिली छोटीशी खोली म्हणजे तिचे ‘पार्लर’. एक आरसा, त्यालाच जोडून तिचे साहित्य ठेवायचे टेबल, गिर्हाईक बसेल ती खुर्ची, अवघडलेपण टाळायला पडदा, एवढे सगळे आणि उभ्याने काम करण्यासाठी परतायला जेमतेम जागा उरत होती. ‘ती’ कडे मी केस कापायला जात असे. मुलगी मेहनती होती, काम चोख करायची, शिवाय ओळखीतून तिच्याकडे गेले होते.\nगोरी, उंच, लांब केस, त्यांची कायम एक जाड वेणी, तपकीरी डोळे, दिसायलाही बरीच म्हणाली लागेल, वय पंचविशी पुढचे असावे कारण लग्नाळू होती.\n‘ती’ कडे गेलं की गप्पा व्हायच्या. ती घरच्यांबद्दल वगैरे बोलायची. तिचं लग्न ठरायला उशीर होत होता यामुळे ‘ती’ च्या घरचे चिंतेत होते. ती सुद्धा बरेच उपास-तापास करायची.\nथोड्या महिन्यात ‘ती’ने लग्न ठरल्याची बातमी दिली. नवरा कोण कुठला ते सांगून, ‘ती’ आनंदाने पुढे बोलत होती,”तू रत्नागिरीचा ना गं मग तुम्हाला चांगलंच जवळ आहे राजेंद्र (नाव बदलले) महाराजांचे गाव. त्यांच्याच आशीर्वादाने लग्न ठरले मग तुम्हाला चांगलंच जवळ आहे राजेंद्र (नाव बदलले) महाराजांचे गाव. त्यांच्याच आशीर्वादाने लग्न ठरले” मला कळायला काही मार्ग नव्हता. तिने खुलासा केला – “मी महाराजांच्या दर्शनाला गेले. त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले एका महिन्यात तुझं लग्न ठरेल. आणि अगदी तसेच झाले बघ”. मी महाराजांकडे का गेले नाही” मला कळायला काही मार्ग नव्हता. तिने खुलासा केला – “मी महाराजांच्या दर्शनाला गेले. त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले एका महिन्यात तुझं लग्न ठरेल. आणि अगदी तसेच झाले बघ”. मी महाराजांकडे का गेले नाही ते किती महान आहेत वगैरे ती सांगत राहिली.\nमाझ्या विवेकबुद्धीला हे काही पटणारे नव्हते तरी तिला मी काहीच बोलले नाही. एक तर माझा बुवा-महाराजांवर विश्वास नव्हता-नाही. तसेच या महाराजांचे ‘खरे’ कारनामे बहुश्रृत होते. म्हणूनच हा पाजी बुवा आमच्या प्रांतातला असलातरी त्याचा ‘भक्तगण’ घाटावरच्या भागातला होता. जनतेला टोप्या घालणार्यांपेक्षा, त्या घालून घेण्यार्यांची मला जास्त कीव येते.\nकालांतराने ती सासरी गेली, रूळली. अचानक तिने काम बंद केले. का विचारायची गरज नव्हतीच पण तरी तिने स्पष्टीकरण दिले,”महाराजांच्या कृपेने गोड बातमी आहे\nदिनांक : सप्टेंबर 3, 2015\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, पुणे, Fun, General\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/compelling/", "date_download": "2018-04-25T22:08:07Z", "digest": "sha1:SYUPDYO5IY4QMXXRWOOWA7BZ5UJ5EOC7", "length": 6940, "nlines": 193, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: नोव्हेंबर 7, 2017\nलेख, सानुकूल मेनू, संपादक शैली, फुटर विजेटस, एक कॉलम, फोटोग्राफी, पोर्टफोलिओ, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, अनुवाद सहीत\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://hotgimath.blogspot.in/2009/05/blog-post.html", "date_download": "2018-04-25T21:38:44Z", "digest": "sha1:UVHNSHFSFUKMZD5U757J24JIC4KABEII", "length": 13941, "nlines": 36, "source_domain": "hotgimath.blogspot.in", "title": "श्री बृहन्मठ होटगी hotgi math: दीपस्तंभ - होटगी मठ", "raw_content": "श्री बृहन्मठ होटगी hotgi math\nदीपस्तंभ - होटगी मठ\nसोलापुरातील अक्कलकोट रोडवरील चन्नवीर नगरात श्री बृहन्मठ होटगी मठातर्फे गेल्या दहा दिवसांपासून धर्माचा मोठा उत्सव सुरू आहे. येथे दररोज सकाळी-संध्याकाळी वेगवेगळ्या गावांहून आलेले एक हजार दांपत्य महामृत्युंजय होम आणि सहस्त्रचंडी यज्ञात सहभागी होत आहेत. दररोज 10 हजार भाविक अन्नदानाचा लाभ घेत आहेत. आध्यात्मिक प्रवचनमाला सुरू आहे. वीरतपस्वी आणि अन्य मूर्तींची प्रतिष्ठापना, लक्षदीपोत्सव, कुंभोत्सव, नूतन मठाधिशांचा पट्टाभिषेक, 108 फुटी विशाल महाद्वार (राजगोपूर) उद्‌घाटन, अय्यचार, शिवलिंग दीक्षा विधी, 125 सामुदायिक विवाह अशा अनेक उत्सवांचा महासोहळा सुरू आहे.\nहोटगी मठाच्या वाटचालीतला हा महत्त्वाचा क्षण आहे. गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात समर्पित भावाने मठाचे कार्य सुरू आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णप्पा (ए.जी.) कुंभार हे गेल्या साडेतीन दशकांपासून निष्ठेने कार्यरत आहेत. त्यांच्याशी झालेल्या संवादावर आधारित होटगी मठाच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकणाऱ्या लेखाचा पहिला भाग येथे देत आहोत.\nवीरशैवांची 5 धर्मपीठं आहेत. यापैकी श्रीशैल पीठाच्या कार्यक्षेत्रात होटगी मठ येतं. मठाची गादीपद्धती आहे. बालब्रह्मचारी जंगम बटू या गादीवर आरूढ होऊ शकतात. मठपती म्हणून ते धर्मकार्य पाहतात.\nहोटगी मठाचे आजवर अनेक मठाधिश होऊन गेले आहेत; त्यापैकी वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य यांचा कार्यकाल अलीकडचा आहे आणि विशेष उल्लेखनीयसुद्धा आहे.\nकर्नाटक राज्यात सगरनाडू क्षेत्र प्रसिद्ध आहे. या क्षेत्रातील सुरपूर तालुक्यात (जि. गुलबर्गा) तळवारगेरी या गावी 10 ऑक्टोबर 1907 रोजी चन्नवीर शिवाचार्य यांचा जन्म झाला. स्वामींचे बालपणीचे नाव सिद्धलिंगय्या होते. सिद्धलिंगय्याची कुशाग्र बुद्धी पाहून शिक्षक अवाक्‌ झाले होते. या बालकाला चांगल्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवून द्या, अशी सूचना अनेकांनी केली. सिद्धलिंगय्याला सोलापुरातील वारद संस्कृत पाठशाळेत दाखल करण्यात आले. (ही पाठशाळा आता बंद आहे.)\nबाल सिद्धलिंगय्याचे शिक्षण सुरू होते. याचवेळी होटगी मठाची गादी रिक्त होती. होटगीचे ग्रामस्थ बटूच्या शोधात वारद पाठशाळेत आले आणि त्यांनी सिद्धलिंगय्या तथा चन्नवीर स्वामींना होटगी मठासाठी स्वीकारले.\n1923 साली होटगी मठासाठी चन्नवीर स्वामींचा पट्टाभिषेक झाला. चन्नवीर महास्वामीजी म्हणजे एक वेगळेच रसायन होते. मठाधिपती झाल्यानंतर स्वामींनी मठाच्या कार्यक्षेत्रातील गावांना पदयात्रा काढायला सुरुवात केली. भक्तांचे रहाणीमान, शिक्षणाची व्यवस्था, गावांमधील स्थिती आदी जाणून घेऊ लागले. शिक्षणाचा अभाव, संस्कारांचा अभाव, संस्कारांच्या अभावामुळे गावांमधील कलह, काठ्या-कुऱ्हाडींचा वापर यामुळे सामाजिक शांती हरवल्याचे स्वामींना दिसून आले.\nस्वामींनी गावोगावी जाऊन धर्मोपदेश द्यायला सुरुवात केली. लोकांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लागावी, वैरभावना नष्ट व्हावी, जीवन आनंददायी व्हावे यासाठी स्वामीजी उपदेश करू लागले. स्वामींनी पशूहत्या थांबविली. आर्थिक पिळवणूक थांबविली. अनेक दुष्ट रूढी लोकांपुढे चर्चेसाठी ठेवून प्रबोधन घडवून आणले.\nयावेळी होटगी मठ कसे होते हे पाहणे महत्त्वाचे आहे. कोणतेही बांधकाम नाही. आसऱ्यासाठी 15 पत्रे मात्र आहेत. स्वामीजी सतत गावोगाव पदयात्रा काढीत होते. सोलापुरात मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू रेवणसिद्ध यांच्याकडे स्वामींचा मुक्काम असायचा. त्यानंतर थोडे दिवस ते फराळप्पा मठात राहू लागले.\nसोलापूर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे स्वामींचे येणे वाढू लागले; परंतु सोलापुरात होटगी मठाला स्वत:च्या मालकीची जागा नव्हती. सिद्रामप्पा वाकळे यांनी उत्तर कसब्यातील स्वत:च्या मालकीची जागा होटगी मठासाठी दिली. 1939 साली उत्तर कसब्यातील भक्तांनी एकत्र येऊन नागप्पा अब्दुलपूरकर यांच्या नेतृत्त्वाखाली होटगी मठाचे बांधकाम सुरू केले. यानंतर स्वामींचे सोलापुरातील वास्तव्य वाढले.\nग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शहरात आल्यानंतर सोय होत नाही हे पाहून स्वामींनी भवानी पेठेते सिद्धलिंग आश्रमाची भव्य इमारत उभी केली. येथे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय झाली. अशा प्रकारे स्वामींचे धर्मजागृती आणि शैक्षणिक कार्य अखंडपणे सुरू होते.\nस्वामीजी प्रत्येक वर्षी श्रावणमास, धनुर्मास आणि नवरात्रात अनुष्ठानाला बसायचे. त्यांचे अनुष्ठान म्हणजे खडतर तपस्याच असायची. अनुष्ठानकाळात वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव पाहावयास मिळायचे. स्वामींनी एकूण 33 अनुष्ठाने केली. स्वीमीजी बालपणापासूनच पूजा आणि आध्यात्मिक साधनेत स्वत:ला विसरून जायचे. जगद्‌गुरूंनी त्यांना लहानपणीच बालतपस्वी ही पदवी बहाल केली होती. अनेक अनुष्ठाने करून स्वामींनी तपोबल धारण केले होते. पुढे त्यांची वीरतपस्वी म्हणून गणना होऊ लागली.\nवीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य यांनी विपुल साहित्यरचना केली आहे. तथाकथित उच्चवर्णीय आणि निम्नवर्णीय हा भेद वृथा आहे. ब्राह्मणाइतकेच अन्य जातीचे लोकही श्रेष्ठ आहेत, असा विचार स्वामींनी साहित्यातून मांडला. स्वामीजींनी एकूण 18 नाटके लिहिली. विजयपुराण, भंगारबट्टल ही विख्यात नाटके स्वामींनीच लिहिली आहेत.\nवीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महाराज हे द्रष्टे महापुरुष होते. आगामी शेकडो वर्षांच्या धर्मकार्याचा विचार त्यांनी केला होता. त्यामुळेच 1945 साली अक्कलकोट रोडवरील 48 एकर शेतजमीन महास्वामींनी श्री जोडभावी यांच्याकडून खरेदी केली. ही जमीन उपजाऊ नसली तरी भविष्यात धर्मकार्यासाठी ही पवित्र भूमी महत्त्वाची ठरेल, असे ते म्हणायचे. आज याच भूमीवर भव्य मंदिर आणि गोपुराची उभारणी झाली आहे.\nदुर्दैवाने 6 फेब्रुवारी 1956 रोजी वीरतपस्वी शिवैक्य झाले आणि मठाची गादी पुन्हा रिक्त झाली.\n( तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्यांचे आगमन आणि त्यानंतर आजवर झालेली मठाची शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातली तेजस्वी वाटचाल वाचा, रविवार दि. 17 मे च्या आसमंत पुरवणीमध्ये )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-sweet-dishes/sweet-recipe-109061000025_1.html", "date_download": "2018-04-25T21:44:31Z", "digest": "sha1:B4Z2N76J4GM3MKINKCFTBROAX3RSSVSS", "length": 7091, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "खोबर्‍याच्या साटोर्‍या | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : चार वाट्या क‍णीक, दोन वाट्या साखर, एक नारळ, अर्धी वाटी चिरलेला गूळ, आठ-दहा वेलदोडे, तळण्याकरिता तूप, पाव वाटी तेल.\nकृती : साडेतीन वाट्या पाण्यात अर्धी वाटी गूळ घालून व तेल घालून ते पाणी उकळावे. नंतर त्यात कणीक घालून चांगले ढवळावे व दोन वाफा येऊ द्याव्यात. साखर व नारळाचे खोवलेले खोबरे एकत्र करून सारण तयार करावे. शिजविलेल्या कणकेच्या लहान लहान गोळ्या करून त्यात वरील सारण भरून पुरणपोळीप्रमाणे पण जाड पोळ्या लाटाव्यात. साधारणपणे मोठ्या पुरीइता आकार असावा. नंतर मंद विस्तवावर तुपात तांबूस होईपर्यंत तळून काढाव्यात.\nयावर अधिक वाचा :\nपाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/why-women-get-blamed-every-time/", "date_download": "2018-04-25T21:45:52Z", "digest": "sha1:QQ5BQDSGSHAQH7Y3QZLB3EGXLMRWS25S", "length": 17295, "nlines": 106, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"प्रत्येक चूक स्त्रीचीच असते\"- नाही का?!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nब्लॉग याला जीवन ऐसे नाव\n“प्रत्येक चूक स्त्रीचीच असते”- नाही का\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nमध्यंतरी whatsapp वर एक video clip फिरत होती, पाळणाघरात एका बाळाला तिथल्या बाईने दिलेल्या त्रासाबद्दल \nअर्थातच बघून मन विषण्ण झालं आणि त्यावरच्या comments वाचून दुसऱ्यांदा \nआजकाल बायका करीयरच्या नादी लागल्या आहेत मग काय होणार हा सगळ्यांचा मतितार्थ अशी टीप्पणी करताना मति वापरलेली नसते त्यामुळे त्यात फारसा अर्थही नसतोच. नादी लागणं म्हणजे एखाद्या वाईट गोष्टीच्या आहारी जाणं. त्याने केलं तर कर्तृत्व आणि तिने केलं तर नादी लागणं अशी टीप्पणी करताना मति वापरलेली नसते त्यामुळे त्यात फारसा अर्थही नसतोच. नादी लागणं म्हणजे एखाद्या वाईट गोष्टीच्या आहारी जाणं. त्याने केलं तर कर्तृत्व आणि तिने केलं तर नादी लागणं आपण ज्या दर्जाच्या समाजात राहातोय तिथे माझा प्रश्न अप्रस्तुत वाटेल काही जणांना. म्हणून मी उदाहरणंच देतेचं\nमाझ्यापासूनच सुरुवात करू. मी लग्नापूर्वीच वकीली व्यवसायाला सुरुवात केली. लग्नानंतरही मी व्यवसाय चालू ठेवला. मला घरातून support होता. आज २४ वर्षांनंतर ह्या support चा मी विचार करते तेव्हा कळतं ती फक्त घराबाहेर पडण्याची परवानगी होती. It was subject to conditions… घर सांभाळण्यात कुठलीही कसूर होता कामा नये. समाजाने आखलेल्या चौकटींच्या मर्यादा मी पाळल्याच पाहिजेत. चौकट या शब्दाचं अनेकवचन यासाठी वापरलं की समाज ह्या चौकटी बदलत राहातो अन् घर सांभाळण्याचे किती आयाम असतात हे सांगणं म्हणजे type करताना हात थबकवून विचारांमधेच गुंतून पडणं. पण तरीही मी खुष होऊन आणि राहून माझ्या मनासारखं यश मिळवलं प्रत्येक आघाडीवर त्यासाठी मी माझे छंद, करमणुक, विरंगुळा, हौसमौज हे सगळे शब्दच माझ्या dictionary मधून काढून टाकले. आज माझ्या कुटुंबात आणि बाहेरही मला मानाचं स्थान आहे .\n(हे देखील वाचा: Love, लग्न : आग का दरिया है, डूब के जाना है \nदुसरं उदाहरण माझी मैत्रिण मनीषाचं ती पण वकील MPSC पास होऊन सरकारी वकील झाली. त्या दरम्यान तिची मुलगी १६ -१७ वर्षांची झालेली. नव-याची practice जोरात. हिच्या joining ला विरोधही जोरात. आता मुलीचं करीयर बघायचं सोडून हीने स्वार्थीपणाने स्वतःचं करीयर करू नये असा मुद्दा मी तिला सांगितलं, “मुलीचं लग्न करुन टाका म्हणावं. कुणाचं तरी एकीचंच करीयर घडणार असेल तर तुझ्याच आईवडीलांना यश मिळू दे.” माझी गोळी अगदी योग्य जागी लागली मी तिला सांगितलं, “मुलीचं लग्न करुन टाका म्हणावं. कुणाचं तरी एकीचंच करीयर घडणार असेल तर तुझ्याच आईवडीलांना यश मिळू दे.” माझी गोळी अगदी योग्य जागी लागली तिची मुलगीही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आता मनीषाही ” घर सांभाळून ” नोकरी करतेय तिची मुलगी engineer झाली पुण्यात job करतेय समाजाच्या चौकटीत राहून तिची मुलगीही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आता मनीषाही ” घर सांभाळून ” नोकरी करतेय तिची मुलगी engineer झाली पुण्यात job करतेय समाजाच्या चौकटीत राहून एक दोन वर्षांनी तिच्यासाठी स्थळ बघणार आहेत.\nआमच्या पिढीसाठी ह्या कहाण्या अगदी common आहेत. ह्यात नवीन काही नाही. महिलांच्या करीयरबद्दल चर्चा करताना फार नाही फक्त दोन तीन पिढ्या मागे जाऊन विचार करा. हे का सुरु झालं \n(हे देखील वाचा: अस्वस्थ करणारा ‘अर्थ’- शबानाचा आणि रोहिणीचाही \nआर्थिक स्वातंत्र्य ही प्रत्येक adult ची गरज आहे. एवढंच नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहाणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.\nनवरा हे सगळं सांभाळेल हे गृहीत धरून बायकोच्या करीयरला अनावश्यक मानलं जातं. पण लग्न हा एक जुगार आहे तिथे सगळे पत्ते आपल्या मनासारखे पडतील असं नाही. नवरा तिला आयुष्यभर सांभाळेल याची खात्री कोणी घेऊ शकतं का तो कुटुंब सांभाळायला समर्थ ठरेल आणि हीच्या नंतरच मरेल ही खात्री तर नक्कीच नाही.\nहे खूप harsh वाटतंय का बरं जरा मऊ बोलूया.\nविधवा, परित्यक्ता स्त्रियांचे आणि त्यांच्या मुलांचे हाल आपण समाज म्हणून तर अनुभवले आहेत नं \nआणि यानंतरचा टप्पा आला स्त्रीशिक्षणाचा शिक्षण देण्यापर्यंत आमच्यावर उपकार करायला समाज तयार झाला. मग एखादीवर उपरोल्लिखित वाईट वेळ आली तर तिने त्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करावी असा सल्ला तर आपण देणार नाही ना शिक्षण देण्यापर्यंत आमच्यावर उपकार करायला समाज तयार झाला. मग एखादीवर उपरोल्लिखित वाईट वेळ आली तर तिने त्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करावी असा सल्ला तर आपण देणार नाही ना घर सांभाळता येणं हे पुरुषांसाठीही तेवढंच गरजेचं झालं आहे. कारणं…वरचीच आहेत \nती घर सांभाळायला समर्थ असेल का आयुष्यभर सोबत करेल का आयुष्यभर सोबत करेल का सगळ्याच जबाबदा-या कुटुंबाने आणि समाजाने वाटून घेतल्या पाहिजेत. So called space मागणारे आजी आजोबा, एकमेकांना न सांभाळणा-या दोन पिढ्या ज्या समाजात आहेत तिथे बालकांवर अन्याय होणार सगळ्याच जबाबदा-या कुटुंबाने आणि समाजाने वाटून घेतल्या पाहिजेत. So called space मागणारे आजी आजोबा, एकमेकांना न सांभाळणा-या दोन पिढ्या ज्या समाजात आहेत तिथे बालकांवर अन्याय होणार एकत्र कुटुंब पद्धतीत प्रत्येकाचं स्वातंत्र्य, आकांक्षा जपून एकमेकांना आधार देत राहिलं तर अनेक समस्या संपतील. काहीतरी वाईट घडलं की सवयीनेच स्त्रियांवर चूक ढकलण्यापेक्षा कुटुंब प्रबोधन आणि समाज प्रबोधन जास्त गरजेचं आहे.\nमी सुरूवातीला उल्लेखिलेली comment , अतिशय sensible , sensitive असलेल्या खूप चांगली काव्य प्रतिभा लाभलेल्या माझ्या एका डॉक्टर मित्राची आहे .\n(हे देखील वाचा: ती सध्या काय करते – विनोद पुरे, आता हे वाचा – विनोद पुरे, आता हे वाचा\nInMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← जाऊ तुकोबांच्या गावा: भाग २\nराहुल द्रविड: एक यशस्वी पण दुर्लक्षित खेळाडू\nपुरुषांचा बुद्ध्यांक खरंच स्त्रियांपेक्षा जास्त असतो\n : “बघण्याच्या” कार्यक्रमात मुलीला विचारले जाणारे विचित्र प्रश्न\nपुरुषार्थ : एक भ्रम\nभारतातील बेरोजगारीबद्दल बरंच वाचलं असेल, ह्या देशांतील “अति-रोजगारी” बद्दल वाचून दंग व्हाल\nएका हुकुमशहा विरुद्ध तब्बल ३९ देशांनी छेडलेलं युद्ध : गल्फ वॉर\nघाण्याचे तेल हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली\nजगातील सर्वात सुंदर १४ ग्रंथालयं – बघून प्रेमातच पडाल\nभारताला स्वातंत्र्याचं स्वप्न दाखवणारे पहिले क्रांतिकारक – उमाजी नाईक\nयेथे शहिदांना श्रद्धांजली देण्याकरिता फुलं नाही पाण्याची बाटली चढवली जाते\nसैन्यातील अधिकाऱ्यांचे रँक दडलेले असतात त्यांच्या खांद्यावरील सन्मान चिन्हामध्ये\nउगवत्या सूर्याचा देश ‘जपान’ बद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nमुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही : भाग २\nबॉलीवूडमध्ये आपल्या अनोख्या अंदाजासाठी गाजलेल्या या खलनायकांची मुलं काय करतात माहिती आहे\nजाणून घ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामधील १३ आखाडे आणि त्यांच्यातील महत्त्वाचा फरक\nभारतातल्या अश्या ५ जागा जेथे भारतीयांना entry नाही\n३९९ वर्ष जुन्या पेंटिंग वरील पिवळेपणा काढल्यानंतर जे “खरं चित्र” समोर आलं ते अचंभित करणारं आहे.\nदिल्ली पोलीसांची Limca Book of Records मध्ये नोंद – १० तासांत २२.४९ करोडची रक्कम recover केली\nखिश्यात बंदूक बाळगा – ‘निडर’ बना…\nइतिहासातील हा कुख्यात गुन्हेगार एकेकाळी होता वेश्यालयाचा सुरक्षारक्षक\nइस्लाम ची तलवार आणि १७ लाखांची कत्तल : आमिर तैमूर (भाग ३)\nगणपती बसवला म्हणून बौद्ध धर्मातून बहिष्कृत घटनेतील धर्म स्वातंत्र्य धोक्यात येतंय का\nजाणून घ्या प्राचीन काळापासून ते २१ व्या शतकापर्यंतचा Zombies चा बदलता प्रवास\nआता फेसबुक तुम्हाला शोधून देणार फ्री वाय-फाय\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/cheap-instant-camera+cameras-price-list.html", "date_download": "2018-04-25T22:16:58Z", "digest": "sha1:WQIGCCBFWXMOVMMT4C2IVWYL6FYERG2W", "length": 16902, "nlines": 378, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये इन्स्टंट कॅमेरा कॅमेरास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nCheap इन्स्टंट कॅमेरा कॅमेरास Indiaकिंमत\nस्वस्त इन्स्टंट कॅमेरा कॅमेरास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त कॅमेरास India मध्ये Rs.499 येथे सुरू म्हणून 26 Apr 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. फुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी 70 इन्स्टंट कॅमेरा येल्लोव Rs. 10,555 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये इन्स्टंट कॅमेरा कॅमेरा आहे.\nकिंमत श्रेणी इन्स्टंट कॅमेरा कॅमेरास < / strong>\n2 इन्स्टंट कॅमेरा कॅमेरास रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 2,748. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.499 येथे आपल्याला फुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी 8 इन्स्टंट कॅमेरा रास्पबेरी उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\n2 इंचेस & अंडर\nलोकप्रिय इन्स्टंट कॅमेरा कॅमेरास\nशीर्ष 10इन्स्टंट कॅमेरा कॅमेरास\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी 8 इन्स्टंट कॅमेरा रास्पबेरी\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 0.6 MP\n- ऑप्टिकल झूम Below 6X\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी 70 इन्स्टंट कॅमेरा व्हाईट\nफुजिफिल्म इन्स्टेक्स इन्स्टेक्स मिनी 8 इन्स्टंट कॅमेरा ब्लू\n- स्क्रीन सिझे 1.46 Inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 0.6 MP\nफुजिफिल्म इन्स्टेक्स इन्स्टेक्स मिनी 8 इन्स्टंट कॅमेरा पिंक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 0.6 MP\nफुजिफिल्म इन्स्टेक्स इन्स्टेक्स मिनी 8 इन्स्टंट कॅमेरा व्हाईट\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 0.6 MP\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी 8 इन्स्टंट कॅमेरा गृप\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 0.6 MP\nफुजिफिल्म इन्स्टेक्स विडे 300 इन्स्टंट कॅमेरा ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 0.9 MP\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी 70 इन्स्टंट कॅमेरा ब्लू\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी 70 इन्स्टंट कॅमेरा येल्लोव\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी 90 इन्स्टंट कॅमेरा ब्राउन\n- स्क्रीन सिझे 3-4.9 inches\n- ऑप्टिकल झूम 15x & above\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2018-04-25T22:25:33Z", "digest": "sha1:IT6ON3ZNS4VOXG45Y5VTKJNW6XR5OYN2", "length": 4301, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अँथनी केनेडी - विकिपीडिया", "raw_content": "\n(अ‍ॅन्थनी केनेडी या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअँथनी केनेडी (Anthony Kennedy; जन्म: २३ जुलै १९३६, साक्रामेंटो, कॅलिफोर्निया) हा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ८ उपन्यायाधीशांपैकी एक आहे. तो उपन्यायाधीशपदावर १९८८ सालापासून आहे. त्याला ह्या पदावर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगनने नियुक्त केले होते.\nइ.स. १९३६ मधील जन्म\nअमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जून २०१५ रोजी ०९:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2015/09/", "date_download": "2018-04-25T21:42:23Z", "digest": "sha1:TJU3ABUZZ7SQWIY6INDY6HOUG6QPIKOO", "length": 7839, "nlines": 119, "source_domain": "abdulsattar.in", "title": "September | 2015 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nअतिवृष्टिमुळे झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करा.- आ. अब्दुल सत्तार.\nसोयगाव व सिल्लोड तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणार नुकसान झाले आहे. सदरील नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याची सूचना सिल्लोड येथे आजोजित आढावा बैठकीमध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.\nअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त गावांना आ. अब्दुल सत्तार साहेबांची भेट.\nसिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा गावामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गावकऱ्यांच्या घरात पाणी घुसले त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदरील गावास आ. अब्दुल सत्तार साहेबांनी भेट दिली व संबधितांना झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश दिले.\nसोयगाव येथे सर्वरोग निदान शिबीर.\nजि. प. सदस्य प्रभाकर काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सोयगाव येथे माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार मित्र मंडळ व युवक कॉंग्रेसच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचे सोयगाव येथे उद्घाटन.\nमाजी मंत्री आ. अब्दुल सत्तार मित्र मंडळ व युवक कॉंग्रेसच्या संयुक्त विद्यमाने सोयगाव येथे तीन दिवसीय स्वच्छता मोहीम व एक दिवसीय सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष समारोह संपन्न.\nमहाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीतर्फे औरंगाबाद येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष समारोह आयोजित करण्यात आला. यावेळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित समारंभास मल्लिकार्जुनजी खरगे, मा. खा. अशोकराव चव्हाण, आ. अब्दुल सत्तार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत हंडोरे व इतर कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2016/09/", "date_download": "2018-04-25T21:51:09Z", "digest": "sha1:VQHXSBRCSBZFWBSHOYKJG3RB2GJJNPU3", "length": 9507, "nlines": 134, "source_domain": "abdulsattar.in", "title": "September | 2016 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nनगराध्यक्ष अब्दुल समीर यांचा भव्य नागरी सत्कार.\nसिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार तर उपनगराध्यक्षपदी शकुंतलाबाई बन्सोड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल जालना कॉंग्रेस व युवक कॉंग्रेसच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.\nनगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी अब्दुल समीर, सिल्लोड येथे जल्लोषात मिरवणूक.\nसिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार तर उपनगराध्यक्षपदी शकुंतलाबाई बन्सोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली, यावेळी सिल्लोड येथे जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.\nसर्व सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून शहराचा विकास करणार.\nसर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन, सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून सिल्लोड शहराचा विकास करणार असल्याचे मत नवनिर्वाचित नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.\nसिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी अब्दुल समीर यांची बिनविरोध निवड.\nसिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार तर उपनगराध्यक्षपदी शकुंतलाबाई बन्सोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.\nप्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लाभार्थी योजनेपासून वंचित.\nप्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मागील दोन वर्षापासून निराधार योजनेच्या लाभापासून अनेक लाभार्थी वंचित असल्यामुळे तत्काळ प्रलंबित फाईलींना मंजुरी देऊन लाभार्थींना योजनांचा लाभ द्यावा अशा आशयाचे निवेदन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते तहसीलदारांना देण्यात आले.\nहज यात्रेला जाणाऱ्या भाविकांचा सत्कार.\nहज यात्रेला जाणाऱ्या भाविकांचा आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड येथे सत्कार करण्यात आला.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते जलपून.\nसिल्लोड तालुक्यातील नागझरी येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.\nमांगीर बाबा जीवन चरित्राचे विमोचन.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते मांगीर बाबा जीवन चरित्र पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.\nविध्यार्थांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याची गरज – आ. अब्दुल सत्तार.\nविध्यार्थांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करण्यात येईल असे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील चारनेरवाडी येथे शाळा खोली बांधकामाचे भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केले.\nचारनेरवाडी येथे शाळा खोलीचे भूमिपूजन.\nसिल्लोड तालुक्यातील चारनेरवाडी येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शाळा खोली बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/454", "date_download": "2018-04-25T21:57:03Z", "digest": "sha1:UMGEYNTEBFNFOUPSVKAQEOFYHGWESKMK", "length": 24349, "nlines": 88, "source_domain": "mr.upakram.org", "title": "वाल्याचा वाल्मीकी होतो तेव्हा... | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nवाल्याचा वाल्मीकी होतो तेव्हा...\nजेव्हा एखादे गाव सुधारण्याचे किंवा गावाला नवी दिशा दाखवण्याचे काम तडफदार सुशिक्षित तरुण करतात, तेव्हा आपल्याला त्याचे फारसे आश्‍चर्य वाटत नाही, पण वाम मार्ग सोडून जेव्हा एका व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल होतो आणि ती गावाचा कायापालट करते, एक कर्तबगार सरपंच म्हणून नाव मिळवते तेव्हा ती खरेच एक बातमी होते. कौतुकास्पद गोष्ट होते. कवठेपिरान या गावातील भीमराव माने यांची ही कहाणी खरोखरच आपल्याला भारावून टाकते. एकेकाळी गुन्हेगारीच्या मार्गावर गेलेले माने आता त्याच गावाचे कर्तबगार सरपंच आहेत; पण हा कायापालट काही एका रात्रीत झालेला नाही, तर त्याची कहाणी आहे.\nसांगली जिल्ह्यातील कवठेपिरान गावातील ख्यातनाम पैलवान हिंदकेसरी मारुती माने यांचे भीमराव माने पुतणे. भीमराव माने यांनी केवळ पाच वर्षांच्या कालावधीत स्वतःतच सकारात्मक बदल घडवला असे नाही, तर गावामध्येही चांगला बदल घडवून आणला. कवठेपिरान या गावाला घाणीच्या गर्तेतून निर्मलग्रामच्या दिशेने नेण्याचे श्रेय गावकरी माने यांनाच देतात.\nकवठेपिरान गावाला निर्मलग्राम पुरस्कार मिळाला त्यामध्ये माने यांचे चांगले योगदान आहे. गावाचा कायापालट झालेला पाहून त्या गावाचे नेतृत्व एके काळी गुन्हेगारीच्या गर्तेत अडकले होते, हे सांगूनही खरे वाटत नाही. सन 2000पर्यंत माने या दुष्टचक्रात अडकले होते. दारूचे व्यसन होते. व्यसनी माणूस ज्या चुका करतो त्या त्यांच्या हातूनही होत होत्या. त्यासाठी तुरुंगातही जावे लागले होते; पण 1 ऑक्‍टोबर 2001 रोजी जामीन मिळाल्यावर या अनिष्ट मार्गातून बाहेर पडून चांगला माणूस बनण्याचे विचार त्यांना साद घालू लागले.\nव्यसन सुटले तरच आयुष्यात आपण चांगली कामे करू शकू, असे त्यांना वाटत होते. म्हणूनच सर्वांत प्रथम त्यांनी स्वतःला दारूच्या विळख्यातून सोडवायचे ठरवले. आयुष्य बदलायचे ठरवले. राजकारणात जाऊन चांगले काम करण्याचेही त्यांनी मनावर घेतले. ते म्हणतात, \"\"गावातील माणसे मला घाबरत. मी जेव्हा सरपंचपदाची निवडणूक लढवायचा निर्णय घेतला, तेव्हा भीतीपोटीच गावातील कोणीही मला विरोध करू शकले नाही; पण राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णयच माझ्या दृष्टीने कलाटणी देणारा होता.''\nसरपंच होताना माने यांनी सर्वांत प्रथम एक गोष्ट केली, ती म्हणजे ग्रामसभेसमोर त्यांनी माफी मागितली; पण त्यांच्यावर त्या वेळी कोणीही विश्‍वास ठेवला नाही. चांगल्या कामातून ग्रामस्थांचा विश्‍वास मिळवायचाच, असा विचार माने यांनी केला आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरवात केली. सरपंचपदी निवडून आल्यावर सर्वांत पहिल्यांदा माने यांनी गावातील लोकांना व्यसनमुक्त करण्याचा निर्धार केला. गावातील दारूचे गुत्ते बंद पाडले.\nत्यासाठी गावातील मित्रांची मदत घेतली. दारूबंदीच्या कार्यक्रमामुळे कवठेपिरानच्या महिलांनी माने यांना मनापासून सहकार्य केले. दारूबंदीसाठी एक उपक्रम राबवला. गावातील कोणी जर दारू पिऊन आलेले दिसले, तर त्याच्या डोक्‍यावरील केस काढण्याचा उपक्रम गावातील लोकांनी सुरू केला. त्यामुळे कवठेपिरानमध्ये कोणी दारू पिऊन आलेले असले, तर त्याच्या डोक्‍याकडे पाहून गावातील इतरांना ते बरोबर समजायचे. लोकलज्जेस्तव गावातील व्यसनाधीनांची संख्या कमी होऊ लागली. आता गुटखा आणि जुगार याविरोधी मोहीम माने यांनी गावात उघडली.\nते म्हणतात, \"\"गावात गुटख्याची रोजची विक्री 12 हजार रुपयांची होते. या गोष्टी गावाच्या विकासासाठी तत्परतेने बंद करणे आवश्‍यक आहे.'' इतकेच नाही, तर माने यांनी गावात शाकाहाराबाबतही मोहीम उघडली आहे. गावातील प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ग्रामस्वच्छतेसाठी प्रत्येकाचा हातभार लागावा यासाठीही ते प्रयत्नशील असतात.\nआपले गाव हे घर आहे असे समजून प्रत्येक व्यक्तीने श्रमदान करावे, असे त्यांना वाटते. इतकेच नव्हे, तर संततीनियमनाचे महत्त्वही ते ग्रामस्थांना ग्रामसभेच्या वेळेला समजावून सांगत असतात. कवठेपिरान हे गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी माने यांनी विशेष प्रयत्न केले. गावात सार्वजनिक शौचालये बांधली. लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. प्रगतीचे सर्वांत मोठे पाऊल होते, ते म्हणजे निर्मलग्राम योजनेत भाग घेण्याचे.\nकेवळ आजूबाजूची गावे या स्पर्धेत भाग घेतात म्हणून नव्हे, तर गावातील लोकांना आरोग्य आणि स्वच्छता यांचे महत्त्व पटवून देण्याकरिता त्यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व निर्मलग्राम योजनेत भाग घेतला. त्यानंतर अक्षरशः कात टाकल्यासारखे हे गाव बदलले.\nगावातील सर्व जण झटून कामाला लागले. एका गलिच्छ गावाचे रूपांतर स्वच्छ आणि सुंदर अशा गावात झाले. त्याचाच परिणाम म्हणून या गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व निर्मलग्राम योजनेअंतर्गत पारितोषिक मिळाले. चक्क 88 लाख रुपयांचे बक्षीस या गावाला मिळाले. राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते बक्षीस घेण्याचा मानही माने यांना मिळाला. एक माणूस इच्छाशक्तीच्या जोरावर वाल्याचा वाल्मीकी होतो हे आताच्या काळातही भीमराव माने यांच्या रूपाने पाहायला मिळते.\nविसोबा खेचर [22 Jun 2007 रोजी 13:48 वा.]\nजेव्हा एखादे गाव सुधारण्याचे किंवा गावाला नवी दिशा दाखवण्याचे काम तडफदार सुशिक्षित तरुण करतात, तेव्हा आपल्याला त्याचे फारसे आश्‍चर्य वाटत नाही,\n तरुणांबरोबरच ही कामे हल्ली १०-१२ वर्षांची मुलेही करतात अशी बातमी ऐकून आहे\nएक कर्तबगार सरपंच म्हणून नाव मिळवते तेव्हा ती खरेच एक बातमी होते.\n'सामना'तल्या निळूभाउंची उगाचंच आठवण झाली\nपण 1 ऑक्‍टोबर 2001 रोजी जामीन मिळाल्यावर या अनिष्ट मार्गातून बाहेर पडून चांगला माणूस बनण्याचे विचार त्यांना साद घालू लागले.\nहे मात्र खरंच कौतुकास्पद आहे\nसर्वांत पहिल्यांदा माने यांनी गावातील लोकांना व्यसनमुक्त करण्याचा निर्धार केला. गावातील दारूचे गुत्ते बंद पाडले.\nअहो शिल्पाताई, गावोगावी दारुचे गुत्ते धडाध्धड बंद पाडल्याच्या बातम्या तुम्ही आणता तरी कुठून\nगावातील कोणी जर दारू पिऊन आलेले दिसले, तर त्याच्या डोक्‍यावरील केस काढण्याचा उपक्रम गावातील लोकांनी सुरू केला.\nअहो पण ही शिक्षा फारच माफक झाली. कारण समजा आज केस कापलेला माणूस उद्या पुन्हा दारू पिऊन गावात आला तर मग त्या गावात काय शिक्षा करतात हे कळेल का\nलोकलज्जेस्तव गावातील व्यसनाधीनांची संख्या कमी होऊ लागली.\n कारण व्यसनाधीन माणसाला लोकलज्जा नसते असे आमच्या पाहण्यात आहे\nएक माणूस इच्छाशक्तीच्या जोरावर वाल्याचा वाल्मीकी होतो हे आताच्या काळातही भीमराव माने यांच्या रूपाने पाहायला मिळते.\nतुमचे नुकतेच आलेले दोन्ही लेख खूपच माहितीप्रद आहेत. तुम्ही एखाद्या सामाजिक प्रबोधन करणार्‍या संस्थेत काम करता का किंवा व्यवसायाने पत्रकारच आहात ते जाणून घ्यायला आवडेल.\nमाने यांचे आणि त्यांच्या कवठेपिरान गावाचे अभिनंदन तसेच तुमचेही कारण ही माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलीत. माने यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा वापर चांगल्या कामासाठी केलेला पाहून कौतुक वाटले.\nतसेच अजून एक विनंती : ही माहिती जशी उद्बोधक आहे, तशीच येथील बहुसंख्य लोकांना अश्या कामाची आवड असू शकते. सामाजिक काम सुरू करताना अनेकांना ते कसे करावे उमजत नाही. वेळ द्यायची तयारी नसते किंवा कधीकधी तो नसतोही. वेळ असला तर पैसे कमी पडतात. यावर अनेक उपाय असतात / मदत करायला संस्था किंवा शासकीय योजनाही असतात (अगदी भारतातही) पण ते लोकांना सहजी उपलब्ध नसतात, किंवा अनेकदा अशा resources ची माहितीसुद्धा नसते. पाण्यात पडल्यावर पोहता येते हे सर्वच म्हणतात, पण काही बाबतीत मार्गदर्शन मिळाल्यास ही वाटचाल सर्वांनाच हितकारक होऊ शकते. त्यामुळे तुम्ही किंवा जी माणसे अशा सामाजिक कामात अग्रेसर आहेत त्यांच्या प्रेरणा, त्यांच्या मार्गात आलेल्या अडचणी, त्यावर त्यांनी (किंवा तुम्हीही) कशी मात केली इत्यादी अधिक माहिती मिळाल्यास अधिक लोक अशा कामाकडे आकर्षित होऊ शकतील. अन्यथा लेख वाचून काही काळाने विसरून जाण्याचीच शक्यता जास्त. प्रत्येक लेखात आपल्याला ही माहिती देता येणार नाही कदाचित पण येथील आपल्या आणि पंकज जोशी यांच्या लेखांवरील प्रश्न वाचून कल्पना येईल की अनेकांना या प्रकारच्या कामात रस असू शकतो. त्यामुळे एखादा लेख असाही लिहू शकलात तर वाचायला खूप आवडेल तसेच येथील अनेकांच्या (मला धरून) मनातील उत्सुकतेचे निरसन होईल.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [23 Jun 2007 रोजी 02:31 वा.]\nलेख खूपच माहितीपूर्ण आहे.त्यातील माहिती भन्नाटच असते.\n(लिखाणात दारुचे अधिक संदर्भ का येतात.ते वाचल्यावर सर्वांनी दारु सोडली पाहिजे असे उगाचच वाटते ;)\nतुम्ही एखाद्या सामाजिक प्रबोधन करणार्‍या संस्थेत काम करता का किंवा व्यवसायाने पत्रकारच आहात ते जाणून घ्यायला आवडेल.\n मी ही जाणून घेण्यास उत्सूक आहे.\nतशीच येथील बहुसंख्य लोकांना अश्या कामाची आवड असू शकते.\nमला सामाजिक विषयावर लिहिण्याची आवड निर्माण होत आहे.\nमाने यांचे आणि त्यांच्या कवठेपिरान गावाचे अभिनंदन तसेच तुमचेही कारण ही माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलीत. माने यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा वापर चांगल्या कामासाठी केलेला पाहून कौतुक वाटले.\nअसेच मलाही म्हणायचे आहे.\nत्यामुळे तुम्ही किंवा जी माणसे अशा सामाजिक कामात अग्रेसर आहेत त्यांच्या प्रेरणा, त्यांच्या मार्गात आलेल्या अडचणी, त्यावर त्यांनी (किंवा तुम्हीही) कशी मात केली इत्यादी अधिक माहिती मिळाल्यास अधिक लोक अशा कामाकडे आकर्षित होऊ शकतील. अन्यथा लेख वाचून काही काळाने विसरून जाण्याचीच शक्यता जास्त. प्रत्येक लेखात आपल्याला ही माहिती देता येणार नाही कदाचित पण येथील आपल्या आणि पंकज जोशी यांच्या लेखांवरील प्रश्न वाचून कल्पना येईल की अनेकांना या प्रकारच्या कामात रस असू शकतो. त्यामुळे एखादा लेख असाही लिहू शकलात तर वाचायला खूप आवडेल तसेच येथील अनेकांच्या (मला धरून) मनातील उत्सुकतेचे निरसन होईल.\nअगदी योग्य. शिवाय अशी माहिती मिळवण्यासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव झाली की अधिकाधिक लोक उचित गांभीर्याने घेतील.\nमान्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.\nअशाप्रकारचे लेख मुलाखत स्वरूपात संकलित करणे शक्य असेल तर तसेही करून पाहावे.\nमाहितीबद्दल धन्यवाद. चित्रा म्हणतात तशी आणखी माहिती मिळाली तर आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/travel/", "date_download": "2018-04-25T21:49:02Z", "digest": "sha1:N46ITRLKZHCAP4OE4LU26ROUGGSDBTBM", "length": 16556, "nlines": 147, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भटकंती Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमराठा आरमाराची विजयी गाथा सांगणारा भक्कम दुर्गराज : विजयदुर्ग\nमहाराजांच्या दूरदृष्टीची आणि कल्पकतेची ओळख या किल्ल्यावर त्यांनी केलेल्या बांधकामातून होते.\nभटकंती याला जीवन ऐसे नाव\nछत्रपतींच्या जीवनात ह्या ४ किल्ल्यांचा इतिहास झळाळून निघतो\nहिंदवी स्वराज्याच्या दिमतीला असणाऱ्या प्रत्येक किल्ल्याने स्वराज्याच्या निर्मितीत आपला वाट उचलला आहे.\nह्या ९ जगप्रसिद्द वास्तूंमधील गुप्त गोष्टी लोकांना कळू दिल्या जात नाहीत\nया पर्वतावर अमेरिकेचा पूर्ण इतिहास दिसून येतो. या पर्वतावर एक खोली सुद्धा आहे, ज्यात अमेरिकेच्या त्या काळातील खूप वर्णन जतन केले आहे. पण या जागेवर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.\nहृदयात धडकी भरवणाऱ्या, जगातील सर्वात १० धोकादायक रेल्वे लाईन्स \nहा मार्ग एकूण २१ बोगद्यांनी आणि १३ पुलांवरून जातो.\nपाचगणीच्या ‘या’ गेस्ट हाऊसमध्ये फ्री मध्ये राहा पण एका अटीवर\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा निवांत वेळ काढावा म्हणून\nकामसूत्र, मनमोहक स्त्री शिल्प ते विविध दैवतं : खजुराहोची “सचित्र” सफर\nखजुराहोची जगभरातील ओळख जरी मैथुन आणि प्रणय शिल्पे एवढीच असली तरी इथे प्रत्यक्ष पाहिल्यावर समजते कि या प्रकारची फक्त १० ते १५ टक्के शिल्प हि ‘कामसूत्र’ या शब्दवर आधारलेली आहेत. थोडक्यात काय तर मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मनातील सर्व इच्छा आकांशा पूर्ण करून स्वच्छ मानाने आत जावे. आणि याच हेतूने प्रणय शिल्पे अन इतर शिल्पे मंदिराबाहेरील भिंतींवर कोरलेली आहेत.\nअतिशय लाजाळू असेलेले हे हरीण वाईल्डलाईफ फोटोग्राफरसाठी डबल ऑप्युरचीनिटी असते.\nयुरोप च्या मुंबई ची डोळे दिपवणारी सफर\nमुळात जर्मन माणूस हाडाचा कष्टाळु आणि मित्र सैन्यांनी दिलेले घाव त्यांच्या मर्मी लागले.\nअकबराची पूजा करणारं, “संविधान नं मानणारं” भारतीय गाव\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === कॉलेजमध्ये असताना अनेक जण ट्रेकिंगला जातात, मित्रांबरोबर फिरायला\nभटकंती मुसाफिर हूं यारो\nइटली दर्शन : आजीची आठवण करून देणारं, आपले मनःचक्षू उघडणारं\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === इटलीचा सर्वात समृद्ध आणि सुंदर प्रदेश म्हणजे टस्कनी\nभटकंती मुसाफिर हूं यारो\n…आणि वाघ आमच्यासमोर उभा राहिला…\nतो सरळ चालत येत होता आणि आम्ही आमची जीप रिव्हर्स घेत होतो. त्याने पानांचा वास घेतला, कधी थांबून मार्किंग केले, तर कधी उगाच आमच्यावर नाराज रोखली.\nचमत्कारिक बर्फानी बाबाच्या अमरनाथ यात्रेबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी\nसन १९९१ ते १९९५ या कालावधी दरम्यान अमरनाथ यात्रा दहशतवादी कारवाई मुळे बंद होती.\nअंदमान निकोबार बेटांबद्दलच्या तुम्हाला माहित नसलेल्या facts\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === अंदमान निकोबार बेटे हि भारताचाच एक भाग आहेत.\nछत्रपतींच्या स्वराज्याचं वैभव राखून असलेले ५ किल्ले – जे अनेकांना माहिती नाहीत\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === छत्रपती शिवाजी महाराज…रयतेचा राजा…महाराष्ट्रातील तमाम जनतेचे दैवत\nमोटारसायकलवर लावल्या जाणाऱ्या या कापडी पट्ट्यांमागचा अर्थ काय\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === मोटारसायकलवर लावलेल्या रंगीबेरंगी कापडी पट्ट्या आपण सर्वांनी\nकेरळ मध्ये उभं राहतंय त्रेता युगाची सफर घडवून आणणारं ‘जटायू पार्क’\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === रामायणामधल्या जटायूची कथा आपण सगळे जाणतोचं\nगुगल बद्दलच्या ‘ह्या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nफुकटात मिळणाऱ्या जिओच्या 4G फोन बद्दल जाणून घ्या तुम्हाला माहित नसलेल्या सर्व गोष्टी\nजर या व्यक्तीची खेळी यशस्वी झाली असती तर भारत १९१५ सालीच स्वतंत्र झाला असता\nमुंबईकरांना लागले तणावाचे ग्रहण… मुंबईकर देशात सर्वाधिक तणावग्रस्त…\nflipkart च्या अडचणी – भारतीय इ-कॉमर्सचे चांगले दिवस संपले\nह्या महिलांनी एकत्र येऊन शेतकरी आत्महत्यांवर तोडगा काढलाय\n‘ह्या’ कारणामुळे गणपती बाप्पाला ‘तुळस’ वर्ज्य आहे\n फिकर नॉट….’ही’ पद्धत तुमची मदत करेल\nमुलांचे लैंगिक शिक्षण आणि पालकांचेही : भाग १\nपाकिस्तानचा बंदोबस्त कधी (आणि कसा\nतुमच्या wi-fi ची speed वाढवण्याच्या ५ सोप्या टिप्स\nPVR Multiplex मध्ये का नसतात “I” आणि “O” रांगा\nसरकार हवे तेवढे पैसे छापून, गरिबांना वाटून दारिद्र्य संपवत का नाही\nजपानमध्ये झोपायला वेळ, तर ऑस्ट्रियात सुट्टीचाही पगार : कामाबद्दलचे अफलातून नियम\nबाहुबलीमध्ये दाखवलेले ‘महिष्मती साम्राज्य’ खरंच प्राचीन काळामध्ये अस्तित्वात होते\nऑनलाईन खरेदी करताना भरपूर पैसे वाचवण्याच्या १० जबरदस्त ट्रिक्स\nप्रसूतीदरम्यान स्त्रीयांना होणाऱ्या ‘पोस्टमार्टेम डिप्रेशन’ वर भारतात जागरूकता होण्याची नितांत गरज आहे\nतुम्हाला माहितही नसलेली ही महिला बहुतेक भारताची राष्ट्रपती होणार आहे\nअवकाशात सोडल्या गेलेल्या पहिल्या वहिल्या दुर्बिणीची कहाणी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/jan-sanvad-abhiyan-3/", "date_download": "2018-04-25T21:47:01Z", "digest": "sha1:OJPL47DLZ7OSVCXV3ZBHPBEFQ3OM434L", "length": 2646, "nlines": 51, "source_domain": "abdulsattar.in", "title": "जन संवाद अभियान | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nजन संवाद अभियान ला सिल्लोड येतून धाक्यात सुरवात झाली.अभियानाला असाच उदंड प्रतिसाद मिळत राहो हीच अपेक्षा.\nजन संवाद अभियान 17 सप्टेंबर ची काही छायाचित्रे\nजन संवाद अभियान 18 सप्टेंबर ची काही छायाचित्रे\nजन संवाद अभियान 20 सप्टेंबर ची काही छायाचित्रे\nजन संवाद अभियान 25 सप्टेंबर ची काही छायाचित्रे\nजन संवाद अभियान 2९ सप्टेंबर ची काही छायाचित्रे\nजन संवाद अभियान २ ऑक्टोबर ची काही छायाचित्रे\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://masewadi.gadhinglaj.org/", "date_download": "2018-04-25T21:35:15Z", "digest": "sha1:XYFUWPQLEM253XV3TXUXLDTEUINRPIJY", "length": 5987, "nlines": 45, "source_domain": "masewadi.gadhinglaj.org", "title": "Masewadi Grampanchayat", "raw_content": "\nडोंगराच्या कुशीत सहा गावांच्या मुशीत वसलेलं आमचं गाव म्हणजे मासेवाडी गावं. सुख-समाधानाने बहरलेलं, माणसाची माणुसकी जपणारं, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर वसलेलं गडहिंग्लज तालुक्यापासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल सुंदर व सुसज्ज असे आमचं गाव. गावाच्या शेजारी दुगुणवाडी, मुंगुरवाडी, जांभुळवाडी, नांगनुर तर्फे नेसरी ही गावे आहेत. ग्रामपंचायती तर्फे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत गावामध्ये विहिरी खणल्या आहेत. हे पाणी नळ कनेक्शन व्दारे गावामध्ये पुरविण्यात आले आहे या पाण्याचे वितरण करण्यासाठी गावामध्ये ग्रामपंचायती मार्फत कामगार नियुक्त केली आहे. गावात स्वच्छता राखण्यासाठी कचरा कुंडी बसवीलेल्या आहेत. गावातील लोकानी निर्मल ग्रामसाठी चांगले सहकार्य केले आहे. गावातील जेष्ठ नागरीक, पदाधीकारी, पंचायत समीतीचे अधिकारी तसेच ग्रामसेवक यानी निर्मल ग्रामसाठी पुढाकार घेतला आहे. गावामध्ये अंतर्गत रस्ते पक्के आहेत. गाव तंटामुक्त आहे. तसेच अंतर्गत गटारींची बांधकाम चंगल्या पध्द्तीने केलेली आहे. गावात रात्रीचा वेळी प्रकाशासाठी स्ट्रेट लाईट बसविण्यात आले आहेत.\nआपली माहिती website व app वर SHARE करा.\nआमच्या गावात ग्रामपंचायतीची स्थापना 16 फेब्रुवारी 1958 साली झाली. ग्रामपंचायतीची निवडणूक ही दर पाच वर्षानी होते. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर सहा सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे. यांच्यामार्फत गावाचा कारभार, विकास, गावातील लोकांच्या समस्यांची सोडवणूक, गावात शासनाच्या येणाऱ्या योजना राबविणे आदी ग्रामविकासाची कार्ये केली जातात.\nसौ. यल्लुबाई मारुती पाटील\nगावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.\nश्री. दशरथ चाळू कुप्पेकर\nगावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.\nश्री. भुषण सुहास वरूटे\nगावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.\nपंचायत समिती ग्रामपंचायत कार्यकारी सदस्य\nग्रामपंचायत कर्मचारी आपली समस्या मांडा विविध योजना फोटो गैलरी सुचना व न्युज\nआपली समस्या,विचार व विकास मांडा.\nआम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/852", "date_download": "2018-04-25T22:07:59Z", "digest": "sha1:6I2YSX7DGGQWRUH3CNJN5WXPJG7UDXLX", "length": 13666, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ड्रुपल आणि प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nड्रुपल आणि प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली\nकाही महिन्यांपूर्वी मी उपक्रमावर आमच्या जाहिरात संस्थेसाठी प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी प्रस्ताव प्रकाशित केला होता. सदर प्रस्तावास अनुसरून तीन उपक्रमींनी प्रतिसादही दिला होता. परंतु काही कारणास्तव त्यांचे प्रस्ताव फलद्रूप होऊ शकले नाहित.\nसॉफ्टवेअर डेवलपमेन्ट हा माझा प्रान्त नाही. परंतु सॉफ्टवेअर कंपन्यांनी दिलेले आराखडे जेंव्हा आम्हाला पसंत पडले नाहीत, तेंव्हा मीच याचे संकल्पन करायचे ठरवले. वेगवेगळ्या प्रणांलींची चाचणी घेऊन मी आंम्हाला हवा तसा आराखडा बनविला.\nदरम्यानच्या काळात मी ड्रूपलच्या फोरमवर सुद्धा प्रस्ताव टाकला होता. शेवटी अनेक प्रस्तावांमधून अवधूत फातर्पेकर या तरूणाची आम्ही निवड केली. अवधूत या क्षेत्रात तसा नवखाच होता. परंतु शक्यतो होतकरू तरूणास काम द्यायचे हा निकष ठेवला होता, म्हणून त्याची निवड केली. त्याने पहिल्याच भेटीत हे काम ड्रूपल मध्ये विकसित करणे शक्य असल्याचे सांगितले. आंम्हाला थोडी साशंकता होती, परंतु त्याचा आत्मविश्वास पाहून त्यालाच काम द्यायचे नक्की केले.\nआमच्या लेखा व प्रकाशन (मिडिया) विभागात मिडियावेअर या कंपनीची अद्यावत संगणक प्रणाली असल्याने त्यांच्या कामात सुसूत्रता आहे. परंतु क्लाएंट सर्विसिंग, प्रोडक्शन व क्रिएटीव्ह विभागांचे काम मॅन्यूअलीच होत होते. त्यामूळे बरेचदा त्यात सूसूत्रते अभावी अडचणी येत होत्या.\nकामाची सामान्य पद्धत :\nक्लाएंट सर्विसिंग एक्झिक्युटीव्ह (सीएसई) नवीन काम घेऊन येतो. त्या कामाचे ब्रीफ बनवितो. त्यानंतर क्रिएटीव्ह टीम सोबत बसून सीएसई त्यांच्याशी चर्चा करतो. त्यानंतर विशिष्ट नमून्यात टाईप केलेल्या ब्रीफची सीएसई प्रोडक्शन विभागात नोंदणी करून घेतो. तिथे त्याला जॉब नंबर दिला जातो. यानंतर ते ब्रीफ स्टूडीओ मॅनेजरकडे दिले जाते. क्रिएटीव्हवचा गट त्यावर काम करून ते सीएसई कडे देतात. सीएसई ते काम क्लाएंटला दाखवून आवश्यकता असल्यास त्यात बदल करून घेतो. क्लाएंट कडून संमती आल्यावर ते काम आवश्यक ते संस्करण करुन प्रकाशन विभागाकडे प्रकाशित करण्यास दिले जाते.\nड्रुपल वर आधारित प्रकल्प व्यवस्थापन प्रणाली :\nथोडक्यात याचे स्वरुप एक्स्ट्रानेट संकेतस्थळ असे आहे. सीएसई जेंव्हा या प्रणालीमध्ये लॉगीन करून न्यू प्रोजेक्टवर क्लीक करतो तेंव्हा त्याच्या स्क्रीनवर ब्रीफ चा फॉर्म अवतरतो. त्यामध्ये माहिती भरुन तो ते ब्रीफ क्रिएटीव्ह विभागातील संबंधित व्यक्तिंना पाठवितो. त्याचबरोबर सदर ब्रीफ त्याच्या ग्रुप मधील अन्य सहकार्याशी सुद्धा तो शेअर करु शकतो, जेणे करुन त्याच्या अनुपस्थित त्याचा सहकारी तो जॉब ट्रॅक करू शकेल. इथे जॉब नंबर ऑटो जनरेट होतो व त्याची नोंद प्रोडक्शनच्या व्यक्तिकडे जाते. यामूळे तो सुद्धा सदर जॉब पाहू शकतो.\nआता जेंव्हा क्रिएटीव्हव विभागातील आर्ट डिरेक्टर प्रणालीमध्ये लॉगीन करतो, तेव्हा त्याच्या जॉब बास्केटमध्ये नवीन जॉब आलेला असतो. इथे त्यास तीन पर्याय असतात. १) जॉब स्विकारुन व्हिज्युअलायजर्सना देणे २)अपूरी माहिती असल्यास परत योग्य कारण देऊन पाठविणे. ३) पुट ऑन होल्ड\nजॉब परत पाठविला गेल्यास सीएसईच्या किकबॅक्स् फोल्डरमध्ये तो दिसतो. त्यामध्ये योग्य ते बदल करून पुन्हा क्रिएटीव्ह कडे पाठविला जातो.\nदिवसाच्या अखेरीस स्टूडिओ मॅनेजर प्रत्येक जॉबचे स्टेटस अपडेट करतो. एखादा जॉब चालू असताना त्या करिता अनेक प्रकारचे खर्च येतात. हे सर्व खर्च संबंधित जॉब नंबर सिलेक्ट करून वेळच्या वेळी अपङेट करता येतात.\nवरिष्ठ व्यवस्थापकास त्याच्या स्क्रीन वर जॉबशी संबंधित सर्व हालचाली रिपोर्टसद्वारे पाहता येतात. या संपूर्ण प्रणाली मध्ये जॉब नंबर हा महत्त्वाचा घटक आहे. त्याभोवतीच सगळी रचना विणली आहे.\nयासोबतच या प्रणालीमध्ये एम्प्लॉई रेकॉर्डस्, लीव्ह रेकॉर्डस्, डॉक्यूमेन्ट मॅनेजमेन्ट, अपॉईन्ट्मेन्ट शेअरींग, लायब्ररी मॅनेजमेन्ट इत्यादी बाबींचा ही समावेश केला आहे. अवधूतने एजॅक्सचा वापर करून प्रणाली अधिक सुलभ केली आहे. विशेष म्हणजे ही प्रणाली फक्त काही हजारांत विकसित झाली.\nड्रूपल मध्ये स्वारस्य असणार्‍या उपक्रमींनी व्य. नि. द्वारे संपर्क साधल्यास अवधूतचा ईमेल व दूरध्वनी क्रमांक देऊ शकेन.\nजयेश अभिनंदन. आपले स्वप्न सत्यात आल्याचे वाचुन आनंद झाला. माहिती व्य. नि. ने पाठवा :)\nआपला प्रकल्प मार्गी लागला हे वाचून आनंद झाला.\nत्याच प्रमाणे आपण कार्याची रूपरेखा देवून छान केलेत. यामुळे आम्हालाही कळले की आपले नक्की काम कसे चालणार आहे.\nबाकी आम्ही काम करत असतांना, असले काही नव्हतेच हो\nमिडिया हा प्रकारही नंतर आला... फक्त क्लायंट वाले नि क्रिएटीव्ह हे दोनच भाग मुख्यतः असत. म्हणजे मिडिया विभाग असे पण त्याचा बोलबाला इतका नव्ह्ता.\nम्हणजे एच टी ए मध्ये जाहिराती स्कॅन करायचे (साठवून ठेवायला म्हणून) व टेप वर ठेवायचे - हो तेंव्हा टेपच होत्या आज सारख्या डिव्हीडी च्या चकत्या नव्ह्त्याच.\nतर ते 'इतरांना' सांगितल्यावर त्यांची कटींग पेस्टींगवाली मंडळी झीट यायचीच बाकी राहीली होती.\n(आता कुणाला 'कटींग पेस्टींग आर्टीस्ट' असत हे सांगुनही खरे वाटणार नाही - चांगला पगार असे त्यांना)\nअसो, जाहिरात क्षेत्रही वेगात बदलते आहे. आपला प्रकल्प हे त्याचे द्योतकच आहे. आशा आहे या प्रकल्पामुळे आपले कार्यालय अधीक कार्यक्षम होईल व डेडलाईन्स जास्त योग्य रीतीने हाताळल्या जातील.\nणाअपल्या प्रकल्पाचा अर्थ मला असाही जाणवला,\nकी आपल्या कंपनीकडे मोठ्या प्रमाणात क्लायंटस् आहेत/असावेत.\nआता हा क्लायंटबेस वाढवायला या प्रकल्पाचा कसा उपयोग आपण करून घेणार आहात; हे वाचायलाही आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.cart91.com/mr/products/principles-practices-of-management-organizational-behavior", "date_download": "2018-04-25T22:13:56Z", "digest": "sha1:OMWH5CDA56RLJ2ENQU34NLHFYCBSAFJV", "length": 16488, "nlines": 440, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे Principles & Practices Of Management & Organizational Behavior पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (40)\nइलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (85)\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके (5)\nएम पी एस सी (730)\nपीएसआय एएसओ एसटीआय (226)\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा (3)\nइलेक्ट्रिकल-मॅकेनिकल-सिव्हिल अभियांत्रिकी पूर्व (1)\nपी एस आय मुख्य (202)\nएस टी आय मुख्य (185)\nए एस ओ मुख्य (179)\nएम पी एस सी कृषि मुख्य (29)\nएम पी एस सी वन मुख्य (2)\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य (16)\nराज्य उत्पादन शुल्क विभाग (0)\nसिव्हिल अभियांत्रिकी मुख्य (2)\nन्यायिक सेवा मुख्य (0)\nइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nमॅकेनिकल अभियांत्रिकी मुख्य (0)\nयू पी एस सी (461)\nयू पी एस सी पूर्व (253)\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी (40)\nयू पी एस सी प्रमुख (258)\nभारतीय अभियांत्रिकी सेवा (2)\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस (1)\nभारतीय वन सेवा (3)\nसंयुक्त वैद्यकीय सेवा (0)\nसिव्हिल सर्व्हिसेस मुख्य (35)\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल (1)\nभारतीय सांख्यिकी सेवा (0)\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस (7)\nएस एस सी परीक्षा (83)\nआय बी पी एस पीओ (49)\nआय बी पी एस एसओ (24)\nआय बी पी एस आरआरबी (9)\nआय बी पी एस क्लर्क (28)\nएस बी आय पीओ (46)\nएस बी आय एस ओ (13)\nएस बी आय क्लर्क (12)\nआर बी आय सहाय्यक (13)\nआय आय बी एफ (5)\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित (0)\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी (0)\nसीआयएसएफ सीआरपीएफ बीएसएफ (0)\nइंडियन कोस्ट गार्डस (0)\nJEE मुख्य आणि अड्वान्स (1)\nटी ई टी (15)\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि (0)\nएसइटी नेट जेआरएफ (24)\nडी आय ई टी परीक्षा (1)\nएम पी एस सी RTO परीक्षा (9)\nभारतीय पोस्ट परीक्षा (2)\nएस टी परीक्षा (9)\nधर्म आणि आध्यात्मिक (53)\nदेव आणि संत (150)\nभयपट आणि रहस्यमय (19)\nआत्मचरित्र आणि चरित्र (359)\nकुटुंब आणि संबंध (6)\nधर्म व समुदाय (4)\nसमाज आणि संस्कृती (97)\nअभिनय आणि नृत्य (7)\nकाढा आणि चित्रकला (20)\nहस्तकला आणि ओरिगामी (24)\nगायन आणि संगीत (26)\nभाषण आणि लेखन (14)\nफॅब्रिक आणि शिवणकाम (7)\nप्राणी आणि पाळीव प्राणी (57)\nबेकरी आणि पाकशास्त्र (86)\nअकौंटसी आणि फायनान्स (14)\nगुंतवणूक आणि कर आकारणी (15)\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान (23)\nपर्यावरण आणि निसर्ग (37)\nइतिहास आणि राजकारण (211)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान (29)\nकायदा आणि नियम (19)\nगणित आणि आकडेवारी (9)\nभूगोल आणि खगोलशास्त्र (41)\nज्योतिषशास्त्र आणि आर्किटेक्चर (5)\nमराठी -इंग्रजी -मराठी (3)\nसूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक डॉ. जयंत व्ही ताटके\nशैक्षणिक टप्पा मास्टर पदवी\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2011/01/26/saare-jahan-se-accha/", "date_download": "2018-04-25T21:50:39Z", "digest": "sha1:4HEQCB42ZPFNF6PAFJLGVURS4AGDG26F", "length": 7514, "nlines": 90, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "सारे जहाँ से अच्छा… | गुज मनीचे...", "raw_content": "\nसारे जहाँ से अच्छा…\n२६ जानेवारी, भारताचा गणतंत्र दिवस. लहाणपणी हा दिवस म्हणजे परवणीच वाटायचा. सकाळी लवकर, मस्त शुभ्र युनिफॉर्म, कॅनवास चे शूज घालून शाळेत झेंडा वंदन करायला जायचो. शाळेत वेगळेच वातावरण असायचे. देशभक्तिपर गीते मोठ्याने वाजत असायची. NCC विद्यार्थींचे मार्चिंग परेड व्हायची. विशेष अतिथींच्या हस्ते झेंडा वंदन व्हायचे. काही सांस्क्रुतिक गाणी आणि कार्यक्रम व्हायचे. देश प्रेमाने ऊर अगदी भरुन यायचा.\nआपण भारतीय आहोत याचा अभिमान होता, आहे आणि कायम राहीलच. नुसत्या २६ जानेवरी व १५ ऑगस्टलाच नव्हे तर कुठेही फडकणारा आपला तिरंगा बघितला की मला त्या समोर नतमस्तक व्हावे हीच भावना मनी येते. गर्व वाटतो आपण या ‘सुजलाम सुफलाम’ देशाचे नागरिक असल्यचा. 🙂\nआज लहानपणच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या – शाळेतले झेंडा वंदन झाले की माझे वडिल आम्हाला शिवाजी स्टेडियमवर परेड दाखवायला घेऊन जायचे. ती परेड संपली की मग घरी येताना मस्त जिलेबी आणि समोसे किंवा बटाटे वडे घेऊन यायचो. घरातल्या सगळ्यांनी टि.व्हि. वरची राजपथची परेड बघत एकत्र बसून ते खायचे…वाह काय दिवस होते ते…\nहा २६ जानेवारीचा दिनक्रम ७ वी पर्यंत होता…८ वीत गेल्यावर शिंग फुटली आणि मग स्टेडियमची परेड वगैरे बघायल जाणे बंद झाले. कॉलेज मधे शाळे सारखी मजा येत नसे. झेंडा वंदन करुन घरी येऊन टि.व्हि. वर दिल्ली चे प्रक्षपण बघत असू. जिलेबी-समोसे-बटाटे वडे मात्र कायम होते. किंबहुना या खाण्या शिवाय तो दिवस साजरा झाला असे वाटतच नसे.\nअगदी उद्याही माझा भाऊ थोडी का होईना जिलेबी घरी घेऊन येईल…फरक फक्त एवढाच आहे की यंदा ती गरम-गरम जिलेबी खायला आणि ती खात-खात दिल्लीची परेड बघायला, मी मात्र भारतात नाहिये. 😦\n« जावे कधीतरी आठवणींच्या गावा… १३१८, शुक्रवार पेठ »\nदिनांक : जानेवारी 26, 2011\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, General, Patriotism\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.creapublicidadonline.com/mr/tag/beneficios-de-las-redes-sociales/", "date_download": "2018-04-25T21:54:52Z", "digest": "sha1:BU73XUVI6OLCOOEGWDLBRLJPAP7A6A7D", "length": 7675, "nlines": 116, "source_domain": "www.creapublicidadonline.com", "title": "beneficios de las redes sociales archivos - Comprar Seguidores Baratos.", "raw_content": "\nआवडी खरेदी – फोटो / व्हिडिओ\nआवडी खरेदी – थेट व्हिडिओ\nखरेदी – थेट व्हिडिओ\nखरेदी पोसिटिव / नकारात्मक टिप्पण्या\nFanpage खरेदी करणे पसंत\nReproductions (उच्च धारणा) खरेदी\nखरेदी – थेट व्हिडिओ\nशेअर / शेअर खरेदी\nखरेदी ऑटो retweets / आवडी\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nहे खरेदी सूचीत टाका\nएक श्रेणी निवडा फेसबुक लोक टिप्पण्या पॅरा Fanpage आवडी प्रकाशन Fanpage आवडी गट सदस्य प्रतिक्रिया व्हिडिओ दृश्य तारे आढावा अनुयायी google + Instagram टिप्पण्या खाती छाप आवडी दृश्य अनुयायी स्वयंचलित सेवा संलग्न कनेक्शन कर्मचारी मित्रांनी केलेल्या शिफारशी गट सदस्य शिफारसी अनुयायी Periscope आवडी अनुयायी करा आवडी Repins अनुयायी वेब स्थिती Shazam Uncategorized Snapchat अनुयायी SoundCloud डाउनलोड आवडी गट सदस्य पुन्हा पोस्ट करा दृश्य अनुयायी Spotify टेलिग्राम वेब रहदारी ट्विटर खाती छाप मला हे आवडले दृश्य retweets अनुयायी जाणारी द्राक्षांचा वेल आवडी लूप्स Revines अनुयायी YouTube टिप्पण्या खाती आवडलेले आवडी स्थिती दृश्य Reproductions (उच्च गुणवत्ता) शेअर सदस्य\nफेसबुक चाहते खरेदी पासून: 4,00€ पासून: 3,49€\nफेसबुक Fanpage खरेदी करणे पसंत\nरेट 5.00 5 पैकी\nपासून: 3,00€ पासून: 2,49€\nखरेदी डाउनलोड Soundcloud पासून: 2,00€\nसंलग्न अनुयायी खरेदी पासून: 16,00€ पासून: 7,99€\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nहे खरेदी सूचीत टाका\nआपण सर्वोत्तम वापरकर्ता अनुभव असणे ही साइट कुकीज वापरते. आपण पूर्वी म्हटल्याप्रमाणे कुकीज स्वीकार व स्वीकृती करण्याची आपली संमती देत ​​आहेत ब्राउझ सुरू असेल तर आमच्या कुकीज धोरण\nआपण एक व्हाउचर 25 € इच्छिता\nमेल (Gmail जाहिराती फोल्डर) तपासा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://article.wn.com/view/WNATb449f65563818d9f96624d4432755e29/", "date_download": "2018-04-25T21:37:43Z", "digest": "sha1:6FLZRWZFDTO3JMCV5OTQEGMR26REZ73D", "length": 13713, "nlines": 223, "source_domain": "article.wn.com", "title": "‘पॉवरफुल’ होताना लाज बाळगू नका - Worldnews.com", "raw_content": "\n‘पॉवरफुल’ होताना लाज बाळगू नका\nमहिलांनी ‘पॉवरफुल’ आणि ‘सक्सेसफुल’ होताना कोणतीही लाज बाळगण्याची गरज नाही. कुठल्याही क्षेत्रात यशस्विततेच्या शिखरावर ...\nLokmat Maharashtrian Of The Year 2018 : 'लोकमत'च्या 'पॉवरफुल राजकारणी' पुरस्काराबद्दल धनंजय मुंडेंचं आईकडून औक्षण\nमुंबई - मागील आठवड्यात धनंजय मुंडे यांचा लोकमतने \"महाराष्ट्रीयन ऑफ द एयर २०१८ पॉवरफुल राजकारणी\" हा पुरस्कार देऊन गौरव केला. सध्या धनंजय मुंडे हे आपल्या भाषणानी संपूर्ण...\nइंदिरा गांधी सर्वांत 'पॉवरफुल' पंतप्रधान- सुरेश प्रभू\nSakal Marathi News: नवी दिल्ली- 'इंदिरा गांधी या देशाच्या सर्वात 'पॉवरफुल' पंतप्रधान होत्या', असे मत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू...\nजगातील पॉवरफुल महिलांच्या यादीत ५ भारतीय\nप्रियांका चोप्राचा समावेश फोर्ब्सच्या जगातील 100 सर्वात प्रभावशाली (पॉवरफुल) महिलांच्या यादीत करण्यात आला आहे. या यादीत प्रियांकासह 5 भारतीय महिलांचे नाव आघाडीवर आहे....\n'इंदिरा गांधी सर्वात 'पॉवरफुल' पंतप्रधान'\n नवी दिल्ली 'इंदिरा गांधी या देशाच्या सर्वात 'पॉवरफुल' पंतप्रधान होत्या', असं मत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिकेत अद्यापि एकही...\nकेवळ शिवलिंगासमोर बाळगावी लागणार शांतता अमरनाथ मंदिरातील मंत्रजागर, बंदी प्रकरणी एनजीटीचे स्पष्टीकरण\nजम्मू - राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने अमरनाथमधील पवित्र मंदिर परिसरात घंटानाद, मंत्रजागर आणि जयजयकारावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. मात्र...\nभारतात कसलेही भय बाळगू नका\nSakal Marathi News: नवी दिल्ली - रस्त्यातील भांडणातून एका आफ्रिकी विद्यार्थ्याची झालेली हत्या आणि त्यातून काही आफ्रिकी देशांमध्ये उमटलेली काहीशी तीव्र...\nभारतात कसलेही भय बाळगू नका\nSakal Marathi News: नवी दिल्ली - रस्त्यातील भांडणातून एका आफ्रिकी विद्यार्थ्याची झालेली हत्या आणि त्यातून काही आफ्रिकी देशांमध्ये उमटलेली काहीशी तीव्र...\nगरुपुष्य अमृत सिद्धी योग 9 मार्च 2017 गुरुवारी सकाळी 6.54 ते सायंकाळी 5.11 पर्यंत असेल. या मुहूर्तावर खरेदी करणे अत्यंत शुभ मानले आहे. या योगामध्ये खरेदी करण्यात आलेली वस्तू प्रदीर्घ काळापर्यंत लाभ देते असे मानले जाते....\nअकोला : सफाई कामाचे खासगीकरण नको - राम पवार\nठळक मुद्देसफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष पवार यांचे पत्रकार परिषद लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : महापालिकांच्या आस्थापनेवर ताण येत असल्याच्या सबबीखाली अनेक ठिकाणी साफसफाईच्या कामांचा कंत्राट दिला जात आहे. अत्यावश्यक सेवेत समावेश असणार्‍या साफसफाईच्या कामाचे खासगीकरण करणे योग्य ठरणार नसल्याचे सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष राम पवार यांनी स्पष्ट केले. सोमवारी मनपातील सफाई...\nपुष्य नक्षत्रात कोणत्या वंस्तूची खरेदी करायला पाहिजे\nशास्त्रानुसार जर गुरुपुष्य नक्षत्रामध्ये एखाद्या कार्याची सुरुवात करण्यात आली किंवा खरेदी केली तर त्यात नक्कीच यश प्राप्त होते. पुष्य नक्षत्रात कुठली...\nम्हणे, पाणचक्कीला हवे बोअरचे पाणी\nऔरंगाबाद - कधी काळी हजारो नागरिकांची तहान भागवणाऱ्या, दळण दळून देणाऱ्या पाणचक्कीला आता म्हणे बोअरच्या पाण्याची गरज भासते आहे. त्यासाठी पाणचक्की परिसरात खड्डे पाडण्याचा आणि मनाजोगे बांधकाम करण्याचा वक्‍फ बोर्डाचा घाट राज्य पुरातत्त्व विभागाने हाणून पडला आहे. औरंगाबादसह देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या पाणचक्कीच्या घशाला कोरड पडत असल्याचे सांगून वक्‍फ बोर्डाने पाणचक्की...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://shivray.com/%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-sword/", "date_download": "2018-04-25T22:13:54Z", "digest": "sha1:3BFXJHYBQC5GLFAU3E45BCHUDO4GMJMC", "length": 15361, "nlines": 190, "source_domain": "shivray.com", "title": "तलवार | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nMaratha Sword Patterns - मराठा तलवारींचे प्रकार\nकर्नाटकी धोप, खंडा (मराठा), राजस्थानी (राजपुती), समशेर (मोगली), गुर्ज, पट्टा, आरमार तलवार, मानकरी तलवार\nतलवारीच्या मुठीवरूनच सुमारे तलवारीचे सुमारे ४० उपप्रकार होतात.\nमुठी ह्या प्रमुख्याने तांबे, पोलाद, पितळ, हस्तिदंत इत्यादींच्या असतात, तसेच\nकिरच, तेग, सिरोही, गद्दारा, कत्ती इ. उपप्रकार होत.\nखंडा, मुल्हेरी, फटका हे मराठा तलवारींचे काही प्रकार .\nतलवारीचे नखा, खजाना, ठोला, परज, गांज्या, अग्र असे सुमारे २२ भाग दाखवता येतात.\nपाते पोलादी असे, वापरण्यात येणारे पोलाद टोलेडो,चंद्रवट ,हात्तीपागी, फारशी, जाव्हारदार प्रकारचे असते.\nतलवार हाताळणे, पवित्रा घेणे, युद्धप्रकार याचे सुमारे ५२ प्रकारचे पवित्रे आहेत.\nसासवड जवळील सोनोरी गावाचे मल्हार रामराव पानसे यांनी खंडोबाला अर्पण केलेली खंडा तलवार सुमारे ४२ किलोचा आहे, अश्या प्रकारची भव्य आणि वजनी अशी एकमेव तलवार भारतात आहे. (हि तलवार युद्धात वापरायची नव्हती)\nशिवरायांची भवानी तलवार हि स्पानिश तोलेदो कंपनी मेड आहे असे सांगण्यात येते. पोर्तुगीज सेनापातीकडून खेमसावंत यांच्याकडे आणि त्यांच्याकडून शिवरायांकडे हि तलवार आली असे सांगण्यात येते.\nश्री.गिरीश जाधवराव (शिवकालीन शस्त्रांचे संकलक)\nलॉर्ड इगरटन, रेसिडेंट ग्रांट डफ, विश्वकोश, मायबोली\nतलवारीचे प्रकार - कर्नाटकी धोप, खंडा (मराठा), राजस्थानी (राजपुती), समशेर (मोगली), गुर्ज, पट्टा, आरमार तलवार, मानकरी तलवार तलवारीच्या मुठीवरूनच सुमारे तलवारीचे सुमारे ४० उपप्रकार होतात. मुठी ह्या प्रमुख्याने तांबे, पोलाद, पितळ, हस्तिदंत इत्यादींच्या असतात, तसेच किरच, तेग, सिरोही, गद्दारा, कत्ती इ. उपप्रकार होत. खंडा, मुल्हेरी, फटका हे मराठा तलवारींचे काही प्रकार . तलवारीचे नखा, खजाना, ठोला, परज, गांज्या, अग्र असे सुमारे २२ भाग दाखवता येतात. पाते पोलादी असे, वापरण्यात येणारे पोलाद टोलेडो,चंद्रवट ,हात्तीपागी, फारशी, जाव्हारदार प्रकारचे असते. तलवार हाताळणे, पवित्रा घेणे, युद्धप्रकार याचे सुमारे ५२ प्रकारचे पवित्रे आहेत. सासवड जवळील सोनोरी गावाचे मल्हार रामराव पानसे यांनी खंडोबाला अर्पण केलेली खंडा…\nSummary : कर्नाटकी धोप, खंडा (मराठा), राजस्थानी (राजपुती), समशेर (मोगली), गुर्ज, पट्टा, आरमार तलवार, मानकरी तलवार यांचे ४० उपप्रकार आहेत.\nPrevious: छत्रपती शिवाजी महाराजांचे ब्रिटीश म्युझिअम चित्र\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nइस्ट इंडियामन व्यापारी जहाज\nमोडी वाचन – भाग ४\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2017/05/14/mothers-day/", "date_download": "2018-04-25T21:45:21Z", "digest": "sha1:LRLASV5VYZ3QTTHFXN5OF7RC5JLJS3ZI", "length": 9915, "nlines": 90, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "Mother’s day! | गुज मनीचे...", "raw_content": "\nशुक्रवारची गोष्ट. सकाळी आॅफिसला निघायचे म्हणून दाराचे लॅच ओढले, गाडीपाशी आले आणि लक्षात आले – गाडीची चावी घरी विसरले. पटकन दाराकडे धाव घेतली. बेल वाजवली पण तोवर नवरा आंघोळीला गेलाच. शावरच्या आवाजात बेल त्याला ऐकू जाणे अशक्य नशिबाने मी निघताना शिव उठला होता. मी आधी बऱ्याचदा बेल वाजवली. मग दारात उभं राहून हळूच त्याला हाक मारुन, “शिव, दार उघडतोस का प्लीज नशिबाने मी निघताना शिव उठला होता. मी आधी बऱ्याचदा बेल वाजवली. मग दारात उभं राहून हळूच त्याला हाक मारुन, “शिव, दार उघडतोस का प्लीज” असं विचारु लागले. सलग बेल ऐकून तो कावराबावरा झाला होता. पपाला ‘बेल वाजतेय’ हे ओरडून सांगायचा त्याने निष्फळ प्रयत्नही केला. माझा आवाज ऐकून अर्ध्या पायऱ्या उतरुन, काकुळतीला येत मला विचारलं त्याने, “mom, where are you” असं विचारु लागले. सलग बेल ऐकून तो कावराबावरा झाला होता. पपाला ‘बेल वाजतेय’ हे ओरडून सांगायचा त्याने निष्फळ प्रयत्नही केला. माझा आवाज ऐकून अर्ध्या पायऱ्या उतरुन, काकुळतीला येत मला विचारलं त्याने, “mom, where are you”. मी दिसत नव्हते पण माझा जिन्यातून कुठूनतरी आवाज तर येत होता. तो बावरला हे लक्षात आले तेव्हा मी जरा गप्प झाले. वर चढताना त्याच्या पावलांचा आवाज आला. तो बाथरूमकडे धावला. बाथरुमचे दार जोराजोराने ठोकत, रडत त्याच्या पपाला ओरडून सांगत होता – “Papa, my mom is in danger”. मी दिसत नव्हते पण माझा जिन्यातून कुठूनतरी आवाज तर येत होता. तो बावरला हे लक्षात आले तेव्हा मी जरा गप्प झाले. वर चढताना त्याच्या पावलांचा आवाज आला. तो बाथरूमकडे धावला. बाथरुमचे दार जोराजोराने ठोकत, रडत त्याच्या पपाला ओरडून सांगत होता – “Papa, my mom is in danger We need to rescue her…” नवरा आला तोच माझ्या नावाने शंख फोडत, त्याच्या मागून शिव पायऱ्या उतरत होता. पाण्याने डबडबलेले डोळे, रडवेला आवाज…मला बिलगला…मी निघाले आॅफिसला…त्याची ती व्याकूळता, माझ्यासाठीची धडपड, सगळंच सुखद, तितकचं अनपेक्षित…\nदुपारी फोनवर काॅल येताना दिसला. माझ्या मैत्रिणीचा (जी शिवच्या मित्राची आई सुद्धा) होता. मी सहकाऱ्याशी चर्चा करत होते. मागोमाग मेसेज किणकिणला. Mother’s Day celebration ची त्यांच्या शाळेत tea party होती. त्यासाठी ती आली होती. शिव मला शोधतोय असं तिने लिहिले होते. माझ्या लक्षात असूनही मी कामात अडकले, वेळेत निघता आले नाही. मी शाळेत पोहचेपर्यंत पार्टी संपणार होती. बरीचशी मुलं आपल्या आईबरोबर लवकर घरी गेली. उरलेली मोजकीच मुलं बाहेर खेळत होती. माझी गाडी आत शिरताना बघून शिवचा चेहरा खुलला. आधी एक गोड हसू, आणि दुसऱ्या क्षणाला थोडीशी मान खाली, कपाळाला आट्या, डोळे लहान, राग दर्शविण्याची ही त्याची नेहमीची सवय…मी सरळ त्याच्या वर्गात गेले, त्याची बॅकपॅक घ्यायला. त्याच्या cubby ला शिवने माझ्यासाठी बनवलेले ग्रिटींग कार्ड पिन लावून लटकत होतं. ते वाचत हातात घेतलं…ते बघून गील्ट अजूनच वाढलं. Corridor मध्ये टिचरनेही तेच सांगितलं, शिव नाराज झाला. मी playground ला गेले तेव्हा आधी मला बघून न बघितल्या सारखं केलं. मग नेहमीचे “5 more minutes”. Playground वरुन त्याला काढणं महाकठिण…कसंबसं त्याला गाडीत बसवलं. मग हळूहळू रागाने डोकं वर काढलं. अमक्याची आई आली होती, तमक्याची आई आली होती. “Mom, I am super angry and disappointed that you missed the mother’s day party.” अधेमधे माझं सबबी देणं सुरु होतं. “They also got coffee and TEA. No more tea for you…” त्याला माहितीए मला चहा आवडतो. मधेच त्याला ग्रिटींग कार्ड आठवले, “Oh”. Playground वरुन त्याला काढणं महाकठिण…कसंबसं त्याला गाडीत बसवलं. मग हळूहळू रागाने डोकं वर काढलं. अमक्याची आई आली होती, तमक्याची आई आली होती. “Mom, I am super angry and disappointed that you missed the mother’s day party.” अधेमधे माझं सबबी देणं सुरु होतं. “They also got coffee and TEA. No more tea for you…” त्याला माहितीए मला चहा आवडतो. मधेच त्याला ग्रिटींग कार्ड आठवले, “Oh I even made a greeting card for you. We forgot it in school…”. “I got it Baby…It is AWESOME” घरी आल्या आल्या त्याने स्वत: मला ते दिलं तेव्हा तो जरा शांत झाला. गाडीपासून वरपर्यंत मला उचलून घे, हा हट्ट पुरा करुन, त्याला खाली ठेवताना, त्याचं ते “I missed you Mom…”\nमाझ्यापुरता Mother’s day कालच साजरा झाला…\nदिनांक : मे 14, 2017\nप्रवर्ग : गुज मनीचे…\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/bhiwandi-death-of-a-young-man-falling-on-the-waterfall-265686.html", "date_download": "2018-04-25T21:44:18Z", "digest": "sha1:N4TYWVW4XGMCTCFX5UUF4GOEHEZ2YJ5C", "length": 10592, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बाहुबली स्टाईल उडी जीवावर बेतली,धबधब्यावरुन पडल्यानं तरुणाचा मृत्यू", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nबाहुबली स्टाईल उडी जीवावर बेतली,धबधब्यावरुन पडल्यानं तरुणाचा मृत्यू\nबाहुबली सिनेमात अभिनेता प्रभासने जशी धबधब्यावरुन उडी मारली, तशीच उडी मारणं भिवंडी तालुक्यातल्या एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय\n21 जुलै : बाहुबली सिनेमात अभिनेता प्रभासने जशी धबधब्यावरुन उडी मारली, तशीच उडी मारणं भिवंडी तालुक्यातल्या एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. कारण या उडीनं त्याचा जीव घेतलाय. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार मोबाईल कॅमे-यात कैद झालाय.\nभिवंडी तालुक्यातल्या आमणे गावात राहणारा इंद्रपाल पाटील हा २७ वर्षांचा तरुण १४ जुलै रोजी शहापूरजवळच्या माहुली किल्ल्याच्या परिसरात मित्रांसोबत पिकनिकसाठी गेला होता. यावेळी त्याने धबधब्याच्या वर चढून खाली पडणाऱ्या पाण्यात उडी मारली, मात्र यात त्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तातडीनं शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर धबधब्यासारख्या ठिकाणी किंवा कुठेही पिकनिकला गेल्यानंतर नको ते धाडस करणं टाळायला हवं, हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/heavy-rain-in-mumbai-263626.html", "date_download": "2018-04-25T21:54:05Z", "digest": "sha1:7BHVLUOV6VYYNT4PPDNR5VVTCDFQNLPC", "length": 9628, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आज मुंबईत जोरदार पावसाची शक्यता", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nआज मुंबईत जोरदार पावसाची शक्यता\nउत्तर कोकण, दक्षिण कोकण, गोवा इथेही बहुतांश ठिकाणी गडगडासह पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.\n26 जून : आजही मुंबई आणि उपनगरात अधूनमधून काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मेघगर्जनेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकण, दक्षिण कोकण, गोवा इथेही बहुतांश ठिकाणी गडगडासह पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.\nमध्य महाराष्ट्रात, विदर्भ येथे अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. केरळचा समुद्रकिनारा ते दक्षिण गुजरात या पट्ट्यात ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/news/page/3/", "date_download": "2018-04-25T22:15:19Z", "digest": "sha1:EUGYRSKMHJT2LAF4YAPSF5FH3MEYMOPG", "length": 8222, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nVenkat Raj च्या सॊजन्यने\nRigorous Themes च्या सॊजन्यने\nPatryk Kachel च्या सॊजन्यने\nAcme Themes च्या सॊजन्यने\nJeffrey Rhodes च्या सॊजन्यने\nTheme Egg च्या सॊजन्यने\nMystery Themes च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/ashtagar-alib%C3%A1gh-maharashtra-117030300014_1.html", "date_download": "2018-04-25T22:07:25Z", "digest": "sha1:I2AB6LWMKA54YROIYK54CQHKHE3KYF6F", "length": 10572, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अष्टागर | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएक किंवा दोन दिवस जोडून सुटी आलीकी कुठे फिरायला जायचं हा प्रश्न सर्वांनाच भेडसावत असतो. त्यासाठी अष्टागराची सहल हा एक उत्तम पर्याय आहे.\nअलिबाग किंवा श्रीबाग यांच्याभोवती पसरलेल्या परिसराला अष्टागर म्हणतात. यात अलिबाग, आष्टी, नागाव, चौल, रेवदंडा ही गावे येतात. मुंबईहून अलिबागला जाण्या‍करिता करावयाचा प्रवास गेट वे ऑफ इंडिया येथून मांडव्याला जाणार्‍या कॅटरमरानने सुरू करायचा. गेट वे ते मांडवा हा समुद्रप्रवास एक वेगळाच आनंद देऊन जातो. मांडवा जेट्टीहून बसने अलिबाग, कॅटरमरानच्या अर्थात बोटीच्या भाड्यातच मांडवा- अलिबाग प्रवास समाविष्ट आहे.\nअलिबागला पोहोचल्यावर आपली अष्टा‍गराची सफर सुरू होते. भर अरबी समुद्रात उभा असलेला कुलाबा किल्ला अष्टागराचा स्वामी आहे. प्रथम कुलाबा किल्ल्याला भेट द्यावी. समुद्राला भरती असेल तर बोटीने जावे. ओहोटी असेल तर घोडागाडीचा पर्याय उपलब्ध आहे. मऊशार काळ्या वाळूतून चुबुक चुबुक चालतही किल्ल्यावर जाता येते. फक्त भरती ओहोटीच्या वेळा सांभाळाव्यात.\nशिवरायांच्या आणि नंतर आगर्‍यांच्या ताब्यात असलेल्या कुलाबा किल्ल्याला भेट दिल्यावर अलिबाग गावात यावे. अलिबागमध्ये वैद्यकीय चुंबकीय वेधशाळा, उमा महेश्वर मंदिर, बालाजी मंदिर तसेच कान्होजी आंग्रे यांची समाधी आणि वाडा आहे.\nअलिबाग दर्शन आटोपले की चौलमार्गे, रेवदंड्याकडे निघावे. ‍अलिबागमध्ये खासगी टॅक्सी, सहा आसनी रिक्षा असा उत्तम पर्याय पर्यटकांना उपलब्ध आहे. वाटेतील टूमदार गावे, मंदिर, नारळी पोफळीच्या वाड्या ओलांडून नागाव चौलमार्गे रेवदंड्यात यावे.\nयेथे पोर्तुगीजकालीन किल्ला, इमारती, तटबंदी, तोफगोळे, चैपल, 7 मजली टॉवर अवश्य पाहावा. त्यांनतर गणपती मंदिर पाहून कोर्लई बघावे. त्यांनतर रेवदंडा- चौल-आष्टी मार्गे परत अलिबागला यावे आणि गट वे ऑफ इंडियामार्गे मुंबईला परतावे.\nदुसरा पर्याय कोर्लईहून नांदगावमार्गे मुरूडला येऊन शिवकालीन पद्मदुर्ग पाहावा नंतर गाडीमार्गे मुंबईला यावे.\nऑस्कर घोळासाठी दोघे निलंबित\nकोल्हापूरमध्ये सर्वात लहान पॅन कार्डधारक\nनाशिक महापौर पदाची निवड १४ मार्चला\nमुंबई हायकोर्टाकडून पी1 पॉवर बोट स्पर्धेला हिरवा कंदिल\nनिलम गोऱ्हेना धमकी देणाऱ्याला बेड्या\nयावर अधिक वाचा :\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन\nटेलिव्हिजनच्या विविध मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता ...\nरीना चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nनिसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...\nतिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट महोत्सव पुणे २०१८\nदरवर्षी प्रमाणे यंदाही शिवस्वराज्य प्रतिष्ठान तर्फे, तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट ...\nयंदाच्या उन्हाळी सुट्टीतील सर्वात माहौल मेसेज\nनवरा ऑफिसात असतांना अकोल्याची काजोलबाई मुलांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी माहेरी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://parbhani.atmamaharashtra.org/index.aspx", "date_download": "2018-04-25T21:34:15Z", "digest": "sha1:DJLGL72S6OTXBGTZ54EKSF2Z5KGUIKXH", "length": 3386, "nlines": 18, "source_domain": "parbhani.atmamaharashtra.org", "title": "Home", "raw_content": "मुख्य पान | संपर्क साधा | लॉगिन\nजिल्हा नियामक मंडळ कार्य\nआत्मा कार्यकारी समिती कार्य\nआत्मा दुवा साधणार्‍या यंत्रणा\nएस. आर. ई. पी.\nआत्मा उद्देश व हेतु\nसन १९९८ ते २००५ या कालावधीत जागतिक बँकेच्या सहाय्याने देशातील ७ राज्यातील २८ जिल्हामध्ये राष्ट्रीय कृषि तंत्रज्ञान व्यस्थापन प्रकल्पाअंतर्गत (NATP) तंत्रज्ञान विस्तारामध्ये नाविन्यपूर्णता (ITD) या सदराखाली विस्तार विषयक सुधारणा कार्यक्रम राबविण्यात आला. ही योजना अतिशय यशस्वी ठरली व राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणाकरिता सहाय्य ही योजना अस्तित्वात आली. ही योजना सुरूवातीस २५२ जिल्हामध्ये विस्तारीत करण्यात आली. सन २००७ मध्ये राष्ट्रीय कृषि विकास परिषदेमध्ये कृषि विस्तारामधील क्रांतिकारक बदलाची गरज प्रामुख्याने समोर आली. राष्ट्रीय शेतकरी आयोगाने (नॅशनल पॉलिसी फॉर फार्मर्स) कृषि विस्तार यंत्रणेत आमुलाग्र बदल सुचविला व सन २००५ ते २००९ या दरम्यान कृषि विस्तार कार्यक्रम सुधारणा अंतर्गत मिळालेल्या अनुभवातून व राज्य सरकारशी सल्ला-मसलत करून केंद्र शासनाने सध्याची राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करिता सहाय्य ही योजना काही वैशिष्ट्यपूर्ण बदलासह प्रस्तावित केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6", "date_download": "2018-04-25T22:22:07Z", "digest": "sha1:UNONP5MZY6IMMDQHVNBH3UMUI5R3A7LT", "length": 5236, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अदिश - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nगणित व भौतिकशास्त्र यांनुसार, ज्या राशीला फक्त परिमेय असते, दिशा नसते, अश्या राशीला अदिश राशी किंवा अदिश[१] (इंग्लिश: Scalar, स्केलर ) असे म्हणतात. सदिश राशीचे परिमेय तिच्या मापनासाठी वापरल्या जाणाऱ्या एककात सत् अंकांनी दाखवले जाते. वस्तुमान, विद्युतरोध इत्यादी अदिश राशींचे परिमेय कायम धन चिन्हांकित असते, तर तपमान, विद्युत उच्चय इत्यादी अदिश राशींचे परिमेय धन किंवा ऋण चिन्हांकित असू शकते.\n↑ वैज्ञानिक परिभाषा कोश (मराठी मजकूर). महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ. इ.स. १९६९. पान क्रमांक २६१.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१६ रोजी ०६:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.india.com/marathi/videos/these-video-goes-viral-on-social-media/", "date_download": "2018-04-25T22:21:42Z", "digest": "sha1:HAGSPK7QFQZ2LKOWBA2JMZJLV7PKVLPC", "length": 4446, "nlines": 76, "source_domain": "www.india.com", "title": "These video goes viral on Social Media | इंग्रजी पाठोपाठच आता मराठीचं देखील विद्यार्थ्यांना भय (व्हिडिओ) - Latest News & Updates in Marathi at India.com Marathi", "raw_content": "\nजाणून घ्या काय आहे हा प्रकार\nइंग्रजी पाठोपाठच आता मराठीचं देखील विद्यार्थ्यांना भय (व्हिडिओ)\nआज सकाळपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मराठी भाषेचा मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना किती त्रास होऊ शकते याचा अंदाज येतो. या व्हिडिओत एक मुलगा भरपूर रडत आहे. या मुलाला त्रास कसला आहे तर मराठीत असलेल्या ऱ्हस्व, दिर्घ, आकार, उकार, वेलांटी या सगळ्या व्याकरणाची. या मुलाला इंग्रजी माध्यमात शिकायचं आहे. कारण तिथे व्याकरणाचा त्रास नाही असं त्याला वाटतं. पाहा काय आहे हा प्रकार व्हिडिओतून….\nया व्हिडिओत एक मुलगा आपल्या मराठी माध्यमातील शिक्षणाला कंटाळला आहे. आणि त्याला असं वाटतं की इंग्रजी माध्यमात शिक्षण केलं तर हा त्रास नसेल. त्यामुळे तो आपल्या पालकांना सांगतोय की, मला मराठी माध्यमात नाही शिकायचं. मी इंग्रजीमध्ये शिकेन कारण मला हे व्याकरण त्रास देतं.\nआतापर्यंत आपण पाहिलं होतं की इंग्रजी माध्यमात मुलांना त्रास होतो. किंवा त्यांच्यावर शिकण्यासाठी जबरदस्ती केली जाते. मात्र आता हाच प्रकार आपण मराठीत देखील पाहत आहोत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांप्रमाणेच पालक देखील संभ्रमात आले आहेत की नेमकं त्यांनी काय करायला हवं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/category/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2018-04-25T21:44:40Z", "digest": "sha1:UAVSWT4VNVDT3O2S72V6PGJ62EK4UKVP", "length": 53751, "nlines": 314, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "पुणे | गुज मनीचे...", "raw_content": "\nमाझा मित्र ‘ती’च्या प्रेमात वगैरे होता. ती त्याच्याच कॉलेज मधली, त्याची ज्युनियर. माझेही स्टडी सेंटर तेच कॉलेज. त्याने कधीतरी ‘ती’ची तोंडदेखली ओळख करुन दिली. मला फक्त तिचं नावं लक्षात होतं.\nएके दिवशी अचानक कोणीतरी मुलगी मला भेटायला माझ्या शक्रवारपेठेतल्या रुमवर आली. तिने नाव सांगितले तरीही मी तिला पाहून जरा गोंधळलेच. मग तिने माझ्या मित्राचे नाव घेतले. आणि लगेच लिंक लागली. ‘ती’ त्याची ती होती तर…\nती काही कामासाठी मी राहते तिथे आली होती व तिला काही पैशांची गरज होती. त्याने तिला सांगितले असावे की मी त्याच परिसरात राहते. ती माझा माग काढत माझ्याकडे आली. रक्कम अगदीच शुल्लक नव्हती. पंधरावर्षा पूर्वी तेवढ्या पैशात अर्ध्या महिन्याचे मेसचे जेवता येऊ शकत होते. ‘ती’ने हे पैसे त्याला लगेच द्यायला सांगते असे म्हणून गळ घातली. मीही तयार झाले. नशिबाने तेवढे होते माझ्यापाशी. तिचे धन्यवाद वगैरे स्विकारुन मी पैसे दिले व ते पैसे स्विकारुन ‘ती’ निघून गेली.\nती जाताच माझ्या मैत्रिणीने मला फटकारलेच की विसर आता हे पैसे. तिची बत्ताशी खरी निघेल हे वाटलेच नव्हते तेव्हा. ‘ती’ गेली ती गेलीच. नंतर ती काही मला भेटली नाही. तो भेटला काही वेळा पण कुठेकाही मागमूस नाही. मी सुद्धा स्वत:हून पैसे परत मागितले नाहीत. असतात आपले काही घेणेकरी असा विचार करुन मी त्यांवर पाणी सोडले. माणूस चुकून विसरतो कधीतरी.\nमुद्दा तो नाहीच मुळी, ज्यावेळी मी तिला मदत केली त्यावेळी शिक्षण, पुस्तकं, पार्ट-टाईम नोकरी, रुमचे भाडे, मेसचा डब्बा या सगळ्यांत महिन्याचा हिशेब जुळवणे ही कसरतच होती. घरुन पैसे घेणं मी जवळ-जवळ बंद करुन टाकलं होतं. जे करायचं ते स्वत:च्या बळावर हा नारा. त्यात हा भुरदंड (तेव्हा) मोठा होता. ‘ती’ला ते विसरणे फारच सहज, सोईस्कर व सोप्पं होतं. आणि मला…\nपुढे तिचे त्याच्याशी लग्न झाले. दोघांनी भरपूर पगाराच्या नोकऱ्या पटकावल्या. परदेशात राहिले बरीच वर्ष. त्यात आनंदच आहे. मधली काही वर्ष संपर्क तुटला. जुना विषय तर मी केव्हाच विसरले होते पण एक माणूसकी म्हणून ‘ती’ने नुसती आभासी ओळख तरी ठेवावी ना ते ही नाही… आज एवढा काळ लोटल्यावर मी थोडीच पैसे परत दे म्हणणार आहे\nकाही माणसं त्यांच्या विशिष्ट वर्तवणूकीमुळे लक्षात राहतात. ‘ती’ त्यांतलीच एक\nप्रवर्ग : Authors, असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, पुणे, मैत्री, Friendship, Fun, General, Pune, Relations\nअचानक ‘ती’ चे लग्न ठरल्याचे तिने कळविले. एकदम तडकाफडकी लग्नकार्यही लगबगीने उरकले. मी तर विना लग्न पत्रिका, आमंत्रण स्विकारुन मंगलकार्यालयात पोहचले होते, मला आठवतंय. नवरा मुलगा दिसायला तिच्यापेक्षा गोरा, देखणा, उजवा, चांगली नोकरी, सुखवस्तू कुटुंब. ‘ती’ तशी सावळी, दिसायला चार-चौघींसारखी.\nलग्नानंतर तिच्या आईकडून तिचे सासरचे किस्से कानावर येत होते. सासरी ती अगदी मजेत व आनंदात होती. सासूला सासूरवास ठाऊक नव्हता. दोघी सकाळी मस्त चहा घेत, गप्पा मारत बसायच्या, वगैरे. मलाही खूपच आनंद वाटला. प्रत्येक मुलीला असे सासर हवे असे वाटले.\nहळूहळू ती संसारात रमली. एकाच शहरात राहून भेटी-गाठी कठिण झाल्या. पाच-एक वर्षां अलिकडची गोष्ट असावी. मी लक्ष्मी रस्त्यावर एका दुकानात शिरले आणि अचानक ‘ती’ दिसली. बरोबर नवराही होता. मी बोलायला गेले. ती ही बोलली – अलिप्तपणे, तुटक व मोजकंच जणू मैत्री नसून आमची फक्त तोंडदेखली ओळख होती. काम झाले तशी, न थांबता दोघे नजरेआड गेलेही.\n‘ती’शी छान मैत्री होती. पण ‘ती’ ने स्वत:च काही संपर्क ठेवला नाही. जणू ‘ती’ला टाळायचे आहे. मला की कोणाला की एखादे कुणी नको ‘त्या’ विषयाला उगाच हात घालू नये म्हणून मुद्दाम…\n‘ती’च्या लग्नाला नक्कीच दहा वर्ष झाली असावीत. अजून मुल-बाळ नाही. यामुळेच तर नसेल ना.. या बेरक्या समाजाने बोलचे असेल का तिला या टोकदार, धारेच्या सावालाने या बेरक्या समाजाने बोलचे असेल का तिला या टोकदार, धारेच्या सावालाने इतके की ‘ती’ ने स्वत:च्याच कोषात स्वत:ला लपवून घेतले. दूर-दूर केले ‘ती’ने जाणून-उमगून, आपल्याला इतरांपासून…\nकी अजून काही असेल घाईत झालेले लग्न फसवून तर केले गेले नसेल घाईत झालेले लग्न फसवून तर केले गेले नसेल एखादे व्यंग लपवायला आणि ‘ती’ पदरी पडले व पावन झाले म्हणत जगतेय आपली. हे आणि असे खंडीभर प्रश्न मनात उभे राहतात ‘ती’चा विचार केला की.\nमागे म्हणाले तसे – मुलं होणं, न होणं, मुलं होऊ देणं, न देणं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे व आपण त्यात फार स्वारस्य घेणं मला पटत नाही. सहज म्हणून जाणून घ्यायलाही विचारते कोणीही – मुलं आहेत का कोण आहे हा स्वाभाविकपणाचा एक भाग झाला. नेहमी हे विचारण्यात हिणविणे वा तुच्छ लेखणे हा हेतू असतो असे नाही. खाजगी असलेतरी ‘खाजगी’ वर्तुळाच्या आत घुसण्याची काहींना (निदान जिवाच्या मैतरांना) बुभा असतेच आणि ती असावीच लागते…याने झालीच तर मदतच होते.\nआज कितीतरी विनापत्य जोडपी नांदतायत आनंदाने. त्यांना प्रयत्न करुनही नाही झाली मुलं. हे वास्तव स्विकारुन, एकमेकांवर तितकेच प्रेम करत, जपत, सुखाने संसार करतात. यातील काहींनी अनाथ मुलांना दत्तक घेऊन आपले आणि त्या निराधार लेकरांचे आयुष्य संपन्न केले. अनेक जोडप्यांना (होणार असलीतरी) मुलं नकोच आहेत. ते आपल्या मतांवर ठाम आहेत. ओळखी-पाळखीतले मुलं असलेले लोकं जेव्हा मुलांच्या त्रासापाई आसवं गाळतात तेव्हा ही लोकं स्वत:ला भाग्यवानच समजत असतील. संसारसुखाला ‘मुलं असणं’ या मोजमापात तोलणंच मुळी चुकीचं आहे. मागासलेला समाज कधी कात टाकणार देव जाणे बरं हा कलंक अजूनही लागतो फक्त बायकांचाच माथी. पुरुषांच्या पौषार्थाला कुठेही कणभर सुद्धा धक्का लावला जात नाही. मी काही वादात शिरत नाही किंवा पुरषांच्या विरोधात नाही. पण निदान आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती( बरं हा कलंक अजूनही लागतो फक्त बायकांचाच माथी. पुरुषांच्या पौषार्थाला कुठेही कणभर सुद्धा धक्का लावला जात नाही. मी काही वादात शिरत नाही किंवा पुरषांच्या विरोधात नाही. पण निदान आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती() प्रचलीत आहे. हे सुधारण्याची नितांत गरज आहे. प्रेम, आदर एकीकडे आणि शारिरीक व्यंग दुसरीकडे. माझ्या ओळखीत एक-दोघी आहेत ज्यांना चक्क फसवून विवाह करण्यात आला. एकीने घटस्फोट घेऊन सासरकडच्यांना अद्दल शिकवली. दुसरे लग्न करुन सुखी झाली. दुसरी दोष नसला तरी रोष ओढवून घेत जगतेय.\nवाटल्याने सुख वाढते आणि संकटं, दुःख कमी होते. आणि म्हणूनच माझ्या या मैत्रिणीला सांगावेसे वाटते की तू ही अढी, हा न्यूनगंड मनातून काढून टाक व बोलती हो. हे यातले अगदीच काहीही असले/नसले तरी “मी खूप सुखात आहे\nप्रतिक्रिया : 1 Comment »\nप्रवर्ग : Authors, असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, पुणे, मैत्री, Friendship, Fun, General\nमाझ्या जन्मा आधीपासून आमच्या दोघींच्या आईंची एकमेकींशी घट्ट मैत्री होती. तिच्या आईला सगळे ‘भाबी’ म्हणायचे. आमच्या चाळी शेजारी त्यांचा बंगला होता. अगदी गडगंज श्रीमंती, गाई-म्हशी, दुध-दुभते, घरीच कुकुटपालन, गाड्या, बागकामाला माळीबुवा भाबी अतिशय प्रेमळ व निगर्वी होत्या. आमच्याशी त्यांचे विशेष सख्य होत्या. त्यांना तीन मुलं. आजची ‘ती’ ही त्यांची मोठी लेक.\n‘ती’ चे वय पंचावन्नच्या आसपास असेल कारण तिचा मोठा मुलगा माझ्या वयाचा आहे. मध्यम उंची, सुदृढ, गोरी, आत्ता केस कापलेले आहेत पण तेव्हा एक पोनी, पंजाबी ड्रेस, बोलघेवडी, थोडासा घोगरा आवाज, हसरी मुद्रा आणि जणू आईकडून वारसाहक्काने मिळालेला निगर्वीपणा\n‘ती’ वाढली श्रीमंतीत पण तिचं लग्न एका हुशार, सामान्य, होतकरु तरुणाशी लावून देण्यात आले. ह्या तरुणाने पुढे खूप मेहनत घेऊन असामान्य कामगिरीने बलाढ्य उद्योग साम्राज्य उभं केले. आज त्यांच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त आहे. त्यांच्या उद्योगधंदा देशभर पसरला आहे.\nत्या भाबी गेल्या पण ‘ती’ आमच्या संपर्कात होती. माझ्या बहिणीची लग्नाची पत्रिका द्यायला मी ‘ती’च्या घरी गेले. तिथे जाऊन त्यांच्याशी आपण काय बोलणार ही मनात शंका होती पण हे श्रीमंत लोक असलेतरी त्यातले नाहीत अशी आईने खात्री दिली. ‘ती’ने हसून माझे स्वागत केले आणि मनातले दडपण एकदम कमी झाले. मी पुण्यात काय करते, कुठे राहते अशी आस्थेने चौकशी केली. मी नको-नको म्हणत असताना मला खाऊ-पिऊ घातले. कधी काही लागले तर नि:संकोचपणे सांग असे मला सांगितले.\n‘ती’ खूप बोलत होती, स्वत:बद्दल, आपल्या नवर्याबद्दल, मुलांबद्दल, शून्यातून उभ्या केलेल्या सगळ्या डोलार्याबद्दल नवर्याची हुशारी, नेतृत्वाचे गुण, आपल्या गावातल्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून कंपनीत त्यांना कशा नोकर्या दिल्या, वसाहत बांधून दिली. ‘ती’ने ह्या वयात चिकाटीने एम.बी.ए पूर्ण केले होते. पैसा आहे म्हणून शिकली हे बोलणे सोप्पं आहे. पण सगळं आहे, मग आणखी काही करायची गरजच काय असे म्हणणारेही आहेतच की. जे आहे ते सांभाळायला ही जमायला हवे.\nमाहेरची सुबत्ता असूनही ती ने नव्या संघर्षात नवर्याला साथ दिली. जगाचे चांगले वाईट अनुभव ती सांगत होती. जितका व्याप जास्त तितके ताप जास्त. बाहेरुन दिसते तसे नेहमीच असते असे नाही.\nपुढे काही वर्षांनी मी व माझी आई माझ्या लग्नाची पत्रिका द्यायला ‘ती’च्या घरी गेलो. यंदा पूर्वीचे दडपण तर नव्हतेच. दरम्यान तिच्या मुलाचे लग्न होऊन घरी सून आली होती. सूनही बोला-वागायला छान होती. माझी प्रगती, माझे छंद याला ‘ती’ने दाद दिली. माझा होणारा नवरा कोण, कुठला, काय करतो ही चौकशी केली. माझ्या आईच्या हातच्या पदार्थांची चव अजून इतक्या वर्षांनंतरही कशी जिभेवर रेंगाळतेय वगैरे दिलखुलास गप्पा रंगल्या. आई सोबत असल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तिची सून सुद्धा आमच्यात सहभागी झाली.\n‘ती’ तिच्या सूनेला व मला कौतुकाने सांगत होती,”हिची (माझी आजी) मुंबईहून काय छान मिठाई आणायची…वर्ख लावलेल्या मिठाईचे भारी आकर्षण असायचे आम्हाला तेव्हा”. मनोमनी मी अवाक् झाले. ‘ती’ ला कशाचीच कमी नव्हती, तेव्हाही आणि आत्ताही. तरीही किती सहजतेने ‘ती’ने आपल्या सूनेसमोर व माझ्यासमोर हे बोलून टाकले. आत एक बाहेर एक, किंवा आम्ही कोणीतरी बडे रईस, आम्हाला कसले कौतुक असे तिच्या ठायी नाही. तसेच आपल्याकडे नेहमी कुणी ना कुणी कोणत्यातरी आशेनेच येते हा पूर्वग्रह बांधून, दुसर्याला उडवून लावणेही नाही. किंवा एखादी आपली गोष्ट सांगितली तर आपल्याला कमीपणा येईल ही दांभिकता नाही.\nमाझ्या लग्नात ‘ती’, सूनेला आवर्जून घेऊन आली होती. निघताना आईला मिठ्ठी मारुन लग्नकार्य चांगले झाले हे सांगायला ‘ती’ विसरली नाही.\nखरंतर कोण कुणाकडे अपेक्षेने जात-येत नसतं. पण नाती जपणं, ती टिकवणं ही देखील एक कसब आहे. काही माणसांचं ‘साधेपण’ हे त्यांचं खरं ऐश्वर्य असतं. ही ‘ती’ मला तशी ‘प्रतिभावान धनाढ्य’ भासते.\nप्रवर्ग : Authors, असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, पुणे, मैत्री, Friendship, General\nमी एकोणीसाव्या वर्षी नोकरीला लागले. तेव्हा माझे सगळेच सहकारी माझ्याहून वयाने बरेच होते. मेहनतीचे फळ म्हणून असेल किंवा होतकरु, लहान म्हणून असेल पण सगळे प्रेमाने वागायचे, वागवायचे. ‘ती’ ही त्यांतलीच एक होती.\n‘ती’ गोरी, नाकावर चष्मा, गोड हसू, खट्याळ बोलणं, सुबक ठेंगणी. ‘ती’ बंगाली. पण पुण्यात वाढल्यामुळे मराठी तर इतके अस्खलित बोलते की मातृभाषा असूनही, मराठी बोलायची लाज वाटते अशा अमराठी जीवांना थोतरीत बसेल. ‘थोडंसं खाल्लं की आणखी जास्त भूक लागते’ याला ‘ती’ (बंगाली असूनही) ‘भूक खवळली’ हा वाक्प्रचार वापरते. यातच सगळे आले. ‘ती’ चे इंग्रजीही अफलातून आहे, अगदी अग्रगणी व सुप्रसिद्ध वर्तमानपत्रात पत्रकारीता करण्या इतके. पण मला ‘ती’ची वेगळी ओळख करुन द्यायची आहे.\n‘ती’ चे एका मुलावर प्रेम होते. तिच्या बोलण्यात त्याचा खूप वेळा उल्लेख असायचा. वयाच्या अदबीमुळे मी स्वत:हून त्याच्याबद्दल तिला कधीच काही विचारले नव्हते. तो मुंबईचा होता एवढेच ठाऊक. एकदा तो तिला भेटायला येणार होता. जेवणाच्या सुट्टी आधी थोडावेळ ती मला म्हणाली,”रुही बेबी, (हो. मला बेबी झाले तरी ती अजूनही मला याच नावाने हाक मारते) तो आलाय. चल तू पण. आपण एकत्र बाहेर जाऊ लंचला.” तेव्हा ‘कबाब में हड्डी’ वगैरे गावीही नव्हते. मी पण तिच्या खास मित्राला भेटूया या उत्साहात तिच्या बरोबर निघाले. आम्ही वेळेच्या आधीच रेस्टॉरंटला पोहचलो आणि टेबल रिझर्व केला. वाट पाहत असताना एक तरुण आत शिरला. तिच्याकडे बघून हसत आमच्या दिशेने आला. लागलीच आणखी एक तरुण आत येताना दिसला. त्याचा काखेत कुबड्या होत्या. तो आमच्या टेबलवर येताच ‘ती’ ने माझी ओळख करुन दिली. मला एका क्षणासाठी काहीच कळेनासे झाले. हे अनपेक्षित होते. भानावर येत मी हस्तांदोलन केले. आधी आलेला तरुण त्याचा मित्र होता. गप्पा करत करत जेवण झाले. पुढे त्याच्याशी छान ओळख झाली.\nधडधाकट असलेल्या ‘ती’ चा ‘तो’ दोन्ही पायांनी पांगळा आहे. हे पचविणे मला जड गेले. तिचे घरचे लग्नाला तयार नव्हते. तब्बल आठ एक वर्षांनी त्या दोघांनी लग्न केले. तो कामानिमित्त परदेशात आला. दोघांनी तिथेच संसार थाटला. तो हुशार आहे. त्याच्या बुद्धीने त्याने कमतरतेवर मात केली. त्याने उत्तम करियर घडविले.\nकालांतराने मी ही परदेशी आले. आम्ही फोनवर बोलत होतो. ‘ती’ सांगत होती,”अॉफिस जवळच घर बघतो आम्ही. बरं पडते. मी इकडे गाडी चालवायला लागले. त्याला ऑफिसला सोडावे-आणावे लागते. तो गाडी चालवतो पण मलाही गाडी लागते बाहेरची कामे करायला.” तिचे सगळेच आयुष्य त्याच्या भोवती फिरत होते. तिच्या बोलण्यात त्याच्यासाठी कुठे आईची माया होती, कुठे बायको या नात्याने त्याच्या हुशारीचे कौतुक होते, कुठे प्रेयसीची काळजी होती, कधी त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान डोकावत होता. दाखवायला ही राग, तक्रार, त्रागा, कंटाळा नव्हता. आणि वेळप्रसंगी यातील एक किंवा सगळ्या गोष्टी तिने दर्शविल्या असत्यातरी ते वागणे मनुष्यसुलभ वृत्तीला धरुनच आहे. तेवढी मुभा तिला नक्कीच आहे. संयम नेहमीच बाळगता यावा अशी सक्ती कुठं आहे. तो कधी ढळला ही असेल. बोलणे आणि करणे यात जमिन-अस्मानाची तफावत असते. आणि ‘ती’ सगळं आनंदाने करतेय.\nतिची परदेशात स्थिरावण्याची मुख्य कारणं होती, अपंगांसाठी इथे असलेल्या सोई, दिली जाणारी समानतेची वागणूक. अगदी खरं होते ते. परदेशात अपंगांना दयेचा नजरेने कोणी बघत नाही. त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी योग्य त्या सोई करण्यात मात्र देश कार्यशील असतो. अशांसाठी खास प्रकारच्या कार, आरक्षित पार्कींग, दुकानांमधे बसून खरेदी करता येईल अशा बैठ्या गाड्या, व्हीलचेरसकट आत जाता येईल अशा बस, तशी प्रसाधनगृह आणि पुष्कळ काही.\nप्रेम आंधळं असतं म्हणतात पण ‘ती’ ने असे काही प्रेम केले की प्रेमाला एका नविन अर्थ, एक नविन परिभाषा दिली ‘ती’ने त्याचे आयुष्य नुसते सुखकरच नाही तर सुकर ही केलं.\nप्रतिक्रिया : 4 Comments »\nप्रवर्ग : Authors, असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, पुणे, मैत्री, Friendship, Fun, General, Pune, Relations\n‘ती’ च्या बद्दल खूप वेळा लिहावं वाटलं – तिच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका मिळाली तेव्हा, ती आजी झाली तेव्हा, तिचा व्हॉटस् ॲपचा फोटो पाहिला तेव्हा…निमित्त बरीच होती पण योग जुळून येत नव्हता. आज तिच्याशी बोलावे असे खूप वाटले. तिच्याशी छान तासभर गप्पा मारल्या. दोघीही फ्रेश झालो. तिचे खळखळणारे हसू ऐकले आणि वाटलं आजच लिहायला घ्यावे.\n‘ती’ मुंबईची. रुईयाची. एस्.वाय. ला होती तेव्हा लग्न झाले. सासरी आली तेव्हा तिला काहीच स्वयंपाक येत नव्हता ते (ज्याने आत्ता तिच्या हातचे खाल्लेय त्याला) सांगून विश्वास बसणार नाही. तिच्या नवर्याने तिचा पदार्थ जमून आला नाही म्हणून ताट भिरकावले होते. तिने लगेच ते आव्हान स्विकारले. नुसतेच स्विकारले नाही तर त्यात बाजीही मारली. आज तिचा नवरा तिच्या स्वयंपाकाची तारीफ करताना थकत नाही.\nसंसारात पूर्णपणे रमली असताना अचानक नशीबाने परिक्षा घेतली. तिच्या नवर्याला तरुण वयात ह्रदयविकाराचा झटका आला आणि शस्त्रक्रिया करावी लागली. हॉस्पिटल मागे लागले. डॉक्टरांशी भेटी होत होत्या. त्यातून तिला एका नविन ‘पर्फुशनीस्ट’ नावाच्या ‘पॅरामेडिकल’ क्षेत्राशी ओळख झाली. पुढे नवर्याची तब्येत सुधारली. तिने ‘पर्फुशनीस्ट’ चा वर्षभराचा कोर्स करायचे ठरविले. त्याच अभ्यासक्रमासाठी ती पुण्यात होती, जेव्हा आमची भेट झाली. नवर्या-मुली पासून लांब राहून तिने कोर्स पूर्ण केला. परत आपल्या गावी जाऊन नोकरीला लागली.\nचौकटीच्या बाहेर पडून तिने एक वेगळे पाऊल टाकले. शिक्षणानंतर एका तपानंतर तिचे करियर सुरु झाले. तिचा निर्णय सत्यात उतरविण्यात तिच्या नवर्याचा मोलाचा वाटा होताच, मुलीचे-घरच्यांचे सहकार्य होतेच पण तिची जिद्धही होतीच कुठलीही गोष्ट पूर्णत्वाला नेण्याकरिता, ती करण्यासाठीची जिद्ध लागते. सबबी, पळवाटा शोधल्या की चिक्कार सापडतात पण त्यावर मात करता यायला हवी. मग प्रगती ही होणारच कुठलीही गोष्ट पूर्णत्वाला नेण्याकरिता, ती करण्यासाठीची जिद्ध लागते. सबबी, पळवाटा शोधल्या की चिक्कार सापडतात पण त्यावर मात करता यायला हवी. मग प्रगती ही होणारच आज ‘ती’ स्वतंत्रपणे स्वत:च्या पायावर उभी आहे.\n‘ती’च्या नातीचे कौतुक ऐकून झाल्यावर मी तिला ‘आजीबाई’ म्हणून चिडवत विचारले,”काय गं, लेकीचा बाल-विवाह केलास” त्यावर तिचे उत्तर,”बाल-विवाह तिचा कुठे” त्यावर तिचे उत्तर,”बाल-विवाह तिचा कुठे बाल-विवाह तर माझा झाला होता बाल-विवाह तर माझा झाला होता” पुढे ती म्हणाली,”मुलीचे तिनेच जमविले. सगळे वेळीच झाले की चांगले. थांबायचे कारण नव्हते मग करुन टाकले तिचे.” मलाही पटते – कमी वयात आपण जास्त परिवर्तशील असतो. पार्टनरशी जुळवून घ्यायला सापं जाते. वयामुळे जितके विचार प्रगल्भ होतात, तितकेच ते ठाम होत जातात व जुळवून घेणे कठिण होत जाते. संसार म्हंटलं की सगळे पुढे-मागे, कमी-जास्त जुळवून घेतातच. इथे वय कोवळे असण्याचा फायदाच जास्त होत असावा. अगदीच वीशीत नाही पण शिक्षण पूर्ण झाले व नोकरीला लागून स्थिरावलो की पंचविशी उलटतेच, आणि तेच वय योग्य. त्यावयात योग्य जोडीदाराची योग्य साथ मिळाली की दोघांचे आयुष्य बहरु शकते असे मला तरी वाटते. असो” पुढे ती म्हणाली,”मुलीचे तिनेच जमविले. सगळे वेळीच झाले की चांगले. थांबायचे कारण नव्हते मग करुन टाकले तिचे.” मलाही पटते – कमी वयात आपण जास्त परिवर्तशील असतो. पार्टनरशी जुळवून घ्यायला सापं जाते. वयामुळे जितके विचार प्रगल्भ होतात, तितकेच ते ठाम होत जातात व जुळवून घेणे कठिण होत जाते. संसार म्हंटलं की सगळे पुढे-मागे, कमी-जास्त जुळवून घेतातच. इथे वय कोवळे असण्याचा फायदाच जास्त होत असावा. अगदीच वीशीत नाही पण शिक्षण पूर्ण झाले व नोकरीला लागून स्थिरावलो की पंचविशी उलटतेच, आणि तेच वय योग्य. त्यावयात योग्य जोडीदाराची योग्य साथ मिळाली की दोघांचे आयुष्य बहरु शकते असे मला तरी वाटते. असो हे ज्याचे त्याचे वैयक्तिक प्राधान्य आहे.\nपरवाच ‘ती’ने व्हॉटस् ॲपवर तिचा ‘सितार’ वाजवितानाचा फोटो टाकला. तो बघून मी (हम आपके हैं कोन स्टाईलने) तिला विचारले,”बजाना-वजाना भी आता हैं, या सिर्फ पोज लेगे खडी हो”. तिचे लगेच उत्तर आले,”अगं शिकतेय सितार. बरेच वर्षापासून ईच्छा होती.” मी मनातून आनंदले. कुठलीही नविन गोष्ट शिकायला, करायला कधीच उशीर झालेला नसतो हे ‘ती’ने पुन्हा दाखवून दिले.\nनेहमी प्रमाणे मी या ‘ती’ची नीटशी ओळख करुन देते – ‘ती’ गोरी, घारी, उंच आहे, लांब केस, उत्साही, बोलघेवडी व हसरी आहे. आशा आणि जगजीतसाठी वेडी आहे. ‘ती’ चिरतरुण आहे आणि तशीच राहवी असे मला वाटते. आम्ही पेईंग गेस्ट होतो तिथे ही ‘ती’ काही महिने माझी शेजारी होती. माझ्या या मैत्रिणीत आणि माझ्यात तब्बल दहा वर्षांचा फरक आहे पण मैत्रीला थोडंच वयाचे बंधन असते\nप्रतिक्रिया : 3 Comments »\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, पुणे, Friendship, Fun, General\nखडकमाळ मधे पोलिस वसाहतीत तिचे घर होते. पहिली छोटीशी खोली म्हणजे तिचे ‘पार्लर’. एक आरसा, त्यालाच जोडून तिचे साहित्य ठेवायचे टेबल, गिर्हाईक बसेल ती खुर्ची, अवघडलेपण टाळायला पडदा, एवढे सगळे आणि उभ्याने काम करण्यासाठी परतायला जेमतेम जागा उरत होती. ‘ती’ कडे मी केस कापायला जात असे. मुलगी मेहनती होती, काम चोख करायची, शिवाय ओळखीतून तिच्याकडे गेले होते.\nगोरी, उंच, लांब केस, त्यांची कायम एक जाड वेणी, तपकीरी डोळे, दिसायलाही बरीच म्हणाली लागेल, वय पंचविशी पुढचे असावे कारण लग्नाळू होती.\n‘ती’ कडे गेलं की गप्पा व्हायच्या. ती घरच्यांबद्दल वगैरे बोलायची. तिचं लग्न ठरायला उशीर होत होता यामुळे ‘ती’ च्या घरचे चिंतेत होते. ती सुद्धा बरेच उपास-तापास करायची.\nथोड्या महिन्यात ‘ती’ने लग्न ठरल्याची बातमी दिली. नवरा कोण कुठला ते सांगून, ‘ती’ आनंदाने पुढे बोलत होती,”तू रत्नागिरीचा ना गं मग तुम्हाला चांगलंच जवळ आहे राजेंद्र (नाव बदलले) महाराजांचे गाव. त्यांच्याच आशीर्वादाने लग्न ठरले मग तुम्हाला चांगलंच जवळ आहे राजेंद्र (नाव बदलले) महाराजांचे गाव. त्यांच्याच आशीर्वादाने लग्न ठरले” मला कळायला काही मार्ग नव्हता. तिने खुलासा केला – “मी महाराजांच्या दर्शनाला गेले. त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले एका महिन्यात तुझं लग्न ठरेल. आणि अगदी तसेच झाले बघ”. मी महाराजांकडे का गेले नाही” मला कळायला काही मार्ग नव्हता. तिने खुलासा केला – “मी महाराजांच्या दर्शनाला गेले. त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले एका महिन्यात तुझं लग्न ठरेल. आणि अगदी तसेच झाले बघ”. मी महाराजांकडे का गेले नाही ते किती महान आहेत वगैरे ती सांगत राहिली.\nमाझ्या विवेकबुद्धीला हे काही पटणारे नव्हते तरी तिला मी काहीच बोलले नाही. एक तर माझा बुवा-महाराजांवर विश्वास नव्हता-नाही. तसेच या महाराजांचे ‘खरे’ कारनामे बहुश्रृत होते. म्हणूनच हा पाजी बुवा आमच्या प्रांतातला असलातरी त्याचा ‘भक्तगण’ घाटावरच्या भागातला होता. जनतेला टोप्या घालणार्यांपेक्षा, त्या घालून घेण्यार्यांची मला जास्त कीव येते.\nकालांतराने ती सासरी गेली, रूळली. अचानक तिने काम बंद केले. का विचारायची गरज नव्हतीच पण तरी तिने स्पष्टीकरण दिले,”महाराजांच्या कृपेने गोड बातमी आहे\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, पुणे, Fun, General\nअकाळी वडिल गेले. त्यांचे कार्य उरकून मी परत नोकरीवर रूजू झाले. मन हळवे झाले होते. आठवणींनी टचकण डोळ्यांत पाणी येई. मी परत आले कळल्यावर माझी मॅनेजर माझ्या डेस्कपाशी थांबली. मला गहिवरून आले. ती सांतवन करत म्हणाली,”वाईट झालं. पण तुला तुझे वडिल इतकी वर्ष लाभले तरी, मी अगदी लहान असताना माझे वडिल गेले. त्यांचा चेहराही मला आठवत नाही\nएवढेच बोलून ती निघून गेली. माझं दु:ख उगाच हलकं झाल्यासारखं वाटायला लागलं आणि तिचंच सांतवन करावंसं वाटायला लागलं.\n‘ती’ चायनीज होती. शिकायला पुण्यात आली व तिथेच नोकरीला लागली. तिच्याशी फक्त कामापुरतेच बोलणं होत असे. बरेच वर्ष पुण्यात काढल्यामुळे बोलता येत नसलेतरी तिला मराठी कळते असे काहीजण म्हणायचे.\nत्या कठिण समयी तिने माझ्या दु:खावर जी फुंकर व मनावर जो चटका दिला, त्यामुळे आपल्याहूनही कमनशिबी लोकं आहेत याची जाणीव झाली. त्यासाठी ‘ती’ चे आभार मानायचे मात्र राहूनच गेले.\nप्रवर्ग : Authors, असंच काहीतरी, आठवण, आदरांजली, गुज मनीचे…, नाती-गोती, पुणे, मैत्री, Friendship, Obituary, Pune, Relations\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/ajit-pawar-and-cm-go-together-for-a-wedding-274903.html", "date_download": "2018-04-25T21:46:10Z", "digest": "sha1:TGUOE2GDS4CUJERQMZMF5S2NG2OPRQON", "length": 11465, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवारांनी केला सोबत विमानातून प्रवास", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवारांनी केला सोबत विमानातून प्रवास\nसत्ताधारींसह विरोधी पक्षातीलही अनेक नेत्यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांनी मात्र आपला हा दौरा अखेरच्या क्षणापर्यंत कमालीचा गोपनीय ठेवला होता.\nऔरंगाबाद, 22 नोव्हेंबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काल चक्क एकत्र प्रवास केला. औरंगाबादमध्ये पार औरंगाबादमध्ये पार पडलेल्या एका विवाहसमारंभासाठी ते दोघं सोबत गेले.\nसत्ताधारींसह विरोधी पक्षातीलही अनेक नेत्यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांनी मात्र आपला हा दौरा अखेरच्या क्षणापर्यंत कमालीचा गोपनीय ठेवला होता. मुंबईहून रात्री खास विमानाने ते थेट चिकलठाणा विमातळावर उतरले तेव्हा त्यांच्यासोबत अजित पवारही होते. विमानातून उतरल्यावर वाहनापर्यंत जाताना दोघांनी विशिष्ट अंतर राखले. तरीही दोघे एकाच सफारी वाहनात बसले 'सफारी' तून उतरल्यावर समारंभस्थळी जाताना, वधू-वरांना शुभेच्छा देताना, अल्पोपाहार घेवून तेथून बाहेर पडतानाही दोघांनी एकमेकांमध्ये विशिष्ट अंतर राखले. चिकलठाणा विमानतळाकडे मार्गस्थ होताना मात्र हे दोन नेते पुन्हा एकाच सफारी कारमध्ये बसले 'सफारी' तून उतरल्यावर समारंभस्थळी जाताना, वधू-वरांना शुभेच्छा देताना, अल्पोपाहार घेवून तेथून बाहेर पडतानाही दोघांनी एकमेकांमध्ये विशिष्ट अंतर राखले. चिकलठाणा विमानतळाकडे मार्गस्थ होताना मात्र हे दोन नेते पुन्हा एकाच सफारी कारमध्ये बसले ज्या विमानातून आले त्याच विमानातून रात्री दहाच्या सुमारास मुंबईकडे रवाना झाले. विशेष म्हणजे विमान व कारमध्ये या दोघांशिवाय अन्य कुणीही नव्हते.\nत्यामुळे आता या दोघांमध्ये कुठली नवी युती होते आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: devendra Fadanvisअजित पवारदेवेंद्र फडणवीस\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nअमित शहा-सरसंघचालक भेट,चार तास झाली खलबतं\nनामर्दाच्या अवलादांना ठेचून काढू, शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/garfunkel/", "date_download": "2018-04-25T22:10:51Z", "digest": "sha1:LXGUX2JHSUHFQBM2W2J2KTG6QVQWGWUV", "length": 7457, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nAnders Norén च्या सॊजन्यने\nशेवटचे अद्यावत: डिसेंबर 3, 2017\nलेख, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, संपादक शैली, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, फुटर विजेटस, ग्रीड आराखडा, पोर्टफोलिओ, पोस्ट स्वरूप, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, तीन कॉलम, अनुवाद सहीत\n5 पैकी 5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%B0", "date_download": "2018-04-25T22:26:11Z", "digest": "sha1:UFMLLDQRNFGOFJDDUFHJOS4VASDO7N2M", "length": 5889, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बहर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nबहरलेले चेरीचे एक झाड\nसिसूच्या झाडास आलेला बहर\nवसंत ऋतुत पळसाला आलेला बहर\nबहर हा, वनस्पतीशास्त्रानुसार, झाडांना अथवा वनस्पतींना आलेला फुलोरा होय. साधारणपणे, झाडांना वसंत ऋतूत बहर येतो. संत्रे, चेरी, पळस, बाभूळ, गुलमोहर ह्या आणि इतर अनेक झाडांना अशा प्रकारचा बहर येतो. काही छोट्या वनस्पतींची फुलेदेखील या काळात फुलतात.\nहा बहर मधमाश्यांना व तत्सम कीटकांना त्यांचे खाद्य पुरवितो. त्यांचेमार्फत होत असलेल्या परागीकरणामुळे त्या बहरलेल्या फळझाडांना फळधारणा होते. अशा बहर आलेल्या झाडांच्या/वनस्पतींच्या पाकळ्याचा खच त्या झाडाखाली पडतो. यामुळे बहर येणारी वनस्पती व इतर वनस्पती यांच्यात फरक करता येतो.अशा सड्यामुळे तेथील वातावरण प्रसन्न व सुगंधी होते.\nवेगवेगळ्या झाडांच्या/वनस्पतींच्या बहराचे चित्रदालन[संपादन]\nपूर्ण बहरलेले सफरचंदाचे झाड\nएक युरोपिअन मधमाशी मध टिपतांना\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफक्त चित्र असलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० मार्च २०१७ रोजी १२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/e-edit/", "date_download": "2018-04-25T22:19:47Z", "digest": "sha1:ZAAIMGF5XQZOSGVGAUUDSM5F2QWRWBN7", "length": 14031, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Online Editors, Read E news online, online Articles | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nई-एडिट : दुधात साखर कमी\nउड्डाण घेणार अशी अपेक्षा असलेल्या विमानाने धावपट्टीच सोडली नाही तर...\nई-एडिट : प्रभू तू दयाळू\nठाम प्रयत्नांअभावी सद्हेतू आणि दया हे निष्प्रभ ठरतात हे विसरून चालणार नाही.\nई-एडिट : आगरकरी परंपरेचे आधुनिक पाईक\nग्रंथकार आणि पत्रकार या दोघांपैकी त्यांच्यात पहिल्याच्या प्रेरणांना अधिक स्थान होते.\nपाडगावकरांच्या निधनाने मराठी कवितेच्या क्षेत्रातील आनंदयात्री आज नाहीसा झाला.\nसवलत रद्द करण्याचे स्वागतच\nभारतात कोणतीही गोष्ट स्वेच्छेने करण्याबाबतचा उत्साह अतिशय कमी असतो.\nप्रगत देशात वाहन चालवण्याचा परवाना मिळणे अतिशय कर्मकठीण असते.\nमुद्दा विपर्यासाचा की अस्मितेचाच \nआक्षेप घेण्यासाठी मुद्दे लाग्तात. ते काहींनी मांडले .\nनिकालामुळे भालजी पेंढारकरांचा हा स्टुडिओ ‘वारसा इमारत व प्रांगण’ म्हणून संरक्षितच राहणार.\nपुरस्काराने जसा आनंद मिळतो तसे भविष्यातील कामासाठी प्रोत्साहन सुध्दा मिळते.\nसत्य हा बचाव असू शकत नाही, हे न्यायालयाचे महत्त्वाचे तत्त्व.\nइस्लामविरोध, मुस्लिमद्वेष आणि दहशतवादास विरोध यांत फरक आहे\nकेल्याने होत आहे रे…\nनवी दिल्लीची हवा भलतीच खराब म्हणजे याबाबतीत दिल्लीने चीनची राजधानी बीजिंगलाही मागे सारले आहे.\nलोकप्रतिनिधींना भ्रष्टाचारापासून रेखायचे असेल, तर त्यांच्या वेतनात भरीव वाढ करणे आवश्यक आहे.\nछगन भुजबळ यांच्या अंगी असलेल्या असंख्य कलागुणांची एव्हाना संपूर्ण महाराष्ट्राला ओळख झालेली आहे.\nभाजपने तुकारामांच्याही पुढे पाऊल टाकून निंदकाला थेट घरातच घेतले आहे.\nस्मरणशक्ती- त्यांची आणि आपली\nजनतेची स्मरणशक्ती अल्पजीवी असते असा राजकारण्यांचा समज असतो.\nस्त्रियांना मासिक पाळी येते आणि त्यामुळे त्या अपवित्र असतात.\nये रे माझ्या मागल्या\nपराभूत हा पराभवाने नकारात्मक बनलेला असतो आणि सत्ता घालवणारा पराभव तर अधिक वर्मी लागणारा असतो.\nजगातील दोन अव्वल दर्जाच्या संघांमधील कसोटी सामना अवघ्या तीन दिवसात संपला.\nजननक्षम वयात अर्थात मासिक पाळी सुरू असणाऱ्या १२ ते ५० या वयोगटातील स्त्रियांना या मंदिरात प्रवेश बंदी.\nप्रवास सुरू होतानाच सोमवारी सात जणांच्या आयुष्याचा प्रवास दुर्दैवी रीतीने संपला.\nअवकाळी पावसाने दरवाढीला मिळणारे निमंत्रण तर हुकमी असते.\nलालूप्रसादांच्या तेजस्वी या चिरंजीवास थेट उपमुख्यमंत्रीपदी बसवताना नीतिशकुमारांची कोण त्रेधा उडाली असेल\nशक्तिपरीक्षा झाली, अग्निपरीक्षा सुरू\nबिहारचा गाडा सुशासनाच्या रुळावर आणल्याच्या पुण्याईचे फळ नितीश कुमारांना मिळाले.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3574583/", "date_download": "2018-04-25T22:27:34Z", "digest": "sha1:DGS5BR4FBRZBHZR3STBG7AKN6GBZOCMA", "length": 2411, "nlines": 65, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील दागिन्यांची दुकाने Chingari Jewellers चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 11\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/memorable-pictures-of-rain-1119880/", "date_download": "2018-04-25T22:12:21Z", "digest": "sha1:G3UL26WYGKZPCO7DB3Z5DVWU4KOUYZQI", "length": 29142, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘स्मृतिचित्रं’ पावसाची! | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nकळण्याची दृश्यं वळणे »\nसमरसून जगण्याच्या वृत्तीतून, जीवनानुभवातून स्मृतिकोष व त्यातून कलाकृती तयार होतात. कलाकृतींचं रसग्रहण करताना संवेदनानुभव, त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना विस्तारपूर्वक पाहता, समजता येतं.\nसमरसून जगण्याच्या वृत्तीतून, जीवनानुभवातून स्मृतिकोष व त्यातून कलाकृती तयार होतात. कलाकृतींचं रसग्रहण करताना संवेदनानुभव, त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना विस्तारपूर्वक पाहता, समजता येतं.\nदर वर्षी उन्हाळय़ाच्या शेवटी, एखाद्या संध्याकाळी अचानक थंड वारा सुटून पाऊस सुरू झाला, सहचरासारखा कायम राहिला की, माझ्या नकळत, माझ्या मनात काही गोष्टी प्रकटतात. या गोष्टी म्हणजे पावसाच्या स्मृती आहेत. कलाकृतींमधील पावसाच्या रूपाच्या स्मृती आहेत. कलाकृती आणि स्मृती यांचं नातं खूप गहिरं आहे.\nरोजच्या जीवनात आपण अनेक अनुभव घेत असतो. बहुतेक वेळा रोजचं जीवन म्हणजे काळ-काम-वेगाचं गणित असतं. त्याच्या भरधाव वेगात आपण संवेदनानुभव, त्यांचे तपशील, त्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना चिरडून टाकतो. (अगदी साधा चहासुद्धा, त्याच्या संवेदनानुभवाकडे लक्ष न देता आपण बहुतेक वेळा पितो. चहाची वेळ झाली म्हणून, सवय म्हणून किंवा भेटीगाठीतल एक पेय म्हणून..) परिणामी बऱ्याच वेळा आपण त्या अनुभवांना केवळ घटना म्हणून पाहू लागतो, लक्षात ठेवतो. मग अचानक कधी तरी, काळ-काम-वेगाच्या गणिताकडून बाहेर आलो, निवांतपणे आपल्या जीवनातील अनुभवांकडे पुन्हा पाहू लागलो, आठवू लागलो, की त्यांचे विविध स्तर हळूहळू उलगडतात. संवेदनानुभव, त्यांचे तपशील, त्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना अगदी सूक्ष्मदर्शकामधून एखादी गोष्ट बघावी त्याप्रमाणे पाहिल्याचा अनुभव येतो. परिणामी अशा पाहण्यातून अंतर्दृष्टी, एखाद्या विषयाचं गमक समजल्याचा आनंद होतो, ज्ञान प्राप्त होते. या अंतर्दृष्टीला, त्यातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाला काळ-काम-वेगाच्या जीवनात काही स्थान असतंच असं नाही. परिणामी या अंतर्दृष्टी स्मृतींच्या रूपात मनात साठत राहतात. स्मृतींचे कोष तयार होतात. त्यातले संवेदनानुभव, अळीने कोषातून रंगीबेरंगी फुलपाखरू म्हणून बाहेर पडावं त्याप्रमाणे कलेमध्ये रूपांतरित होतात. म्हणूनच कलाकृती व स्मृती यांचं गहिरं नातं आहे.\nदर पावसाळय़ात ज्या कलाकृतींच्या मधला पाऊस मला आठवतो त्यात संगीत रचना व चित्रं आहेत. सर्वप्रथम पंडित कुमार गंधर्व यांनी निर्मिलेलं आणि अतिशय सुंदरपणे सादर केलेलं ‘गीत वर्षां’ ज्यात उन्हाळय़ाच्या काहिलीने प्रियकराची वाट पाहावी तशी पावसाची आर्त वाट पाहणे. मग घनदाट ढग, विजांच्या कडकडाटासह पावसाचं येणं, त्याचं सुख, पावसाने हळूहळू चराचराला व्यापणे, सृष्टीने नवचैतन्य साकारणे अशा सर्व गोष्टी त्याशी संबंधित भाव, विविध गीतांद्वारे कुमारजी व्यक्त करतात. या गीतांच्या रचनांत विविध लोकगीतं, त्यामागची संगीत परंपरा आदींचे स्रोत इतक्या सुंदरपणे कुमारजींनी गुंफले आहेत की, पावसाळय़ाच्या निमित्ताने निसर्ग व मानव यातील नात्याची घट्ट वीण आपल्याला उमगते.\nपाऊस चराचराला सुखावतो व दर पावसाळय़ात आपण पुन:पुन्हा नव्याने प्रेमात पडतो. दूरदर्शनवरील छायागीताच्या काळापासून, दर पावसाळय़ात भेटीला येणारे चित्रपटगीत म्हणजे, अमिताभ आणि मौसमी चटर्जीवर चित्रित झालेलं ‘रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन’ हे गाणं हिंदी सिनेमामध्ये नायक-नायिका, प्रेमात पावसात भिजत, नाचत-बागडत असलेली गाणी भरपूर पण त्या गाण्यात पाऊस केवळ निमित्त पण त्या गाण्यात पाऊस केवळ निमित्त नायिकेच्या भिजण्यालाच जास्त महत्त्व नायिकेच्या भिजण्यालाच जास्त महत्त्व या गाण्याचं तसं नाही, याच्या चित्रीकरणाची मजाच काही और या गाण्याचं तसं नाही, याच्या चित्रीकरणाची मजाच काही और हे गाणं म्हणजे पावसाचा एक मस्त दृश्यानुभव. (माहीत नसेल तर यू टय़ूबवर जाऊन पहा.)\nसंपूर्ण गाण्यात मुसळधार पावसाचं वातावरण, सगळीकडे गडद करडे ढग, ओले चमकणारे रस्ते, पावसाच्या धारा, वाऱ्यामुळे सगळीकडे धुरकट पांढऱ्या रंगाचं बाष्प-धुकं एकंदरीत गाण्याला मुसळधार पावसाने आलेली मंद दृश्य लय.\nहे धुकं इतकं मस्त चित्रित केलंय की, आपण चित्रीकरणाचा रंगीतपणा विसरूनच जातो. गाणं पाहता पाहता ओलेचिंब होतो. या सगळ्या वातावरणात अमिताभ व मौसमी (मौसमीचा अल्लडपणा पाहण्यासारखाच) कमी वस्तीच्या, दक्षिण मुंबईत सभोवतालचं भान विसरून, मस्त भिजत फिरतायत. कधी ओव्हल मैदानात साचलेल्या पाण्यात, कधी एअर इंडियासमोर, मरिन ड्राइव्ह, गेटवे, रेडिओ क्लब, तर कधी अगदी थेट कार्टर रोड. हे दोघंही गाणं गात नाहीयेत. गाणं पाश्र्वभूमीला आहे, नायिकेच्या मनातील भावना व्यक्त करणारं गाण्याच्या चित्रीकरणाची धुंदी इतकी मस्त आहे की, अमिताभचा सूट-बूट, त्याचं पायी पायी खूप अंतर फिरणं, अशा काळ-काम वेगाच्या वास्तवाचा आपल्याला चक्क विसर पडतो. या गोष्टी तेव्हा लक्षातच येत नाहीत. हीच आहे पावसाची मज्जा\nजे-जेमध्ये असताना जपानमधील १८व्या शतकातील चित्रकार हिरोशिगे याची चित्रं पाहिली. त्यातलं पहिलं चित्रच पावसाचं\nओहाशी ब्रिज, अचानक पाऊस’ या नावाचं चित्राची रचना अशी की, आपण एखाद्या खिडकीतून दृश्य पाहतोय असं वाटावं. वरच्या भागात गडद काळे ढग, आपण आणि ब्रिज यामध्ये जोराच्या पावसाच्या धारा. त्यांना अगदी नाजूक, बारीक रेषांच्या पडद्याद्वारे हिरोशिगे दर्शवतो. परिणामी चित्रात पाऊस-वारा यामुळे तयार होणारं दृश्य सुंदरपणे तयार होतं. दूरवर बाष्प-धुक्यातून फिकट दिसणारी नदीकाठची झाडं, नदीच्या प्रवाहात तराफा वाहून नेणारा एकमेव नाविक. त्याखाली काहीसा वळणं घेणारा पूल. पुलावर मोजकीच माणसं आपले पायघोळ कपडे वर उचलून, स्वत:ला छत्रीखाली ठेवत कसेबसे पावसात भिजण्यापासून वाचवत, भिजत आहेत.\nचित्रात माणसांचं महत्त्व कमी कारण पावसाच्या अनुभवाला खूप महत्त्व आहे इथे. या चित्राने असा दंश केला की, मग मी जेवढा मिळाला तेवढा सर्व हिरोशिगे पाहिला. पाहिला आणि अवाक् झालो, कारण मुसळधार पाऊस, भुरुभुरु पाऊस, पावसात सैरावैरा उडणारा पक्षी, रात्रीच्या मिट्ट काळोखात घुमणारा पाऊस, विजांच्या कडकडाटासह कोसळणारा वादळी पाऊस, बेसावध प्रवाशांना, वाटसरूंना गाठून त्यांची त्रेधातिरपीट उडवणारा पाऊस अशी कित्येक रूपं त्याने त्याच्या चित्रांत आपल्याला दाखवली आहेत. जसजशी मी जपानी चित्रकला बघू लागलो तसतसं मला वाईटही वाटू लागलं, कारण जपानी चित्रं पाहताना, जपानी चित्रकला जीवनाला किती भिडलीय ते लक्षात येऊ लागलं. आपल्याकडील चित्रकला अशा प्रकारे जीवनाला भिडून, समरसपणे जगून व्यक्त होत नाही याची सल होती ती वाढली. मी भारतीय काव्य, संगीत आदींप्रमाणे पावसाला, ऋतूंना, जीवनाला प्रतिसाद देणारं चित्र शोधत होतो. हा शोध हिरोशिगेच्या भेटीनंतर अनेक र्वष चालू होता.\nएके दिवशी छायाचित्रकार, चित्रपट निर्माता संदेश भंडारे याच्या फोटोंच्या प्रदर्शनात हा शोध संपला. संदेशने गेली काही र्वष अत्यंत आपुलकीने समाजात एकरूप होऊन, सजग, संवेदनशीलतेनं महाराष्ट्राचं समाजजीवन आपल्याला दर्शवलंय.\nत्याच्या एका छायाचित्रात पाऊस सुरू झालाय म्हणून लगबगीने डोक्यावर नांगर घेऊन शेताकडे जाणाऱ्या स्त्रीचा फोटो पाहिला. फोटोत वातावरण पावसाचं, रस्त्याच्या कडेने, पटपट पावलं टाकण्यासाठी पायतल्या चपला हातात घेऊन चालणारी ही, विजेप्रमाणे धक्का देऊन गेली. छायाचित्रात या ‘नायिकेच्या’ चालण्याची लय पावसाच्या धारांमध्ये मिसळून गेलीय. आपल्या मनात शेतकऱ्याच्या कारभारणीची व नांगराची कधीच जोड झालेली नसते. तो संबंधही या छायाचित्रात दिसून येतो. त्यामुळे एक क्षण ती एखाद्या देवतेप्रमाणेही भासते. संदेश अशी दृश्यं, घटना शोधतो का माहीत नाही पण गेली कित्येक र्वष त्याची संवेदनशीलता, सामाजिक समरसता, महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या जीवनाविषयीची आस्था, ही त्याच्या छायाचित्रांतून ओसंडून वाहते. त्यातूनच त्याला हे विषय ‘दिसतात’. आपल्याकडील चित्रकलाही या अंगाने जाईल अशी आशा करू या.\nसमरसून जगण्याच्या वृत्तीतून, जीवनानुभवातून स्मृतिकोष व त्यातून कलाकृती तयार होतात. कलाकृतींचं रसग्रहण करताना संवेदनानुभव, त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना विस्तारपूर्वक पाहता, समजता येतं. अशा रीतीने कलाकृती पाहणं हे एका अर्थी जीवनानुभव पुन:पुन्हा पाहणं असतं. परिणामी कलाकृतींचा अनुभव हा जीवनानुभवाबाबत एका वेगळ्या तीव्रतेच्या स्मृती तयार करतात. स्मृतींतून कलाकृती तयार होऊन, स्मृतींचीच नवनिर्मिती करतात आणि एका अर्थी ‘स्मृतिचक्र’ पूर्ण होतं. कलाकृती आणि स्मृती याचं नातं खूप गहिरं आहे.\nलेखक चित्रकला महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सल्लागार आणि कलासमीक्षक आहेत.\nमुसळधार पावसात ठाण्यातून वाहून गेलेल्या ‘त्या’ दोघींचे मृतदेह अखेर सापडले\nVIDEO : नशेतील ‘साहस’ दोघांच्या जीवावर बेतले पाहा नेमके काय घडले…\nपुरापासून वाचवण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेल्या बाळाचा गुदमरून मृत्यू\nलोणावळ्यासह पिंपरीत दमदार पाऊस\nराज्यात पावसासाठी वातावरण अनुकूल, २४ तासात सरी कोसळणार\nपावसामुळे मेट्रो रेल्वेची वाहतूक विस्कळीत; डी.एन.नगर स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमान्सून महाराष्ट्रात दाखल; पूर्व विदर्भातून अनपेक्षितपणे घेतली एन्ट्री\nमान्सूनसाठी अजून आठ दिवसांची प्रतीक्षा\nमुसळधार पावसात ठाण्यातून वाहून गेलेल्या ‘त्या’ दोघींचे मृतदेह अखेर सापडले\nVIDEO : नशेतील ‘साहस’ दोघांच्या जीवावर बेतले पाहा नेमके काय घडले…\nपुरापासून वाचवण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेल्या बाळाचा गुदमरून मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/260", "date_download": "2018-04-25T21:56:47Z", "digest": "sha1:5GCUKVZREDUKJ4N5HXZTKQMYD354MOMQ", "length": 5692, "nlines": 59, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भाईकाकांची एक लहानशी आठवण! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभाईकाकांची एक लहानशी आठवण\n१९९६ की ९७ सालची गोष्ट.मी एकदा प्रथमच धीर करून भाईकाकांच्या घरी गेलो. बेल वाजवली. सुनिताबाईंनी दरवाजा उघडला. मी भाईकाकांचा फ्यॅन असून त्यांना भेटायचे आहे असे सांगितले.\n\"आपण पाणी घेणार का\n\"खूप माणसं त्यांना भेटायला सारखी येत असतात, त्यामुळे त्यांना जराही आराम मिळत नाही. आत्ता ते आराम करत आहेत, आपण रात्री ८ ते ९ च्या दरम्यान या.\" असं मला सुनिताबाईंनी सांगितलं.\nमी पुन्हा रात्री ८ च्या सुमारास त्यांच्या घरी गेलो. भाईकाका दिवाणखान्यात बसले होते.\nमहाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व माझ्याकडे पाहात म्हणालं\n\"इथे पुण्यात काही कामाकरता आलो होतो. आपल्याला भेटण्याची खूप इच्छा होती म्हणून आलो होतो. बाकी माझं आपल्याकडे काहीच काम नव्हतं.\"\nकुठे असता, काय करता वगैरे भाईकाकांनी कॅज्युअल चौकशी केली.\n\"आपलं 'गजा खोत' हे व्यक्तिचित्र मला सर्वात जास्त आवडतं.\"\nहे ऐकल्यावर भाईकाकांच्या चेहेर्‍यावर प्रसन्न् हास्य उमटलं.\n\"अरे आमचा गजा गोडच आहे. कुणीही प्रेम करावं असा मलाही खूप आवडतो\" प्रसन्नपणे भाईकाका म्हणाले.\nत्यांना बोलायला त्रास होत होता.\nसुनिताबाईंनी माझ्या हातावर नारळाच्या दोन वड्या ठेवल्या.\nभाईकाकांची प्रकृती फारशी बरी नसल्याचं त्यांच्याकडे बघून जाणवत होतं. मी निघायला म्हणून उठलो. त्यांना वाकून नमस्कार केला. मी तेव्हाही शरीराने तसा सुदृढच होतो. भाईकाकांना नमस्कार करायला त्यांच्यापुढे वाकल्यावर माझ्या पाठीवरून हात फिरवत भाईकाका मिश्कीलपणे म्हणाले,\n तुमची पाठ म्हणजे छानसं एक छोटेखानी रायटींग टेबलच आहे की\nमंडळी, भाईकाकांचे ते वाक्य आणि सुनिताबाईंनी दिलेल्या नारळाच्या वडीचा गोडवा आजही माझ्या मनात कायम आहे\nविसोबा खेचर [05 May 2007 रोजी 18:34 वा.]\nआता दुसर्‍या एखाद्या मराठी संकेतस्थळावर वरील किश्श्याचं एखादं छानसं विडंबन वाचायला मिळावं एवढीच इच्छा\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [05 May 2007 रोजी 18:40 वा.]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.quest.org.in/sankhyareshewar_apurnank", "date_download": "2018-04-25T22:10:49Z", "digest": "sha1:56ZEUFRBCG5FNFGVHGOV4KKZGJTCETWS", "length": 2332, "nlines": 61, "source_domain": "www.quest.org.in", "title": "संख्यारेशेवर अपूर्णांक | Quality Education Support Trust", "raw_content": "\nतक्ता मांडणी करून गुणाकार भागाकार\nसंख्यारेषेवर अपूर्णांक शिक्षण भाग 01\nसंख्यारेषेवर अपूर्णांक शिक्षण भाग 02\nसंख्यारेषेवर अपूर्णांक शिक्षण भाग 03\nसंख्यारेषेवर अपूर्णांक शिक्षण भाग 04\nसंख्यारेषेवर अपूर्णांक शिक्षण भाग 05\nसंख्यारेषेवर अपूर्णांक शिक्षण भाग 06\nसंख्यारेषेवर अपूर्णांक शिक्षण भाग 07\nसंख्यारेषेवर अपूर्णांक शिक्षण भाग 08\nसंख्यारेषेवर अपूर्णांक शिक्षण भाग 09\nसंख्यारेषेवर अपूर्णांक शिक्षण भाग 10\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-women-s-day/women-s-day-117030800008_1.html", "date_download": "2018-04-25T22:06:49Z", "digest": "sha1:VS4LROGIQ6NZW3DVNGA42546CK7NQMMZ", "length": 13469, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तूच गं नारी ..... | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतूच गं नारी .....\nतू चंचला, पर्वतरांगात, दर्‍याखोर्‍यात उगम पावणारी, इवल्याशा प्रवाहाप्रमाणे वाहणारी,\nडोंगरदर्‍यात खळाळणारी, वाटेत येणार्‍या प्रत्येक दगडधोंड्यालाही स्पर्शून आणि सोबत येणारं सारं काही घेऊन तशीच पुढे झेपाणारी. डोंगरावर कधी नागमोडी वळणं घेणारी तर कधी कडेकपारीतून बरसणारी. झाडाझुडपाला हिरवंगार करणारी, इवलंसं तुझं युस्वातीचं रूप पुढे पुढे सरकेल तसं अधिकाधिक विलोभनीय भासणारी.\nतू चंचला, लहानशा झर्‍याचा खळाळता धबधबा होणारी आणि तोच घबधबा पुढे पुढे जाईल तसा थोड्या शांत प्रवाहात वाहणारी. तसंच पुढे जाऊन वाटेत येणार्‍या छोट्या मोठ्या प्रवाहांना सोबत घेऊन पुढे जाणारी. सवंगड्यांच्या सोबतीने थोडीशी विसावणारी, खळाळत्या रूपातून नकळतपणे संथ वाहत्या रूपात होणारी.\nतू सुजला, दोन्ही तीरांना जीवन देणारी. चीहीकडे जलसमृद्धी देणारी. शेतीमुळे फुलवणारी.\nतू संजीवनी, सकल चराचराला नवसंजीवनी\nदेवविणारी, सर्वांची तहान शमविणारी आणि असंच पुढे जाऊन स्वत्व विसरून सागरला जाऊन\nतू अर्पिता, स्वत:चं अस्तित्व क्षणात विसरून सागरमय होणारी. तुझ्या गोड पाण्याचा\nप्रवाही आवेग तसाच समुद्राच्य फेसाळत्या खार्‍या लाटांमध्ये लोटून देणारी आणि तसंच त्याच्याच लाटांवर अनिवारपणे स्वार होणारी.\nतू मनस्विनी, सर्वस्वाने स्वत्व अर्पूनही पुन्हा नव्या\nरूपात दाखल होणारी. सागराशी एकरूप होणारी आणि त्या उत्कट मिलनाची धग सोसून कुणालाच न सांगता अदृष्यपणे आभाळात झेपावणारी. इथलं सगळचं आभाळात धाडणारी आणि लख्खकन् चमकून पुनश्च्य बरसणारी. त्या तिथेच पर्वतरागांता, दर्‍या-खोर्‍यात नव्याने उगम पावणारी.\nअगदी तशीच तू मुक्ता - आईवडिलांच्या मायेत वाढणारी. अल्लडपणे घरभर नाचणारी. नाजूक नाजूक पावलांनी धावून अख्खं अंगण आणि घर डोक्यावर घेणारी. पायातले पेंजण छुमछुम करत नाचणारी. खणाचं परकर-पोलकं, हातात छान बांगड्या घालून नट्टापट्टा करून घरातल्या सगळ्या मंडळींना सुखावणारी.\nतू मुग्धा, इवल्या इवल्या हातांनी भातुकली मांडणारी आणि ताई-दादासवे लुटूपुटू भांडणारी. बाबांच्या गळ्यात पडून लाड करून घेणारी. बाहुलीसोबत बडबड करून खेळणारी. आईची प्रतिकृती होणारी.\nतू रसिका, इवली इवली पावलं आता मात्र गावभर फिरणारी. शाळा, अभ्यास करून\nअनेक सवंगडी जमवणारी. कला, अभ्यास आणि हर प्रांतात मुशाफिरी अन् हर क्षेत्रात चमकणारी. सख्यांसोबत रमणारी. तरीही रात सुखावणारी. स्वत:चाच आरसा होणारी. हरेकाला जोडणारी, जगाशी नाते सांधणारी, प्रत्येक नाते आपुलकीने बांधणारी.\nतू प्रेमिका, लौकिकाचा ध्यास धरणारी तरीही अलौकिक शोधणारी अन् अद्वैत साधणारी. स्वत्व विसरून सर्वस्व अर्पून एकरूप तादात्म्य पावणारी. नव्या घरी नवी रुजवात करून नव्या आयुष्याला सुरुवात करणारी. प्रत्येक नातं नव्याने जगणारी आणि जपणारी. सृजनोत्सव करणारी.\nतू देविका, घराघराला, मनामनाला सांघणारी. क्षणाक्षणाला, कणाकणाला धेदणारी. अद्वितीय अद्वेत्तत्व फक्त तूच जाणणारी आणि जगणारी. तेफक्त तूच जपणारी अन् दिल्या घेतल्या वचनांना फक्त तूच जागणारी... फक्त तूच गं नारी.....\nराम गोपाल वर्माकडून जागतिक महिला दिनाच्या वादग्रस्त शुभेच्छा\nकोहलीचा आई आणि अनुष्कासाठी खास संदेश\nमहिलादिन : 117 वर्षांची परंपरा\nयावर अधिक वाचा :\nनारी महिला दिन शक्ती आणि स्त्री आई आंतरराष्ट्रीय महिला दिन दिवस विश्व महिला दिवस अंतरराष्ट्रीय महिला दिवस 2016 महिला दिन 2016 विश्व महिला दिन 2016 महिला दिन मराठी कविता वुमन्स डे आंतरराष्ट्रीय महिला दिन इंटरनेशनल वुमन्स डे विशेष आलेख कविता फीचर विशेष महिला सखी वामा 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन नारी शक्ती Naari Aurat Woman Women Woman's Day Mahila Diwas Womens Day Hindi Mahila Diwas India Womens Day India Womens Day In Hindi Mahila Diwas In Hindi International Womens Day In Hindi Women Day Celebration In India\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2015/07/31/raag/", "date_download": "2018-04-25T21:56:00Z", "digest": "sha1:YMLYU6J3ZLIKN4JILLYPIL22FXWHWIOB", "length": 4787, "nlines": 86, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "अ.चि.गो.- २. राग | गुज मनीचे...", "raw_content": "\nत्याचे सगळे वेळेवर व्हावे म्हणून तिची धडपड. त्यात त्याला पसारा करायची आवड. सारखी त्याची तिच्या आजूबाजूला घुटमळायची सवय. ती गर्क आपल्या कामात. असाच तो अचानक तिच्या मागे येऊन उभा राहतो. ती वळते आणि हातातले काहीबाही खाली पडते. ती रडकुंडीला येते. रागाने ओरडते त्याच्यावर. नाराज होत सोफ्यावर बसते. तो जवळ येतो, आपल्या दोन्ही हाताने तिचा चेहरा ओंजळीत घेतो आणि हलकेच आपले ओठ टेकवितो तिच्या ओठांवर. तिच्या रागाचे अवसान गळून पडते. त्याला घट्ट कवटाळल्याशिवाय तिला राहवत नाही.\nइतर अगदी चिमुकल्या गोष्टी :-\n« अ.चि.गो.- १.चौथी खोली अ.चि.गो.- ३.विजोड »\nदिनांक : जुलै 31, 2015\nप्रवर्ग : असंच काहीतरी, गुज मनीचे…, नाती-गोती, Fun\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/lavelle/", "date_download": "2018-04-25T22:09:36Z", "digest": "sha1:6NT3BAY7MJMOBBAOWXV7JUCIVZYOIDRN", "length": 7778, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: डिसेंबर 27, 2017\nलेख, सानुकूल पिछाडी, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, मनोरंजन, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, फुटर विजेटस, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, डावा साइडबार, एक कॉलम, उजवा साइडबार, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, दोन कॉलम\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2015/09/08/tii-13/", "date_download": "2018-04-25T21:58:06Z", "digest": "sha1:EN6CB2ILDZQLVOD4JMZTDAVSHLCMISOR", "length": 9664, "nlines": 102, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – १३ | गुज मनीचे...", "raw_content": "\n‘निळकंठेश्वर’ला जाण्यासाठी अलीकडच्या ‘रूळे’ गावात गाडी लावून, होडीने नदी पार करून मग डोंगर चढलो. परतून पायथ्याशी असलेल्या वाडीत आलो तेव्हा दुपारची रणरणती उन्हं ओसरायला नुकतीच सुरूवात झाली होती. होडी येईपर्यंत नदीत मनसोक्त डुंबणार्या म्हशी व हिरवीगार शेतं बघण्यात छान वेळ घालवला. नदी ओलांडून रूळे गावात आलो. गाडी काढली आणि जरा रस्त्याला लागलो इतक्यात एका म्हातारीने गाडीला हात दाखविला. ‘ती’ बसथांब्यावर बसची वाट पाहत उभी होती. मी गाडी थांबविल्यावर लगबगीने तिने आत शिरत विचारले, “मला राजाराम पुलापाशी सोडाल”. मला दया आली. आणि तशीची गाडी मागे पूर्ण रिकामी होती. माझ्या मैत्रिणीने जराशा नाखुषीने तिला सांगितले, “हो पण तो डबा आधी सीट वरून खाली पाया जवळ ठेवा.” माझ्या मैत्रिणीचा मी अशी कोणालाही लिफ्ट देण्याला विरोध होता. कोण कसे असेल सांगता येत नाही हल्ली. सुरक्षिततेच्या दृष्टीने ते खरंही पण ही ‘ती’ तशी नसेल असा मनात पक्का विचार झाला व मी तिला गाडीत घेतले.\nही ‘ती’ साठी ओलांडलेली आजीबाई, पिकलेले केस, नऊवारी नेसलेली, डोक्यावर पदर, चेहरा वार्धक्यामुळे सुरकुतलेला, सोबत एक मोठ्ठा गोलाकार ऐलुमिनियमचा डब्बा, त्यात कांडपाचे काहीतरी होते, वयाच्या मानाने बरीच चुणचुणीत, ठणठणीत होती. शरीर शेतात कष्ट करुन कणखर झालेले. पूर्वीचे पोसलेले पिंड ते – आपल्यासारखे पेचू नाहीतच\nमी बोलते केल्यावर ती ही गप्पा मारू लागली. ती इथल्याच गावातली, शेतकरीण होती. स्वत:ची काही एकर जमीन होती. ती सांगत होती,”तुमच्या एवढे नातू हायत पन कुनालाबी शेती करायची नायं. कालीजात जातात. सिकन्यास ना नाय पन शेतीची जमीन बिल्डराला विकू या म्हनून बापाच्या मागे हायत. सालाला ३-४ पिकं पिकत्यात गहू, मीरची, अशी. खाऊन-पिऊन सुखी हावत. थोडं पैकंही उरत्यात. बरंच हाय समदं. आता नातवंड जमीन विकाया मागं हायत. बिल्डराने दिलेला पैका किती साल पुरनार शेतीचा पैका कमी हाय पन हर साली मिलतुया. नातूंना लय पैका हवा जगाया. पन एकदा जमीन गेली की गेली…कसं काय करनार शेतीचा पैका कमी हाय पन हर साली मिलतुया. नातूंना लय पैका हवा जगाया. पन एकदा जमीन गेली की गेली…कसं काय करनार समदे शहराकडं गेले तरी अन्न कोन पिकवनार समदे शहराकडं गेले तरी अन्न कोन पिकवनार”. बिल्डर कवडी मोलाने शेतकर्यांकडून जमीन विकत घेऊन तिथे डोंगरात बंगले बांधून विकणार होता. तिला मनाला हे फारच बोचत होते. मला या वर काय बोलावे कळेना. आम्ही गप्प ऐकून घेत होतो.\nदोन्ही बाजू आपापल्या जागी बरोबर होत्या. म्हणजे जमीन विकण्याची नव्हे पण आजच्या काळात पैसाही हवा. नुसते खाऊन-पिऊन सुखी यात भागणार नव्हते. नातू तरूण होते, प्रलोभनं होती. पण म्हातारी या वयातही व्यवहारज्ञानी होती. हातची जमीन कायमची गेली की मग काहीच उरणार नाही हे तिला ठाऊक होते. ती ईष्ट ठिकाणी उतरून गेली तरी तिचा,”बिल्डराने दिलेला पैका किती साल पुरनार” हा सवाल मनातून उतरुन जाईना\nदिनांक : सप्टेंबर 8, 2015\nप्रवर्ग : गुज मनीचे…\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/kopardi-final-hearing-is-on-29th-nov-274891.html", "date_download": "2018-04-25T21:45:50Z", "digest": "sha1:FQDVHTA7XN4CPCPGHS7BHXIEUT5O5IV5", "length": 12523, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोपर्डी प्रकरणी उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपला, 29 नोव्हेंबरला सुनावणार शिक्षा", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nकोपर्डी प्रकरणी उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपला, 29 नोव्हेंबरला सुनावणार शिक्षा\nविशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कोर्टासमोर आपली बाजू माडंतील. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे आणि आरोपी क्रमांक ३ नितीन भैलुमे या दोघांच्या वकिलांनी काल शिक्षेवर युक्तिवाद केला\nअहमदनगर,22 नोव्हेंबर : कोपर्डी खून आणि बलात्कार खटल्यामध्ये उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपला. आपल्या युक्तिवादात निकम म्हणाले, 'हा दुर्मिळ खटला आहे. शांत डोक्याने नियोजित खून केलेला आहे.' त्यांनी खुनासंदर्भातील 13 मुद्दे सांगत सर्व घटनेचा क्रम सांगितला. आणि तिघांनाही मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केलीय.\nकाल संतोष भवाळचे वकील गैरहजर होते. त्यांचा युक्तिवाद झाल्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कोर्टासमोर आपली बाजू मांडली. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे आणि आरोपी क्रमांक ३ नितीन भैलुमे या दोघांच्या वकिलांनी काल शिक्षेवर युक्तिवाद केला. या प्रकरणी न्यायालयाने तिन्ही आरोपींना शनिवारी दोषी करार दिलाय. 13 जुलै रोजी नगर जिल्ह्यात कोपर्डीत एका अल्पवयीम मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणी नगर सत्र न्यायालय काय निकाल देत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nकोपर्डी प्रकरण: आतापर्यंतचा युक्तिवाद\n- दोषी नंबर एक - जितेंद्र शिंदे\n- जितेंद्र शिंदेच्या वकिलांचाही युक्तिवाद पूर्ण\n- मी तिला मारलं नाही, शिंदेचा कोर्टात दावा\n- फाशीऐवजी जन्मठेप किंवा त्याहून कमी शिक्षेचा विचार करा - शिंदे\n- दोषी नंबर तीन - नितीन भैलुमे\n- दोषी नितीन भैलुमेच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण\n- मी निर्दोष आहे - नितीन भैलुमे\n- दोषीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही\n- तो 26 वर्षांचा विद्यार्थी असून त्याचं कुटुंब सर्वसामान्य\n- त्याचे पालक त्याच्यावर अवलंबून\n- त्याला गुन्ह्यात अडकवलंय, तो बलात्कार, हत्या प्रकरणात नव्हता\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nअमित शहा-सरसंघचालक भेट,चार तास झाली खलबतं\nनामर्दाच्या अवलादांना ठेचून काढू, शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://drsecureweb.blogspot.com/2017/01/blog-post_63.html", "date_download": "2018-04-25T22:00:30Z", "digest": "sha1:KRYXCGJSXTSV4PES6YOE37RSP473PZO7", "length": 10131, "nlines": 134, "source_domain": "drsecureweb.blogspot.com", "title": "My Blog: 'मार्क'म्हणजेच गुणवत्ता नाही!", "raw_content": "\nनुकतीच एक बातमी वाचली....\nनेहमी चांगले मार्क मिळवणाऱ्या मुलीला दहावीचा पहिला पेपर चांगला नाही गेला. संध्याकाळी तिने आत्महत्या केली. अजून परीक्षाही संपली नाही. पण मुलगी संपली.\nमागे एका मेडिकलच्या विद्यार्थ्यांने शेवटच्या वर्षांला गोल्ड मेडल ऐवजी सिल्वर मेडल मिळाले, म्हणून आत्महत्या केली होती. माणूस मरायला घाबरत नाही, पण किंमतशून्य जगायला घाबरतो.\nएका नामांकित शाळेच्या स्कॉलर वर्गातील मुलांशी बोलताना मी त्यांना विचारले की, \"सर्वजण त्यांना काय म्हणतात\nमुले म्हणाली, की 'स्कॉलर'.\nमुले म्हणाली, \"कारण आम्हाला चांगले मार्क मिळतात.\"\nत्याअर्थी 'अ = क'.\nअर्थ 'मी = मार्क'.\nजेव्हा आपण आपली किंमत मार्कावरून करायला लागतो, तेव्हा जरा मार्क कमी मिळाले की, आपली किंमत कमी झाली असे वाटते.\nसर्व परीक्षा बोर्डानी मार्क वाटायला सुरुवात केल्यापासून तर हे समीकरण पालक व मुले यांच्या डोक्यात गच्च बसायला लागले आहे.\nमाझी भाची शाळेतही जात नसताना तिने काढलेल्या एका चित्राला मी 'वा' म्हटले. ती लगेच म्हणाली-मार्क दे.\nमी चित्राच्या बाजूला लिहिले 'छान'.\nती म्हणाली मार्क दे. शंभरपैकी.\nशाळेत जायच्या आधीपासूनच हे डोक्यात शिरत आहे. हे आजूबाजूच्या वातावरणात आहे. या विषारी वातावरणाने वरील बळी घेतले आहेत.\nजेव्हा कधी पालकांना विचारले की, तुमच्या मुलांबाबत काय व्हावे असे तुम्हाला वाटते\nहमखास उत्तर येते की, तो चांगला नागरिक बनावा, चांगला माणूस बनावा.\nमेडिकलच्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले की त्यांना चांगला डॉक्टर बनायचे आहे.\nमी विचारले चांगला डॉक्टर कोणाला म्हणता\nतर मुले म्हणाली की, जो जास्तीत जास्त लोकांना चांगल्यात चांगला उपचार देऊन बरा करतो तो.\nसिल्वर मेडल मिळालेल्या त्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांलाही चांगला डॉक्टर बनायचे असेल ना\nआपण जेव्हा काहीतरी चांगले \"करतो\" तेव्हा बनतो. नुसत्या मार्कानी नाही बनत.\nएका नववीतील मुलीला चाचणी परीक्षेत गणितात वीसापैकी १४ मार्क मिळाले म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.\nमाझ्याशी बोलताना तिचे पहिले वाक्य होते की, 'आय एम युझलेस'.\nया मुलीला दहावीनंतर क्रीडा पत्रकार बनायचे आहे. त्यासाठी ती कलाशाखेला जाणार आहे.\nमी विचारले की आर्ट्सला गणित असते का\nमी म्हटले की याचा अर्थ तू दहावी नंतर गणिताला टाटा करणार,मग तू गणितासाठी जीव का देत होतीस\nहे ऐकल्यावर तिलाही हसू आले.\nकाय आहे की 'गुणी मुलगी',\n'९०% मिळायला हवेत हं'. या इतरांच्या\nमनातील प्रतिमेला जपण्याचे तिला दडपण आले होते.\nही प्रतिमा आपण जपू शकलो नाही तर आपण युझलेस....\nमुलांमध्ये खूप क्षमता असते,\nपरंतु मार्कावर लक्ष केंद्रित\n'किंमत' दिली जात नाही.\nआज जग जवळ आले आहे. अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.\nपालकांनी लक्षात घ्या की, हे \"आपल्या\" लक्षात न आल्यामुळे जेव्हा मुलांना कमी मार्क मिळतात तेव्हा \"आपण\" नकळत हिंसक होतो. मुलांच्या आत्मविश्वासावर घाला घालतो.\nमार्कावरून मुलांची किंमत किंवा लायकी ठरवू नका. आपण जन्माला आलो ही एकच गोष्ट आपण जगायला लायक आहोत यासाठी पुरेशी आहे. आता जगताना काय करायचे याचा विचार करूया.\n'थ्री इडियट' सिनेमातील मुलाखतीच्या प्रसंगात आजवर मार्कावरून आपली किंमत ठरवणारा,घाबरणारा मुलगा म्हणतो...\n'जिंदगी में कुछ तो ठीकठाक कर ही लूंगा'..\nहा आत्मविश्वास मुलांना द्या \nआवडली तर नक्की शेयर करा...\nतुमचा हा संदेश कित्येक पालक आणि विद्यार्थ्याचे मनपरिवर्तन करु शकतो...\nटीम (TEAM) म्हणजे नक्की काय\nफक्त तू खचू नकोस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://hadalge.gadhinglaj.org/", "date_download": "2018-04-25T21:59:07Z", "digest": "sha1:EFXXPCUYYIYXUSBPJO55KDMIM32H7OFH", "length": 3787, "nlines": 45, "source_domain": "hadalge.gadhinglaj.org", "title": "Hadalge Grampanchayat", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्याच्या कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील घटप्रभा नदीच्या काठी वसलेले आमचे गाव म्हणजे हडलगे . नदीकाठी डोंगर दऱ्याच्या खोऱ्यात वसलेले आमचे गाव म्हणजे हडलगे. गावाच्या एकाबाजूला नदी, एका बाजूला घनदाट जंगल असून गडहिंग्लज तालुक्यातील दक्षिणेकडील शेवटचे टोक म्हणून ओळखले जाणारे गाव म्हणजे हडलगे.\nआपली माहिती website व app वर SHARE करा.\nह्डलगे ग्रामपंचायत ही सन 1957 पासून कार्यरत असून सदस्य संख्या दहा आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीस तंटामुक्त गाव पुरस्कार मिळालेले आहेत.\nसौ. लता प्रदीप पाटील\nगावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.\nगावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.\nगावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.\nपंचायत समिती ग्रामपंचायत कार्यकारी सदस्य\nग्रामपंचायत कर्मचारी आपली समस्या मांडा विविध योजना फोटो गैलरी सुचना व न्युज\nआपली समस्या,विचार व विकास मांडा.\nआम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2018-04-25T22:22:33Z", "digest": "sha1:XF7CBVVRPHY5HGIC7YHDTRGJ3WEYALZR", "length": 15767, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रंगनाथस्वामी निगडीकर - विकिपीडिया", "raw_content": "\n(रंगनाथ स्वामी या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nरंगनाथस्वामी निगडीकर हे समर्थ पंचायनातले एक सत्पुरुष होते. ते दिसायला अतिशय सुंदर आणि मोहक होते. मनाने विरक्त असूनही त्यांचा थाट एखाद्या मोठ्या सरदारासारखा असे. ते स्वतः घोड्यावर बसून प्रवास करीत. त्यांच्याबरोबर मोठा लवाजमा असे. वैभवशाली राहण्यामुळे त्यांच्या विरक्तीबद्दल लोकांना नेहमीच शंका वाटत असे. अशा शंकेखोरांनी दोन वेळा शिवाजी महाराजांचे मन रंगनाथस्वामींबद्दल कलुषित करण्याचा प्रयत्‍न केला होता. पण रंगनाथस्वामींनी शिवाजी महाराजांच्या मनात निर्माण झालेला किंतू काही चमत्कार दाखवून क्षणार्धात दूर केला, अशी आख्यायिका आहे. त्याचे जन्म स्थान हे सांगोला तालुक्यातील नाझरे गाव हे आहे.\nरंगनाथस्वामींचे पूर्ण नाव रंगनाथ बोपजी कुलकर्णी. त्यांच्या आईचे नाव बयाबाई. बोपजी हे नाझरे गावचे कुलकर्णी होते. त्यांच्या तीन मुलांपैकी रंगनाथ हे मधले चिरंजीव होत. कल्याणी गावचे पूर्णानंद हे सहजानंदांचे शिष्य होते. रंगनाथांच्या वडिलांनी या पूर्णानंदांकडून संन्यासदीक्षा घेतली. तेव्हा त्यांचे नाव निजानंद ठेवण्यात आले. रंगनाथांना निजानंदांकडून अनुग्रह झाला. पुढे निजानंदांनी शके १५६४मध्ये मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी कर्‍हाड येथे जिवंतपणे जलसमाधी घेतली.\nसंन्यासी झालेले रंगनाथस्वामी शेवटपर्यंत ब्रह्मचारी राहिले. घोड्यावरून तीर्थयात्रा करताना सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील निगडी गावाजवळ एका ओढ्याकाठी त्यांच्या घोड्याचा खूर दगडात रुतला, म्हणून ते घोड्यावरून खाली उतरले आणि दैवी संकेत समजून निगडीत राहू लागले.\nरंगनाथस्वामींची लेखनशैली आणि निरूपणशैली ही रामदासांसारखी सुस्पष्ट आणि रोखठोक आहे. त्यांनी हजारो पदे, पंचके आणि अष्टके लिहिली. समर्थ रामदासांचे वर्णन त्यांनी ‘राजाधिराज अवतरला हा या जगदोद्धारा’ या शब्दांत केले आहे. कल्याणस्वामी यांना फार अद्वैतचर्चा केलेली आवडत नसे. त्यांनी रंगनाथस्वामींना ‘अद्वैतचर्चा कंटाळवाणी सांडूनि वर्णा कोदंडपाणी’ (अद्वैतावर चर्चा करण्यापेक्षा श्रीरामाची उपासना करा) असा सल्ला दिला. त्यावर रंगनाथस्वामींनी ‘अद्वैतचर्चा जंव हे कळेना, तो पूर्ण रामीं मन हे वळेना’ असे जोरदार उत्तर दिले.\nमाघातील रामदासांच्या पुण्यतिथी उत्सवासाठी रंगनाथस्वामींनी वडगावी येण्याचे जयरामस्वामींना कबूल केले होते, पण ही गोष्ट ते विसरून गेले. त्यावेळी ते भागानगरला होते. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी त्यांना ते आठवले. त्वरित त्यांनी घोडा दौडवला. वाटेत झालेल्या रामोश्यांच्या हल्ल्याचा त्यांनी न घाबरता प्रतिकार केला आणि सायंकाळी ते वडगावला पोचले. त्यांच्या या धाडसाचे सार्‍यांनीच आश्चर्यमिश्रित कौतुक केले.\nशके १६०६च्या मार्गशीर्ष वद्य दशमीला रविवारी रंगनाथस्वामींनी देहत्याग केला. त्यांची समाधी निगडी येथे आहे.\nहरिविजय, रामविजय, पांडवप्रताप आदी सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय ग्रंथांचे कर्ते श्रीधर हे या रंगनाथस्वामींचे पुतणे होत.\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ)\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • गोंदवलेकर महाराज • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज\nफक्त चित्र असलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१७ रोजी १४:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/t20-world-cup-news/afridi-not-retiring-from-t20is-but-steps-down-as-captain-1222896/", "date_download": "2018-04-25T22:21:46Z", "digest": "sha1:UUFZ5D6IL6JDNXHHHBQ6OICITI2Z5CBK", "length": 13859, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आफ्रिदीने ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nआफ्रिदीने ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले\nआफ्रिदीने ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले\nनिवृत्ती लांबणीवर टाकण्याचा निर्णय\nनिवृत्ती लांबणीवर टाकण्याचा निर्णय\nविश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने कर्णधारपदाचा त्याग केला आहे, मात्र यापुढेही खेळत राहणार असल्याचे त्याने ‘ट्विटर’द्वारे स्पष्ट केले आहे.\nविश्वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे त्याने संकेत दिले होते. मात्र आपल्या सेवेची पाकिस्तानला गरज असल्यामुळे आपण यापुढेही खेळत राहणार आहोत, असे त्याने म्हटले आहे. आफ्रिदीने यापूर्वीही अनेक वेळा निवृत्ती जाहीर केली होती व क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. त्यामुळे त्याचा हा निर्णय आश्चर्यजनक नाही. आफ्रिदीने २०१०पासून ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले आहे.\n‘‘मी स्वत:हूनच पाकिस्तानच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडत आहे. कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना मी नेहमीच संघाचाच विचार केला आहे. माझ्या कारकीर्दीत मी नेहमीच प्रामाणिक वृत्तीने देशासाठी खेळण्यास प्राधान्य दिले होते. क्रिकेटच्या तीनही स्वरूपांच्या सामन्यांमध्ये मला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली हे माझे खूप भाग्यच होते. त्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरीयार खान यांचा मी ऋणी आहे. मी अजूनही देशासाठी तसेच अन्य लीगमध्ये खेळणार आहे,’’ असे आफ्रिदीने सांगितले.\nआफ्रिदीने कसोटी कारकीर्दीत २७ सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यामध्ये त्याने १,७१६ धावा केल्या, तर ४८ बळी घेतले. २०१०मध्ये त्याने कसोटी कारकीर्दीला रामराम केला होता. याशिवाय ३९८ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ८,०६४ धावा केल्या आणि ३९५ बळी घेतले. ट्वेन्टी-२०मध्ये त्याने आतापर्यंत ९८ सामन्यांमध्ये १,४०५ धावा केल्या असून ९७ बळी घेतले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n५ फेब्रुवारीला अमेरिकेतलं एक शहर साजरं करतं शाहिद आफ्रिदी दिवस, कारण माहिती आहे\nCricket History : विक्रमादित्य सचिनच्या बॅटने आफ्रिदीने केली होती ‘ती’ तुफानी खेळी\nजास्त डोकं चालवू नकोस…काश्मीर प्रश्नावरुन केलेल्या आफ्रिदीच्या वक्तव्याला भारताच्या गब्बरचं सडेतोड उत्तर\nसुरेश रैनाचे काश्मीर कनेक्शन तुम्हाला माहित आहे का \nशाहिद आफ्रिदीच्या प्रश्नावर कपिल देव भडकलेच, कोण आहे तो \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/yellow+cameras-price-list.html", "date_download": "2018-04-25T22:16:25Z", "digest": "sha1:B2U6UJRNZEX5U6TY3YPLHGD35X6DY5DO", "length": 14572, "nlines": 347, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "येल्लोव कॅमेरास किंमत India मध्ये 26 Apr 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nIndia 2018 येल्लोव कॅमेरास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nयेल्लोव कॅमेरास दर India मध्ये 26 April 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 6 एकूण येल्लोव कॅमेरास समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन फुजिफिल्म इन्स्टेक्स इन्स्टेक्स मिनी 8 येल्लोव आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Indiatimes, Kaunsa, Naaptol, Amazon सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी येल्लोव कॅमेरास\nकिंमत येल्लोव कॅमेरास आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन रिकोह वेग 4 येल्लोव Rs. 18,149 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.4,460 येथे आपल्याला फुजिफिल्म इन्स्टेक्स इन्स्टेक्स मिनी 8 येल्लोव उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:.. सोनी येल्लोव Cameras Price List, निकॉन येल्लोव Cameras Price List, कॅनन येल्लोव Cameras Price List, फुजिफिल्म येल्लोव Cameras Price List, सॅमसंग येल्लोव Cameras Price List\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nयौर्डेल स्ज४००० स्ज४क्यद्येला स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा येल्लोव\n- बिल्ट इन फ्लॅश No\n- स्क्रीन सिझे Below 2 in.\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\nनिकॉन कूलपिक्स स्३१ पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा येल्लोव\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 2.7 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10.1 MP\nनिकॉन कूलपिक्स स्३१०० येल्लोव\nफुजिफिल्म इन्स्टेक्स इन्स्टेक्स मिनी 8 येल्लोव\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 0.6 MP\nनिकॉन कूलपिक्स अव१३० पॉईंट & शूट कॅमेरा येल्लोव\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 Megapixels MP\nरिकोह वेग 4 येल्लोव\n- स्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 Megapixels\n- ऑप्टिकल झूम 4x to 5x\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.slicesoflife.me/2009/10/no-parking.html", "date_download": "2018-04-25T22:00:08Z", "digest": "sha1:OWUOWKJQ26K2FCGQCJH42ONGNQGUHZL2", "length": 5634, "nlines": 109, "source_domain": "www.slicesoflife.me", "title": "Slices Of My Life: No Parking !", "raw_content": "\nमग दिवसभर ती प्राजक्ताची चुकार फुलं तुझी आठवण करून द्यायचे...\nरात्रि मुद्दामच तुमच्या कुंपणालगत माझी गाड़ी पार्क करायचो मी. रस्त्यावर डोकावणार्या प्राजक्ताच्या बरोबर खाली... सकाळी मग प्राजक्ताच्या नाजुक, ओलसर फुलांचा सडा पडायचा रस्ताभर. माझ्या गाडीवर पण त्यांचा नाजुकसा थर जमायचा.\nतुझ्या वाढदिवसाला लावलेला तो प्राजक्त , रोज त्याला पाणी घालताना पुसटशी दिसणारी तू आणी त्या फुलांचा माझ्या गाडीवर होणारा ओलसर स्पर्श इतकाच काय तो संबंध आपला \nअणि दिवसा-आड़ न चुकता तुझे बाबा मला शिव्या घालत माझ्या गाड़ीतली हवा सोडून द्यायचे... मग उशीर झालेला असुनही मी गाड़ी पुढच्या चौकात ढकलत न्यायचो. गाड़ी न पुसता, फुलं तशीच ठेउन, प्राजक्ताच्या मंद गंधात गाड़ी रेटत रहायचो.\nआणि मग कधी गाडीला किल्ली लावताना एखादे फुल शेजारी हसत असायचे...\nकधी वेगात निघालो तर स्पिडोमीटरच्या बाजूला कोपर्यात एखादे घाबरून बसलेले असायचे...\nकधी एखादे फुल किक मारताना दुखावालेले असायचे...\nनिवांत कधीतरी मागच्या सिट वर पडून रहायची काही फुलं...\nअणि कधितर मागचं सिट काढलं की त्याखाली पण \"Surprise \" म्हणत हसणारी काही फुलं सापडायची.... जिथवर पोहोचू शकणार नाहीत असं वाटलेलं तेथेही गुपचुप पोहोचलेली असायची.....\nफुटरेस्ट, साड़ी-गार्ड मधे कुठेकुठे वेलबुट्टी सारखी सजुन बसायची काही फुलं.....\nमग दिवसभर ती चुकार फुलं तुझी आठवण करून द्यायचे ...\nतुमच्या 'नो पार्किंग' मधे गाड़ी पार्क केल्याचे हे फायदे...\nनाहीतरी मनाला तरी कुठं कळतं स्वताला कुठं 'पार्क' करावं ते \n हे म्हणजे काहीही ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://shamsundergawade.in/stuffs.php", "date_download": "2018-04-25T22:00:51Z", "digest": "sha1:WNNPRIMQGJ3E5JTFXFP2FHH65W6IB4WG", "length": 2731, "nlines": 22, "source_domain": "shamsundergawade.in", "title": "SRG Welcomes You!", "raw_content": "\n०१)रान_पाती, ०२)गुलाब_दान, ०३)प्रेम_दान, ०४)आकाशगंगा, ०५)जीवन_मार्ग, ०६)एकाकी ०७)मत्स्यरापण, ०८)खास_काय, ०९)सुख_शोध१०)सोनेरी_खग, ११)जीवन, १२)फुशारकी१३)लेणी, १४)गुरू, १५)खंत, १६)कोडे, १७)कबुली_जबाब, १८)आव्हाण, १९)राग, २०)मालवणी_मराठी, २१)पाठबळ_श्रमिकांचे, २२)परी, २३)अंत, २४)गार्‍हाणे, २५)साकडे, २६)बेट, २७)बुवा, २८)जीवन_गती, २९)सेवा, ३०)व्याकुळ, ३१)पाऊस, ३२)पाहतोय मी, ३३)आरसा, ३४)आतूर_मन, ३५)अनपेक्षीत, ३६)संधी, ३७)नवचैतन्य, ३८)मंथन, ३९)भिकारचळ, ४०)मुंबयचो_झिलगो, ४१)बेडूक, ४२)तुला, ४३)कोकणातला रतान, ४४)डोळस_अंधांस, ४५)व्यवहारी हिशेब, ४६)पळागणीक, ४७)शेती_करा, ४८)विहीर_खोदा, ४९)तुझी_महती, ५०)शुन्य, ५१)एक, ५२)बाळ, ५३)धुके, ५४)वर्षानंद, ५५)शिवप्रेमी, ५६)वृक्ष_वेल_आणि_सोयरे, ५७)इतिहास, ५८)आरती शिवरायांची, ५९)सारच टाकावू नसतं, ६०)एक_दिवस, ६१)सागर_सावली, ६२)मी, ६३)भरारी स्वर्गाची,\nवर (GO TO TOP) सत्यमेव जयते - मेरा भारत महान - मेरा भारत महान - जय हिंद शिवप्रेमी - जय\tमहाराष्ट्र - हर हर महादेव - हर हर महादेव\nमित्रांनो, मी आपला अत्यंत आभारी आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%97", "date_download": "2018-04-25T22:25:37Z", "digest": "sha1:6ZN7A7YPNUSWFSSIXORQHKD6JPWRSJOP", "length": 8586, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुभग - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएजिथीना टिफिया [टीप १]\nकॉमन आयोरा [टीप ३]\nसुभग (शास्त्रीय नाव: Aegithina tiphia, एजिथीना टिफिया ; इंग्लिश: Common Iora, कॉमन आयोरा ;) ही दक्षिण व आग्नेय आशिया या भूभागांत आढळणारी सुभगाद्य कुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. साधारण १४ सें. मी. आकाराचा सुभग सुंदर शिटी वाजवणारा पक्षी आहे. वीणीच्या काळात नर सुभग वरून काळा आणि खालून पिवळ्या रंगाचा असून पंखावर काळे-पांढरे पट्टे असतात. एरवी नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. मुख्य रंग हिरवट पिवळा फक्त नराची शेपटी काळी तर मादीची हिरवट पिवळी. सुभग पक्षी सहसा जोडीने फिरतात.\nसुभगचा आवाज ऐका (सहाय्य·माहिती)\nसुभग संपूर्ण भारतभर आढळतो शिवाय पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार या देशातही आढळतो. याची वस्ती मैदानी भाग ते १००० मी. उंचीपर्यंतच्या डोंगराळ भागात असते. आकार आणि रंगावरून सुभग पक्ष्याच्या किमान ५ उपजाती आहेत.\nसुभग झाडांवर राहणारा [टीप ४] पक्षी असून जुन्या आमराया, जुन्या चिंचेच्या वृक्षांवर, कडुनिंबावर, गावाभोवतालच्या जंगलात हमखास आढळतो. सुभग दिसणे कठीण असले तरी त्याचा आवाज नेहमी ऐकू येतो. हा सतत उद्योगी पक्षी आहे, कीटक शोधत फांद्याफांद्यांवर फिरत राहतो. कीटकांशिवाय अळ्या, कीटकांची अंडी हे याचे खाद्य आहे.\nमे ते सप्टेंबर हा काळ सुभग पक्ष्याचा वीणीचा हंगाम काळ असून याचे घरटे खोलगट पेल्याच्या आकारचे, काटक्या, कोळ्याचे जाळे वगैरे वापरून, २ ते ४ मी. उंच झाडांवर व्यवस्थित बांधलेले असते. अंडी गुलाबी रंगाची व त्यावर जांभळे-तपकिरी रंगाचे ठिपके असतात. नर-मादी मिळून पिलांना खाऊ घालतात व इतर कामेही मिळून करतात.\n↑ एजिथीना टिफिया (रोमन: Aegithina tiphia)\n↑ सुभगाद्य (इंग्लिश: Irenidae, आयरिनिडे)\n↑ कॉमन आयोरा (रोमन: Common Iora)\n↑ झाडांवर राहणारे (इंग्लिश: Arboreal, आर्बोरियल)\n\"सुभगांची चित्रे, आवाजांची ध्वनिमुद्रणे व अन्य माहिती\" (इंग्लिश मजकूर). द इंटरनेट बर्ड कलेक्शन.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १५:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/bmc-orders-to-check-all-the-hotels-in-mumbai-278458.html", "date_download": "2018-04-25T22:08:27Z", "digest": "sha1:TV2AXGBONIZDI2LPJBFWRE2TXKFPI7FL", "length": 11575, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कमला मिलच्या आगीनंतर आली बीएमसीला 'जाग'; हॉटेल पाहणीचे बीएमसीचे आदेश", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nकमला मिलच्या आगीनंतर आली बीएमसीला 'जाग'; हॉटेल पाहणीचे बीएमसीचे आदेश\nया सर्व हॉटेल्समध्ये बार आणि पब्सचाही समावेश आहे. यासाठी २४ टीम्स बनवण्यात आल्या आहेत. परीक्षेत्रीय पालिका उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांचा या टीम्समध्ये समावेश आहे\n30 डिसेंबर: मुंबईतल्या कमला मिलमध्ये लागलेल्या आगीनंतर मुंबई महापालिकेला पुन्हा एकदा जाग आलीये. मुंबईतल्या सर्व हॉटोल्सची पाहणी करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहतांनी दिले आहेत.\nया सर्व हॉटेल्समध्ये बार आणि पब्सचाही समावेश आहे. यासाठी २४ टीम्स बनवण्यात आल्या आहेत. परीक्षेत्रीय पालिका उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांचा या टीम्समध्ये समावेश आहे. हॉटेल्सनं अग्निशमन संबंधी सर्व नियम पाळलेत का, आपात्कालीन दरवाजे आहेत का, आणि हॉटेलच्या बाहेर अतिक्रमणं नाहीयेत ना, याची खात्री या पाहणीत केली जाणार आहे. पुढच्या १५ दिवसांत पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.\nतर दुसरीकडे कमला मिलमधल्या आगीनंतर सर्वच राजकीय पक्षांनाही जाग आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल कमला मिलमधले काही पब्स जबरदस्तीनं बंद करायला लावले. लोअर परळमधल्या इतर भागातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची दादागिरी सुरू होती. हॉटेल्सवर कारवाई झाली पाहिजे, यात वाद नाही. पण राजकीय पक्षांनी कायदा हातात घेणं योग्य नाही. ते काम पोलीस आणि पालिकेचंच आहे.\nकमला मिल प्रकरणानंतर आता वातावरण चांगलंच तापत चाललं आहे. त्यामुळे आता महापालिका काय पाऊलं उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nउस्ताद अमजद अली खान यांना मा. दीनानाथ पुरस्कार तर आशा भोसलेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://shivray.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%A8%E0%A4%96-tiger-claw/", "date_download": "2018-04-25T22:11:21Z", "digest": "sha1:JGQHM56XW3NOC6BZYZ2EE5FEVLF3UCLC", "length": 22166, "nlines": 183, "source_domain": "shivray.com", "title": "वाघनख | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nवाघनख (मराठी नामभेद: वाघनखे, वाघनख्या) हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले मुठीत लपवण्याजोगे शस्त्र आहे. याला वाघाच्या पंज्यावरील नखांप्रमाणे पोलादाची तीक्ष्ण नखे असतात व मूठ वळल्यावर ती पंजात लपवता येतात. हे ह्त्यार हातामधे धारण करून मूठ बंद केल्यावर बोटात दोन अंगठया (तर्जनी-करंगळी घालण्यासारखे दोन अंगठ्या/गोल) घातल्याप्रमाणे दिसते. त्या अंगठया आतील बाजूने एका धातूपट्टीने जोडलेल्या असून त्यावर तीक्ष्ण नखे लावलेली असतात. यांचा उपयोग प्रामुख्याने लक्ष्यावर गुप्तपणे हल्ला चढवण्यासाठी केला जाई.\nमराठा साम्राज्यकाळातील (इ.स. १७०० – इ.स. १८००) वाघनखे, हिगिन्स आर्मरी म्यूझियम, मॅसेच्युसेट्स, अमेरिका.\nछत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनख लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहे. हे वाघनख उत्कृष्ट पोलादी आहे. हे लंडनला कोणी दिले त्याचा वेध आणि शोध घेतला, तर थोडा सुगावा लागतो. ग्रँड डफ हा इ. १८१८ ते १८२४ पर्यंत सातारा येथे इस्ट इंडिया कंपनीचा राजकीय प्रतिनिधी म्हणून नेमलेला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या आणि इस्ट इंडिया कंपनीच्या संबंधातले राजकीय व्यवहार तो पाहत असे. तो हुशार होता. तो प्रथम हि व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम लंडन मधील वाघनखत पाहत असे, ते आपल्या इंग्लंड देशाचे आणि इस्ट इंडिया कंपनीचे. त्याला इतिहासाचीही आवड होती. साताऱ्यातील वास्तव्यात मराठ्यांच्या इतिहासावर आणि त्यातल्यात्यात शिवकालावर लिहिण्याची त्याने आकांक्षा धरली आणिती पूर्ण केली. त्याने लिहिलेला ‘हिस्टरी ऑफ मराठाज‘ हा गंथ म्हणजे मराठी इतिहासावर लिहिला गेलेला, कालक्रमानुसार असलेला पहिलाच गंथ आहे. म्हणून त्याला मराठी इतिहासाचा पहिला इतिहासग्रंथ लेखक हा मान दिला जातो.\nग्रँड डफ अत्यंत सावध लेखक आहे, त्याने छत्रपती प्रतापसिंह महाराजांशी मैत्रीचे संबंध ठेवून आपले काम सुविधेने साधले. त्याने बहुदा याच काळात शिवाजी महाराजांची वाघनखे प्रतापसिंह महाराजांकडून भेट म्हणून मिळवली असावीत. ही वाघनखे त्याने इंग्लंडला जाताना बरोबर नेली. ती त्याच्या वंशजांकडेच होती. चार धारदार नखे असलेले हे पोलादी हत्यार अतिशय प्रमाणबद्ध आणि सुबक आहे. हे हत्यार डाव्या हाताच्या बोटात घालून वापरावयाचे आहे. ग्रँड डफच्या आजच्या वंशजाने (बहुदा तो ग्रँड डफचा पणतू किंवा खापरपणतू असावा) व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला हे हत्यार दान केले. अफझलखानच्या भेटीच्या वेळी महाराजांनी जे वाघनख नेलेहोते , तेच हे हत्यार. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वस्तूसूचीमध्ये ही माहिती अगदी त्रोटक अशी सूचित केली आहे.\nशिवाजी महाराजांची समकालीन चित्रे (पेन्टिंग्ज) समकालीन चित्रकारांनी काढलेली म्हणून आज उपलब्धआहेत, त्यातील काही चित्रांत महाराजांच्या हातांत पट्टापान तलवार म्हणजेच सरळ पात्याची तलवार म्यानासह दाखविलेली दिसते. पोलादी पट्टा हातात घेतलेलाही दिसतो. तसेच कमरेला कट्यार (म्हणजे पेश कब्ज) खोवलेलीही दिसते. पण महाराजांचा हा पोलादी पट्टा आणि कट्यार आज उपलब्ध नाही. तसेच त्यांची ढाल आणि हातावरचे संरक्षक दस्ते (म्हणजे मनगटापासून कोपरापर्यंत दोन्ही हातांचे संरक्षण करणारे, दोन्ही हातांची धातूंची वेष्टणे) आज उपलब्ध नाहीत.\nत्याचप्रमाणे महाराजांचे पोलादी चिलखत आणि पोलादी शिरस्त्राण आणि कापडी चिलखत आणि कापडी शिरस्त्राण होते. पण आज त्यातील काहीही उपलब्ध नाही.\nयाशिवाय त्यांच्या खास शिलेखान्यात (शस्त्रगारात) आणखीही काही हत्यारे असतीलच. त्यात भाला, विटे, धनुष्यबाण, खंजीर इत्यादी हत्यारे असणारच. अफझलखानाचे भेटीचे वेळी त्यांनी प्रत्यक्ष वापरलेला बिचवा होता. परंतु आता यातील काहीही उपलब्ध नाही. बंदुका, तमंचे (म्हणजे ठासणीची पिस्तुले), कडाबिना (म्हणजे नरसावयासारखे तोंड असलेले मोठे पिस्तुलयात दारूबरोबरच अनेक गोळ्या ठासून ते उडवीत असत. त्या काळची जणू ही अनेक गोळ्या उडविणारी मशिनगनच) अशी विविध प्रकारची हत्यारे राजशास्त्रालयात नक्कीच असणार. पण महाराजांच्या राजशास्त्रालयाचा आज कोणताही भाग उपलब्ध नाही. धातूच्या हत्यारांना’गोडे हत्यार’असे म्हणत. अन् दारू ठासून वापरण्यास हत्यारांना ‘उडते हत्यार‘ असे म्हणत. एकूण शिवस्पशिर्त हत्यारांबाबत सध्या एवढेच सांगता येते.\nमाहिती साभार: अमित कांबळे\nवाघनख (मराठी नामभेद: वाघनखे, वाघनख्या) हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले मुठीत लपवण्याजोगे शस्त्र आहे. याला वाघाच्या पंज्यावरील नखांप्रमाणे पोलादाची तीक्ष्ण नखे असतात व मूठ वळल्यावर ती पंजात लपवता येतात. हे ह्त्यार हातामधे धारण करून मूठ बंद केल्यावर बोटात दोन अंगठया (तर्जनी-करंगळी घालण्यासारखे दोन अंगठ्या/गोल) घातल्याप्रमाणे दिसते. त्या अंगठया आतील बाजूने एका धातूपट्टीने जोडलेल्या असून त्यावर तीक्ष्ण नखे लावलेली असतात. यांचा उपयोग प्रामुख्याने लक्ष्यावर गुप्तपणे हल्ला चढवण्यासाठी केला जाई. मराठा साम्राज्यकाळातील (इ.स. १७०० - इ.स. १८००) वाघनखे, हिगिन्स आर्मरी म्यूझियम, मॅसेच्युसेट्स, अमेरिका. छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनख लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहे. हे वाघनख उत्कृष्ट पोलादी आहे. हे…\nSummary : वाघनख्या हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले मुठीत लपवण्याजोगे शस्त्र आहे. याला वाघाच्या पंज्यावरील नखांप्रमाणे पोलादाची तीक्ष्ण नखे असतात व मूठ वळल्यावर ती पंजात लपवता येतात.\nTiger Claw बिचवा बिछ्वा वाघनख वाघनखे वाघनख्या\t2015-01-20\nPrevious: शिवरायांचे दुर्गविज्ञान आणि दुर्गव्यवस्थापन\nNext: शूर शिलेदार येसाजी कंक\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nराजगड किल्ला – गडांचा राजा आणि राजांचा गड\nमोडी वाचन – भाग २\nचला माहिती घेऊया गडकोटांविषयी\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nइस्ट इंडियामन व्यापारी जहाज\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-kids-stories/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-115040900024_1.html", "date_download": "2018-04-25T22:02:05Z", "digest": "sha1:UBS26JEI3J4Y2P4JBPKF7TIRLZMYIW5X", "length": 9340, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तात्पर्य कथा - विश्वासघात | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतात्पर्य कथा - विश्वासघात\nएका धनगराचा आपल्या कुत्र्यावर फार विश्‍वास होता. जेव्हा त्याला कोठे तरी बाहेर जायचे असे, तेव्हा आपली मेंढरे तो कुत्र्याच्या स्वाधीन\nकरत असे. कुत्र्याने आपली चाकरी इमानाने आणि मन लावून करावी म्हणून तो नेहमी त्याला लोणी-भाकरी खाऊ घालत असे, पण त्याचा\nकुत्रा इतक्या विश्‍वासास पात्र नव्हता. त्याचा मालक त्याला इतक्या चांगल्यारीतीने वागवीत असूनही केव्हा तरी एखादी मेंढी खाण्यास तो\nकमी करत नसे. ही त्याची लबाडी एके दिवशी धनगराने पाहिली तेव्हा तो त्याला ठार मारू लागला, त्यावेळी कुत्रा त्याला म्हणाला, 'साहेब,\nमाझ्याकडून चुकून एक वेळ अपराध घडला, तेवढय़ासाठी अशा निर्दयपणाने माझा जीव घेऊ नका. मला मारण्यापेक्षा जो लांडगा तुमच्या\nमेंढय़ा मारून खातो, त्याचा जीव तुम्ही का घेत नाही' धनगर त्यावर म्हणाला, 'अरे लबाडा, लांडग्यापेक्षा तुझा दुष्टपणा अधिक भयंकर\nआहे. कारण लांडगा हा माझा शत्रूच आहे. त्याच्यापासून मला अपकार व्हायचाच, हे मला पक्के ठाऊक असल्यामुळे त्याच्यासंबंधीने योग्यती खबरदारी मी ठेवत असतोच, परंतु तू माझा विश्‍वासू नोकर असताना अन् मी तुला इतक्या चांगल्यारीतीने वागवत असताना तू ज्या\nअर्थी असा कृतघ्नपणा करायला प्रवृत्त झालास त्याअर्धी तू क्षमेला मुळीच पात्र नाहीस.' इतके बोलून त्याने त्याला एका जवळच्या झाडाला\nतात्पर्य :- विश्‍वासघातकी माणसासारखा भयंकर माणूस दुसरा कोणी नाही व एकदा त्याचा विश्‍वासघातकीपणा उघडकीस आल्यावर लोकांनीजर त्याला यथायोग्य शासन केले, तर ते योग्यच झाले, असे म्हटले पाहिजे.\nबोध कथा : वस्तूची किंमत मोठ्या आकारावरून ठरवायची नसते\nतात्पर्य कथा : जे असेल त्यात समाधानी असावे\nबोध कथा : एकीचे बळ मोठे असते\nसंतोष व समाधान हेच खरे धन\nयावर अधिक वाचा :\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%A8-108050800008_1.html", "date_download": "2018-04-25T22:00:51Z", "digest": "sha1:OXS23YMRHVFCMLSK2JRFIMJ6APXSXPYK", "length": 7865, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "विपरितकर्णी आसन | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nया आसनाच्या शेवटच्या अवस्थेत शरीर संपूर्ण उलटे होते. म्हणूनच याला विपरितकर्णी आसन असे म्हणतात.\nकृती - या आसनात पाठीवर झोपून दोन्ही पाय जवळजवळ घ्यावे. हातांची बोटे जमिनीवर आणि मान सरळ ठेवावी. हळू हळू दोन्ही पायांना 30 अंशात आणावे. त्यानंतर काही सेकंद थांबावे. नंतर पायांना 45 डिग्री अंशांत वाकवावे. तिथे काही क्षण थांबावे.\nत्यानंतर पायांचा 90 अंशाचा कोन केल्यानंतर दोन्ही हात जमिनीवर ठेवून नितंब हळूहळू उंच करावे. दोन्ही हात नितंबावर ठेवावे आणि पाय सरळ करावे.\nडिग्री अंशावर पोहचल्यानंतर पायाला झटका देऊन उचलू नये. पाय उचलताना गुडघ्यात वाकवू नये. नितंब उचलताना उजव्या व डाव्या बाजूला पाय झाल्यास मान आखडण्याची शक्यता असते. पाय नितंबाच्या रेषेत असावेत. ज्यांना उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, कमरेचे किंवा मानेचे दुखणे असेल त्यांनी हे आसन करु नये.\nफायदा - या आसनाने पोट, यकृत, किडनी, मूत्राशय आदींना चांगला व्यायाम होतो. यासंदर्भातील आजारावरही हे आसन प्रभावी आहे. रक्तशुद्धी होण्यास मदत होते.\nयोगा केल्यानं जीवनात आनंद\n... योगा की जीम लावू मी\nयावर अधिक वाचा :\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/virat-anuhkas-new-photo-is-viral-269759.html", "date_download": "2018-04-25T21:53:07Z", "digest": "sha1:CMOZRHLK4IKVGWF5N4QBNY6VXOFU27GF", "length": 10115, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विराट,अनुष्का नटून थटून करतायत तरी काय?", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविराट,अनुष्का नटून थटून करतायत तरी काय\nदोघंही चांगल्या पोशाखात आहेत. नटलेले आहेत. तुम्हाला वाटेल दोघं कुणाच्या लग्नाला आलेत की काय\n13 सप्टेंबर : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची लव्हस्टोरी काही लपलेली नाही. सोशल मीडियावर विराटनं आपल्या प्रेमाचा 'इजहार'ही केला.दोघांची जोडी सोशल मीडियावर लोकप्रिय आहेच. सध्या दोघांचा एक हा फोटो व्हायरल झालाय.\nदोघंही चांगल्या पोशाखात आहेत. नटलेले आहेत. तुम्हाला वाटेल दोघं कुणाच्या लग्नाला आलेत की काय पण तसं नाहीय. दोघं एका जाहिरातीचं शूटिंग करतायत. तेव्हाचा हा फोटो आहे.\nदोघांच्या प्रेमाची सुरुवातही एका जाहिरातीपासून झाली होती. शॅम्पूची जाहिरात करण्यासाठी दोघं पहिल्यांदा एकत्र भेटले आणि मग हा सिलसिला सुरू झाला.\nसध्या दोघं न्यूयाॅर्कमध्ये सुट्टी एंजाॅय करतायत. विराटनं स्वत:चा सेल्फी शेअर केला होता. आणि लिहिलं होतं, अपने प्यार के साथ बहुत ही जरूरी ब्रेक पर.\nएकूणच या दोघांचे फोटोज कधीही लोकप्रिय होतायत एवढं खरं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: anushka sharmavirat kohliअनुष्का शर्माविराट कोहली\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/fodder-scam-lalu-prasad-yadav-will-be-in-custody-of-the-police-again-in-jail-277815.html", "date_download": "2018-04-25T21:49:45Z", "digest": "sha1:5IO6ND4F7V23SI75KRYO2KSZ7ZLD2PVA", "length": 11831, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लालूप्रसाद यादव पोलिसांच्या ताब्यात, पुन्हा जावे लागणार जेलमध्ये !", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nलालूप्रसाद यादव पोलिसांच्या ताब्यात, पुन्हा जावे लागणार जेलमध्ये \nयाआधी लालूप्रसाद यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणात त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती.\n23 डिसेंबर : 1996 मध्ये उघड झालेल्या चारा घोटाळ्या प्रकरणी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलंय. लालूप्रसाद यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून जेलमध्ये जावं लागणार आहे.\nबिहारचे दोन महारथी लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा यांचा राजकीय करिअर उद्धवस्त झालंय. दोन दशकांपासून या प्रकरणाची कायदेशीर लढाई सुरू आहे.\nआज रांचीमध्ये सीबीआयच्या विशेष कोर्टाने लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवलंय. तर माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रांसह 7 जणांची निर्दोष मुक्तता केलीये. चारा घोटाळा पहिले 1986 मध्ये उघड झाला होता. पण, लालूप्रसाद यादव जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हा घोटाळा समोर आलाय. याआधी लालूप्रसाद यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणात त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. आता पुन्हा एकदा लालूंना जेलमध्ये जावं लागणार आहे.\nकाय आहे चारा घोटाळा\n- बिहारमध्ये 1991 ते 1996 दरम्यान चारा खरेदीत मोठा भ्रष्टाचार\n- बिलात हेराफेरी करून कोट्यवधींचा अपहार केल्याचा ठपका\n- बिलाची रक्कम लाटण्यासाठी जनावरांची वाढीव संख्या दाखवली\n- बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, जगन्नाथ मिश्रा आणि बड्या अधिकाऱ्यांसह एकूण 34 जणांवर घोटाळ्याचा आरोप\n- 37 कोटी 50 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी लालूप्रसाद यांना 5 वर्षांची शिक्षा आणि 25 लाखांचा दंड\n- 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून लालूप्रसाद यांना जामीन मंजूर\n- झारखंड उच्च न्यायालयाकडून लालूप्रसाद यादवांवर दाखल इतर 3 खटल्यांवर स्थगिती\n- सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती उठवल्यानंतर लालूप्रसाद यादवांवरच्या खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\nआसाराम 10 हजार कोटींचा मालक काय होणार आता या संपत्तीचं\nआसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%AE", "date_download": "2018-04-25T22:25:19Z", "digest": "sha1:OXYL4LR6SJZBNJC6VHKVXA75VGRKGDNX", "length": 6428, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हंग्रियलिझम - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहंग्रियलिझम (रोमन लिपी: Hungryalism) ही बांग्ला भाषेतील एक साहित्यिक चळवळ आहे. मलय रायचौधुरी याने इ.स. १९६१च्या सुमारास ही चळवळ आरंभली.\nहंग्रियलिझम चळवळीतील प्रमुख साहित्यिक[संपादन]\nउत्तम दाश (इ.स. १९८६). हंग्रि, श्रुति एवम शास्त्रविरोधी आन्दोलन (हिंदी मजकूर). कोलकाता विश्वविद्यालय, कोलकाता.\nहंग्रियलिस्ट मैनिफेस्टो (बांग्ला मजकूर). आबार एसेचि फिरे पब्लिकेशन, मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल. इ.स. २००७.\nविष्णुचरण दे (इ.स. २००७). हंग्रि आन्दोलन एवम मलय रायचौधुरीचे कविता (बांग्ला मजकूर). आसाम विश्वविद्यालय, शिलचर.\nस्वाती बनर्जि (इ.स. २००७). हंग्रि आन्दोलन एवम क्षमताविरोधीता (बांग्ला मजकूर). रबीन्द्रभारती विश्वविद्यालय, कोलकाता.\n\"टाईम मॅगझिन संवाद\" (इंग्लिश मजकूर).\n\"हंग्रियलिस्ट कवींची प्रकाशचित्रे\" (इंग्लिश मजकूर).\n\"मलय रायचौधुरीचा साक्षात्कार\" (इंग्लिश मजकूर).\n\"अ‍ॅलन गिन्सबर्ग आणि हंग्रियलिझम\" (इंग्लिश मजकूर).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जून २०१४ रोजी २३:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-42192005", "date_download": "2018-04-25T22:48:37Z", "digest": "sha1:UCWATTKSIJT6W4CLLK76JK5Z7RP2IDEK", "length": 16184, "nlines": 138, "source_domain": "www.bbc.com", "title": "तुम्हाला आहे का डोकेदुखी? मायग्रेनवर नवीन उपचारांचा शोध - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nतुम्हाला आहे का डोकेदुखी मायग्रेनवर नवीन उपचारांचा शोध\nजेम्स गॅलाघर आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी, बीबीसी न्यूज\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nमायग्रेनच्या अटॅकची संख्या आणि तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीनं संशोधकांना यश आलं आहे. या नव्या उपचार पद्धतीच्या दोन क्लिनिकल ट्रायल्समधून ही उपचार पद्धती प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. अर्थात यात अजूनही नव्या चाचण्या होणे आवश्यक आहे.\nया नव्या उपचार पद्धतीमुळं प्रत्येक महिन्यात मायग्रेनचा त्रास होणाऱ्या लोकांची संख्या अर्ध्यावर आली असल्याचं दिसून आलं आहे. किंग्स कॉलेज हॉस्पिटलच्या संशोधकांच्या मते ही एक मोठी उपलब्धी आहे.\nजागतिक एड्स दिन : 'मला माझ्या मुलीच्या लग्नाआधी मरायचं आहे'\n भाजप आणि संघाच्या जाळ्यात राहुल अडकतायत का\nनगर ते स्वित्झर्लंड : HIVवर मात करणाऱ्या रत्नाचा प्रेरणादायी प्रवास\nही उपचारपद्धती मायग्रेन थांबवण्यासाठी पहिल्यांदाच तयार करण्यात आली आहे. यामध्ये मेंदूत निर्माण होणाऱ्या रसायनाच्या प्रक्रियेला छेद देण्यासाठी अँटीबॉडीजचा वापर करण्यात आला आहे.\nहे परिणाम दीर्घकाळ टिकतात का हे पाहण्यासाठी अधिक चाचण्यांची आवश्यकता आहे.\nमायग्रेन संदर्भातील खालील आकडेवारी लक्षात घेतली तर हे आजाराची तीव्रता लक्षात येते.\nजगात सातपैकी एकाला मायग्रेनच्या त्रासाला सामोरं जावं लागतं.\nपुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हा आजार तिपटीने आढळतो.\nमायग्रेन ट्रस्टच्या मते यूके मध्ये दर दिवशी 1,90,000 लोकांना अटॅक येतो.\nज्या लोकांना एका महिन्यात 15 दिवस डोकेदुखीचा त्रास होतो त्यांना मायग्रेनचे प्रासंगिक अटॅक येतात.\nयाचं प्रमाण जर पंधरा दिवसांपेक्षा अधिक असेल तर त्याला क्रॉनिक मायग्रेन म्हणतात.\nसंशोधनाअंती असं लक्षात आलं आहे की मायग्रेनमध्ये मेंदूत असलेले calcitonin gene-related peptide हे रसायन प्रकाश आणि आवाजामुळं होणाऱ्या वेदनांना कारणीभूत असतं.\nया रसायनाचा प्रभाव थांबवण्यासाठी चार कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. या संशोधनाचा काही मूळ रसायनाशी निगडित आहे तर काही भाग हा रसायनांची निर्मिती करणाऱ्या मेंदूच्या पेशींच्या भागशी संबंधित आहे.\n'न्यु इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये' दोन अँटीबॉडीवर होत असलेल्या क्लिनिकल ट्रायलविषयीचं संशोधन प्रकाशित झालं आहे.\nनोवार्टिस कंपनीने Erenumab या अँटीबॉडीची सतत मायग्रेनचा अटॅक येणाऱ्या 955 व्यक्तींवर चाचणी घेतली आहे.\nजेव्हा चाचणीची सुरुवात करण्यात आली तेव्हा त्या रुग्णांना महिन्यातून आठ दिवस मायग्रेनचा त्रास होत होता.\nअभ्यासाअंती असं लक्षात आलं की ज्यांना अँटीबॉडी दिल्या त्यापैकी 50 टक्के लोकांचा दर महिन्याला होणारा त्रास अर्ध्यावर आला आहे. 27 टक्के लोकांना हा परिणाम कोणत्याही उपचाराशिवाय दिसायला लागला.\nआज रात्री शांत झोप लागण्यासाठी या 10 गोष्टी नक्की वाचा\nनगर ते स्वित्झर्लंड : HIVवर मात करणाऱ्या रत्नाचा प्रेरणादायी प्रवास\n\"हीच अखंड भारताची ताकद आहे\"\nटेवा फार्मास्युटिकल्स या आणखी एका कंपनीने तयार केलेल्या fremanezumab या अँटीबॉडीची चाचणी क्रॉनिक मायग्रेन होणाऱ्या 1130 लोकांवर घेण्यात आली.\nत्यात 41 टक्के लोकांना जितके दिवस त्रास व्हायचा त्यात निम्म्याने घट झाली. 18 टक्के लोकांना हा फरक कोणत्याही उपचाराविना दिसला आहे.\nप्रा. पीटर गॉड्सबाय हे किंग्स कॉलेज लंडन येथील NIHR रिसर्च सेंटर येथे या संशोधनाचं नेतृत्व केलं. बीबीसीशी बोलतांना त्यांनी सांगितलं की, \"ही एक मोठी उपलब्धी आहे. कारण त्यामुळे हा आजार समजण्यास मदत होत आहे आणि त्यावर उपाययोजना करण्याची दिशा लक्षात येते.\"\n\"नव्या संशोधनामुळं डोकेदुखीची वारंवारता आणि तीव्रता कमी होत असल्याचं दिसून आलं आहे,\" असं ते म्हणाले.\n\"या रुग्णांना त्यांचं आयुष्य परत मिळेल आणि समाजाला सुद्धा हे लोक बरे होऊन कामाला लागलेले दिसतील,\" असं ते म्हणाले.\nआणखी एका अभ्यासात असं लक्षात आलं आहे की या उपचारानंतर एक पंचमांश लोकांना हा रोग पुन्हा कधीही झाला नाही. ही माहिती सध्या प्रकाशित झालेली नाही.\nमायग्रेनसाठी फक्त अँटीबॉडीज हा उपाय नाही. बोटॉक्स सर्जरी, अपस्मार आणि हृदयरोगावरसुद्धा या अँटीबॉडीज परिणामकारक ठरू शकतात.\nमायग्रेन अॅक्शनचे मुख्य कार्यकारी सिमॉन इव्हान्स यांच्या मते, \"या औषधाचे दुष्परिणाम होतात आणि ते प्रत्येकाला गुणकारी ठरतील असं नाही.\"\nते म्हणाले, \"या औषधामुळे चिडचिड वाढेल किंवा स्थुलपणा आणि आळशीपणा वाढेल असं डॉक्टर सांगतात. यापैकी जो दुष्परिणाम रुग्ण निवडतो त्याप्रमाणे डॉक्टर औषधाची निवड करतात.\"\nनव्या उपचार पद्धतीमुळं साईड इफेक्ट कमी होतील, अशी अपेक्षा त्यांनी केली व्यक्त केली. दोन्ही अभ्यासात दीर्घकाळासाठी या औषधापासून कोणताही धोका होणार नाही याची खात्री करण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलं आहे.\nअँटीबॉडी तयार करणे इतर उपचारांपेक्षा महाग आहे. या उपचाराचा हा एक मोठा तोटा आहे.\nअँडी डाऊसन हे केन्ट आणि लंडन येथे डोकेदुखीसाठी उपचार करतात.\nते म्हणाले, \"काहीतरी नवीन संशोधन होत आहे, याची मला फारच उत्सुकता आहे. पण त्याच्या किमतीचाही विचार करावा लागेल. त्याला कोण प्रतिसाद देतो आणि पुढे काय होतं आहे हेसुद्धा बघावं लागेल.\"\nसर्वांत खतरनाक ड्रग माफियाबद्दल 6 धक्कादायक गोष्टी\nGDP पोहोचला 6.3 टक्क्यांवर; पण हे नेमकं काय असतं\nबिटकॉईन म्हणजे नेमकं काय मलाही कोट्यधीश होता येईल का\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nगडचिरोलीत नक्षलवादी चळवळीला घरघर लागली आहे का\nआसाराम : मुलांचे मृतदेह, निषेध मोर्चे, काठ्या आणि बंदुका\nमरेपर्यंत जेलमध्येच राहणार आसाराम\nव्हिएतनाममधला हिंदू धर्म संपुष्टात येणार\n'बिग बॉस'च्या घरातल्या 7 गोष्टी ज्या कुणीच तुम्हाला सांगणार नाही\nपाहा व्हीडिओ : 'तुम्ही त्या वाईट मुस्लिमांचं काय करणार आहात\nआसाराम : होळीच्या पिचकाऱ्यांपासून ते आमरण जेलपर्यंतचा प्रवास\nजिथे पाण्यासाठी श्रमदान तिथेच 'शुभमंगल सावधान'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2014/10/", "date_download": "2018-04-25T21:41:32Z", "digest": "sha1:YQ3WAK62NLABWR34H6D464UBSTMPGRRA", "length": 12055, "nlines": 140, "source_domain": "abdulsattar.in", "title": "October | 2014 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nसर्व शिक्षा अभियान,जि.प.हिंगोली येथे कंत्राटी पद्धतीने विविध पदांसाठी भरती.\nसर्व शिक्षा अभियान,जिल्हा परिषद हिंगोली येथे कंत्राटी पद्धतीने(on contract basis) विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेद्वारानी अधिक माहितीसाठी कृपया http://zphingoli.applygov.com या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०७ नोहेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत.\nसिल्लोड मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कार्य करणार- आ.अब्दुल सत्तार.\nविधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील जनतेचे आभार मानण्यासाठी घाटनांद्रा येथे दौरा केला. आपण सर्वांनी मिळून मतदारसंघाचा विकास करायचा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.\nविकास कार्याच्या जोरावर अब्दुल सत्तार साहेब यांचा नेत्रदीपक विजय..\nअब्दुल सत्तार साहेब सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून आले असून त्यांनी सदैव विकासाचेच राजकारण केले आहे. अब्दुल सत्तार साहेबांचा विजय हेच अधोरेखित करतो आहे कि जर तुमची लोकांसाठी तळमळीने विकास कार्य करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला विजयी होण्यापासुन कोणीही रोखू शकत नाही, अगदी ‘मोदी लाट’ सुद्धा..\nशेतकऱ्यांच्या मदतीसाठी आंदोलन करणार- अब्दुल सत्तार .\nअपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची ही बिकट अवस्था पाहून नुकसानभरपाईसाठी आपण आंदोलन करणार असून शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त विकास कार्य करणार असल्याचे प्रतिपादन सिल्लोड-सोयगांव मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मा. अब्दुल सत्तार यांनी केले आहे.\nमतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – अब्दुल सत्तार.\nमतदारांनी विकास कार्याला मतदान केले असून त्यांच्या या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन पूर्व मंत्री व सिल्लोड-सोयगांव मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मा. अब्दुल सत्तार यांनी केले आहे.\nबोरगाव बाजार येथे आ.अब्दुल सत्तार यांचा सत्कार.\nसिल्लोड सोयगांवचे नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार यांचा बोरगाव बाजार येथे सत्कार करण्यात आला. अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले की तालुक्याच्या विकासासाठी मी नेहमीच वचनबद्ध आहे. तालुक्याच्या विकासासाठी भविष्यामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्यावर आपला भर असणार आहे. मतदारांचा आपल्यावर विश्वास होता म्हणून जनतेनी मोठ्या फरकाने माला निवडून दिले आहे.\nआ.अब्दुल सत्तार साहेब यांचा पूर्णेश्वर संस्थानाच्या वतीने सत्कार.\nविधानसभा निवडणुकीमध्ये सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून अब्दुल सत्तार साहेब दुसऱ्यांदा प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. या विजयाबद्दल नवनिर्वाचित आमदार अब्दुल सत्तार साहेबांचा सिल्लोड शहरातील पूर्णेश्वर गणपती संस्थानाच्या वतीने सत्कार करण्यात आला. अब्दुल सत्तार यांनी मागील पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये पूर्णेश्वर गणपती संस्थानासाठी विद्युत पोल व रस्त्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.यापुढेही आपण तीर्थस्थळाचा विकास करण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे …\nसिल्लोड सोयगाव मतदार संघातून अब्दुल सत्तार प्रचंड मतांनी विजयी..\nविधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी पुन्हा एकदा अब्दुल सत्तार साहेब यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रचंड मतांनी विजयी केले आहे. प्रचंड अतिषबाजीमध्ये हा विजय साजरा करण्यात आला.\nशेवटच्या क्षणापर्यंत विकास कामे मंजूर केले-अब्दुल सत्तार\nअब्दुल सत्तार यांनी सत्तेत असतांना शेवटच्या क्षणापर्यंत विकासाचे कामे मंजूर करवून घेतली आहेत.\nजनतेने विकासाला प्राधान्य द्यावे- मा.अब्दुल सत्तार.\nमागील पाच वर्षामध्ये सिल्लोड-सोयगाव मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार साहेबांनी विकासाची विविध कामे केली आहेत. जनता विकासाला प्राधान्य देईल आणि विकास कामाच्या जोरावर पुन्हा एकदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार साहेबांनाच निवडून देईल हे निश्चित आहे.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2015/10/", "date_download": "2018-04-25T21:52:02Z", "digest": "sha1:NMYMLB3HOHLHDSQ5VWRZIIWM6FKQHEYH", "length": 10711, "nlines": 138, "source_domain": "abdulsattar.in", "title": "October | 2015 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nसिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन.\nवाढत्या महागाईला आळा घालण्याची, शेतकऱ्यांचे कर्ज, वीज बिल तसेच विध्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची मांगणी व घोषणाबाजी करत सिल्लोड येथील तहसील कार्यालयावर कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आ. अब्दुल सत्तार साहेब व प्रभाकररावजी पालोदकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.\nसोयगाव येथे कॉंग्रेसची पदयात्रा.\nआ. अब्दुल सत्तार व जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत सोयगांव येथे प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचारफेरी दरम्यान मतदारांशी संवाद साधण्यात आला. यावेळी सर्वांगीण विकासासाठी कॉंग्रेसचे सर्व उमेद्वार विजयी करा असे आवाहन आ.अब्दुल सत्तार साहेबांनी जनतेला केले.\nसिल्लोड येथे रावण दहन.\nसिल्लोड येथे विजया दशमीनिमित्त खोड़काई मार्ग येथील मोकळ्या जागेत रावण दहन करण्यात आले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nभाजपा कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश\nअंभई येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कॉंग्रेस पक्षांत प्रवेश केला. यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, जेष्ठ नेते प्रभाकर पालोदकर, माजी आ. कल्याण काळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.\nअंभई येथील शेतकरी मेळाव्यास शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद.\nसिल्लोड तालुक्यातील अंभई येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. या शेतकरी मेळाव्यास तालुकाभरातून शेतकरी, सामान्य नागरिक तथा कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. या कार्यक्रमास विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, जेष्ठ नेते प्रभाकर पालोदकर, माजी आ. कल्याण काळे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व …\nशेतकऱ्यांचे कर्ज व वीज बिल माफ करा- आ. अब्दुल सत्तार.\nशेतकऱ्यांचे कर्ज व वीजबिल माफ करण्यात यावे असे मत अंभई (ता. सिल्लोड) येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यासंदर्भात सिल्लोड येथील गांधी भवनमध्ये आयोजित बैठकीमध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.\nशेतकरी मेळाव्यास उपस्थित रहा- आ. अब्दुल सत्तार.\nअंभई (ता. सिल्लोड) येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यासंदर्भात सिल्लोड येथील गांधी भवनमध्ये बैठक आयोजित करण्यात आली. २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. अब्दुल सत्तार यांनी केले आहे.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन.\nसोयगाव येथे नवरात्र महोत्सवानिमित्त सोयगाव कुस्ती महासंघातर्फे येथील पंचायत समिती मैदानावर कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.\nविधायक अब्दुल सत्तारजी के हांथो कुश्ती प्रतियोगिता का उद्गाटन|\nसोयगाव में नवरात्र महोत्सव के उपलक्ष्य में सोयगाव कुश्ती महासंघ की ओर से पंचायत समिति के मैदान पर कुश्ती प्रतियोगिता का आयोजन किया गया था|\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2016/10/", "date_download": "2018-04-25T21:52:18Z", "digest": "sha1:BEJBFPAY37HYIFVBXPHCFLIQSGXSVRZ3", "length": 9317, "nlines": 138, "source_domain": "abdulsattar.in", "title": "October | 2016 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nमतदारांच्या पसंतीनुसारच उमेदवार – आ. अब्दुल सत्तार.\nकृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील विविध गावातील मतदारांच्या भेटी घेऊन त्यांच्या पसंतीनुसारच उमेदवार देणार असल्याचे मत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.\nविविध गावातील नागरिकांशी चर्चा.\nकृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील विविध गावातील मतदारांच्या भेटी घेऊन त्यांच्या पसंतीनुसारच उमेदवार देणार असल्याचे मत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.\nसिल्लोड येथे रावण दहन करून दसरा साजरा.\nसिल्लोड येथे रावण दहन करून दसरा साजरा करण्यात आला. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतरांची उपस्थिती होती.\nसिल्लोड येथे रावण दहन.\nसिल्लोड येथे रावण दहन करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतरांची उपस्थिती होती.\nपानवडोद खुर्द येथे ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण.\nसिल्लोड तालुक्यातील पानवडोद खुर्द येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रभाकररावजी पालोदकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.\nशिवना येथे कॉंग्रेसची बैठक.\nसिल्लोड तालुक्यातील शिवना येथे बाजार समिती निवडणुकीसंदर्भात कॉंग्रेसची बैठक घेण्यात आली यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब व कार्यकर्ते उपस्थित होते.\nसोयगाव पंचायत समिती सभापतींचा आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सत्कार.\nसोयगाव पंचायत समिती सभापतीपदी कॉंग्रेसच्या कमलबाई पंडित शेळके यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.\nसिल्लोड तालुक्यातील मांडगाव सोसायटी कॉंग्रेसच्या ताब्यात आल्याबद्दल युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी नूतन संचालकांचा सत्कार केला.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते विविध मांगण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.\nन. प. विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा – अब्दुल समीर.\nसिल्लोड न.प. अंतर्गत विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा आशयाचे निवेदन युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले, यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/basepress/", "date_download": "2018-04-25T22:12:28Z", "digest": "sha1:KR4OSGPQNU4W26EHQHCONPN7TH5HWENW", "length": 7829, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: एप्रिल 10, 2018\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, सानुकूल मेनू, वैशिष्ट्यीकृत प्रतिमा शीर्षलेख, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, डावा साइडबार, बातम्या, एक कॉलम, उजवा साइडबार, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, तीन कॉलम, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 5 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/tags/entertainment/page/3/", "date_download": "2018-04-25T22:15:31Z", "digest": "sha1:FHBK2MPPBFFBCBFIGOT3HJPN4C4LM4JW", "length": 8202, "nlines": 257, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nWC Marketplace च्या सॊजन्यने\nStefan Ciobanu च्या सॊजन्यने\nWEN Solutions च्या सॊजन्यने\nMH Themes च्या सॊजन्यने\nMike Aggrey च्या सॊजन्यने\nPromenade Themes च्या सॊजन्यने\nTheme Horse च्या सॊजन्यने\nMH Themes च्या सॊजन्यने\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3505729/", "date_download": "2018-04-25T22:23:56Z", "digest": "sha1:Z2ITXRUC7F5K3DZ3HPOVKYBSYCGSX54N", "length": 1947, "nlines": 43, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील स्टायलिस्ट Blush-On चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 3\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3237801/", "date_download": "2018-04-25T22:26:45Z", "digest": "sha1:4RHI5WD25GMOWZZ4IY54JRFXUNVQWEJW", "length": 1980, "nlines": 46, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "The Dream Lawn - लग्नाचे ठिकाण, कानपुर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nशाकाहारी थाळी ₹ 1,300 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 1,500 पासून\n1 लॉन 1000 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\n₹ 1,300/व्यक्ती पासून किंमत\n2 हॉल 200, 500 लोकांसाठी\nफोटो आणि व्हिडिओ 12\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2018-04-25T22:23:33Z", "digest": "sha1:5F5TU6MSIQNICZAGP2TVGI73GNPYIYWO", "length": 3387, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कोलकातामधील रेल्वे स्थानके - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"कोलकातामधील रेल्वे स्थानके\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nपश्चिम बंगालमधील रेल्वे स्थानके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3505749/", "date_download": "2018-04-25T22:26:40Z", "digest": "sha1:4QEQLO4BSOFLCSCQTQINRC6E6YDOTFHB", "length": 1977, "nlines": 45, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील स्टायलिस्ट Eve's Beauty Parlour चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 4\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/book/export/html/3371", "date_download": "2018-04-25T22:04:00Z", "digest": "sha1:4ICPWER2HGY4TXS5BN6KQ5ND4QO2OQFJ", "length": 16940, "nlines": 8, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ७", "raw_content": "अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ७\nग्राफाइट मॉडरेटेड आणि गॅस कूल्ड रिअॅक्टर्स\nवीज आणि ऊष्णता या ऊर्जेच्या दोन रूपांमध्ये काहीसा एकतर्फी संबंध असतो. आपल्या घरातले दिवे, टोस्टर, गीजर किंवा कारखान्यातल्या विजेच्या भट्ट्या, वेल्डिंग मशीन्स वगैरे असंख्य उपकरणांमध्ये विजेचे रूपांतर ऊष्णतेमध्ये सहजपणे होते. त्यासाठी या उपकरणातून विजेचा प्रवाह फक्त वहात जातो आणि त्याच्या वहनाला होत असलेल्या अडथळ्यामुळे ऊष्णता बाहेर पडते. पण याच्या उलट ऊष्णतेच्या इकडून तिकडे जाण्यामधून मात्र वीज तयार होत नाही. थर्मोकपलमध्ये अत्यंत सूक्ष्म प्रमाणात ऊष्णतेपासून वीज मिळते आणि त्यावरून ऊष्ण वस्तूचे तपमान मोजता येते. कृत्रिम उपग्रहांमधील थर्मोपाइल्समध्ये अशा प्रकारे अल्पशी वीज तयार करून काही इन्स्ट्रुमेंट्स चालवण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. ऊष्णतेपासून मोठ्या प्रमाणावर थेट वीज निर्माण करण्याचे तंत्रज्ञान आजमितीला उपलब्ध नाही. ऊष्णतेचा उपयोग करून पाण्याची वाफ बनवायची आणि त्यावर इंजिन किंवा टर्बाइन चालवून त्याला विजेचा जनरेटर जोडायचा हाच राजमार्ग पन्नास वर्षांपूर्वी उपलब्ध होता आणि आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही.\nअणू ऊर्जेचा शोध लागल्यानंतर तिचा वीजनिर्मितीसाठी वापर करण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले. शिकागो पाइल या पहिल्या मानवनिर्मित रिअॅक्टरमध्ये अणूऊर्जेची निर्मिती झाली. पण या प्रयोगाची माहिती या कानाची त्या कानालासुद्धा कळणार नाही याची दक्षता त्या काळात घेतली होती. अमेरिकेत हा यशस्वी प्रयोग झाला असला तरी रशिया, इंग्लंड, जर्मनी आदि इतर प्रगत देशातसुद्धा यावर गुप्तपणे संशोधन चालले होतेच. अणूशक्तीच्या क्षेत्रामधील त्यांची स्पर्धा पडद्या आड चालली होती. तो काळ महायुद्धाचा होता आणि संशोधकांचे लक्ष विनाशकारी अस्त्रांच्या निर्मितीवर एकवटले होते. तरीसुद्धा त्याबरोबर विजेच्या निर्मितीसाठीही संशोधन होत होते आणि युद्ध संपल्यानंतर त्याला वेग आला.\nशिकागो पाइल या पहिल्या मानवनिर्मित रिअॅक्टरमध्ये युरेनियम हे इंधन आणि ग्राफाइट हे मॉडरेटर होते. प्रयोगासाठी रचना आणि पुनर्रचना करायला हे सोयीचे होते. या विषयावर अत्यंत गुप्तता बाळगण्याच्या त्या काळात अमेरिकेखेरीज इतर प्रगत राष्ट्रांनीसुद्धा अशा प्रकारचे प्रायोगिक रिअॅक्टर बनवले असणारच. त्यापासून वीजनिर्मितीसाठी करण्याचे प्रयत्नही सगळ्यांनी गुपचुपपणे निरनिराळ्या मार्गांनी केले. त्यांना यश येऊन त्यापासून तयार झालेली वीज ग्राहकांना पुरवली जाऊ लागल्यानंतर त्याविषयीची माहिती हळूहळू बाहेर आली. ग्राफाइट मॉडरेटेड रिअॅक्टर आणि साधा बॉयलर यांचा संयोग करून सोव्ह्एट युनियनने आरबीएमके नावाचे रिअॅक्टर्स उभारले. रशियन भाषेत (reaktor bolshoy moshchnosti kanalniy म्हणजे High Power Channel-type Reactor). या रिअॅक्टरमध्ये बसवलेल्या नलिकांमधून पाणी आत सोडले जाते आणि ते उकळून तयार झालेली वाफ बाहेरील ड्रममध्ये जमा होते. अशा प्रकारचे रिअॅक्टर्स फक्त कम्युनिस्ट जगातच होते. इतर कोणी त्यांची उभारणी केली नव्हती. १९८६ साली झालेल्या चेर्नोबिल येथील अॅक्सिडेंटनंतर अशा प्रकारचे नवे रिअॅक्टर्स उभारणे बंद झाले. सोव्हिएट युनियनची शकले झाल्यानंतर युक्रेन आणि लिथुआनियामधले चालत असलेले सारे आरबीएमके रिअॅक्टर बंद केले गेले. रशियामध्ये मात्र असे काही रिअॅक्टर्स मूळच्या डिझाइनमध्ये सुधारणा करून अजूनही कार्यरत आहेत. आरबीएमके रिअॅक्टर्समध्ये प्रत्यक्षात किंचित समृद्ध (स्लाइटली एन्रिच्ड) युरेनियम हे इंधन वापरले जाते. पण नैसर्गिक युरेनियम आणि नैसर्गिक पाणी यांचा उपयोग करून रिअॅक्टर्स उभे करणे अशा प्रकारात तात्विक दृष्ट्या (थिअरॉटिकली) शक्य आहे. यामुळे त्यातल्या तांत्रिक अडचणींवर मात करता आली आणि त्याच्या सुरक्षिततेची संपूर्णपणे विश्वासार्ह अशी भक्कम प्रकारची व्यवस्था करता आली तर भविष्यकाळात या प्रकाराचे पुनरागमन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या मात्र याचे महत्व संपुष्टात आले आहे.\nअमेरिकेतील विद्युत निर्मितीचे काम पूर्णपणे खाजगी क्षेत्रात चालते. त्यामुळे यातील नफातोट्याचा विचार करून त्यात भांडवल गुंतवले जाते. त्या देशात पीडब्ल्यूआर आणि बीडब्ल्यूआर हे दोनच प्रकार मुख्यत्वाने पुढे आले, इतकेच नव्हे तर अशा प्रकारचे रिअॅक्टर्स अमेरिकन कंपन्यांनी जगभर अनेक देशांना विकले. महायुद्ध संपल्यानंतरच्या काळात तत्कालीन राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून ब्रिटिश सरकारने ग्राफाइट मॉडरेटेड आणि गॅस कूल्ड रिअॅक्टर्सना भरघोस पाठिंबा दिला. मॅग्नॉक्स या नावाने प्रसिद्ध झालेले हे रिअॅक्टर्स यूकेमधील अनेक जागी स्थापले गेले. अणूशक्तीचा अभ्यास आणि विकास यासाठी रिअॅक्टर हवेत आणि त्यातून निघालेली ऊष्णता बाहेर काढून त्यांना थंड करणेही आवश्यकच असते. या ऊष्णतेचा उपयोग करून घेऊन जमेल तेवढी वीजनिर्मिती करून घ्यावी असा सूज्ञ विचार करून पन्नास साठ ते दीड दोनशे मेगावॉट क्षमतेचे वीस पंचवीस रिअॅक्टर त्यांनी बनवले आणि त्यांचा प्राथमिक उद्देश सफळ झाल्यानंतर ते मोडीतही काढले. त्यातला सर्वात मोठा सुमारे पाचशे मेगावॉट क्षमतेचा प्लँटही आता चाळीस वर्षे चालवल्यानंतर लवकरच निवृत्त होण्याच्या मार्गावर आहे. हे सारे रिअॅक्टर्स एका प्रकारे प्रायोगिक अवस्थेतले असल्यामुळे त्यांचे आकार आणि अंतर्गत रचना यात फरक आहेत. या सर्वांमध्ये नैसर्गिक युरेनियम हे इंधन, ग्राफाइट हे मॉडरेटर आणि कर्बद्विप्राणील ( कार्बन डायॉक्साइड) वायू हे कूलंट असतात. यातील युरेनियम फ्यूएल रॉड्सवर मॅग्नेशियम अॅलॉय (मिश्रधातू) चा मुलामा दिलेला असतो म्हणून याचे नाव मॅग्नॉक्स असे पडले. रिअॅक्टरमधील ऊष्णता घेऊन तप्त झालेला हा वायू एका हीट एक्स्चेंजर किंवा स्टीम जनरेटरमध्ये जातो. त्यातल्या सेकंडरी साइडमध्ये पाण्याची वाफ तयार होते. उरलेले सगळे इतर रिअॅक्टर्स सारखेच असते.\nमॅग्नॉक्स या पहिल्या पिढीतल्या प्रायोगिक रिअॅक्टर्सच्या अनुभवाच्या आधारावर अॅडव्हान्स्ड गॅस कूल्ड रिअॅक्टर्स (एजीसीआर) हे अकराबाराशे मेगावॉट्स क्षमतेचे रिअॅक्टर्स व्यावसायिक पायावर उभारले गेले. जास्त कार्यक्षमता मिळवण्यासाठी वाफेचे तपमान जास्त हवे, त्यासाठी कार्बन डायॉक्साइड कूलंटला जास्त तापवायला पाहिजे आणि ते सहन करण्याची क्षमता मॅग्नॉक्समध्ये नसल्यामुळे त्याऐवजी स्टेनलेस स्टीलचे अवगुंठन इंधनावर दिले गेले. त्यामुळे नैसर्गिक युरेनियम वापरता येत नाही म्हणून समृद्ध (एन्रिच्ड) युरेनियम आले. हा रिअॅक्टर चालत असतांनाच त्यात नवे फ्यूएल घालावयाची मूळ योजना होती, पण हे ऑन पॉवर फ्यूएलिंग बिनभरवशाचे ठरले आणि त्यासाठी रिअॅक्टर बंद (शट डाउन) करण्याची आवश्यकता पडू लागली. असे करता करता अखेर हे रिअॅक्टर्स चालवणे मूळ अपेक्षेच्या तुलनेत महागात पडू लागले आणि अशा प्रकारचे रिअॅक्टर्स नव्याने उभे करणे बंद झाले. तीस पस्तीस वर्षांपूर्वी उभे केलेले सात आठ रिअॅक्टर्स मात्र व्यवस्थित रीत्या चालवले जात आहेत आणि त्यांचे जीवनमान संपल्यावर यथावकाश त्यांना निवृत्त केले जाण्याची योजना आहे. वाफ आणि कूलंटचे दाब (प्रेशर), तपमान (टेंपरेचर) आणि त्यांचे प्रवाह या सगळ्याच बाबतीतल्या संख्या मॅग्नॉक्सच्या मानाने एजीसीआरमध्ये मोठ्या असतात. यातील स्टीम जनरेटर्ससुद्धा रिअक्टरच्या कोठडीत (व्हॉल्ट) बंदिस्त असल्यामुळे प्रायमरी कूलंट त्याच्या बाहेर जात नाही. हा एक महत्वाचा फरक आहे.\nभारतामध्ये यातल्या कोणत्याही प्रकारचा रिअॅक्टर उभारलाच नाही आणि तशी योजनाही नाही. त्यामुळे त्यांच्यासंबंधीची माहिती फक्त उत्सुकतेपोटी गोळा केली जाते. त्याचा प्रत्यक्ष उपयोग करण्याची गरज पडत नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/interesting-story-about-biggest-lord-vishnus-temple/", "date_download": "2018-04-25T21:41:02Z", "digest": "sha1:QVKWXEZ2VQEGOU7FVEHZCUDBJAMGKC3V", "length": 16783, "nlines": 103, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भगवान विष्णूचं \"सर्वात मोठं मंदिर\" भारताबाहेर आहे! आणि त्याचा इतिहास खूपच रोचक आहे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nभगवान विष्णूचं “सर्वात मोठं मंदिर” भारताबाहेर आहे आणि त्याचा इतिहास खूपच रोचक आहे\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page\nआपल्या देशामध्ये विविध जाती – धर्माचे लोक राहतात. त्यामुळेच आपल्या देशात विविध संस्कृत्ती पाहायला मिळतात. आपल्या देशामध्ये विविध धर्माचे लोक राहतात, त्यामुळे आपल्या देशात वेगवेगळ्या धर्मांची धर्मस्थळे देखील पाहण्यास मिळतात. जसे आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माची धर्मस्थळे आहेत, तसेच जगातील इतर देशांमध्ये देखील हिंदू धर्माची धर्मस्थळे आहेत. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात प्रसिद्ध हिंदू धर्माच्या मंदिराबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, या प्रसिद्ध मंदिराबद्दल..\nहे मंदिर कंबोडियामध्ये स्थित आहे आणि हे मंदिर आंग्कोर वाट मंदिर नावाने संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. आंग्कोर वाट दक्षिण – पूर्व आशियाच्या सर्वात महत्त्वपूर्ण पुरातत्व स्थळांमधील एक आहे. जो शक्तिशाली समेर साम्राज्यानंतर कितीतरी शतके घनदाट जंगलामध्ये लपलेला होता. या मंदिराला १२ व्या शतकामध्ये खमेर वंशाचा राजा सूर्यवर्मन द्वितीयने तयार केले होते. या मंदिराचे प्राचीन नाव यशोधरपूर होते. राजा सूर्यवर्मन खूप धार्मिक विचारांचे राजा होते आणि त्यांची आस्था भगवान विष्णूमध्ये होती. त्यामुळे त्यांनी हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित करण्याच्या उद्देशाने तयार केले होते.\nहे मंदिर तयार करण्यामागे एक प्रमुख कारण अमर होण्याचा लोभ होता. असे म्हटले जाते कि, राजा सूर्यवर्मन हिंदू देवी – देवतांची पूजा – अर्चना करून अमर बनू इच्छित होता. त्यामुळे त्याने आपल्यासाठी या मंदिराच्या स्वरूपात पूजा स्थळ बनवले, ज्यामध्ये ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांची पूजा होत असे.\nपण या मंदिराच्या बाबतीत कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी प्रचलित आहे, अशी मान्यता आहे कि, देवराज इंद्राने आपल्या मुलासाठी महल म्हणून या मंदिराला बनवले होते. तिथेच १३ व्या शतकामध्ये एका चीनी यात्रीचे म्हणणे होते कि, या मंदिराचा निर्माण फक्त एका रात्रीत कोणत्यातरी अलौकीक शक्तीच्या हातून झाले होते. पण खरेतर या मंदिराचा इतिहास बौद्ध आणि हिंदू धर्माशी जोडलेला आहे.\nकाय आहे मंदिराचा इतिहास \nजगाच्या इतिहासामध्ये आंग्कोर वाट मंदिराचा संबंध प्राचीन काळातील कंबोदेश, ज्याला आज कंबोडिया नावाने ओळखले जाते. या मंदिराचा हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्माशी संबंध होण्याचे कारण याच्या इतिहासामध्ये लपलेला आहे. इतिहास सांगतो कि, जवळपास २७ शासकांनी कंबोदेशावर राज्य केले होते, ज्यामधील काही हिंदू होते, तर काही बौद्ध होते. हेच कारण आहे कि, संशोधकांना आजही कंबोडियामध्ये हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्माशी जोडलेल्या मूर्ती मिळत आहेत.\nआता पाहिले तर कंबोडियामध्ये बौद्ध धर्माच्या अनुयायांची संख्या खूप जास्त आहे, त्यामुळे येथे ठिकठिकाणी भगवान बुद्धच्या मूर्ती पाहायला मिळतात. पण आंग्कोर वाट येथील एकमात्र असे स्थान आहे, ज्यामध्ये ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या देखील मुर्त्या एकसाथ आहेत. एवढेच नाही तर आंग्कोर वाट मंदिराची विशेष हे देखील आहे कि, विष्णू देवांचे हे सर्वात मोठे मंदिर आहे. या मंदिराच्या मोठमोठ्या भिंतींवर रामायण आणि महाभारत पवित्र धर्मग्रंथाशी जोडलेल्या गोष्टी यावर कोरण्यात आलेल्या आहेत.\nखरेतर हे मंदिर भगवान शंकराला समर्पित होते, काही वेळानंतर येथे भगवान विष्णुंची पूजा होऊ लागली. पण जेव्हा बौद्ध धर्मावलंबियांनी हे स्थान काबीज केले, तेव्हापासून येथे बौद्ध धर्माचे आराध्य दैवत अवलोकीतेश्वरची पूजा होते. १४ वे शतक येता – येता येथे बौद्ध धर्माच्या शासकांचे शासन आहे आणि या मंदिराला बौद्ध रूप देण्यात आले.\nवर्ष १९८६ पासून वर्ष १९९३ पर्यंत भारताच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आंग्कोर वाट मंदिराच्या संरक्षणाचा वाटा उचलला होता. १२ व्या शतकामध्ये बनवण्यात आलेल्या या मंदिराला जगाच्या इतिहासाचा वारसा लाभलेला आहे.\nआज हे मंदिर जगातील सर्वात प्राचीन प्रसिद्ध हिंदू मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर खूप भव्य आणि सुंदर आहे आणि इतिहासाचा मोठा वारसा या मंदिराला लाभलेला आहे.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← साध्या सरळ “फोटोग्राफर” च्या सुडाची सत्य कथा, प्रत्येकाने अनुभवावी अशी\nराजमाता जिजाऊ : शिवबांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घडविणारी एक धैर्यवान माता →\n” : जगभरात विविध देशांमध्ये ह्या खाद्यपदार्थांवर बंदी आहे\nजातीय/वांशिक/सांस्कृतिक अस्मितांचा गोंधळ : मिथकांच्या सोसात हरवलेला इतिहास\nदादोजी कोंडदेव – अपप्रचार आणि सत्य : स्वराज्यातील भरीव योगदानाची ससंदर्भ माहिती\n‘ये पडोसी है की मानता नही’ – राजनाथ सिंहांची top 10 विधानं\nएल्फिन्स्टन रोड अपघात : शासन-प्रशासनाचा हलगर्जीपणा, माध्यमांचं दुर्लक्ष, ‘आपली’ हतबलता\nकाश्मीरमध्ये जीपला बांधलेला आरोपी आणि सावरकरांनी उल्लेखलेली सद्गुण विकृती\n६ अज्ञात गोष्टी, पांडवपुत्रांच्या हत्येपोटी भळभळती जखम घेऊन हिंडणाऱ्या ‘चिरंजीव अश्वत्थामा’बद्दल\n१९ जानेवारी : काश्मिरी पंडितांसाठी काळाकुट्ट ठरलेल्या दिवसाचा इतिहास\nधमक्यांना भीक नं घालता घरावर तिरंगा फडकावणारी काश्मिरी मुलगी\n‘ह्या’ उत्तराने तिने जिंकली मन आणि मिळविला ‘मिस वर्ल्ड 2017’ बनण्याचा मान\nमॅकडोनल्ड मधला c हा नेहेमी स्मॉल का असतो\nखेळण्यातली गाडी वापरून ‘त्याने’ केलं २ करोडच्या ऑडीचं भन्नाट फोटोशुट\nक्रांतीच्या धगधगत्या मशालीत आपले सर्वस्व अर्पण करणारा अवलिया\nमहाराष्ट्राचं अस्सल रंगीबेरंगी सौंदर्य; कास: एक पुष्प पठार\n“नमस्कार” संस्कृती लोप पावत असताना…वाचू या “चरणस्पर्श” चं महत्व…\nईमेल टाईप करताना या टिप्स वापरा आणि अतिशय impressive ईमेल पाठवा \nGoogleच्या CEO सुंदर पिचैंनी सांगितले यशाचे ५ मंत्र\n‘ह्या’ प्रसिद्ध राजकारण्यांना तुम्ही ह्या रुपात कधी पाहिलं आहे का\nमोदी सरकारचे तथाकथित ‘अच्छे दिन’ आणि माध्यमांची गळचेपी\nपरिवर्तनाचा आणखी एक दुवा निखळला\nसामान्यांसाठी हानिकारक असणारी ‘दारू’ सैन्यातल्या जवानांसाठी इतकी ‘खास’ का आहे\n“भगवद्गीतेचा भ्रष्टाचार”…चीड आणणारी घटना\nमुंबई सारख्या आधुनिक शहरात दडलंय एक जुनं गाव\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2015/09/15/tii-17/", "date_download": "2018-04-25T21:55:23Z", "digest": "sha1:D3AS2SHS4KV3O67VUH3Q7MZ4SG26EONV", "length": 8860, "nlines": 111, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – १७ | गुज मनीचे...", "raw_content": "\n‘ती’ लग्न होऊन माझ्या शेजारच्या घरात मधली सून म्हणून आली. ‘ती’ ऐन पंचविशीतली, गोरी, उंच, लांब सडक केस, दिसायला सुंदर, पदवीधर होती. तिचा नवराही सुस्वभावी होता. तीन मुलगे, सुना, सासू, सासरे असे एकत्र कुटुंब. गोंडस मुलगा झाला ‘ती’ला. बाळ अगदी मातृमुखी. पण काय कशाने कुणास ठाऊक तिचा नवरा दारुच्या आहारी जाऊ लागला. दारुच्या नशेत गाडी चालवताना, तोल ढळला व शेजारुन जाणार्या ट्रकच्या चाकांखाली गेला. एका क्षणात सगळे संपले. अवघे सहा महिन्यांचे बाळ, दीड वर्षांचा संसार\nतिनेच सासरी राहण्याचा निर्णय घेतला की तिचे माहरचे घेऊन गेले नाहीत की सासरच्यांनी तिला ठेऊन घेतले ते कळायला मार्ग नाही. पण तो गेल्या नंतर ती सासरीच राहिली. राहिली ते बरोबरच, हेही तिचे घर होतंच ना हळूहळू सावरली. मुलात रमली. एके दिवशी ‘ती’ चा पुनर्विवाह होत असल्याची बातमी कळली. महत्वाचे म्हणजे हा विवाह तिच्या सासरच्यांनी जमवून दिला. हे फारच सुखावह होते. विनापत्य असलेल्या विदुराशी तिचं लग्न झाले. तिचे कन्यादान ‘ती’च्या आई-वडिलांनी नाही तर सासू-सासर्यांनी केले. आपल्या गेलेल्या मुलाची शेवटची निशाणी असलेला आपला नातू डोळ्यांसमोर राहवा हा जरी (म्हणायला) स्वार्थी हेतू असला तरी त्यांनी सूनेच्या भविष्याच्या देखील आपलेपणाने विचार केला. तिच्या सुखाला प्राधान्य दिले. ‘ती’ वर देवाने जो अन्याय केला होता त्याला भरपाई म्हणून आई-वडिलांसारखे सासू-सासरे दिले. स्वत:च्या आईचा उल्लेख नसेल एवढा ‘ती’च्या बोलण्यात ‘आमच्या आई’ (सासूबाई) असा उल्लेख असायचा. नविन नात्यासोबतच ‘ती’ने जुने पाश बांधून ठेवले होते. ‘ती’चे सासर तिचे माहेर झाले होते.\n‘ती’ चा हा नवरा चांगला होता. त्यांनी ‘ती’च्या मुलाला अंतर दिले नाही. पुढे त्यांनाही मुलं झाले. आज ‘ती’ आनंदात आहे का हे माहित नाही पण समाधानी नक्कीच आहे. मागे भेटले तेव्हा ‘ती’ ने स्वत:चा घरगुती जिन्नस करुन (वा बनवून घेऊन), विकण्याचा व्यवसाय सुरु केल्याचे कळले. मी तिच्या दुकानात काही खरेदी केली.\nमेतकुट जरा जास्त हवे होते. ‘ती’ म्हणाली,”मी परवा आमच्या आईंकडे येणार आहे. तेव्हा तुला घरपोच देते मेतकुट. चालेल ना”. मी ‘हो’ म्हणून पैसे चुकते करुन तिच्याकडून निघाले. ‘आमच्या आई’ हे दोन शब्द समाधान देत, मनात घुमत राहिले…\nदिनांक : सप्टेंबर 15, 2015\nप्रवर्ग : गुज मनीचे…\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2018-04-25T22:24:51Z", "digest": "sha1:O3HNE4OXFHTQPTE2MXIEN3HOUFKCGKTL", "length": 5393, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कलकत्ता उच्च न्यायालय - विकिपीडिया", "raw_content": "\n(कोलकाता उच्च न्यायालय या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकलकत्ता उच्च न्यायालय (Calcutta High Court; बंगाली: কলকাতা উচ্চ আদালত) हे भारत देशामधील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरामध्ये स्थित असलेले हे न्यायालय १ जुलै १८६२ रोजी स्थापन केले गेले. पश्चिम बंगाल राज्य व अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेश हे कलकत्ता उच्च न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये आहेत.\nकलकत्ता शहराचे नाव २००१ साली बदलून कोलकाता असे ठेवण्यात आले असले तरीही ह्या उच्च न्यायालयाचे नाव कलकत्ता उच्च न्यायालय हेच आहे. डॉ. मंजुला चेल्लुर ह्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या विद्यमान सरन्यायाधीश आहेत.\nअलाहाबाद उच्च न्यायालय • आंध्र प्रदेश उच्च न्यायालय • बॉम्बे उच्च न्यायालय • कलकत्ता उच्च न्यायालय • छत्तीसगढ उच्च न्यायालय • दिल्ली उच्च न्यायालय • गुवाहाटी उच्च न्यायालय • गुजरात उच्च न्यायालय • हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ फेब्रुवारी २०१७ रोजी ०२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://blogs.tallysolutions.com/mr/gst-tax-refund-claim/", "date_download": "2018-04-25T21:50:07Z", "digest": "sha1:4FGIGB7X6RILUE3BZZ4TJGHX4OJN5N6P", "length": 24453, "nlines": 213, "source_domain": "blogs.tallysolutions.com", "title": "How to claim tax refund under GST | Tally for GST", "raw_content": "\nHome > GST Procedures > जी एस टी मधे कर परतावा कसा मिळवायचा\nजी एस टी मधे कर परतावा कसा मिळवायचा\nकराचा परतावा म्हणजे कर विभागाकडून करदात्यास देय किंवा परत मिळणारी कोणतीही रक्कम.\nविशिष्ट परिस्थितीत ज्या परताव्यास परवानगी दिली जाते आणि डीलर्स केवळ या परिस्थितीत कर परताव्याची मागणी करू शकतात ते म्हणजे आउटपुट पुरवठा, निर्यात कर, कराचा दर यामुळे करांचे जास्तीत जास्त भुगतान, इंपोर्ट टॅक्स क्रेडिट, आऊटपुट्स (इन्व्हर्ट्ड ड्युटी स्ट्रक्चर) इत्यादिंवरील करांच्या दरांपेक्षा जास्त असणारी माहिती इत्यादी.\nसध्याच्या परिस्थितीत कर परताव्याची कोणत्या परिस्थितीत परवानगी आहे हे आपण थोडक्यात पाहूयात\nसध्याच्या कर यंत्रणेमध्ये, खालील प्रकरणांमध्ये परतावा अनुमती आहे:\nखालील प्रकरणांमध्ये परतावा अनुमती आहे:\nनिर्यात केलेली वस्तू किंवा वस्तूंच्या निर्यातीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर खरेदी केलेल्या वस्तूंचे भुगतान\nआउटपुट पुरवठा फक्त निर्यात किंवा शून्य दराने पुरवठा असल्याने इनपुट कर जमा झाला आहे\nखालील प्रकरणांमध्ये परतावा अनुमती आहे:\nनिर्यात केले गेलेली माल खरेदी करण्यासाठी व्हॅट\nजास्तीत जास्त टॅक्स क्रेडिट- बहुतेक राज्यांमध्ये, जर इनपुट टॅक्स क्रेडिट एका महिन्यामध्ये विक्रीवर देय असलेले कर अधिक असेल तर आर्थिक वर्ष संपेपर्यंत अतिरिक्त कर्ज घेतले जाऊ शकते. आर्थिक वर्षाच्या शेवटी, विक्रेत्याला रिफंड म्हणून रक्कम दावा करण्याचा किंवा इनपुट कर क्रेडिट पुढे नेण्याचा पर्याय आहे.\nखालील प्रकरणांमध्ये परतावा अनुमती आहे:\nजादा सेवा कर भरला, जिथे अतिरिक्त देय रक्कम भविष्यातील कर देयता विरूद्ध समायोजित केली जाऊ शकत नाही.\nजेव्हा सेवा कर न भरता एखादी आउटपुट सेवा प्रदान करण्यात आली तेव्हा त्यात इनपुट इन्कम टॅक्स जमा केला जातो.\nआता जीएसटी अंतर्गत कर परतावा समजुन घेऊयात\nजी एस टी प्रणाली\nजी एस टी कर प्रणाली सुद्धा वर नमूद कर प्रणाली सारखीच आहे, खाली नमूद केलेल्या काही परिस्थिनुसार जी एस टी मधून कर परतावा मिळू शकतो:\nआयात केलेल्या वस्तू आणि / किंवा सेवांच्या आयातीसाठी दिलेली कर किंवा निर्यात केलेल्या वस्तू आणि / किंवा सेवांमध्ये वापरल्या जाणार्या सेवा. लक्षात ठेवा की माल निर्यात ड्यूटीच्या अधीन असेल तर परतावा दिला जाणार नाही\nवापर न करण्यात आलेल इनपुट टॅक्स क्रेडिट जे निर्यात किंवा जिरो रेटेड सप्लाय मुळे जमा झाले आहेत\nउलट कर प्रणाली मुळे वापर करता न आलेले क्रेडिट इनपुट-ज्यावेळी इनपुट च्या कराच्या दर आउटपुट च्या दरा पेक्षा जास्त असतो तेव्हा सध्याच्या कर प्रणाली मधे त्याचा परतावा मिळत नाही, पण जी एस टी मधे मिळतो.\nजी एस टी मधे परतव्याची पद्धत\nज्या कोणी व्यक्तीला करामधे परतावा किंवा व्याजामधे परटावा हवा असेल त्याने फॉर्म जी एस टी आर एफ दि-१ हा फॉर्म ड्यू डेट संपण्याच्या २ वर्ष आधी पर्यंत भरावा.\nकोणत्याही परिस्थिती मधील संबंधी तारीख खालील प्रमाणे आहे :\nसमुद्र किंवा हवे द्वारे निर्यात करण्यात आलेले सामान ज्या तारखेला जहाजामधे किंवा विमानात सामान भरण्यात आले आणि त्याने भारत सोडले ती तारीख\nजमिनी द्वारे निर्यात करण्यात आलेले समान ज्या तारखेला सामानाने देशाची सीमा ओलाँडली ती तारीख\nपोस्टा द्वारे निर्यात करण्यात आलेले सामान पोस्टाने सामान पाठवलेली तारीख\nजर सेवेचे शुल्क आधीच घेण्यात आले असेल तर ते घेण्यात आलेली तारीख बिल दिल्याची तारीख\nजर सेवेचे शुल्क आधीच घेण्यात आले असेल तर ते घेण्यात आलेली तारीख सेवेचे शुल्क मिळण्याची तारीख\nइनपुट टॅक्स क्रेडिट चे वापर न झाल्यास वित्तीय वर्षाच्या शेवटी\nनोट: इलेक्ट्रॉनिक रोख खात्यातील बाकी रकमेसाठी परताव्यासाठी दावा करणे आवश्यक आहे\nमासिक परतावा, म्हणजे, नियमित डीलरच्या बाबतीत जीएसटीआर -3 चे फॉर्म आणि कंपोझीच्या विक्रेत्याच्या बाबतीत जीएसटीआर -4\nजी एस टी मधून परतावा घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे\nजर दावा करण्यात आलेला परतावा ५ लाखांपेक्षा कमी असेल–\nव्यक्तीला घोषणापत्र त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रांसोबत सादर करावे लागते त्याच प्रकारे प्रमाणित करावे लागते की तो दावा दुसर्या कोणत्या व्यक्ती द्वारे करण्यात येणार नाही\nजर दावा ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर. –\nपरताव्यासाठी अर्ज सादर केला गेला पाहिजे:\nकागद्पत्राचा पुरावा, परतावा मागणार्‍या व्यक्तीचे खरेपण सिद्ध करण्याकरिता.\nकागद्पत्राचा पुरावा की डाव्याची रक्कम त्याच्याच द्वारे भरली गेली आहे आणि दुसर्या व्यक्ती कडे पास करण्यात आलेली नाही.\nजर परतावा वस्तू आणि / किंवा सेवांच्या निर्यातीमुळे असेल तर अधिकृत अधिकारी रिफंड म्हणून दावा केलेल्या एकूण रकमेच्या 90% परत देईल.\nफॉर्म जीएसटी आरएफडी -4 मध्ये तात्पुरती आधारावर त्यानंतर, त्यांचे पडताळणीनंतर\nकागदपत्रे सादर केल्यावर, अधिकारी रिफंड दाव्याच्या अंतिम सेटलमेंटसाठी मागणी करेल.\nखालील अटींनुसार अस्थायी परतावा मंजूर केला जाईल :\nपरताव्याचा दावा करणार्‍या व्यक्तीवर मागील पाच वर्षात २५० लाखांपेक्षा अधिक कराचा बोजा नको.\nव्यक्तीची जी एस टी रेटिंग दहाच्या स्केल वर पाच पेक्षा कमी नको\nकोणतीही प्रलंबित अपील, रिविजन किंवा खटला, परताव्याचा रकमेवर नसले पाहिजे.\nइतर केसेस मधे परतावा\nजर टॅक्स ऑफिसर संतुष्ट झाले की पूर्ण किंवा काही भाग परतावा योग्य आहे आणि तो फॉर्म जी एस टी आर एफ डि-५ अंतर्गत येऊ शकतो हे रशिदिच्या तारखेच्या सात दिवसाच्या आत मधे केले गेले पाहिजे, कारास्या परताव्याचा एक्स्पायरी च्या ६० दिवसानंतर पर्यंतच व्याज पण परताव्या सोबत मिळू शकते.\nनोट- १००० रुपयांपेक्षा कमीचा परतावा मिळू शकत नाही\nजीएसटी रिफंडची अपवादात्मक परिस्थिती\nकाही अपवादात्मक परिस्थिती जिथे परतावा मिळू शकतो :\nनिर्यात करण्यात आले असे मानण्यात आलेल्या सामानावरचे कर. उदाहरणार्थ: एसईझेडला वस्तू किंवा सेवा पुरवल्या जातात. (विशेष आर्थिक क्षेत्र) किंवा ईओयू (निर्यात उन्मुख युनिट)\nकोर्टाने एखादे न्याय परतावा देण्याबद्दल दिले असल्यास\nएखादी वस्तू किंवा सेवा प्राप्त न होता देण्यात आलेले कर, उदा- एका पुरवठादाराला २८ नोवेंबर रोजी आगाउ पेमेंट मिळाले २० नोवेंबर ला त्याला वस्तू पाठवाची होती पण ते त्यानी पाठवली नाही तर त्या पेमेंट वरती जे टॅक्स त्याने दिले ते परताव्यास पात्र आहे\nचुकीचे पद्धतीने गोळा केलेले कर, जर त्या व्यक्तीने सी जी एस टी आणि एस जी एस टी किंवा बाह्यराज्य कर किंवा आई जी एस टी दिलेले असेल तर व्यक्ती कारच्या परताव्यास पात्र ठरतो.\nपर्यटक जे भारताबाहेर प्रवास करतात त्यांना विकलेल्या वस्तूंवर देण्यात आलेला आई जी एस टी हा कर परताव्यास पात्र ठरतात.\nपरताव्याच्या या परिदृश्यात ‘संबंधित तारीख’ खाली दिलेली आहे:\nनिर्यातीत मानलेल्या वस्तु ज्या तारखेला वस्तू निर्यात केल्या गेली\nकोर्टाच्या निकालाने परत करण्यात आलेला कर न्याय देण्यात आलेली तारीख किंवा आदेश\nतात्पुरता भरण्यात आलेला कर मुल्ल्याणकन करण्याच्या शेवटच्या तारखेला\nपुरवठादाराला सोडून इतर केसेस मधे. त्या व्यक्तीला सेवा किंवा वस्तू मिळाल्याची तारीख\nइतर कोणतीही केस कर भरल्याची तारीख\nह्या अपवादात्मक परिस्थिती सोडल्या तर इतर नियम वर नमूद केल्या प्रमाणे असतील.\nआम्हाला आपल्या मदतीची आवश्यकता आहे.\nकृपया खालील टिप्पण्या वापरून या ब्लॉग पोस्टवरील आपला अभिप्राय शेअर करा. तसेच जीएसटी संबंधित विषयी आपल्याला अधिक शिकण्यात स्वारस्य असेल तर आम्ही ती आमच्या सामग्री योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आनंद होईल.\n खालील सामाजिक शेअर बटणे वापरून इतरांसह शेअर करा\nजीएसटी-रेडी टॅली.इआरपी ९ रिलीज ६ मध्ये फॉर्म जीएसटीआर-३बी ची हाताळणी\nजीएसटीआर – ३बी फॉर्म कसा भरावा\nजीएसटी आकारण्यात येणाऱ्या रकमेचा हिशोब कसा लावाल\nजीएसटीमध्ये रचना योजनेअंतर्गत नोंदणी करु इच्छिता\nनवीन जीएसटी नोंदणी कशी मिळवायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://shabdshabd.blogspot.com/2011/01/", "date_download": "2018-04-25T21:37:17Z", "digest": "sha1:Q5QAY2JOQZX4JIWWB6ABBSO2QG5BVW2M", "length": 4834, "nlines": 90, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): January 2011", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\n'मुक्त व्हा, मुक्त रहा\nस्वामी विवेकानंद म्हणत : ''मुक्त व्हा. मुक्त रहा. कोणाचे बंदिवान होऊ नका. व्यसने तुम्हाला गुलाम करतील. आळस तुम्हाला पराक्रमशून्य करील. तुमचे हे शत्रू तुमच्यावर टपून आहेत. गुहेतील श्वापदाप्रमाणे. माणसे जीवनसत्वांच्या गोळ्या घेतात; पण जीवनातील सत्व हरवून बसतात. सत्वशोधक, स्वत्वबोध या युवकांच्या जीवनातील नियामक शक्ती असल्या पाहिजेत.\nमान खाली घालणे, डोळे मिटून घेणे, नुसते निश्चल राहणे, विशिष्ट रंगाची वस्त्रे धारण करणे म्हणजे चारित्र्यसंपन्न असणे नव्हे. स्वामीजी स्वत: मुक्त आणि पारदर्शक जीवन जगले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालेले अनेक स्त्री-पुरुष त्यांच्याभोवती भक्तिभावाने उभे राहिले. स्वामीजी हे जनसरोवरातील कमलपत्र ठरले.\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\n'मुक्त व्हा, मुक्त रहा\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.annashirgaonkar.in/", "date_download": "2018-04-25T22:09:30Z", "digest": "sha1:D46WEKR6CLMAX6RVVJYXVW5O7MQUKXLN", "length": 3301, "nlines": 27, "source_domain": "www.annashirgaonkar.in", "title": "Anna Shirgaonkar - A Historian in Kokan (अपरान्त)", "raw_content": "\nमाझ्या संकेत स्थळाला भेट दिल्याबद्दल आभार माझ्या कामाचा लेखाजोखा विविध ठिकाणी प्रसिध्द झाला आहेच तरी नव्या पिढीला भावणार्‍या ’महाजालावर’ हि माहिती देऊन त्यांच्याशी संवाद साधणे हा ह्या संकेत स्थळाचा मुख्य उद्देश आहे.\nमाझ्या आयुष्यभराच्या पायपिटीतून, भ्रमंतीतून, धडपडीतून इसवी सनापूर्वीची नाणी, ९ ताम्रपट, काही शिलालेख, ताडपत्रे, हस्तलिखीते, सनदा, फर्माने, खलिते, मूर्ती,फॉसिल्स, गुहा, लेणी, खापरे, भांडी अशा अनेकानेक वस्तू मिळाल्या. अनेक संस्थांमधील विद्वानांनी त्यावर संशोधन केले, शोध निबंध लिहिले. ह्या सर्वातून माझ्या कोकणच्या इतिहासावर नवा प्रकाश पडला याचे मला फार समाधान आहे.\nमाझे शरीर जरी आता थकले असले तरी नव्या पिढीबरोबर केलेल्या संवादातून माझ्या इच्छा, कल्पना पुढे नेण्यासाठी माझ्या मनाला नक्कीच उभारी मिळाले.\nह्याच बरोबरीने माझी हकिकत, ’वाशिष्ठीच्या किनार्‍यावरून’ हि लिहावी असे मनात आहे. काम मोठे, कष्टाचे आणि खर्चाचेहि आहे. तुमचे मत आणि मदत मिळाली तरप्रयत्न करणार आहे. ह्या संकेत स्थळावर दिलेल्या इमेलवर किंवा फोनवर किंवा चक्क पत्र लिहून तुमचा अभिप्राय नक्की कळवा. ’कशाला करता हा नवा उपद्व्याप’ असे कळवलेत तरी आनंद आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/nisarga-sanvedana/", "date_download": "2018-04-25T22:21:40Z", "digest": "sha1:QOFGPX6ROGFO4FM46S4VBFRQMY7R2M22", "length": 9223, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "निसर्ग संवेदना | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nत्या वंदना शिवा. त्यांचे वडील वनखात्यात अधिकारी होते आणि आई शेतकरी होती.\nमहाभारताचा कालखंड- पांडव अज्ञातवासात गेले ते नावे आणि वेश बदलून. ते दक्षिणेकडे जात राहिले.\nबिरुतेचा जन्म १० मे १९४६ ला जर्मनीमध्ये झाला. आईवडील लिथुंनियाचे. ते कुटुंब कॅनडामध्ये आले.\nसतराव्या शतकात कीटकांचा साकल्याने अभ्यास झालेला नव्हता.\nमानव आफ्रिकेमध्ये उत्क्रांत झाल्याचा सिद्धान्त लिकी यांनी मांडला.\nएव्हाना आफ्रिकेतील बहुविध वन्यप्राण्यांचे आकर्षण तिला वाटू लागले होते.\nराचेल कार्सन लेखक होती, जल जीवशास्त्रज्ञही होती.\nचिरंतनाकडे नेणारी निसर्ग मैत्री\nविश्वस्त म्हणून आपल्या हाती सोपवलेला हा खजिना भावी पिढीचा आहे.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/lilavati-hospital-mumbai.html", "date_download": "2018-04-25T22:26:20Z", "digest": "sha1:RLUWCWR7WMTVQVXA3TFPQBAFDUBVAS47", "length": 4966, "nlines": 78, "source_domain": "zeenews.india.com", "title": "lilavati hospital mumbai - Latest News on lilavati hospital mumbai | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लिलावतीतून डिस्चार्ज मिळालाय. बाळासाहेबांची प्रकृती उत्तम आहे. श्वसनाचा त्रास झाल्यानं २४ जुलैपासून बाळासाहेबांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं होतं.\nठाकरेंवर एण्डोस्कोपी नाही, जाणार 'मातोश्री'वर\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर एण्डोस्कोपी करण्याची गरज नसल्याचं लीलावतीच्या हॉस्पिटलकडून हे स्पष्ट करण्यात आलयं. बाळासाहेबांवर उपचार करणा-या डॉक्टरांनी हे स्पष्ट केलयं.\nउद्धव ठाकरे लिलावती रूग्णालयात\nशिवसेनेचे कार्याध्‍यक्ष उद्धव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना आज सकाळी लिलावती रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.\nगौतम गंभीरचा दिल्लीच्या कर्णधारपदाचा राजीनामा, श्रेयसकडे नेतृत्व\nदिवसांतून फक्त 2 लवंग खा आणि अनुभवा खास बदल\nयंदाच्या आयपीएलमधून या 3 संघांचं आव्हान जवळपास संपुष्टात\nब्रश करण्यापूर्वी पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करण्याचे '4' चमत्कारिक फायदे \n४९ वर्षीय भाग्यश्रीचे हॉट फोटो...\nगेलकडे 'दुर्लक्ष' मात्र, या तरुणीकडे सगळ्यांचंच 'लक्ष'\nअपमान होऊनही रणबीर कपूर का झाला 'संजू बाबा'\nभाजपचे नाराज आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला\nपत्नीने सुपारी देऊन शिवसेनेच्या शैलेश निमसेंची हत्या केली\n'या' रक्तगटाच्या रुग्णांंना हार्टअटॅकचा धोका कमी , संशोधकांंचा नवा खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82", "date_download": "2018-04-25T22:21:10Z", "digest": "sha1:YWKD6MDWRIN7JDZF6HGOONG6KBIUJWKO", "length": 2980, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पंच धातू - विकिपीडिया", "raw_content": "\n(पंचधातू या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसोने, चांदी, लोखंड, तांबे आणि जस्त या पाच धातूंच्या मिश्रणाला पंच धातू म्हणतात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०१५ रोजी १२:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3559021/", "date_download": "2018-04-25T22:26:30Z", "digest": "sha1:P5DCU2NMKYTLFGSJCAQZ5DB54A2QSREP", "length": 2088, "nlines": 52, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील फोटोग्राफर Galaxy Digitel Studio चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 7\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/hair-care-114082300010_1.html", "date_download": "2018-04-25T21:55:15Z", "digest": "sha1:AM3OMG5WX4F47BXLPW7ARLAP4KBJP6CN", "length": 8337, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "केसांच्या आरोग्यासाठी कापूर | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसध्या सणावाराच्या निमित्ताने घरोघरी आरत्या सुरू असतात. आरतीच्या वेळी कापूर जाळून वातावरण शुद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो.\nकापराच्या ज्वलनाने वातावरणात एक प्रकारचा सुगंध पसरतो. याच कापरामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. विशेषत: केसांचे आरोग्य\nराखताना कापराचा वापर महत्त्वपूर्ण ठरतो.\nकापराच्या तेलाने केसांचे आरोग्य चांगले राहतेच त्याचबरोबर कोंडाही कमी होतो. बाजारात\nकापराचं तेल विकत मिळतंच; पण घरीदेखील ते बनवता येतं. ही प्रक्रिया अगदी साधी आहे. शुद्ध खोबरेल तेलात कापराच्या वड्याटाकाव्यात आणि हवाबंद बाटलीत हे तेल साठवावं. यामुळे कापराचा वास उडून जात नाही. कापराचा सुवास मन शांत करणारा आहे.\nकापराच्या तेलाने १५ ते २0 मिनिटे डोक्याला मसाज केल्यास केसांचे आरोग्य सुधारते. या मसाजनंतर गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल\nकेसांभोवती लपेटावा अथवा केसांवर गरम वाफ घ्यावी. यामुळे तेल केसात मुरण्यास मदत होते. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवूनटाकावेत. कापराची अँलर्जी असू शकते म्हणूनच वापर करण्याआधी चाचणी घ्यावी.\nरणबीरची यशराजच्या चित्रपटामध्ये पुन्हा एंट्री\nफार उपयोगी आहे पिवळा रंग\n'पॅडमॅन'च्‍या निर्मात्‍यांनी कथा चोरल्‍याचा आरोप, गुन्‍हा दाखल\nरेडी टू ड्रींक पेय आरोग्यास घातक\nयावर अधिक वाचा :\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.bywiki.com/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80_(%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80)", "date_download": "2018-04-25T22:00:59Z", "digest": "sha1:7BUGO7CTVSMC7QEOEWFCVF64JTW24P4E", "length": 5003, "nlines": 68, "source_domain": "mr.bywiki.com", "title": "किल्ली (कुलुपाची) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकिल्ली या उपकरणाचा उपयोग कुलुप उघडण्यासाठी व लावण्यासाठी होतो. कुलुप- किल्लीमुळे व्यक्तीच्या प्रवेशाची खातरजमा केली जाऊ शकते. किल्लीमुळे मिळणारी सुरक्षा पूर्णतः कडेकोट नसू शकते. तरीदेखील किल्ली ही प्रवेशाची खातरजमा करण्यासाठीचे कमी खर्चाचे उपकरण ठरते.\nनिरनिराळ्या कुलुपांसाठी निरनिराळ्या किल्ल्या उपयोगात असतात. जसे इलेक्ट्रॉनिक कुलुपे असलेल्या दरवाज्यांना ओळखपत्रात इलेक्ट्रॉनिक सर्किटरीद्वारे उघडण्याची सोय असते.\nइलेक्ट्रॉनिक कार्ड आणि धातूची किल्ली\nनवीन पद्धतीच्या मोटारींच्या कुलुपांच्या किल्ल्या इलेक्ट्रोनिक असतात व त्या दूरनियंत्रकाद्वारे (रीमोट कंट्रोल) चालतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जानेवारी २०१४ रोजी २३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.crowdsin.site/", "date_download": "2018-04-25T21:54:45Z", "digest": "sha1:P5VS735F5CFVQSK3X4FQEYJY3LE67WJ6", "length": 5772, "nlines": 89, "source_domain": "mr.crowdsin.site", "title": "क्राउडस्सिन मधील स्किल्ड फ्रीलांसरों शोधा", "raw_content": "\nपात्र फ्रीलांसर | कोणत्याही फीशिवाय एस्क्रो\nएक प्रकल्प पोस्ट करा\nबाजार संशोधन आणि सर्वेक्षण\nग्राहक सेवा आणि समर्थन\nडेटा / मजकूर प्रविष्ट करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे\nपीआर विशेषज्ञ, पीआर-व्यवस्थापन आणि पीआर-क्रिया\nCopywriting / पुन्हा लिहीणे\nप्रत्येक कामासाठी, लहान किंवा मोठ्यासाठी freelancers शोधा\nआपण एका विशेषज्ञवर अवलंबून नाही, आपल्या विल्हेवाटीवर फ्रीलांसरचे पूल आहे\nआता एक प्रकल्प पोस्ट करा\nक्षमस्व कोणतेही प्रकल्प सापडले नाहीत\nएक प्रकल्प पोस्ट करा\nएक प्रकल्प पोस्ट करा\nमला कळव दैनिक साप्ताहिक\nजतन करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6/", "date_download": "2018-04-25T21:54:21Z", "digest": "sha1:SO2Z7PLTCJRIN3MGHGLV326HL4RWIZNJ", "length": 4090, "nlines": 107, "source_domain": "abdulsattar.in", "title": "२३ जानेवारी २०१५ रोजी दुष्काळ परिषदेचे आयोजन. | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\n२३ जानेवारी २०१५ रोजी दुष्काळ परिषदेचे आयोजन.\nआ. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सिल्लोड येथे २३ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय दुष्काळ परिषद आयोजित करण्यात आली आहे.\n← दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तोडकी मदत- आ. अब्दुल सत्तार.\nराहिमाबाद येथे तालुकास्तरीय मॅरेथॉनस्पर्धा. →\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/origin-of-horn-ok-please-phrase/", "date_download": "2018-04-25T21:42:32Z", "digest": "sha1:QSOX4GZT3IGTCB3XBTCLAZ4ZQRWBGJS2", "length": 15496, "nlines": 105, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "\"Horn OK Please\" : शब्दप्रयोगाच्या जन्ममागची कथा", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\n“Horn OK Please” : शब्दप्रयोगाच्या जन्ममागची कथा\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nकधी रस्त्यावर ट्रक नजरेसमोरून गेला की त्या ट्रक मागे लिहिलेला Horn OK Please हा शब्द हमखास आपलं लक्ष वेधून घेतो, आणि जन्मापासून हा शब्द नजरेस पडत असल्यामुळे आपण देखील दिसल्या दिसल्या नकळत तो मनातल्या मनात वाचतो देखील केवळ ट्रकच नाही तर ट्रान्सपोर्टच्या अनेक गाड्यांवर सर्रास हा शब्द तुम्हाला लिहिलेला आढळेल, पण तुम्ही कधी विचार केलाय का, “या शब्दाचा नेमक उगम कसा झाला केवळ ट्रकच नाही तर ट्रान्सपोर्टच्या अनेक गाड्यांवर सर्रास हा शब्द तुम्हाला लिहिलेला आढळेल, पण तुम्ही कधी विचार केलाय का, “या शब्दाचा नेमक उगम कसा झाला\nचला तर आज जाणून घेऊया या कोड्या मागचं कोणालाच माहित नसलेलं उत्तर\nतत्पूर्वी जाणून घेऊ या या शब्दामागचा सर्वमान्य समज/अर्थ:\nत्या शब्दामध्ये OK हा शब्द अधिक मोठा आणि ठळक शब्दांत लिहिलेला आढळतो. कारण मागील वाहनाने समोरच्या वाहनापासून सुरक्षित अंतर राखावे असे त्यांना सांगायचे असते. आणि Horn व Please हे शब्द लहान अक्षरांत असतात. मागील गाडी अधिक जवळ आल्यास त्यांना ते शब्द दिसावेत आणि त्यांनी आपल्या गाडीचा हॉर्न वाजवून पुढे जाण्याची वाट मागावी – असा सामान्य संकेत ह्यातून दिसतो.\nआता जाणून घेऊ या याचा उगम कसा झाला.\nह्या शब्दप्रयोगच्या उगमाची ३ वेगवेगळी कारणं सांगितली जातात.\nपहिला दावा असं सांगतो की, ‘Horn OK Please’ ही टाटा कंपनीमार्फत चालवली गेलेली एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती – जी त्यांनी त्यांच्या OK या साबणाच्या प्रसारासाठी राबवली होती.\nभारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्याकाळी ट्रक इंडस्ट्रीमध्ये केवळ टाटा कंपनीचे वर्चस्व होते. त्यामुळे कंपनीने आपल्या नव्या प्रोडक्ट्सची जाहिरात करण्यासाठी याच ट्रकचा मुव्हिंग होर्डींग्ज म्हणून वापर करण्याचे ठरवले.\nत्या काळचा टाटा कंपनीने सदर केलेल्या नव्या साबणाच्या प्रोडक्टचा लोगो म्हणजे कमळाच्या फुलाचे चित्र होते आणि आजही बहुसंख्य ट्रक्स वर OK शब्दाच्या वरती कमळाच्या फुलाचे चित्र असलेला हा लोगो आढळून येतो.\nपरंतु दुसरा दावा असे सांगतो की, पूर्वीच्या काळी सर्वच रस्ते हे सिंगल लेनचे होते, ज्यावरून ओव्हरटेक करणे सोपे नसायचे. तेव्हाच्या ट्रक्सना रियर मिरर व्हूज देखील नसल्यामुळे मागून एखादी लहान गाडी ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत असेल, तर ते देखील कळायला मार्ग नसायचा. परिणामी अपघात होण्याची शक्यता असायची.\nत्यामुळे एक नवीन शक्कल लढवण्यात आली ती म्हणजे ‘Horn Please’ हे दोन शब्द लिहिण्यात आले. दोन्हींच्या मधे “OK” लिहून या शब्दाभोवती बल्ब लावला जायचा.\nमागून येणाऱ्या गाडीने Horn Please ह्या विनंती नुसार हॉर्न वाजवायचा.\nट्रक ड्रायव्हरने OK शब्दावरील बल्ब पेटवून त्याला सिग्नल द्यायचा की “पुढचा रोड क्लियर आहे”.\nहळूहळू मल्टीलेनचे रोड्स तयार होऊ लागले आणि बल्ब सिग्नल सिस्टम गायब झाली. पण ‘Horn OK Please’ हा शब्द मात्र तसाच राहिला.\nतिसराही एक दावा केला जातो ज्यात थेट दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ येतो.\nदुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इंधनाची कमतरता असल्याने ट्रक्स केरोसीन वर चालवले जायचे, पण त्यात असा धोका होता की लहानश्या अपघाताने देखील ट्रकचा स्फोट व्हायचा. त्यामुळे सावधानी बाळगण्यासाठी ट्रक्सच्या मागे ‘On Kerosene’ असे लिहिले जायचे, म्हणजे मागू येणाऱ्या गाड्या उगाच ओव्हरटेक करण्याची घाई करणार नाहीत आणि मोठा अपघात होणार नाही.\nपुढे ‘On Kerosene’ चे संक्षिप्त रूप म्हणजे OK ठळक आणि मोठ्या अक्षरात लिहिले जाऊ लागले आणि सोबतच सिग्नल म्हणून Horn Please देखील लिहिण्यास सुरुवात झाली.\nया तीन पैकी टाटा कंपनीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजिचा दावा हा सर्वमान्य मनाला जातो. इतर दावे त्यापुढे दुबळे ठरतात. पण अजूनही हा गमतीशीर शब्दप्रयोग आला कुठून हे खात्रीशीर रित्या स्पष्ट झालेले नाही. असो पण काही का असेना Horn OK Please या शब्दने आजही वाहतुकीची शिस्त शाबूत आहे हे मान्य करावे लागेल.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← भारतात एक नाही तर पाच केदार आहेत, या पंचकेदाराची यात्रा प्रत्येकाने एकदा तरी केलीच पाहिजे\nकाश्मीरचं सत्य – मीडिया आणि राजकारण्यांच्या पलीकडचं →\nपाहताक्षणी पर्यटन स्थळं वाटावीत अशी आहेत ही भारतातील सुंदर कार्यालये\nनकार देणं अवघड जातंय ह्या पद्धती वापरून पहा\nचिप्स पॅकेटमध्ये हवा भरण्यामागचं रंजक कारण\nशर्टची बटणे स्त्रियांची डाव्या आणि पुरुषांची उजव्या बाजूला का असतात \nNobel चा इतिहास आणि ५ शोध ज्यांना Nobel Prize मिळायलाच हवं होतं\n६००० वर्षापूर्वीचे “दोन सूर्य” : प्राचीन भारतीयांच्या कुतूहलबुद्धीचा अविष्कार\nहिंदू धर्मातील “शाकाहाराचं” उदात्तीकरण मोजक्याच समूहांच्या अहंकारातून\nफिजेट स्पिनर वापरत असाल तर सावध व्हा, कारण ही निव्वळ दिशाभूल आहे\nइतिहास, जातीय अस्मिता, धर्माभिमानाच्या पलीकडे – खऱ्या मुद्द्यांची जाण आवश्यक\nप्रिय BMC, मुंबईतील पावसाचे हाल वाचवायचे असतील तर प्लिज हे वाचा…\nलाल-पांढऱ्या रंगाची अशी क्रेझ तुम्ही आजवर कधीही बघितली नसेल\nमॉडेल्सना ही लाजवेल असं सौंदर्य असणाऱ्या ह्या ७ स्त्रियांचं कार्यक्षेत्र मात्र अगदीच वेगळं आहे\nउदाहरणार्थ नेमाडे – मराठीतला पहिला वहिला ‘डॉक्यू-फिक्शन चित्रपट’\nसैन्यातील अधिकाऱ्यांचे रँक दडलेले असतात त्यांच्या खांद्यावरील सन्मान चिन्हामध्ये\nसमुद्राखाली असलेली ही हॉटेल्स खरच मन मोहणारी आहेत\nदेवाच्या माथी आपला भार घाला, हा देह अगदी त्याच्यावर ओवाळून टाका : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २०\nज्यू कत्तलीचा बदला: इस्त्राईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास\nह्या प्रसिद्ध ब्रँड्सचा ‘उच्चार’ आपण चुकीच्या पद्धतीने करतो\nयाने फक्त पीएनबीलाच नव्हे, तर प्रियांका चोप्रालाही चुना लावलाय\nब्रिटिश साम्राज्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला संकटात पाडणारे २ क्रूर सिंह – नरभक्षक – भाग ३\nशेतकऱ्यांसाठी महत्वाचा “स्वामिनाथन आयोग” नेमका काय आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/navaratri-special-marathi", "date_download": "2018-04-25T21:42:40Z", "digest": "sha1:IHYDQTKNIUACZNJK52HTVK73VDDKVTNI", "length": 11024, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नवरात्र | देवीचे नवरात्र | नवरात्रात | दांडिया | Durga Puja | Navratri", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nका साजरी करतात चंपाषष्ठी\nनवरात्रीत खरेदी करा या 9 वस्तू\nश्राद्ध पक्षात खरेदीपासून दूर राहणारे लोकं नवरात्रीत खूप खरेदी करतात. पण काय खरेदी करत आहे हे ही तेवढंच महत्त्वाचं ठरतं ...\nबोडण हे ब्रह्मोदन किंवा बहुधन\nवेबदुनिया| सोमवार,सप्टेंबर 25, 2017\nबोडण हा एक कुळधर्म, कुळाचार आहे. बोडण हा शब्द ब्रह्मोदन किंवा बहुधन याचा अपभ्रंश असावा. मोटन म्हणजे बोडन म्हणजेच बोडण ...\nवेबदुनिया| सोमवार,सप्टेंबर 25, 2017\nदेशभर नवरात्रौत्सवाची धुम असताना तिकडे पश्चिम बंगालमध्ये मात्र दुर्गापुजेच्या उत्सवाचा जल्लोष असतो. प्रतिपदेपासून ...\nदुर्गेचे पाचवे रूप 'स्कंदमाता'\nवेबदुनिया| सोमवार,सप्टेंबर 25, 2017\nदुर्गेचे पाचवे रूप 'स्कंदमाता' या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे ...\nतरूण-तरूणींना वर्षभर सर्वात जास्त ज्या सणाचा वेध लागलेला असतो. तो सण म्हणजे 'नवरात्रीमधील दांडिया हा नृत्यखेळ तर ...\nदुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे नाव 'चंद्रघंटा'\nवेबदुनिया| शनिवार,सप्टेंबर 23, 2017\nचंद्रघंटेच्या कृपेने अलौकीक वस्तुचे दर्शन होते. दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो. ...\nवेबदुनिया| शुक्रवार,सप्टेंबर 22, 2017\nनवरात्रीचे दिवस आले आहेत. या नऊ दिवसात संपूर्ण भारतात शक्तिदेवतेचं जागरण मांडलं जातं. अंबा, भवानी, दुर्गा, कालीका, ...\nवेबदुनिया| शुक्रवार,सप्टेंबर 22, 2017\nनवरात्रौत्सवाच्या आगमनाने बाजारपेठ फुलू लागली आहे. बाजारात रंगबिरंगी पारंपरिक 'चणिया-चोळी' व 'केडियू'पासून तर अगदी ...\nदेवीचे दुसरे रूप : ब्रह्मचारिणी\nनवशक्तीपैकी 'ब्रम्हचारिणी' हे दुर्गेच्या दुसरे रूप आहे. येथे 'ब्रह्म' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रम्हाचारिणी म्हणजे ...\nदुर्गेचे पहिले रूप 'शैलीपुत्री'\nवेबदुनिया| गुरूवार,सप्टेंबर 21, 2017\nदुर्गेचे पहिले रूप 'शैलीपुत्री' या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी ...\nनवरात्रीत नका करू या चुका\nनवरात्रीत दिवसा झोपू नये. तसेही दिवसात झोपल्याने आयुष्य कमी होतं आणि आलस्यामुळे शरीरातील जंतु वाढतात.\nनवरात्रोत्सव म्हणजे स्त्रिांच व्रतांचा समूह. नवरात्री विविध रंगांनी विविध फुलांनी सजविल्या जातात. पहिल्या दिवसापासूनच ...\nराशीनुसार करा देवीची उपासना\nआपल्या राशीनुसार देवीच्या रूपाची पूजा करा आणि राशीप्रमाणे मंत्र, जप, पाठ करा.\nनवरात्री: 9 रंग आणि 9 नैवेद्याचं महत्त्व\nनवरात्री अर्थात देवीची आराधना करण्याचे पवित्र नऊ दिवस. नवरात्रीत नऊ दिवस देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. ...\nनवरात्रीत उपास करत असाल तर हे 13 काम चुकूनही करू नका\nनऊ दिवसांचा उपास ठेवणार्‍यांनी अस्वच्छ कपडे आणि बगैर धुतलेले कपडे नाही परिधान करायला पाहिजे.\nसप्तश्रृंगी निवासिनी देवीचे स्थळ\nवेबदुनिया| मंगळवार,सप्टेंबर 19, 2017\nसप्तशृंगी निवासिनी देवीचे स्थळ असलेल्या सप्तश्रृंगगड भाविकांच्या गर्दीने असाच ओसंडून वाहात असतो. नवरात्रोत्सव व ...\nनवरात्रीत का करतात कन्या पूजन\nनवरात्रीचा संबंध जगतजननी दुर्गा देवीशी आहे. नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते. कोणत्याही प्राण्यात देवी आईची उपासना ...\nकलश स्थापना/घटस्थापनेचे मुहूर्त (2017)\nआश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून शारदीय नवरात्राचा आरंभ होत असतो. नवरात्र पर्व 21 सप्टेंबरपासून सुरू होऊन 29 ...\nदेवीचे शारदीय नवरात्रबद्दल धर्मशास्त्रीय माहिती\nअश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात. नवरात्र हा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2014/11/", "date_download": "2018-04-25T21:42:06Z", "digest": "sha1:JVQAOMQW7XRMFWWSQG633TNWFGZLORXD", "length": 13441, "nlines": 140, "source_domain": "abdulsattar.in", "title": "November | 2014 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nभाजपा सरकारने बहुमत सिद्ध करावे,तालुका कॉंग्रेस कमिटीची राज्यपालांकडे मागणी.\nमहाराष्ट्र विधानसभेमध्ये दिनांक १२ नोव्हेंबर रोजी भारतीय पक्षाद्वारे मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावामध्ये भारतीय घटनेच्या तरतुदीचा भंग झाला असून भारतीय जनता पक्षाने राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत सिध्द केले नाही त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला पुन्हा बहुमत सिध्द करण्याचे आदेश द्यावेत अशा आशयाचे निवेदन तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राज्यपालांना देण्यात आले आहेत. सदरील निवेदनावर अब्दुल सत्तार …\nकॉंग्रेसची आज दुष्काळी परिषद.\nशेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असून शेतकऱ्यांच्या या दुष्काळी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने आक्रमक होण्याचे ठरविले असून याचाच एक भाग म्हणून पक्षातर्फे औरंगाबाद येथे विभागीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.\nकॉंग्रेसच्या वतीने आज मराठवाडा दुष्काळ परिषद.\nमहाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने मराठवाडा दुष्काळ परिषद व जवखेडा येथील दालितावरील झालेल्या आन्याला वाचा फोडण्यासाठी औरंगाबाद येथे तापडिया- कासलीवाल ग्राउंड येथे मराठवाडा विभागीय बैठक आयोजित केली असून यामध्ये मराठवाड्यातील सर्व कॉंग्रेसचे माजी मंत्री, माजी खासदार, माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे संयोजन आमदार अब्दुल सत्तार करणार आहेत.\nभूमी अभिलेख विभागामध्ये विविध ९०३ पदासाठी पदभरती.\nभूमी अभिलेख विभागामध्ये विविध ९०३ पदासाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी http://oasis.mkcl.org/landrecords2014 या संकेतस्थळाला शेवट दिनांक १ डिसेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nकोरडवाहू शेती अभियानांचा आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शुभारंभ.\nकोरडवाहू शेती अभियानांतर्गत बहुलखेडा येथील प्रकल्पाचा शुभारंभ आ.अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आला. कोरडवाहू उत्पादकता व उत्पन्न वाढविणे हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याने प्रत्येक शेतकऱ्याने या प्रकल्पात सहभागी होऊन सहकार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी आ.अब्दुल सत्तार यांनी केले आहे.\nमका प्रक्रिया प्रकल्प लवकर पूर्ण होण्याची आवश्यकता.\nआशिया खंडातील सर्वाधिक मका उत्पादन सिल्लोड तालुक्यात होते. परंतु या तालुक्यात मक्यावर प्रक्रिया होत नाही. शेतकऱ्यांनामिळेल त्या भावाने मका विकावा लागतो. शेतकऱ्यांना जादा भाव मिळावा या उद्देशाने आमदार अब्दुल सत्तार यांनी आघाडी सरकार मध्ये मंत्री असतांना सिल्लोड येथे मका प्रक्रिया प्रकल्प मंजूर करून घेतला आहे.सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना वाजवी भाव मिळून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी मका …\nसहकाराने विकास साधणार- आ. अब्दुल सत्तार.\nऔरंगाबाद जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या वतीने आमदार अब्दुल सत्तार यांना सन्मानित करण्यात आले त्यावेळी ते म्हणाले की, आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सध्या सुरु असलेल्या कामावर खुश आहोत, येणाऱ्या पुढील काही दिवसामध्ये आपण सहकारी क्षेत्रामध्ये सुधारणा करणार असून या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधणार आहोत करण बँक हे माध्यम समाज आणि सर्वसामान्य नागरिकांचे समन्वय साधान्याचा प्रयत्न करते.\nअहमदनगर येथे निषेध मोर्चा.\nजवखेड येथील दलित कुटुंबावरील हत्याकांडाच्या निषेधार्थ युवक कॉंग्रेसच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राजीव सताव, अब्दुल समीर अब्दुल सत्तार व अन्य नेते सहभागी झाले होते.\nअब्दुल सत्तार यांचा जिल्हा बँकेत सत्कार.\nसिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार साहेब यांचा औरंगाबाद येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सत्कार करण्यात आला. यावेळी इतर मान्यवर ही उपस्थित होते.\nभारतीय स्टेट बँकेत ६४२५ पदासाठी पदभरती.\nभारतीय स्टेट बँकेत ६४२५ पदासाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.sbi.co.in/ किंवा www.statebankofindia.com या संकेतस्थळाला शेवट दिनांक ९ डिसेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/about-inmarathi-com/", "date_download": "2018-04-25T21:49:41Z", "digest": "sha1:KOISC5IKENCYGGOLCMX6GFTMG4E6WOA7", "length": 2892, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "InMarathi.com बद्दल थोडंसं | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nइंग्लिशमध्ये निर्माण होणाऱ्या चित्रपट, कादंबऱ्या, टीव्ही सिरीज ह्यांची चर्चा आपल्या महाराष्ट्रात एका विशिष्ठ वर्गापुरती सिमीत आहे. आजकाल, जगभरात घडत असलेल्या विविध घडामोडींची माहिती, इंटरनेटमुळे बोटांच्या टोकांवर येउन ठेपली आहे – तरी ही माहिती बहुतांशवेळा इंग्रजी वेबसाईट्सवर उपलब्ध असल्याने अनेक मराठी रसिकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचत नाहीये.\nमराठी मनाची – ही global information भूक भागवण्याचा प्रयत्न म्हणजे – In मराठी.\ninmarathi.com वर ग्लोबल कंटेंट मराठीमध्ये प्रस्तुत केला जाईल. मूळ माहितीचा स्त्रोत अर्थातच इतर वेबसाईट्स, TV channels, इंटरनेटवरील व्हिडीओज् असं काहीतरी असेल. आम्ही फक्त मराठीत, सुलभ, सहज रीतीने ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू.\nआपल्याला हा प्रयत्न कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा: contact@inmarathi.com\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2015/11/", "date_download": "2018-04-25T21:50:20Z", "digest": "sha1:BPCYM4ER5V3WRN67NEQ7FBVHLMHCAP5I", "length": 11861, "nlines": 139, "source_domain": "abdulsattar.in", "title": "November | 2015 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nद इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया|\nद इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया के तहत पदभर्ती प्रक्रिया जारी है| विज्ञापन,पद के बारे में अधिक जानकारी के लिए https://www.icsi.edu इस वेबसाईट को भेट देकर अपने आवेदन ०४ दिसंबर २०१५ से पहले दर्ज करना जरुरी है| सरकारी नोकरी के संदर्भ में अधिक जानकारी के लिए समय समय पर www.abdulsattar.in इस वेबसाइट को भेट …\nद इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया.\nद इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://www.icsi.edu या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०४ डिसेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते आयएसओ मानांकन पत्र प्रदान.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड तालुक्यातील पिंप्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आयएसओ मानंकनपत्र प्रदान करण्यात आले. पिंप्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही सिल्लोड तालुक्यातील एकमेव आयएसओ मानंकनपत्र प्राप्त शाळा ठरली आहे.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते आयएसओ मानंकनपत्र प्रदान.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सिल्लोड तालुक्यातील पिंप्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आयएसओ मानंकनपत्र प्रदान करण्यात आले. पिंप्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही सिल्लोड तालुक्यातील एकमेव आयएसओ मानंकनपत्रप्राप्त शाळा ठरली आहे.\nसिल्लोड येथे महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन.\nआ. अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड येथील कॉंग्रेस कार्यालय गांधी भवन येथे थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nआयआयटी कानपूर अंतर्गत पदभरती.\nआयआयटी कानपूर अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://www.iitk.ac.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०४ डिसेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nनिरोगी जीवनासाठी लसीकरण करावे – आ. अब्दुल सत्तार.\nसिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते पेंटाव्हेलंट लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. नवजात बालकांच्या सुदृढ व निरोगी जीवनासाठी पालकांनी बाळांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केले.\nइंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत पदभरती.\nइंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://www.theashokgroup.com या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०३ डिसेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रोनिक्स & इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी.\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रोनिक्स & इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://www.niellt.gov.in या संकेतस्थळाला शेवट दिनांक ०२ डिसेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nऑयल इंडिया लिमिटेड अंतर्गत पदभरती.\nऑयल इंडिया लिमिटेड अंतर्गत पदभरती. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारांनी https://www.oil-india.com या संकेतस्थळाला शेवट दिनांक १ डिसेंबर २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://blogs.tallysolutions.com/mr/gst-impact-indian-wholesale-market/", "date_download": "2018-04-25T21:51:27Z", "digest": "sha1:MKTT5RHW23CIVHEMOGPG6FTWTDVQUNN3", "length": 34562, "nlines": 120, "source_domain": "blogs.tallysolutions.com", "title": "How will GST transform the Indian Wholesale Market? | Tally for GST", "raw_content": "\nHome > GST Sectorial Impact > भारतीय घाऊक बाजार जीएसटी आल्यानंतर कसा बदलणार\nभारतीय घाऊक बाजार जीएसटी आल्यानंतर कसा बदलणार\nभारत एक विकसनशील उपभोक्तावाद देश आहे. शहरी आणि ग्रामीण दोन्ही बाजारपेठेतील ग्राहकांना 14 दशलक्ष किरकोळ व्यापारी सेवा पुरवितात. परंतु हि मागणी पूर्ण करणे सद्य परिस्थितीत उत्पादकांसाठी आव्हानात्मक बनली आहे विशेषत: एफएमसीजी आणि उपभोक्ता टिकाऊ वस्तूंचा उत्पादन करणाऱ्यांसाठी. काय आहे जे ह्या क्षेत्रास एवढे आव्हानात्मक बनविते, वस्तुस्थिती आहे की आजच्या दिवशी, 92% रिटेल क्षेत्र हे असंघटित आहे- पूर्णपणे थेट वितरण चॅनेलची ताकद असून हि थेट निर्माता वाहिनीला शेवटच्या मैलाची पूर्तता करणे प्रत्यक्षरित्या अशक्य आहे.\nघाऊक बाजारपेठेवर जीएसटीच्या प्रभावाबाबत अधिक लक्ष देण्याआधी, पुरवठा साखळीतील एक घाऊक विक्रेत्याची भूमिका समजून घेणे कदाचित जरुरी आहे, जो कि वितरकांप्रमाणेच उत्पादक आणि किरकोळ विक्रेता यांच्यातील मध्यस्थ असतो. व्यवसायाचे स्वरूप समान असले, तरी व्यवहार वेगळे आहेत.\nउदाहरणासाठी वितरकाचे, उत्पादकासह व्यावसायिक संबंध आहे. परिणामी, तो एकाधिक उत्पादनांचा व्यवहार करीत असताना तो हे सुनिश्चित करतो की ते गैर-प्रतिस्पर्धी आहेत. तो बहुतेक किरकोळ विक्रेत्यांना त्यांच्या नियमित ग्राहकांकडे सेवा देत असताना, कधीकधी घाऊक विक्रेत्यांनाही सेवा देत असतो. एक डिस्ट्रिब्युटर सहसा मुख्य उत्पादकाच्या प्रचारात्मक प्रयत्नांचा एक भाग असतो कारण त्याच्या रिटेलर साखळीमध्ये योजनांना चालना देण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि कॅश प्रदान करतो. उत्पादनांची माहिती, मागणी, तांत्रिक सहाय्य, विक्री नंतर ची सेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या किरकोळ ग्राहकांना क्रेडिट देणारी सेवाही ते प्रदान करतात. आपल्या व्यवसायाच्या संरक्षणार्थ त्यांनी मुख्य उत्पादकांशी अनेकदा करार केले आहेत जे विशिष्ट क्षेत्रातील वितरक संस्थांची संख्या मर्यादित करतात. डिस्ट्रिब्युटर बर्याच प्रकारे व्यवस्थितपणे सुनियोजित असतात, एक उत्कृष्ट मार्जिन राखून आपल्या रिटेलर्स बरोबर सामान समीकरण जपतात जे कि त्यांचे त्यांच्या उत्पादकांसोबत असतात.\nदुसरीकडे, एक घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर कुठलेही व्यावसायिक बंधन न ठेवता व्यवसाय चालवितात. तो मुख्यतः निर्माताकडून, कधीकधी डिस्ट्रिब्युटर कडून मोठ्या प्रमाणात खरेदी करतो- आणि पुन्हा मोठ्या प्रमाणात पुनःविक्री, मुख्यतः किरकोळ विक्रेते आणि कधीकधी वितरक आणि अन्य घाऊक विक्रेत्यांना करतो. त्याच्या बल्क-खरेदीच्या स्वभावामुळे त्याला निर्मात्याकडून कमी किमतीत सौदा करण्यास अनुमती मिळते. तसेच, तो बर्याचदा परस्परविरोधी उत्पादनांवर व्यवहार करतो, ज्याचा परिणाम म्हणून त्याला एकूणच नफा मिळतो. किरकोळ विक्रेते – विशेषत: शहरी आणि बहुतेक ग्रामीण भागातील लहान विक्रेते त्याच्याकडे गर्दी करतात कारण त्यांना कमी खर्चात उत्पादने मिळतात (जसे कि टर्म, घाऊक दर) आणि त्यांना वितरकासारख्या अटी व नियमांचे पालन करावे लागत नाही. तथापि, दुसरी बाजू अशी आहे कि घाऊक विक्रेता कोणत्याही क्रेडिट ची ऑफर करत नाही कारण तो स्वतः किरकोळ मार्जिन वर काम करतो आणि मुख्यतः न विकलेल्या गोष्टी ची यादी / स्टॉक परत घेत नाही. या किरकोळ-घाऊक विक्रेत्यांना अशा बाजारपेठेतून विक्री करण्यास उत्पादकाकडून अनुमती मिळते, जेथे ते थेट किरकोळ विक्री आणि शिपमेंट हाताळण्यात सक्षम नसतात.\nजीएसटी चा घाऊक बाजारावरील परिणाम\nघाऊक विक्रेते कसे काम करतात याबद्दल चर्चा केल्यानंतर, आता आम्ही हे प्रशंसा करू शकू की केवळ वितरक नव्हे तर घाऊक विक्रेते देखील पुरवठा साखळीतील अत्यंत महत्वाचा अपरिहार्य घटक आहेत, ज्या शिवाय उत्पादकांना जगता येत नाही. अशा प्रकारे, उत्पादकांनी जीएसटी आणि त्यांच्या थेट वाहिन्यांच्या प्रभावावर उपाययोजनांची तयारी सुरू केली असेल – डिस्ट्रीब्युटर आणि आउटलेट्स, ते त्यांच्याबरोबर काम करणा-या विक्रेत्यांच्या बाबतीतही खूपच चिंतेत असतील. गेल्या वर्षी विमुद्रिकरण मोहिमेच्या लाटेमुळे हळूहळू खाली येण्याच्या मार्गावरील घाऊक बाजारपेठे, 1 जुलै रोजी येणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या किनार्यावरील जीएसटीची मोठी लाट कशी पार करणार, हे पाहण्यासारखे आहे.\nयेथे 4 मार्ग आहेत, जी आम्हाला विश्वास आहे की जीएसटी भारतीय घाऊक बाजारात परिवर्तन करतील –\n1. अधिक घाऊक कर भरणा\nवरील चर्चा केल्याप्रमाणे, घाऊक विक्रेते मोठ्या प्रमाणावर प्रॉडक्ट्सच्या विविध प्रकारानंमध्ये व्यवहार करतात आणि रोख रकमेत तत्काळ देय देतात. तसेच, ते उत्पादक आणि वितरक या दोघा कडुनही खरेदी करू शकतात – जे त्यांच्यावर विविध कर लादतात. बहुतेक घाऊकांकडे एक्साइझ रजिस्ट्रेशन नसल्यामुळे, ते साखळीतील पहिल्या खरेदीदारास एक्साइझ कर देऊ शकत नाहीत, आणि त्यामूळे कर क्रेडिट साखळी तुटते. सध्याच्या करप्रणालीतील कराचा अधिकार हा व्यवहारावर आधारित नाही – तो चालणा-या सुविधेचा रेकॉर्ड ठेवण्याची आवश्यकता आहे, ते सुद्धा खाली गेलेल्या अनुपालनासाठी आणि खरेदी आणि विक्री करण्याच्या मुख्य व्यवसायिक कार्यावर अधिक लक्ष दिले जाते. यामुळे परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्यामध्ये बहुतेक घाऊक विक्रेते संबंधित जटिलतांमुळे अनुरुप राहण्यास अक्षम आहेत, ज्यामुळे कमी कराच्या जबाबदार्या कमी होतात. यामुळे त्यांना बाजारातील किमती कमी करणे आणि वॉल्यूम विक्री करणे शक्य होते. ह्याचे अजूनही किरकोळ नफ्या मध्ये रूपांतर होते – काहीवेळा 1 टक्के एवढे कमी -भारतीय ठेवीधारकांसाठी हे जीवन चांगले आहे, कारण ते मोठ्या प्रमाणात क्रेडिट-मुक्त पॉलिसीचे अनुसरण करतात.\nजीएसटीच्या नियमांनुसार, प्रत्येक करपात्र पुरवठ्यासंबंधीचे इन्व्हॉईस जीएसटीएनच्या सामान्य पोर्टलवर अपलोडकेले गेले पाहिजे आणि खरेदीदाराकडून ते स्वीकारणे आवश्यक आहे. शीर्षस्थानी, जीएसटी बहुतेक अप्रत्यक्ष करांवर स्वाक्षरी करतो, ज्यामुळे संपूर्ण साखळीत एकसंधी कर जमा होतो, मग घाऊक ज्याकडून विकत घेतो आणि ज्याला विकतो. तसेच, वेगवेगळ्या करांसाठी वेगवेगळ्या रजिस्ट्रेशनची यापुढे आवश्यकता नाही – त्यामुळे येत्या काळात घाऊक विक्रेत्याला समतोल राखणे अधिक सोपे बनेल. होय, तरीही असे काही किरकोळ विक्रेते किंवा किरकोळ खरेदीदार असतील जे अनुपालनाच्या नियमांचे पालन न करण्याचा निर्णय घेतील. परंतु, पुरवठ्यातील सर्व घटकांची पूर्तता न झाल्यास करसवलतीची फक्त एक शक्यता निर्माण होऊ शकते. उर्वरित इतर अनुषंगिक घाऊक चॅनल अशा व्यवसायांसोबत काही काळासाठी व्यवसायावर बहिष्कार घालण्यास बांधील असतील-व्यावहारिकरित्या व्यावसायिक संबंध आणि निश्चितपणे त्यांचे व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी त्यांना योग्य परतावा भरण्यास भाग पाडतील. थोडक्यात, जीएसटी युगातील टॅक्स ब्रॅकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर घाऊक विक्रेत्यांचा समावेश केला जाईल.\n2.संक्रमण अवस्थेमध्ये नष्ट करणे\nघाऊक बाजारपेठे मध्ये नेहमीच सर्वांत मोठे आव्हान राहिले आहे की, त्यांचा व्यवसाय कमी मार्जिनवर आहे. गेल्या वर्षी नोटबंदी च्या काळात खूप सारा रोख रकमेचा तुटवडा झाला आणि त्यास सर्वात जास्त नैसर्गिक प्रतिसाद त्यांच्या रोखतेमध्ये सुधारणा करण्यासाठी डी-स्टॉक करण्यात आला. डाबर आणि टाटा ग्लोबल बेवरेजज्सारख्या एफएमसीजी खेळाडूंनी पुन्हा एकदा अंदाज केला आहे की जीएसटीची अंशतः शेवटच्या मैलाच्या परिणामी सुरुवात झाली आहे, कारण किरकोळ विक्रेत्यांना सध्याच्या स्टॉकमधीलइंपोर्ट टॅक्स क्रेडिटच्या उपलब्धतेबद्दल भीती वाटत आहे.\nसुरुवातीला, राज्य व्हॅट कायद्यांतर्गत सध्या नोंदणीकृत असलेल्या किरकोळ विक्रेत्यांना संक्रमण तारखेस असलेल्या सर्व स्टॉकवर व्हॅट भरणे गरजेचे आहे. जीएसटी कायद्यामध्ये तरतुदी करण्यात आल्या असूनही सध्याच्या शासनाने दिलेली व्हॅट जीएसटी योजनेअंतर्गत इनपुट क्रेडिट म्हणून लागू केली जाणार आहे – सरकारने बंद स्टॉकवर इंपॅक्ट टॅक्स क्रेडिट मिळविण्यासाठी ; काही अटी लागू केल्या आहेत; सर्व रिटेलर हे कट करू शकत नाहीत\nशिवाय, ज्या उत्पादकांनी ज्या ज्या वस्तूंवर एक्साईज ड्युटीवर भरलेली आहे त्या वस्तूसह असलेल्या वस्तू – 100% टॅक्स क्रेडिट फक्त एक्साईज व्हॅल्यू इनव्हॉइसच्या आधारावर मिळू शकेल पण जर उपलब्ध असेल तरच आणि जर नाही तर फक्त 40% कर क्रेडिट उपलब्ध होईल. बहुतेक प्रकरणांमध्ये एक्साइज कर साखळी पहिल्या टप्प्यामध्ये डीलर – घाऊक विक्रेते आणि वितरकांबरोबर थांबते. कर किरकोळ विक्रेत्यांना अतिरिक्त खर्चाच्या स्वरूपात दिला जातो, ज्याचा अर्थ असा आहे की बहुतेक किरकोळ विक्रेते पूर्ण एक्साईज टॅक्स क्रेडिटचा दावा करू शकणार नाहीत, कारण ते त्यांच्या इन्व्हॉईसेसमध्ये सर्वच दिसत नाहीत. एकंदरीत जीएसटी नंतर , ते त्यांच्या ग्राहकांना हि कॉस्ट पास करण्यास भाग पाडतील जेणेकरून त्यांना कमी स्पर्धा राहतील. हे संक्रमणाच्या अवधी दरम्यान बहुतेक किरकोळ विक्रेतेंना चक्रातून माल विकण्याचे काम करणे आणि अखेरीस नवीन जीएसटी नियमानुसार पुनर्रचना करीत आहे. आणि एकदा असे घडले की, घाऊक विक्रेत्यांना डिझोटेकची मागणी केली जाईल आणि त्यातून मागणी वाढली जाईल. तथापि, एकदा जीएसटी युग सुरू झाल्यानंतर, यामुळे घाऊक विक्रेत्यांनी वस्तूंचे पुनर्जन्म वाढल्याने वस्तूंच्या मागणीत मोठी वाढ होऊ शकते.\n3.वाढत्या थेट चॅनेल, घाऊक विक्रेत्यांची आपत्कालीनता\nजीएसटी अंतर इंच जवळ असल्याने एफएमसीजी आणि ग्राहक टिकाऊ क्षेत्रातील खेळाडू त्यांच्या घाऊक व्यवसायापासून सावध होत आहेत. एचयुएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता यांनी अलीकडेच असे मत व्यक्त केले आहे की जीएसटीनंतर, घाऊक क्षेत्र स्थिर करण्यासाठी किमान आर्थिक वर्षातील एक चतुर्थांश किंवा जास्त वेळ घेईल – ज्यामुळे थेट कव्हरेजच्या तुलनेत घाऊक विक्रीत होणारी एकूण घट कमी होईल.\nयाचे कारण असे की जीएसटी एक घाऊक व्यापारी – मोठ्या प्रमाणात व्यवहाराच्या मुख्य व्यवहारामध्ये अडथळा आणेल; पूर्णपणे रोख आधारावर विकणे; व्यवसायात तरलता राखण्यासाठीच क्रेडिट्स न देणे आणि त्याचा वापर करणे; कमी मार्जिन वर कार्य करणे, इत्यादी. पूर्वी चर्चा केल्याप्रमाणे, जीएसटी अधिक घाऊक विक्रेत्यांना कर पहायला मिळेल – ज्यासाठी खूप प्रयत्न हि लागतील आणि ते खर्चिक हि असेन. जे आधीच त्यांच्या किमान मार्जिन व्यवहारामुळे, त्यांच्या पूर्ण अस्तित्वावर प्रश्न उत्पन्न झाले आहेत. त्याच वेळी, प्रमुख उत्पादकांना त्यांचे अस्तित्व अत्यंत महत्वाचे आहे, कारण त्यांना किरकोळ विक्रेत्यांची लांब शेपूट हि गरजेची आहे कारण त्यांना त्यांच्या शहरी आणि ग्रामीण भागातील दोन्ही क्षेत्रातील किरानाच्या दुकानात सेवा द्यावी लागते.\nतथापि, तसे घडले तर, उत्पादकांना डुबणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना पाठिंबा देणारे व्यावसायिक फायद्यानी मदत करणे आवश्यक आहे – जसे कि किंमती कमी करणे आणि कमिशन वाढविणे इत्यादी. तथापि, थेट वितरण चॅनलवर प्रयत्न कमी असतील कारण सर्वच वितरक आधीच संबधित उत्पादकांसह काम करून स्वतःला जीएसटी सुसंगत होण्यासाठी योग्य तंत्रज्ञानामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न सुरु करतील. हे सर्व हळूहळू थेट वितरणाशी तुलना करता अधिक महाग सौदा घालत असे, आणि त्यामुळे बहुतेक उत्पादकांनी – खासकरून एफएमसीजी आणि उपभोक्ता टिकाऊ वस्तूंचा – जेथे शक्य असेल तिथे त्यांच्या प्रत्यक्ष पोहोचण्याच्या शक्यतेचा विस्तार करणे निश्चित आहे.\nथोडक्यात, घाऊक विक्रेते अजूनही महत्त्वाचे असताना, जिएसटी नंतर मुदतीमुळे थेट मालकीच्या आउटलेट्स आणि वितरण चॅनेलची अधिक मालकी हक्का मध्ये वाढ दिसून येऊ शकते. हे ई-कॉमर्स आणि कॅश व कॅरी आउटलेटसारख्या अधिक सुसंस्ठीत आधुनिक घाऊक विक्रेत्यांसाठी चांगली बातमी असेल – जीएसटीची अंमलबजावणी ताणणा-या असंगठित पुरवठा श्रृंखलेला सहजपणे आळा घालता येईल.\n4. भारत – घाऊक विक्रीसाठी खुला बाजार\nथोडक्यात, भारतातील चालू अप्रत्यक्ष करव्यवस्थापनाने व्यवसायांसाठी पुरवठा साखळी सुनिश्चित केली आहे. अनेकदा पुरवठा साखळी मॉडेल हे कर देयता, कर भरणा आणि आंतरराज्यीय पुरवठ्याशी संबंधित खर्च लक्षात घेऊन डिझाइन केले आहे. परिणामी, घाऊक विक्रेते राज्यांतर्गत उत्पादकांशी व्यवसाय करतात आणि मर्यादित उत्पादनांच्या पोर्टफोलिओसह अंतिम किरकोळ विक्रेत्यांना सेवा देतात.\nजीएसटी हे चित्र बदलण्यासाठी तत्पर आहे. सुरुवातीला, अनेक करांच्या जसे की प्रवेश आणि जकात योजनेच्या अनुपस्थितीत वस्तूंची हालचाल – अखिल भारतीय स्तरावर व्यवसाय उघडेल. राज्य सीमा ओलांडून इंपुट टॅक्स क्रेडिटची सहज उपलब्धता पुरवठा साखळीत क्षमता वाढेल आणि उत्पादकांना त्यांचे घरगुती राज्यांबाहेर स्पर्धात्मक राहण्याची अनुमती मिळेल. उत्पादकांना देशभरात वितरक आणि घाऊक विक्रेत्यांच्या व्यापक क्षेत्रामध्ये प्रवेश मिळतो; यापेक्षाही अधिक फायद्याचे – तो आता त्याच्या राज्याबाहेरील उत्पादकांशी व्यवसाय सीमा वाढवून त्याच्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करू शकतो, आणि अतिरिक्त संधी निर्माण करू शकतो – न केवळ विद्यमान विक्रेत्यांकडून अधिक विक्रीची निर्मिती करतो, परंतु समान भौगोलिक क्षेत्रातील किरकोळ विक्रेत्यांना सेवा देऊ शकतो.\nजीएसटी निश्चितपणे भारतातील घाऊक बाजारपेठेचे रुपांतर करेल जसे पहिले कधीही नव्हते. प्रारंभी जसा नोटबंदी चा धक्का बसला तसा जीएसटी चा त्रास होईल पण नंतर जीएसटीचे फायदे दीर्घकाळ चालतील – करदायी बनण्यासाठी त्यांची स्वतःची इच्छा असण्यामुळे ते फक्त टिकून राहू शकतील आणि त्याचा अधिक फायदा होईल. महसूल आणि एकूणच वाढीच्या बाबतीत फायदे होतील.\nउत्पादकांवर जीएसटीचा प्रभाव – भाग 1\nजीएसटी चा व्यापाऱ्यांवर होणारा परिणाम\nउत्पादकांवर जीएसटीचा प्रभाव – भाग 2\nजीएसटी-रेडी टॅली.इआरपी ९ रिलीज ६ मध्ये फॉर्म जीएसटीआर-३बी ची हाताळणी\nजीएसटीआर – ३बी फॉर्म कसा भरावा\nजीएसटी आकारण्यात येणाऱ्या रकमेचा हिशोब कसा लावाल\nजीएसटीमध्ये रचना योजनेअंतर्गत नोंदणी करु इच्छिता\nनवीन जीएसटी नोंदणी कशी मिळवायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B/", "date_download": "2018-04-25T21:53:54Z", "digest": "sha1:EMZ4RDRVVEXZFK37OA5O6D6VHQGHXJHU", "length": 16964, "nlines": 130, "source_domain": "abdulsattar.in", "title": "विविध कार्यक्रमाचे छायाचित्रे | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nसिल्लोड येथे नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये ५५५ जोडप्यांचा विवाह पार पाडण्यात आला. या विवाह सोहळ्यास आमदार अब्दुल सत्तार साहेबांसोबत अनेक दिग्गजांची उपस्थिती होती, त्यासंदर्भातील ही काही छायाचित्रे.\nऔरंगाबाद येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या वतीने आयोजित मोर्चातील काही छायाचित्रे.\nसिल्लोड नगरपरिषद अध्यक्षपदी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगीचे हे काही छायाचित्र.\nऔरंगाबाद येथील गांधी भवन कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीचे छायाचित्रे.\nसिल्लोड तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर व निराधारांच्या विवीध मागण्यासाठी युवक कॉंग्रेसच्या वतीने सिल्लोड येथील तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देतांना युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, राष्ट्रीय सचिव ऋत्विज जोशी, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन व इतर.\nयुवक कॉंग्रेसच्या वतीने सिल्लोड येथील तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतांना युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार मंचावर उपस्थित आ. अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऋत्विज जोशी, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन व इतर.\nमुंबई येथे माजी मुख्यमंत्री व खा. अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेब व कॉंग्रेस पक्षाचे इतर मान्यवर उपस्थित होते.\nकॉंग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री व खा. श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांची नियुक्ती झाल्याबद्दल मुंबई येथे त्यांचा सत्कार करतांना आ. अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर.\nअजिंठा येथील आगीत मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबियांना वैयक्तिक पन्नास हजार रुपयाची मदत देतांना आ. अब्दुल सत्तार साहेब.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते वसई ता. सिल्लोड येथे पाणी पुरवठा योजनेच्या टप्पा २ अंतर्गत कामाचे भूमिपूजन करण्यात आले.\nभव्य सर्वरोग निदान शिबीर तसेच मोफत शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण शिबिराचे उद्घाटन करतांना आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिल्लोड येथे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण समिती औरंगाबाद व नगरपरिषद सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्वरोग निदान शिबीर तसेच मोफत शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सहा हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ११५ रुग्णांनाचष्मे वाटप करण्यात आले आहेत.\nसिल्लोड तालुक्यातील शिवना गावातील आत्महत्या करणाऱ्या रमेश भागवत या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आ. अब्दुल सत्तार यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व सदरील कुटुंबियांना वैयक्तिक आर्थिक मदत म्हणून पन्नास हजार रुपयाची मदत केली. यावेळी उपविभागीय अधिकारी सी. एस. कोकणी, तहसीलदार राहुल गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.\nजालना लोकसभा युवक कांग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिल्लोड शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ व ब्लंकेट वाटप करण्यात आले.\nअपंग व मुकबधीर शाळेतील विध्यार्थ्यांना जालना लोकसभा युवक कांग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.\nजालना लोकसभा युवक कांग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद रजाळवाडी शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्वेटरचे वाटप करण्यात आले.\nविठ्ठल लोखंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर लोखंडे कुटुंबियांचा आधार गेला त्यामुळे या कुटूंबावर दुखा:चा डोंगर कोळला आहे अशा वेळी या कुटुंबीयास कॉंग्रेस पक्षातर्फे ५१ हजार रुपयाची मदत देण्यात आली यावेळी माणिकराव ठाकरे साहेब, अब्दुल सत्तार साहेब, नितीन राऊत साहेब ,जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन ,नितीनजी पाटील व इतर सहकारी व नागरिक.\nविठ्ठल लोखंडे यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. अशावेळी या लोखंडे परिवाराला गरज आहे ती आधाराची आणि या दुखा:तून सावरण्यासाठी कणखर मनोधैर्याची. अशावेळी लोखंडे कुटुंबियांचे सांत्वन करतांना आ. अब्दुल सत्तार साहेब, माणिकरावजी ठाकरे, नितीन राउत साहेब, कॉंग्रेसचे इतर पदाधिकारी व नागरिक.\nऔरंगाबाद येथील विभागीय मेळावा संपन्न करून अब्दुल सत्तार साहेबांनी प्रदेशाध्यक्ष मा. माणिकरावजी ठाकरे साहेबांसोबत मतदारसंघातील अंधारी गटात जाऊन दुष्काळाची पाहणी केली व ठाकरे साहेबांनी या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याचे वचन दिले ,या वचनास सर्व काँग्रेसजन कटिबद्ध आहेत.\nनगरपरिषद सिल्लोड व उपजिल्हा रुग्णालय यांच्या सयुंक्त विद्यमाने डेंग्यू, मलेरिया, हिवताप या रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘साथरोग तपासणी मोहीम’ सुरु करण्यात आली. या वेळी मोहिमेत नागरिकांशी चर्चा करतांना आमदार अब्दुल सत्तार साहेब सोबत इतर पदाधिकारी व मान्यवर दिसत आहेत.\nउपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांशी चर्चा करतांना अब्दुल सत्तार साहेब.\n‘साथरोग तपासणी मोहीम’ अंतर्गत स्वच्छतेविषयी नागरिकांसोबत चर्चा करतांना अब्दुल सत्तार साहेब.\n‘साथरोग तपासणी मोहीम’ अंतर्गत उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करतांना अब्दुल सत्तार साहेब.\nसिल्लोड येथे प्रचंड मोर्चामध्ये असंख्य कार्यकर्ते व शेतकरी बांधवाना उद्देशून बोलतांना अब्दुल सत्तार साहेब.\nसिल्लोड येथे आयोजित केलेल्या प्रचंड मोर्चामध्ये शेतकरी व कार्यकर्त्यांसोबत आमदार अब्दुल सत्तार साहेब.\nसिल्लोड व सोयगाव तालुका दुष्काळग्रस्त जहीर झाला पाहिजे या मागणीसाठी शेतकऱ्यांशी चर्चा करतांना अब्दुल सत्तार साहेब व मंचावर उपस्थित असलेले मान्यवर.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2016/11/", "date_download": "2018-04-25T21:42:41Z", "digest": "sha1:CIZQTRPDIOHGJBP5ZR66H3KYVHWNQBYO", "length": 9854, "nlines": 138, "source_domain": "abdulsattar.in", "title": "November | 2016 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nसिल्लोड येथे बैठकीचे आयोजन.\nसिल्लोड येथील शाहू महाराज मंगल कार्यालयात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आ. अब्दुल सत्तार साहेब, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार व इतर पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.\nस्वतः उमेदवार समजून कामाला लागावे.\nसिल्लोड बाजार समिती निवडणुकीसंदर्भात सिल्लोड येथे बैठक घेण्यात आली, सर्व उमेदवारांनी आपणच स्वतः उमेदवार असल्याचे समजून कामाला लागावे असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी यावेळी केले.\nसिल्लोड येथे भाऊबीजेनिमित्त महिला कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षा दुर्गाबाई पवार व उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड यांना भेट वस्तू देतांना आमदार अब्दुल सत्तार साहेब.\nआमदार अब्दुल सत्तार साहेब व युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा सिल्लोड न.प. चे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी आदिवासियांसोबत दिवाळी साजरी केली.\nगरिबांना दिवाळीनिमित्त भेट वस्तूंचे वितरण.\nसिल्लोड येथे आमदार अब्दुल सत्तार साहेब व नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वतीने शहरातील आदिवासी व गरिबांना दिवाळी निमित्त खाद्यान्न, मिठाई व कपडे वितरीत करण्यात आले.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांची आदिवासियांसोबत दिवाळी साजरी.\nकन्नड येथिल महावितरण कार्यालय येथे बैठक.\nकन्नड येथिल महावितरण कार्यालयामध्ये आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी बैठक घेतली व शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या वीजपुरवठा प्रश्नासंबधीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.\nमहिलांना साड्या व मिठाईचे वाटप.\nसिल्लोड येथिल गांधी भवन येथे दीपावली निमित्ताने आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने महिलांना साडी-चोळी व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nसंतोष जाधव यांच्यासह अनेकजण कॉंग्रेसमध्ये.\nसंतोष जाधव यांच्यासह अनेकजनांनी मुंबई येथील गांधी भवन येथे कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब, आमदार अब्दुल सत्तार साहेब आदी उपस्थित होते.\nविविध पक्षपदाधिकाऱ्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश.\nमुंबई येथील गांधी भवन येथे विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब, आमदार अब्दुल सत्तार साहेब आदी उपस्थित होते.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2012/02/09/tii-5/", "date_download": "2018-04-25T21:48:50Z", "digest": "sha1:PLPW3OYFO4YHFNTEC37TTICFFW34KHBX", "length": 11080, "nlines": 109, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "‘ती’ – ५ | गुज मनीचे...", "raw_content": "\nतिचे लग्न तिच्या घरच्यांनी ठरविले. हा.. हा.. म्हणता पसंती झाली आणि थोड्याच दिवसात साखरपुडाही पार पडला. दरम्यान तिची तिच्याच एका सहकर्‍याशी मैत्री झाली. तो वयाने तिच्याहून लहान, पर धर्माचा. त्याचेही लग्न ठरलेले. दोघेही एकमेकांशी खूप बोलंत, गप्पा रंगत. दोघेही गुंतत गेले एकमेकात, अगदी नकळत एक पायात लग्नची बेडी अडकत होती आणि दुसरा पाय स्वच्छंदी होऊन उड्या मारायची स्वप्न पाहू लागला. तिला कळेच ना की हे नक्की काय होतंय एक पायात लग्नची बेडी अडकत होती आणि दुसरा पाय स्वच्छंदी होऊन उड्या मारायची स्वप्न पाहू लागला. तिला कळेच ना की हे नक्की काय होतंय दोघे फक्त कामाच्या ठिकाणी भेटत होते तेवढेच… पण मनं अडकत होती. दोघांनाही एकमेकांचे लग्न ठरल्याचे माहीत होतेच… पण हे नातेही हवेहवेसे वाटत होते.\nतिला होणार्‍या नवर्‍याचा फोन यायचा बोलायला, ती बोलायची देखील… तरी कुठेतरी उपरेपणा वाटायचा. आणि खरं म्हणजे – ती नवर्‍यापेक्षा ‘त्याच्या’ फोनची जास्त वाट बघायची. तिने एकदा विचार केला घरी सांगावे का – तिचे वडिल, काका, भाऊ तसे स्वभावाने तापटच. त्यात तो मुलगा वेगळ्या धर्माचा – हे सगळे कळले तर ते काय करतील देवालाच ठाऊक. तशी ती स्वभावाने आधीपासूनच अतिशय घाबरट. ‘त्याच्या’तही समाजाच्या भिंती तोडून तिला आपले करण्याचे बळ नव्हतेच. दोघांनी आपाआपले मार्ग निवडले. तिचे मोठे थाटात लग्न झाले.\nते नाते प्रांजळ होते, मनाचे-मनाने-मनासाठीचे नाते… त्याक्षणीतरी वासना-विरहीत असे स्वच्छ सुंदर मैत्रीचे नाते…एकमेकांना संबोधताना ‘सर’ आणि ‘मॅडम’ म्हणण्या इतकी औपचारिकता असुन देखील सहहृदयी असे नाते…\nतिच्यासमोर अस एक नाते होते जे कदाचित त्याहून काही जास्त होऊ शकले असते. आणि लग्ना नंतर एक नाते होते जे मनाआधी तिच्या तनावर राज्य करु पाहत होते. (नाही, तसा तिचा नवरा काही वाईट नव्हता/नाहिए) पण हिला जड गेले ते सारे विसरणे, दुसरे आपलेसे करणे, सगळेच\nलग्नानंतर ती मला भेटली आणि तिने मनाला वाट मोकळी करुन दिली. मी ऐकून थक्क ‘ती’च्या कडून असे काही ऐकायला मिळेल असे मला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. ती शांतपणे सांगत होती, मी मनाचे कान करुन तिचे बोलणे ऐकत होते. तिचे बोलून झाल्यावर मी तिला विचारले – “बोलता का अजूनसुद्धा ‘ती’च्या कडून असे काही ऐकायला मिळेल असे मला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. ती शांतपणे सांगत होती, मी मनाचे कान करुन तिचे बोलणे ऐकत होते. तिचे बोलून झाल्यावर मी तिला विचारले – “बोलता का अजूनसुद्धा” ती उत्तरली “नाही”. मग मी वेगळे विषय काढून तिला रिल्याक्स केले. सगळे विसरुन यातून बाहेर पड असे सांगत मी तिचा हात हातात घेतला. पण नुसते सांगणे आणि ते करणे याच्यातला फरक कळत होता माझा मलाच.\nतिने मलाच हे सगळे का सांगितले असावे हा विचार मी पुढचे बरेच दिवस करत राहिले. खरंतर माझ्याहून बर्‍याच अजून जवळच्या मैत्रीणी आहेत तिला. कदाचित मी समजून घेईन असे तिला वाटले असावे… की तिला कोण्या जवळच्या व्यक्तीकडे व्यक्त व्हायचे होते… कन्फेस करायचे होते… देव जाणो\nतिच्या वाढदिवसाला नेमका तिचा नवरा कामानिमित्त बाहेरगावी जाणार होता म्हणून ही माहेरी गेली. आणि तिचा मला फोन आला. ती सांगत होती “रुही, मी माहेरी आलेय हे ‘त्याला’ कळले आणि त्याने एकदाच भेट अशी मागणी केली…ती देखील माझ्या वाढदिवसा दिवशी”. मी काही पुढे विचारायच्या आधीच ती बोलत राहिली – “मी भेटले त्याला अगदी शेवटचे…पुढे कधीही न भेटण्याचे ठरविले आम्ही दोघांनी…”.\nतिच्या वाढदिवसाला तिने अशी विचित्र भेट दिली… स्वत:लाच\n« ‘ती’ – ४ एक मोऽऽऽठ्ठ्ठा माणूस\nदिनांक : फेब्रुवारी 9, 2012\nटॅग्स: ती, व्यक्ति, व्यक्तिचित्र, व्यक्तिरेखा, व्यक्ती, स्त्री शक्ती, स्त्रीरेखा, she, woman, woman power, women, women power\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती, मैत्री, Friendship, General, Relations\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/loksatta-blog-benchers-winner-opinion-renuka-pilare-1555947/", "date_download": "2018-04-25T22:08:15Z", "digest": "sha1:U4L3ML6XODPS4NMQ5KR6MJEMU6ZX6D32", "length": 21172, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta blog benchers winner opinion Renuka Pilare | भाजपची वाटचाल सुप्त घराणेशाहीकडे | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nभाजपची वाटचाल सुप्त घराणेशाहीकडे\nभाजपची वाटचाल सुप्त घराणेशाहीकडे\nदेशात शैथिल्य व्यवस्थेला प्रोत्साहन मिळणे अपरिहार्यच.\n‘पोकळीकरण’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थिनीने मांडलेले मत.\nभारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नोकरशाहीबद्दल मत व्यक्त करताना ‘नोकरशाहीचे राजकीयीकरण करावे’ असे स्पष्ट केले होते. परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्याला विरोध करत नोकरशाहीचे राजकीयीकरण होऊ नये अशी भूमिका मांडली होती. विद्यमान मोदी सरकार जरी वल्लभभाई पटेलांना आपले समजणारी असले तरी नोकरशाहीच्या बाबतीत पहिल्या पंतप्रधानांचीच तळी उचलणारे आहेत. मोदींनी देखील नोकरशाहीचे राजकीयीकरण घडवून आणण्यास सुरुवात करून स्वातंत्र्याच्या सुरुवातीचा हा सिद्धांत पुन्हा लागू केला आहे. मोदींनी नेहरू यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच सरकारला ‘निवृत्तीची’ गरज म्हणून नोकरशाहीला पुढे आणले आहे. कदाचित हा सिद्धांत पुढे करण्यामागे त्यांची आप्त समीकरणे आणि भाजपमधील अशिक्षितपणा निकष म्हणून स्वीकारला असावा. कोणत्याही शासनव्यवस्थेची रचना पूर्ण करण्यासाठी सरकार आणि नोकरशाही ही त्यांची अभिन्न कप्पे मानले जातात. परंतु त्यात समान अंतर असणारी एकरूपता आदर्श समजली जाते. मॅक्स वेबरने देखील सरकार व नोकरशाहीतील समान अंतराला महत्त्व दिले आहे. परंतु सद्य:स्थितीत भारतीय लोकशाहीत कमालीची व्यक्तिकेंद्री व्यवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे देशात शैथिल्य व्यवस्थेला प्रोत्साहन मिळणे अपरिहार्यच.\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nदेशातील सरकार हे कोणतेही असो मुळातच आपल्याला मदत करणाऱ्या नोकरशहा, न्यायाधीश, वकील, उद्योगपती, विचारवंत आणि सनिक यांची विविध पदावर वर्णी लावली जाते. ती त्यांच्या आप्तसंबंधातूनच. काँग्रेसने स्वातंत्र्याच्या कालखंडापासून तीच आखणी केली आणि विद्यमान सरकारदेखील तेच निकष पाळतात. काँग्रेसची नावे घ्यायची नाहीत, त्यांच्या चुकांना वाव द्यायचा परंतु त्यांच्या काही संकल्पना अगतिकतेने आणि गवगवा न होऊ देता स्वीकारणे ही विद्यमान सरकारचे धोरण आहे. आणि देशाच्या सद्य:स्थितीवरून सरकारजवळ धोरणांचा अभाव प्रकर्षांने जाणवतो आहे. त्यामुळे काँग्रेसची धोरणेच पुढे चालविण्याची खेळी सरकारने खेळली आहे. म्हणूनच घराणेशाही नसणारे सरकार स्थापन करून भाजपने सुप्तपणे घराणेशाही चालविण्याकडे वाटचाल केलेली आहे.\nनोकरशाहीचे राजकीयीकरण ही संकल्पना किती घातक आहे हे संयुक्त पुरोगामी सरकारच्या कारकीर्दीत दिसून येते. या सरकारच्या काळात अनेक नोकरशाहा, सचिव, गृहसचिव, दूरसंचार विभागाचे सचिवांची नावे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकली. हे नोकरशाहीच्या राजकीयीकरणाचे प्रातिनिधिक उदाहरण होते. त्यामुळे नोकरशाहीने ‘रेड-रिबिन’ ही संकल्पनाच विकसित केली होती व त्याअंतर्गत अनेक तंत्र विकसित करून योजनांचा व कामे तुंबवून ठेवण्याचे कौशल्य प्राप्त केले. मुळातच हे या नोकरशाहीच्या राजकीयीकरणाचे अपयशच होते व त्यातून काँग्रेस पार रसातळाला गेली, त्याचे दाखले राहुल गांधी बर्किले विद्यापीठात देताना म्हणूनच दिसून येतात. या ताज्या उदाहरणावरून भाजप सरकारने धडा घेऊन ही राजकीयीकरणाची संकल्पना निरस्तच ठेवायला हवी होती. परंतु व्यक्तिकेंद्रिततेमुळे ती बाहेर पडली. त्यामुळे त्याचे भविष्य काय असणार हे काही कालखंड उलटल्यानंतरच समजायला येणार. त्या वेळी कदाचित काँग्रेसप्रमाणे भाजपही सत्तेत नसणार. विद्यमान सरकारने अनेक नवीन-नवीन योजना विकसित केल्या व राबविल्या परंतु ती राबविण्यासाठी योग्य ती माणसेच उचलली नाही. कौशल्याच्या वाचा करणाऱ्या सरकारने फक्त मानवी प्रसाराकडेच लक्ष दिले व तिथलीच माणसे इकडून-तिकडून उचलून योजनेत भरली. हे किती आततायीपणाचे पाऊल होते, हे भाजपला कळनार हे नक्की. कारण कोणत्याही व्यवस्थेचे लाजरेपण हे संपूर्ण काळ टिकू शकत नाही. तेव्हा ते उघडले जाणार हे सर्वकथितच. त्यामुळे ती उघडले जाण्याची वाट पाहायला हवी आणि हे उघडले जाणे भाजपला टाळायचे असेल तर हे नोकरशाहीचे पोकळीकरण भरून काढायला हवे तसे करताना सरदार वल्लभभाई पटेलांचा दृष्टिकोन त्यांचे नाव पुढे करण्यापलीकडे न्यायला हवा. कारण पंडित नेहरूंच्या ‘नोकरशाहीचे राजकारण’ या संकल्पनेचा विरोध करताना येणाऱ्या संकटाचे वास्तविक वर्णन करताना त्यांनी म्हटले होते की, ‘नोकरशाहीचे भारतात राजकारण घडून आल्यास उद्या नोकरशहाच राजकारणाचा वापर करून घेईल.’ याचा भाजपने व्यक्तिकेंद्री राजकारणाचा निश्चितच विचार करावा नाहीतर सरकारचा ‘बवाना मतदारसंघ’ बनण्यास वेळ लागणार नाही हे ध्यानात घ्यावे.\n(एसबी सिटी बिनझानी महाविद्यालय, नागपूर)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n२०१९ विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारतीय संघाच्या सामन्यांची संपूर्ण माहिती\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\nकाँग्रेस ने उघड घराणेशाही राबविली आता भा ज प सुप्त घराणेशाही कडे \n जर कोणाला नोकरशाही आणि राजकारणी कसे निष्क्रियपणे सत्ता चालवतात ह्याचा विनोदिरित्या धडा घ्यायचा असेल तर \"यस प्रायमिनिस्टर\" हि इंग्रजी मालिका जरूर पाहावी. युट्युबवर उपलब्ध आहे. इतकी जुनी मालिका असून देखील ह्या मालिकेत नोकरशाही आणि राजकारणी ह्यांचे हितसंबंध कसे जपले जातात ह्याची तंतोतंत मांडणी केलेली आहे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3571347/", "date_download": "2018-04-25T22:28:56Z", "digest": "sha1:S3B5CG4TJMZZNR62PZ44Q7BAKHYV4DVR", "length": 2157, "nlines": 58, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील साडी RAJ RATAN चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 8\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3571743/", "date_download": "2018-04-25T22:26:01Z", "digest": "sha1:N4P7ROR44JBKKDBZT4BZISS2QXKCCK4S", "length": 2107, "nlines": 52, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील साडी Pahkhee Creations चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 5\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/daily-rashifal-113030800001_1.html", "date_download": "2018-04-25T21:52:13Z", "digest": "sha1:F7WORC2JBEHXX64TZPNNRC5KYSHNU2UR", "length": 10579, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Free Astrology, Daily Rashi | दैनिक राशीफल | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेष : व्यवहार कुशलतेतून व्यापारात यश. स्थायी संपत्ति मिळण्याचा योग. ग्राहकांशी संबंध मधुर बनतील.\nवृषभ : प्रिय व्यक्तिची भेट घडेल. कामात उन्नति होईल. स्फूर्ति राहील. धार्मिक गोष्टीत रस घ्याल. व्यक्तिगत अडचण राहू शकते.\nमिथुन : नवीन कार्ययोजनेचे प्रबळ योग. प्रेम संबंधात यश प्राप्ति. घरात शांतता राहील. मान-सन्मान व यश प्राप्त होईल.\nकर्क : बुद्धिच्या प्रयोगाने कामात वृद्धि होईल. शत्रुंपासून हानि होण्याची शक्यता. कायदेशीर बाबी सुधारतील. लाभ होण्याचे योग.\nसिंह : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.\nकन्या : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.\nतूळ : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.\nवृश्चिक : दुसर्‍यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील.\nधनु : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा.\nमकर : मुलांकडून सुखद बातमी कळेल. शुभ संदेश नवीन दिशा देईल. कौटुंबिक समस्यांवर दुर्लक्ष करू नका.\nकुंभ : भाग्यवर्धक कामात लाभ प्राप्ति योग. अनुसंधान कामात वेळ जाईल. वरिष्ठ व्यक्तिंच्या वादांपासून लांब रहा.\nमीन : परिवार-व्यापार संबंधी कार्यात भाग्यवर्धक यात्रा योग. मनोरंजनात लाभ प्राप्तिचा योग.\nतुमचा जन्म राक्षस गणामध्ये झाला आहे का\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2011/10/26/diwali/", "date_download": "2018-04-25T21:56:55Z", "digest": "sha1:FLI7ZUHRKLZZPBW7HRTOZ55HGZ3N3YRH", "length": 6966, "nlines": 97, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "दिवाळी फराळ | गुज मनीचे...", "raw_content": "\nआईच्या हातचा दिवाळीचा फराळ म्हणजे ‘स्वर्गीय सुख’\nहा फोटो २-३ वर्षांपूर्वीचा आहे. अजून ती चव जिभेवर रेंगाळते आणि पटकन निघून आईकडे जावे मनात येते.\nयंदा उत्साहात बेसानाचे लाडू करायचा घाट घातला. पहिल्यांदाच केले त्या मानाने छान झाले. १ तास बेसन भाजत होते तेव्हा जाणीव झाली की आपल्या आईला दिवाळीचा फराळ करताना कित्ती कष्ट पडत असतात. ते ही इतकी वर्ष, ती सगळे पदार्थ, कमी वेळेत आणि सुग्रण प्रकारे कसे काय करत आली आहे याचे राहून राहून आश्चर्य वाटते. घरी अमक्याला चकली आवडते, तमक्याला रवा लाडू, बेसन लाडू लागतो, लेकीला करंजी, शंकरपाळे, लेकाला चिवडा, अनारसे, जावयाला चिरोटे, शेव असे एक-एक करत ती सगळा फराळ करतेच.\nआम्ही भावंडे तिला दिवाळी आधी ताकीद देतो की यंदा काही करु नको, हल्ली सगळे विकत मिळते, बाहेरुन आण. पण ती थोडीच शांत बसणार आहे आम्हालाही आतून माहित असते की तिच्या हातचा पदार्थाची सर विकतच्या वस्तूला कुठे येणार\nघर सोडून नोकरी-शिक्षणाला बाहेर पडले आणि दिवाळीच्या फराळाच्या शिदोरीचे महत्व आणखी समजले. आई भरपूर डबे देत असे. ऑफिसमधे खाऊ नेला की सगळे तुटून पडत त्यावर. मग तो पुरवून पुरवून खात असू.\nदिवाळीच्या सकाळी उटणे लावून अभंग स्नान, सहकुटुंब फराळ, एकत्र फटाके… काय मजा असते ना देशात. परदेशात काही feel येत नाही.\nआज इतर कशापेक्षा आईचीच जास्त आठवण येतेय मला. Hope, पुढच्या दिवाळीला आई सोबत, भारतात असेन.\n« एका स्वप्नाची पूर्ती\nदिनांक : ऑक्टोबर 26, 2011\nटॅग्स: अनारसे, करंजी, चकली, चिरोटे, चिवडा, दिवाळी, दिवाळी फराळ, फराळ, बेसन लाडू, रवा लाडू, शंकरपाळे, शेव\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, गुज मनीचे…, नाती-गोती\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/trailer-of-jab-harry-met-sejal-released-265672.html", "date_download": "2018-04-25T21:48:45Z", "digest": "sha1:KEEGFN3E6GCVVI57YYDBRJWOEIWX2J3U", "length": 9957, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जब हॅरी मेट सेजल'चा ट्रेलर रिलीज", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nजब हॅरी मेट सेजल'चा ट्रेलर रिलीज\nजब हॅरी मेट सेजल हा सिनेमा 4 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.\n21 जुलै : अनेक मिनी ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ज्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो तो जब हॅरी मेट सेजलचा 3 मिनिटांचा ट्रेलर अखेर आज रिलीज झाला आहे. जब हॅरी मेट सेजल हा सिनेमा 4 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.\nया सिनेमात हॅरी अर्थात शाहरूख खान एका टुरिस्ट गाईड आहे. तर सेजल म्हणजे अनुष्का एक टुरिस्ट आहे. सेजलची अंगठी हरवते. शाहरूख तिला ती अंगठी विसरून पुढे जायला सांगतो तर अनुष्का मात्र तिची अंगठी शोधायचा हट्ट धरते. कारण ती अंगठी तिची एन्गेजमेंट रिंग असते. या रिंगच्या शोधातच त्यांचे प्रेम बहरते अशी सिनेमाची स्टोरी आहे. सिनेमात 'इम्तियाझ मसाला' पुरेपूर भरला आहे. शाहरूख आणि अनुष्का यांची केमिस्ट्रीही जबरदस्तच. ट्रेलर पाहिल्यावर 'जब वी मेट'ची थोडी का होईना पण आठवण येते.\nआता हा रोमॅन्टिक ड्रामा बॉक्स ऑफिसवर चालतो की आपटतो हे 4 ऑगस्टनंतरच कळेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n'केसरी'चा सेट जळून खाक, अक्षयकुमारसह सर्व कलाकार सुखरुप\nबिग बींची लेक श्वेताच्या ठुमक्यांचा व्हिडिओ व्हायरल\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokshivar-news/custard-apple-farming-2-1605070/", "date_download": "2018-04-25T22:19:05Z", "digest": "sha1:YGSFFGUWL2W4UPTTRKVG6R73FZLRHYFW", "length": 24211, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "custard apple farming | ‘सरस्वती’ची कीर्ती | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\n‘जीवामृत’ हे खास तयार केलेले द्रावण खत म्हणून वापरले जाते.\nनागपुरातून ५५ किलोमीटर अंतरावर समुद्रपूर तालुक्यातील हळदगावच्या सुरेश पाटील यांच्या सीताफळाची ख्याती दूरवर पोहोचली आहे. सामान्यजन कदाचित अनभिज्ञ असतील. कारण या फळाची किरकोळ तसेच दलालामार्फत विक्रीच होत नाही. शेतातून तोड झाल्यावर कागदात गुंडाळलेली किमान अर्धा ते एक किलो वजनाची सीताफळे बॉक्समध्ये बांधली जातात. मागणीनुसार विकली जातात. वार्षिक उलाढाल २० लाखांची होते.\nविख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अ‍ॅन्टिलिया’ या निवासस्थानातून थेट समुद्रपूर तालुक्यातील हळदगावला ठरावीक अंतराने ‘ई-मेल’ येतो. ‘सीताफळ तयार ठेवा’. त्यानंतर दोनच दिवसात रिलायन्सचा मुंबईतील व्यवस्थापक विक्री केंद्र असलेल्या सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचतो. सीताफळाचे बॉक्स मग अंबानीच्या जेवणाच्या टेबलावर विसावतात. पाटील यांच्या सरस्वती सीताफळाची चव पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चाखली आहे. मागणी संपता संपत नाही.\nनागपुरातून ५५ किलोमीटर अंतरावर समुद्रपूर तालुक्यातील हळदगावच्या सुरेश पाटील यांच्या सीताफळाची ख्याती दूरवर पोहोचली आहे. सामान्यजन कदाचित अनभिज्ञ असतील. कारण या फळाची किरकोळ तसेच दलालामार्फत विक्रीच होत नाही. शेतातून तोड झाल्यावर कागदात गुंडाळलेली किमान अर्धा ते एक किलो वजनाची सीताफळे बॉक्समध्ये बांधली जातात. मागणीनुसार विकली जातात. वार्षिक २० लाखांची उलाढाल. त्यात फळतोडणी व अन्य खर्च तीन लाख रुपये. उर्वरित नफाच. त्याचे वाटेकरी सुरेश पाटील व त्यांची पंकज व प्रवीण ही दोन मुले. या सीताफळाचे वेगळेपण काय चवीला अत्यंत मधुर. बियांभोवतीचा गर लोण्यासारखा. कुणी आईसक्रीमसारखा म्हणतात. आकर्षक गोलाकार, बियांचे प्रमाण नगण्य, माधुर्य. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विषमुक्त. कुठल्याही रासायनिक खतांचा किंवा कीडनाशकाचा वापर न करता ही सीताफळे घेतल्या जात आहे. ‘जीवामृत’ हे खास तयार केलेले द्रावण खत म्हणून वापरले जाते.\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nगावराण गाईचे शेण, गोमूत्र, एक किलो गूळ व बेसन, धुऱ्यावरील माती हे घटक २०० लिटर पाण्यात प्लास्टिकच्या ड्रममध्ये तीन दिवस ठेवल्यानंतर उकळायचे. हाच द्राव झाडांना फलदायी ठरतो. दुसरे एक द्रावण सीताफळासह अन्य पिकास उपयुक्त आहे. कडूलिंब व सीताफळाचा पाला, एरंडी, निरगुडी, करंजी, बेल, काळी तुळस, रूई, झेंडू, धोत्रा, गोमूत्र, तिखट, हळद, अद्रक, लसूण यांचे मिश्रण ४० दिवस सडवायचे. तीन लिटरचा अर्क १०० लिटर पाण्यात मिसळून फवारायचा. कापूस, फळझाडे व अन्य पिकांची झाडे अगदी टवटवीत. सरस्वती सीताफळाचा उगम पाटील यांच्या संशोधनातून झाला. वीस वर्षांच्या पारंपरिक संशोधनातून तयार या वाणाला त्यांनी आईचे नाव दिले. १५ एकरात सीताफळाची रोपे लावली. या वाणाचे वैशिष्टय़ म्हणजे नियमित हंगामानंतर त्याला फळे येतात.\nऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान फळांची तोड सुरू होते. एका बॉक्समध्ये पाच ते सहा फळे, असे पाच हजार बॉक्सेस दर हंगामात विक्रीस तयार असतात. दलालामार्फत विक्री न करता पाटील हे स्वत:च्या नागपुरातील घरून तसेच महामार्गावरील जामच्या अशोक हॉटेलमधून स्वत: विकतात. सीताफळ हे तसे दुर्लक्षित फळ. शेतकऱ्यांमध्येही आवडीचे नाही. पण पाटलांसाठी ते कामधेनू ठरले. अवर्षणग्रस्त भागासाठी योग्य असणाऱ्या या फळास अगदी कमी पाणी लागते. जनावरे खात नाही. फवारणीचा खर्च नाहीच. इतर पिकास नकोशी असणारी मुरमाड जमीन सीताफळास योग्य ठरते. असे हे ‘नकोशी’ झाड घरधन्यास मालामाल करणारे ठरत आहे.\nज्या काळात पाण्याचा अत्यंत तुटवडा व मागणी अधिक त्या एप्रिल-मे महिन्यात सीताफळास पाणी लागत नाही. म्हणून त्यास प्राधान्य दिले, असे पाटील सांगतात. या फळासोबत शेवग्याचे आंतरपिक घेतल्या जाते. शेवग्याचे झाड वातावरणातील नत्र शोषते. सोबतच ‘हालती सावली’ देते. प्रखर सूर्यप्रकाशापासून सीताफळाच्या झाडाचा बचाव होते. आच्छादन पध्दतीत काडीकचरा जाळल्या जात नाही. तो शेतातच कुजविला जातो. त्याखाली गांडूळ जपतात. आच्छादनाचा उपयोग गांडुळांना घरासारखा होतो. त्यामुळे जमीन भुसभूशीत होते. गांडुळाने खाल्लेल्या मातीत नत्र, पलाश, स्फूरद मोठय़ा प्रमाणात असते. पाण्याची पातळी वाढते. शेताला झाडांची वनभिंत केल्याने कधीकधी घोंगावणारे वादळ थेट झाडाला बाधत नाही. अशी आवश्यक ती वातावरण निर्मिती अल्प खर्चात साधन्यात आली. सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते डॉ. सुभाष पाळेकर हे पाटील यांचे आदर्श आहे. त्यामुळे त्यांची सर्वच शेती विषमुक्त म्हणजेच सेंद्रिय पध्दतीने होते.\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सरस्वती सीताफळाचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसॅडर’ ठरले. नागपूरच्या विविध कृषी प्रदर्शनात गडकरी यांनी या सीताफळाची भरभरून प्रशंसा केली. एवढेच नव्हे तर त्याचे गिफ्ट बॉक्स पंतप्रधान व अन्य मंत्र्यांना पाठवले. त्यांच्याच माध्यमातून ही सीताफळे अंबानींकडे पोहोचली. चव चाखून झाल्यावर फळे खरच विषमुक्त आहे अथवा नाही, हे तपासण्यासाठी त्यांचा वरिष्ठ अधिकारी हळदगावच्या शेतावर पोहोचल्याचे पाटील गंमतीने सांगतात. अ‍ॅग्रोव्हिजन प्रदर्शनात राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनाही ही फळे भावली. त्यांनी त्यांच्या कृषी खात्याची चमूच लागवड पाहण्यास पाठवून दिली. आमच्याकडे अशी फळे, तशी फळे असे अभिमानाने सांगणारे छत्तीसगढचे कृषीमंत्री अग्रवाल हे गडकरींच्या हातून सरस्वती सीताफळ खाताच गप्प बसले. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले की, भाषणातून ते वारंवार या फळाचा व समृद्ध शेतीचा प्रसार करीत असतात. आता गिफ्ट स्वरूपात सरस्वती सीताफळाचेच बॉक्सेस देणे सुरू झाले आहे. वैदर्भीय फळांचा प्रसार करण्याचा हेतू त्यामागे आहे, असे डॉ. भोयर नमूद करतात.\nसरस्वती वाण स्वत: पुरतेच मर्यादित ठेवले काय, या प्रष्टद्धr(२२४)्नाावर सुरेश पाटील म्हणतात, अजिबात नाही. मी दरवर्षी ५०-६० शेतकऱ्यांना सीताफळ लागवडीसाठी प्रोत्साहन देतो. त्यांना मार्गदर्शन करतो. कारण अत्यंत कमी खर्च व कमी पाण्याचे हे उत्पादन आहे. त्या हेतूनेच मी स्वत:ची रोपवाटिका तयार केली आहे. पपई, पेरू, चिकूची रोपे उपलब्ध आहे. सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे असा माझा उद्देश आहे, अशी भावना पाटील व्यक्त करतात. पाटलांचे सरस्वती सीताफळ आता सर्वत्र पोहोचत आहे. दलाल विरहीत विक्री व्यवस्था त्यांनी यशस्वी करून दाखविली. या वाणाला असणारी मागणी हेच त्यामागचे रहस्य आहे. पाटलांचे हळदगावचे शेतशिवार ‘परिश्रमाचे फळ’ सिध्द करते. दुर्लक्षित फळास राजाश्रय मिळवून देण्याचे श्रेय आहेच.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/top-10-mobiles-price-list.html?utm_source=headernav&utm_medium=categorytree&utm_term=mobiles&utm_content=top%2010%20mobiles%20in%20India", "date_download": "2018-04-25T22:12:50Z", "digest": "sha1:WUVSIESWUTLWWN4OCJ3IMIVFHZNOD4DF", "length": 14557, "nlines": 403, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 मोबाईल्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nTop 10 मोबाईल्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 मोबाईल्स म्हणून 26 Apr 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग मोबाईल्स India मध्ये लेनोवो फ़ॅब 2 ३२गब Rs. 8,999 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nलेनोवो फ़ॅब 2 ३२गब\n- डिस्प्ले सिझे 6.4 Inches\n- रिअर कॅमेरा 13MP\nआपापले इफोने 6 प्लस १६गब सिल्वर\n- डिस्प्ले सिझे 5.5 Inches\n- ऑपरेटिंग सिस्टिम v8\n- रिअर कॅमेरा 8 MP\nक्सिओमी रेडमी नोट 4 ६४गब ४गब डार्क ग्रे\n- डिस्प्ले सिझे 13.97 cm (5.5)\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\n- रिअर कॅमेरा 13 MP\nलेनोवो अ७००० व्हाईट 8 गब\n- डिस्प्ले सिझे 5.5 inch\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\n- रिअर कॅमेरा Yes, 8 MP\nसॅमसंग गॅलॅक्सय व नक्सत ६४गब गोल्ड\n- डिस्प्ले सिझे 5.5 inch\n- सिम ओप्टिव Dual Sim\nनेऊनि इ१ १६गब मते रेड\n- डिस्प्ले सिझे 5.45 inch\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android Nougat 7\n- रिअर कॅमेरा 13MP + 2MP\nहोणार 9 लिट ३२गब सॅपफीरे ब्लू\n- डिस्प्ले सिझे 5.65 inch\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android Oreo 8\n- रिअर कॅमेरा 13MP + 2MP\nआपापले इफोने ६स प्लस १६गब गोल्ड\n- डिस्प्ले सिझे 5.5 Inches\n- ऑपरेटिंग सिस्टिम iOS v9\n- रिअर कॅमेरा 12 MP\nमायक्रोमॅक्स कॅनवास क्सप्रेस 2 ब्लॅक & चॅम्पगने\n- डिस्प्ले सिझे 5 Inches\n- रिअर कॅमेरा 13 MP\nपॅनासॉनिक एलुगा रे 700 ३२गब ३गब मॅरीने Blue\n- डिस्प्ले सिझे 5.5 inch\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android Nougat 7\n- रिअर कॅमेरा 13 MP\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/contact-us/", "date_download": "2018-04-25T21:41:33Z", "digest": "sha1:4QV7JOXNHZ4HENXYEHS4MVUAACMEYMJ2", "length": 5695, "nlines": 75, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Contact Us | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमीडिया आणि मोदी विरोधकांचा आणखी एक धातांत खोटा प्रचार…\nक्रिकेटमधील एक गमतीशीर कूटप्रश्न याचं उत्तर ओळखा बरं\n२७५ लहान धबधब्यांपासून तयार होणारा महाप्रचंड धबधबा\nइथे अजूनही चालते राजेशाही…\nभारताचं राष्ट्रगीत अभिमानाने गाताहेत – भारताचे स्पोर्ट-स्टार्स \nभगवान शंकराचा जन्म कसा झाला- कथा, आख्यायिका आणि गुढतेचं वलय\nAntarctica मधील अर्ध-पारदर्शक जीव\nभारतामध्ये दडलेल्या या मौल्यवान खजिन्यांचा शोध आजही अविरत सुरु आहे\nवजन कमी करण्याचं ‘न्यू ईयर रिझॉल्यूशन’ कधी पूर्ण का होत नाही\nकॅप्सूलवर दोन रंग असण्यामागचं ‘हे’ खरं कारण तुम्हाला माहित आहे का\nअजित डोवालांचं लेटेस्ट टार्गेट – अफगाणिस्तानातील “इस्लामिक स्टेट खुरासान”\nरॉस व्हिटेले नाही, आमच्यासाठी युवराजच आहे ‘सिक्सर किंग’ \nचीनची भीती आणि सिक्कीमला स्वतंत्र राष्ट्र बनवण्याचा घाट : सिक्कीम भारतात सामील झाला कसा – २\nडास चावल्यानंतर गुदी होऊन खाज येते – त्यावर घरघुती उपाय\nभारतातील ६ न उलगडलेली रहस्ये, जी आजही विज्ञानाला आव्हान देतात\nदेव कृपाळू खरा पण अपराध्यांची करूणा त्याला येत नसते : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १९\n६०० मर्सिडीज कार आणि सोन्याच्या विमानाचा ‘सुलतान’\n‘ह्या’ १० गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडतील\nभागवतांचं विधान : “भारतीय लष्कराचे खच्चीकरण” हेच मोदी विरोधकांचे वैचारिक राजकारण\nमुस्लिमांचं प्रबोधन होऊ नं शकण्याचं प्रमुख कारण : सत्यशोधकांचा “दलवाई” द्रोह\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/medical-college-plan-1297196/", "date_download": "2018-04-25T22:16:02Z", "digest": "sha1:PRWZ7TLOR63S6UAQLZYUFFDGK75KKQ2F", "length": 19944, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Medical college plan | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nके.जी. टू कॉलेज »\nजिल्हावार वैद्यकीय महाविद्यालय योजना अधांतरी\nजिल्हावार वैद्यकीय महाविद्यालय योजना अधांतरी\nसध्या देशात सुमारे दोन हजार लोकांमागे एक डॉक्टर असे प्रमाण आहे.\nखासगी सहभाग आणि अध्यापकांच्या मुद्दय़ावर तोडगा निघेना\nप्रत्येक जिल्ह्य़ात सार्वजनिक-खाजगी सहभागातून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असले तरी खाजगी सहभाग नेमका कसा असेल या मुद्दय़ावर गाडी अडून पडली आहे. तसेच खाजगी सहभागातून वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले तरी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अध्यापक कोठून आणणार या कळीच्या मुद्दय़ावर ही योजना अधांतरी लटकली आहे.\nराज्यात नवीन सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची योजनाही पैशाअभावी पूर्णत्वाला येऊ शकत नाही. या सहा महाविद्यालयांसाठी किमान चार हजार कोटी रुपये लागणार असून शासनाने केवळ चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे. त्यामुळे ही शासकीय महाविद्यालयेही खाजगी सहभागातून सुरू करता येतील का, याचा आढावा घेण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्य़ात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे आव्हान स्वीकारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. यासाठी नागपूर येथील ज्येष्ठ वैद्यकीय अध्यापक डॉ. मिश्रा यांची समितीही नेमण्यात आली होती. सुमारे आठ वर्षांपूर्वी शासनाने नेमलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके यांच्या समितीनेही प्रत्येक जिल्ह्य़ात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची शिफारस केली होती. याचा विचार करून नेमण्यात आलेल्या डॉ. मिश्रा यांच्या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला असला तरी त्यामध्ये खाजगी सहभागाचे स्वरूप काय असेल त्याबाबत स्पष्टता नसल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुळात जिल्ह्य़ात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करताना जिल्हा रुग्णालयाशी हे महाविद्यालय संलग्न करण्यात येणार असून खाजगी सहभागातून महाविद्यालयाची इमारत व अन्य आवश्यक गोष्टींची निर्मिती करणे अपेक्षित आहे. अशा निर्मितीनंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून ते रुग्णांच्या खाटांपर्यंतचे नियोजन नेमके कशाच्या आधारावर करणार, शासनाकडे विद्यार्थ्यांच्या किती जागा असणार तसेच मोफत उपचारासाठी किती खाटा ठेवणार, रुग्णांच्या वैद्यकीय चाचण्यांचा खर्च कोण करणार असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यमान पंधरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आजही प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व अधिव्याख्यात्यांची अनेक पदे रिक्त आहेत. अशा वेळी जिल्ह्य़ांमध्ये सुरू करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी अध्यापक कोठून आणणार हा खरा प्रश्न असल्याचे काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nसध्या देशात सुमारे दोन हजार लोकांमागे एक डॉक्टर असे प्रमाण आहे. महाराष्ट्रात १७५० लोकांमागे एक डॉक्टर असे प्रमाण असून जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार ५०० लोकसंख्येमागे एक डॉक्टर असे प्रमाण आवश्यक आहे. याचा विचार करता लोकसंख्येच्या प्रमाणात भारतात सुमारे सहा लाख डॉक्टरांची गरज असून देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता अजून तीस वर्षे जागतिक आरोग्य संघटनेचे निकष पूर्ण करण्यासाठी लागतील.\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालय व मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने ही गोष्ट लक्षात घेऊन जिल्हा स्तरावर वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार डॉ. मिश्रा समितीने आपला अहवाल दिला असला तरी शासकीय सहभाग, त्यासाठी लागणारा निधी, खाजगी सहभागाअंतर्गत किती वैद्यकीय जागा व्यवस्थापन कोटय़ांतर्गत दिल्या जाणार, मोफत खाटांचे प्रमाण काय असणार आणि अध्यापकांची पदे कशी भरणार याचे उत्तर अद्याप मिळू शकलेले नाही.\nवैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे दुर्लक्ष\nगंभीर बाब म्हणजे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे नियमन करणाऱ्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचा साऱ्यात कोणी विचारही करण्यास तयार नाही. १९८० साली राज्यात सात वैद्यकीय महाविद्यालये व पंधरा हजार कर्मचारी होते. आज वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट म्हणजे पंधरा झाली असून कर्मचारी-अध्यापकांची संख्या सुमारे २७ हजार एवढी आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण संचालनालयात सुरुवातीला जी कर्मचाऱ्यांची संख्या होती तेवढीच म्हणजे १०५ कर्मचारीच आहेत. जोपर्यंत वैद्यकीय शिक्षण संचालनालय बळकट केले जाणार नाही, तोपर्यंत वैद्यकीय शिक्षणाला खऱ्या अर्थाने दिशा मिळू शकणार नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3335921/", "date_download": "2018-04-25T22:25:51Z", "digest": "sha1:QIY3KQAOHP5LJU732PF5HYBPSOG6QVDE", "length": 1881, "nlines": 41, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "Sanjay Hotel - लग्नाचे ठिकाण, कानपुर", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\n₹ 1,300/व्यक्ती पासून किंमत\n2 हॉल 200, 500 लोकांसाठी\nफोटो आणि व्हिडिओ 3\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/beauty-tips-115092900020_1.html", "date_download": "2018-04-25T21:51:12Z", "digest": "sha1:K7XNVSEGW4CAOT5GER2PL76AXTGBYTIK", "length": 6541, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "केसगळतीवर फायदेशीर जास्वंद | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफुलं नैसर्गिक सौंदर्याचा खजिना असतो. निसर्गाचं सौंदर्य वाढवणारी फुलं आपल्या त्वचेचंही सौंदर्य वाढवू शकतात. गुलाबाच्या फुलांचा यासाठी पुरेपूर वापर केला जातो तसेच जास्वंद व्हिटामिन सी ने पुरेपूर असून त्वचा आणि केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. पाहू याचे फायदे:\nदरवर्षी बाथटबात बुडून हजारो मृत्यू\nघरगुती उपायाने काढा होळीचे रंग\nबर्फाने वाढेल चेहर्‍याचा ग्लो\nपाळी टाळण्याचे सोपे उपाय\nहळदीने मिळवा डागरहित उजळ त्वचा, सोपे उपाय\nयावर अधिक वाचा :\nहे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे\n“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...\n‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी\n‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...\nबलात्कार प्रकरणात आसाराम दोषी\nजोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...\nकायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार\nआता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3575387/", "date_download": "2018-04-25T22:29:44Z", "digest": "sha1:PB4V443B5UJ756SYSXFDUFKBW7YP34NB", "length": 2524, "nlines": 74, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील दागिन्यांची दुकाने Lehanga On Rent - Kanpur चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 16\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mumbaitrekizens.com/raigad-study-tour/", "date_download": "2018-04-25T21:41:11Z", "digest": "sha1:NNHLQXAPR53B7Y4BDPQPLFEXMSAV2E7Q", "length": 7463, "nlines": 83, "source_domain": "mumbaitrekizens.com", "title": "रायगड अभ्यास मोहिम Raigad Study Tour - Mumbai Trekizens", "raw_content": "\nमुंबई ट्रेकिझंस् आयोजित, रायगड अभ्यास मोहिम\nदिनांक - २८ एप्रिल ते २९ एप्रिल २०१८\nशुल्क - ₹ १८००\nआपण अनेकदा स्थलदर्शना साठी किंवा ट्रेकिंग निमित्त रायगडला भेट दिली असेल पण यावर्षी रायगड एका इतिहास संकलकाच्या नजरेतून पाहूया.\n-:२७ एप्रिल २०१८ (शुक्रवार):-\nसायंकाळी १०:०० पर्यंत दादर पूर्व (चित्रा सिनेमा समोर) जमा होणे.\n-:२८ एप्रिल २०१८ (शनिवार):-\nगडपायथ्याशी पोहोचून सकाळी ०५:०० ते ०६:०० पर्यन्त तयार होऊन चहापान.\nसकाळी ०६:३० वा. चित दरवाज्या पासून रायगड अभ्यास मोहिमेची सुरवात.\nअभ्यास मोहिमेबद्दल व दिवसातील भटकंती बद्दल माहिती (सागर शिंदे, मयूर पत्रे)\nगड भ्रमंती सत्र १\nसकाळी ०६:३० ते सकाळी ०९:३०\nजेष्ठ इतिहास संकलक श्री. आप्पा परब रायगड दर्शन घडवणार आहेत.\n(चित दरवाजा – खुबलढा बुरुज – वाळसुरेची खिंड – मशीद मोर्च्या - महादरवाजा – हत्ती तलाव - हनुमान टाके)\nजिल्हा परिषद विश्रामगृह – “अल्पोपहार”\nगड भ्रमंती सत्र २\nसकाळी १०:०० ते दुपारी १२:३० शिरकाई देवी मंदिर - होळीचा माळ – बाजारपेठ -: दुपारी - ०१ :०० ते ०२ :०० भोजन (धर्मशाळा) :-\nगड भ्रमंती सत्र ३\nदुपारी ०२:३० ते सायं. ०६:३० टकमक टोक - दारुगोळा कोठार – बारा टाकी - जगदीश्वर मंदिर - छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी (सायकांळी ०६: ३० ते ०७:३० विश्रांती, फ्रेश होऊन व्याख्यानाच्या ठिकाणी येणे.)\n\"इतिहासात दडलेला रायगड\" रायगड इतिहास चर्चा थेट आप्पांशी -: रात्री - ०९:०० ते १०:०० भोजन (धर्मशाळा) :-\n-:२९ एप्रिल २०१८ (रविवार):-\nगड भ्रमंती सत्र ४ सकाळी ०६:३० ते दुपारी ०९:०० कृशावत तलाव - वाडेश्वर मंदिर - वाघ दरवाजा “अल्पोपहार”\nगड भ्रमंती सत्र ५\nसकाळी ०९:३० ते दुपारी १२:०० बालेकिल्ला स्थळदर्शन आणि अभ्यास (नगारखाना – राजसभा - राणीवसा – पालखी दरवाजा – मेणा दरवाजा – अष्टप्रधान वाडे – धान्यकोठार – खलबतखाना / रत्नशाळा - छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता वाडा – विजयस्तंभ - गंगासागर तलाव.) दुपारी १२:०० ते ०१:०० भोजन अभिप्राय आणि आभार प्रदर्शन.\n०२:०० पायरीमार्गाने गड उतरण्यास सुरवात, परतीचा प्रवास.\nमोहिमेकरीता १८००/- रू. शुल्क आकारले जाईल -: ह्यामध्ये :- •\tश्री. आप्पा परब यांचे एक पुस्तक दिले जाईल. •\t२८ व २९ तारखेचे भोजन व अल्पोपहार भेटेल. •\tमुंबई (दादर पु.) - रायगड - मुंबई (दादर पु.) प्रवासखर्च. •\tराहण्याची सोय जिल्हा परिषद विश्रामगृह (धर्मशाळा) मध्ये केली जाईल.\n•\tमोहिमेतील सहभागासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. •\tनावनोंदणी मोहीम शुल्कासहित (१८००) मुंबई ट्रेकिझंस् बँक खात्यावर भरून आपले नाव २२.०४.२०१८ पर्यंत नोंद करावे.\nमोहिमेत सहभागासाठी संपर्क –\nसागर शिंदे – ९७०२३३२७४८\nमयूर पत्रे – ९०२१६००९३१\nमुकुंद मोरे – ७६६६०९१९१६\nअमृता शिंदे – ९६६४५४८०८९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://gujamaniche.wordpress.com/2010/10/09/majhi-silky/", "date_download": "2018-04-25T21:50:57Z", "digest": "sha1:ZWQA7OFGWMW45I5VXKHF5BJXFNOAXHDL", "length": 22111, "nlines": 145, "source_domain": "gujamaniche.wordpress.com", "title": "माझी ‘सिल्की’ | गुज मनीचे...", "raw_content": "\nती माझ्या आयुष्यात येऊन ६ वर्ष होत आली आहेत. अजुनही तो दिवस मनात लख्खं आठवतोय जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले होते. …एखादी छोटीशी वस्तू खरेदी करायला जावे इतके सहज आम्ही तिघे (मी, माझी जिवलग मैत्रिण आणि माझा लहान भाऊ) तिला आणायला गेलो होतो. तिकडे पोचलो आणि वरच्या मजल्यावर काही final formalities करत होतो, तेवढ्यात डिलरचा माणूस खिडकीतून बोट दाखवत म्हणाला होता – “ती… ती दिसतेय ना… ती तुमची.” आम्हाला तिचा top view मिळाला. खाली आमची ‘सिल्की’ मस्त आंघोळ करुन तयार होती. तिची रीतसर पूजा करुन तिला घरी आणली. रत्नगिरीच्या घरुन आणि मित्र-मैत्रिणींचे अभिनंदनाचे फोन वर फोन सुरु होते. आणि तिचे कौतुक करताना मनं अधिकाधिक आनंदीत होत होते. अशा प्रकारे ‘सिल्की’ ने माझ्या आयुष्यात प्रवेश केला आणि पार ह्रुदयाचा ताबाच घेऊन टाकला.\nनोकरीत बर्‍यापैकी स्थिरावले तेव्हा गाडी घ्यायच्या खुमखुमीला सुरुवात झाली. किंबहुना आपली स्वता:ची गाडी असावी हे स्वप्नंच होते आणि देवाच्या दयेने ते वयाच्या पंचविशी आधी पूर्ण झाले. गाडी कोणती घ्यायची हा प्रश्न उद्भवलाच नाही कारण ‘झेन’ मनात आधी पासुनच भरली होती. ड्रायविंग शिकायला क्लास लावायचे ठरले. मी आणि माझ्या दोन मैत्रिणी. सैनादत्त पोलिस चौकी जवळच्या ‘काळे ड्रायविंग स्कूल’ मध्ये जाऊन आलो कारण तेच घराच्या सगळ्यात जवळ होते. १२००/- (लायसन्स सहित) ८ तासांसाठी फी. तिघींनाही ऑफिस वेळेला सोईस्कर म्हणून सकाळी ६ ची पहिली बॅच ठरवली. ऐन थंडीच्या दिवसात, कुडकुडत, ५:४५ ला, २ सन्न्यांवर (सन्नी चे बहुवचन) आमच्या स्वार्‍या निघायच्या. आम्ही पोहचलो की फक्त ड्रायविंग स्कूलचे संचालक स्वत: ‘काळे’ हजर असायचे. ते दुकान उघडायचे. मग आम्ही चौघेजणं टपरीवर चहा घ्यायचो. शिक्षक आले की आम्ही ड्रायविंगसाठी निघत असू. सुरुवातीचे काही दिवस बरे गेले आणि मग दर दिवशी नविन शिक्षक असा लोचा सुरु झाला. सकाळी ६ ला येण्याचे सगळ्यांच्या जीवावर येत असावे. कधी कधी आम्ही काळेंबरोबर त्यांच्या ‘स्कॉर्पियो’ मधून सरांना आणायला त्यांच्या घरी कोथरुडला जायचो आणि मग येऊन क्लास सुरु व्हायचा. शेवटी अनेक विनवण्यावजा तक्रारी करुन एक शिक्षक मिळाला जो क्लास संपेपर्यंत टिकला. एक-एक गमतीशीर शिक्षक आम्हाला लाभले. पहिले सर आम्हा तिघींना “power puffed girls” म्हणायचा. शेवटचा सर तर अजून सही होता. आमचा steering चा control गेला की तो ओरडायचा “गाडी कुठे चालली बघा…गाडी कुठे चालली बघा…” ‘ट्रॅफिक’ ला “ट्रोपिक” म्हणायचा. गाडीचा स्पीड कमी झाला की म्हणायचा “गाडी पळवा..पळवा..”. शेवटी शेवटी तो आम्हाला कात्रजच्या घाटात पण सरावासाठी घेऊन गेला होता. ते सगळे आठवले की आता गंमत वाटते.\nगाडी चालविण्याचे विविध धडे शिकण्याची ठिकाणे ही ठरलेली होती. रिवर्स गिअरच्या सरावासाठी सैनादत्त समोरच्या मोठ्या कॉलनीतले रस्ते होते. हाफ-क्लच शिकायला ‘गरवारे पुला’ हून वैकुंठ कडच्या वळणाचा छोटासा चढाव होता. गाडी स्वत: पहिल्यांदा चालविली ती म्हात्रे पुला जवळच्या १०० फुटी डी.पी रस्त्यावर. अजूनही त्या-त्या स्पॅटहून जाताना सर्व डोळ्यांसमोर उभे रहाते.\nज्या दिवशी सकळी permanent license ची driving test दिली त्याच दिवशी दुपारी ४ ला ‘सिल्की’ ची चावी हातात घेतली. २००५ ला ‘गणेश जयंती’ च्या मुहुर्तावर सिल्कीला आणले. तिचा रंग Silky Silver’ म्हणून मी आणि माझ्या मैत्रिणिचे तिचे बारसे केले. बाळाचे नाव ‘सिल्की’ ठेवण्यात आले. 🙂\nसिल्की माझी सर्वत्र सोबत करु लागली आणि माझी सखी बनली. दर दिवशी तिला ऑफिसात नेऊ लागले. लहानपणी ती एका मोठ्या आजारपणातून वाचली. एका दिवशी तिला ऑफिसला नेले नाही आणि नेमके त्याच दुपारी पहिला पावसाचे मोठे वादळ झाले. माझ्या लाडक्या सिल्की वर समोरचे झाड पडले. ती तेव्हा अवघी ३ महिन्यांची होती. ऑफिस मधून घरी येई पर्यंत जीव कासावीस झाला होता आणि आल्यावर माझ्या सिल्कीची दशा बघून तर पार काळीज कळवळले माझे. त्यात कमी म्हणून की काय – काही झोपडपट्टीतले लोक तिच्या टपावर चढून, जाळणासाठी लाकूड मिळेल म्हणून कोयतीने त्या झाडाच्या फांद्या तोडत होते. त्याचे घाव सिल्कीवरही पडत होते. मी अक्षरश: त्यांच्या पाया पडून त्यांन गाडीच्या टपावरुन खाली उतरवले. मग काही मदतीचे हात घेऊन कसेबसे ते झाड बाजूला केले. आणि तडक घरी रत्नागिरीला फोन करुन भावाला बोलावून घेतले. तो ही हे ऐकून लगेच रात्रीच्या बसने निघाला. घर सोडून पुण्याला १० वर्ष राहिले. एवढ्या वर्षात फक्त दोनदा घरी फोन करुन मी रडले – एकदा घर सोडून आले त्याच्या दुसर्‍या दिवशी आणि एकदा सिल्कीवर झाड पडले तेव्हा. पुढे insurance चे सोपस्कार करुन गाडी कामाला दिली. तब्बल महिन्याभराने माझी सिल्की बरी होऊन घरी आली. आणि त्यानंतर ‘मी तिथे ती” हा नियम करुन टाकला. जे काही व्हायचे ते माझ्या बरोबर होऊदे.\nमाझ्या बरोबर ती (की तिच्याबरोबर मी) आम्ही खूप खूप फिरलो. पुण्यातल्या ट्रॅफिक मध्ये, पेठांमधल्या चिंचोळ्या रस्त्यांतून, नागमोडी वळणे घेणार्‍या निसर्गरम्य घाटांतून, हिरव्यागार डोंगरांच्या पायथ्यांशी, अथांग समुद्रकिनारी, धो-धो पावसातल्या मुळशी-ताम्हिणीत, रख-रख उन्हाळ्यात नगर जिल्ह्यातल्या निघोज-टाकळी-ढोकेश्वरला, निळकंठेश्वरला जाणार्‍या जलमय वाटेतून, पहाटे-पहाटेच्या असंख्य भटकंतींसाठी, रामदरा, मोराची चिंचोळी, रांजणगाव, थेऊर, मोरगाव, भुलेश्वर, कानिफनाथ, अम्रुतेश्वर, बनेश्वर, सासवड, बालाजी, नारायणेश्वर, जेजुरी, मयुरेश्वर, सिंहगड, लवथालेश्वर, घोरवडेश्वर, तळेगाव, पाषाण लेक, वढु, तुळापुर, कोल्हापुर, पन्हाळगड, ते मैसूर-बंगळूरू पर्यंत, कित्ती नावे घेऊ आणि हिचे कित्ती कित्ती आभार मानू) आम्ही खूप खूप फिरलो. पुण्यातल्या ट्रॅफिक मध्ये, पेठांमधल्या चिंचोळ्या रस्त्यांतून, नागमोडी वळणे घेणार्‍या निसर्गरम्य घाटांतून, हिरव्यागार डोंगरांच्या पायथ्यांशी, अथांग समुद्रकिनारी, धो-धो पावसातल्या मुळशी-ताम्हिणीत, रख-रख उन्हाळ्यात नगर जिल्ह्यातल्या निघोज-टाकळी-ढोकेश्वरला, निळकंठेश्वरला जाणार्‍या जलमय वाटेतून, पहाटे-पहाटेच्या असंख्य भटकंतींसाठी, रामदरा, मोराची चिंचोळी, रांजणगाव, थेऊर, मोरगाव, भुलेश्वर, कानिफनाथ, अम्रुतेश्वर, बनेश्वर, सासवड, बालाजी, नारायणेश्वर, जेजुरी, मयुरेश्वर, सिंहगड, लवथालेश्वर, घोरवडेश्वर, तळेगाव, पाषाण लेक, वढु, तुळापुर, कोल्हापुर, पन्हाळगड, ते मैसूर-बंगळूरू पर्यंत, कित्ती नावे घेऊ आणि हिचे कित्ती कित्ती आभार मानू प्रत्येक भटकंतीची खास आठवण आहे. मी काढलेला प्रत्येक फोटो आणि माझ्या भटकंतीच्या ब्लॉग वरचे लिखाण, सिल्कीने मला त्या-त्या ठिकाणी सोबत केल्यामुळेच आहे. सिल्कीने मला असंख्य आनंदाचे क्षण दिले. आणि म्हणूनच तिला आलेला छोटासा स्क्रॅच पण मला स्वत:वर झालेल्या एखाद्या जखमे एवढा वेदनादाई भासत असे आणि दु:ख देत असे. तिची योग्य काळजी घेत होते. वेळेवर तिची servicing व maintenance करत होते.\nदिवसेंदिवस ड्रायविंग सुधारत जात होते. ऑफिस खालच्या छोट्याशा पार्कींग लॉट मधे पण सफाईदारपणे गाडी पार्क करता येऊ लागली. भावाकडून त्याच्या driving secrets and tips ची शिकवण मिळत होती. टायर puncture झाला की जॅक कसा लावायचा, एकटीने स्टेपनी कशी बदलायची हे सगळे काळांतराने जमू लागले. दिवसांचे महिने झाले आणि महिन्यांची वर्ष. पाच वर्षांचे कार लोन चार वर्षात फेडून सिल्कीला मी कायमचे आपले करुन टाकले. आत्ता ती सर्वस्वी ‘माझी’ आहे. RTO कडून मिळालेल्या नविन RC Smart card वर तिची मालकीण म्हणून माझं नाव आहे.\nलग्न करून परदेशी जायची वेळ जवळ आली तसे सगळे विचारु लागले – “तू गाडीचे काय करणार आहेस विकणार आहेस का गाडी विकणार आहेस का गाडी” मला उत्तरादाखल काहीच सुचत नसे. सिल्कीला विकू” मला उत्तरादाखल काहीच सुचत नसे. सिल्कीला विकू ही कल्पनाच माझ्या विचारांच्या पलिकडची होती आणि कायम असेल. ती माझ्या आयुष्यात नाही हे मी सहनच करु शकत नाही. शेवटी तिला माहेरी, माझ्या भावाच्या सुखरुप हातात सोपवून मी परदेशी आले. तो तिची १०१% माझ्याहून जास्त कालजी घेत असेल यात काहीच शंका नाही परंतु तरीही मी तिची चौकशी करत असतेच. हे माझे वेड समजणार्‍या काही मोजक्याच व्यक्ती आहेत. कारण त्यांचे पण सिल्कीवर तेवढेच प्रेम आहे. ‘राहुल’ – माझा भाऊ, ‘प्रज्ञा’ – माझी जिवलग मैत्रिण (ह्या दोघांबरोबरच मी सिल्कीला आणायला गेले होते) आणि माझी अजून एक जिवाभावाची मैत्रिण ‘नयना’.\nबरेच दिवस भावाला विनवण्या करत होते की वेब कॅम वर मला सिल्की दाखव. शेवटी त्याला आज मुहुर्त मिळाला. सिल्कीला video chat वर बघून मनं भरुन आले. chat संपले आणि तिच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या – तिच्या पहिल्या भेटी पासून ते अगदी मला airport वर सोडायला येई पर्यंतच्या. आज अचानक मी माझ्या सिल्कीच्या आठवणीने हळवी झाले. I miss u Silky…I miss u a lot\n« …ती तुझी आठवण जावे कधीतरी आठवणींच्या गावा… »\nदिनांक : ऑक्टोबर 9, 2010\nप्रवर्ग : असंच काहीतरी, आठवण, नाती-गोती, फोटोग्राफी, भटकंती, Relations\nविसरायचा प्रयत्न फार केला\nपरत परत समोर येतेस,\nसहवासातल्या धुंद क्षणांचे रंग\nकानिफनाथ, अम्रुतेश्वर, नारायणेश्वर, मयुरेश्वर, लवथालेश्वर, घोरवडेश्वर\nही ठिकाणं कुठे आहेत\nखूप मस्त झालिये पोस्ट…. 🙂\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nब्लॉग नोंदी मिळविण्याकरिता आपला ई-मेल द्यावा.\nब्लॉग इथे नोंदवला आहे…\nविषय कॅटेगरी निवडा Authors असंच काहीतरी आठवण आदरांजली कविता काव्य गुज मनीचे… नाती-गोती पक्षी निरीक्षण पुणे फोटोग्राफी भटकंती मैत्री Bird Watching Friendship Fun General Obituary Patriotism Photography poems Pune Rains Relations Timepass\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/e-edit-news/e-edit-on-demise-of-veteran-journalist-aroon-tikekar-1191625/", "date_download": "2018-04-25T22:13:06Z", "digest": "sha1:G7V7PFCZLKARNG5WKPTIKIWSOC4KHLNH", "length": 17843, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ई-एडिट : आगरकरी परंपरेचे आधुनिक पाईक | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nई-एडिट : आगरकरी परंपरेचे आधुनिक पाईक\nई-एडिट : आगरकरी परंपरेचे आधुनिक पाईक\nग्रंथकार आणि पत्रकार या दोघांपैकी त्यांच्यात पहिल्याच्या प्रेरणांना अधिक स्थान होते.\nटिकेकरांनी आयुष्यभर प्रेम केले ते फक्त ग्रंथांवर. अन्य कोणाच्याही नजरेत येण्याची शक्यता नसलेला एखादा महत्वाच्या विषयावरील ग्रंथ वाचल्यानंतर त्यांना होणारा आनंद शब्दातीत असे.\nमराठी विद्वतजगात दोन घराणी आहेत. एक बळवंतराव टिळकांचे विचार, त्यांचे राजकारण आणि त्यांची वैचारिक मांडणी यांचे अनुकरण करते. दुसरी परंपरा गोपाळराव आगरकर यांच्याशी निष्ठा सांगते. अरूण टिकेकर हे दुसऱ्या परंपरेचे आधुनिक पाईक होते. महाराष्ट्रात अलिकडच्या काळात आगरकरांची विचारध्वजा फडफडती ठेवणारे महंत फार उरलेले नाहीत. समाजसुधारणा या राजकीय सुधारणांपेक्षा अधिक महत्त्वाच्या आहेत, असे शुद्ध आगरकरी घराण्याप्रमाणे टिकेकर यांना वाटे. उभय घराण्यांतील फरक आहे तो विचारांच्या मांडणीत. आपला जो काही मुद्दा असेल तर तो संयतपणे मांडावा, ही आगरकर घराण्याची शिकवण होती. टिकेकरांकडून तिचे कधीही उल्लंघन झाले नाही. आवश्यक तितक्या आणि तितक्याच ठामपणाने आपले मत समोरच्यासमोर मांडले की आपली भूमिका संपली असे रास्तपणे ते मानत. आपले काम समोरच्यास योग्य ते काय हे सांगण्याचे आहे, त्याने ते ऐकायलाच हवे असा आग्रह आपण धरणे योग्य नाही, असे ते मानत आणि तसेच वागत.\nटिकेकर दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक होते इतकेच त्यांचे मोठेपण नाही. ते नखशिखांत ग्रंथकार होते. ग्रंथकार आणि पत्रकार या दोघांपैकी त्यांच्यात पहिल्याच्या प्रेरणांना अधिक स्थान होते. ग्रंथांच्या सहवासात राहण्याची संधी मिळते आणि बुद्धिजीवी राहताना इतरांनाही शहाणे करून सोडता येते यासाठी ते पत्रकारितेत आले. विविध विषयांवरील ग्रंथांचे परिशीलन करावे, त्यातील उत्तमोत्तम ग्रंथांचा संग्रह करावा यावर त्यांचे विलक्षण प्रेम. टिकेकरांसाठी आयुष्यात श्रेयस आणि प्रेयस हे दोन्ही ग्रंथच होते. डोळ्यावरती जाड काड्यांचा चष्मा, पांढरा फुलशर्ट आणि मूठ बंद करून सिगारेटचा सणसणीत झुरका घेत हव्या त्या विषयांची माहिती देणारे टिकेकर महाराष्ट्रातील अनेक विद्वतप्रेमींनी पाहिले असतील. तेथे असतानाच दुसरे तितकेच ग्रंथोपजीवी गोविंदराव तळवलकर यांच्या सहवासात ते आले आणि त्याचमुळे वृत्तपत्र जगतातही त्यांनी पाऊल टाकले.\nटिकेकरांनी आयुष्यभर प्रेम केले ते फक्त ग्रंथांवर. अन्य कोणाच्याही नजरेत येण्याची शक्यता नसलेला एखादा महत्त्वाच्या विषयावरील ग्रंथ वाचल्यानंतर त्यांना होणारा आनंद शब्दातीत असे. त्या सुमारास त्यांची भेट झालीच तर टिकेकर आपण वाचलेल्या ताज्या ग्रंथाविषयी हरखून जाऊन बोलत. हे त्यांचे विवेचन इतके प्रभावी असे की अनेक ग्रंथोच्छुकांनी केवळ टिकेकरांकडून ऐकले म्हणून अनेक पुस्तके खरेदी केली असतील. इतरांना न दिसणाऱ्या विषयांची मांडणी करण्यातली त्यांची हुकमत टिकेकरांनी लिहिलेल्या ग्रंथांतूनही दिसते. ब्रिटिशकालीन किंकेड पितापुत्रांवर लिहिलेले पुस्तक याची साक्ष देईल. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाचा टिकेकर यांनी लिहिलेला इतिहास विद्यापीठाच्या इतिहासाइतकाच देदीप्यमान आहे. त्यांचे वेगळ्या अर्थाने चर्चिले गेलेले पुस्तक म्हणजे ‘मुंबई डी-इंटलेक्चुअलाईज्ड’. या महानगरीचे बौद्धिक विश्व कसे आकसत चालले आहे आणि त्या बद्दल कोणालाच कशी खंत नाही याचे बौद्धिक तरीही रसाळ विश्लेषण या ग्रंथात आहे. एका अर्थाने हे पुस्तक म्हणजे सर्वच शहरांची व्यथा असे म्हणता येईल.\n‘लोकसत्ता’चे ते माजी संपादक. प्रत्येक संपादकाचे स्वत:चे म्हणून काही राजकीय ग्रह असतातच. किंबहुना ते असायलाच हवेत. परंतु, म्हणून भिन्न मते असणाऱ्यांना त्या वर्तमानपत्रांत स्थान नाही, असे झाल्यास ते संपादकाचे अपंगत्व असते. टिकेकरांना सुदैवाने त्या अपंगत्वाचा स्पर्शही कधी झाला नाही. समस्त लोकसत्ता आणि एक्स्प्रेस समूहातर्फे त्यांना आदरांजली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nटिकेकरांच्या कार्याची जाणीव पुढील पिढ्यांपर्यंत राहील – शरद पवार\nव्यासंगी पत्रकार, अभ्यासक गमाविला – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली\nअरूण टिकेकरांची जोरकस विचारांवर श्रद्धा\n‘सावाना’तर्फे आज ‘स्मरण अरुण टिकेकरांचे’\nडॉ. टिकेकर हे रानडे, आगरकरांचे वारसदार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/sushma-swaraj-says-kidney-has-no-religious-labels/", "date_download": "2018-04-25T21:45:06Z", "digest": "sha1:35D3M6HIAKI5XNRBRXEZ77O3XLVLWO5Y", "length": 11357, "nlines": 127, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "'किडनी ला धर्म नसतो' - सुषमाजींचं awesome उत्तर!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nमनोरंजन याला जीवन ऐसे नाव\n‘किडनी ला धर्म नसतो’ – सुषमाजींचं awesome उत्तर\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nपरराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हळूहळू सोशलमिडीयावर लोकप्रिय बनत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी शेकडोंना मदत केली आहे, देशवासियांशी संवाद साधला आहे. परंतु सध्या त्यांचे चाहते चिंतेंत आहेत. १५ नोव्हेंबर रोजी सुषमाजींनी ट्विटर माहिती दिली की त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे.\nजेव्हापासून त्या इस्पितळात दाखल झाल्या आहेत, तेव्हापासून त्यांचे fans चिंताग्रस्त होते. अनेकांनी त्याच tweet ला प्रतिसाद देत प्रार्थना, सदिच्छा व्यक्त केल्या.\nसुदैवाने, सुषमाजी बऱ्या होत आहेत आणि लवकरच इस्पितळातून डिस्चार्ज देखील मिळवतील अशी आशा आहे.\nपरंतु हे कळेपर्यंत ट्विटरवर काहींनी स्वतःची किडनी देखील देऊ केली. ज्यात काही विचित्र tweets होत्या.\nएकाने स्वतःला “मुस्लीम हिंदुस्तानी” म्हणवून घेतलं :\nदुसऱ्याने “BSP सपोर्टर आणि मुस्लीम” असल्याचं सांगितलं…\nतिसऱ्याने “…पण मी मुस्लीम आहे”…असं म्हटलं.\nतिघांच्याही भावना चांगल्याच होत्या/आहेत, पण जरा विचित्र प्रकारे व्यक्त झाल्यात.\nह्या सर्वांना सुशमाजींनी, आपल्या खास शैलीत उत्तर देतं म्हटलंय –\nधन्यवाद भावांनो. मला खात्री आहे, किडन्यांना धार्मिक लेबलं नसतात.\nनको त्या गोष्टीत धर्म खुपसणाऱ्या विचित्र tweets ला अतिशय उत्तम उत्तर सुशमाजींनी दिलयं. तसंच, अश्या अवस्थेतदेखील सुषमाजींनी आपल्या बुद्धीची धार कायम ठेवली आहे, हे कौतुकास्पद (आणि दिलासादायक देखील\nगेट वेल सून सुषमा जी \nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← शाकाहार विरुद्ध मांसाहार: अनावश्यक वाद\nजेव्हा Coldplay बॅन्ड गातो ‘वंदे मातरम’\nसुषमा स्वराजचा बॉलीवूडला दावूदच्या तावडीतून सोडवणारा क्रांतिकारी निर्णय\nभारतीय तिरंगा विरुद्ध अॅमेझॉन – via सुषमा स्वराज\nOne thought on “‘किडनी ला धर्म नसतो’ – सुषमाजींचं awesome उत्तर\nजळणारा पश्चिम बंगाल आणि आंधळी (\nआदियोगी भगवान शंकराच्या ११२ फुटी उंच अर्धप्रतिमेची गिनीज बुकमध्ये नोंद\nकाश्मीर नंतर पाकिस्तानला हवी आहे ‘डान्सिंग गर्ल’ \nभारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीतील नराधम..\nमुख्यमंत्री म्हणताहेत – “MSG आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता”\nCFL बल्ब्स वापरावे की LED पैश्याची अणि विजेची बचत करायची असेल तर नक्की वाचा\n“तो” – जगण्यासाठी शरीराचा सौदा करणाऱ्या ‘तिचा’ मुलगा\nडॉक्टर वर्गाचा संप – एका वकिलाच्या नजरेतून\nयशवंतराव होळकर : एक असा योद्धा ज्याने इंग्रजांसमोर कधीही हार मानली नाही..\nएमबीए चा फुगा फुटला, केवळ ७ % विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या\nसैनिकांचे केस बारीक का असतात \nघड्याळातील AM आणि PM याचा काय अर्थ असतो\nकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केले स्वतःचे ड्रॅगनमध्ये रुपांतर\nअमेरिकेच्या रक्तरंजित इतिहासाची साक्ष देणारी १० बंदूकरुपी शस्त्रे \nसमुद्रघोडा : एक अद्भूतातील अद्भुत जलचर\nधर्मातील चुका दाखवताना टीका कशी करावी\nजगातील वाहतुकीचे १० भन्नाट नियम…\nनवरात्रोत्सवा बद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी\nदेवाला भक्तांचा आणि गुरुला शिष्यांचा कधी त्रास होत नसतो : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १३\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/Bangladeshi.html", "date_download": "2018-04-25T21:57:33Z", "digest": "sha1:JPXXJVS5POCHXSATRQGY5YMAMQH5B6DO", "length": 7136, "nlines": 90, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Bangladeshi - Latest News on Bangladeshi | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nबेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांग्लादेशींविरोधात कठोर पाऊल\nआसाम सरकारनं राष्ट्रीय नागरिक रजिस्टर म्हणजेच एनआरसी जारी करुन, आसाममध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांग्लादेशींविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. एनआरसीमध्ये आसाम राज्यात राहणाऱ्या अधिकृत नागरिकांचाच समावेश आहे.\n'हे तर वाजपेयीही थांबवू शकले नाहीत'\nआसाम आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठीचा प्रचार करताना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या कामावरच प्रश्न उपस्थित केले.\nबांगलादेशात बॉम्बसह पकडलेल्या कैद्याला ठाण्यात अटक\nबांगलादेशात काही दिवसांपूर्वी क्रूड बॉम्बसकट पकडल्यानंतर याप्रकरणी कारागृहात काही महिने शिक्षा भोगलेल्या, अली हुसेन नावाच्या २६ वर्षांच्या एका बांगलादेशी युवकाला ठाणे हप्ताविरोधी पथकाने अटक केली आहे.\nआफ्रिदीने बांगलादेशच्या बालांना ढसाढसा रडवलं\nपाकिस्तानच्या बुमबुम आफ्रिदीने बांगलादेश विरोधात लगोपाठ षटकारांचा पाढा सुरूच ठेवल्याने, बांगलादेशी फॅन्स कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.\nफक्त १५० रूपयात घुसखोरी होईल...\nएका बांगलादेशी नागरिकाला भारतात घुसखोरी करण्यासाठी किती पैसे लागतात फक्त १५० रूपये.केवळ दीडशे रुपयांत भारतात एन्ट्री मिळते.\nराज बांग्लादेशी दाखवा, दोन कोटी घेऊन जा - आझमी\nमानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात एक लाख बांग्लादेशी मतदार शोधून दाखवल्यास राज ठाकरे यांना दोन कोटी रुपयांचे बक्षीस देऊ.\nडोंबिवलीत ७८ बेकायदा बांग्लादेशींना अटक\nडोंबिवली येथील सोनारपाडा गावात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून ७८ बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. यात २७ पुरूष ४१ महिला आणि १० मुलांचा समावेश आहे.\nगौतम गंभीरचा दिल्लीच्या कर्णधारपदाचा राजीनामा, श्रेयसकडे नेतृत्व\nदिवसांतून फक्त 2 लवंग खा आणि अनुभवा खास बदल\nयंदाच्या आयपीएलमधून या 3 संघांचं आव्हान जवळपास संपुष्टात\nब्रश करण्यापूर्वी पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करण्याचे '4' चमत्कारिक फायदे \n४९ वर्षीय भाग्यश्रीचे हॉट फोटो...\nगेलकडे 'दुर्लक्ष' मात्र, या तरुणीकडे सगळ्यांचंच 'लक्ष'\nअपमान होऊनही रणबीर कपूर का झाला 'संजू बाबा'\nभाजपचे नाराज आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला\nपत्नीने सुपारी देऊन शिवसेनेच्या शैलेश निमसेंची हत्या केली\n'या' रक्तगटाच्या रुग्णांंना हार्टअटॅकचा धोका कमी , संशोधकांंचा नवा खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/wheeldrive-news/ashwani-pawar-excited-ride-with-tvs-scooty-zest-110-1586641/", "date_download": "2018-04-25T22:19:37Z", "digest": "sha1:YBSAXTQ3T2H6UTVHGEGGUDUUNWKIIAPB", "length": 25840, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ashwani Pawar Excited ride with TVS Scooty Zest 110 | झेस्ट ११० सह उत्साहपूर्ण राइड! | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nझेस्ट ११० सह उत्साहपूर्ण राइड\nझेस्ट ११० सह उत्साहपूर्ण राइड\nपुढच्या दिवशी नयनरम्य बारालाला पासवरून सार्चुपर्यंत अगदी आरामशीर प्रवास झाला.\nअश्विनीने नियमित ३० ते ९० किलो मीटर वेगाने टीव्हीएस झेस्ट ११० चालविली.\nटीव्हीएस मोटर इंडिया या आघाडीच्या दुचाकीनिर्मिती कंपनीच्या नव्या झेस्ट ११० वरून हिमालय नजरेत साठविण्याचे आव्हान अभिनेत्री व रायडर अश्विनी पवार हिने सप्टेंबरमध्ये यशस्वीरीत्या पेलले. ११० सीसी गटातील तेही गिअरलेस स्कूटर प्रकारातील वाहन या माध्यमातून प्रथमच १८ हजार फूट उंचीवर पोहोचले. वयाच्या १६व्या वर्षांपासून बाईक चालविणाऱ्या अश्विनीने नियमित ३० ते ९० किलो मीटर वेगाने टीव्हीएस झेस्ट ११० चालविली. सलग १२ जणांच्या चमूसह १२ दिवस केलेल्या या अद्भुत प्रवासाचा अनुभव अश्विनीच्या शब्दात..\nजगाच्या शिखरावर शोध घेण्यासाठी तुम्ही दररोज गलबतामध्ये प्रवेश करत नाही. दर दिवशी तुम्ही जगाच्या शिखरावर जाण्यासाठी स्कूटर चालवत नाही. त्यामुळे जेव्हा मला टीव्हीएस झेस्ट ११० वर हिमालय आणि जगातील सर्वोच्च वाहन चालवण्याजोगा मार्गावरून जाण्याची संधी मिळाली, तेव्हा मी खरंच जगाच्या शिखरावर पोहोचले होते\nएक कलाकार म्हणून मुंबईत असते तेव्हा मला बहुधा माझ्या पात्रामध्ये राहण्याची गरज असते. कधी कधी कथा निर्माण करण्यासाठी वास्तविक भावना लपवाव्या लागतात. तरीही या राइडवर कोणतेही मुखवटे नव्हते मला पुरातन भूप्रदेश, पर्वत, वाहते थंड पाणी, भव्य उंची आणि दूरस्थ मदानांमध्ये स्वतंत्र सोडले होते\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\nमी अस्वस्थतेसह माझ्या निर्णयाचा विचार करत होते. आम्ही दररोज किती मल प्रवास करू हे रस्ते आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून असल्यामुळे ही अगदी सोपी राइड ठरणार नव्हती. पण मग पुन्हा आव्हानांशिवाय असलेले जीवन काय असते, विशेषत: जेव्हा आपण हिमालयाच्या शिखरापर्यंत स्वत:च्या स्कूटर्स चालवून सर्व नमुने मोडण्यास तयार असलेल्या १२ धाडसी व्यक्तींच्या लवाजम्यासह गाडी चालवण्याचा रोमांच अनुभवण्यास उत्सुक असतो.\nस्मरणात राहील असा सुरू केलेला प्रवास माझ्यासाठी जीवन बदलवणारा अनुभव ठरला\nसप्टेंबरच्या सुरुवातीला आम्ही हिमाचल प्रदेशातील मंडीपासून प्रवास सुरू केला. आम्ही जगामधील अत्यंत आव्हानात्मक रस्त्यांवरून प्रवास करतो होतो ज्यांची उंची १८,००० फुटांपेक्षा जास्त होती. ११ दिवसांच्या कालावधीमध्ये आम्ही एकूण ९७० किलोमीटर अंतर पूर्ण केले. आम्ही बियास नदीच्या दगेबाज पाण्याला पार केले. सामान्य पर्यटक, गर्दीवर आणि ठप्प होणाऱ्या वाहतुकीवर मात केली. आपल्या टीव्हीएस झेस्ट ११०च्या चपळ स्वरूपामुळे हे शक्य झाले जिने सर्वोत्कृष्ट पॉवर, मजबूत कंपन नियंत्रण आणि चांगले सस्पेंशन पुरवते. डझनभर मोडलेले पूल, सफरचंदांच्या झाडांनी संरेखित माग आणि बर्फासारखे थंड भीतीदायक जलसाठय़ांनी समृद्ध सखोल सुंदर दऱ्यामधून प्रवास करताना आम्ही इन्स्टाग्रामसाठी सुयोग्य फोटो शूट्ससाठी अनेक जागी थांबलो. कातरवेळी आम्ही मनालीला पोहोचलो. जी रात्रीच्या मुक्कामासाठी आमचे पहिली छावणी होती. माझ्या काही सहप्रवाशांनी अगदी घाईघाईने नेहमीचे आणि सर्वव्यापी मॅगी नूडल्स आणि कपभर गरम चहा घेतला. आमच्यातील काहींनी ताजे, पारंपरिक आणि सेंद्रिय प्रकारे उत्पादित केलेले पर्वती जेवण घेण्याची निवड केली. यामध्ये मसालेदार दम-आलूसह गरम वाफवलेला भात वाढण्यात आला.\nपुढच्या दिवशी सकाळी आम्ही आमचा प्रवास लवकर सुरू केला. आम्ही आमचा पहिला उच्चता असलेला पास-रोहतांग पासवर पोहचायच्या आधी सर्व चालकांसोबत लहानशी सभा केली. सूचना, क्लृप्त्या आणि टिपांची देवाणघेवाण केली. रोहतांगपर्यंत पोहचेपर्यंत आमचा अनपेक्षित आणि कठीण प्रवास, प्रवास वळणदार पर्वती रस्त्यांवरून संथपणे सुरू झाला. येथे अचानक हवामान बदलले आणि येथे आम्ही जोरदार आणि थंड वाऱ्यासह प्रचंड पावसाचा अनुभव घेतला. झेस्ट ११०, २ फूट खोल बर्फामधून जात होती आणि आपण प्रयत्न सोडून देऊ अशी सर्वाना चिंता वाटत होती. तरीही माझे सहचालक आणि झेस्ट ११०ने तो भाग बळकट करारीपणाने पूर्ण करून अपेक्षा पूर्ण केली. जवळपास शून्य दृश्यतेमधून प्रवास करून आम्ही टीव्हीएस झेस्ट ११०चे डीआरएल आणि शक्तिशाली हेडलॅम्पच्या मदतीने पुढे प्रवास केला. आम्ही केलाँगमधून आमची पुढची छावणी जिस्पा येथे पोहोचलो.\nपुढच्या दिवशी नयनरम्य बारालाला पासवरून सार्चुपर्यंत अगदी आरामशीर प्रवास झाला. आम्ही थांबवण्यासाठी वळण घेतले आणि आम्ही भव्य भूभाग, बर्फाच्छादित पर्वत आणि निळ्या रंगाच्यी ताज्या पाण्याची सरोवरे असे निसर्गसौंदर्य पाहात होतो. सार्चुमधून, आम्ही मनमोहक पठारांमधून सुंदर पांग, त्स्कोकरमधून प्रवास केला आणि शेवटी हॅनली येथे पोहोचलो. येथे भारताची सर्वात उंच वेधशाळा स्थित आहे. पुढच्या दिवशी सकाळी, प्रवास सुरू करण्याआधी मला सुंदर जंगली गाढवे पाहायला मिळाली. त्यामुळे आम्ही पूर्वीच्या फसव्या प्रवासाचा विसर पडला. मस्त नास्ता केल्यानंतर आम्ही आमचे पुढचे गंतव्य – लेहला निघालो. हॅन्ली ते लेह हा आमचा २८० किलोमीटरचा सर्वात लांब प्रवास ठरला. हे अंतर पूर्ण करताना या अनुभवासोबत आमच्या गाडी चालवण्याच्या क्षमतेमध्ये किती सुधारणा झाली आहे हे आम्हाला समजले आणि आम्ही स्वत:ला कमी न लेखण्याचे व्रत घेतले. आम्ही पेपी टीव्हीएस झेस्ट ११०वर लेह गावामध्ये पोहोचत असताना सेनेच्या ट्रक्सचा ताफा, कठीण भागांचे मिश्रण, सरळ रस्ते, तीव्र वळण, मूनस्केप खडकनिर्मिती यांच्याशी झुंजावे लागले. आम्ही वर्दळ आलेल्या हिरव्या गावाच्या मध्यावर पोहोचलो. तेथे बौद्ध मठांमध्ये रंगीत प्रार्थनेचे झेंडे फडकत होते आणि तेथे ओम मणि पद्म्ो हुमेचे भजन ऐकू येत होते. येथेच माझ्या सहप्रवाशापैकी एकाने कठीण मार्गामधून गेल्यानंतर आपल्याला सुंदर गंतव्य मिळते, असा शेरा मारला. आम्ही आमचा अंतिम थांबा खारडुंगला पासपर्यंत पोहचायच्या आधी आम्ही रात्री थांबलो. त्यामुळे हा विचार कायमचा माझ्या मनात राहिला.\nआम्ही खारडुंगलाला जाण्याआधी परिसर अनुकूल होण्यासाठी एक दिवस आराम करणे गरजेचे होते. त्यामुळे आम्ही बाजारामधील उबदार लहानशा हॉटेलमध्ये थांबलो आणि रात्रीच्या आरामाच्या आधी स्वादिष्ट लदाखी जेवणाची लज्जत घेण्यासाठी बाहेर पडलो.\nपुढच्या दिवशी आम्ही आमच्या जीवनामधील सर्वोच्च, भीतीदायक आणि तरीही सर्वात आव्हानात्मक अशा खारडुंगला पासच्या प्रवासाला निघालो. लांब, वळणदार खडकाळ मार्ग, पूर्ण अडखळणारे खडक, घटत जाणारी ऑक्सिजनची पातळी आणि असभ्य उच्चता हे सर्व आमचे सामर्थ्य, शक्ती आणि कौशल्याची परीक्षा घेणार होते. अनेकदा चक्कर, ओकारी आणि भीतीचे क्षण आले. ज्या वेळी मला स्वत:बाबत शंका आली तेव्हा मी माझ्या कोपऱ्यातील कौशल्ये पणाला लावली. पुन्हा एकदा आमच्या या प्रवासातील दृश सहप्रवासी टीव्हीएस झेस्ट ११० ही सैनिक असल्याचे सिद्ध केले जिने नेहमी आमच्या प्रेरणा उच्च ठेवल्या. आम्ही आमच्या शेवटच्या रोड पोस्टवर वेलकम टु खारडुंगला, दि वर्ल्ड्स हाईएस्ट मोटरेबल रोड एट १८३८० फूट\nकाहीही जाणण्याआधी आम्ही शिखरापर्यंत पोहोचलो हिमालयाला काबीज करण्याची अनुभूती ही अगदी अनमोल असते. आणि त्यापेक्षाही उत्तम म्हणजे आम्ही स्कूटरवर भव्य हिमालयावर प्रवास करणे अशक्य आहे ही मान्यता भंग केली\nशब्दांकन – वीरेंद्र तळेगावकर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nनाटकात दुर्गा देवीची भूमिका साकारणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार\n...जेव्हा नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडले होते, व्हिडीओ व्हायरल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nआसाराम बापू शिपायाला म्हणतो जेलमध्ये खाणार, पिणार आणि मस्त मजा करणार\nहा असा राम की..\nओरल सेक्समध्ये व्यत्यय आणणाऱ्या सहप्रवाशांवर जोडप्यानं केला हल्ला\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त प्रथम संधी\nधोनीची धुलाई अन् रायडूचा राडा , रंगतदार सामन्यात बंगळुरूचा पराभव\nराजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला , आयपीएलनंतर घेणार भविष्याबाबत निर्णय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \nव्हेंटिलेटरमध्ये झुरळ अडकल्याने रुग्णाचा मृत्यू\nशारदाश्रम अचानक ‘आयसीएसई’शी संलग्न\nकाँग्रेस रावण तर ममता शूर्पणखा, बंगालचं लवकरच जम्मू-काश्मीर होणार : भाजपा आमदार\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://shabdshabd.blogspot.com/2010/02/", "date_download": "2018-04-25T21:42:15Z", "digest": "sha1:R5VT2O546Z7GU7JU3X5FVYMZFQH4PBBX", "length": 45340, "nlines": 165, "source_domain": "shabdshabd.blogspot.com", "title": "शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू ): February 2010", "raw_content": "\nशब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\nमी वाचलेल्या साहीत्यामधील चांगले, मला आवडलेले भाग या ब्लॉगवर दिले आहेत. : नरेन्द्र प्रभू\nडॉ. सलील कुलकर्णी , शनिवार, २० फेब्रुवारी २०१०\nशांताबाई.. शांताबाई शेळके.. आमच्यासाठी घरातली प्रेमळ आजी.. एक प्रतिभावंत कवयित्री, लेखिका.. संत साहित्य, पारंपरिक गाणी, कविता यांचा एक चालताबोलता ज्ञानकोश.. अफाट वाचन करून ते सगळं विनासायास मुखोद्गत असणाऱ्या एक अभ्यासक.. एक सच्चा रसिक आणि सगळ्यात खरं आणि महत्त्वाचं रूप म्हणजे माझ्या आजीच्या वयाची माझी मैत्रीण..\nसर्वार्थाने माझ्या ‘आजी’सारख्या असलेल्या शांताबाई तिसऱ्या माणसाला माझी ओळख ‘हा माझा छोटा मित्र’ अशी करून द्यायच्या आणि तेसुद्धा अगदी मनापासून, खरं- खरं एक ज्येष्ठ कलाकार म्हणून मिरवताना मी त्यांना कधीच पाहिले नाही आणि साधेपणासुद्धा असा की तो टोकाचा.. म्हणजे ‘मी किती ग्रेट, बघा कशी साधी’ असा आविर्भाव चुकूनसुद्धा नाही. मला वाटतं की, त्या साधेपणामागे ‘मी कलाकार आहे’, यापेक्षाही ‘मी आस्वादक आहे’ असं मानणं होतं.\nत्यांच्याशी गप्पा मारताना गाणी, कविता यापलीकडे जाऊन ‘मी तुला एक सांगते हं’ असं त्या म्हणत. एखादं संस्कृत सुभाषित, तुकारामांचा अभंग, गदिमांचं गीत, कुसुमाग्रजांची वा बहिणाबाईंची एखादी कविता, एखाद्या इंग्रजी कथेमधला उतारा, चुटकुला किंवा एखादा घडलेला प्रसंग.. असं काहीही असे. आणि सांगून झाल्यावर, ‘ए मस्त आहे ना’ असा हमखास प्रश्न.. म्हणजे स्वत: जे काही सुंदर पाहिलं, ऐकलं, अनुभवलं ते सगळ्यांना दिसावं ही निर्मळ भावना.. यातूनच ‘मधुसंचय’सारख्या पुस्तकाची (ज्यात त्यांनी वाचलेलं, ऐकलेलं सारं काही होतं) संकल्पना सुचली असावी.\n‘लोलक’ या शांताबाईंच्या कवितेत..\n‘देवळाच्या झुंबरातून सापडलेला लोलक हरवला माझ्या हातून\nआणि दिसू लागली माणसं पुन्हा माणसासारखी\nअसं लिहिलं असेल, तरी संवेदनशील आस्वादकाचा हा लोलक त्यांनी स्वत: मात्र फार उत्कटपणे जपला होता, सांभाळला होता. आणि म्हणूनच इतकं विविधरंगी लेखन करताना प्रत्येक वेळी त्यांचा ताजेपणा, निरागसपणा कायम टिकून असावा.\n‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ लिहिताना ‘कुणी न मोठे कुणी धाकटे’ ही ओळ त्यांनी नुसती लिहिली नाही, तर त्या स्वत: तसंच मानत आल्या.\n‘विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा’ हे बाहुला- बाहुलीच्या लग्नाचं गाणं मला खूप आवडतं, असं मी त्यांना सांगितलं तर त्या म्हणाल्या, चल आपण अगदी आजचं असं एक बालगीत करू या मग मी एक चाल ऐकवली आणि त्यावर काही क्षणात त्यांनी ओळी रचल्या-\nकोकीळ म्हणतो काय करावे\nखोकून बसला पार घसा\nसांगा आता गाऊ कसा\nम्हणे कोंबडा टी.व्ही. बघता\nरात्री गेला वेळ कसा\nहाक कुणा मी देऊ कसा\nएकीकडे हा निरागस भाव आणि दुसरीकडे-\n‘दूरदूरच्या ओसाडीत भटकणारे पाय\nत्वचेमागील एकाकीपण कधी सरते काय\nअसं वास्तव त्या लिहून जातात.\nमला सुरातलं विशेष काही कळत नाही असं म्हणता म्हणता चालीवर लिहिलेली ‘जीवलगा, राहिले रे दूर..’, ‘ऋतु हिरवा’, ‘घनरानी’ अशी गाणी ऐकली की लक्षात येते की सुरावटीतून नेमका भाव शोधून शब्दांच्या जागा ओळखणं ही विलक्षण गोष्ट त्यांना साध्य झाली होती.\n‘रूपास भाळलो मी’ पासून ‘तोच चंद्रमा नभात’, ‘मानते मन एक काही’, ‘चांदण्या रात्रीतले ते स्वप्न’, ‘मागे उभा मंगेश’, ‘काय बाई सांगू’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘ही वाट दूर जाते’, ‘जय शारदे’ पर्यंत असंख्य लोकप्रिय गीतं ऐकताना आपण रसिक इतके भारावून जातो की मुक्तछंदातल्या विविधरंगी कवितांकडे बघायला उसंतच होत नाही. मात्र हा त्यांच्या बहुगुणी कवित्वावर अन्याय होईल. त्यांच्या ‘एकाकी’, ‘मी चंद्र पाहिला’, ‘देवपाट’, ‘झाड’, ‘आडवेळचा पाऊस’, ‘पूर’ या आणि अशा अनेक कविता आहेत, ज्या शांताबाईंचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर आणतात. ‘कवी, गीतकार’ या वादात त्या कधीच अडकल्या नाहीत. मी एकदा त्यांना म्हणालो, ‘गीतात जास्त ू१ंऋ३्रल्लॠ किंवा योजनाबद्धता, आखीव- रेखीव बांधणी होते, असं वाटतं का’ तर शांताबाई म्हणाल्या, ‘कविता काय, गीत काय, लेख काय, सगळंच मनात असतं तोपर्यंतच स्र्४१ी असतं, स्वाभाविक असतं. ज्या क्षणी ते कागदावर उतरवण्याची इच्छा होते, तिथेच रचना सुरू होते. याला अपवाद एकच- संतसाहित्य’ तर शांताबाई म्हणाल्या, ‘कविता काय, गीत काय, लेख काय, सगळंच मनात असतं तोपर्यंतच स्र्४१ी असतं, स्वाभाविक असतं. ज्या क्षणी ते कागदावर उतरवण्याची इच्छा होते, तिथेच रचना सुरू होते. याला अपवाद एकच- संतसाहित्य\nएकदा मी त्यांना नामदेव महाराजांचा एक अभंग ऐकवला\n‘ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय\nत्यांनी पुन्हा पुन्हा तो अभंग ऐकला आणि म्हणाल्या, ‘हे खरे कवी’ त्यांना सुचलं ते इतकं सुंदर आहे आणि त्यात वृत्त मात्रा छंद सगळं कसं नेमकं\nएकदा अचानक त्यांचा फोन आला आणि म्हणाल्या, ‘आज जाने की जिद ना करो’ ऐकायचंय रे\nमी पेटी घेऊन गेलो आणि त्यांच्या ऐकण्यातली विविधता बघून चक्रावून गेलो. त्या गुलजार, जावेद अख्तर यांच्याविषयी बोलत होत्या. मध्येच म्हणाल्या, ‘चोली के पिछे क्या है’ फार छान लिहिलंय, लोक उगाच विपर्यास करतात. त्यांना एका गाण्यातल्या दोन ओळी फार आवडल्या होत्या-\n‘जवानी का आलम बडा बेखबर है\nदुपट्टे का पल्लू किधर का किधर है\nमला म्हणाल्या, ‘मस्त आहे ना’ ..मी क्रॅक होऊन बघत बसलो\n‘काटा रुते कुणाला’ लिहिताना शांताबाईंनी एक फार सुंदर शब्द लिहिला ‘अबोलणे’..\nकाही करू पाहतो, रुजतो अनर्थ तेथे\nमाझे ‘अबोलणेही’ विपरीत होत आहे..\nमी विचारलं, शांताबाई हा तुमचा शब्द का तर संकोचून म्हणाल्या, ‘मी स्वत: असं कसं म्हणू रे तर संकोचून म्हणाल्या, ‘मी स्वत: असं कसं म्हणू रे\nएका शनिवार- रविवारी त्या आमच्या घरी मुक्कामाल्या आल्या होत्या. तेव्हा म्हणाल्या, ‘मी आज खूप खूश आहे.. लतादीदींनी माझ्यासाठी परदेशातून आगाथा ख्रिस्तीची नवीन पुस्तकं आणली.’ मंगेशकर कुटुंबीयांविषयी त्यांना एक खास ओढ, आदर होता. हृदयात एक वेगळी जागा कायम जाणवायची. ‘हृदयनाथांनी किती छान छान गाणी केली माझी’, हे त्या सहजतेने बोलायच्या.\nएकदा बोलता बोलता मी त्यांना म्हणालो, ‘मी नवीन सीडी करतोय. तुमच्या कविता घेऊ चालेल’ तर मला म्हणाल्या, ‘नको मी काहीतरी नवीन लिहिते. नाहीतर मला काहीच केल्यासारखं वाटणार नाही. तू म्हणशील- ही म्हातारी नुसतीच गप्पा मारते.’ त्यावर आम्ही खूप हसलो.\nत्यांनी कधीच देव-देव, पूजा-अर्चा असं काही केलेलं नाही. पण ‘गणराज रंगी नाचतो’, ‘गजानना श्रीगणराया’ अशी गाणी लिहिताना त्या निस्सीम गणेशभक्त झाल्या. ‘ही चाल तुरूतरू’, ‘माझे राणी माझे मोगा’ लिहिताना प्रेमाची नवलाई त्यांनी मांडली. समुद्र प्रत्यक्ष पाहण्यापूर्वीच केवळ कल्पनेतून ‘वादळवारं सुटलं’ सारखी गाणी त्यांनी लिहिली. ‘हे शामसुंदर’ किंवा ‘जाईन विचारीत रानफुला’ मधून त्या विरहिणी झाल्या.. खरंच ही गाणी लिहिताना स्वत:ची किती विविध ‘मनं’ त्यांनी कल्पिली असतील\nसोपं, गोड लिहिता लिहिता..\n‘मातीची धरती, देह मातीचा वरती\nअरे माती जागवू दे मातीचा जिव्हाळा..\nअसं खोल- खोल विचार करायला लावणारं, तर कधी\n‘मी मुक्त कलंदर, चिरकालाचा पांथ,\nमी अज्ञानातून चालत आलो वाट’ अशी विरक्ती.\nगोड, निरागस, आस्वादक रसिक शांताबाईंमध्ये खोलवर एक एकाकी, गंभीर, विरक्त विचारवंत मला कायम जाणवला.\nशांताबाई त्यांच्या अगदी अलीकडच्या लेखनात म्हणतात.. ‘आता कविता लिहिताना शाब्दिक चलाखी नकोशी वाटते. केवळ नादमधुर, गोड, रुणझुणते शब्द समाधान देत नाहीत. शब्दातूनच पण शब्दांपलीकडं जावंसं वाटतं. एकेकाळी शब्द हा मला जगाशी जोडणारा दुवा वाटत असे.. आता जाणीव होते की, शब्दाला शब्द भेटतीलच असं नाही, शब्दांनी शब्द पेटतीलच असं नाही.. माझ्या कवितेतून चाललेला हा माझा आणि माझ्या दृष्टिकोनातून जगाचा शोध कधी संपेल असं वाटत नाही.’\nशांताबाई, मला खात्री आहे की, या क्षणीसुद्धा तुम्ही अवकाशात कुठेतरी बसून प्रसन्न मुद्रेने काही वाचताय, लिहिताय आणि तयारी करताय पुन्हा नव्याने आयुष्याची मैफिल रंगवण्याची.. आम्हा सगळ्यांसाठी.. आमच्या नंतरच्यांसाठी.. आणि त्यांच्याही नंतर येणाऱ्यांसाठी.. आम्ही सारे तुमची वाट बघतोय. शांताबाई\nLinks to this post Labels: भावलेल्या कविता , माणिक-मोती , लोकसत्ता\nआपण सगळेच मालदिवी आहोत\nबदलते विश्व , बदलता भारत\nज्ञानेश्वर मुळे - रविवार, ७ फेब्रुवारी २०१०\nकोपनहागेनमध्ये डिसेंबरात उडालेली पर्यावरणाच्या बदलाची धूळ आता पुन्हा शांत झालेली आहे. ती धूळ जशी अभूतपूर्व होती तशीच त्यानंतरची ही शांतता अभूतपूर्व आहे. पर्यावरणाचं काहीही ज्ञान नसलेल्या पण तरीही प्रिय पृथ्वीच्या भविष्याची धास्ती घेतलेल्या माझ्यासारख्या माणसाला या विषयावर चिंतन करण्यासाठीची ही सुवर्णसंधी आहे. पर्यावरण बदलामुळे असे झाले तसे झाले असे आपण म्हणतो, ते मात्र साफ चुकीचे आहे. ‘मानव बदल’ हे या सगळ्या समस्येचे मूळ आहे. पर्यावरणाच्या जाणिवेचा शंख फुंकत असताना मानवी जाणिवेपासून आपण किती दूर गेलो आहोत याचा मात्र आपणाला विसर पडला आहे. आपला दृष्टिकोन आणि जीवनशैली दोन्हींमधल्या प्रदूषणात स्वच्छ भविष्याचा विचार करण्याची शक्तीही काही अंशी बधीर झाल्यासारखे वाटते.\nमी जिथे राहतो त्या मालदीवचं उदाहरण घेऊ. निसर्गाचा असा वरदहस्त क्वचितच एखाद्या देशावर असतो. अकराशे ब्याण्णव छोटी छोटी बेटं असणारा हा देश, जगाचं वाढतं तापमान व वितळणारे हिमखंड यांच्यामुळं समुद्राची उंची दीड मीटर वाढली तर अख्खा देशच पाण्याखाली जाईल. परवाच्या कोपनहागेन परिषदेच्या वेळी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेला संदेश सोपा व सरळ होता. ‘आज संकटाच्या दारात मालदीवियन उभे आहेत, पण खरं तर जगातला प्रत्येक माणूस मालदीवियन आहे, आपण सगळे मालदीवियन आहोत’ मी जेव्हा जेव्हा समुद्राकडं पाहतो, बेटांची मखमली वाळू मुठीत घेतो, मावळत्या सूर्याच्या पाश्र्वभूमीवर उभी असणारी जहाजं बघतो तेव्हा माझ्या कानात शब्द गुंजतात, ‘आपण सगळे मालदीवियन आहोत’.\nप्रथमदर्शी मालदीवची ही बेटं हिंद महासागरात कुणी रत्नंमाणकं विखरलेली नाहीत ना असे वाटत राहते. पण मानवी संस्कृतीच्या प्रगतीनं या देशाच्या पावित्र्याचा भंग केव्हाच केला आहे. मालदीव देशात तीन स्वतंत्र जीवनशैली आढळतात. राजधानी मालेची जीवनशैली, आरामदायी रिसॉर्ट बेटांची जीवनशैली आणि पारंपरिक मालदिवी बेटांची जीवनशैली. पारंपरिक बेटांपैकी जवळजवळ पंधरावीस बेटांना मी भेटी दिल्या आहेत. त्यात राजधानीजवळची बेटं तशी राजधानीपासून शेकडो कि.मी. उत्तर तशीच दक्षिणेला असणारी बेटं मी पाहिलीत. अशी बेटं जवळजवळ दोनशे असून त्यावर फक्त मालदिवी लोकच राहतात. साधे लोक, साधे रस्ते, नारळांची झाडं, चोहोबाजूला सागर, शिक्षण व आरोग्याच्या मुलभूत सुविधा, घरं साधी पण ऐसपैस, प्रार्थनेला एक मशिद, लोकसंख्या फारतर सातआठशे आणि दीड दोन चौ. कि.मी. असं या बहुसंख्य बेटांचं स्वरूप आहे. जगापासून तुटलेलं असलं तरी जीवन शांत व सुंदर आहे. शिवाय प्रत्येकाच्या घरी टी.व्ही., सफाई मशिन, धुलाई यंत्र वगैरे आधुनिक उपकरणं आहेत. नावापुरती शेती आहे. जीवनावश्यक वस्तू राजधानी मालेतून बोटीने आठवडय़ातून एकदा येतात. संध्याकाळच्या वेळी सगळं बेट फुटबॉलच्या मैदानावर किंवा बोटी ये-जा करतात त्या धक्क्यावर जमतं. लोक बाष्फळ गप्पा मारतात किंवा फक्त बसून राहतात. गेली अडीच हजार र्वष ही गावं स्वयंपूर्ण जीवन जगताहेत. त्यांच्या आजुबाजूच्या बेटांशी संपर्क होता, पण जगाशी संबंध सुरू झाला तो केवळ गेल्या तीस-चाळीस वर्षांत. कुणालाही हवंहवंसं वाटावं असं हे जीवन; पण बाह्य जगाचा स्पर्श झाला आणि विकास आणि प्रगतीच्या जखमांनी हळूहळू ही बेटं वेदनाग्रस्त होऊ लागली आहेत.\nया बेटांची अवस्था कोकणातल्या गावांसारखी झाली आहे. सगळी कर्ती पिढी राजधानी मालेला जायला निघाली आहे. गावात फक्त स्त्रीया-माणसं आणि प्राथमिक फार तर माध्यमिक शाळेत जाणारी मुलं-मुली. संपूर्ण प्रदूषणमुक्त, स्वर्गीय सौंदर्यानं नटलेली, माणसामाणसातल्या नात्यानं संपन्न व परिपूर्ण अशी ही बेटं आता मालेकडं डोळे लावून बसतात. इथल्या जनतेला मालेचीच स्वप्नं पडतात. आपल्या गावातील पवित्र आणि शून्य कार्बन उत्सर्जनाच्या पर्यावरणाऐवजी त्यांना प्रति चौ. कि.मध्ये जगातील सर्वोच्च जन-घनता असलेल्या माले शहरात जाण्याची घाई झाली आहे. प्रगती आणि विकासाच्या आकांक्षांनी त्यांच्या मनाचे पर्यावरण कोसळले आहे.\nआता माले या राजधानीच्या शहरातील जीवनशैली बघूया. फक्त तीन चौ. कि. मी.च्या क्षेत्रात जवळजवळ सव्वा ते दीड लाख लोक उभे राहतात. इथे सरकारी इमारती व कार्यालये, शाळा, दवाखाने, खासगी कंपन्यांची कार्यालये, दुकाने, बहुमजली इमारती या व इतर आधुनिक शहरात असणाऱ्या सगळ्या सोयी (व गैरसोयी) आहेत. उंदराच्या बिळांसारखी, माणसांची घरं आहेत, प्रत्येकजण सकाळी उठून कुठंतरी जाण्याच्या घाईत असतो, आपण काहीतरी फार महत्त्वाचे काम करत आहोत अशी त्याची धारणा असते, दुकानांचे दरवाजे उघडतात, बंद होतात, एकाऐवजी पंचवीस-तीस मशिदींमधून बांग ऐकू येते. गर्दीने, माणसांच्या प्रगतीने एकेकाळचे या छोटय़ा बेटाचे निसर्ग-संगीत हिरावून घेतले आहे. इथल्या लोकांना रुपैयाबरोबर डॉलरही कळतो, त्यांना अधिक उर्जेची भूक लागली आहे, घरात हवेला मज्जाव आहे, त्यामुळे पंखा लागतो. जेवण गरमगरम खायला वेळ नाही. त्यामुळे मायक्रोवेव्ह लागतो. या शहराचे दरडोई कार्बन उत्सर्जन भारतातील दरडोई उत्सर्जनापेक्षा कितीतरी अधिक आहे. या छोटय़ा बेटावर जवळजवळ तीस हजार मोटारसायकली आहेत.\nया शहराला बेट म्हणावे असे इथे काहीच नाही. इथला एकमेव समुद्रकिनाराही ‘कृत्रिम’ आहे. आठवडय़ाचे पाच दिवस काम करून इथलाही माणूस कंटाळतो, त्याचा जीव आंबून जातो. तेव्हा तो टाइमपास, शॉपिंग किंवा आराम करण्यासाठी कोलंबो, बेंगलोर किंवा सिंगापूरला जातो किंवा जायची स्वप्नं बघतो. कधी कधी मालदीवमधल्या आरामदायी रिसॉर्ट बेटांवर जायची इच्छा बाळगतो आणि संधी मिळताच तिथं पोहोचतोही.\nआहे तरी काय या रिसॉर्ट बेटांवर हीसुद्धा पारंपरिक मालदिवी बेटांसारखी छोटी छोटी बेटं आहेत. पण तिथं मालदिवी माणसं राहात नाहीत. मालदिवी बेटांमधली जवळजवळ हजारभर बेटं निर्मनुष्य आहेत. त्यातली शंभर बेटं भाडय़ानं दिली आहेत आंतरराष्ट्रीय हॉटेल कंपन्यांना. या कंपन्यांनी या बेटांवरती तुमच्या-आमच्या मनातल्या ऐशोआरामच्या सगळ्या कल्पनांना मूर्त रूप दिलं आहे. आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला माणूस सांगतो, ‘सगळ्या जगापासून दूर, जिथं कुणी म्हणजे कुणी नाही जिथं आकाश आणि सागर भेटतात, जिथं असीम सौंदर्य शोधावं लागत नाही ते आसपास घुटमळत असतं, जिथं आपण आनंदमय होऊन जातो तिथं तुझ्यासोबत असावं असं वाटतं.’ असं अप्रतिम सुंदर विश्व या शंभर बेटांवर निर्माण करण्यात आलं आहे.\nपण त्यात एक मेख आहे. तुमचा खिसा ‘खोल’ असावा लागतो. किती खोल एका दिवसाचे (किंवा रात्रीचे) एका शयनगृहाचे भाडे तीस-चाळीस हजार रुपयांपासून पाच-दहा लाख रुपयांपर्यंत. तिथं सामान्य माणूस जाऊ शकत नाही. गंमत म्हणजे या रिसॉॅर्ट बेटांवर आणि मालदीवच्या पारंपरिक बेटांवर निसर्गाचे सगळे रंग, विभ्रम, आविष्कार सारखेच आहेत. फक्त पारंपारिक बेटांवर साधा सोज्ज्वळ बावनकशी आनंद आहे, त्याला ऐशोआरामाची झालर नाही. रिसॉॅर्टवरती जलक्रीडा, शेकडो प्रकारचे मालिश, स्कूबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, स्नोर्केलिंग वगैरे आनंदाचे अनेक आधुनिक आविष्कार आहेत. पण कुणी कुणाला ओळखत नाही. याउलट पारंपरिक बेटांवर बोलणारी चालणारी एकमेकांशी नातं असणारी, प्रेम तसंच भांडणं करणारी जनता दोन हजार वर्षांपेक्षा अधिक काळ वस्ती करून आहे. या माणसांचे आणि निसर्गाचे एक गूढ नाते आहे. हे नातेही असेच जन्मोजन्मीचे आहे. ते शिडाच्या बोटी चालवतात, वल्हवतात, पोहतात, मासे पकडतात. निसर्ग त्यांचा अन्नदाता आहे. ते निसर्गावर प्रेम करतात. रिसॉर्ट बेटांवर माणसं पाहुणे बनून येतात, पैशाच्या आकाराप्रमाणे आराम विकत घेतात, व्हिडीओ, फोटो वगैरेंच्या माध्यमातून आठवणी गोळा करतात आणि पुनश्च महानगरातील आपापल्या गुहांमध्ये परततात. पुढच्या वर्षी पुन्हा ‘एन्जॉय’, करायला यायचंच, असा निश्चय करून.\nही माणसं ज्या महानगरांमधून येतात. तिथंही त्यांचं कार्बन योगदान प्रचंड प्रमाणात असतंच. पण या बेटांवर असतांनाही त्यांचा कार्बन ‘उपभोग’ वाढतो. कारण जितका ऐशोराम अधिक, तितका वीज व इंधन यांचा उपयोग आणि कार्बन उत्सर्जन अधिक. बेटसदृश जीवन जगतानाही उपभोग शैली मात्र महानगरीच. ही माणसं वातावरणाचं तापमान वाढायला, जीवाश्म इंधनाचा उपभोग घेण्यात, हिमालयातील हिमखंड प्रचंड वेगाने वितळवण्यात, जगभरच्या हवामानाचा समतोल बिघडवण्यात सिंहाचा वाटा उचलतात आणि त्यानंतर क्योतोपासून कोपनहागेनपर्यंत ‘हिरवे तंत्रज्ञान’, ‘अपारंपारिक उर्जास्रोत’ आदी विषयांवर भाषणे देण्यासाठीलाखो रुपये आकारतात.\nआपल्याकडेही वेगळ्या अर्थाने गेल्या साठ वर्षांत विकासाच्या नावाखाली लाखो लोकांनी आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल केला. गावातील निसर्गासमवेतच्या निम्न कार्बन उत्सर्जन श्रेणीतून ही लाखो कुटुंबं प्रगती करत उच्च कार्बन उत्सर्जन श्रेणीत आली. मी ही त्यातलाच एक प्रतिनिधी आहे. आमचा सर्वाचा तथाकथित विकास आपणा सर्वाना आश्रय देणाऱ्या पृथ्वीच्या अस्तित्वावर घाला घालत आहे. महात्मा गांधींच्या ‘खेडय़ाकडे चला’, ‘साधे राहा’ या संदेशातील तथ्य आता शास्त्रज्ञ समजावून सांगताहेत. वीज असो वा इंधन आता अपारंपारिक आणि अक्षय उर्जेशिवाय आपले काम चालणार नाही. यात पाश्चिमात्य जगताने बरोबर पाचर मारून ठेवली आहे. पृथ्वीच्या आणि माणसाच्या शोषणावर आधारित उच्च कार्बन उत्सर्जन जीवनशैली आणि त्याचे समर्थन करणारी अर्निबध भांडवलशाही यांच्या बळावर दोनशे वर्षे जगाला पिळून काढल्यानंतर आणि जागतिक विचारसरणी ‘अधिक उपभोग-अधिक प्रगती’ अशा समीकरणावर आणून ठेवल्यानंतर त्यांनी धोक्याची घंटी वाजवायला सुरुवात केली आहे. आता या परिस्थितीवर मात करण्यासाठी ते आपल्याला विज्ञान व तंत्रज्ञान विकून आम्हाला रस्त्यावर काढायला तयार झाले आहेत.\nगेल्या दोनशे वर्षांच्या विकासाच्या प्रक्रियेतून अस्वस्थ करणारे काही निष्कर्ष निघतात. त्यातले काही असे :\n१) माणूस गावाकडून शहराकडे, शहराकडून महानगराकडे जातो तेव्हा आपली शैली निम्न कार्बन उत्सर्जनाकडून उच्च कार्बन उत्सर्जनाकडे नेत असतो.\n२) ग्रामीण व अशिक्षितांच्या तुलनेने शहरी व सुशिक्षित लोक अधिक कार्बन उत्सर्जन करतात आणि म्हणून पर्यावरणाला अपाय करतात.\n३) गरीबांच्या तुलनेने श्रीमंत अधिक कार्बन उत्सर्जन आणि पर्यायाने पृथ्वीचे अधिक नुकसान करतात.\nविचार करणारे लोक व शास्त्रज्ञ दोघेही कमी उपभोग पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, अपारंपरिक उर्जा यांचं महत्त्व सांगताहेत. ‘पण गरीब देशांसाठी याचा अर्थ मुंडासे व लंगोट घालणाऱ्याने शरीरभर कपडे घालू नयेत, सायकलवर बसणाऱ्याने गाडीचे स्वप्न बघू नये असा होतो. शिवाय रिसॉर्टवरच्या जनतेने पारंपरिक बेटांवर आणि महानगरातील लोकांनी गावी जावे असाही होतो. पण गाववाला असल्यामुळे त्यातली एक गोची मला कळते. गावांचा आत्मा नष्ट झाला आहे.\nनद्या सुकल्या आहेत. साइनबोर्ड आणि टीव्ही टॉवरनी गावांना उघडे-नागडे करून टाकले आहे आणि उरल्यासुरल्या सौंदर्यावर राजकारण आणि पैशाची हाव या दोन्हींनी बलात्कार केला आहे. मागच्या वर्षी आमच्या गावात आम्ही काही लोकांनी ग्रामपरिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. त्या कार्यक्रमात एका मोठय़ा पडद्यावर आम्ही गूगलवरती दिसणारी आमच्या गावाची प्रतिमा गावकऱ्यांना दाखवली. आकाशातून घेतलेले ते ‘विहंगम’ तंत्रज्ञानातील प्रगतीचे प्रतिक होते. पण त्याहून आश्चर्याची गोष्ट त्या चित्रात दिसली ती अशी, संपूर्ण गावात नजरेत भरेल असे एकही झाड नव्हते\nकागदाचा पुनर्वापर म्हणजेच निसर्ग संवर्धन\nआपण सगळेच मालदिवी आहोत\nसाता समुद्रापार - आमचा सतू (सत्यजित प्रभू) सध्या अमेरिकेत स्टेज शो करतोय. काल असाच त्याचा फोन आला. काही मराठीतली वाक्यं मालवणीत कशी बोलली जातील असा त्याचा प्रश्न होता. ‘माक...\nउबुण्टूमध्ये मराठीत लिहा -\n१ डिसेंबर २००८ पासून वाचनसंख्या\nCopyright 2009 - शब्द शब्द जपुन ठेव ( नरेन्द्र प्रभू )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/entertainment/upper-cut/", "date_download": "2018-04-25T21:50:32Z", "digest": "sha1:MKXALIK6524CMZLQWIDBYE4YOUT47MDF", "length": 8839, "nlines": 88, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "अपर कट Archives | InMarathi.com", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nविविध वृत्तपत्र, मासिकांमध्ये त्यांचे समीक्षणपर लेख लिहिणारे, चित्रपट, क्रीडा समीक्षक अभिजित पानसे ह्यांचं साप्ताहिक सदर\nस्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करायचं असतं, (स्लीप) झोपायचं नसतं: भारतीय खेळाडूंना धडा घेण्याची गरज\nस्लिप्स ही अत्यन्त महत्वाची जागा क्रिकेटमध्ये असते. आणि त्यासाठी खास प्रशिक्षण, मानसिकता लागते.\nस्कुल चले हम : आमच्या क्रिकेटवीरांना साध्या साध्या गोष्टी पुन्हा शिकवण्याची गरज आहे\nपांड्या ज्या प्रकारे बाद झालेला ते बघून जॉंटी रोहड्स बोलला ,” दक्षिण आफ्रिका संघातील कोणी खेळाडू असा आऊट झाला असता तर पुन्हा त्याला टीममध्ये घेतलं नसतं\nशनिवारची दुसरी “कसोटी” : अब रण है सेंच्युरिअन में गरज आहे ती रन्स ची\nआता पूढील सामना आहे तो, भारतीय टीमला खेळण्यास नेहमीच अत्यन्त कठीण असलेल्या ‘सेंच्युरिअन’मध्ये. जगातील फास्टेस्ट क्रिकेट पिच म्हणून ऑस्ट्रेलियातील “पर्थ पिच” ओळखल्या जातं, पण त्याखालोखाल दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरिअनचा नंबर लागण्यास हरकत नाही\nइज इट दि राईट चॉईस बेबी…”साहा”…\nभारतीय टीममध्ये फक्त विकेट किपर महत्त्वाचा नसून तो चांगला फलंदाज असणेही तितकेच गरजेचे असते. विशेषत्वे उपखंडाबाहेरील कसोटी दौऱ्यामध्ये.\nइंटर्नशिप करताना या चुका केल्या तर हातातली संधी वाया जाऊ शकते \nहे हॉटेल हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांकडून पैसे घेत नाही.\nजातीय/वांशिक/सांस्कृतिक अस्मितांचा गोंधळ : मिथकांच्या सोसात हरवलेला इतिहास\nसौंदर्याचे वरदान लाभलेली शापित यक्ष कन्या : लीला नायडू\nसृष्टीसौंदर्याचा अप्रतिम नमुना : जगातील १० सर्वात सुंदर सापांच्या प्रजाती \nइंग्रजांची आणखी एक कपटनीती आणि शेवटच्या मुघल सम्राटाचा मृत्यू\n“क्रोसीन” औषधाने रशियात प्रचंड राजकीय उलथापालथ घडवली होती\nजाणून घ्या; आर्थिक नियोजन आणि त्याचे फायदे\nभारताची चीन, पाक ला आणखी एक सणसणीत चपराक : वासेनार व्यवस्थेत स्थान\nसमाजाची सर्व बंधने झुगारून ही मराठमोळी स्त्री बनली भारताची पहिली महिला डॉक्टर\n GP3 Race जिंकणारा अर्जुन मैनी ठरला पहिला भारतीय\nप्रेमाची परिभाषा नव्याने शिकवणारा ‘सिड’ : अक्षय खन्ना\nते सातही जण शहिद झाले पण तो आमचा हिरो आहे\nजगातील अशी काही ठिकाणं जिथे स्त्रियांना नाही तर पुरुषांना आहे ‘नो एण्ट्री’\nफेसबुकवर उजव्या बाजूला “ट्रेंडिंग टॉपिक” दिसतात ना ते कसे येतात जाणून घ्या\nजाणून घ्या १९६५ च्या भारत-पाक युद्धामागचे खरे कारण\nफोन कॅमेऱ्यावर धूळ जमलीये ह्या ६ क्लृप्ती वापरून स्वच्छ करा लेन्स\nहा असा असेल नवा बॉस – Nokia 3310 ची सगळी माहिती वाचा\nChampions Trophy च्या सामन्यांमधील बॅटवर सेन्सर्स का लावले गेलेत जाणून घ्या या मागचं कारण\nमिलिंद सोमण चं कौतुक करून झालं आता त्याच्या “सुपर मॉम” आई बद्दल वाचा\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/wp-iclean-responsive/", "date_download": "2018-04-25T22:12:46Z", "digest": "sha1:U7Q5TPUKO7U66HU6CERHZQYTUO5E4DXB", "length": 7428, "nlines": 193, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nWP OnlineSupport च्या सॊजन्यने\nशेवटचे अद्यावत: एप्रिल 24, 2018\nसानुकूल पिछाडी, सानुकूल मेनू, संपादक शैली, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, पूर्ण रुंदीचे टेम्प्लेट, सूक्ष्मस्वरूप, एक कॉलम, पोस्ट स्वरूप, उजवा साइडबार, आरटीएल भाषा समर्थन, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, अनुवाद सहीत, दोन कॉलम\n5 पैकी 4 स्टार्स.\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://maharashtradeshi.blogspot.in/2016_12_01_archive.html", "date_download": "2018-04-25T21:52:53Z", "digest": "sha1:JSBI43Q2JBBQ62QZLDHZV6ZLVIC2AJPB", "length": 21181, "nlines": 186, "source_domain": "maharashtradeshi.blogspot.in", "title": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...: December 2016", "raw_content": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nबहु असोत सुंदर संपन्न ती महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....\nमाझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...\nमानमोडीच्या ट्रेकमध्ये शिवनेरीच्या दक्षिणेला एक छोटेखानी टेकडी पारूंडे रस्त्यावर दिसली होती. त्यावर एक मंदिर बांधलंय. वडज धरण परिसरात ही टेकडी स्थित आहे. जुन्नर-वडज रस्त्यावर इनामवाडीच्या अलिकडे एक रस्ता धरणाच्या जलाशयाच्या दिशेने जातो. कुसूर गावच्या हद्दीत हा परिसर येतो. शिवनेरी किल्लाही याच गावच्या हद्दीत येतो. सध्या हा परिसर वन विभागाच्या ताब्यात आहे.\nमागच्या डोंगराआडून सूर्य डोकावत असताना मी कान्होबा मंदिराच्या दिशेने वाटचाल चालू केली. पूर्ण टेकडी कुसळांनी भरलेली आहे. मळलेली अशी विशिष्ट वाट नव्हती. मंदिरापाशी पोहोचल्यावरही निश्चित समजले नाही की मंदिर नक्की कशाचं आहे शिवनेरीची दक्षिण लेणी येथुन स्पष्ट दिसतात. किल्ल्यावर थेट मारा करण्यासाठी ही उत्तम जागा होती. वडज धरणाचा विस्तीर्ण जलाशय येथुन पूर्ण टप्प्यात येतो. टेकडी उतरुन खाली आल्यावर सकाळी शाळेत चाललेल्या मुलांना विचारल्यावर त्यांनी टेकडीवरच्या देवाचे नाव सांगितले\nलेबल्स कान्होबा, जुन्नर तालुका, टेकडी, धरण, पुणे जिल्हा, मंदिर\nमानमोडीच्या टोकावरुन काल खंडोबा मंदिराचे दर्शन झाले होते. ह्या विस्तृत डोंगरावर पश्चिमेकडे अलिकडच्या काळात सिद्धिविनायकाचे मंदिर बांधले आहे. आज या बाजुने मानमोडी सर करायचे ठरवले. सकाळी सकाळी कुसुर गाव गाठले. पण, रस्ता येथुन नव्हताच हे तिथे पोहोचल्यावर समजले. जुन्नर गावच्या बारव मधुन एक रस्ता मानमोडीच्या डोंगरावर जातो. मग या भयंकर कच्च्या रस्त्याने माझे मार्गक्रमण जंगलाच्या दिशेने चालु झाले. छोटेसे माळरान व त्यातुन मळलेली पायवाट... अस्सल गावची आठवण करुन देणारी होती. मागे शिवनेरी व त्याची पूर्व लेणी सकाळाच्या उन्हात चमकु लागली होती. एक छोटासा उंचवटा पार केल्यावर जंगलाची वाट चालु झाली. सुर्यदेवाने फोटोग्राफीसाठी एक आयतीच संधी दिली होती. अर्थातच ती मी सोडली नाही. जंगलवाटेचा शेवट गणेश मंदिराच्या पायऱ्यांच्या श्रीगणेशाने झाला. गणपतिचा वार असुनही पूर्ण शुकशुकाट होता. या क्षणी मी भूतलेण्यांच्या अगदी जवळ असेल. तिथे जाण्याकरिता कदाचित जंगलातुन वाट असावी. मागीलप्रमाणे मोरांच्या आवाजाचा वेध घेऊ लागलो पण जराही ’म्यॉंव’ झाले नाही.\nसिद्धिविनायकाचं मंदिर अगदी छोटेखानी आहे. पायऱ्या अन बांधकाम वगळता सतरा हजारांपर्यंत देणग्या दिलेल्या दिसतात. या पैशांचा वापर लेण्यांचा जिर्णोद्धार करण्यासाठी करता आला असता... असाही विचार मनात येऊन गेला या दिशेने गाठलेला मानमोडी काहितरी निराळाच होता. पलिकडच्या बाजुने गेल्यावर एक मोठा काळा पाषाण नजरेस पडला. तिथे बसलो तेव्हा निसर्ग निरिक्षण-वाचन काय असते, याची अनुभुति आली. दुरवर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या रांगा त्यांच्या पोटात हजारो वर्षांचा इतिहास घेऊन ठामपणे उभ्या आहेत. खरंतर या पृथ्वीवर दोनच भौतिक गोष्टी आहेत, निसर्ग अन मानव. हजारो वर्षांपूर्वी मनुष्यप्राणी हा निसर्गाचाच भाग होता. आज मानव प्रगतीचा दिशेने निसर्गापासून दूर चाललाय. पण, थोरला भाऊ म्हणुन निसर्ग आजही परंपरागतपणे आपलं रक्षण करत उभा ठाकलाय.... अविरत प्रवासासाठी...\nलेबल्स जुन्नर तालुका, डोंगर, पर्वत, पुणे जिल्हा, मानमोडी\nमाणकेश्वर: एका भग्न शिवालयाची गोष्ट...\nमराठी भाषा विश्वकोश वाचताना त्यादिवशी एका मंदिराविषयी वाचनात आले. ’पुणे जिल्ह्यात माणकेश्वर ह्या हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आढळतात’. या वाक्यात पुणे जिल्ह्यात असलेला माझा शोध जुन्नर परिसरात येऊन स्थिरावला. जुन्नर भोवतालची हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वर, कुकडेश्वर, ब्रह्मनाथ, भीमाशंकर ही हेमाडपंथी मंदिरे ज्ञात होती. परंतु, माणकेश्वर प्रथमच प्रकाशझोतात आले अन दुसऱ्याच दिवशी मी माझे शोधकार्य पार पाडले.\nजुन्नरजवळ आणखी एक हेमाडपंथी मंदिर होते ही गोष्ट निश्चितच विस्मयकारक होती.\nकुकडेश्वरचं नाव जसं ’पूर’ गावासोबत जोडलं जातं तसं माणकेश्वरचं नाव ’केळी’ गावासोबत जोडून ’केळी-माणकेश्वर’ झालंय. माणिकडोह व चावंडच्या मधल्या भागात हे मंदिर स्थित आहे. अलिकडच्या काळात गावकऱ्यांनी सिमेंटने नव्या मंदिराची बांधणी केलीय. परंतु, आजही मूळ मंदिराचे प्राचीन अवशेष त्याच्याभोवती रचून ठेवल्याचे दिसतात. दाट झाडीच्या रस्त्यातून समोर चावंड किल्ला दिसतोय अन माणिकडोह जलाशयाच्या दिशेने आपण चाललोय, अशा परिसरात माणकेश्वराचे शिवालय आहे. या मंदिराचे मूलस्थान जिथे होते तिथे आता धरणाचे पाणी भरलंय. हे धरण वीस-पंचवीस वर्षांपूर्वी बांधलं होतं. त्यापूर्वीच माणकेश्वर मंदिर पूर्णतं मोडकळीस आलेलं होतं. धरण बांधल्यावर त्याची जागा बदलली. त्या जागेवरूनही गावकऱ्यांत वाद झाले होते. शंकराची पिंड अन भले मोठाले नक्षीदार पाषाण गावकऱ्यांनी बैलांच्या साहय्याने धरणाच्या काठावर आणले. मागच्या दुष्काळात धरण पूर्ण कोरडं पडलं होतं. त्यावेळेसही बरेच अवशेष बाहेर काढता आले.\nपिंडी ही दरवाज्यापेक्षा मोठी होती असे म्हणतात. मंदिराच्या समोर दोन नंदी आहेत. दोघांचीही मान उजव्या बाजुला वळलेली दिसते. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते कुकडेश्वराच्या दिशेने पाहत आहेत. मूळ मंदिरातही अशीच रचना होती. मंदिराच्या बरोबर मागे चावंड किल्ला दिसतो. त्याच्या पलिकडे कुकडेश्वर आहे. कुठल्याश्या भागवतात कुकडेश्वर-माणकेश्वर ही जोडगोळी म्हणुन कुरकुट-मुरकुट असा उल्लेख असल्याचे बोलले जाते.\nवऱ्हाडी डोंगररांगा व त्यातील दुर्गांचा परिसर या मंदिरापासून दिसतो. मधल्या भागात शहाजी सागराचा निळेशार जलाशय आहे. इतिहासात गुडूप झालेल्या या भग्न शिवालयाविषयी अधिक संशोधन होणे गरजेचे वाटते...\nलेबल्स जुन्नर तालुका, पुणे जिल्हा, मंदिर, माणकेश्वर, शिवालय, हेमाडपंथी\nदक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी\nदक्षिणगंगा म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर ह...\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरे कडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहे त, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असे ही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा ना...\nतोरणा: एक थरारक प्रवास\nढगांत हरविलेला तोरणा छत्रपति शिवाजीराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या ह्या ओळखीशि...\nमहाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे हे अभयारण...\nनाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी न...\nमाणकेश्वर: एका भग्न शिवालयाची गोष्ट...\nदुर्ग साहित्य संमेलन (1)\nदै. दिव्य मराठी (8)\nमाझी ज्ञानेश्वरी - ज्ञानेश्वरी... आमच्या कन्येचं १४ वर्षांपूर्वी ठरविलेलं नाव. संत ज्ञानेश्वरांची भावार्थदिपिका वाचली तेव्हाच ठरवलं, माझ्या मुलीचं नाव ’ज्ञानेश्वरी’ ठेविल. चौ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन... यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.bywiki.com/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-04-25T21:55:01Z", "digest": "sha1:OVIBZXRA4G6AMJ6JTMVEB6QFIUMFTGJZ", "length": 6293, "nlines": 206, "source_domain": "mr.bywiki.com", "title": "वर्ग:संगणकशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसंगणकशास्त्राशी संबंधित लेखांची यादी.\nएकूण ८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ८ उपवर्ग आहेत.\n► संगणक कार्यप्रणाली‎ (५ क, १३ प, ३ सं.)\n► महासंगणक‎ (२ प)\n► माहितीमापनाची एकके‎ (११ प)\n► मुक्तस्त्रोत‎ (२ प)\n► युनिकोड‎ (१ प)\n► संगणकशास्त्रज्ञ‎ (२० प)\n► संगणक‎ (७ क, ३२ प, ३ सं.)\n► सॉफ्टवेअर‎ (४ क, ११ प)\nएकूण ३५ पैकी खालील ३५ पाने या वर्गात आहेत.\nमायक्रोसॉफ्ट ऑफिस २००३ मराठी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १९:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://wallpost.wordpress.com/", "date_download": "2018-04-25T21:36:53Z", "digest": "sha1:GQ25EF6FUAOHV4GDJO7JCGOBVGGJOPYX", "length": 6856, "nlines": 42, "source_domain": "wallpost.wordpress.com", "title": "Menu", "raw_content": "\nदि पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या तोतया ट्रस्टींची पोलखोल \nदादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस आणि आंबेडकर भवन हे आंबेडकरी चळवळीचे केंद्रस्थान, स्वतःला पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे पदाधिकारी म्हणविणाऱ्या लोकांनी रात्री ३ वाजता ५०० भाडोत्री बाऊंसर्स आणून पाडले आहे. स्वतःला ट्रस्टी म्हणविणारा हा कंपू बेकायदेशीर पणे स्वतःला ट्रस्टी म्हणवून घेत आहे. आपले कृत्य लपविण्यासाठी या लोकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्यावरही…\nप्रस्थापीत पक्षातील बहुजन नेतृत्व व कालसापेक्ष भूमिका : राज गवई\nएकीकडे अच्छे दिन व भ्रष्टाचार मुक्तीचा नारा देत 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चारमुंड्याचीत करुन भाजपीय महायुतीचे सरकार सत्तेवर आले. शिवाय पाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही भाजपाने यश प्राप्त करत शिवसेनेच्या सोबतीने महाराष्ट्रात देखील सत्ता स्थापन केली आहे. सरकार स्थापन होताच “ना खाऊँगा और ना खाने दुंगा” असा नारा देत ‘बारा ते अठरा घंटे’ काम करणार्‍या मोदी…\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर, आरएसएस आणि रमेश पतंगे यांनाच कळले का \n3 एप्रिल रोजी नागपूर येथे झालेल्या जातीअंत परिषदेत अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी आरएसएस ला जाहीर आव्हान दिले होते. जातीअंत परिषद एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्या मुळे संघाचा जळफळाट झाला होता. त्यामुळे काही दिवसांच्या आधी संघ समर्थक असलेल्या रमेश पतंगे यांनी अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध दैनिक दिव्यमराठी मध्ये ‘प्रकाश आंबेडकर आणि संघ’ हा लेख लिहून आपल्या अकलेचे तारे तोडले…\nडाॅ.बाबासाहेब आंबेडकर, कॉंग्रेसची निवड कि अपरिहार्यता.\nडाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गांधिजि, पंडित नेहरु, सरदार पटेल आणि संपुर्ण काॅंग्रेस सोबत असलेले वितुष्ट लक्षात घेतल्यास काॅंग्रेसने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे भारताची घटना लिहिण्याचे कार्य का सोपविले याबद्दलचा खरा ईतिहास अनेकांना माहिति नाहि. काॅंग्रेसच्या म्हणण्याप्रमाणे ‘भारताचे संविधान एका अस्पृष्याच्या हातुन लिहिले जावे’ अशि गांधिजिंचि इच्छा होति म्हणुन काॅंग्रेसने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडे संविधान लिहिण्याचे कार्य सोपविले…\nदि पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या तोतया ट्रस्टींची पोलखोल \nप्रस्थापीत पक्षातील बहुजन नेतृत्व व कालसापेक्ष भूमिका : राज गवई\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर, आरएसएस आणि रमेश पतंगे यांनाच कळले का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://yuvavarta.in/", "date_download": "2018-04-25T21:41:21Z", "digest": "sha1:QIMVSSUYL6IFPGH3N55RPIV3GSA4OJ6T", "length": 4979, "nlines": 40, "source_domain": "yuvavarta.in", "title": "होम | दैनिक युवावार्ता", "raw_content": "गुरुवार दि. २६/ ०४/ २०१८\nउद्धव यांनीच दिला बाळासाहेबांना त्रास; तोंड बंद ठेवा अन्यथा मातोश्रीवरील गुपिते फोडू- राणेंचा इशारा\nसंगमनेरात 1 जानेवारी पासून टि.20 क्रिकेट स्पर्धेचा थरार\nआंदोलन मागे - संघर्ष सुरूच राहणार\nशाळा बंदीचा अन्यायकारक निर्णय मागे घ्या -आ. पिचड\nवाळू तस्कराकडून कोतवालाला धक्काबुक्की - रिक्षा वाळू तस्करावर गुन्हा दाखल\nसंगमनेरात रक्कम लुटीच्या घटना सुरूच - पोलीस ठाण्याची डायरी मात्र कोरीच\nराहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष बनण्याचे निश्चित, CWC ने घेतला निर्णय; 16 डिसेंबरला निवडणूक\nराहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठी हालचाली सुरु, डिसेंबरमध्ये होणार अधिकृत घोषणा\nगुजरात निवडणूक - जागा वाटपावरुन राहुल गांधी आणि हार्दिक पटेल समर्थकांमध्ये तुफान राडा\nभुयार खोदून बँक दरोडा प्रकरणात चौकशीसाठी पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात\nबदलत्या परिस्थितीत माध्यमांनी अधिक सक्षम होण्याची गरज\nगुजरात विधानसभा - भाजपने जाहिर केली पहिली यादी\nसंगमनेरचे योगेश भालेराव यांचा ‘हंपी’ चित्रपट रसिकांच्या भेटीला\nवेगळी भुमिका करुन अनेक वर्षे जगण्याची इच्छा - सचिन खेडेकर\n‘दशक्रिया’ ला ग्रीन सिग्नल पैठण पुरोहित संघाची याचिका फेटाळली\nभाषणाची कढी, जाहिरातींची भाकर, उपाशी गरीबा दे आता ढेकर\nज्ञानाधिष्ठीत साम्राज्यवादाचा भारत बळी ठरू शकतो - डॉ. विवेक सावंत\nपो. नि. ओमासे यांना निरोप तर औताडे यांनी स्विकारला पदभार\nतोलारखिंड रस्त्याचे सर्वेक्षण व भूमि अधिग्रहण करण्याचे पालक मंत्र्यांचे आदेश\nसौ.हेमलताताई यांना डॉक्टर ऑफ ह्युमॅनीटी पुरस्कार प्रदान\nशहर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुभाष गुंदेचा यांची निवड\nआ.थोरातांनी केले कनोलीत वर्पे कुटूंबियांचे सांत्वन\nअनंत फंदी व्याख्यानमाला - संगमनेरचे वैचारीक व्यासपीठ - डॉ. अनंत दिवेकर\nआपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. त्यासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/t20-world-cup-photos/1221333/india-vs-west-indies-ms-dhoni-and-co-gear-up-for-semi-final-against-the-windies/", "date_download": "2018-04-25T22:18:27Z", "digest": "sha1:X5BRVBRZKD666FXZZHDT5CEYRFI7K5QZ", "length": 9646, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: स्वप्न चालून आले बघता बघता.. | Loksatta", "raw_content": "\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nविद्यापीठ संकुलात धार्मिक, राजकीय कार्यक्रमांची जंत्री\nआसाराम बापूचा आज फैसला ३ राज्यांमध्ये अलर्ट, जोधपूरचे छावणीत रुपांतर\nशहराच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवसात वाढ होणार\nस्वप्न चालून आले बघता बघता..\nस्वप्न चालून आले बघता बघता..\nभारतीय संघापुढे जगज्जेतेपदाचे स्वप्न बघता बघता पुन्हा चालून आले आहे. ते फक्त आता दोन पावलांवर येऊन ठेपले आहे. वानखेडेवर वेस्ट इंडिजविरुद्धचा उपांत्य सामना आणि मग ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर अंतिम फेरी. विंडीज विरूद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी मुंबईत कसून सराव केला. (छाया- केविन डिसोझा)\nआत्तापर्यंतच्या वाटचालीत भारतीय संघाचा तारणहार ठरलेला विराट कोहली सराव करताना. (छाया- केविन डिसोझा)\nभारत आणि विंडीज यांच्यात ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारात आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांपैकी उभय संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. (छाया- केविन डिसोझा)\nट्वेन्टी-२० विश्वचषकातील तीन सामन्यांपैकी विंडीजची कामगिरी २-१ अशी सरस आहे. अगदी वानखेडेवरील गेल्या काही वर्षांचा वेध घेतल्यास २०११ मध्ये भारत-विंडीज कसोटी अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरली होती. (छाया- केविन डिसोझा)\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पायाच्या घोटय़ाला झालेल्या दुखापतीमुळे भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार घ्यावी लागली आहे. आयसीसीच्या परवानगीने बीसीसीआयने २६ वर्षीय अष्टपैलू खेळाडू मनीष पांडेचा भारतीय संघात समावेश केला आहे. (छाया- केविन डिसोझा)\nभारताचा कर्णधार एम.एस. धोनी नेटमध्ये सराव करताना.\nविश्वचषकाच्या सुरूवातीला जामठात न्यूझीलंडविरुद्ध रचलेल्या फिरकीच्या जाळ्यात भारत स्वत:च फसला आणि हरला. मग कोलकातामध्ये आणि मोहालीत विराटच्या अद्वितीय खेळींच्या बळावर भारताने अनुक्रमे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्यांना हरवले. (छाया- केविन डिसोझा)\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nआदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली\nवाशी बाजारात हापूसला रसायनरंग\n संकेतस्थळांच्या मुस्कटदाबीत भारत जगात अव्वल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/wallpapers-covers/", "date_download": "2018-04-25T21:44:05Z", "digest": "sha1:WRWG2T2IBBNMA7RU6BNZNOI6WIGUUFPH", "length": 5967, "nlines": 126, "source_domain": "abdulsattar.in", "title": "वालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो. | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nआमदार अब्दुल सत्तार साहेब पीएनजी फोटो\nमित्रांनो आता आपले सर्वांचे लाडके नेते श्री. अब्दुल सत्तार साहेब यांचे आकर्षक, सुबक वालपेपर्स खास तुमच्यासाठी बनविण्यात आले आहेत. आता तुम्ही डाऊनलोड करू शकता. वालपेपर्स डाऊनलोड करा आणि तुमच्या कॉम्पुटरवर साहेबांचे वालपेपर्स लावा,आणि द्या समर्थन अब्दुल सत्तार साहेबांच्या एका झुंझार वादळी नेतृत्वाला…..\nमित्रांनो आता आपले सर्वांचे लाडके नेते श्री. अब्दुल सत्तार साहेब यांचे आकर्षक, सुबक फेसबुक कव्हर इमेजेस खास तुमच्यासाठी बनविण्यात आले आहेत. आता ते तुम्ही डाऊनलोड करू शकता. कव्हर डाऊनलोड करा आणि तुमच्या फेसबुकवर साहेबांचे कव्हर इमेज उपलोड करा,आणि द्या समर्थन अब्दुल सत्तार साहेबांच्या एका झुंझार वादळी नेतृत्वाला…..\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://jibheche-chochale.blogspot.com/2008_10_01_archive.html", "date_download": "2018-04-25T21:39:41Z", "digest": "sha1:MQ5ZPFQGXL7DA4REYYW6GEXYWV5JKVCX", "length": 19876, "nlines": 67, "source_domain": "jibheche-chochale.blogspot.com", "title": "जीभेचे चोचले ...: October 2008", "raw_content": "\nधनु राशीचा स्वामी, गुरु असल्यामुळे, मी रेसीपी-गुरु डॉट कॉम हे नाव रजिस्टर करु का\nबघा, लगेच तुमच्या मनात आले ना, हे नाव आपण पटकन उचलू म्हणून.. :P.. खाणे आणि गाणे स्वात्मसुखासाठी असावे {कलाकॄती, रसिक, मेजवानी, फ़र्माईश आणि सादरीकरण} हे खाणे आणि गाणे या दोन्हीचे \"पंचांग\" आहे.. या पाच अंगाने खवैय्या आणि गवैय्या खुलत जातो {कलाकॄती, रसिक, मेजवानी, फ़र्माईश आणि सादरीकरण} हे खाणे आणि गाणे या दोन्हीचे \"पंचांग\" आहे.. या पाच अंगाने खवैय्या आणि गवैय्या खुलत जातो माझ्या गॄहलक्ष्मीची रास \"तुळ\" असल्यामुळे मला कायम \"वजन\" आणि \"संतुलित आहार\" असा फ़ालतू उपदेश ऐकावा लागतो.. :( ::शरदभाऊ उपाध्येंनी एकदा तिचं बौद्धिक घेतले तर बरे.. माझ्या राशीचे वर्णन करताना, विकीपेडियाकार म्हणतात की ऍम्बिशिअस, डिव्होटेड टू \"गोल्स\"... हे वाचून उमजले की मला, गुलाब-जाम, लाडू, रसगुल्ला, छेना अंगूर इत्यादि \"गोल\" पदार्थ का आवडतात.. पंचांग लिहीणे लगेच थांबवतो एवढ्यावरच.. \"अंधश्रद्धा निर्मुलन समिती वाले\" फराळाला बोलवायचे नाहीत कदाचित..परत मला त्यांची चांद्रयान मोहिमेची बडबड ऐकून घ्यावी लागेल.. तिथं तुर्तास तरी फराळाची सोय नाही..फ़क्त दगड आणि माती.. मी त्यांना वॄशभ राशीचे म्हणालो हे ऐन दीवाळीत सांगू नका त्यांना..\nमला उमजलेले संजीव कपूर, विष्णू मनोहर यांच्या अमर कलाकॄती, झटपट करा स्वयंपाक, मराठमोळ्या फराळाचे एकशे एक प्रकार, सुबोधच्या सासूबाई आणि दुर्बोध रेसिपीज, अश्या अनेक नावांना मी माझ्या आय पी आर कन्सल्टंट ला कळवायचे ठरवले आहे.. ही माझी अनेक दिवसांची इच्छा, दीवाळीच्या सणात आणखी तीव्र होवू लागते सणाच्या अनेक रेसिपीज बनवताना, मी किचनमध्ये असा \"गंधभरला श्वास\" घेतोय, तितक्यात, बायकोची सूचना आली, उचला आधी तो तुमचा डब्बा... :x [ लॅपटॉप चा इतका घोर अपमान :( ] अन बाहेर हॉलमध्ये बसा.. :( असोऽऽऽऽ.. :( पण चिवडा बनवतानाची फोडणी, चकलीचा तो मोहक आकार, बाहेरून ग्लॅमर नसलेली पण आतून गोऽऽड अशी करंजी, शेव तळत असतानाचा मस्त सुवास, आणि गुलाबजाम कढईत सोडतानाचे संगीत, तसे बाहेर हॉलमध्ये पण ऐकू शकतो आपण.. असे मनाशीच म्हणून उठतो बाबा एकदाचा ....\nग्राफ़िक यूजर इंटरफेस बनवताना बहुतेक मायक्रोसॉफ्ट ने पाकशास्त्रापासून प्रेरणा घेतली असावी...खरी पाककुशल गॄहिणी ती जी कोंड्याचा मांडा करते. हाच नियम संगणक शास्त्राला देखील लागू आहे.. साधं सॉफ्टवेअर वापरून जो कलाकॄतीचं चीज करतो, तो खरा मल्टीमिडीया आर्टिस्ट पाककलेचा उत्कट आविष्कार हा सुद्धा मल्टीमिडियाचाच एक प्रकार आहे पाककलेचा उत्कट आविष्कार हा सुद्धा मल्टीमिडियाचाच एक प्रकार आहे किती साधनं वापरावी लागतात हे पहा ना किती साधनं वापरावी लागतात हे पहा ना फाईल फोटोशॉप मधून घ्या आफ्टर इफेक्ट्स मध्ये ..एखादा इमेज सिक्वेन्स मॅक्स किंवा मायामधून घ्या आफ्टर इफेक्ट्स मध्ये.. तिला पुन्हा एखादं प्लग इन जोडून प्रीमिअर मध्ये न्या..अनेक सोपस्कार करून मग एखादं ऍनिमेशन तयार होतं..तसंच गोड, तुरट, आंबट, तिखट या मल्टी मिडीया चा कौशल्यपूर्ण वापर एखादी गॄहिणी करत असते.. दिवाळीच्या दिवसात, कलावंतांचा स्टूडिओ आणि गॄहिणींचं स्वयंपाकघर या दोन्ही ठिकाणी मल्टीमिडिया ची तन्मयतेने साधना चाललेली असते, यातूनच उभे रहातात अफलातून आर्टवर्क्स आणि अप्रतिम फराळाचे जिन्नस..... :)\nआमटी या शब्दात जरी आम असला तरी असते मात्र खास...\nगाईचं दूध धारोष्ण प्यावं अन आमटी वाफ़ाळत असलेली असावी असं एका थोर्थोर माणसाचं म्हणणं आहे.. \" You might have understood so far, How modest I am .. :P\nत्या विरघळलेल्या चिंच गुळाची शपथ तुला आहे\" अशी कविताच मग जीभेवर येते.. अहो, जीभेवर आमटी ठेवणं ही कल्पनाच मुळात कशी काव्यपूर्ण वाटते .. नाही का भुईमुग किंवा कच्च्या शेंगांची आमटी, कटाची आमटी, मिश्र डाळींची आमटी..या महाराष्ट्रातील एंडेमिक आणि क्रिटीकली एंडेंजर्ड प्रकारांना आपणच जोपासले पाहिजे भुईमुग किंवा कच्च्या शेंगांची आमटी, कटाची आमटी, मिश्र डाळींची आमटी..या महाराष्ट्रातील एंडेमिक आणि क्रिटीकली एंडेंजर्ड प्रकारांना आपणच जोपासले पाहिजे जर पाकशास्त्राचे \"रेड डेटा बुक\" पुढे मागे चापले क्षमस्व \"छापले\" गेले तर त्यासाठी हे सायटेशन मी माझ्याकडून करुन ठेवत आहे.... आणखी एक महत्वाचे म्हणजे \"मॅनर्स\" च्या श्रोणीपॄष्ठावर सरळ सरळ लत्ताप्रहार करून , भाकरी एकतर आमटीत कुस्करून खावी किंवा मग पाची बोटांचे \"इंटीग्रेशन\" करुन सरळ त्याचा भुरका मारावा या दोन्ही संकल्पनांची एखादी कार्यशाळा घेऊ या का आपण\nपनीर हे नांव ऐकले, की माझ्या तोंडात नीर दाटून येते....\nउत्तम पनीर बाजारात निवडता येणे, ही पण एक क्राफ़्ट आहे. तेथे पाहिजे जातीचे\nतुम्ही कधी क्राफ़्ट्स-उमन असं ऐकलंय का नेमका शब्द आहे \"क्राफ़्ट्समॅन\".. भाजी आणण्याचे सत्कर्म सुखी कुटुंबात पुरुषांना करावे लागते, हे सुद्धा क्राफ़्ट म्हणण्याचे एक कारण आहे..उत्तम पनीर ते \"जे हाताल चिकटत नाही आणि थोडंसं चिमटित धरताच सहज मोकळं होऊन जातं\"... या मुद्यावर अनेक दॄष्टीकोन असू शकतात परंतु, पनीर निवडणं एक क्राफ़्ट आहे हे निश्चित.. पनीर उत्तर भारतात नेमके दिल्लीच्या आसपास भरपूर आणि ताजे मिळते असे ऐकून आहे. अर्थातच तसा \"योग\" येण्याची मी वाट पहात आहे.पनीर फ़ेस्टीव्हल सारख्या अनेक कल्पना अजून मी लपऊन ठेवल्या आहेत कारण फ़क्त आय पी आर आणि परक्याच्या कल्पनेवर डोळा असणारे अनेक लोक मला अक्षरशः माहिती आहेत..असोऽऽऽऽ..\nपनीर बटर मसाला, मी जवळपास भेटी दिलेल्या सर्व शहरांमधून चाखलाय आजवर..पण औरंगाबाद च्या \"लाडली\" सारखा कुणाला जमणार नाही, यावर आपली पैज.. बोलाऽऽऽऽ... सिडको मधलं हे तसं मध्यमवर्गीयांचं प्यारं हॉटेल.. पण पंजाबी डिशेस अश्या बनतात इथं की अक्खा पंजाब फिदा होऊन जाईल. आता हॉटेल औरंगाबाद चं म्हणून नाकं मुरडू नका.. अस्मिता अशी जपावी, खाण्यात सुद्धा.. माझ्या मराठवाड्यावर माझं प्रेम आहे.. इथल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या पदार्थांचा मला अभिमान आहे.. त्यांची चव किमान एकदा तरी घेण्याची पात्रता माझे अंगी यावी म्हणून मी प्रत्येकाशी सौजन्याने वागेन..असोऽऽऽऽ\nधाबा आणि पनीर म्हणजे, ठुमरी आणि हिमेश.. न जमणारं गणित.. सर्व नियम धाब्यावर बसवून, धाबेवाले शिळ्या पनीराचे असे पदार्थ बनवतात की कडकडीत वैराग्य उत्पन्न व्हावे...\nपनीर मंचूरिअन पासून थाय पनीर चिली पर्यंत या पदार्थाचा कॉस्मोपोलिटीअन संचार बघितला की अन्न हे पूर्णब्रम्ह आणि \"स्थलःत्रयातीतः\" असल्याची खात्री पटते. पनीर भुर्जी , पालक पनीर, पनीर टिक्का मसाला, एकापाठोपाठ एक पनीरच्या डिशेस ची नांवं घेणारा वेटर बघून मी एकदा एकाचं कौतुक केलं होतं. त्याला टीप देताच तो मला गहिवरुन म्हणाला, \"गुरुजी मला पैसे नकोत.. फ़क्त जीभेवरती पनीर ठेवा आणि \"वाऽऽह म्हणा\"..\nश्रीखंड बनवणे ही सहासष्टावी कला आहे याबाबत कुणाचेच दुमत नसेल. रेडीमेड श्रीखंड हा एक ऐनवेळेचा पर्याय झाला. पण श्रीखंडाची माझी स्वतःची रेसिपी मी थोडा भीत भीतच देतोय... लगेच कुणीतरी त्यावर बौद्धिक मालकी सांगायला येईल.. हा प्रांत तसा आय पी आर पासून दूर असलेला बरा. असोऽऽऽऽऽ.. रेसिपी सांगतो..\nउत्तम दही घ्या. मातीच्या मडक्यात बनवलेले असले तर क्या बात है.. त्याला रात्री कापडात बांधून टांगा..(वाहन असा अर्थ येथे घेऊ नये) सकाळी त्यातील चक्का बाजूला काढा..अन आता त्याच्या आकारमानाच्या अर्धे किसमिस घ्या.. दगडावर वाटता आले तर उत्तम अन्यथा मिश्रणयंत्र(आंग्लभाषेत मिक्सर) चालेल. ती पेस्ट, चक्क्यात मिसळून चमच्याने २० मिनिटे घोटा.. त्यात थोडाफ़ार सुकामेवा टाका..आणि पुन्हा तेवढेच घोटा... श्रीखंड तयार\nमहाराष्ट्राच्या श्रीखंडाचा जुळा भाउ तुम्हाला आढळेल बंगालमध्ये. ते त्याला मिष्टी दोही म्हणतात. बंगाल जादूसाठी प्रसिद्ध आहे. मिठाईचे विश्व हा देखील जादूचा प्रांत आहे. येथे अनेक लहान लहान ट्रीक्स असतात ज्या जिभेला चवीच्या विलक्षण वैविध्याने सुखाऊन जातात. मिठाई तीच, पण वेलची किंवा केशर यांच्या सहवासात अमुलाग्र बदलून जाते. श्रीखंड सुद्धा कधी आम्रखंड तर कधी व्हॅनिला, रास्पबेरीच्या संगे जुन्या युगाची कात टाकून \"इंटरकॉन्टीनेन्टल\" होऊन जातं. या पदार्थाची थोरवीच इतकी की देव सुद्धा संत एकनाथांच्या घरी या नांवानं वर्षानुवर्षे राहिला. नाथांघरी राबणारा श्रीखंड्या हे ईश्वराचं मनोहारी रुप, पूर्णयोगी श्रीएकनाथांना पण कळलं नाही..\nदादर स्टेशनचा दादरा उतरून खाली येताच हसतमुखानं स्वागत करणारं कैलास मंदीर... तिथं चमच्यानं लस्सी \"खातात\".. सोनी वाल्यांनी \"लस्सी जैसी कोई नहीं\" बनवायला घेतल्यानंतर स्टॊरीत थोडासा चेंज झाला हे माझ्या एका मित्रानं मला सांगितलं होतं म्हणून शेवटी \"ल चा ज केला\" असोऽऽऽऽऽऽऽऽ.. पण मी ऐकलंय की कित्येक श्रीखंड विक्रेते तिथून लस्सी घेऊन जात आणि श्रीखंड म्हणून विकत असत. याच श्रीखंडावर अनेक माजघरातल्या \"आर अँड डी\" टीम्स राब राबल्या.. त्यातून जिव्हासुखोपनिषदातील अनेक रह्स्यं उलगडली. श्रीखंड पुरी चं नातं, हीर रांझा, लैला मजनू सारखं चिरंतन आहे.. दोघांना एकमेकांशिवाय अस्तित्वच नाही मुळी\nधनु राशीचा स्वामी, गुरु असल्यामुळे, मी रेसीपी-गुरु...\nआमटी या शब्दात जरी आम असला तरी असते मात्र खास... ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2318", "date_download": "2018-04-25T21:59:03Z", "digest": "sha1:W2SAFCYO3JCSGADKQII65VHPWBIFJNCG", "length": 23235, "nlines": 65, "source_domain": "mr.upakram.org", "title": "चेकलिस्ट मॅनिफेस्टो | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nप्रत्येक नव्या वर्षाच्या सुरुवातीला आपण काही उद्दिष्टे ठरवतो. ते साधण्यासाठी काही संकल्प करत असतो. (व एक-दोन दिवसात हे संकल्प हवेत विरूनही जातात) उदा: नियमित व्यायाम, कमीत कमी फास्ट फुड खाणे, वजनात घट, संस्कृत () उदा: नियमित व्यायाम, कमीत कमी फास्ट फुड खाणे, वजनात घट, संस्कृत () किंवा इतर एखाद्या भाषेचा अभ्यास, समग्र फुले, आंबेडकर वाचून काढणे इ.इ. परंतु यांच्याच जोडीला (किंवा फक्त) आपण यानंतर आपल्या व्यवहारात कमीत कमी चुका करण्याचा संकल्प केल्यास (व ते उद्दिष्ट गाठता आल्यास) आपल्या जीवनात फार मोठा बदल होवू शकतो. कारण जितक्या चुका कमी तितका मनस्ताप कमी.\nयाच विषयावर आधारित डॉ अतुल गवंडे यांचे चेकलिस्ट मॅनिफेस्टो या नावाचे एक पुस्यक\nअलिकडेच प्रसिद्ध झाले आहे. अतुल गवंडे हे अमेरिकेतील एक ख्यातनाम सर्जन, हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक, न्यूयॉर्कर या नियतकालिकाचे विज्ञानविषयक स्तंभलेखक, मॅकऑर्थर पारितोषक विजेते आहेत. त्यांचे हे तिसरे पुस्तक असून, त्यानी आपले पहिले पुस्तक कॉम्प्लिकेशन्स मध्ये वैद्यकीय व्यवसायातील काही अनिष्ट पद्धतींना अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टरांना देवत्व बहाल करणाऱ्या रुग्णांच्या मानसिकतेचा फायदा घेणाऱ्या या व्यावसायिकांनी ईश्वर बनण्याचा हट्ट सोडून एक चागला माणूस व्हावे यावर गवंडेनी भर दिला आहे. यानंतरचे त्यांचे पुस्तक बेटर मध्ये काही डॉक्टर्स इतर सामान्य डॉक्टरांपेक्षा वेगळे असे काय करतात म्हणून यशस्वी होतात याचे विश्लेषण केले आहे. चेकलिस्ट मॅनिफेस्टो चे उपशीर्षकच How to get things right\nअतुल गवंडेंच्या मते डॉक्टर्सकडूनही चूक होऊ शकते व त्यांच्या ह्या चुका, जेव्हा रुग्ण विकलांग होतो वा दगावतो तेव्हा त्या अक्षम्य ठरतात. यातील बहुतांश चुका टाळण्याजोगे असतात. केवळ डाक्टरांच्या बेपर्वाईमुळे वा निष्काळजीपणामुळे त्या चुका वरच्यावर डोके काढतात. त्यामुळे डॉक्टरासकट सर्व संबंधितावर पश्चात्तापाची पाळी येते. यावर गवंडेनी अत्यंत साधा व सोपा उपाय सुचविला आहे, तो म्हणजे चेकलिस्ट काळजीपूर्वकपणे स्वत:च तयार केलेल्या नियामक यादीमुळे (व त्याचे पालन करत राहिल्यामुळे) डॉक्टरांची प्रतिष्ठा जपली जाते, रुग्णांचे हाल (व पैसे काळजीपूर्वकपणे स्वत:च तयार केलेल्या नियामक यादीमुळे (व त्याचे पालन करत राहिल्यामुळे) डॉक्टरांची प्रतिष्ठा जपली जाते, रुग्णांचे हाल (व पैसे) वाचतात व वैद्यकीय व्यवसायाची होत असलेली बदनामी रोखता येते. डॉक्टर मंडळींच्या निष्काळजीपणामुळे दरवर्षी जगभरातील सुमारे 70 लाख रुग्ण कायमचे विकलांग होतात. सुमारे 10 लाख रुग्ण मृत्यृमुखी पडतात. दररोज 1-2 याप्रमाणात बोइंगसारख्या विमानाचा अपघात होऊन सर्वच्या सर्व प्रवासी मेले तरी वर्षभराचा आकडा डॉक्टरांच्या चुकीमुळे दगावलेल्या रुग्णांच्या आकड्यापेक्षा नक्कीच कमी ठरेल. रुग्णांची तुलना विमान अपघाताशी करता येत नसली तरी वैद्यकीय सुरक्षेचे दाखले अत्यंत खराब आहेत हे मात्र नक्की.\nगवंडेंच्या मते चेकलिस्टचा वापर रुग्णसुरक्षेसाठी नाट्यमय कलाटणी देऊ शकते. उदाहरणार्थ कॅथेटर्ससाठी ऑपरेशन करत असताना नेमके काय करावे यासंबंधीचे साधे असे पाच उपाय बहुतेक मेडिकल कॉलेजेसमध्ये शिकविले जात असतात. परंतु यासंबंधीच्या एका सर्वेक्षणानुसार अनेक मोठमोठे, नावाजलेले हॉस्पिटल्ससुद्धा त्याची दखल घेत नाहीत. त्यामुळे जन्तूसंसर्ग होऊन रुग्णाचा मृत्यु होतो. अमेरिकेतील मिशिगन स्टेटनी उपायांची काटेकोर अंमलबजावणीचा बडगा उगारल्यावर केवळ तीन महिन्यात मृत्युच्या प्रमाणात 66 टक्क्यानी घट झाली. 18 महिन्यात 1500 जीव वाचले व 17.5 कोटी डॉलर्सएवढा खर्च वाचला. हे सर्व आकडे अत्यंत बोलके आहेत.\nचेकलिस्ट हा काही जादुई प्रकार नाही, हेही लक्षात ठेवायला हवे. कारण प्रत्येक रुग्णाचा आजार गुंतागुंतीचा, किचकट व अनेक वेळा या क्षेत्रातील अत्यंत निष्णात तज्ञांनासुद्धा आव्हानात्मक ठरत असतो. आजारपणाचे चित्र विचित्र असे अनेक कंगोरे असतात. तरीसुद्धा विचारपूर्वक केलेली नियामक यादी व त्याचे काटेकोर पालन यामुळे रुग्णांचे जीव वाचतात, यावर गवंडेंचा भर आहे. जन्तूसंसर्गा (infection) मुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत 50 टक्क्यानी घट होण्याची शक्यता आहे, असा गवंडेंचा दावा आहे. त्यानी याविषयीचे केलेले नीरिक्षण व त्याचे निष्कर्ष आश्चर्यचकित करणारे आहेत.\nअशाप्रकारचे किचकट, गुंतागुंतीचे विषय हाताळताना इतर लेखक अत्यंत रुक्षपणे मांडणी करतात. त्यामुळे वाचक पहिली 8-10 पानं वाचत असतानाच कंटाळतो. परंतु अतुल गवंडे यांची लेखनशैली वेगळ्या प्रकारची आहे. अनेक जिवंत व प्रत्यक्षात घडलेल्या उदाहरणांची पानोपानी पेरणी केल्यामुळे वैद्यकशास्त्रासारखा गंभीर विषय वाचतानासुद्धा वाचक कंटाळत नाहीत. उदाहरणांची व्याप्ती हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, रुग्ण या मर्यादेतच न ठेवता कन्स्ट्रक्शन्स कंपन्या, हॉटेल्स, बॅंक्स इत्यादी ठिकाणी घडलेल्या प्रसंगांचा वापर फार खुबीने केल्यामुळे आपल्याला तो विषय पटकन समजतो. 'ऑपरेशन करणाऱ्या सर्जननी ऑपरेशनपूर्वी आपल्या सर्व सहकाऱ्यांची नावे माहित करून घ्यायला हवे' हे एक चेकलिस्टमधील कलम आहे. अगदी साधा सरळ, कॉमन सेन्सचा भाग आहे व यात काय विशेष असेही वाटेल. परंतु भूलतज्ञाचेच नाव माहित नसल्यामुळे सर्जनचे ऑपरेशन पूर्णपणे फेल गेलेल्या उदाहरणांचा दाखला गवंडे देतात. डॉक्टर बाहेरच्या बघ्यांना हीरो वाटत असला तरी त्यांचे सहकारी, सहायक, नर्स, वॉर्ड बॉय, इत्यादींना तो एक त्यांच्यासारखाच हाडामासाचाच माणूस असतो. त्यामुळे या सर्वांचे सहकार्य न लाभल्यास फार मोठा घोटाळा होऊ शकतो. शेवटी मुख्य डॉक्टरलाच याची जवाबदारी पेलावी लागते. रुग्णाच्या जिविताच्या सुरक्षेबद्दलच्या सूचना कुठुनही आले तरी त्यांचे स्वागत करायला हवे. नर्स काय सांगू शकते हा तुसडेपणा नक्कीच भूषणावह ठरणार नाही.\nचेकलिस्टचा वापर वा त्याची अंमलबजावणी केल्यामुळे चुटकीसरशी सर्व प्रश्न सुटतील वा सर्व\nकाही सुरळित होत जाईल याची हमी कुणी देणार नाही वा त्या भ्रमातही आपण राहू नये. आपण म्हणू तीच पूर्व दिशा या तोऱ्यात राहणाऱ्या डॉक्टरांच्यावर अंकुश ठेऊ शकणाऱ्या अतुल गवंडेसारख्या चॅम्पियनची या व्यवसायाला गरज आहे, हे मात्र मान्य करायला हवे. कारण या व्यवसायातील व्यावसायिकांचा निष्काळजीपणा, अहंभाव, तुसडेपणा, पैशाची हाव इत्यादीमुळे रुग्ण हताश होत आहेत व हा व्यवसाय आपली विश्वासार्हता गमवत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानचा पुरेपूर वापर व / वा पाण्यासारखा पैसा ओतला तरी रूग्ण बरा होईल याची खात्री नाही. वैद्यकीय व्यावसायिकांच्या संवेदन बधिरतेमुळे रुग्ण भांबावून जात आहे. अशा वेळी अतुल गवंडे यांची पुस्तकं दिशादर्शक ठरतील.\nचेकलिस्ट ही काही अत्यंत नावीन्यपूर्ण, वा अफलातून आताच उद्भवलेली संकल्पना नाही. प्राथमिक शाळेचा विद्यार्थीसुद्धा दुसऱ्या दिवशीच्यासाठी आपण नेमके कुठले गृहपाठ करावेत, कुठली पुस्तकं घेवून जावेत, कंपास, ड्राइंग बॉक्स घ्यावे की नाही याचा विचार करतो. परंतु जसजसे मोठेपणी आपण आपापल्या व्यवसायात गुरफटून जातो तेव्हा न कळत चेकलिस्टसारख्या साध्या साध्या गोष्टींचे विसर पडतो. समोरचा क्लायंट वा माणूस कदाचित बोलणारही नाही. परंतु आपले काही तरी चुकते हे तरी निदान लक्षात यायला हवे. न्हणूनच अशा चुका (परत परत) होऊ नये यासाठी चेकलिस्ट अत्यंत प्रभावी ठरू शकेल. चेकलिस्ट ही केवळ वैद्यकीय व्यवसायासाठीच नव्हे तर इतर - ज्याना आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे - या सर्वांसाठी आहे.\nप्रकाश घाटपांडे [19 Feb 2010 रोजी 05:23 वा.]\nउत्तम माहिती व परिचय. माझ्या माहिती प्रमाणे अतुल गवांदे असा मराठी उच्चार आहे.गावंडे असा देखील असु शकतो. निळु दामले यांनी त्यांच्या गप्पा त ही माहिती दिली होती. तेव्हा त्याचे उच्चारण गवांदे असेच केले होते. आमचेकडे कधीकधी पौराहित्य करणार्‍या एका गुरुजींचे नाव गवांदे होते तसेच आमच्या शेतात गुरे राखणार्‍या गड्याचे नाव पण शंकर गवांदे असे होते. मला त्याचे त्यावेळी आश्चर्य वाटत असे.\nएकदा राम बापट पुणे विद्यापीठात भाषण करताना सहवक्त्यांचा उल्लेख लक्ष्मण माने ऐवजी लक्ष्मण साने असा करीत होते. नंतर त्यांना श्रोत्यांनी निदर्शनास आणुन दिल्यावर ते म्हणाले अरे हो यामुळे सामाजिक संदर्भ असलेली जातच बदलते\nवसंत सुधाकर लिमये [19 Feb 2010 रोजी 21:18 वा.]\nउत्तम माहिती व परिचय त्यांच्या नावाचा अमेरिकन उच्चार 'गवांडे' असा केलेला दिसतो. मूळ आडनाव 'गावंडे' असावे असा एक कयास\nप्रभाकर नानावटी [19 Feb 2010 रोजी 07:18 वा.]\nइंग्रजी लेखनातून उच्चार घेतल्यामुळे कदाचित हा घोळ झाला असावा. जर गप्पात उल्लेख गवांदे असा केलेला असल्यास वरील लेखात तसे यायला हवे होते. संपादकानी त्याप्रकारे लेखातील चूक दुरुस्त केल्यास इतरांनाही ते कळू शकेल. (मला ही दुरुस्ती कशी करावी हे माहित नाही)\nवरील दुरुस्ती करत असताना (दुसर्‍या परिच्छेदाच्या पहिल्या ओळीतील पुस्यक ऐवजी पुस्तक व (शेवटून तिसर्‍या ओळीतील) न्हणूनच ऐवजी म्हणूनच अशी दुरुस्ती करावी ही विनंती.\nराजेशघासकडवी [19 Feb 2010 रोजी 10:16 वा.]\nपूर्वी विसराळू लोक एखादी गोष्ट करायची असेल तिच्या नावे जानव्याला गाठ बांधायचे ते आठवलं. अर्थात, ती गाठ कशासाठी बांधली आहे हेही ते विसरायचे... सध्या आपण स्मार्ट फोनमध्ये खरडी किंवा ध्वनिमुद्रित टिप्पणी ठेवतो. पण आमच्यासारखे महाभाग फोनच विसरतात. असो.\nआपण चेकलिस्ट हे सुव्यवस्थितपणाचं प्रतीक म्हणून मांडलेलं आहे. संदर्भ वैद्यकीय व्यवसायाचा आहे, कारण तिथे जीवनमरणाचा प्रश्न येतो. व एखादी साधी चूक महाग पडू शकते. जिथे मार्गच नाही तिथे काही इलाज नाही, पण सगळ्या सुविधा असताना केवळ 'अरेच्चा, हे विसरलोच बरं का' मुळे नुकसान होणं ही नामुष्कीची गोष्ट आहे. हे इतर व्यवसायांना व आपल्या वैयक्तिक, दिवसेंदिवस जास्त जास्त गुंतागुंतीच्या होत जाणाऱ्या आयुष्यालाही लागू आहे, हेही नोंदलेलं आहे. बऱ्याच संस्था,व्यवसाय ही चेकलीस्ट पद्दती त्यांच्या दैनिक व्यवहारात अंगीभूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. संगणकामुळे हे अधिक सुकर झालेलं आहे.\nवरवर साध्या वाटणाऱ्या यादीचं महत्त्व सांगणाऱ्या पुस्तकाची चांगली ओळख आहे.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/684", "date_download": "2018-04-25T21:58:46Z", "digest": "sha1:ZQBUP45E2XBLA6CVC4MCSBZA6Z42HIDR", "length": 13535, "nlines": 83, "source_domain": "mr.upakram.org", "title": "दहीहंडी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसर्व उपक्रमिंना गोपाळकाल्याच्या हार्दीक शुभेच्छा \nआजकाल या उत्सवात राजकीय पक्ष खुप(जरा जास्तच) धवळाढवळ करतात. उंच उंच दहिहंड्या(आठ थराच्याही वर) व मोठ्या रकमेची बक्षीसे यांवर त्या त्या पक्षाला प्रसिध्दी मिळते आणि हल्ली हंड्या फोडल्याच जात नाहीत. सलामी द्या ठरावीक रक्कम घेवून जा. दहीहंडिचे बाजारीकरण झाले आहे .याबाबत आपले मत कळवा.\nहो असं आहे खरं\nहो असं बाजारीकरण होतं आहे खरं\nपण ते कोणत्या सणाचे होत नाहिये\nदिवाळी तरी कुठे दिवाळीसारखी उरली आहे\nअजून संकष्टी नि चतुर्थी चे 'प्रॉड्क्टस' सापडले नाहियेत म्हणून नाहीतर ते ही विकले जातीलच. (असल्यास कल्पना नाही\nअर्थात हा एक भाग झाला. विकले जाते आहे, बाजारीकरण होते कारण काही प्रमाणात आपणच ते सपोर्ट करतो आहोत.\nमात्र राजकारण आल्यानेच दहीहण्ड्या मोठ्याही झाल्या ना... नाही का\nपरंपरा टिकण्याची शक्यताही बाजारीकरणानेच कधीकधी तयार होते असेही वाटते. प्रसारमाध्यमे प्रसिद्धी देतात. एका मोठ्या स्केलवर त्याला मान्यताही मिळते.\nत्याच वेळी 'बाजारीकरण म्हणजे काय' हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे असे मला वाटते.\nमुसाफिरखान्यात हिंदू - मुस्लिम ऐक्याची दहीहंडी\nमी दहीहंडी नावाने एक प्रतिसाद येथे दिला आहे तो म. टा>च्या बातमीतील आहे आणि परत खाली देत आहे. आपण म्हणता तसे बाजारीकरण झाले आहे हे नक्कीच मान्य आहे तसेच गुंडोपंतानी मांडलेला मुद्दा पण योग्यच आहे. संकष्टीचे \"प्रॉडक्ट्स\" जरी निघाले नसले तरी विशिष्ठ देवळांच्या बाहेरील तरूणांच्या (आणि मोठ्यांच्या) रांगा, एखादा माणूस चेन्नईहून कसा दर्शनाला येतो, अमिताभने घरातून चालत जाऊन उंदराच्या कानात बोललेले पाहून इतरांनीपण तेच करणे हे वेगळ्याप्रकारचे पण बाजारीकरणच वाटते.\nप्रेषक विकास (शुक्र, 08/31/2007 - 12:40)\nमुसाफिरखान्यात हिंदू - मुस्लिम ऐक्याची दहीहंडी\nश्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाच्या अमलबजावणीवरून सत्ताधारी व विरोधकात संघर्ष सुरू असताना मुसाफिरखाना या मुस्लिमबहुल वस्तीत महम्मद अली शेख हे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी दोन लाख ५१ हजार रुपयांची दहीहंडी उभारणार आहेत. या उत्सवात मराठी लावणीचा फडही रंगणार आहे.\nही दहीहंडी मुसाफिरखान्यातील डोबळे बिल्डिंग समोर बांधण्यात येणार आहे. आठ थरांची ही दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला दोन लाख ५१हजार रुपयांचे बक्षीस मिळेल. त्याचप्रमाणे या दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी येऊन थर लावतील त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. महिला दहीहंडी पथकांनी सहा थर लावले तर त्यांना अकरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे शेख यांनी जाहीर केले आहे.\nगोविंदा पथकातील कुणाला अपघात झाला तर त्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची तरतूदही शेख यांनी केली आहे. त्याचप्रमाणे उत्सव मंडळाच्या ठिकाणी डॉक्टरांचे एक पथकही असेल. सगळयांना अल्पोहारांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, महसूल मंत्री नारायण राणे, उर्जा मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार मिलिंद देवरा, आमदार युसुफ अब्राहनी हजेरी लावणार आहेत.\n>>आजकाल या उत्सवात राजकीय पक्ष खुप(जरा जास्तच) धवळाढवळ करतात\nगुळापाशी मुंग्या जाणारच् . बाय द् वे - \"उपक्रमिंना गोपाळकाल्याच्या हार्दीक शुभेच्छा\" ह्या पक्षाच्या धोरणामधे बसतात का नाही \"गोपाला\"चे नाव घेतले आहे म्हणून हो... बंगालात दुर्गापूजेच्या कालात बहूतेक भक्तगण भाग घेतात वाटते, तेव्हा ते कदाचीत राजकीय कार्यकर्त्याची वस्त्रे काढून ठेवत असावीत... ह.घ्या.\nप्रसिध्दी कोणी कोणाला कशी द्यावी ह्याचे काही अनौपचारीक नियम पण (ह्या मेडियाच्या / बाजारीकरणाच्या जमन्यात) ऊरले नाही आहेत.\nबाकी दहीहंडी फोडणे हा बघायला सुंदर प्रकार आहे व त्याला उत्तेजना (प्रसिध्दी, पैसे)द्यायला हरकत् नाही. जर का १ लाखाच्या १० दहीहंड्या फोडून एखाद्या गावातील होतकरू तरुणांचा गट त्यांच्या (अविकसीत / बेभरवश्याच्या) शेतीला पूरक व्यवसाय म्हणून करत असेल व (शेतकर्‍यांच्या) आत्महत्या कमी होत असतील तर चांगली गोष्ट नाही का फक्त दहीहंडी हा प्रकार त्यातील कौशल्य कमी न होऊ देता किती सुरक्षीत करत येईल ते बघावे. फुकट कोणाचा जीव, अवयव जायला नको.\nदहीहंडी हा महाराष्ट्रातील प्रकार आहे की अजुन कूठला म्हणजे उत्तरप्रदेश, गु़जराथ\nया मुद्द्याबद्दल १००% सहमत.\nसर्कशीत लावतात तशी जाळी आजूबाजूला लावण्याची व्यवस्था केल्यास/गोविंदांना पॅड व शिरस्त्राणे दिल्यास इजा झाली तरी खूप मोठी होणार नाही असे वाटते.\nदोन दिसांची नाती [01 Sep 2007 रोजी 03:26 वा.]\nदहीहंडिचे बाजारीकरण झाले आहे .याबाबत आपले मत कळवा.\nआपल्या मताशी सहमत आहे. पण गुंड्याभाऊ म्हणतात तेही खरंच आहे. आज प्रत्येकच गोष्टीचे बाजारीकरण होत आहे. फक्त आपण त्या बाजारीकरणासोबत किती वाहून जायचं ते आपल्याच हातात आहे\nसर्व उपक्रमींना गोपाळकाल्याच्या शुभेच्छा\nप्रकाश घाटपांडे [01 Sep 2007 रोजी 04:31 वा.]\nउत्सवांचे,सणांचे,देवाधर्माचे,बुद्धिमत्तेचे, सौंदर्याचे,भावनांचे कशाचे म्हणून नाही मागणी तसा पुरवठा या न्यायाने बाजारी करण होणे अपरिहार्य आहे. आपल्या मनातल्या विचारांच्या देवाणघेवाण किंवा संघर्षाला सुद्धा मनोव्यापार म्हटले आहे.\nतु चर्चा सुरु करतोस आणी गायब होतोस.\nजर असे वाटत असेल की चर्चा रंगावी तर त्यात काही जबाबदारी चर्चा टाकणार्‍याची असते\nहे माध्यम इंटरॅक्टीव्ह आहे; हे समजले नसेल तर काही (स्वघोषित) पत्रकारांची गत झाली तसे होते रे बाबा... ;)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/look-out-notice-against-hotel-owner-and-owner-of-kamala-mill-278506.html", "date_download": "2018-04-25T21:51:27Z", "digest": "sha1:6PJAQSYDCTXAIA3QNGMY6VVUN2ZFPPD2", "length": 10610, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कमला मिलच्या मालकासह हाॅटेलमालकाविरोधात लूक आऊट नोटीस", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nकमला मिलच्या मालकासह हाॅटेलमालकाविरोधात लूक आऊट नोटीस\nआगीत जळून खाक झालेल्या रेस्टो-पबच्या मालकांचे परदेशी गुंतवणूकदारांची संबंध असल्याची माहिती मिळतेय.\n30 डिसेंबर : कमला मिलमधल्या आग दुर्घटनेप्रकरणी कमला मिलच्या मालकासह मोजोस आणि वन-अबव्ह रेस्टाॅरंटच्या मालकांवर एमआरटीपी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच मालक फरार होऊ नये म्हणून लूक आऊट नोटीस काढण्यात आलीय.\nकमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडवात 14 जणांचा बळी गेलाय. याप्रकरणी मुंबई महापालिकेनं अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केलीये. आज अवैध बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं मोजोस आणि वन-अबव्ह रेस्टाॅरंटच्या मालकांवर एमआरटीपी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केलाय. आणि मालक फरार होऊ नये म्हणून त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस काढण्यात आलीय.\nआगीत जळून खाक झालेल्या रेस्टो-पबच्या मालकांचे परदेशी गुंतवणूकदारांची संबंध असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे देश सोडण्याआधी त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस काढण्यात आलीय. याशिवाय निष्काळजीपणाचा कळस गाठणाऱ्या पबच्या मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होतेय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nउस्ताद अमजद अली खान यांना मा. दीनानाथ पुरस्कार तर आशा भोसलेंना जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/new-delhi-prashant-kadam-chat-on-yogi-adityanath-visit-to-taj-mahal-472248", "date_download": "2018-04-25T21:38:02Z", "digest": "sha1:Z5COPXJLDLL2B4NDI4TIRXUONTUIE5B7", "length": 14615, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच ताजमहलमध्ये!", "raw_content": "\nउत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच ताजमहलमध्ये\nताजमहालवरुन अनेक भाजप नेत्यांनी केलेली वादग्रस्त विधानं ताजी असतानाच आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ताजमहाल पाहण्यासाठी पोहोचले आहेत. पर्यटनाला चालना देणं हा या भेटीमागचा मुख्य हेतू असला तरी योगी आदित्यनाथ यांचा आग्रा दौरा महत्वाचा समजला जातोय. योगी जवळपास 8 तास ताजमहालच्या वेगवेगळ्या भागांची पाहणी करणार आहेत.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nउत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच ताजमहलमध्ये\nउत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच ताजमहलमध्ये\nताजमहालवरुन अनेक भाजप नेत्यांनी केलेली वादग्रस्त विधानं ताजी असतानाच आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ताजमहाल पाहण्यासाठी पोहोचले आहेत. पर्यटनाला चालना देणं हा या भेटीमागचा मुख्य हेतू असला तरी योगी आदित्यनाथ यांचा आग्रा दौरा महत्वाचा समजला जातोय. योगी जवळपास 8 तास ताजमहालच्या वेगवेगळ्या भागांची पाहणी करणार आहेत.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/nevada-lite/", "date_download": "2018-04-25T22:06:57Z", "digest": "sha1:QZF7T6SOY247KFUKM3PPWVUXCEJCVVRP", "length": 7679, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nही Alhena Lite ची बालक थीम आहे.\nशेवटचे अद्यावत: जून 27, 2017\nलेख, सानुकूल पिछाडी, सानुकूल रंग, सानुकूल शीर्षलेख, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, ई-कॉमर्स, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, लवचिक शीर्षलेख, Food & Drink, फुटर विजेटस, ग्रीड आराखडा, बातम्या, एक कॉलम, फोटोग्राफी, पोस्ट स्वरूप, उजवा साइडबार, स्टिकी पोस्ट, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी, तीन कॉलम, अनुवाद सहीत, दोन कॉलम\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/jau-tukobanchya-gaava-part-2/", "date_download": "2018-04-25T21:49:30Z", "digest": "sha1:BZQSEZ3YQR6XCXOTAXEX2EJALIQPCVPF", "length": 23608, "nlines": 160, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "जाऊ तुकोबांच्या गावा: भाग २", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nजाऊ तुकोबांच्या गावा: भाग २\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nमागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा: भाग १\nसांजवेळ झाली. देहूचे विठ्ठलमंदिर माणसांनी वाहू लागले. तुकोबांचे शब्द कानांत साठविण्यासाठी जो तो आतुर झाला. आबा पाटलाला घेऊन तुकोबाही आले. आबाला पुढे बसविले. हातात झांज घेतली आणि आपण कीर्तनाला उभे राहिले. गावची काही मंडळी हाती टाळ घेऊन मागे उभी राहिली. मंगलाचरण झाले, विठुरायाचा गजर झाला, ज्ञानदेवादी संतांचाही गजर झाला आणि तुकोबा बोलू लागले,\n“लोकहो, पाहा, ह्या पांडुरंगाचा, ह्या विठोबाचा महिमा पाहा. त्याच्या प्रेमाखातर किती लोक आले आहेत पाहा मी त्याच्याकडे आलो आहे आणि तुम्हीही त्याच्याकडेच आला आहात. का यावेसे वाटते आपल्याला त्याच्याकडे मी त्याच्याकडे आलो आहे आणि तुम्हीही त्याच्याकडेच आला आहात. का यावेसे वाटते आपल्याला त्याच्याकडे दिवसभराची कामे आटोपली की का वळतात आपली पावले इकडे दिवसभराची कामे आटोपली की का वळतात आपली पावले इकडे मला करमत नाही आणि तुम्हालाही करमत नाही. सारखं मनात येत असतं.”\nबोलता बोलता तुकोबा गाऊ लागले,\nघालू देवासी च भार \nतुका ह्मणे आह्मी बाळें \n“देवा, खरोखर आम्ही तुझे लाडके आहो. तुझी बाळेच आम्ही. तुझ्या पायाशीच घुटमळत असायचे आमचा भार आम्ही तुझ्यावर घालावा. तू काय, तू सुखाचा सागर आहेस आमचा भार आम्ही तुझ्यावर घालावा. तू काय, तू सुखाचा सागर आहेस त्यातून आम्ही सुख तरी किती उपसणार त्यातून आम्ही सुख तरी किती उपसणार आम्ही आमची सुखदुःखे तुला सांगावी आणि आमची भूकही तूच निवारण करावीस. खरोखर, देवा, पांडुरंगा, तुझ्यापाशी आमच्या जिवाला खरा विसावा आहे आम्ही आमची सुखदुःखे तुला सांगावी आणि आमची भूकही तूच निवारण करावीस. खरोखर, देवा, पांडुरंगा, तुझ्यापाशी आमच्या जिवाला खरा विसावा आहे देवा, इथे आलं की तुझ्या गावाला आल्यासारखं वाटतं. मन शांत होतं. माझं होतं, माझ्या ह्या गावकऱ्यांचं होतं. तूच आमचा सांभाळ करतोस ह्यात मला तरी शंका नाही देवा, इथे आलं की तुझ्या गावाला आल्यासारखं वाटतं. मन शांत होतं. माझं होतं, माझ्या ह्या गावकऱ्यांचं होतं. तूच आमचा सांभाळ करतोस ह्यात मला तरी शंका नाही तू आम्हा सर्वांचा आहेस याबद्दलही मला अजिबात शंका नाही तू आम्हा सर्वांचा आहेस याबद्दलही मला अजिबात शंका नाही\nदेव आहे देव आहे \nदेव गोड देव गोड पुरवी कोडाचे ही कोड \nदेव आह्मां राखे राखे \n“लोकहो, खरंच सांगतो, ह्या तुक्याचा सांभाळ हा दयाळू पांडुरंगच करतो फार दयाळू, फार दयाळू तो. मलाच नव्हे, आपल्या सर्वांना तोच राखतो. अहो, कळिकाळाला काखेत घालणारा तो फार दयाळू, फार दयाळू तो. मलाच नव्हे, आपल्या सर्वांना तोच राखतो. अहो, कळिकाळाला काखेत घालणारा तो आम्ही मागू तेच नव्हे तर न मागू ते ही कोड पुरविणारा हा देव आहे बरं आम्ही मागू तेच नव्हे तर न मागू ते ही कोड पुरविणारा हा देव आहे बरं फार गोड वाटतो तो मला. फार गोड वाटतो.”\n नेहमीच सांगतो मी, आजही सांगतो, देव आहे बरं, देव आहे विचारा बरं, कुठे आहे विचारा बरं, कुठे आहे अगदी आपल्या जवळ आहे अगदी आपल्या जवळ आहे जवळ म्हणे किती जवळ जवळ म्हणे किती जवळ अगदी आपल्या आत, अंतरात आहे अगदी आपल्या आत, अंतरात आहे आणि हो, बाहेरही आहे. अहो, आत पाहा, तो आहे, बाहेर पाहा, तो आहे आणि हो, बाहेरही आहे. अहो, आत पाहा, तो आहे, बाहेर पाहा, तो आहे जिकडे पाहाल तिकडे तो आहे जिकडे पाहाल तिकडे तो आहे लोकहो, ऐका. अजून ऐका लोकहो, ऐका. अजून ऐका मन लावून ऐका. मी सांगतो आहे ते लक्ष देऊन ऐका. आपला जीव, आपल्या सर्वांचा जीव… तोच देव आहे मन लावून ऐका. मी सांगतो आहे ते लक्ष देऊन ऐका. आपला जीव, आपल्या सर्वांचा जीव… तोच देव आहे आपला जीव तोच आपला देव आपला जीव तोच आपला देव तुमचा जीव तो देव, माझा जीव तो देव तुमचा जीव तो देव, माझा जीव तो देव जीव आहे ना आपल्यात आंत आंत पाहा, जीव आहे. जीव आहे म्हणून आपण आहो ना म्हणून देव आहे बाहेर दुसरा बघा. त्याच्या आंतही जीव आहे म्हणून बाहेरही देव आहे म्हणून बाहेरही देव आहे अंतर्बाह्य आहे त्यालाच देव म्हणतात हो अंतर्बाह्य आहे त्यालाच देव म्हणतात हो तो आहे म्हणून आपण आहो. तो आहे म्हणून जग आहे तो आहे म्हणून आपण आहो. तो आहे म्हणून जग आहे म्हणून जगात देव आहे म्हणून जगात देव आहे देव आहे\nतुकोबांच्या रसाळ बोलण्यात सारे जण रंगून गेले. आबा पाटलाचा हा पहिला अनुभव. मनात काही शंका घेऊन आला होता. ती शंका पुढे येई ना मन रंगले\nतुकोबा पुढे सांगू लागले, म्हणाले, ” अहो, आपल्या आंत पाहा म्हणजे देव तुम्हालाही दिसेल. कसा दिसेल माहीत आहे\nदेव भला देव भला मिळोनी जाय जैसा त्याला \nदेव बळी देव बळी \nदेव वाहवा देव वाहवा आवडे तो सर्वां जीवां \n“लोकहो, देव फार भला आहे हो थोर आहे हो पण तुम्ही जसे असाल तसा देव तुम्हाला भेटेल तो फार उदार आहे, फार उदार आहे तो फार उदार आहे, फार उदार आहे थोडफार देईल आणि वाटेला लावील असा कंजूष दाता तो नाही थोडफार देईल आणि वाटेला लावील असा कंजूष दाता तो नाही त्याचे सामर्थ्य फार आहे त्याचे सामर्थ्य फार आहे फार आहे त्याच्या जोडीचा, त्याच्यासारखा ह्या विश्वात कुणी नाही जो सर्व जीवांचा तो आवडता त्याची वाहवा मी करू किती जो सर्व जीवांचा तो आवडता त्याची वाहवा मी करू किती त्याचा चांगुलपणा सांगू किती त्याचा चांगुलपणा सांगू किती हा तुका त्याच्या चरणी आहे हो हा तुका त्याच्या चरणी आहे हो सतत त्याच्या चरणी लागलेला आहे हो सतत त्याच्या चरणी लागलेला आहे हो\nतुकोबांचे डोळे भरून आले, श्रोत्यांचे डोळे भरून आले, आबा पाटलाचे डोळे भरून आले\nतुकोबा भानावर आले, म्हणू लागले,\nदेवा, आज आमच्यात हे आबा पाटील आलेत. दूरवरून आलेत. त्यांना काही शंका आहेत. त्या सोडव बरं. विचारा हो, आबा, विचारा तुमची शंका. आमचा पांडुरंग ती नक्की सोडवेल.\nआबा पाटील उभा राहिला, सभेला दंडवत घातलं आणि बोलू लागला,\nकाही इचारायचं म्हनूनच आलो हुतो. पर आज न्हाई जमायचं. आज ह्ये सारं पाह्यलं, मन भरून पावलं. तुमी लोक लई भाग्यवान. न इचारता प्रश्न सुटत्यात तुमचे फार बरं वाटलं बघा. तुकोबा, आज ह्यो आनंद असाच असू द्या. तुमाजवळ ऱ्हायची परवानगी द्या, पुढील येळी इचारतो\nतुकोबांनी स्मितहास्य केले आणि कीर्तन आटोपते घेतले…\nहेचिं दान देगा देवा तुझा विसर न व्हावा…..\nज्ञानदेवी लावीत असताना जो शब्दांचा कीस मी पाडीत असे आणि पाडत असतो ते पाहून एका सहकाऱ्याने मला प्रत्येक शब्द वा विचार लागला की नोंद करायचा सल्ला दिला होता. ते माझ्याकडून झाले नाही व होत नाही. तशीच गोष्ट तुकोबांच्या अभंगांचीही होते. ज्ञानदेवांचे शब्दवैभव विलक्षण आणि शब्दांची रूपे करण्याची त्यांची पद्धत अनोखी. तर, तुकोबांची शब्दयोजना आणि क्लिष्टता अचाट.\nअशांचे वाङ्मय लावताना सारखे अडायला होत असते. उपरोक्त लेखामध्ये असाच एक अभंग आहे तो पुढीलप्रमाणे:\nदेव भला देव भला मिळोनी जाय जैसा त्याला \nदेव बळी देव बळी \nदेव व्हावा देव व्हावा आवडे तो सर्वां जीवां \nह्या अभंगाचा प्राण ‘ मिळोनी जाय जैसा त्याला ‘ ह्या विचारात आहे. तो स्पष्ट आहे.\nदेवांचे भक्त देवांस पितरांचे तयांस चि\nभूतांचे भक्त भूतांस माझे हि मज पावती \nअसा श्लोक आहे. तसाच अभिप्राय वरील अभंगात तुकोबांनी व्यक्त केला आहे. पुढे अजून विस्तार तत्कालिन वेळेस, श्रोत्यांस व संदर्भास अनुकूल झाला असणार.\nत्यात ते म्हणतात ‘ देव व्हावा देव व्हावा ‘\nमाझा देव व्हावा, तुमचा देव व्हावा, आपला देव व्हावा\nजर हा विचार तुकोबांना येथे मांडायचा असता तर ‘मिळोनी जाय तैसा त्याला’ हा दुसरा मोठा विचार तेथे आला नसता. बरे, दोनही विचार मांडायचे असतील असे समजले तर, पुढील मागील विषय जुळला पाहिजे. ते होत नाही.\nअशा वेळी तो अभंग वा ती ओळ पुन्हा पुन्हा म्हणणे हाच उपाय उरतो. (ओळ लागली नाही तर आपल्याला हवा तसा अर्थ लावून गोलमाल गोडगोड लिहिण्याची सोय ह्या विषयात फारच आहे म्हणून वाचणाऱ्यांनी सावधच राहिले पाहिजे.)\nतर, ती ओळ पुन्हा पुन्हा म्हणताना ऐकू आले,\nदेव वाहवा देव वाहवा\nआणि अर्थ लागला, पुढे मागे जुळला, अभंग एकजीव झाला.\nकाल तसा पाठ दिला आहे व अर्थही तसाच सांगितला आहे.\n( तुकोबांनी केलेला शब्दोच्चार लिहिण्यापर्यंत पोहोचेतोवर असे घडू शकेल हे गृहित धरले पाहिजे. ज्ञानदेवीतही अशा जागा आहेत कारण बोलणारा लिहित नाही आहे. )\n(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← दुष्काळ फक्त पावसाचा नाहीये- सरकारच्या आस्थेचा आणि लोकांच्या विवेकाचा आहे\n“प्रत्येक चूक स्त्रीचीच असते”- नाही का\nदेह आणि आत्मा हे कधी दुरावत नाहीत : जाऊ तुकोबांच्या गावा (४८)\nदेवाच्या माथी आपला भार घाला, हा देह अगदी त्याच्यावर ओवाळून टाका : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग २०\nदाता नारायण आहे आणि तोच भोगणारा आहे : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग ३१\n2 thoughts on “जाऊ तुकोबांच्या गावा: भाग २”\nPingback: जाऊ तुकोबांच्या गावा: भाग १ | मराठी pizza\nराजे तुम्ही निश्चिंत असा, तुमचा हा मावळा पाय रोवून उभा आहे\nज्यू कत्तलीचा बदला: इस्त्राईलच्या गुप्तचरांचा रोमांचक इतिहास\nजस्टिन बिबरच्या लिप सिंक चे गुन्हेगार आपणच\n“वॅलेंटाईन डे” आणि “प्रेमा”चा संबंध कितपत\nआपण एवढ्याश्या थंडीने गारठतो, विचार करा पृथ्वीवरील सर्वात थंड गाव वर्षभर कसं जगत असेल\nजेनेरिक औषधे म्हणजे काय आणि ती एवढी स्वस्त असण्यामागचं सत्य\nअखिलेश यादवांच्या उत्तर प्रदेशामधील पानिपताची प्रमुख कारणे\n१२०० वर्षांपासून इंचभरही न हललेला ‘श्रीकृष्णाचा चेंडू’\nलग्नाच्या निर्णयामुळे एकट्या पडलेल्या इरोम शर्मिलाच्या पाठीशी रेणुका शहाणे\nकार्टून कॅरेक्टर्स मागचा ‘खरा’ आवाज\n१८४१ सालापासून पोर्तुगाल देशाने जतन करून ठेवलेय एका व्यक्तीचे शीर, पण का\n GP3 Race जिंकणारा अर्जुन मैनी ठरला पहिला भारतीय\nसाध्या सरळ “फोटोग्राफर” च्या सुडाची सत्य कथा, प्रत्येकाने अनुभवावी अशी\nअॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांमुळे गोंधळ घालणारे लोक जनतेला फसवत आहेत काय\n२ दिवसांत ६ कोटी लिटर पाणी साठवण्याची किमया करणारा महाराष्ट्राचा शेतकरी\n – जाऊ तुकोबांच्या गावा: भाग ४\nस्त्रियांनो ‘ही’ आहेत तुमच्या स्वरक्षणाची ५ आधुनिक अस्त्र \nमानवी कौशल्याच्या प्रगतीचा इतिहास – १० वस्तूंच्या रूपांतरातून\nया समाजातील लोक आपल्या संपूर्ण शरीरावर लिहितात प्रभू रामाचे नाव, पण का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-25T21:56:02Z", "digest": "sha1:ZDFAZ5XNBBJCHFSNVHQD3C5HNGZ2WFRO", "length": 4152, "nlines": 107, "source_domain": "abdulsattar.in", "title": "सिल्लोड येथे हज यात्रेकरूंना लसीकरण. | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nसिल्लोड येथे हज यात्रेकरूंना लसीकरण.\nसिल्लोड हज यात्रेकरूंसाठी सिल्लोड येथे पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आला.\n← दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत खते-बियाणे द्या – आमदार अब्दुल सत्तार|\nअमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या आतंकी हल्ल्याचा कांग्रेसपक्षातर्फे निषेध. →\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2917", "date_download": "2018-04-25T22:05:20Z", "digest": "sha1:RDRJEID3G3O7A4PIEKZOENCCRSLEXSQ3", "length": 2430, "nlines": 45, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मराठमोळे लेकरु की निर्वीकार योगी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठमोळे लेकरु की निर्वीकार योगी\nकाहीही अदल-बदल न करता हे छायचित्र जोडत आहे... कृपया आपल्या प्रतिक्रिया नोंदवा..\nमराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे\nगोड बाळ आहे. :)\nत्याचे भाव - मी खांद्यावर म्हणून देवळात आणू शकले, नाहीतर इथे कुठे आलाय देव\nमुक्त कलंदर [01 Nov 2010 रोजी 15:23 वा.]\nहे छायचित्र तुळजाभवानी मन्दिरतील आहे.. जावळ काढण्यापूर्वी फक्त काही क्षण आधीचे... :)\n\"अहो कळसाकडे बघा, पुरेसे आहे चित्ती असो द्यावे समाधान चित्ती असो द्यावे समाधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://shivray.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82/", "date_download": "2018-04-25T21:49:10Z", "digest": "sha1:EMVRUT4Q2YRM64WIRHTWYFUUEC3NDJN6", "length": 10936, "nlines": 159, "source_domain": "shivray.com", "title": "प्रयागजी प्रभू | Chhatrapati Shivaji Maharaj - Shivray", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nTag Archives: प्रयागजी प्रभू\nअजिंक्यतारा झुंजविणारे प्रयागजी प्रभू\n आणि औरंगजेब म्हणजे त्यांचा बादशहा दख्खन जिंकण्याकरिता त्याने केवढा पसारा मांडला होता दख्खन जिंकण्याकरिता त्याने केवढा पसारा मांडला होता लाखो माणसं, हजारो घोडे, अमाप धान्य, अलोट खजिना, तंबू, दारुगोळा, जनावरं, कापड.. अश्श्याला तोटा नव्हता; फक्त अकलेचाच दुष्काळ होता आणि म्हणूनच वर्षानुवर्ष मराठ्यांच्या मागं धावून सुद्धा शेवटी त्याच्या हाती आली गोळाबेरीज भोपळाच लाखो माणसं, हजारो घोडे, अमाप धान्य, अलोट खजिना, तंबू, दारुगोळा, जनावरं, कापड.. अश्श्याला तोटा नव्हता; फक्त अकलेचाच दुष्काळ होता आणि म्हणूनच वर्षानुवर्ष मराठ्यांच्या मागं धावून सुद्धा शेवटी त्याच्या हाती आली गोळाबेरीज भोपळाच औरंगजेबाच्या गबाळ्या कारभाराचा फायदा मराठे मात्र भरपूर घेत होते. लुटायला, बनवायला आणि खेळवायला ...\nAnuya on महाराष्ट्राच्या किल्ल्यांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष\nshashank on वीर शिवा काशीद\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nगनिमी कावा – युध्दतंत्र\nछत्रपती राजर्षि शाहू महाराज\nस्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले\nchatrapati shivray chhatrapati shivaji maharaj kaviraj bhushan lohagad fort Modi Letter D Modi Letter DH Modi Letter N Modi Letter SH Modi Letter T Modi Letter TH modi script nature photography Quiz Contest raigad raigad fort Rajaram Maharaj shivaji raje shivkalyan raja shivrayanchi aarti आज्ञापत्र कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा जावजी लाड ताराराणी प्र. के. घाणेकर प्रश्नमंजुषा बाजीराव पेशवे बाल शिवाजी मराठा मराठेशाही राजमाता जिजाऊ आऊसाहेब लता मंगेशकर वा. सी. बेंद्रे शहाजी महाराज शिवराय शिवरायांचा जन्म शिवरायांची आरती शिवाजी राजे शिवाजीराजे भोसले शिवाजी शहाजी भोसले सरनौबत सेतू माधवराव पगडी सोपी मोडी पत्रे २०१५\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nछत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट\nबेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\nशिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११\nशिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४\nशिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३\nकाळकाई खिंडीत सिद्दयांची कत्तल करणारे जावजी लाड\nप्रती तानाजी – पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे\nछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म\nराजगड लढविणारे संताजी सिलीम्बकर\nजयदेव जयदेव जय जय शिवराया\nमोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी\nछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म\nमोडी वाचन – भाग ३\nJai ram Shinde: सर माझ्या माहिती प्रमाणे पन्हाळा गडावरील ईतिहाआसआसाचे वर्णन...\nJai ram Shinde: खुप छान माहित दिल्या ईतिहासातील. पण माला माहिती आहे त्याप्रम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/2014/12/", "date_download": "2018-04-25T21:52:31Z", "digest": "sha1:BVVRV2JMZEMG5OZV74W2R2KYDZGVTW5A", "length": 12525, "nlines": 140, "source_domain": "abdulsattar.in", "title": "December | 2014 | अब्दुल सत्तार", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nउरूस संदल मिरवणुकीमध्ये आ. अब्दुल सत्तार सहभागी.\nखुलताबाद येथील हजरत ख्वाजा शेख मुन्तोजबोद्दिन उर्फ जरजरी जर बक्ष उरुसास संदल मिरवणुकीने सुरुवात झाली. सदरील मिरवणुकीस आ. अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांची दर्ग्याला भेट.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांनी शिवना येथील बगदादी हजद मियां दर्ग्याला भेट देऊन गुलाबपुष्पासहित भावपूर्वक चादर अर्पण केली.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत.\nदुष्काळ व नापिकीला कंटाळून सिल्लोड तालुक्यातील हट्टी येथील शेतकरी काशिनाथ जयाजी जरारे यांनी आत्महत्या केली. याप्रसंगी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट दिली व या कुटुंबास आर्थिक सहाय्य म्हणून वैयक्तिक पन्नास हजार रुपयाच्या मदतीची घोषणाही केली आहे.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फर्दापूर येथील माणिकराव पालोदकर विद्यालयात २९ डिसेंबर रोजी विविध स्पर्धा घेण्यात आल्या.\nआ.सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रोग उपचार शिबिराचे आयोजन.\nनगरपरिषद सिल्लोड व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण समिती औरंगाबाद यांचे संयुक्त विद्यमाने आ.अब्दुल सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे ३० डिसेंबर २०१४ ते १ जानेवारी २०१५ या कालावधीत भव्य सर्वरोग निदान तसेच मोफत शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.\nआ.अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन.\nआ.अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड येथे नगरपरिषद सिल्लोड व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण समिती औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्वरोग निदान शिबीर तसेच मोफत शस्त्रक्रिया व कृत्रिम भिंगारोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.\nकेंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती.\nकेंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी ६ ते १२ डिसेंबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा अधिक माहितीसाठी www.crpf.gov.in किंवा www.crpt.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेतस्थळाला वेळोवेळी …\nमाझगाव डॉक येथे विविध १८ पदांसाठी पदभरती.\nमाझगाव डॉक येथे विविध १८ पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी http://www.mazagondock.gov.in/ या संकेतस्थळाला शेवट दिनांक १ जानेवारी २०१५ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विविध पदांसाठी पदभरती.\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी http://mkv2.mah.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी व आपले अर्ज दिनांक ४ जानेवारी २०१५ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला …\nदक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती.\nदक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व पदाविषयी अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी ६ ते १२ डिसेंबर पर्यंतचा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर बघावा व आपले अर्ज दिनांक ६ जानेवारी २०१५ पूर्वी सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला …\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://pravin1989.wordpress.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-25T21:35:37Z", "digest": "sha1:E75YVVL75CELDU5VQIEPO522B3XJ2N6Z", "length": 8681, "nlines": 174, "source_domain": "pravin1989.wordpress.com", "title": "चारोळ्या | मराठी कविता", "raw_content": "\nप्रेम करणं म्हणजे, एकमेकांकडे पाहणे नाही, तर दोघांनी मिळुन एकाच गोष्टीकडे पाहणे…\nनुकतेच प्रदर्शित केलेले पोस्ट्स\nकित्ती गोड आहे म्हणून सांगू ती…\nजरूर वाचा…ओर्कुट मध्ये कधी कधी…\nमन माझे …तुझ्याकडे आहे…\nइतकी सुंदर का दिसते ती \nआयुष्याचं ध्येय ठरवताना “६-५-४-३-२-१” या क्रमाने विचार करावा:\n३ दिवसांची मस्त सुट्टी,\n२ झकास मैत्रिणी आणि\nप्रेमात म्हणे माणुस आ॑धळा होतो,\nप्रेमात म्हणे माणुस आ॑धळा होतो,\nमग एवढ जीवावर उठण्यापेक्षा तो प्रेमच का करतो….\nएकदा एक वेडा प्रेमाची कहाणी सा॑गत सुटला,\nझुरता झुरत म्हणे मरणाच्या उ॑भरठ्यावर येउन ठेपला..\nएवढ काय गुपित आहे त्या झुरण्यात मी त्याला विचारल..\nम्हणाला, “प्यार मे हम जान दे॑गे” हा ठराव पास झाला होता.\nवाट पाहता पाहता तुझी ,\nसंध्याकाल ही टळुन गेली.\nतो पर्यंत सोबत होती सावली माझ्या,\nपण तिही मला एकटे सोडून पळुन गेली …\nतू सोबत असली की ,\nमला माझाही आधार लागत नाही.\nतू फक्त नेहमी सोबत रहा ,\nमी दुसर काही तुझ्याकडून मागत नाही ..\nतुझ्यापासून दूर राहण म्हणजे ,\nडोळ्यातले अश्रु डोळ्यातच ठेउन ,\nमनातल्या मनात रडने होय ….\nखुप वेळेस तुझ्या आठवणी ,\nपाउल न वाजवताच येतात.\nआणि जाताना मात्र ,\nमाझ्या मनाला पाउल जोडून जातात.\nतुझा नाजुक असा चेहरा ,\nजसा अंधारात पेटत्या ज्योतीला,\nप्रकाश सोडून जात नाही….\nतु माझी न झाल्याने\nतुझ्यावर मी चिडलो होतो,\nम्हणुन आहेर न देताच\nमी तुझ्या लग्नात जेवलो होतो\nएक बिल क्लिंटन असतो,\nआपल्या हिलरी बरोबर संसार करताना\nतो मोनिकेच्या शोधात असतो\nकोणा मुलीचा विचार असणार नाही\nफुकटचे कोणी पोसणार नाही\nमाझे आणि माझ्या बायकोचे\nभांडण नेहमीच नविन असते\nआम्ही कितीही भांडलो तरी,\nकुठलीही शिवी रिपिट नसते\nमी कधी जात नाही\nटोमणा मला आवडत नाही\nखरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,\nलोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी\nएप्रिल 1, 2011 येथे 11:17\nफेब्रुवारी 3, 2011 येथे 04:56\nजानेवारी 7, 2012 येथे 10:57\nऑक्टोबर 2, 2012 येथे 03:35\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/pune/cm-devendra-fadnavis-to-hand-over-67-houses-in-malin-257371.html", "date_download": "2018-04-25T21:58:03Z", "digest": "sha1:NBK6ETYK3PQAXMOUQEG3Z7VEBYHHVHXI", "length": 10876, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नव्या माळीण गावाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nनव्या माळीण गावाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nनव्या माळीण गावाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. नवीन आमडेमधील जागेत उभारलेल्या घरांचं माळीणवासियांना लोकार्पण केलं गेलं.\n02 एप्रिल : नव्या माळीण गावाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. नवीन आमडेमधील जागेत उभारलेल्या घरांचं माळीणवासियांना लोकार्पण केलं गेलं.\n30 जुलै 2014 ला पुणे जिल्ह्यातल्या माळीण गावावर डोंगरकडा कोसळूण संपूर्ण गाव दरडीखाली गाडलं गेलं होतं. या दुर्घटनेत 151 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत.\nगेल्या अडीच वर्षात हे गाव इथून जवळच असलेल्या आमडेमध्ये पुनर्वसित करण्यात आलं. आमडेमध्ये ग्रामस्थांसाठी नवी घरं, नवी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, गुरांचा गोठा, समाज मंदिर बांधण्यात आलंय.\nया नव्या माळीणच्या लोकार्पणाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विष्णु सावरा, गिरीष बापट उपस्थित होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकबड्डी खेळताना चक्कर आल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू\nपिंपरी चिंचवडमध्ये कचरा डेपोला आग, शेकडो टन कचरा जळल्यामुळे नागरिकांना धुराचा त्रास\nपुण्यात ऑडी आणि होंडा सिटीकार अज्ञातांनी पेटवली, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद\nपुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या 50 हजारांवर, कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी\nमुंबईसह पुण्यात आज ओला आणि उबरचालकांचा संप\nलोणावळ्यात महाविद्यालयीन तरुणाची दगडाने चेचून हत्या; मृतदेह फेकला धरणात\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/strory-of-tanaji-malusare/", "date_download": "2018-04-25T21:37:25Z", "digest": "sha1:X3RO7JEEPNHRGDWHMY7IDEDR26A7ZDTY", "length": 25979, "nlines": 115, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "शिवरायांच्या एका शब्दाखातर ऐतिहासिक पराक्रम गाजवणारे नरवीर तानाजी मालुसरे!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nशिवरायांच्या एका शब्दाखातर ऐतिहासिक पराक्रम गाजवणारे नरवीर तानाजी मालुसरे\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nतानाजी मालुसरे यांचे नाव ज्यांना माहीत नाही असा मराठी माणूस सापडणे कठीण लहानपणापासून शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेत असताना आपल्याला तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेची ओळख होते आणि त्या नरवीराचे शौर्य आपल्या मनात कायमचे घर करून बसते. त्याच शौर्यगाथेला पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी हा छोटासा लेख\nवयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली. आपल्या काही निवडक सवंगड्यांच्या साथीने महाराजांनी स्वातंत्र्याचा एल्गार पुकारला. त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली होती. शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक होते तानाजी मालुसरे\nजून १६६५ रोजी मोघलांसोबत केलेल्या पुरंदर तहानुसार शिवाजी राजांना कोंढाणा किल्ल्यासह इतर २२ किल्ले मोघलांच्या हाती सोपवावे लागले. या तहामुळे मराठ्यांच्या स्वाभिमानाला कोठेतरी ठेच पोचली होती. राजमाता जिजाऊ आईसाहेब देखील या तहामुळे व्याकूळ झाल्या होत्या. जे किल्ले शिवाजी महाराजांनी इतक्या कष्टाने प्राण धोक्यात घालून मिळवले होते, जे किल्ले कित्येक मावळ्यांच्या रक्ताने पावन झाले होते असे स्वराज्याची संपत्ती असणारे किल्ले सहज शत्रूहाती जाऊ देणे त्यांना पटत नव्हते. मुख्य म्हणजे त्यातील कोंढाणा हा किल्ला पुण्याच्या तोंडाला व जेजुरीच्या बारीला असल्याने तेवढ्या प्रांतावर देखरेख राही.\nशिवाजी महाराजांना देखील जिजाऊ आईसाहेबांच्या मनातील सल कळत होती, परंतु त्यांचा देखिल नाईलाज होता. मोघलांच्या प्रचंड मोठ्या संरक्षण कवचामुळे कोंढाणा परत मिळवणे वाटत होते तितके सोप्पे नव्हते. परंतु मातेच्या हट्टासमोर राजे नमले आणि त्यांनी कोंढाणा परत मिळवण्याचा प्रण केला.\nशिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक शूरवीर होते जे कोंढाणा जिंकून आणण्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार होते, परंतु या मोहिमेचा विचार करताना महाराजांच्या मनात एकाच वीराचे नाव आले- तानाजी मालुसरे\nतानाजी मालुसरे म्हणजे शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि महाराजांच्या अतिशय विश्वासातील साथीदार. महाराजांच्या प्रत्येक संकटाच्या काळात तानाजींनी मोलाची साथ दिली होती. सुरुवातीला जेव्हा महाराजांनी किल्ले हाती घेण्याची मोहीम चालवली होती तेव्हा प्रत्येक मोहिमेत तानाजी आघाडीवर होते. ऐतिहासिक अफजल खान वधाच्या वेळी देखील तानाजींनी असीम शौर्य दाखवले होते. शाहिस्तेखानचा फडशा फाडण्यासाठी जेव्हा महाराज १०-१२ विश्वासू साथीदारांना घेऊन लाल महालात घुसले होते त्या १०-१२ जणांमध्ये देखील तानाजी मालुसरे यांचा समावेश होता. शिवाजी महाराजांनी तानाजींचा पराक्रम प्रत्येक वेळेस जवळून पाहिला होता त्यामुळे कोंढाणा फत्ते करण्याचा पराक्रम केवळ तानाजी करू शकतात याची त्यांना खात्री होती.\nतानाजी हे बारा हजार हशमाचे (पायदळ) सुभेदार होते. त्यांना पालखीचा व पांच कर्ण्यांचा मान होता. जेव्हा शिवाजी महाराजांनी तानाजींना तातडीने बोलावणे धाडले तेव्हा तानाजी उमरठे गावात आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. परंतु आपल्या राजाचे बोलावणे आल्याबरोबर हातची सर्व कामे सोडून त्यांनी थेट राजांची भेट घेतली. त्यांच्या सोबत शेलारमामा आणि बंधू सूर्याजी देखील होते. महाराजांनी आपला मनसुबा तानाजींना बोलून दाखवताच तानाजी धन्य झाले. महाराजांनी अत्यंत कठीण प्रसंगावेळी आपली आठवण काढली या पेक्षा मोठे भाग्य ते काय या विचाराने त्यांची छाती गर्वाने फुलून गेली.\nत्यावेळेस शेलार मामांनी सांगितलें की,\nआधी लग्न उरकून घेऊ. मग कामगिरीसाठी निघू.\nतेव्हा तानाजींनी उत्तर दिले,\nआधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे\nमहाराजांची भेट घेतल्यावर तानाजी जिजाऊ आईसाहेबांना जाऊन भेटले. जिजाई आईसाहेबांनी देखील तानाजींना यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला. तानाजींनी आपला मुलगा रायबाची जबाबदारी शिवाजी महाराजांच्या हाती दिली आणि म्हटलें की,\nजर कोंढाण्याहून परत आलो तर मी त्याचे लग्न लावून देईन, जर मेलो तर तुम्ही त्याचे लग्न लावून द्या\nमाघ वद्य अष्टमीला ४ फेब्रुवारी १६७० रोजी रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. सिंहगडावर उदयभान नावाचा अतिशय शूर सरदार तैनात होता. हा उदयभान मूळचा राठोड रजपूत होता पण पुढे बाटून मुसलमान झाला होता. त्याच्या हाताखाली रजपूत सैन्य देखील बरेच होते.\nतानाजी आपल्या सैन्यासह गडाच्या कल्याण दरवाज्याखाली आले. रात्र बरीच झाली होती. सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता. तानाजींनी कोंढाण्यावर जाण्याचासाठी एक मार्ग निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा हा कडा उभा तुटलेला होता. त्यास साखळी, दोराची शिडी लावून तटावर चढता येणे शक्य होते. तानाजींनी आपली यशवंती घोरपड घेऊन तिच्या कमरेस साखळी बांधून तिला ठरविलेल्या कड्याच्या वर चढविले खरे, परंतु घोरपड माघारी आली. जणू ती पुढे घडणाऱ्या अशुभ प्रसंगाविषयी तानाजींना संकेत देत होती. परंतु त्या संकेताकडे दुर्लक्ष करीत तानाजींनी आपल्या साथीदारांसह किल्ल्यावर प्रवेश केला आणि शत्रू सैन्याला कात्रीत पकडले.\nपुढे दरवाजावर आपले लोक असावेत म्हणून तानाजींनी पुणे बाजूकडील पहिल्या दरवाजावर जाऊन तेथील पहारेकर्‍यांवर अचानक हल्ला केला त्यांना कापून काढले.\nदरवाजा ताब्यात घेतल्यावर दुसर्‍या व तिसर्‍या दरवाजांवर जाऊन तेथील पहारेकऱ्यांना यमसदनी पाठवून ते दरवाजे देखील ताब्यात घेतले. या अनपेक्षित गडबडीमुळे किल्ल्यावरील शत्रूची फौज जागी झाली. एव्हाना उदयभान देखील भानावर आला आणि त्याने सैन्य जमवण्यास सुरुवात केली. गडाचा सरनोबत सिद्दी हलाल हा सर्वप्रथम तानाजींना सामोरे गेला. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले आणि त्यात सिद्दी हलाल पडला. ज्या साखळदंडाच्या सहाय्याने मराठे सैन्य गडावर चढत होते, तो तुटल्याने सर्वजण सुर्याजीच्या नेतृत्वाखाली गडाच्या कल्याण दरवाज्याजवळ जमले आणि दरवाजा उघडण्याची वाट पाहू लागले. तानाजी हळूहळू कल्याण दरवाज्याकडे सरकत होते. इतक्यात उदयभानाने सर्व शक्तीनिशी तानाजींवर हल्ला केला. रात्रीचा प्रवास, किल्ल्यावर चढाई-हल्ला आणि मुख्य म्हणजे मोहीम फत्ते करण्याचे दडपण या गोष्टींमुळे तानाजी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचले होते. याउलट उदयभान मात्र ताजातवाना होता.\nउदयभानाच्या जोरदार हल्ल्यामुळे तानाजींच्या शरीरावर जखमा झाल्या त्यांची ढाल देखील तुटली, परंतु अश्या परिस्थितीत हार न मानता शेल्याने आपला हात बांधून त्यावर ते उदयभानाचे वार झेलीत होते. परंतु नियतीला जणू तानाजींचा हा प्रकाराम बघवत नव्हता आणि उदयभानाच्या एका जबरदस्त वाराने त्यांच्या प्राणांचा ठाव घेतला आणि तानाजी धारतीर्थी पडले. पण मरता मरता त्यांनी असंख्य शत्रूंना कापून काढले आणि आपल्या मावळ्यांसाठी पुढील वाट मोकळी करून दिली होती. आपले सुभेदार पडल्याचे पाहूनही ८० वर्षांचे शेलारमामा खचले नाहीत, त्यांनी नेतृत्व आपल्या हाती घेतले आणि त्वेषाने लढत ते कल्याण दरवाज्यापर्यंत येऊन पोचले. दरवाज्याजवळ पोचताच त्यांनी तेथील पहारा कापून बाहेर असलेल्या सूर्याजीला आणि इतर मावळ्यांना आत घेतले.\nसैन्याचा धीर खचू नये म्हणून तानाजी पडले ही वार्ता शेलार मामांनी मुद्दामच गुप्त ठेवली आणि पुढे सूर्याजीने उदयभानासह त्याच्या संपूर्ण सेनेचा फडशा पाडीत कोंढाणा ताब्यात घेतला. एका रात्रीत मराठ्यांनी स्वराज्याचे मौल्यवान रत्न ताब्यात घेतले. सूर्याजीने गवताच्या गंजीस आग लावून पाच तोफा केल्या, त्या महाराजांनी ऐकल्या. गड सर झाल्याचा तो संकेत होता. महाराजांना अत्यानंद झाला. पण जेव्हा त्यांना बातमी कळली की त्यांचा सिंह तानाजी मात्र लढता लढता मेला तेव्हा मात्र त्यांना अश्रू अनावर झाले नाहीत आणि त्यांच्या तोंडून तानाजींबद्दल ते ऐतिहासिक गौरवोद्गार निघाले,\nगड आला पण स्वराज्याचा सिंह गेला\nआजही कोंढाणा किल्ला ऊर्फ सिंहगड आणि त्याच्या आसपासचा परिसर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या साथीदारांच्या शौर्याच्या पाऊलखुणा कणाकाणात साठवून इतिहासाची साक्ष देत अभिमानाने उभा आहे.\nधन्य ते तानाजी आणि धन्य त्यांचा पराक्रम\nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← उत्तर प्रदेशात विकले जाताहेत मुलींचे मोबाईल नंबर\nरेल्वेच्या AC 1, 2 आणि 3 tier मधला नेमका फरक काय व्यवस्थित समजून घ्या\nशिवपुर्वकालीन भारतातील अत्याचारी इस्लामी राजवट (भाग -२ )\nछत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा : बहुरूपी हेर बहिर्जी नाईक\n” पुस्तक – नाण्याची दुसरी बाजू\nभागवतांचं विधान : “भारतीय लष्कराचे खच्चीकरण” हेच मोदी विरोधकांचे वैचारिक राजकारण\nतुम्ही वापरत असलेलं प्रत्येक एटीएम सुरक्षित असलेच असे नाही- हे वाचा आणि सतर्क व्हा\nविकृत मानसिकतेचा आणखी एक बळी : धाकड गर्ल जायरा वसीमचा फ्लाईटमध्ये विनयभंग\nजाऊ तुकोबांच्या गावा: भाग ३\n“कबाली” बद्दल ९ गोष्टी, ज्या रजनीकांतच्या सुपरस्टार असण्याचं आणखी एक proof आहेत\nनिराश हताश मनःस्थिती फक्त ह्या ३ गोष्टी लक्षात ठेवा – नक्कीच नव्या उमेदीने उभे रहाल.\nजमीन खोदल्यावर पाण्याऐवजी या गावातून निघतंय सोनं \n“चिरंजीव हनुमान” आजही जिवंत आहेत\nपाकिस्तान ज्या संस्थेद्वारे खोट्या भारतीय नोटा छापतो, त्यांनाच नव्या नोटांचा contract\nया विदेशी शहरांना देण्यात आली आहेत भारतीय शहरांची नावं\nसाधा डिलिव्हरी बॉय ते फ्लिपकार्टचा असोसीएट डायरेक्टर\nभारतीय महिला पायलटचं उत्कृष्ट प्रसंगावधान, २६१ प्रवाशांचे प्राण वाचले\n‘इन्कलाब झिंदाबाद’ : स्वातंत्र्य युद्धातील ठिणगी पेटवणाऱ्या नाऱ्याचा अज्ञात इतिहास\n‘ये पडोसी है की मानता नही’ – राजनाथ सिंहांची top 10 विधानं\nपाण्याची बचत करण्याच्या १० आवश्यक पण सोप्या ideas\n)श्रद्धेपोटी मुंबईमधील अनेक गगनचुंबी इमारतींमध्ये एक गमतीशीर साम्य आहे\nप्रेमाखातर पत्नीचे मंदिर बांधणारा आजचा शहाजहान \nमोहम्मदखान बंगशाला रणांगणात धूळ चारणाऱ्या बाजीरावांची पराक्रमगाथा\nएखाद्या प्राण्याची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे हे कसे ठरवले जाते\nजाणून घ्या पॅनकार्ड वरील नंबर मागचं लॉजिक\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abdulsattar.in/blog/", "date_download": "2018-04-25T21:43:49Z", "digest": "sha1:H2AAPWFGLZMLB5HEIMZ275RTOT7GFLU2", "length": 9929, "nlines": 139, "source_domain": "abdulsattar.in", "title": "ब्लॉग | अब्दुल सत्तार | District congress president and Former Minister Maharashtra", "raw_content": "\nध्येय २०१४ – २०१९\nवालपेपर्स कव्हर आणि पीएनजी फोटो.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nसिल्लोड येथील जागृत दैवत श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात झाली आहे. याप्रसंगी म्हसोबा महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करतांना औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतर मान्यवर.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nऔरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या मध्यस्थीने सिल्लोड येथे सुरु असलेले उपोषण मागे घेण्यात आले.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nसोयगाव तालुक्यातील निंबायती (न्हावी तांडा) येथील अपघातामध्ये मृत्यू व जखमी झालेल्या युवकांच्या कुटुंबीयास औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nऔरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रयत्नातून सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध झाला आहे.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nसिल्लोड तालुक्यातील शिवना येथील अपघातामध्ये मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबीयास औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी सांत्वनपर भेट दिली.\nरस्त्याच्या कामाची आमदार अब्दुल सत्तार साहेबांकडून पाहणी.\nसिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाची औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी पाहणी केली.\nसिल्लोड येथे भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी.\nसिल्लोड येथे भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nसिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील पूरक पाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळाली असून औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रयत्नास यश आले आहे.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते मोफत पाणपोईचे उद्घाटन.\nसिल्लोड येथे औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते मोफत पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.\nसिल्लोड-सोयगाव मतदारसंघाकडे सरकारचे दुर्लक्ष.\nसिल्लोड-सोयगाव मतदारसंघाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे मत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा.मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबयांनी व्यक्त केले.\nसिल्लोड येथे श्री म्हसोबा महाराज यात्रा महोत्सवास सुरुवात.\nआ. अब्दुल सत्तार साहेबांच्या मध्यस्तीने उपोषण मागे.\nआ. सत्तार साहेबांकडून अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबियांस आर्थिक मदत.\nआमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नांना यश.\nआ. सत्तार साहेबांची मृत युवकांच्या कुटुंबियांस सांत्वनपर भेट.\nध्येय २०१४ – २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/ratnagiri-inspite-of-high-court-perspective-police-case-registered-against-st-workers-469791", "date_download": "2018-04-25T21:44:43Z", "digest": "sha1:C4IGLHUDOZNYK2WICA5D4GHMIRYM4W4T", "length": 14011, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "रत्नागिरी: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश", "raw_content": "\nरत्नागिरी: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश\nएसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केल्यानंतरही, रत्नागिरीत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी हे आदेश दिलेत.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nरत्नागिरी: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश\nरत्नागिरी: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश\nएसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केल्यानंतरही, रत्नागिरीत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी हे आदेश दिलेत.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/maratha-community-in-balochistan/", "date_download": "2018-04-25T21:36:49Z", "digest": "sha1:5C3NZO4UWAO4DZDEMPLPJ5J5SEX6EA6X", "length": 22665, "nlines": 119, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "धर्म बदलला, देश बदलला, तरी आजही मराठी बाण्यासह वावरतो आहे हा 'बलुचिस्तानचा मराठा'!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nयाला जीवन ऐसे नाव\nधर्म बदलला, देश बदलला, तरी आजही मराठी बाण्यासह वावरतो आहे हा ‘बलुचिस्तानचा मराठा’\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page\nआपण हे तर जाणतोच की पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला होता, तेव्हा काही मराठे हे त्याच पानिपतच्या भूमीवर स्थायिक झाले आज त्यांना हरयाणामधील रोड मराठा समाज म्हणून ओळखले जाते. त्यांच्याबद्दल आपण एका लेखाद्वारे विशेष माहिती घेतली होती. ( तो लेख इथे क्लिक करून वाचू शकता – मराठी संस्कृतीचा गर्व बाळगणारा हरयाणा राज्यातील ‘रोड मराठा’ समाज\nआज आपण अजून एका मराठी पूर्वजांबद्दल जाणून घेणार आहोत, जे देखील पानिपतच्या युद्धामधील पराभवानंतर आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला परागंदा झाले. पण त्यांनी पानिपतच्या मातीमध्ये स्थिरस्थावर न होता थेट बलुचिस्तान गाठले आणि आज ३०० वर्षांनंतरही तेथे हा आपला मराठी बांधव अगदी गुण्यागोविंदाने नांदत आहे.\nहे बलुचिस्तान आहे आपल्या शेजारील पाकिस्तानमध्ये.\nचला तर मग जाणून घेऊया या पाकिस्तानमधील मराठा समाजाबद्दल\n१७६१ साली रणकंदन माजले पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचे आणि या वेळेस आमने सामने होते मराठे आणि अफगाण मराठ्यांचे वर्चस्व मुघलांना सोसवत नव्हते, म्हणून त्यांच्या कायमचा बंदोबस्त करावा या उद्देशाने दिल्लीच्या सम्राटाने अफगाणी शासक अहमदशाह अब्दालीची मदत मागितली होती. मराठ्यांनी देखील या संघर्षाचा कायमचा निकाल लावावा आणि मुघल सत्ता उलथवून संपूर्ण हिंदुस्तान काबीज करावा या उद्देशाने नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या भूमीपासून अगणित अंतरावर असलेल्या उत्तर भारताच्या दिशेने कूच केले. अफगाणांना वेळीच रोकावे म्हणून मराठे बलाढ्य अफगाण सेनेला थेट सामोरे गेले आणि पानिपत येथे मराठे व अफगाण यांची गाठ पडली.\nपण जणू या वेळी नशिबाने साथ दिली नाही आणि मराठ्यांना त्याच्या आजवरच्या गौरवशाली इतिहासातील सर्वात मनहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. पण हरता हरता मराठ्यांनी अफगाणी सेनेची जी काही हानी केली, त्याचा धसका घेऊन पुन्हा कधीही अब्दालीने भारतात पाय ठेवला नाही.\n(हे देखील वाचा : मराठ्यांनी पानिपत गमावले पण शत्रूलाही लाजवेल असे शौर्य गाजवले\nइतिहासकार सियार उल मुत्ताखिरीन हे म्हणतात की,\nपानिपतच्या युद्धानंतर मराठी युद्धकैद्यांच्या लांबचलांब रांगा केल्या गेल्या आणि त्यांना अफगाणी सैन्यासोबत दिल्ली, मथुरा या शहरांमध्ये पाठवण्यात आलं. युद्धानंतर जे मराठे वाचले, त्यातल्या पुरुष, महिला आणि मुलांना गुलाम बनवण्यात आलं.\nपानिपतच्या युद्धातल्या विजयानंतर अहमदशाह अब्दालीनं २ महिन्यांनंतर तब्बल २२ हजार मराठा युद्ध कैद्यांना घेऊन अफगाणिस्तानच्या दिशेने कूच केली. पण अब्दालीचा ताफा जेव्हा पंजाबमध्ये पोहोचला, तेव्हा शीख लढवय्यांनी युद्धकैदेत असलेल्या अनेक महिलांची सुटका केली.\nभारताची सीमा पार केल्यावर आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांत संपल्यावर बलुचिस्तानातलं डेरा बुगती हे क्षेत्र सुरु होतं. याच ठिकाणी अहमदशाह अब्दाली युद्धकैद्यांसोबत पोहोचला. पानिपतच्या युद्धामध्ये बलुची शासकाचे काही सैनिक अब्दालीच्या बाजूनं लढले होते. त्यामुळे अब्दालीला त्या मदतीचचा मोबदला द्यायचा होता.\nअब्दालीनं सारे मराठी युद्धकैदी बलुचिस्तानच्या शासकाला भेट स्वरुपात दिले. जे अखेरपर्यंत तिथेच राहिले. मराठा युद्धकैद्यांना बलुचिस्तानमध्येच सोडण्याचं आणखी एक कारण होतं. ते म्हणजे, मोठ्या प्रवासामुळे मराठा युद्धकैदी अशक्त झाले होते, त्यामुळे अशा युद्धकैद्यांचं काय करायचं असा प्रश्न अब्दालीला पडला होतं आणि म्हणूनच पिच्छा सोडवण्यासाठी अब्दालीनं युद्धकैद्यांना बलुचिस्तानातच सोडलं.\nमीर नासीर खान नूरीने तब्बल २२ हजार मराठा युद्ध कैद्यांची वर्गवारी केली. त्याने सैनिकांची वेगवेगळ्या जमातींमध्ये विभागणी केली. त्यात बुगती, मर्री, गुरचानी, मझारी आणि रायसानी कबिल्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे वेगवेगळ्या बलुची जमातींमध्ये आजही मराठा उपजमात कायम आहे.\nतेव्हापासून युद्धकैदी म्हणून येथे वावरलेल्या मराठी पूर्वजांनी पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या प्रांतांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बलुचिस्तानच्या मातीला कवटाळीत नव्या जीवनाचा आरंभ केला, पण या मातीत आपल्या मराठी संस्कृतीची पाळेमुळे रुजवायला मात्र ते विसरले नाहीत.\nया लढवय्या मराठ्यांचा सुरुवातीचा काळ कठीण होता. जिथं त्यांना सोडण्यात आलं, त्या भागात ना शेती होती, ना पाणी… अखेर पाण्याची जागा शोधून मराठ्यांनी शेती करणं सुरु केलं आणि त्यानंतर कुठे खऱ्या अर्थाने आयुष्याला सुरुवात झाली.\nमराठी युद्धकैद्यांचे वंशज आज मुस्लिम झाले आहेत, पण आजही त्यांच्या राहाणीमानामध्ये मराठी संस्कृतीची छाप दिसते. बलुचिस्तानमधल्या मराठी अंशाचे पुरावे त्यांच्या जातीतल्या उपनामावरूनही दिसून येतात. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू यांचं नाव बुगती मराठ्यांच्या उपजातीला देण्यात आलं, इतकंच नाही, तर पेशव्यांशी जवळीक साधणारं पेशवानी हे नावही बलुची मराठ्यांमध्ये प्रचलित आहे.\nशाहू मराठ्यांनी भलेही इस्लामचा स्वीकार केला असला, तरी त्यांच्या लग्नांमध्ये मराठी संस्कृतीची झलक दिसून येते. आपल्याकडे जशी लग्नापूर्वी हळद लागते, हळदीनंतर स्नान होतं, माप ओलांडणे आणि गाठ बांधणे, या साऱ्या प्रथा बुगती मराठ्यांच्या लग्नांमध्ये होतात.\nकेवळ संस्कृती आणि चालीरीतीच नाही, तर बलुचींची भाषाही मराठी भाषेशी नातं सांगते. शाहू मराठा जमातीमध्ये मातेसाठी मराठमोळा आई हाच शब्द वापरला जातो. या शब्दाला मूळ बुगती समाजानंही स्वीकारलंय. इथल्या महिलांची कमोल, गोदी अशी मराठी नावंही आहेत.\nसर्वाधिक मराठा वंशज हे बुगती जमातीमध्ये आहेत. १९६० च्या दशकात ब्रिटिश लेखिका सिल्विया मॅथेसन यांनी लिहिलेल्या टायगर्स ऑफ बलुचिस्तान या पुस्तकात बुगती मराठा समाजाचा उल्लेख आवर्जून करण्यात आला आहे.\n९० च्या दशकामध्ये प्रदर्शित झालेली तिरंगा ही फिल्म बलुचिस्तानात खूप गाजली होती, या फिल्ममध्ये नाना पाटेकरनं पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. त्यात –\nमै मराठा हूँ…. और मराठा मरता नहीं….मराठा मारता है\nअसा डायलॉग नाना पाटेकरांनी उच्चारताच थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्यांचा पाऊस पडायचा.\nएवढंच नाही, तर बलुचिस्तानमधला बुगती मराठा आजही द ग्रेट मराठा ही हिंदी सीरियल इंटरनेटवरून डाऊनलोड करून आपल्या नव्या पिढीला त्यांचा पूर्व इतिहास सांगतो.\nअसा हा आपला मराठी बांधव आजही हजारो किमी दूर राहून परमुलुखात मराठी संस्कृती रुजवून ताठ मानेने जगतो आहे. त्यांच्या या मराठी बाण्यास मानाचा मुजरा\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page \n← “लोकसत्ता” चा चुकीचा अग्रलेख – आर्थिक वर्ष बदलण्याच्या निर्णयाची कारणमीमांसा\nनॅशनल हेराल्ड प्रकरण समजून घ्या – १० पॉईंट्स मध्ये\nसत्य कथेवरील आधारीत “300” तर भारतात सतराव्या शतकातच होऊन गेलाय\nमोहम्मदखान बंगशाला रणांगणात धूळ चारणाऱ्या बाजीरावांची पराक्रमगाथा\n‘म्लेच्छक्षयदीक्षित’ छत्रपती शिवाजी महाराज – अपरिचित पैलू आणि काही गोड गैरसमज\nOne thought on “धर्म बदलला, देश बदलला, तरी आजही मराठी बाण्यासह वावरतो आहे हा ‘बलुचिस्तानचा मराठा’\nPingback: पाकिस्तानातील मराठी शाळा- नारायण जगन्नाथ विद्यामंदिर\nअर्जेंटिनाच्या परकीय भूमीवरील हिंदू ‘हस्तिनापुर’ शहर, जे चक्क लॅटीन अमेरिकन चालवतात\nगुन्हेगारांना पकडण्याच्या वेळेस पोलीस ‘सायरन’ वाजवत का जातात\nFlipkart वरच्या “डिस्काऊन्ट्स” चा परिणाम – २,००० करोडचा वार्षिक तोटा\nफोन कॅमेऱ्यावर धूळ जमलीये ह्या ६ क्लृप्ती वापरून स्वच्छ करा लेन्स\nगंगेचं गुपित – पाणी “पवित्र” असण्यामागचं वैज्ञानिक कारण\nअंतराळाबद्दल तुम्हाला माहित असलेल्या या गोष्टी म्हणजे केवळ ‘मिथके’ आहेत\nभारताच्या मदतीने अमेरिकेमध्ये उभा राहतोय जगातील सर्वात मोठा टेलीस्कोप\nअलार्म मधलं “स्नूझ” बटन – जन्माची कथा आणि थोडीशी फसवणूक\nकोरेगाव भीमा ग्राऊंड रिपोर्ट : पडद्यामागचे सूत्रधार आणि घटनाक्रम (भाग १)\nगणिताच्या क्षेत्रात असामान्य योगदान देणारे पाच भारतीय गणितज्ञ\nखोडरबरचा निळा भाग पेनची शाई खोडण्यासाठी नसतो, त्याचे खरे काम वेगळेच आहे\nख्रिश्चन धर्माची पवित्र व्हेटीकन सिटी म्हणजे एक शिवलिंग आहे का\nमुगलांचा “वारसा” जपणारी, बहादूर शाह जफर ची सहावी पिढी\nगेम ऑफ थ्रोन्स – Tyrion चं सत्य\nनोटांवरील बंदीचे आपल्याला ‘माहित नसलेले’ उत्कृष्ट राजकीय आणि सामाजिक परिणाम\nआपण एस्कलेटरचा चुकीच्या पद्धतीने वापर करतोय; जाणून घ्या योग्य पद्धत\n“अछे दिन” येण्याची चिन्हे नाहीतच\nइतिहासप्रेमी असूनही जगातील ह्या १० म्युजियम्सना भेट दिली नाहीत तर तुम्ही खूप काही मिस कराल\nकार खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून त्याने जुन्या गाडीला Lamborghini च रूप दिलं\nकोणत्याही आधाराशिवाय उभा असलेला हा आहे जगातील सर्वात उंच क्रूस \nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wordpress.org/themes/new-estate/", "date_download": "2018-04-25T22:09:41Z", "digest": "sha1:Y4PSWCHL27FTBQWA6SD3XSDL7YUIYY7B", "length": 7366, "nlines": 194, "source_domain": "mr.wordpress.org", "title": "थीम निर्देशिका — मोफत वर्डप्रेस थीम — WordPress", "raw_content": "\nआपले थीम अपलोड करा\nथीम यादीत परत जा\nशेवटचे अद्यावत: ऑगस्ट 25, 2017\nसानुकूल पिछाडी, कस्टम लोगो, सानुकूल मेनू, ई-कॉमर्स, वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा, फुटर विजेटस, उजवा साइडबार, थीम ऑपशन्स, थ्रेड टिप्पणी\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nथीम आढळले नाही .भिन्न शोध घ्या.\n<# } #> अधिक माहिती\nह्या थीम ला आजून रेट दिले नाही\nटूलबार कडे स्किप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.inmarathi.com/indias-first-indigenous-space-shuttle-test-run-succeeds/", "date_download": "2018-04-25T21:41:17Z", "digest": "sha1:IXQ56LX2R6B4RJ5D5DFOYZW5QTFEDMCH", "length": 10210, "nlines": 102, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "भारताचं पहिलं \"स्वदेशी\" अंतराळ यान अवकाशात झेपावलं!", "raw_content": "\nयाला जीवन ऐसे नाव\nभारताचं पहिलं “स्वदेशी” अंतराळ यान अवकाशात झेपावलं\nआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\nISRO ने आणखी एक अभिमानास्पद काम तडीस नेलं आहे.\nRLV म्हणजेच पुनर्वापर करता येईल असलं अंतराळ यान “test” मधे पूर्ण गुणांनी पास झालं आहे \nआंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा इथे सुमारे २० मिनिटांची चाचणी यशस्वी झाल्यानंतर ISRO ने “mission successful” झाल्याची घोषणा केली.\nहे पण वाचा : ISRO चा अजून एक पराक्रम – एकाच वेळी प्रक्षेपित केले २२ उपग्रह\nह्या अंतराळ यान आणि ह्या संपूर्ण प्रोजेक्टबद्दल थोडक्यात महत्वाचं :\n१) ६.५ मीटर लांब आणि १.७५ टन जड असं हे “री-युजेबल” test model विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधे बनवलं गेलंय.\n२) हे यान बनवण्यासाठी ६०० वैज्ञानिक ५ वर्ष झटत होते आणि सुमारे ९५ कोटी रुपये लागले आहेत.\n३) ही “री-युजेबल” टेक्नोलॉजी वापरल्याने अंतरिक्षात कुठलीही वस्तू पाठवण्याचा खर्च १० पटीने कमी होणार आहे सध्या एक किलोग्राम वजनाची वस्तू अंतरिक्षात पाठवायला २०,००० डॉलर्स – सुमारे १,४०,००० रुपये लागतात \n४) ISRO अश्याच आणखी २ चाचण्या करणार आहे. अंतिम ध्येय आहे – २०३० मधे साधारण ४० मीटर लांबीचं स्पेस शटल अवकाशात सोडणे \n५) हे स्पेस शटल अवकाशात सोडण्यासाठी ९ टन रॉकेटचा वापर केला गेला. हे रॉकेट “पंख” असलेल्या वस्तूच्या launch साठी खास बनवलं होतं, ज्यात संथ ज्वलन होतं.\nह्या प्रोजेक्टची आणखी माहिती हवी असल्यास पुढील व्हिडीयोमधे मिळेल :\nभारताचं भविष्य उज्वल करण्यात ज्या ज्या मजबूत हातांचा आधार आहे – त्यातील एक बळकट बाहू म्हणजे ISRO \nलेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi\n← फेसबुकवरची छोटीशी पोस्ट तुमच्या लाडक्या व्यक्तींचं आयुष्य उध्वस्त करू शकते\n५० कोटी डॉलर्सचा – चाबहार करार : भारताचं चीन-पाक युतीला उत्तर →\nदहावीला मिळत असलेल्या 100% च्या निमित्ताने…\nकॅनडा सरकारचा निष्काळजीपणा आणि त्यामुळे गेला तब्बल ३०० हून अधिक भारतीयांचा जीव\n३ आंधळ्यांच्या संघर्षात फसलेल्या काश्मीरला उ:शाप मिळेल : काश्मीर आणि भारतीय जनमानस ६\nजाऊ तुकोबांच्या गावा: भाग १\nआसिफा बानो ला काय न्याय मिळवुन देणार तुम्ही \nहोमिओपॅथी : एक फायदेशीर पण दुर्लक्षित उपचार पद्धती\nमाणसाऐवजी टेक्नोलॉजीवर विश्वास ठेवला आणि सरळ नदीत जाऊन कोसळला\nमुंबई साखळी ट्रेन बॉम्बस्फोटला दहा वर्षं : काय घडलं ह्या दहा वर्षांत \nChampions Trophy च्या सामन्यांमधील बॅटवर सेन्सर्स का लावले गेलेत जाणून घ्या या मागचं कारण\nमेळघाटातील देवदूत – डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे\nजगप्रसिद्ध Academy Awards च्या बाहुलीला “Oscars” नाव कसं पडलं-जाणून घ्या\nहे आहेत देशातील सर्वाधिक मानधन घेणारे वकील\nइतिहासातील हा कुख्यात गुन्हेगार एकेकाळी होता वेश्यालयाचा सुरक्षारक्षक\nमराठा क्रांती मोर्चाचा इफेक्ट – सरकारतर्फे मराठा तरुणांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज\nआरोग्यास हानीकारण म्हणून बदनाम असणारं पेय आहे ह्या आजीचं “हेल्थ सिक्रेट”\nएटीएम मशीन कसे काम करते\nआवर्जून बघावा असा – महत्वाचे प्रश्न उपस्थित करणारा Sci Fi Thriller : Prometheus\nअलार्म मधलं “स्नूझ” बटन – जन्माची कथा आणि थोडीशी फसवणूक\nबालिका वधू ते आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू : वाचा एका प्रेरणादायी स्त्री ची कहाणी\nकवी शैलेंद्र : ज्याची गाणी आजही लोकांना आठवतात, तो मात्र कोणालाच आठवत नाही\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://kanpur.wedding.net/mr/album/3574437/", "date_download": "2018-04-25T22:28:22Z", "digest": "sha1:HUO2OKZR5DITBDNWA5YOCEPGFLWT2NW7", "length": 2340, "nlines": 64, "source_domain": "kanpur.wedding.net", "title": "कानपुर मधील दागिन्यांची दुकाने Kashi Jewellers चा \"पोर्टफोलिओ\" अल्बम", "raw_content": "\nफोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार स्टायलिस्ट अॅकसेसरीज\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nफोटो आणि व्हिडिओ 11\nआपले पुनरावलोकन लग्नाच्या अल्बममध्ये छापले जाईल, जो आपल्याला \"लग्न\" विभागात सापडू शकतो.\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,66,823 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/uddhav-thackeray-demands-on-study-groups-for-debt-waiver-loan-263692.html", "date_download": "2018-04-25T21:48:04Z", "digest": "sha1:KPP6VVPCCLHAQ3WDKDFRGNQRDQCOHBAN", "length": 10849, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्जमाफीचा 'पारदर्शक' हिशेब द्या, उद्धव ठाकरेंची मागणी", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nकर्जमाफीचा 'पारदर्शक' हिशेब द्या, उद्धव ठाकरेंची मागणी\nकर्जमाफी केलेल्या शेतकऱ्यांची यादी दिली नाही तर सरकारवर विश्वास ठेवायचा कसा असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय\n26 जून : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने पारदर्शक कारभाराचा मुद्दा उपस्थिती केला होता. आता शिवसेनाही पारदर्शकतेची मागणी करू लागलीये. सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीचा हिशेब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मागितलाय.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या संवाद यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद संवाद साधला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात सरकारनं पूर्ण आकडेवारी दिलीय, त्याच्यावर विश्वास ठेवायचा कसा असा सवाल करत कोणत्या गावातील किती शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमाफीनंतर कोरा झाला याचीही माहिती सरकारने द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीये. तसंच यासाठी तातडीनं अभ्यासगट तयार करावा अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.\nतसंच कर्जमाफी केलेल्या शेतकऱ्यांची यादी दिली नाही तर सरकारवर विश्वास ठेवायचा कसा असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. शेतकरी कर्जमाफीनंतर शिवसेनेचा विरोध मावळेल असा भाजपचा अंदाज होता. पण तोही फोल ठरलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: uddhav thacakreyउद्धव ठाकरेकर्जमाफी\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-student-protest-in-mumbai-university-477481", "date_download": "2018-04-25T21:57:39Z", "digest": "sha1:SGXFFQ5JZRZIS2GJC2NPDYJMNEZT7VUS", "length": 15308, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई : निकाल लागेपर्यंत जाणार नाही, मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन", "raw_content": "\nमुंबई : निकाल लागेपर्यंत जाणार नाही, मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन\nमुंबई विद्यापीठाच्या महात्मा फुले परीक्षा भवनाबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. अद्यापही 22 हजार विद्यार्थ्यांचे निकाल रखडल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. जोपर्यंत निकाल देणार नाही तोपर्यंत जागेवरुन न हटण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. विद्यापीठाचे निकाल लावा अन्यथा सत्र परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. यावेळी विद्यार्थी आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्कीही झाल्याचं पाहायला मिळालं.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : यवतमाळ : बोदगव्हाण गावात नवदाम्पत्याचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : लातूर : तांबलवाडीमध्ये जलसंधारणाच्या कामात 100 वर्षांच्या आजोबांचा सहभाग\nवॉटर कप 2018 : पुणे : नंदिनी जाधव यांचं उदाचीवाडीमध्ये दररोज 35 किमीचं अंतर कापून श्रमदान\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\nवॉटर कप 2018 : पुणे : सोनवडीत गावकऱ्यांसोबत प्रांताधिकाऱ्यांचं श्रमदान\nवॉटर कप 2018 : सातारा : पळशीमध्ये रंगशारदा क्लासेसच्या 45 विद्यार्थ्यांचं श्रमदान\nमुंबई : निकाल लागेपर्यंत जाणार नाही, मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन\nमुंबई : निकाल लागेपर्यंत जाणार नाही, मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन\nमुंबई विद्यापीठाच्या महात्मा फुले परीक्षा भवनाबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. अद्यापही 22 हजार विद्यार्थ्यांचे निकाल रखडल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. जोपर्यंत निकाल देणार नाही तोपर्यंत जागेवरुन न हटण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. विद्यापीठाचे निकाल लावा अन्यथा सत्र परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. यावेळी विद्यार्थी आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्कीही झाल्याचं पाहायला मिळालं.\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nमुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका\nदुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट\nबातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा\nनांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड\nस्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या\nविशेष चर्चा : नाणार होणार की जाणार\nवॉटर कप 2018 : नांदेड : मातूलच्या माया सोनकांबळेचे दुष्काळाशी दोन हात\nवॉटर कप 2018 : उस्मानाबाद : बावी गावात महिलांसाठी खोदकामाची स्पर्धा\nवॉटर कप 2018 : अहमदनगर : गोंदर्डी गावात महिलांकडून रोपवाटिकेची निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/shares-of-telecom-companies-decreased-after-jio-announcement-265640.html", "date_download": "2018-04-25T21:56:06Z", "digest": "sha1:HTSFGUVKDNOABJVJXOOPYGY5UUOPXR2O", "length": 9915, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जिओ मोबाईलच्या घोषणेमुळे टेलिकॉम कंपन्यांचे शेअर्स घसरले", "raw_content": "\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nअरबाजच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री \n'मला साडी फार आवडते', सोनमचं लग्नापूर्वीच ट्रॅडिशनल फोटोशूट\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nजिओ मोबाईलच्या घोषणेमुळे टेलिकॉम कंपन्यांचे शेअर्स घसरले\nभारती एयरटेलचे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले आहेत तर आयडियाचे शेअर्स 6.5 टक्क्यांनी घसरले आहेत\n21 जुलै: रिलायन्स इंडस्ट्रीजने वार्षिक सर्वसाधारण सभेत फ्री स्मार्टफोनची घोषणा केल्यानंतर बाकीच्या टेलिकॉम कंपन्यांनवर या निर्णयाचे परिणाम आता दिसू लागले आहेत.\nटेलीकॉम कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येते आहे.\nभारती एयरटेलचे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले आहेत तर आयडियाचे शेअर्स 6.5 टक्क्यांनी घसरले आहेत. तर दुसरीकडे जिओचे शेअर्स मात्र 2 टक्कयांनी वाढले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे जिओचे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही इन्डेक्स शेअर्समध्ये वाढ झाली आहे.\nआपल्या वार्षिक साधारण सभेत रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबांनी यांनी फ्री जिओ स्मार्टफोनची घोषणा केली आहे. 15 ऑगस्टपासून या जिओ फोनवर अनलिमिटेड डाटा मिळणार आहे. 153 रूपयात महिनाभर अनलिमिटेड डाटा मिळणार आहे. अशा अनेक आकर्षक ऑफर्सची घोषणा जिओने केली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\nआसाराम 10 हजार कोटींचा मालक काय होणार आता या संपत्तीचं\nआसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचीही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125947968.96/wet/CC-MAIN-20180425213156-20180425233156-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}