{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/bhilars-strawberry-festival-satara-106267", "date_download": "2018-11-15T23:34:34Z", "digest": "sha1:I2I6ZY3MSYPK5X4OO74M7WL75NHNZ4FQ", "length": 12269, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bhilars Strawberry Festival in Satara भिलारचा स्ट्रॉबेरी महोत्सव रंगला | eSakal", "raw_content": "\nभिलारचा स्ट्रॉबेरी महोत्सव रंगला\nगुरुवार, 29 मार्च 2018\nसातारा - महाबळेश्‍वर पाचगणी नजीक असलेल्या भिलार या पुस्तकांच्या गावाच्या शिवारातील लाल मातीत पिकलेली आपल्या अंबूस गोड चवीने सर्वांना भुरळ घालणाऱ्या स्ट्रॉबेरीचा महोत्सव चांगलाच रंगला आहे. नेहमीच्या पर्यटकांबरोबरच सलग सुट्यांमुळे लोंढ्यांनी आलेल्या पर्यटकांनी या महोत्सवात हजेरी लावली आहे. स्ट्रॉबेरीचा फुकट आस्वाद घेतानाच येथे भरविण्यात आलेल्या आणि महाबळेश्‍वर पाचगणीत फुललेल्या रंगीबेरंगी फुलांच्या प्रदर्शनाला ही पर्यटक आवर्जुन भेट देत आहेत. मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत भिलारच्या थंड हवेत सारेजण रमून गेले आहेत. या महोत्सवाची महती आता देश-परेदशात ही पोहचल्याने यंदा गर्दी वाढली आहे.\nसातारा - महाबळेश्‍वर पाचगणी नजीक असलेल्या भिलार या पुस्तकांच्या गावाच्या शिवारातील लाल मातीत पिकलेली आपल्या अंबूस गोड चवीने सर्वांना भुरळ घालणाऱ्या स्ट्रॉबेरीचा महोत्सव चांगलाच रंगला आहे. नेहमीच्या पर्यटकांबरोबरच सलग सुट्यांमुळे लोंढ्यांनी आलेल्या पर्यटकांनी या महोत्सवात हजेरी लावली आहे. स्ट्रॉबेरीचा फुकट आस्वाद घेतानाच येथे भरविण्यात आलेल्या आणि महाबळेश्‍वर पाचगणीत फुललेल्या रंगीबेरंगी फुलांच्या प्रदर्शनाला ही पर्यटक आवर्जुन भेट देत आहेत. मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत भिलारच्या थंड हवेत सारेजण रमून गेले आहेत. या महोत्सवाची महती आता देश-परेदशात ही पोहचल्याने यंदा गर्दी वाढली आहे. या महोत्सव निमित्त आयोजकांनी भिलारमधील सर्व परिसर सुशोभित केला आहे. स्ट्रॉबेरीपासून विविध उत्पादने बाजारात आणलेल्या मॅप्रोने ही आपली छाप पाडली आहे. हा महोत्सव एक एप्रिल पर्यंत सुरु राहणार आहे.\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nसहाशे कोटींची कामे उद्यापासून\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\n‘लाइट बीम’वर आजपासूनk बंदी\nपुणे - लोहगाव विमानतळाच्या १५ किलोमीटर परिसरात सायंकाळी सहा ते सकाळी सहा दरम्यान प्रखर ‘लाइट बीम’ (प्रकाशझोत) सोडण्यास शहर पोलिसांनी पुढील दोन...\nसुट्यांमुळे शनिवारवाडा पर्यटकांनी बहरला\nपुणे - पुणे म्हटलं, की सारसबाग, लालमहाल, पर्वती डोळ्यासमोर येते. पण यातील शनिवारवाड्याचा थाट वेगळाच.... थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची...\nवाघापेक्षा शेतकऱ्यांचा जीव मोलाचा - विजय वडेट्टीवार\nनागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात टी १ (अवनी) वाघिणीला ठार करण्याच्या मुद्यावरून काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी...\nयुद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005025-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-15T23:14:44Z", "digest": "sha1:WMRBWFQFD46D6FALTZKETMYN4TIDDRTA", "length": 2943, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "डिक्शनरी सॉफ्टवेअर | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nइंग्लिश डिक्शनरी – एक उपयुक्त सॉफ्टवेअर\nआज मी एका अत्यंतीक उपयुक्त अशा सॉफ्टवेअरची माहिती सांगणार आहे. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे WordWeb 6.1 . हे सॉफ्टवेअर तुम्ही डाऊनलोड करायलाच …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005040-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/pushya-nakshatra-shubh-muhurat-118103000027_1.html", "date_download": "2018-11-15T23:23:07Z", "digest": "sha1:K34UXG4IT2RRQHYBYZ7ID3VBPFRJJQRA", "length": 16538, "nlines": 184, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पुष्य नक्षत्र: कोणत्या मुहूर्तावर काय खरेदी करावे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपुष्य नक्षत्र: कोणत्या मुहूर्तावर काय खरेदी करावे\nपुष्य नक्षत्र बुधवारी सकाळी 3.50 मिनिटापासून सुरु होऊन रात्री 2.33 मिनिटापर्यंत राहील. या दरम्यान दिवाळीपूर्वी खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त सकाळी 6.32 ते रात्री 12.08 पर्यंत राहील. अर्थात दिवसभर खरेदी केली जाऊ शकते.\nज्योतिषप्रमाणे दिवाळीपूर्वी येणार्‍या पुष्य नक्षत्रात खरेदी केलेल्या वस्तू फलदायी, अनंत काळापर्यंत स्थायी व समृद्धीकारक असतात. या नक्षत्रात खरेदी केलेल्या वस्तू अधिक काळापर्यंत उपयोगी व अक्षय राहतात.\nहे आहेत पुष्य नक्षत्राचे शुभ मुहूर्त आणि या दरम्यान काय खरेदी करावे जाणून घ्या\nसकाळी 6.32 ते संध्याकाळी 7.56\nसोनं, चांदी, तांबा या धातूची भांडी, रत्न, दागिने\nइलेक्ट्रिॉनिक सामान, घरासाठी आवश्यक वस्तू\nसकाळी 10.43 ते दुपारी 12.07\nचल संपत्ती, वाहन, तांब्याची भांडी, घरगुती वस्तू\nदुपारी 2.55 ते संध्याकाळी 4.19\nवाहन, दागिने, व्यापारी वह्या, कॉम्प्यूटर संबंधी सामान\nसंध्याकाळी 4.20 ते 5.43\nअचल संपत्ती, दागिने, गुंतवणूक\nसंध्याकाळी 7.19 ते रात्री 8.55\nसोन्या- चांदीचे दागिने, व्यापारी वह्या\nरात्री 8.56 ते 10.32 पर्यंत\nदागिने, वाहन, संपत्ती, कपडे\nकॉम्प्यूटरसंबंधी सामान, घरगुती वस्तू\nपुष्य नक्षत्र : या शुभ प्रसंगी गायीला या प्रकारे खाऊ घाला पोळी\n10 वर्षांनंतर पुष्य नक्षत्र आणि शुभ योगात साजरी होईल अष्टमी\nअक्षय तृतीया : राशीनुसार करा शुभ खरेदी\n9 नोव्हेंबरचा दिवस आहे खास, या राशींच्या लोकांचे सर्व काम होतील सोपे\nजॉब इंटरव्हयूला जाताना म्हणा हा मंत्र, नक्की यश मिळेल\nयावर अधिक वाचा :\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005040-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Municipal-Officer-issue/", "date_download": "2018-11-15T23:24:21Z", "digest": "sha1:PSDPLOFHX4UUXBRSNWIYZULUFJNDSXZN", "length": 7797, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापालिकेचे पदाधिकारीच जर बेताल झाले तर... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › महापालिकेचे पदाधिकारीच जर बेताल झाले तर...\nमहापालिकेचे पदाधिकारीच जर बेताल झाले तर...\nसोलापूर : दीपक होमकर\nतब्बल चाळीस वर्षांनंतर महापालिकेत सत्तांतर होऊन भाजपच्या हाती सोलापूरकरांनी मोठ्या विश्‍वासाने सत्ता दिली खरी; मात्र सत्तेत असताना नेमकी भूमिका काय असते याची माहितीच भाजपच्या नगरसेवकांना नाही. सत्ताधारी म्हणजे आपण मालकच झालो, असा फाजिल आत्मविश्‍वास बळावल्यामुळे महापालिकेतील सभागृहनेते संजय कोळी यांचे वर्तन बेताल होत आहे.\nपाईपलाईनमधून गढूळ पाणी येणे ही प्रशासनाची चूक असली तरी त्याची अंतिम जबाबदारी ही सत्ताधार्‍यांची आहे. त्यामुळे प्रशासनाला विश्‍वासात घेऊन किंवा शासन करून त्यांच्याकडून काम करून घेणे ही भूमिका सभागृहनेते म्हणून संजय कोळी यांच्याकडून अपेक्षित होती. मात्र अधिकार्‍यांना कामानिमित्त नागरिकांच्या जमावात बोलावून त्यांचा तृतीयपंथीयांच्या हस्ते सत्कार केला गेला. त्यामुळे कोळींनी स्वतःच त्यांच्या उथळ नेतृत्वाचे दर्शनच तृतीयपंथीयांसह सामान्य जनता आणि महापालिका विरोधकांना घडवून दिले. गेल्या तीस वर्षांत उजनी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे इतक्या मोठ्या प्रमाणात कधीच काम झाले नव्हते तितक्या मोठ्या प्रमाणात काम पहिल्यांदाच झाले.\nत्यामुळे त्यात चुका होतील याचा अंदाज प्रशासन आणि सत्ताधार्‍यांना आला होता. मात्र नेमक्या दुरुस्तीच्या वेळी महापौर आणि आयुक्त हे ‘स्मार्ट सिटी’च्या बैठकीसाठी लखनौच्या नियोजित दौर्‍यावर गेले. त्यामुळे महापौरानंतर सर्वात महत्त्वाचे पदाधिकारी म्हणून सभागृहनेते कोळी यांनी या कामाचे नेतृत्व करत तेथे येणार्‍या अडचणी सोडविण्याची भूमिका अपेक्षित होती. मात्र एखाद्या विरोधी पक्षाप्रमाणे काम करणार्‍यांच्या चुका काढून त्यांच्यावर जाहीर टीका करणे, जनतेची लोकप्रियता मिळविणे, प्रसिध्दीसाठी स्टंट करणे यातच ते वाहवत गेल्याचे स्पष्ट होते. तृतीयपंथीयांच्या हातून अधिकार्‍यांचा सत्कार करत महापालिकेतील अधिकारी जणू ढिम्म आहेत आणि अशा सत्कारामुळे आम्हीच कसे कर्तबगार आहोत अशी भावना त्यांची होत असेल तर त्यांनी अवघ्या प्रशासनालाच हीन लेखले आहे. मात्र तृतीयपंथीयांनाही जाहीरपणे हीन लेखत त्यांची बदमानी करण्याचा गुन्हाही केला आहे.\nतृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी एकीकडे जगभर प्रयत्न केले जात आहेत. भारतात अनेक ठिकाणी त्यांना निवडणुकीत उभे राहायची संधी दिली जात असताना त्यांच्या हस्ते सत्कार म्हणजे उपरोध असे मानून कोळींनी केलेले कृत्य त्यांना स्वतःला, सभागृहनेते म्हणून महापालिकेला आणि भारतीय जनता पक्षाचे जबाबदार नेते म्हणून भाजप पक्षालाही न शोभणारे आहे. त्यामुळे अशा बेताल नेत्यावर शिस्तप्रिय पक्षाकडूनही कानउघडणी आवश्यक आहेच.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005040-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/bhogi-celebration-25803", "date_download": "2018-11-16T00:16:18Z", "digest": "sha1:MC5KUTHRWTOHBS2ZQSAY2LBGB6HISZQC", "length": 14682, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "bhogi celebration शुभ संक्रमण...\"तीळ'मात्रही शंका नाही! | eSakal", "raw_content": "\nशुभ संक्रमण...\"तीळ'मात्रही शंका नाही\nशुक्रवार, 13 जानेवारी 2017\nकोल्हापूर - बदलती जीवनशैली आणि तंत्रज्ञानाच्या युगातही मराठी सण, परंपरेच्या आचरणातून आरोग्यदायी विचार जपला जातो आहे.\nकोल्हापूर - बदलती जीवनशैली आणि तंत्रज्ञानाच्या युगातही मराठी सण, परंपरेच्या आचरणातून आरोग्यदायी विचार जपला जातो आहे.\nहिवाळ्यातील कडाक्‍याच्या थंडीत धनुर्मास आणि भोगीच्या निमित्ताने शरीराला उष्मांक देणारा आहार आणि त्यानिमित्ताने ठिकठिकाणी होणाऱ्या सार्वजनिक सोहळ्यांची परंपरा आजही काही ठिकाणी टिकून आहे. यंदाच्या आंग्ल नववर्षाचा प्रारंभही राज्यभरात \"शुभ संक्रमण-\"तीळ'मात्रही शंका नाही', असा संदेश देत आरोग्यदायी ठरणार आहे.\nतीन ऋतूंबाबत \"उन्हाळा योगी, पावसाळा रोगी आणि हिवाळा भोगी', अशी म्हण आहे. साधारणपणे थंडीच्या दिवसांत भूक वाढते. गरम, सात्विक, पौष्टिक अन्न आणि उबदार कपड्यांवर भर दिला जातो. भरपूर भाज्या, फळे, ऊस, हरभरा, हुरडा अशी लयलूट सर्वत्र सुरू असते. तिळगूळ, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी, लोणी, तूप आणि मुगाच्या डाळीची खिचडी यातून शरीराला उष्मांक मिळतो. सर्वांगीण आरोग्यासाठी जशी भोगी महत्त्वाची ठरते, तशीच ती एक तीळ सात जणांत वाटून खायचा संस्कारही देते. भोगी हा धनुर्मासाच्या शेवटचा दिवस आणि धनुर्मास म्हणजे सूर्याचा धनू राशीतील वास्तव्याचा काळ. त्यामुळे भोगीच्या दुसऱ्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो.\nहिवाळ्यात भूक जास्त लागते. त्यामुळे जठराग्नीला अनुरूप असा आहार घेतला नाही, तर तो शरीरातील धातूंचे पचन करून दुर्बलता आणतो. त्यामुळे या काळात धनुर्मास पाळण्याची परंपरा सुरू झाली. गरम गरम खिचडी, त्यावर तूप, तीळ घालून केलेली बाजरीची भाकरी, त्यावर लोणी, भरीत, वांग्याची भाजी, तिळगूळ, तीळवडी अशा आहारावर या काळात जाणीवपूर्वक भर द्यावा लागतो. तिळगुळामध्ये तीळ आणि गूळ हे दोन प्रमुख घटक असतात. तिळाचे आयुर्वेदात फार मोठे महत्त्व आहे. तीळ हे मधूर, उष्ण गुणधर्माचे आहेत. ते बलदायक, पौष्टिक आहेत. काळे तीळ गुणधर्माने श्रेष्ठ आहेत. सर्व वातरोगांवर तिळाचे तेल सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे हिवाळ्यात तिळतेलाने अभ्यंगस्नान करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे त्वचा मऊ, कांतिमान होते. गूळ मधूर, उष्ण आणि पौष्टिक असतो. त्यामुळेच तिळगूळ पौष्टिक, बलदायक, शरीरातील स्नेह वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतो.\nआपला प्रत्येक सण साजरा करण्यामागे आरोग्यदायी दृष्टिकोन आहे. हिवाळ्यात शरीराला उष्मांक देणारा आहार मिळावा, याची तरतूद धनुर्मास आणि पुढे मकरसंक्रांतीच्या निमित्ताने केलेली दिसते.\n- डॉ. सुनील पाटील, कोल्हापूर\nकचरा साचतोय बिनबोभाट; कुत्रीही मोकाट\nसातारा - शहरांच्या स्वच्छतेसाठी आणि सुंदरतेसाठी राज्यभर मोहीम सुरू आहे. त्यानुसार सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात प्रयत्न होत असले तरी, शहर आणि...\nआरोग्य कर्मचारी मस्त, नागरिक त्रस्त\nपुणे : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले कचऱ्याचे कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पूना...\nकडब्याची यंत्राद्वारे बारीक कुट्टी; दुष्काळात चाऱ्याची व्यवस्था\nखामखेडा (नाशिक) : अत्यल्प पाऊस व सर्वत्र दुष्काळी परिस्थिती अल्याने जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याचे उत्पादनही होऊ शकले नाही. डिसेंबर ते जुलै असे आठ महिने...\nसुविधां अभावी रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा देवून जनतेची फसवणुक\nबोर्डी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा गावातील उपजिल्हा रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा दिल्याचे दाखवुन आय. आर. बी कंपनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक...\nइतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श घ्यावा : कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह\nमोहोळ : मोहोळ येथील रोपवाटिकेचे काम अत्यंत उत्कृष्ट असुन नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कलमांचा जिल्ह्यातील इतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श...\nनवी दिल्ली - भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत प्रश्‍न उपस्थित होत असले तरीही फूड सेफ्टी अँड स्टॅन्डर्डस अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एफएसएसएआय)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005040-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-15T22:46:04Z", "digest": "sha1:QMZSAXFOAAGUH364FA7SLK2ZLZG2EVSS", "length": 9868, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काय? पीएमपी पुन्हा राबविणार भरती प्रकिया | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n पीएमपी पुन्हा राबविणार भरती प्रकिया\n– कामगारांची भरती करण्यास इंटकची कोणतीही हरकत नसेल. उलट या भरतीला संघटनेचा पाठिंबाच असणार आहे. मात्र, यापूर्वी दोन वेळा राबविण्यात आलेल्या प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना संधी देण्याची गरज आहे. त्यांचा विचार न केल्यास या प्रक्रियेला पूर्णपणे विरोध असेल.\nअशोकराव जगताप, उपाध्यक्ष, पीएमटी कामगार संघ (इंटक)\nपुणे – अवघ्या अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीत तब्बल दोन भरती प्रक्रिया राबविण्यास अपयश आल्यानंतर पुन्हा एकदा भरती प्रक्रिया राबविण्याचा घाट “पीएमपीएमएल’ प्रशासनाने घातला आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची लगीनघाई सुरू झाली आहे. नव्या बस येण्याची चाहूल लागल्यानंतर वाहक आणि चालक या पदासाठी प्रशासनाच्या वतीने नव्याने अर्ज मागविण्यात येणार आहेत. येत्या महिनाभरात त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून एका खासगी कंपनीच्या माध्यमातून त्यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे.\nवाहक आणि चालकांची संख्या कमी असल्याचे कारण दाखवून 2012 साली या पदांसाठी पीएमपीने अर्ज मागविले होते. त्यावेळी तब्बल 90 हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले होते. त्यासाठी प्रशासनाने प्रत्येकी 600 रुपये घेतले. परिक्षेची प्रक्रिया संपल्यानंतर पात्र उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली होती. मात्र, थोड्याच दिवसांत ही भरती प्रक्रियाच गुंडाळण्यात आली. त्याशिवाय पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रेही देण्यात आली नाहीत. मात्र, पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया राबविली, त्यावेळीही 89 हजार जणांनी अर्ज दाखल केले होते. प्रशासनाने लेखी परीक्षेच्या नावाखाली प्रत्येकी 600 रुपये घेतले होते. त्यानंतर तांत्रिक कारण देऊन प्रशासनाने ही भरती प्रक्रियाही गुंडाळली. ही भरती प्रक्रिया गुंडाळल्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांना त्यांचे शुल्क परत करणे आवश्‍यक होते. मात्र, पाच ते सहा वर्षांच्या कालावधीनंतरही या उमेदवारांना अजूनही पैसे परत देण्यात आलेले नाहीत. असे असतानाच प्रशासनाने पुन्हा एकदा नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे; त्यासाठी संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात आली आहे. येत्या महिनाभरात त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पीएमपीएमएल मधील सूत्रांनी “प्रभात’ ला दिली. याबाबत पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमाण येथील 50 एकर जागेत पीएमआरडीएचे मेट्रो कारशेड\nNext articleकर्नाटकातील जेडीएसचे चार आमदार कॉंग्रेसच्या वाटेवर\nअग्निशमन दल भरतीबाबतही “अभ्यास’\nसाखर कारखान्याच्या अडचणींमध्ये वाढ\nरस्ते खोदाईत कर्मचाऱ्यांचा सहभाग\nस्वाइन फ्लूचे आणखी 6 रुग्ण आढळले\n बालदिन कार्यक्रमावेळी अंगणवाडीला आग\nआरटीओ कार्यालय की, भंगारचे दुकान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005043-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-15T23:04:31Z", "digest": "sha1:4E2KETHJ3TEUZ2QOREOGAODI63GKVGCA", "length": 7327, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "घरफोडी करुन साडेचार लाख लुटले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nघरफोडी करुन साडेचार लाख लुटले\nपुणे – फ्लॅटच्या दरवाज्याचे कुलुप तोडून एकाच मजल्यावरील तीन वेगवेगळ्या फ्लटॅमधुन सोन्याचे दागीने व रोख रक्‍कम असा एकुण साडेचार लाखाचा ऐवज चोरल्याची घटना फुरसुंगी परिसरात घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसुरेश लांभाते (54, रा. फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, 21 मार्च रोजी दुपारच्या सुमारास साईसदन तसेच श्रीनाथ पॅलेस, तुकाई दर्शन लेक्‍सिकन स्कुलच्या समोर, फुरसुंगी येथे ही घटना घडली. एकाच मजल्यावरील तीन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी यावेळेस डल्ला मारला.\nफिर्यादी यांच्या फ्लॅटमधील रोख रक्कम व सोन्याचे दागीने मिळुन एकुण 2 लाख 56 हजार 650 रुपये, तर फिर्यादी यांच्या शेजारी राहणारे अतुल कपटकर (34, साईसदन सोसायटी) यांच्या फ्लॅटमधील 1 लाख 200 रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने तर रोहन पाठक (31, श्रीनाथ पॅलेस) यांच्या घरातील 72 हजार किंमतीचे सोन्याचे दागीने असा मिळुन एकुण तीन फ्लॅटमधील 4 लाख 30 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला आहे. या प्रकरणाचा अधीक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमंत्रालयातीलच विष पिऊन धर्मा पाटलांची आत्महत्या\nNext articleटेंडर प्रक्रियेची सरकार चौकशी करणार\nअल्पसंख्यांकासाठीच्या योजनांची गतीने अंमलबजावणी करा : हाजी अराफत शेख\n‘दीक्षा’ ऍप समृध्द करण्यात 683 शिक्षकांचा सहभाग\nआता नक्षलींचा म्होरक्‍या बसवराज\nकैद्याच्या दैनंदिन खर्चात वाढ\nज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन\nवाढत्या गुन्ह्यांची दखल पोलीस घेतील का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005043-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-15T23:40:57Z", "digest": "sha1:T2N2EPH3AVF4TXRXNA4ABNGKVY3CJKSI", "length": 10980, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पश्‍चिम महाराष्ट्रात दोन एप्रिलपासून राष्ट्रवादीचा “हल्लाबोल’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपश्‍चिम महाराष्ट्रात दोन एप्रिलपासून राष्ट्रवादीचा “हल्लाबोल’\nपुणे, दि.29 – मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रनंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पश्‍चिम महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या दोन एप्रिलपासून कोल्हापूर येथील आई महालक्ष्मी मातेचे दर्शन घेऊन या आंदोलनाला सुरुवात होणार असून, 12 एप्रिल रोजी पुणे जिल्ह्यामध्ये आंदोलनाचा समारोप होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.\nपुण्यात गुरुवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये या हल्लाबोल आंदोलनाचे नियोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, माजी आमदार कमल ढोले-पाटील, प्रवक्ते अंकुश काकडे, विलास लांडे, आमदार दत्तात्रय भरणे, जयदेव गायकवाड, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तो पुन्हा मिळवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरले पाहीजे. केवळ झेंडे घेऊन मोर्चात सहभागी होवून उपयोग नाही तर मोर्चामध्ये सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, महिला आणि तरूण यांना समावून घेणे आवश्‍यक आहे. संघर्ष यात्रा ही आपली परिक्षा आहे. त्याचा परिणाम अगामी निवडणुकांवर होणार असून, कार्यकर्त्यांनी स्वत:मधील मरगळ झटकून कामाला लागावे.\nअजित पवार म्हणाले, यवतमाळ ते नागपूर, तुळजापूर ते औरंगाबाद, श्रीगोंदा ते नाशिक असे तीन टप्प्यात हल्लाबोल आंदोलन यशस्वीपणे झाले. आता 2 एप्रिलपासून पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यात आंदोलन होणार आहे. त्यामध्ये 10, 11 आणि 12 एप्रिल हे तीन दिवस पुणे जिल्ह्यात आंदोलन होणार असून, पुणे शहरातील खडकवासला, वडगावशेरी, भोसरी आणि पिंपरी येथे प्रत्येकी एक सभा तर अन्य तालुक्‍यात 6 असे एकूण 10 सभा होणार आहेत.\nयांना स्वत:ची ताकदच माहित नाही – अजित पवार\n“आम्ही वाघ, सिंह आहोत, हे मुख्यमंत्र्यांना म्हणावे लागते. परंतू, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना हे सांगायला लागत नव्हते. बाळासाहेब असताना मोठ मोठे नेते मातोश्रीवर जायचे. मात्र, आज वाघाचा बछडा मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात आणि मुख्यमंत्री त्यांना भेटत नाही. त्यामुळे गप गुमान मातोश्रीवर यावे लागते. त्याचवेळी शिवसेनेच्या लोकांनी आवाज टाकला असता की, “मुख्यमंत्री साहेब आमचा नेता येऊन बसला आहे. भेटला नाही तर पाठिंबा काढून घेऊ’ एवढ म्हटले असते तरी मुख्यमंत्र्यांची पळता भोई झाली असती. मात्र, आपल्या हातात किती पॉवर आहे हेच माहीत नाही. त्यामुळे ही अवस्था झाल्याचा टोला अजित पवार यांनी सत्ताधिकाऱ्यांना लगावला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी होणार नवीन चेहऱ्याची नेमणूक\nNext articleपुणे – डीएसकेंच्या आणखी दहा अलिशान गाड्या जप्त\nअग्निशमन दल भरतीबाबतही “अभ्यास’\nसाखर कारखान्याच्या अडचणींमध्ये वाढ\nरस्ते खोदाईत कर्मचाऱ्यांचा सहभाग\nस्वाइन फ्लूचे आणखी 6 रुग्ण आढळले\n बालदिन कार्यक्रमावेळी अंगणवाडीला आग\nआरटीओ कार्यालय की, भंगारचे दुकान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005043-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-AUTO-maruti-suzuki-extended-warranty-plan-for-5-yrs-read-benefits-5739629-PHO.html", "date_download": "2018-11-15T22:48:39Z", "digest": "sha1:4RKU5ZWF4K7LTWNZOSD7EDVUZZHUYJ3X", "length": 9568, "nlines": 164, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maruti Suzuki extended warranty plan for 5 yrs, read benefits | मारुती कार्सवर 5 वर्षांपर्यंतची एक्सटेंडेड वॉरंटी, मिळतील हे फायदे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमारुती कार्सवर 5 वर्षांपर्यंतची एक्सटेंडेड वॉरंटी, मिळतील हे फायदे\nनवी दिल्ली- देशातील सर्वांत मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने ग्राहकांना जास्त लाभ देण्यासाठी नवीन प्रोग्राम सुरु केला आहे.\nनवी दिल्ली- देशातील सर्वांत मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने ग्राहकांना जास्त लाभ देण्यासाठी नवीन प्रोग्राम सुरु केला आहे. आफ्टर सेल्स आणि सर्व्हिस सुधारण्यासाठी Forever Yours नावाने सर्व प्रकारच्या कारसाठी एक्सटेंडेड वॉरंटी प्रोग्राम लॉंच केला आहे. यात नेक्सा शोरुमच्या माध्यमातून विकल्या जाणाऱ्या कार्सचाही समावेश आहे.\nआतापर्यंत मारुती सुझुकीच्या सर्व कार्सवर स्टॅंडर्ड २ वर्षे म्हणजेच ४० हजार किलोमीटरपर्यंत वॉरंटी दिली जायची. आता यात वाढ करण्यात आली आहे. तुम्ही कोणते पॅकेज घेता यावर हे अवलंबून आहे. एक्सटेंडेड वॉरंटी प्रोग्रामचा उद्देश सर्व्हिस एक्सपिरियंस सुधारण्यासह व्हेयकलचा देखभाल खर्च कमी करणे हा आहे.\nमारुती सुझुकी एक्सटेंडेड वॉरंटी प्लॅनच्या तीन ऑफर्स\nगोल्ड- ३ वर्षे, ६० हजार किलोमीटर\nप्लॅटिनम- ३ आणि ४ वर्षे, ८० हजार किलोमीटर\nरॉयल प्लॅटिनम- ३ वर्षे, ४ वर्षे आणि ५ वर्षे, १ लाख किलोमीटर\nकोणत्याही पॅकेजमध्ये कंपनी वर्षे किंवा किलोमीटर जे आधी पूर्ण होईल त्याचा विचार करेल.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, या पॅकेजेसमध्ये आणखी काय आहे सामिल...\nसर्व्हिसमध्ये काय आहे सामिल\nएक्सटेंडेड वॉरंटी अंतर्गत कव्हर होणाऱ्या पार्टमध्ये इंजिन, टर्बोचार्जर, असेम्बली, हायप्रेशर पंप, कॉम्प्रेसर, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल (ईसीएम), स्टार्टर मोटर असेम्बली, स्टिअरिंग असेम्बली, स्ट्रट्स आदी सामिल आहे. पण बल्ब, बॅटरी, टायर्स, स्पार्क प्लग, ब्रेक लायनिंग, बेल्ट, होसेस, फिल्टर आदींची वॉरंटी अंतर्गत कव्हर नसते. याची संपूर्ण लिस्ट बघण्यासाठी कंपनीच्या वेबसाईटला भेट द्या.\nतीन एक्सटेंडेड वॉरंटी प्लॅन मारुती सुझुकी एरेना डिलरशिप अंतर्गत विकल्या जाणाऱ्या मॉडेल्ससाठी उपलब्ध आहे. नेक्सा आऊटलेट अंतर्गत विकल्या जाणाऱ्या कारला केवळ रॉयल प्लॅटिनम आणि प्लॅटिनम स्कीम उपलब्ध आहे. नेक्सा अंतर्गत एस-क्रॉस, इग्निस, बलेनो आणि शिआज सेडान कार विकल्या जातात.\nया स्कीमचा फायदा ग्राहकांना\nया स्कीमचा फायदा उचलत ग्राहक वॉरंटी पिरिअडमधील खर्च कमी करु शकतात. तसेच गाडीचा एक्सपिरिअन्स आणखी चांगला करु शकतात. अधिक माहितीसाठी कंपनीच्या वेबसाईटला किंवा आऊटलेटला भेट द्या.\nActiva आणि Access सारख्या स्कूटर्सला टक्कर देणार ही दमदार मोपेड, 60 KMPL मायलेज आणि किंमत फक्त...\n15 हजार रुपयांमध्ये तुमच्या स्कुटरला बसवा सीएनजी किट, 44 रुपयांमध्ये 80 किलोमीटरचा प्रवास\nजगातील पहिली सर्वात हायटेक इलेक्ट्रीक बाइक, तुमच्या बोलण्यावर करेल काम, 274km चा नॉन स्टॉप मायलेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005044-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/saptarang/dhananjay-kulkarni-write-article-saptarang-108278", "date_download": "2018-11-15T23:23:27Z", "digest": "sha1:LJ6DKBYCKNI6AA4TMNUUILLWDHKUR5OO", "length": 25701, "nlines": 63, "source_domain": "amp.esakal.com", "title": "dhananjay kulkarni write article in saptarang याद हमारी भुला न देना (धनंजय कुलकर्णी) | eSakal", "raw_content": "शमशाद बेगम यांचा जन्म लाहोरचा. 14 एप्रिल 1919. (तारखेचा एक योगायोग बघा. त्यांच्या जन्माच्या एक दिवस आधीच जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं) लाहोरच्या गर्ल्स स्कूलमध्ये शिकत असताना शाळेच्या मुख्याध्यापिकेचं लक्ष त्यांच्या आवाजाकडं गेलं आणि रत्नपारखी नजरेनं त्यांनी हा \"हिरा' टिपला. शाळेतून शमशाद यांच्या गायकीला प्रोत्साहन मिळत गेलंच, शिवाय घरातूनसुद्धा रीतसर संगीताचे धडे मिळण्यासाठी उस्तादांकडं \"शागिर्दी' सुरू झाली. घरी कर्मठ वातावरणामुळं आई-वडिलांचा जाहीर गायकीला ठाम विरोध; पण काकांच्या आग्रहानं वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी \"जेनोफोन' कंपनीसाठी त्या काळचे प्रसिद्ध संगीतकार गुलाम हैदर यांच्याकडं गायकीची पहिली ऑडिशन दिली. मास्टरजींना त्यांचा कोवळा अनुनासिक स्वर एवढा आवडला, की ताबडतोब त्यांनी शमशाद यांच्याशी गायकीचा करार करून टाकला. मास्टरजींनी त्यांच्या गळ्यातली \"जादू' ओळखली अन्‌ बारा गाण्यासाठी केलेला करार शंभर गाणी रेकॉर्ड करण्यापर्यंत गेला) लाहोरच्या गर्ल्स स्कूलमध्ये शिकत असताना शाळेच्या मुख्याध्यापिकेचं लक्ष त्यांच्या आवाजाकडं गेलं आणि रत्नपारखी नजरेनं त्यांनी हा \"हिरा' टिपला. शाळेतून शमशाद यांच्या गायकीला प्रोत्साहन मिळत गेलंच, शिवाय घरातूनसुद्धा रीतसर संगीताचे धडे मिळण्यासाठी उस्तादांकडं \"शागिर्दी' सुरू झाली. घरी कर्मठ वातावरणामुळं आई-वडिलांचा जाहीर गायकीला ठाम विरोध; पण काकांच्या आग्रहानं वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी \"जेनोफोन' कंपनीसाठी त्या काळचे प्रसिद्ध संगीतकार गुलाम हैदर यांच्याकडं गायकीची पहिली ऑडिशन दिली. मास्टरजींना त्यांचा कोवळा अनुनासिक स्वर एवढा आवडला, की ताबडतोब त्यांनी शमशाद यांच्याशी गायकीचा करार करून टाकला. मास्टरजींनी त्यांच्या गळ्यातली \"जादू' ओळखली अन्‌ बारा गाण्यासाठी केलेला करार शंभर गाणी रेकॉर्ड करण्यापर्यंत गेला लाहोर, पेशावर, दिल्ली या आकाशवाणी केंद्रांवर त्यांच्या भन्नाट आवाजातली गाणी गाजत होती. इकडं चित्रपटसृष्टीतदेखील आमूलाग्र बदल घडत होता. बोलपट आणि त्या पाठोपाठ आलेल्या पार्श्वगायनाच्या तंत्रानं शमशाद यांना नवं व्यासपीठ उपलब्ध झालं. (त्यांच्या घरातल्या खानदानी वातावरणामुळं रुपेरी पडद्यावर चमकणं सोडाच; पण स्वतःचं साधं छायाचित्रंही प्रसिद्ध करणं त्यांना नाही जमलं; पण याबाबत त्यांना ना खेद ना खंत.) पांचोली आर्टसच्या \"खजांची' (इसवीसन 1941) चित्रपटातल्या \"सावन के नजारे है' या गीतानं त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. हा चित्रपट एकूणच भारतीय चित्रपटसंगीतात मोठं मन्वंतर घडवणारा ठरला. सायकलीवरून तरुणींचा घोळका पंजाबी ड्रेस घालून आणि ओढणी फडकावत शमशाद यांच्याप्रमाणं \"अहा अहा' म्हणत जात होता, तेव्हा भारतीय चित्रपटसंगीताला नव्या तरुणाईची पालवी फुटत होती. (नायिका रमोला आणि संगीत गुलाम हैदर.) शमशाद यांच्या मोकळ्याढाकळ्या, पारदर्शी आवाजावर रसिक फिदा झाले.\n\"खजांची' चित्रपटाच्या यशानं शमशाद यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे दरवाजे उघडून दिले. त्यानंतर आलेल्या \"जमीनदार',\"खानदान', \"पुंजी' या गुलाम हैदर यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांनी मोठं यश मिळवलं. त्या वेळी शमशाद बेगम लाहोरला होत्या. लाहोरदेखील चित्रपटांचं एक केंद्र होतंच. अभिनेत्री नर्गिस यांचा पहिला चित्रपट \"तकदीर' 1943 मध्ये आला. त्याचे दिग्दर्शक होते मेहबूब. मेहबूब यांच्या आग्रहामुळं शमशाद पहिल्यांदा मुंबईत आल्या, या चित्रपटासाठी गायल्या. संगीत होतं रफिक गझनवी यांचं. या काळात जगात दुसऱ्या महायुद्धाचं आणि भारतात स्वातंत्र्यलढ्याचं वातावरण होतं. हा जमाना खरं तर कुंदनलाल सैगल आणि नूरजहां यांचा होता. शमशाद यांनी त्यांच्या चित्रपटांतून गाणी गायली; पण त्यांच्यासोबत मात्र गाता आलं नाही. खरं तर त्या सैगल यांच्या मोठ्या चाहत्या होत्या; पण योग आला नाही. (नूरजहां यांना तरी कुठं सैगल यांच्यासोबत गाता आलं) मेहबूब यांच्या \"अनमोल घडी' (1946) या सुपरहिट चित्रपटातली नूरजहां यांची सगळी गाणी गाजली. यात शमशाद यांचं एक गाणं होतं ः \"उडन खटोले पे उड जाऊं तेरे हाथ न आऊ.' संगीतकार नौशाद यांच्याकडचं त्यांचं हे पहिलं आणि लोकप्रिय गाणं) मेहबूब यांच्या \"अनमोल घडी' (1946) या सुपरहिट चित्रपटातली नूरजहां यांची सगळी गाणी गाजली. यात शमशाद यांचं एक गाणं होतं ः \"उडन खटोले पे उड जाऊं तेरे हाथ न आऊ.' संगीतकार नौशाद यांच्याकडचं त्यांचं हे पहिलं आणि लोकप्रिय गाणं त्यांना शमशाद यांचा स्वर आवडला आणि पुढची दहा-बारा वर्षं त्यांनी लता सोबत असतानादेखील काही गाणी जाणीवपूर्वक शमशाद यांच्याकडून गाऊन घेतली. 1947 मध्ये आपला देश स्वतंत्र झाला आणि फाळणी झाली. लाहोरच्या असूनदेखील शमशाद यांनी भारतात राहणं पसंत केलं. नौशाद यांच्याकडं त्यांनी गायलेलं \"मेला' (1948) या चित्रपटातलं \"धरती को आकाश पुकारे आजा आजा प्रेम दुआरे' हे गाणं मला वाटतं त्यांच्या सर्वोत्कृष्ट पाच गाण्यांपैकी असावं. \"शिवरंजनी' रागावर आधारित या गीताची चाल नौशाद यांना स्वप्नात सुचली होती, असं ते सांगायचे त्यांना शमशाद यांचा स्वर आवडला आणि पुढची दहा-बारा वर्षं त्यांनी लता सोबत असतानादेखील काही गाणी जाणीवपूर्वक शमशाद यांच्याकडून गाऊन घेतली. 1947 मध्ये आपला देश स्वतंत्र झाला आणि फाळणी झाली. लाहोरच्या असूनदेखील शमशाद यांनी भारतात राहणं पसंत केलं. नौशाद यांच्याकडं त्यांनी गायलेलं \"मेला' (1948) या चित्रपटातलं \"धरती को आकाश पुकारे आजा आजा प्रेम दुआरे' हे गाणं मला वाटतं त्यांच्या सर्वोत्कृष्ट पाच गाण्यांपैकी असावं. \"शिवरंजनी' रागावर आधारित या गीताची चाल नौशाद यांना स्वप्नात सुचली होती, असं ते सांगायचे यातल्याच \"मैं भंवरा तू है फूल ये दिन मत भूल', \"मेरा दिल तोडनेवाले' या मुकेश यांच्यासोबतच्या आणि \"तकदीर बनी बनकर बिगडी' या दर्दभऱ्या गीतांतून शमशाद यांचा आणखी एक \"अंदाज' रसिकांपुढं आला. दिलीप-नर्गिस ही जोडी असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन एस. यू. सन्नी यांचं होतं. पुढं \"अंदाज' (1949) या मल्टीस्टारर चित्रपटामध्ये त्यांचं लता मंगेशकर यांच्यासोबत एक गाणं होतं \"डरना मुहोब्बत करले.' यात त्यांचा आवाज कुक्कू यांच्यासाठी वापरण्यात आला होता. याच वर्षी आलेल्या \"दुलारी'मध्ये \"चांदनी आई बनके प्यार ओ साजना' आणि \"ना बोल पी पी मोरे अंगना' ही त्यांची दोन गाणी होती. पन्नासच्या दशकाच्या प्रारंभी \"बाबूल' प्रदर्शित झाला. यात त्यांची खच्चून पाच गाणी होती. \"मिलते ही आंखे दिल हुआ दिवाना किसीका', \"दुनिया बदल गई मेरी दुनिया बदल गई' या तलत मेहमूद यांच्यासोबतच्या दोन उत्तम गाण्यांसोबतच \"छोड बाबूल का घर मोहे पीके नगर आज जाना पडा' हे \"बिदाईगीत' खूप गाजलं.\nसंगीतप्रधान \"बैजूबावरा'त (1952) त्यांच्या वाटेला एकच गाणं आले; पण काय गायलंय त्यांनी \"दूर कोई गाये धून ये सुनाये तेरे बिन छलिया रे.' आजही या गाण्याचे ओपनिंग म्युझिक पिसेस ऐकले, तरी शब्द ओठी येतात. याच दशकात नौशाद यांना दोन ब्लॉकबस्टर चित्रपट मिळाले, ज्यांत त्यांनी शमशाद यांच्या आवाजाचा मस्त वापर केला. पहिला होता मेहबूब यांचा \"मदर इंडिया' (1957). यात \"पीके घर आज प्यारी दुल्हनिया चली', \"गाडीवाले गाडी धीरे हाक रे', \"होली आई रे कन्हाई रंग' आणि \"दुखभरे दिन बिते रे भैया आज सुख आयो रे' ही त्यांची गाणी खूप गाजली. के. असिफ यांच्या \"मुघले आझम'मध्ये (1960) \"तेरी महफिलमे किस्मत आजमाकार हम भी देखेंगे' ही लता यांच्यासोबतची कव्वाली होती. नौशाद यांच्याकडचा त्यांचा हा शेवटचा चित्रपट ठरला.\nनौशाद यांची पहिली पसंती लता मंगेशकर होत्या आणि ओ. पी. यांची पसंती आशा भोसले या होत्या. मात्र, तरी या दोघांकडं ज्या ज्या वेळी संधी मिळाली, त्यांचं शमशाद यांनी सोनं केलं. गुरू दत्त यांच्या \"आरपार'मधली (1954) सगळी गाणी गीता दत्त यांना आहेत, फक्त एकाच गाण्यात शमशाद आहेत. हे गाणं चित्रित झालं होतं बालकलाकार जगदीपवर गाण्याचे बोल होते \"कभी आर कभी पार लागा तिरे नजर.' गुरू दत्त यांनी आपल्या पुढच्या \"सीआयडी'मध्ये मात्र त्यांना चक्क चार गाणी दिली आणि सगळी हिट झाली. \"पूछ मेरा क्‍या नाम रे', \"कहींपे निगाहे कहींपे निशाना' आणि \"लेके पहला पहला प्यार भरके आंखोमें खुमार.' ओ.पी. आणि शमशाद हे कॉंबिनेशन आता जमू लागलं होतं. पुढं \"नया दौर'मध्ये (1957) त्यांचं आशा यांच्यासोबत पंजाबी तडक्‍याचं गाणं होतं \"रेशमी सलवार कुर्ता जालीका.' याच वर्षी आलेल्या \"नया अंदाज'मध्ये त्यांचे सहगायक होते किशोरकुमार आणि गाणं होतं \"मेरे निंदोमें तुम मेरी ख्वाबो में तुम.' मात्र, नंतर आशा यांचा स्वर ओ.पी. यांच्या संगीताचा प्राणस्वर ठरला. साठच्या दशकाच्या अखेरीस \"किस्मत'मध्ये \"कजरा मुहोब्बतवाला' हे आशा यांच्यासोबतचं गीत त्यांच्याकडं आले. या गीतात शमशाद यांचा स्वर चक्क विश्वजितसाठी वापरला आहे. दुर्दैवानं शमशाद यांचं हे शेवटचं लोकप्रिय गाणं ठरलं. इतर संगीतकारांकडं त्या भरपूर गायल्या. \"सैंया दिल मे आना रे मोहे लेके जाना रे', \"दुनिया का मजा लेलो दुनिया तुम्हारी है' (बहार ः सचिनदेव बर्मन), \"एक दो तीन आजा मौसम है रंगीन' (आवारा ः शंकर- जयकिशन), \"शरमा के यूं सब परदा' (चौदहवी का चांद ः रवी), \"काहे कोयाळ शोर मचाये रे मोहे अपना कोई', \"देख चांद की ओर' (आग ः राम गांगुली)\nशमशाद यांच्यासाठी संगीत ही एक \"इबादत' होती. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांनी कधी उन्माद केला नाही, की विजनवासाचं दुःख केलं नाही. आयुष्याची चाळीस वर्षं त्यांनी विजनवासात काढली. शमशाद यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी चक्क आंतरधर्मीय प्रेमविवाह (गणपतलाल बट्टो या वकिलाशी) केला होता मला वाटतं हीच काय ती त्यांच्या आयुष्यातली \"ब्रेकिंग न्यूज' असावी- अन्यथा संत प्रवृत्तीच्या या गायिकेला आयुष्यातल्या कोणत्याही चढ-उतारांनी ना आनंद दिला, ना दु:ख दिलं बॉलिवूडच्या इतक्‍या जवळ ठाण्याच्या पवई परिसरात त्या शांतपणे आयुष्यातली चाळीस वर्षं राहत होत्या, याची कुणाला कल्पना होती बॉलिवूडच्या इतक्‍या जवळ ठाण्याच्या पवई परिसरात त्या शांतपणे आयुष्यातली चाळीस वर्षं राहत होत्या, याची कुणाला कल्पना होती 1982 मध्ये नूरजहां पाकिस्तानातून भारतात आल्या, तेव्हा सगळं बॉलिवूड त्यांच्यापुढं झुकलं होतं. त्या वेळी नूरजहां यांचे सगळे समकालीन षण्मुखानंद हॉलमध्ये जमा झाले होते; पण शमशाद यांची आठवण कुणालाच नव्हती. 23 एप्रिल 2013 रोजी शमशाद यांचं निधन झालं. आता त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ होतो आहे. अनुल्लेखानं मारत आपण सर्वांनी आजवर त्यांच्यावर अन्यायच केला आहे. या वर्षात सरकारी पातळीवर नसलं, तरी रसिक आपापल्या परीनं या गुणी गायिकेची आठवण जागवतील अशी अपेक्षा\nएकूण गाणी तेराशेवर शमशाद बेगम यांनी एकूण तीस वर्षांत गायलेल्या हिंदी चित्रपटातल्या गाण्यांची संख्या तेराशेच्या आत आहे. यातही पुन्हा दशकांनुसार विभागणी केली, तर चाळीसच्या दशकात त्यांची 502, पन्नासच्या दशकात 706, तर साठच्या दशकात अवघी 75 गाणी आली. संगीतकारांनुसार आपण त्यांच्या कारकिर्दीकडं बघितलं, तर सर्वाधिक 86 गाणी त्यांनी पंडित गोविंदराम यांच्याकडं गायली. नौशाद यांच्याकडं 59, तर ओ.पी. नय्यर यांच्याकडं 40 गाणी गायली. द्वंद्वगीतांमध्ये महंमद रफी यांच्यासोबत सर्वाधिक 168 गाणी आहेत. मुकेश यांच्यासोबत 22, तर किशोरकुमार यांच्यासोबत 24 गाणी आहेत. शमशाद यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत 26, तर आशा भोसले यांच्यासोबत 39 गाणी गायली. त्यांच्या सोलो गीतांची संख्या 708, तर इतर गायक- गायिकांसोबत गायलेल्या गीतांची संख्या 576 आहे.\nलता यांनी गायलं शमशाद यांचं गाणं शमशाद बेगम यांच्या आवाजातल्या गाण्यांनी \"खजांची' चित्रपट सुपरहिट ठरला. यातल्या \"सावन के नजारे हैं अहा अहा' या गाण्यानं तर धमाल केली. याच गाण्याचा फायदा लता मंगेशकर यांनाही झाला. त्या वेळी पुण्यात या चित्रपटाच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्तानं ग्लोब (आताचं श्रीनाथ) थिएटरमध्ये नवोदित कलाकारांसाठी गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बारा-तेरा वर्षांच्या चिमुरड्या लतानं भाग घेऊन \"खजांची'मधलं गाणं गाऊन पहिला क्रमांक पटकावला होता.\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nवडीलधाऱ्यांचं छत्र हरपल्यावर खचून न जाता पुढील पिढीला हाताशी धरून मार्गक्रमण केले पाहिजे. यातच भावी पिढी अधिक सक्षम होत जाईल. माझ्या आईचं पत्र...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005045-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2016/11/23/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-15T23:01:55Z", "digest": "sha1:RS6IJQ3MFDJG6R4MUB2O3FG6K7XFHU5V", "length": 25825, "nlines": 203, "source_domain": "shecooksathome.com", "title": "सूपचे काही प्रकार – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nसध्या मी थोडंसं चांगलं खाण्याचा, हेल्दी खाण्याचा प्रयत्न करतेय. मी रोज काय खाते ते मी पोस्ट करत असतेच. अनेकांनी सूपच्या रेसिपीज शेअर करायला सुचवलंय. खरं सांगायचं तर सूपला अशी काही खास रेसिपी नाही. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या भाज्यांची काँबिनेशन्स करून चवीला चांगली सूप्स बनवता येतात. त्यात वेगवेगळ्या प्रकारची हर्ब्ज घातले की चवही बदलते. मीठ-मिरपूड तर आपण नेहमीच घालतो. कधी त्यात चिली फ्लेक्स आणि लिंबाचा रस घाला. कधी थाइम-रोझमेरी असे हर्ब्ज मिळतात ते घाला. कधी वरून थोडंसं चीज नाहीतर पनीर किसून घाला. कधी थोडी जिरेपूड घालून बघा. कधी वरून थोडे उकडलेले नूडल्स घाला. कधी थोडा पास्ता घालून सूप करून बघा. कधी थोडा बारीक चिरलेला लसूण आणि मिरची घालून बघा. कधी वरून अर्धा लहान चमचा साय किंवा बटर घाला किंवा घरचं लोणी घाला. मी बहुतेक सगळ्या सूप्समध्ये थोडंसं दूध घालतेच. त्यानं सूपला छान क्रिमी अशी चव येते. कुठल्याही सूपला उकळी आल्यावर गॅस बारीक करून दूध घालायचं आणि मग बारीक गॅसवर एक उकळी काढायची, दूध नासत नाही. शेवटी काय तर आपल्या चवीनुसार प्रयोग करत गेलात की काहीतरी मस्त चवीचं सापडतंच सापडतं.\nसूप प्यायला देताना कधी त्याबरोबर ब्रेडस्टिक तर कधी चीजचा लहानसा तुकडा तर कधी ब्रेडचे क्रुताँ, कधी होल व्हीट ब्रेडचा गरमागरम तुकडा असं काही दिलंत तर सूपची अजून मजा येते.\nसाधं टोमॅटो सूप – ३ दळदार टोमॅटो, १ अगदी लहानसा कांदा किंवा कांद्याच्या ३ मोठ्या फोडी, २ लहान लसूण पाकळ्या, ४ मिरी दाणे, लहान पाव कप दूध, मीठ चवीनुसार, चिमूटभर साखर\nकृती – टोमॅटो, कांदा, लसूण, मिरी दाणे एकत्र करून कुकरला अगदी मऊ शिजवून घ्या. गार झाल्यावर मिक्सरला वाटून, गाळून घ्या. उकळायला ठेवा. त्यात मीठ आणि दूध, साखर घालून मंद गॅसवर उकळा.\nक्रीम ऑफ टोमॅटो – ४ टोमॅटो, २ टेबलस्पून घरची साय, लहान अर्धा कप दूध, मीठ-मिरपूड चवीनुसार\nकृती – टोमॅटोच्या मोठ्या फोडी करून कुकरच्या भांड्यात घालून मऊ शिजवून घ्या. गार झालं की त्यात साय आणि दूध घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. गाळून त्यात मीठ-मिरपूड घाला आणि मंद आचेवर उकळा.\nटोमॅटो-गाजर सूप – २ टोमॅटो, दोन गाजरं, पाव टीस्पून बटर, लहान पाव कप दूध, मीठ-मिरपूड चवीनुसार\nकृती – टोमॅटो आणि गाजराच्या फोडी करून मिक्सरला वाटून मग गाळून घ्या. त्यात दूध, बटर आणि मीठ-मिरपूड घालून उकळा.\nटोमॅटो-कॉर्न सूप – १ मध्यम कांदा पातळ लांब कापून, १ मध्यम टोमॅटो मोठे तुकडे करून, १ कप कॉर्न दाणे, १ कप दूध, २ टीस्पून लोणी किंवा बटर, मीठ चवीनुसार, वरून घालायला पाव वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात\nकृती – लोण्यावर कांदा परता, नंतर टोमॅटो घाला. परत परता. आता त्यात कॉर्न दाणे घाला. नीट एकत्र करून घ्या. कपभर पाणी घालून कुकरला शिजवा. गाळून घ्या. त्यात दूध आणि मीठ घालून उकळा. वरून कांद्याची पात घाला.\nफ्लॉवर-सेलरी सूप – २ कप फ्लॉवरचे तुरे, १ अगदी लहान कांदा तुकडे करून, १ टेबलस्पून बारीक चिरलेली सेलरी (फक्त दांडे घ्या), १ टीस्पून घरचं लोणी किंवा बटर, १ कप दूध, मीठ आणि मिरपूड चवीनुसार\nकृती – एका लहान कुकरमध्ये लोणी गरम करा. त्यावर कांदा घालून पारदर्शक होऊ द्या. नंतर त्यात फ्लॉवरचे तुरे घालून जरासं परता. त्यात दूध आणि अर्धा कप पाणी घाला. कुकरचं झाकण लावून शिटी काढा. गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटा. गाळायची गरज नाही. त्यात मीठ आणि मिरपूड घालून उकळा. सेलरी घाला आणि मंद गॅसवर ५ मिनिटं उकळा.\nयाच पद्धतीनं ब्रॉकोलीचंही सूप करता येतं.\nपालक सूप – १ लहान जुडी पालक, १ लहान बटाटा, अर्धा कप कॉर्न दाणे, २ लसूण पाकळ्या, लहान पाव कप दूध, मीठ आणि मिरपूड चवीनुसार\nकृती – पालक, बटाटा आणि कॉर्न दाणे एकत्र करून कपभर पाणी घालून कुकरला शिजवून घ्या. पाण्यासकट थंड करा आणि मिक्सरला वाटून घ्या. गाळू नका. त्यात दूध घालून मंद आचेवर उकळा. मीठ-मिरपूड घाला.\nपालकाचं मिक्स सूप – १ लहान जुडी पालक, १ लहान बटाटा, २ टोमॅटो, २ लहान गाजरं, लहान पाव कप दूध, मीठ-मिरपूड चवीनुसार\nकृती – पालक, बटाटा, टोमॅटो, गाजरं एकत्र करून कपभर पाणी घालून कुकरला शिजवा. थंड झाल्यावर मिक्सरला वाटून मग गाळून घ्या. मीठ-मिरपूड-दूध घालून उकळी काढा.\nलाल भोपळा आणि सफरचंदाचं सूप – अर्धा किलो लाल भोपळा, १ सफरचंद, मीठ-मिरपूड-जिरेपूड चवीनुसार, अर्धा कप दूध\nकृती – लाल भोपळा आणि सफरचंदाच्या साली काढून तुकडे करा. हे तुकडे कुकरला बेताचं पाणी घालून शिजवा. मिक्सरमधून काढा. त्यात मीठ-मिरपूड-जिरेपूड आणि दूध घाला. चांगली उकळी काढा.\nमश्रूम सूप – १ पॅकेट मश्रूम पातळ स्लाइस करून, २ कांदे पातळ उभे चिरून, १ कप दूध, २ टीस्पून बटर, २ टीस्पून कणीक, मीठ-मिरपूड चवीनुसार\nकृती – १ टीस्पून बटरवर कांदा परता. पारदर्शक झाला की त्यात मश्रूम घाला. जरासं परतून त्यात कपभर पाणी घालून शिजवा. थंड करून मिक्सरला वाटून घ्या. १ टीस्पून बटरवर कणीक भाजा. खमंग वास आला की त्यात हळूहळू दूध घाला. गुठळ्या होऊ देऊ नका. हा सॉस मश्रूमच्या मिश्रणात ओता. मीठ-मिरपूड घाला. उकळा.\nचिकन सूप – १ मोठा कप सूपसाठी मिळतात ते चिकनचे तुकडे , १ कांदा उभा पातळ चिरून, प्रत्येकी २ लवंगा-मिरी दाणे, १ तमालपत्र, १ अगदी लहान दालचिनीचा तुकडा, १ टीस्पून तेल, मीठ\nकृती – लहान कुकरला तेलावर खडा मसाला घाला. त्यावर कांदा परता. पारदर्शक झाला की त्यात चिकनचे तुकडे घाला. २ कप पाणी घाला. मीठ घाला. कुकरचं झाकण लावून एक शिटी करा. गरमागरम प्यायला द्या.\nयाच सूपमध्ये आपल्या आवडीच्या भाज्याही घालता येतील\nमुगाचं सूप – पाव वाटी मूग, १ कांदा, १ लसणाची पाकळी, १ कप पाणी, मीठ, वरून घालायला थोडंसं लोणी\nकृती – कुकरला मूग, कांदा, लसूण एकत्र करून शिजवा. मिक्सरला वाटून घ्या. मीठ घालून उकळा. वरून लोणी घालून प्यायला द्या. पाण्याचं प्रमाण आवडीनुसार वाढवा.\nयाच पद्धतीनं मसूर डाळीचंही सूप करता येईल.\nउकडशेंगोळ्याचं सूप – १० लसूण पाकळ्या ठेचून, २ टीस्पून बेसन, २ टीस्पून ज्वारीचं पीठ, १ टीस्पून कणीक, पाव टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, १ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, ३-४ कप पाणी, २ टीस्पून तेल, पाव टीस्पून जिरं\nकृती – लहान कुकरमध्ये तेलावर जिरं घाला. तडतडलं की लसूण पाकळ्या ठेचून घाला. त्या चांगल्या लाल होऊ द्या. त्यावर हिंग-हळद-तिखट घाला. लगेचच पाणी ओता पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. एका वाटीत तिन्ही पिठं घेऊन त्यात अर्धी वाटी पाणी घालून चांगलं कालवा. हे कालवलेलं पीठ उकळत्या पाण्यात घाला. त्यात मीठ घाला. झाकण लावून ५ मिनिटं मंद आचेवर ठेवा.\nआजारी माणूस नसेल तर तिखटाचं प्रमाण वाढवा.\nटोमॅटोचं सार – २ टोमॅटोंचा रस, १ कप नारळाचं पातळ दूध, १ टीस्पून साजूक तूप, १ टीस्पून जिरं, २ चिमटी हिंग, ३-४ कढीपत्त्याची पानं, १ मिरची मोठे तुकडे करून (ऐच्छिक), पाव टीस्पून साखर, मीठ चवीनुसार, आवडत असल्यास वरून घालायला थोडी कोथिंबीर\nकृती – तुपाची जिरं घालून फोडणी करा. त्यात कढीपत्ता, मिरची, हिंग घाला. टोमॅटोचा रस घाला. मंद आचेवर टोमॅटोचा कच्चा वास जाईपर्यंत उकळा. टोमॅटो अर्धवट शिजला की अर्धा कप पाणी घाला. पूर्ण शिजू द्या. नंतर त्यात मीठ, साखर, नारळाचं दूध घाला. मंद आचेवर उकळा. वरून कोथिंबीर घाला.\nटोमॅटोचं सार २ – २ टोमॅटोंचा रस, १ टोमॅटो बारीक चिरून, ३-४ कढीपत्त्याची पानं, २ टीस्पून तिळाचा कूट, मीठ चवीनुसार, १ टीस्पून साखर, १ टीस्पून तूप, १ टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून तिखट, २ कप पाणी\nकृती – तूप गरम करा. जिरं घालून तडतडलं की त्यात कढीपत्ता घाला. नंतर त्यात चिरलेला टोमॅटो घाला. मिनिटभर परतून टोमॅटोचा रस घाला. उकळी आली की पाणी घालून मंद आचेवर शिजवा. शिजत आलं की त्यात तिखट, मीठ, साखर आणि तिळाचा कूट घाला. चांगलं उकळा.\nकोकम सार – ५-६ आमसूलं, १ टीस्पून साजूक तूप, १ टीस्पून जिरं, ३-४ कढीपत्त्याची पानं, १ मिरची मोठे तुकडे करून (ऐच्छिक), चिमूटभर हिंग, १ टीस्पून साखर, मीठ चवीनुसार\nकृती – आमसूलं धुवून १ कप पाण्यात भिजवा. भिजली की कुस्करून रस काढा. गाळून घ्या. तुपाची फोडणी करा. त्यात जिरं घाला. ते तडतडलं की कढीपत्ता आणि हिंग घाला. हवी असल्यास मिरची घाला. त्यावर हे आमसूलाचं पाणी घाला. त्यात साधारण २ वाट्या पाणी घाला. उकळा. मीठ-साखर घाला. परत उकळा. पाण्याचं आणि साखरेचं प्रमाण आपल्या अंदाजानं वाढवा.\nमठ्ठा – अगदी गोड ताक ३ वाट्या, १ टीस्पून तूप, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून आलं-मिरची वाटण, साखर-मीठ चवीनुसार, १ टीस्पून साजूक तूप, २ चिमूट हिंग\nकृती – ताकाला आलं-मिरचीचं वाटण लावा. त्यात साखर-मीठ घाला. साजूक तुपाची फोडणी करा. जिरं, हिंग, कढीपत्ता घाला. ही फोडणी ताकावर ओता. आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.\nखिमट – खिमट आपण लहान मुलांना देतो. पण आजारी माणसालाही पचायला ते बरंच की.\nसाहित्य – २ टेबलस्पून मूगडाळ आणि तांदळाचा एकत्र रवा (दोन्ही धुवून भाजून मिक्सरला जाडसर वाटा), पाव टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून साजूक तूप, मीठ चवीनुसार, १ कप पाणी\nकृती – लहान कुकरला सगळं साहित्य एकत्र करा. मंद गॅसवर ५-७ मिनिटं ठेवा. पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार वाढवा.\nहल्ली फिलिप्सचा सूपमेकर मिळतो. त्यात पंधरावीस मिनिटांत उत्तम सूप्स होतात असं म्हणतात. मी तो लवकरच घेणार आहे. घेतल्यावर त्याबद्दल लिहीनच.\nया पेजवरची ही तसंच इतर सर्व पोस्ट्स www.shecooksathome.com या माझ्या ब्लॉगवरही बघता येतील. सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.\n#soups #Healthiswealth #dietplan #Mumbaimasala #अन्नहेचपूर्णब्रह्म#हेल्दीखाहेल्दीराहा #हेल्थइजवेल्थ #सूप्स #सूप\nअन्न हेच पूर्णब्रह्मसूपसूपचे प्रकारहेल्थ इज वेल्थहेल्थइजवेल्थहेल्दीरेसिपीHealthiswealthHealthyrecipesMumbai MasalaSoups\nPrevious Post: हेल्थ इज वेल्थ\nNext Post: डाएटसाठी चालतील असे पदार्थ\nसूपचे सगळे प्रकार आवडले\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005045-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+2735+lu.php", "date_download": "2018-11-15T22:47:32Z", "digest": "sha1:ZDTFD2GP7QFNI7LMDE3BU4562FGGH3GD", "length": 3681, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 2735 / +3522735 (लक्झेंबर्ग)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 2735 हा क्रमांक Sandweiler/Moutfort/Roodt-Sur-Syre क्षेत्र कोड आहे व Sandweiler/Moutfort/Roodt-Sur-Syre लक्झेंबर्गमध्ये स्थित आहे. जर आपण लक्झेंबर्गबाहेर असाल व आपल्याला Sandweiler/Moutfort/Roodt-Sur-Syreमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. लक्झेंबर्ग देश कोड +352 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Sandweiler/Moutfort/Roodt-Sur-Syreमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +352 2735 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनSandweiler/Moutfort/Roodt-Sur-Syreमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +352 2735 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00352 2735 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 2735 / +3522735 (लक्झेंबर्ग)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005045-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/video/article-231237.html", "date_download": "2018-11-15T23:50:20Z", "digest": "sha1:UCCENYFXBN527GVXETI667H5F5A2KQDT", "length": 1828, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - 'सैन्यात कुणी सांगितलं जायला'–News18 Lokmat", "raw_content": "\n'सैन्यात कुणी सांगितलं जायला'\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nपंजाबमध्ये 6 ते 7 दहशतवादी घुसले, RSS नेते आणि दिल्ली टार्गेटवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005047-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/bomb-blast/", "date_download": "2018-11-15T22:56:47Z", "digest": "sha1:TAUES77HX6FNKAEUYP2KOXKK5D4NNTEH", "length": 11099, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bomb Blast- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nकाबुलमध्ये बॉम्बस्फोट २० जण जागीच ठार तर १२ गंभीर जखमी\nया घटनेची जबाबदारी अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही\nVIDEO : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी उपाध्याय लढवणार लोकसभा निवडणूक\nपाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोटात 70 ठार, 120 जखमी\nमहाराष्ट्र Mar 21, 2018\nअहमदनगरमधलं 'ते' स्फोटक कुरिअर सरहदच्या संजय नहार यांच्यासाठी होतं\nदाऊदचा हस्तक 'फारुक टकला'ला अटक; गुरूवारी आणलं मुंबईत\n1993बॉम्बस्फोट प्रकरण: अबू सालेमला आजन्म जन्मठेप तर इतर दोघांना फाशीची शिक्षा\n'अबू सालेम फाशीच्याच लायकीचा,पण जन्मठेप द्या', सीबीआयची कोर्टात मागणी\n1993 बॉम्बस्फोट प्रकरणी 25 वर्षांनंतर तरी मुंबईकरांना न्याय मिळाला आहे का\nसनातनच्या साधकांनीच दाभोलकरांची हत्या केली, खेतान यांचा दावा\nनागपूर सेंट्रल जेलमध्ये दहशतवादी हिमायत बेगचा राजेश दवारेवर हल्ला\nहिमायत बेगला फाशी ऐवजी जन्मठेप\nसंजय दत्तची अखेर येरवडा तुरुंगातून सुटका\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005047-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/fighting/all/page-2/", "date_download": "2018-11-15T22:58:26Z", "digest": "sha1:Q7JHM7GNU7AVVUY55FNTZHD3JZIH45VI", "length": 11285, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Fighting- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nग्रामपंचायत कार्यालयात तुंबळ हाणामारी; सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद\nकोल्हापूरातील गारगोटी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात किरकोळ कारणावरुन तुंबळ हाणामारीचा प्रकार घडलाय.\nVIDEO : गुजरातमध्ये महाराष्ट्रीयन दोन महिलांची तुफान मारामारी\nVIDEO : तरुणींच्या दोन गटात भररस्त्यावर तुफान मारामारी\n2019च्या निवडणूकीपूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात करू - अमित शहा\nSonali Bendre: कर्करोगाबद्दल लिहिली 'ही' भावनिक पोस्ट\nविनोद कांबळीने प्रसिद्ध गायकाच्या पित्याला मारला बुक्का, पत्नीने काढली चप्पल\nमराठी बिग बॉसच्या घरामधून उषा नाडकर्णी 'आऊ'ट \nVIDEO : पुण्यातील पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये मनसेची कर्मचाऱ्याला मारहाण\nउदयनराजे आणि रामराजे यांच्यात पुन्हा वाकयुद्ध, विश्रामगृहात आमने-सामने\nदहशतवादी दगडांऐवजी फेकतायत शक्तीशाली ग्रेनेड, सुरक्षादलंही वैतागली\nVIDEO रणथंभौरच्या जंगलात एकमेकांशी भिडले दोन वाघ \nVIDEO फुलांच्या विक्रीवरून दोन गटात तुफान हाणामारी\nआगामी निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवणार- संजय राऊत\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005047-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/murder/all/page-7/", "date_download": "2018-11-15T22:55:07Z", "digest": "sha1:WPI3HZ3SCWKATII5YDDUHD3IZWJIHGHQ", "length": 11464, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Murder- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nदाभोलकर हत्या प्रकरण : औरंगाबादमध्येही जप्त झाल्या बंदुका आणि तलवारी\nएक गावठी पिस्तुल, एक एअर पिस्तुल, तीन जिवंत काडातूस, एक कुकरी, एक तलवार असं साहित्य या तिघांकडे असल्याची तक्रार सीबीआयने दिली आहे.\nव्हॉट्सअॅपवर 'गे' म्हणून चिडवलं, मित्राने घेतला असा बदला\nवाशिमच्या माजी महिला जि.प.अध्यक्षासह 5 जणांनी केला आसिफ खानचा खून\nसचिन अंदुरेच्या मित्र-नातेवाईकाच्या घरी सापडले पिस्तुल, दोन मेव्हणे ताब्यात\nधर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर \nधक्कादायक- पत्नीचा खून करुन मृतदेह फ्रीजमध्ये, तर तीन वर्षांच्या मुलीला खोक्यात डांबून मारले\nप्रेम प्रकरणातून सुपरवायझरने केला कामगाराचा खून\nभारीपचे नेते आसिफ खान यांची हत्याच; आरोपींची नावे सांगण्यास पोलीस असमर्थ\nमारेकरी सापडले, सूत्रधाराचा शोध कधी लागणार\nमहाराष्ट्र Aug 20, 2018\nदाभोलकरांच्या हत्येला ५ वर्षे लोटली, तरी या ५ प्रश्नांची उत्तरं अजूनही सापडली नाहीत\n....आणि अशापद्धतीने डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या मारेकऱ्याचा तपास लागला\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005047-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/narayan-patil-karmala-news/", "date_download": "2018-11-16T00:13:13Z", "digest": "sha1:HWAVIUDYYVD54KN7K3CZ4U45IGWLLWBH", "length": 11936, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बागल गटाने लुबाडले : नारायण पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बागल गटाने लुबाडले : नारायण पाटील\nकरमाळा : १९८९ पासुन सभापती जयवंतराव जगताप यांनी पारदर्शक पणे काम केलेले आहे. काही भ्रष्ट मंडळी ही संस्था बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. मकाई, आदिनाथ कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.पण भाऊंवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही म्हणून विकासाच्या व नैतिकतेच्या राजकारणासाठी धाकटा भाऊ या नात्यानी भाऊंना बिनशर्त पाठींबा दिलेला आहे असं म्हणत करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी बागल गटावर हल्लाबोल केला.रयत भवन येथील आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.\nपारदर्शक कारभार अन् शेतकरी विकासासाठी आपण यूतीच्या माध्यमातून रणांगणात उतरलो आहोत. तालुक्यामधील शेतकऱ्यांची बाजार समिती असलेल्या बाजार समितीच्या उभारण्यात कै. देशभक्त नामदेवराव जगताप यांचा मोलाचा वाटा आहे. स्थापनेपासून आज तागायत शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे. विवीध विकास कामाच्या माध्यमातून तालुक्यात विधानसभेच्या माध्यमातुन विकासाची ‘गंगोत्री ‘ आणली. दहिगाव उपसा सिंचनाच्या नावाखाली बागलांनी राजकारण केले व तालुक्याला विकासापासून वंचीत ठेवले आहे जनतेला त्यांनी फसवले\nयावेळी व्यासपिठावर माजी जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, जि.प . सदस्या सविताताई राजेभोसले, सभापतीप. स. शेखर गाडे, बाजार समितीचे उपसभापती जालींदर पानसरे, नानासाहेब, सुर्वे, केमचे सरपंचअजित तळेकर,जि.प . सदस्य बिभीषण आवटे, अनिरुद्ध कांबळे, महेश चिवटे, राजाभाऊ कदम, प्राचार्य जयप्रकाश बिले, प्रा. शिवाजीराव बंडगर, अॅड . अजित विघ्ने, रावगावचे सरपंच दादासाहेब जाधव, माजीउपनगराध्यक्ष नारायण बापू जगताप, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, प. स. सदस्य अतुल पाटील, आदी उपस्थीत होते.\nयावेळी बबन मेहेर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दत्तात्रय भागडे यांनी सुत्रसंचलन करून उमेदवारांची ओळख करून दिली. यावेळी उमेदवार शंभूराजे जगताप, प्रा. शिवाजीराव बंडगर, अॅड. अजित विघ्ने, संग्राम राजे भोसले, अजित तळेकर, राजाभाऊ कदम, सौ. सविता राजे भोसले, प्रा. संजय चौधरी, प्राचार्य जयप्रकाश बिले, महेश चिवटे, पॅनल प्रमूख शहाजीराव देशमूख , विद्यमान आमदार नारायण आबा पाटील , मा. आ. जयवंतराव जगताप आदींची भाषणे झाली. संदिप ठाकर सर यांनी आभार मानले. या सभे साठी\nसागर दोंड, आदम शेख, रामेश्वर तळेकर, नितीन हिवरे, दादासाहेब लबडे, दादा कोकरे, वंदन नलवडे, दत्तात्रय नलवडे, कल्याण होगले, दादा साळुंके, गोरख लबडे, शहाजी शिंगटे, जनार्दन नलवडे, संजय शिंदे बोरगाव, झुंबर कावळे, पिटू भागडे, सुंदरदास केसकर, रामलींग देशमूखे, रामदास गायकवाड, संजय ठाकर, सरपंच दादा जाधव,नागनाथ लकडे, शहाजी धूमाळ, संग्राम राजे भोसले, तरटगावचे सरपंच डॉ. अमोल घाडगे, पोटेगाव चे सरपंच बंडू भागडे, किरण पाटील, सर्व उमेदवार, सर्व नगरसेवक, दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nटीम महाराष्ट्र देशा : धनगर आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे याबाबत राज्य सरकार पाठपुरावा…\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005047-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2016/01/18/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-15T23:17:12Z", "digest": "sha1:EONFDOZADDMZY6RUA2QFX73MP4HFMLQN", "length": 5159, "nlines": 125, "source_domain": "shecooksathome.com", "title": "स्टारबक्स! – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nमाझी बहीण मेघन औरंगाबादला असते. ती सध्या मुंबईत आली आहे. दुसरी बहीण भक्ती मुंबईतच मुलुंडला असते. तीही आज माझ्या घरी आली होती. दिवसभर गप्पा, खाणं आणि हसणं अशी मजा केल्यावर शेवटी बांद्रा कुर्ला काॅम्प्लेक्समधल्या स्टार बक्सला गेलो. काॅफी घेत परत निवांत वेळ घालवला.\nPrevious Post: नववर्षाचं स्वागत\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005047-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-baramati-supriya-sule-heart-disease-104202", "date_download": "2018-11-15T23:40:05Z", "digest": "sha1:WJWA2NLYBV4Z6RZZBMMVLJTZQDDCETTQ", "length": 12279, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news baramati supriya sule heart disease इंदापूरमध्ये बालकांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर | eSakal", "raw_content": "\nइंदापूरमध्ये बालकांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर\nमंगळवार, 20 मार्च 2018\nवालचंदनगर - बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने इंदापूर शहरामध्ये शुक्रवार (ता.२३ मार्च) रोजी नवजात बालकांपासून ते पंधरावर्षे वयोगटातील बालकांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे प्रवीण माने यांनी याबद्दल माहिती दिली.\nवालचंदनगर - बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने इंदापूर शहरामध्ये शुक्रवार (ता.२३ मार्च) रोजी नवजात बालकांपासून ते पंधरावर्षे वयोगटातील बालकांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे प्रवीण माने यांनी याबद्दल माहिती दिली.\nएस. एस. रहेजा हॉस्पिटल संचलित फोर्टिंज ग्रुप ऑफ हॉस्पिटल आणि मेन्टोर्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये १५ वर्षापर्यंत बालकांची मोफत हृदयाची तपासणी करण्यात येणार असून, शस्त्रक्रियेची आवश्‍यकता असल्यास मुंबईमधील एस.एस.रहेजा हॉस्पिटल मध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. इंदापूर शहरातील राऊत हॉस्पिटलमध्ये शुक्रवार (ता.२३)रोजी सकाळी ९ ते ५ या कालावधीमध्ये शिबीर होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन केले असून, जास्ती पालकांनी मुलांच्या आरोग्याच्या तपासणी करुन घेण्याचे आवाहन माने यांनी केले आहे.\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nआरोग्य कर्मचारी मस्त, नागरिक त्रस्त\nपुणे : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले कचऱ्याचे कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पूना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005047-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/cucumber-117050100020_1.html", "date_download": "2018-11-15T22:53:02Z", "digest": "sha1:JXWPGELDE3PM75DQ32G6MLMHJHF6IUJP", "length": 10326, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बहुगुणी काकडी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाकडी ही उन्हाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. काकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी चिरुन त्यात साखर घालून खावी. आग थांबते. लघवी साफ होत नसेल उन्हाळी लागली असेल. लघवी वारंवार व थोडी थोडी होते असेल तर काकडी चिरून साखरेबरोबर खावी म्हणजे लघवी साफ होते. काकडीचे बी अंगातील कडकी कमी होण्यासाठी देतात. पुष्कळ दिवस एकसारखा येणारा ताप काकडीच्या बियांच्या काट्याने निघतो.\nकाकडी मधुर, शितल, पाचक, मुत्रगामी आणि अग्निदिपक तसेच पित्तहारक व थंड आहे. सर्व प्रकारचे मुत्रविकार नाहीसे करते. शरीरातील आग व चक्कर येणे नाहीसे करते.\nकाकडीचा रस बियांसह गुणकारी आहे. रिकाम्या पोटी एक ग्लास रस घेतल्यास जास्त उपयोगी होतो. काकडीचा उष्मांक (कॅलरीज) कमी असतात. त्यामुळे स्थुलतेवर उपयोग होतो.\nकाकडीचा संधीवात, मुत्रविकार, मधुमेहीसांठी\nदेखील काकडी चांगली अंगातील आग कमी व्हावी, म्हणून काकडी घेत असल्यास आंबट-गोड फळे व तेलयुक्त पदार्थ त्या प्रयोगात खाऊ नये. प्रयोग दोन महिने करावा. त्याने शरीरावरील गळवे, पुळ्य कमी होतात.\nबागेतले औषध : गवती चहा\nदुधी भोपळ्याचा रस प्यायचा की नाही\nस्वाईन फ्लू पासून दूर राहण्याचा सोपा उपाय\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nघरचा वैद्य : नक्की करून बघा\nकांद्याच्या सालीत आणि पापुद्रय़ामध्ये भरपूर अँण्टिऑक्सिडंटस् असतात. तसेच त्यात क्वेसेंटीन ...\nमिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nबीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...\nहृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...\nआश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे\nकोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005047-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://puneganeshfestival.com/history-of-pune-ganesh-festival.php", "date_download": "2018-11-15T22:53:32Z", "digest": "sha1:KVFZRRSERK473QDD5WXLRMQXFPVHD25C", "length": 15209, "nlines": 90, "source_domain": "puneganeshfestival.com", "title": "PuneGaneshFestival.com PuneGaneshFestival.com", "raw_content": "\nदहा दिवस चालणारा गणेशोत्सव पुण्यासह भारतातील अनेक राज्यांमध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात ऑगस्ट - सप्टेंबर दरम्यान साजरा केला जातो . हा उत्सव प्रचंड प्रमाणावर साजरा केला जात असून या देशाच्या संस्कृतीचे ते एक अंग ठरले आहे. १ ८ ९ ३ मध्ये पुण्यात सुरु झालेल्या या उत्सवाने एका परीने या शहराच्या वैभवशाली संस्कृतीत भर घालून तिची जोपासना करून तिला समृद्ध अवस्था प्राप्त करून दिली आहे. १ १ २ वर्षांच्या कालखंडात पुण्याचे रुपांतर मुळा-मुठा या नद्यांच्या खोर्यातील एका लहानशा वसाहतीपासून राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत झाले आहे. आणि अलीकडे या शहराने आयटी क्षेत्रात घेतलेली झेप पाहता त्याचे रुपांतर एका सायबर सिटीत झाले आहे. परंतु श्री गणेशाविषयी असलेले पुण्याचे असीम प्रेम तसूभरही कमी झालेले नाही.\nइतिहासाने हे खूप वेळा सिद्ध केले आहे कि बहुतेक देशांमध्ये धर्म हा निर्णयाक घटक ठरला असून भारत अशांपैकीच एक म्हणता येईल. यामुळे कदाचित समाजावर विपरीत परिणाम होऊ शकतात पण भारतात बहुतेकवेळा सामाजिक आणि आणि राजकीय विचार हातात हात घालून बरोबरीने नांदले आहेत.दहा दिवस चालणारा गणेशोत्सव हा एक असाच सण आहे,ज्याने धार्मिक स्वरुपापेक्षाही सामाजिक स्वरूप प्राप्त केले आहे.\n१ ८ ९ २ मध्ये सरदार कृष्णाजी काशिनाथ उर्फ नानासहेब खासगीवाले यांनी ग्वाल्हेर मधील गणेशोत्सव पहिला. यापासून स्फूर्ती घेऊन त्यांनी पुण्यामध्ये गणेशो त्सव साजरा करायचे ठरवले. अशा प्रकारे १ ८ ९ ३ मध्ये घातावाडेकर आणि भाऊ साहेब रंगारी यांच्यासमवेत त्यांनी उत्सवाच्या पहिल्या वर्षाचे आयोजन केले.\n३ गणेश मूर्ती स्थापन केल्या गेल्या आणि दहाव्या दिवशी त्यांची खासागीवाल्यांच्या गणपती अग्रभागी ठेऊन मिरवणूक काढली गेली. १ ८ ९ ४ मध्ये असे ठरले कि कसबा गणपती हा मानाचा राहील व जोगेश्वरी विश्वास्थांचा गणपती तिसरा राहील.\nयाचवेळी,राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ जहाल होत होती, मवाळ पक्षाचे लोक घटनात्मक पद्धत्तीने आपला मार्ग चोखाळीत होते पण लोकमान्य टिळकांना हे मान्य नव्हते. त्यांना जनजागृती करून क्रांतीसाठी लोकांना एकत्र आणायचे होते. लोकमान्य टिळकांनी गणेशोस्तावला चालना देण्याचे ठरवले. १ ८ ९ ४ मध्ये त्यांनी विन्चुरकारांच्या वाड्यामधे गणपतीची स्थापना केली आणि या उत्सवाला एक वेगळेच परिणाम लाभले. टिळकांनी समाजाला एकत्र आणण्याचे ठरवले आणि स्वातंत्र्य चळवळीने जोर धरला.\nदहा दिवस चहूकडे भरगच्च कर्यक्रम झाले. भाषण,व्याखाने,भक्तीपर गीते आणि मेळे. यामुळे कवी, वक्ते , लेखक यांना स्फूर्ती मिळाली आणि जोडीला होती टिळकांची जोशपूर्ण व्याखान आणि त्यांच्या केसरी वार्तापत्रातील लेख.\nआज हा उत्सव बहुआयामी झालेला आहे. सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय आणि आर्थिक अशी परिणामे त्याला लाभलेली आहेत या उत्सवाचा खर्च लोकांकडून, स्थानिक दुकानदार आणि व्यापारीवार्गाकडून गोळा केलेल्या वर्गणीतून केला जातो. पूर्वी हे संकलन १ ० ० रुपयांच्या पुढे जात नसे. आज काही ट्रस्टसचे निधी संकलन कोटींमध्ये आहे. गणेश मंडळे ह्या राजकारणात जाऊ इच्छीनारया साठी प्रशिक्षण देणाऱ्या शाळा झाल्या आहेत. इथेच ते नियोजन कसे करावे, विविध प्रकारच्या लोकांना कसे कामाला लावावे , एक कल्पक व हिकमती व्यक्ती कसे बनावे, सामुदायिक जबाबदारी कशी स्वीकारावी आणि खरया नेतृत्वाची कला कशी साध्य करावी हे शिकतात . अर्थात आजही काही मंडळे व्यापक दृष्टीकोन ठेऊन सामाजिक उपक्रम हाती घेतात.\nगंमतीची गोष्ट अशी कि गणेशोस्तवाने शहराच्या अर्थव्यव्स्थतेत योगदान दिलेले आहे. या उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये फुलाफळांचा खप तिप्पट वाढतो आणि मिठाईच्या विक्रीत सुमारे २ ५ % वाढ होते. प्रत्येकी ६ ० ० ० नारळांचे ६ ० ट्रक्स दक्षिणेकडून येतात आणि विसर्जनच्या मिरवणुकीसाठी ६ टन गुलाल वापरला जातो. सरासरी सत्तर ते दीडशे रुपयांच्या दरम्यान किंमत असलेल्या एक लाख गणेशमूर्ती दरवर्षी विकल्या जातात. गणेशमूर्ती साठी लागणाऱ्या प्लास्टर ऑफ प्यारीस आणि रंग यांची एकूण विक्री दीड कोटींपेक्षा जास्त होते. पुजासाहीत्यांची विक्री रु. २ ५ लाखांची होते. रोजगार निर्मितीही लक्षणीय आहे.\nआपण काय करू शकतो\nगणेश हे मानवाच्या विचारांचेच व्यक्त स्वरूप आहे. म्हणूनच सध्याच्या पिढीला तो कसा हवा,इथे एक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ज्या तर्हेने या उत्सवाने वळण घ्यायला सुरुवात केली आहे ते पाहता गणेशाचे रुपांतर एखाद्या करमणूक देवतेत होतंय कि काय अशी शंका येणे शक्य आहे. तरुणांच्या उधळ्या वागणुकीवर बरेच आक्षेप घेतले जातात पण इथे एक लक्षात ठेवन गरजेचं आहे कि ज्याप्रमाणे टिळकांनी गणेशोस्तवारील टीका सहन केली आणि टीकाकारांनी उत्सवात सहभागी होऊन त्यातील अनिष्ट गोष्टींचे परिमार्जन करावे असे आवाहन केले त्याचप्रमाणे नुसती बघ्याची भूमिका न घेता या उत्सवाचा एक भाग होणे अगत्याचे आहे. २ १ व्या शतकात गणेशाने आपल्याला सर्व प्रकारचे चांगले आशीर्वाद द्यावे त्याने आपले दृष्ट कृती करण्यारया द्रुष्ट विचारांपासून सरंक्षण करावे, आपला जातीयवाद, दहशतवाद नष्ट करून एकत्र राहण्याची सुबुद्धी द्यावी. \" म्हणूनच श्री गणेशा चरणी हीच प्रार्थना कि बाप्पा पुण्यासह अशीच तुझी कृपादृष्टी साऱ्या जगावर राहू दे.\"\nसोनाटा गणेशोत्सव अॅपवरील स्पर्धांचे निकाल\nदगडूशेठ आणि मंडईच्या रथांनी डोळ्यांचे पारणे फेडले\nराज्यात थाटात गणेश विसर्जन\nलालबाग राजाच्या दरबारातील हा अनोखा बाप्पा पाहिलात का\nसेट डिझायनर आणि आर्टिस्ट असलेल्या सुमित पाटीलने यंदाच्या गणपतीत नवा उपक्रम हाती घेतला\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005047-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85/", "date_download": "2018-11-15T22:49:15Z", "digest": "sha1:N4OGFGP632BODFWW445DAAGRBA3QLYG4", "length": 6745, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंदिराजींच्या कार्याचा अमेरिकत गौरव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइंदिराजींच्या कार्याचा अमेरिकत गौरव\nवॉशिंग्टन – भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्याचा अमेरिकन संसद सदस्यांकडून गौरव करण्यात आला आहे. अमेरिकेत सध्या महिला हिस्टरी मंथ सुरू आहे. त्यानिमीत्त अनेक संसद सदस्यांनी इंदिरांच्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव केला आहे.\nसंसद सदस्य डोनाल्ड मॅकइचिन यांनी म्हटले आहे की त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या आणि त्या आत्तापर्यंतच्या त्या देशातील सर्वाधिक काळ या पदावर राहिलेल्या महिला आहेत.\nत्यांनी कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी अत्यंत उल्लेखनीय कामगीरी केली आहे. त्यांच्या कामगीरीबद्दल त्यांचा सन्मान करताना आम्हाला विशेष आंनद होतो आहे असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. 19 नोव्हेंबर 1917 साली अलाहाबाद येथे जन्मलेल्या इंदिराजींचा आर्यन लेडी म्हणून उल्लेख केला गेला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअमेरिकन लष्कराची सीरियातून लवकरच माघार\nNext articleसातत्यात कमी पडू नका …\nशाहिद आफ्रिदीचे ‘ते’ वक्तव्य योग्यच – राजनाथ सिंह\nन्यूज चॅनल सीएनएनने ठोकला अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्यावर दावा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापुरात दाखल\n#Video : पाकिस्तान काश्मीरला सांभाळू नाही शकत – शाहिद आफ्रिदी\nसायबर हल्ल्यांची संख्या वाढली\nजागतिक व्यापारयुद्धामुळे प्रयत्न करूनही निर्यात वाढेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005047-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-15T23:45:52Z", "digest": "sha1:3JBOJDCAAMKBUMGD5YHLOXPDG4HUMNCS", "length": 9409, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रायरेश्‍वर गडाच्या संवर्धनासाठी मदत करणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरायरेश्‍वर गडाच्या संवर्धनासाठी मदत करणार\nखासदार संभाजीराजे भोसले यांचा मावळ्यांना अश्वासन\nभोर – हिंदवी स्वराज्याची छत्रपती शिवरायांनी शपथ घेतलेल्या भोर तालुक्‍यातील किल्ले रायरेश्वर गडाची भूमी पवित्र असून या गडावरील शिवमंदिराचा जिर्णोद्धार आणि संवर्धनासाठी प्रयत्न करून विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे अश्वासन छत्रपती शिवरायांचे वंशज खासदार संभाजीराजे भोसले यांनी मावळी जनतेला दिले. रायरेश्वर युवा प्रतिष्ठान आणि रायरेश्वर उत्सव समिती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हिंदवी स्वराज्य शपथदिन सोहळ्यात मार्गदर्शन करताना खासदार संभाजीराजे भोसले बोलत होते. वरळी मुंबई विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल शिंदे या सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी होते.\nयावेळी रायरेश्वर युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळेकर, सचिव संदिप खाटपे, माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, इतिहासाचे अभ्यासक सुरेश शिंदे, रायरीचे सरपंच सूर्यकांत किंद्रे, पोलीस निरीक्षक पांडुरंग सुतार, जमादार प्रदीप नांदे, सचिन कुडले, अभिजीत येनपुरे, सचिन देशमुख, राजेश महांगरे, सागर खोपडे, राजेश शेळके, गडावरील सर्व जंगम, धनंजय आवाळे, दत्ता अब्दागिरे, मंगेश आवाळे आदी शिवप्रेमी मावळे उपस्थित होते.\nयावेळी खासदार संभाजीराजे भोसले यांचे उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढून स्वराज्य संकल्प दिनाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला, तर शिवमंदिरातील शंभुमहादेवाच्या पिंडीस राजांचे हस्ते अभिषेक, होमहवन करण्यात आले, तसेच या वेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करण्यात आली. शिवव्याख्याते शिंदे यांचे व्याख्यान झाले.\nआपले भाषणात पुढे बोलताना खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले की, या पवित्र भूमीचे दर्शन घेण्याची इच्छा आज पूर्ण झाली असून छत्रपतींची जयंती उत्सव साजरी करताना त्यांच्या काळातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवप्रेमींनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन करून रायरेश्वर गडावरील पठार आणि परिसरासह येथील शिवमंदिराचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी येथील जनतेला ताकद मिळावी यासाठी कायम सहकार्य करीन.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमावळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी रमेश पाळेकर यांची निवड\nNext articleअरविंद पनवरने पटकावला “घाटाचा राजा’ किताब\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005047-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mahavitarans-official-used-to-make-money-from-consumers/", "date_download": "2018-11-15T23:26:39Z", "digest": "sha1:GNBLMCKIWWYXUG2UFJ2HUQEYPBYWMJPI", "length": 12173, "nlines": 100, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महावितरणच्या अधिकाऱ्याने वापरला ग्राहकांडून पैसे उकळण्याचा अजब फंडा !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहावितरणच्या अधिकाऱ्याने वापरला ग्राहकांडून पैसे उकळण्याचा अजब फंडा \nफुलंब्री / परमेश्वर काळे: फुलंब्री तालुक्यातील महावितरण कंपनीच्या उपअभियंता वारेगाव येथील एका महिला अधिकाऱ्यांनी गणोरी (ता. फुलंब्री ) येथील गावात येऊन सुरळीत चालू असलेले मीटर कडून नेले आणि विधुत ग्राहकांना नाहक त्रास देत अरेरावी करत परस्पर पैसे द्या अन्यथा वाढीव बिल आकारू असा दम दिल्याची खळबळ जनक घटना घडली असून संबंधित महिला अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी भाऊसाहेब उबाळे सह अन्य ग्राहकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी महावितरण यांच्याकडे शुक्रवार (दि. 15) रोजी निवेदन देऊन केली आहे .\nनिवेदनात म्हटले आहे की ,आम्ही विधुत ग्राहक घरी नसल्याचा फायदा महावीतरणाच्या वारेगाव येथील एका महिला उपअभियंता घेतला आहे . त्यांनी तालुक्यातील गणोरी गावात बुधवार (दि.13) रोजी अचानक येऊन सर्व काही सुरळीत चालू असलेले मीटर काढून नेले, संबंधितांना त्वरित तीन हजार रुपयांची व्यवस्था करा अन्यथा पुढील काळात तुम्हाला दहा हजार रुपयांच्या वरती बिल आकारण्यात येईल अशी धमकी येथील ग्राहकांना या महिला अधिकाऱ्याने दिली.\nदरम्यान, येथील नागरिकांनी त्यांना विचारले की, आमच्या मीटर मध्ये आम्ही काय फेरफार केला हे आमच्या निर्देशनात आणून द्यावं अशी मागणी त्यांना केली, असता त्यांनी येथिल ग्राहकांना अरेरावीची भाषा वापरत चांगलाच दम दिला असल्याची तक्रार येथील ग्राहकांनी केली आहे .\nतक्रार अर्जात पुढे म्हटले आहे की , येथील अधिकारी महिला असल्याने गोर गरीब शेतकऱ्यांना सतत अरेरावीची भाषा वापरते सतत कुठल्याही कारणावरून वैयक्तिक पैसे मागितले जाते त्यात त्यांच्या सहकार्यांच्या मदतीचा त्या वापर करत असतात त्यामुळे त्यांचा ब्लॉकमेलिंग करून पैसे उकळण्याच्या व्यवसाय त्यांनी तेजीत सुरू केला आहे . शिवाय येथील सर्व्हिस वायर आणि मीटर काढतांना कुठल्याही प्रकारे पांचनामा केला जात नाही आपल्या मार्जितल्या व्यक्तीचे मीटर काढून तीन हजार रुपयाची मागणी केली जाते तसे नाही झाल्यास दहा हजार रुपये दंड भरावा लागणार शिवाय तुरुंगात दाबणार असल्याचा दम देखील त्या देत असल्याचे येथील नागरिक सांगितले आहे त्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांची दहशत निर्माण झाली आहे .\nया बाबत विविध नागरिकांच्या प्रतिक्रिया\nमाझ्या मीटरमध्ये कुठलेही फॉल्ट नसताना माझे सर्व्हिस वायर, मीटर काढून नेले आहे . शिवाय तीन हजार रुपयांची मागणी वारेगाव येथील उपअभियंता श्री ढाके मॅडम यांनी केली आहे , नसता मोठा दंड वसूल करू असे त्यांनी मला सांगितले आहे , शिवाय त्यांना मीटर मध्ये कुठलाही फेरफार केलेला नाही तसे असल्यास तुम्ही ते माझ्या निर्देशनात आणून द्याव अशी विनंती मी त्यांना केली परंतु त्या अरेरावीची भाषा वापरत सक्तिने तुमच्याकडून पैसे वसूल करू असे सांगत असल्याने परिसरात त्यांची मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे .\n– गजानन भादवे,विधुत ग्राहक गणोरी\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nटीम महाराष्ट्र देशा- शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला अवैध सावकारांनी विळखा घातला असुन एकी कडे सावकारांच्या…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005047-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+382+ru.php", "date_download": "2018-11-15T22:54:31Z", "digest": "sha1:5QMDO2Z47GEJRNL7JWDXWXDZF5R3N4H3", "length": 3427, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 382 / +7382 (रशिया)", "raw_content": "क्षेत्र कोड 382 / +7382\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 382 / +7382\nक्षेत्र कोड: 382 (+7 382)\nशहर/नगर वा प्रदेश: Tomsk Oblast\nआधी जोडलेला 382 हा क्रमांक Tomsk Oblast क्षेत्र कोड आहे व Tomsk Oblast रशियामध्ये स्थित आहे. जर आपण रशियाबाहेर असाल व आपल्याला Tomsk Oblastमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. रशिया देश कोड +7 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Tomsk Oblastमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +7 382 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनTomsk Oblastमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +7 382 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 007 382 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 382 / +7382 (रशिया)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005047-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/do-you-take-this-medicines-118102000018_1.html", "date_download": "2018-11-15T23:36:50Z", "digest": "sha1:EZDKHHKLX2WSDX6RZHD6DJMRF2GHJUZW", "length": 12412, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ही औषधे घेता का? | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nही औषधे घेता का\nऐकीव माहितीच्या आधारे किंवा कोणी तरी सांगितले आहे म्हणून आपण काही औषधे घेतो. औषधे घेताना आपण डॉक्टरांचा सल्ला विचारत नाही. पण काही औषधांचे दुष्परिणाम असतात. इतकेच नाही, तर विशिष्ट प्रकारच्या औषधांमुळे व्यायाम करताना त्रास होऊ शकतो. व्यायामावर आणि तुमच्या सर्वांगीण आयुष्यावर त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात. अशाच काही औषधांविषयी जाणून घेऊ या.\n*सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रियुप्टेक इनहिबिटर हे औषध नैराश्य आणि काळजीच्या लक्षणांसाठी दिले जाते. या श्रेणीतली औषधे घेणार्‍या व्यक्तीला भोवळ आल्यासारखे वाटते, तसच उर्जेची पातळी खालावते. अशा औषधांमुळे व्यायाम करताना तोंड कोरडे पडते. तसेच खूप घाम येतो. हे टाळण्यासाठी तुम्ही सतत पाणी प्यायला हवे.\n*बेंझोडायझेपाइन्स प्रकारची औषधे काळजी, चिंता तसेच एखाद्या गोष्टीची भीती वाटत असल्यास दिली जातात. या औषधांमुळे शांत वाटते. ही औषधे घेतल्यानंतर दमल्यासारखे आणि गळल्यासारखे वाटते. यामुळे शारीरिक क्षमता कमी होते आणि व्यायाम करावासा वाटत नाही.\n*झोपेच्या गोळ्याही व्यायाम करताना तापदायक ठरतात. अशा गोळ्यांमुळे सतत आळस येतो, झोप येते. यामुळे व्यायामाच्या क्षमतेवर परिणाम होतो.\n*अ‍ॅलर्जीवर दिल्या जाणार्‍या औषधांमुळे खूप थकवा आल्यासारखे वाटते. या औषधांचा प्रभाव असेपर्यंत तुम्हाला सतत झोप, कंटाळा आल्यासारखे वाटते. अशा औषधांमुळे शरीराचे तापमान खूप वाढते. यामुळे खूप घाम येतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.\n* बद्धकोष्ठतेवर दिली जाणारी औषधेही दुष्परिणाम करू शकतात. अशी औषधे घेऊन व्यायाम केला तर पोटात गोळे येऊ शकतात.\n* स्टिम्युलंट्‌स मेंदूची क्षमता वाढवतात. या श्रेणीतल्या औषधांचे बरेच दुष्परिणाम असतात. यामुळे व्यायामाच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. हृदयाची धडधड वाढणे, रक्तदाब वाढणे अशा समस्या यामुळे निर्माण होऊ शकतात.\n* सर्दी, चोंदलेले नाक यावर दिली जाणारी औषधेही दुष्परिणाम करू शकतात. अशा औषधांमुळे हृदयगती, रक्तदाब वाढणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.\nसाप्ताहिक राशीफल 22 ते 28 ऑक्टोबर 2018\n'राणी मुखर्जीला मी स्टार बनवले'\nत्यांना भान राहिले नाही, नवज्योत होत्या रुग्णालयात\nयवतमाळ १० करोडची रोकड जप्त\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nघरचा वैद्य : नक्की करून बघा\nकांद्याच्या सालीत आणि पापुद्रय़ामध्ये भरपूर अँण्टिऑक्सिडंटस् असतात. तसेच त्यात क्वेसेंटीन ...\nमिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nबीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...\nहृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...\nआश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे\nकोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005048-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Co-operative-milk-association-is-threatened-with-the-appointment-of-alliance-workers/", "date_download": "2018-11-15T23:23:53Z", "digest": "sha1:EGLY7CSATBI4X5MV4CWF347BNACZ7TFU", "length": 7987, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सहकारी दूध संघांवर युतीच्या कार्यकर्त्यांच्या नेमणुकीची धास्ती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सहकारी दूध संघांवर युतीच्या कार्यकर्त्यांच्या नेमणुकीची धास्ती\nसहकारी दूध संघांवर युतीच्या कार्यकर्त्यांच्या नेमणुकीची धास्ती\nपुणे : किशोर बरकाले\nसहकारी संस्थांवर दोन तज्ज्ञ संचालक व उपनिबंधक दर्जाचा अधिकारी नेमण्याबाबतचे विधेयक नुकतेच विधानसभेत मंजूर झाले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिपत्याखालील सहकारी दूध संघांवर भाजप-सेना युतीच्या कार्यकर्त्यांचा प्रवेशही सुकर होणार आहे. ही धास्ती निर्माण झाल्याने दूध आंदोलनाला उघडपणे पाठिंबा देऊन सरकारच्या कोणत्याही कारवाईचा आणखी एक ससेमिरा मागे नको म्हणून सहकारी संघांनी सावध पवित्रा घेतला आहे. याबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत सहकारी संघ असल्याचे समजते.\nराज्य सरकारने गाईच्या दुधाला लिटरला पाच रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून (दि.16) पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध संकलन बंद करून मुंबईचा दूध पुरवठा रोखण्याचे आंदोलन घोषित केले आहे. हीच मागणी सहकारी आणि खासगी दूध उत्पादकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघांच्या व्यासपीठावरून गेली आठ महिने सातत्याने केली आहे. दूध पावडर निर्यातीला अनुदानाचा उपयोग शेतकर्‍यांना होणार नसल्याने थेट अनुदानाची मागणी सुरू आहे.\nशासनाने गाईच्या दुधाचा खरेदी दर लिटरला 27 रुपये केला. तो दर न दिल्याने राज्याच्या दुग्ध विभागाने सहकारी दूध संघांचे संचालक मंडळ बरखास्तीच्या नोटिसा मध्यंतरी काढल्या होत्या. त्यास न्यायालयातून स्थगिती मिळविल्यानंतर हा विषय थांबला. दूध आंदोलनामध्ये दूध टँकर अडविणे आणि नुकसानीच्या शक्यतेनेही सहकारी संघाचा अघोषित पाठिंबा राहणार असल्याचे काही सहकारी संघाच्या प्रतिनिधींनी सांगितले.\nसहकार चळवळीला मर्यादा घालण्याचे प्रयत्न ः विखे-पाटील\n“दूध दराच्या प्रश्‍नात राज्य सरकारचे धरसोडीच्या धोरणाने दूध उत्पादक शेतकर्‍यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. दूध निर्यात होत नसताना नुसती अनुदानाची घोषणा आहे. त्यामुळे दुधाच्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर लिटरला पाच रुपये अनुदान सरकारने देण्याचा निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी आहे. केंद्राचे आधार लिंकचे धोरण राज्यानेही अवलंबिले. शिवाय ऑनलाईनद्वारे अर्ज आधार लिंक असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ दिला.\nमग दुधाचे अनुदान त्याच पद्धतीने देण्यात काहीच अडचण येणार नाही. सहकारी दूध संघांबाबत सरकारचे काही आक्षेप असतील आणि कोणी चुकीचे करीत असेल तर तुम्ही कारवाई करा. पंरतु तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीने सहकार चळवळ सक्षम होण्याऐवजी आणि तिला स्वायत्तता देण्याऐवजी मर्यादा घालण्याचे काम युती सरकारकडून होत आहे. सरकारने अधिकाराचा दुरूपयोग करू नये, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005048-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Enabling-the-municipal-to-get-the-metro-burden/", "date_download": "2018-11-15T23:45:04Z", "digest": "sha1:P4K3JASOHPV67SMVSTITSOCZ7LSD4NUM", "length": 8520, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निगडीपर्यंत मेट्रोचा भार पेलण्यास पालिका सक्षम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › निगडीपर्यंत मेट्रोचा भार पेलण्यास पालिका सक्षम\nनिगडीपर्यंत मेट्रोचा भार पेलण्यास पालिका सक्षम\nपिंपरी-चिंचवड शहरातील पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास महामेट्रो रेल कॉर्पोरेशनला सांगितले आहे. त्याचा खर्च महापालिका करणार आहे. ‘डीपीआर’ तयार झाल्यानंतर येणार्‍या खर्चाचा भार पेलण्यास महापालिका सक्षम आहे, असे सांगत झपाट्याने वाढणार्‍या शहरासाठी भविष्यातील गुंतवणूक म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे, असे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी (दि.14) स्पष्ट केले.\nशहरात केवळ दापोडी ते पिंपरी या 7.20 किलोमीटर अंतरादरम्यान पुणे मेट्रोचे काम सुरू आहे. शहरातील नागरिक आणि नगरसेवकांची आग्रही मागणी लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत म्हणजे 5.30 किलोमीटर अंतरापर्यंत नेण्याची स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी 24 नोव्हेंबरला आयुक्त हर्डीकर यांच्या माध्यमातून मेट्रोकडे केली होती. त्यास पालकमंत्री गिरीश बापट यांनीही दुजोरा दिला होता.\nपिंपरी ते निगडीपर्यंतच्या सदर वाढीव सुमारे 600 ते 800 कोटी रुपयांचा खर्च महापालिकेने उचलल्यास मेट्रो काम करण्यास तयार असल्याचे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी 2 डिसेंबरला सांगितले होते. त्याच दिवशी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी महापालिका खर्च उचलण्यास सक्षम असल्याचे सांगत खर्चाची तयारी दर्शविली होती. या संदर्भात ‘पुढारी’ने वारंवार सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यासंदर्भात आयुक्तांना पत्रकारांनी विचारले असता, ते बोलत होते.\nआयुक्‍त हर्डीकर म्हणाले की, पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ बनविण्यास मेट्रोला सांगितले आहे. त्याचा सुमारे 40 ते 50 लाख खर्च महापालिका मेट्रोस देणार आहे. वाढीव खर्चाची बाब महापालिकेची आर्थिक क्षमता पाहून घेतला जाईल. शहर झपाट्याने वाढत आहे. शहरात संधी आहेत. भविष्यातील गुंतवणूक म्हणून ही बाब शहराच्या हिताची आहे. आर्थिक क्षमता पेलण्यास महापालिका सक्षम आहे. मेट्रोकडून ‘डीपीआर’ तयार झाल्यानंतर त्यासंदर्भात ठरविले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.\nवल्लभनगर येथील स्थानकासाठी महापालिका पाण्याचा टाकीजवळील जागा देण्यास तयार आहे; मात्र त्यांना दुसरीकडील जागा हवी आहे. त्याचबरोबर मेट्रोने एकूण 12 जागांची मागणी महापालिकेकडे केली आहे. शक्य असलेल्या जागा त्वरित मेट्रोला दिल्या जाणार आहेत. उर्वरित जागांबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. या संदर्भातील गुरुवारी होणारी बैठक रद्द झाली आहे.\nशिष्यवृत्ती परीक्षेतील टक्का घसरला\nमागण्या मान्य न झाल्यास संमेलन उधळून लावू\nसातवा आरोग्य चित्रपट महोत्सव २२ व २३ डिसेंबरला\nनिगडीपर्यंत मेट्रोचा भार पेलण्यास पालिका सक्षम\nपुणे हॉस्पिटल असोसिएशनची धर्मादाय आयुक्तांविरूध्द रिट पिटीशन\nपुण्यात भर रस्त्यात तरुणीला मारहाण; व्हिडीओ व्हायरल\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005048-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-15T23:34:36Z", "digest": "sha1:Q4NCTKM4SFUBHPTHVXCI6RHH3WLXEKKR", "length": 9786, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अंबाजोगाईत फटाके फोडून ‘मेस्मा’ रद्दचा अंगणवाडीताईंनी केला जल्लोष | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअंबाजोगाईत फटाके फोडून ‘मेस्मा’ रद्दचा अंगणवाडीताईंनी केला जल्लोष\nअंबाजोगाई – कुठलाही प्रश्‍न शासन दरबारी सोडविण्यासाठी हजारो निवेदन दिले तरी गेेंड्याची कातडी पांघरलेल्या अधिकार्‍यांना आणि कर्मचार्‍यांना कोणाचेच प्रश्‍न कळत नाहीत. यामध्ये अंगणवाडीताई देखील आपल्या न्याय हक्कासाठी शासनदरबारी भांडतात. मात्र सरकारने अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ कायदा लावून त्यांना त्यांच्या न्याय हक्कापासून परावृत्त केले होते. यानंतर शिवसेनेसह विरोधकांनी व महासंघाच्या वतीने ‘मेस्मा’ कायदा रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी हा कायदा रद्द करण्याची घोषणा करताच अंबाजोगाईत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सावरकर चौकात फटाके फोडून ‘या’ निर्णयाचे स्वागत करण्यात आले..\nअंगणवाडी सेविकांना लावलेला ‘मेस्मा’ कायदा त्वरित रद्द करावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी हा प्रश्‍न लावून धरला होता. मात्र महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे मेस्माच्या भूमिकेवर ठाम होत्या. हा कायदा म्हणजे अंगणवाडीताईंना त्यांच्या न्या हक्कापासून दुर ठेवणे असाच होता. यामुळे अंगणवाडीताईंमध्ये प्रचंड नाराजीचा सुर होता. याची दखल शिवसेनेसह विरोधकांनी घेवून मुख्यमंत्र्यांना अखेर ‘मेस्मा’ कायदा रद्द करण्यास भाग पाडले.\nहा कायदा रद्द करण्यात आला असल्याची घोषणा करताच अंबाजोगाई येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, कृती समिती सदस्य एम. ए. पाटील, प्रदेशउपाध्यक्ष कमल बांगर, राज्य संघटक दत्ता देशमुख, जिल्हा संघटक सचिन आंधळे, अंबाजोगाई शहराध्यक्षा रोहिणी लोमटे यांच्या नेतृत्वाखाली छाया कुलकर्णी, आम्रता लोमटे, शेख आरूणा, मुल्ला नफिस, पठाण ताहेरा, भाकरे कस्तूर, भाकरे महानंदा, लोमटे आशा, चव्हाण किशोरी, कुलकर्णी माधूरी, जोगदंड सूक्शाला, साबने सूनिता, सय्यद सायराबानो, शिंदे आल्का यांच्यासह आदि कार्यकर्तींनी आंबाजोगोई शहरातील सावरकर चौकात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइसिसकडून पुन्हा फ्रान्स टार्गेट\nNext articleश्री जोतिबा चैत्रयात्रा शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज\nमहसूल मंत्र्यांचे ऊस शेतकऱ्यांच्या बद्दलचे प्रेम म्हणजे मगरीचे अश्रू – राजू शेट्टी\nबांधकाम विभागाकडील सर्व रस्त्यांची कामे येत्या मार्च अखेर पूर्ण करू- चंद्रकांत पाटील\nदुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील\nकोल्हापुरात आज आणि उद्या माणुसकीची भिंत\nऊसाला एफआरपी अधिक 200 रुपये द्या, प्रतिटन साडे 9 टक्के रिकव्हरी बेस धरा- राजू शेट्टी\nसरकारचा आणीबाणी आणण्याचा डाव : अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005050-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-15T22:54:54Z", "digest": "sha1:VLW24NTS5M3JRRZ7RC3UTNB7PS4TJEAX", "length": 10157, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोल्हापूर विभागात महावितरणने १२ हजार वीज बिल कनेक्शन तोडली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकोल्हापूर विभागात महावितरणने १२ हजार वीज बिल कनेक्शन तोडली\nकोल्हापूर – वीजबिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या कोल्हापूर परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 12 हजार 418 थकबाकीदारांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. दरम्यान आर्थिक वर्षाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक राहिल्याने व त्यात दोन दिवस सुटी आल्याने गुरुवारी (दि. 29) व शुक्रवारी (दि. 30) सार्वजनिक सुटीच्या दिवशी थकबाकीचा भरणा करण्यासाठी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत.\nथकबाकीदारांविरुद्ध सुरु असलेली ही मोहीम सुटीच्या दिवशी सुद्धा सुरु राहणार आहे. या मोहिमेत प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे व मुख्य अभियंता श्री. किशोर परदेशी यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सर्व उपविभाग व शाखा अभियंते, लेखा अधिकारी तसेच हजारो वीज कर्मचारी सहभागी झाले आहेत.चालू महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 7 हजार 428 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 1 कोटी 79 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे खंडित करण्यात आला. तर सांगलीत 4990 वीजग्राहकांकडे 85 लाख रुपयांची थकबाकी असल्याने त्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.\nथकबाकीमुळे तात्पुरता वीजपुरवठा खंडित झाल्यास थकबाकीच्या रकमेसह पुनर्जोडणी शुल्क (रिकनेक्शन चार्जेस) भरणे नियमानुसार आवश्यक असून त्यानंतरच संबंधीत थकबाकीदाराचा वीजपुरवठा पूर्ववत केला जाईल. नियमानुसार लघुदाब वर्गवारीतील सिंगल फेजसाठी 50 रुपये तर थ्री फेज कनेक्शनसाठी 100 रुपये तर उच्चदाब वीजग्राहकांसाठी 500 रुपये पुनर्जोडणी शुल्क आहे. हे शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन सोय उपलब्ध नसल्याने थकबाकीदारांनी थकीत रक्कम व पुनर्जोडणी शुल्क भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.\nवीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून कोल्हापूर परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत स्थानिक वीजबिल भरणा केंद्र दि. 29 व 30 मार्चला सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत. तसेच घरबसल्या ‘ऑनलाईन’ पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअंबानी कुटुंंबीयांंकडून आराध्या बच्चनचे खास स्वागत\nNext articleआता आयडीबीआय बॅंकेतही कोट्यवधींचा घोटाळा\nमहसूल मंत्र्यांचे ऊस शेतकऱ्यांच्या बद्दलचे प्रेम म्हणजे मगरीचे अश्रू – राजू शेट्टी\nबांधकाम विभागाकडील सर्व रस्त्यांची कामे येत्या मार्च अखेर पूर्ण करू- चंद्रकांत पाटील\nदुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील\nकोल्हापुरात आज आणि उद्या माणुसकीची भिंत\nऊसाला एफआरपी अधिक 200 रुपये द्या, प्रतिटन साडे 9 टक्के रिकव्हरी बेस धरा- राजू शेट्टी\nसरकारचा आणीबाणी आणण्याचा डाव : अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005050-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2016/04/21/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-15T23:03:59Z", "digest": "sha1:KPGFU53P4JHHPVBZGFKCK252GP2G3AFS", "length": 13430, "nlines": 157, "source_domain": "shecooksathome.com", "title": "बिसी बेळे भात – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nApril 21, 2016 sayalirajadhyaksha कर्नाटकी पदार्थ, खिचडी, दाक्षिणात्य पदार्थ, भात, रात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ, वन डिश मील, वन पॉट मील 3 comments\nभातांचे प्रकार म्हणजे अहाहा खरं तर मी स्वतः नुसता भात खूप खाऊ शकत नाही. पण तरीही भात खूप आवडतो. आमच्या घरी सकाळच्या वेळेला बरेचदा फक्त पोळी-भाजी-कोशिंबीर-ताक असंच असतं कारण डबे असतात. पण संध्याकाळच्या वेळेला आठवड्यातून निदान तीनदा तर भाताचे काही ना काही प्रकार असतात. खिचडी, मटार भात, वांगी भात, पुलाव, सांबार भात, आमटी भात, ताकातला पालक आणि भात असं काहीही असलं तरी मला ते आवडतं, अगदी साधं वरण-भात-तूपही खूप आवडतं. भातातून विशेष पौष्टिक असं काहीही मिळत नाही, भात म्हणजे एम्प्टी कॅलरीज हे सगळं माहीत असूनही आवडीला काही करता येत नाही ना खरं तर मी स्वतः नुसता भात खूप खाऊ शकत नाही. पण तरीही भात खूप आवडतो. आमच्या घरी सकाळच्या वेळेला बरेचदा फक्त पोळी-भाजी-कोशिंबीर-ताक असंच असतं कारण डबे असतात. पण संध्याकाळच्या वेळेला आठवड्यातून निदान तीनदा तर भाताचे काही ना काही प्रकार असतात. खिचडी, मटार भात, वांगी भात, पुलाव, सांबार भात, आमटी भात, ताकातला पालक आणि भात असं काहीही असलं तरी मला ते आवडतं, अगदी साधं वरण-भात-तूपही खूप आवडतं. भातातून विशेष पौष्टिक असं काहीही मिळत नाही, भात म्हणजे एम्प्टी कॅलरीज हे सगळं माहीत असूनही आवडीला काही करता येत नाही ना मग त्याबरोबर भाज्या, डाळी, मासे, चिकन असं काही तरी वापरायचं आणि त्याला पौष्टिक बनवायचं. म्हणूनच खिचडी करताना मी तांदळाच्या बरोबरीनं डाळ घेते. मटार भात किंवा भाज्या घालून भात करताना भरपूर भाज्यांचा वापर करते. मी मांसाहारी नसले तरी माशांची आमटी किंवा चिकन रस्सा पौष्टिकच हे मला माहीत आहे. म्हणून घरातल्यांसाठी असं काही केलं तर मला पिठलं करते. सांबार भातात किंवा भिशी बेळे भातात डाळ तर असतेच शिवाय भरपूर भाज्या घातल्या की हे प्रकार पूर्णान्न होतात. बरोबर एखादी कोशिंबीर केली की भागतं. आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे भिशी बेळे भाताची. भाताचा हा कर्नाटकी प्रकार आहे. अप्रतिम लागतो. सांबार-भाताच्या जवळ जाणारा हा प्रकार माझी आई फार सुरेख करते. सांबार मसाला आणि भिशी बेळे भाताचा मसाला यातला फरक म्हणजे सांबार मसाल्यात दालचिनी वापरत नाहीत तर या प्रकारात दालचिनी वापरतात.\nसाहित्य – १ वाटी तांदूळ (धुवून पाणी काढून ठेवा), १ वाटी तूर डाळ (करण्याआधी १ तास धुवून १ वाटी पाणी घालून ठेवा), १ वाटी फरसबीचे १ इंचाचे तुकडे, १ वाटी फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुरे, १ वाटी गाजराचे १ इंचाचे तुकडे, अर्धी वाटी सिमला मिरचीचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे, १ मोठा कांदा लांब उभा चिरलेला, १ टोमॅटो लांब उभा चिरलेला, १ बटाटा सालं काढून मोठे तुकडे केलेला (ऐच्छिक), १ टेबलस्पून तेल, २ टेबलस्पून चिंचेचा पातळ कोळ, बोराएवढा गूळ (ऐच्छिक), पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, मोहरी-पाव टीस्पून हिंग-अर्धा टीस्पून हळद, ७-८ कढीपत्त्याची पानं, ४-५ वाट्या पाणी\nमसाल्याचं साहित्य – २ टेबलस्पून चणा डाळ, २ टेबलस्पून उडीद डाळ, अर्धी वाटी सुकं खोबरं, १ टेबलस्पून धणे, अर्धा टीस्पून मेथ्या, १ इंच दालचिनीचा तुकडा, 7-8 सुक्या लाल मिरच्या (खोबरं लाल रंगावर कोरडं भाजून घ्या. नंतर कढईत थोडं तेल घालून इतर साहित्य चांगलं लाल रंगावर भाजा. गार झाल्यावर एकत्र पूड करा.)\n१) एका मोठ्या पातेल्यात तेल तापवा आणि नेहमीसारखी फोडणी करा. त्यात हिंग, हळद आणि कढीपत्ता घाला.\n२) नंतर त्यात कांदा घाला. एखादा मिनिट परतून टोमॅटो घाला. परत एखादा मिनिट परता आणि इतर सगळ्या भाज्या घाला.\n३) भाज्या चांगल्या परतून घ्या. त्यात धुतलेली डाळ पाण्यासकट घाला. मंद आचेवर झाकण घालून शिजू द्या.\n४) डाळ अर्धवट शिजली की त्यात धुतलेले तांदूळ घाला. नीट हलवून घ्या.\n५) त्यात वाटलेला मसाला, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ घाला.\n६) नीट मिसळा आणि त्यात ४ वाट्या गरम आधणाचं पाणी घाला.\n७) मधूनमधून हलवत, झाकण ठेवून मंद आचेवर भात अगदी मऊ शिजू द्या. अंदाजानं पाण्याचं प्रमाण वाढवा.\nभिशी बेळे भात तयार आहे. भात खायला देताना बरोबर तळलेले पापड, सांडगी मिरची द्या. भातावर साजूक तूप घालून खा. इतका भात वन डिश मील म्हणून ३-४ लोकांना पुरे होतो.\nहा भात कुकरलाही करता येतो. पण त्याचा अंदाज येणं गरजेचं आहे कारण अंदाज चुकला तर तो खाली लागतो.\nसोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.\nअन्न हेच पूर्णब्रह्मपारंपरिक कर्नाटकी पदार्थपारंपरिक दाक्षिणात्य पदार्थबिसी बेळे भातभाताचे प्रकारवन डिश मीलIndian Traditional RecipeMasalebhatOne Dish MealRice Recipe\nPrevious Post: धाबेवाली डाळ\nNext Post: भरली भेंडी\nअतिशय सोपी व रूचकर रेसिपी.दिलेले प्रमाण अगदी योग्य.\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005050-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-shimagoushav-devrukh-devi-soljai-100720", "date_download": "2018-11-15T23:29:23Z", "digest": "sha1:E37BYIYFQMQ63QN5IVJGZAOINMLZRU3V", "length": 11394, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Shimagoushav Devrukh devi soljai देवरुखची ग्रामदेवता श्री देवी सोळजाई देवीचा शिमगोत्सव उत्साहात | eSakal", "raw_content": "\nदेवरुखची ग्रामदेवता श्री देवी सोळजाई देवीचा शिमगोत्सव उत्साहात\nशुक्रवार, 2 मार्च 2018\nसाडवली - देवरुखची ग्रामदेवता श्री देवी सोळजाईचा शिमगोत्सव उत्साहात सुरु झाला आहे. यंदा नगर होळी देवघर गावातून आणण्यात आली. यावर्षी देवरुखमधील भायजेवाडी, तांबळवाडी, मांडवकरवाडी, गेल्येवाडी मधील ग्रामस्थांनी ही होळी आणली. कारखानदार कुमकर यांच्यासह नागरीक यामध्ये सहभागी झाले होते.\nसाडवली - देवरुखची ग्रामदेवता श्री देवी सोळजाईचा शिमगोत्सव उत्साहात सुरु झाला आहे. यंदा नगर होळी देवघर गावातून आणण्यात आली. यावर्षी देवरुखमधील भायजेवाडी, तांबळवाडी, मांडवकरवाडी, गेल्येवाडी मधील ग्रामस्थांनी ही होळी आणली. कारखानदार कुमकर यांच्यासह नागरीक यामध्ये सहभागी झाले होते.\nबौद्धवाडी ग्रामस्थांनी प्रथम पूजा केली. नगरहोळी पाराजवळ ही होळी कुमकर कारखानदार, चतुःसिमेचे नागरीक यांनी वासे व हळदवेलीच्या सहाय्याने जेटली गेली. मानकर्‍यांनी जाबजबानी करुन जाप घातला व ही जेटलेली होळी रेटत रेटत चर्मकार वाडीतून मंदिरापर्यंत नेण्यात आली. यावेळी या सोहळ्याला जञेचे स्वरुप प्राप्त झाले होते. आज ( ता. 2) ही होळी उभी राहील, उद्या (ता. 3) पालखीतील देवतांना रुपे लागतील. चार तारखेपासुन मानकरी व भाविकांच्या घरोघरी ही पालखी जाणार आहे.\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nकर्जामुळे दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nनांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. या प्रकरणी माळाकोळी व शिवाजीनगर पोलिस...\nदिवसभर ताटकळत बसूनही ग्राहक फिरकेना\nनागपूर - पोटासाठी सातशे किलोमीटर अंतर पार करून राजस्थानचे लोहार बांधव नागपुरात आले. दोन-एक महिन्यांत चांगली कमाई करून घरी आनंदाने परत जाऊ, अशी...\nमहिलेशी चॅटिंग करणे भोवले\nनागपूर - फेसबुकवरून महिलेशी चॅटिंग करणे युवकास चांगलेच महागात पडले. तीन युवकांनी त्याचे अपहरण करून चांगलाच चोप दिला. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या...\nअपहरणाच्या गुन्ह्यातील सहा जणांना ‘मोका’\nपुणे - व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सहा जणांच्या टोळीवर शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005050-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-paschim-maharashtra/kolhapur-news-football-competition-105748", "date_download": "2018-11-15T23:43:33Z", "digest": "sha1:FIITVZYHOANFZH2VIULVST5CGVUJFZLM", "length": 11415, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Football competition साखळी फुटबॉल स्पर्धेत ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ विजयी | eSakal", "raw_content": "\nसाखळी फुटबॉल स्पर्धेत ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ विजयी\nमंगळवार, 27 मार्च 2018\nकोल्हापूर - 'ब' गट साखळी फुटबॉल स्पर्धेत ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाला स्पर्धा समितीने विजयी घोषित केले. रंकाळा तालीम मंडळाने अनधिकृत खेळाडू खेळविल्याबद्दल त्यांच्यावर पंधरा हजार रुपये दंड ठोठाविण्यात आला.\nकोल्हापूर - 'ब' गट साखळी फुटबॉल स्पर्धेत ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाला स्पर्धा समितीने विजयी घोषित केले. रंकाळा तालीम मंडळाने अनधिकृत खेळाडू खेळविल्याबद्दल त्यांच्यावर पंधरा हजार रुपये दंड ठोठाविण्यात आला.\nअक्षय व्हरांबळे याच्यावर दोन वर्षे बंदी घालण्यात आली आहे. केएसएने ऋणमुक्तेश्वरला विजयी घोषित केल्याचे पत्र आज दिले.\nरंकाळा विरुद्ध ऋणमुक्तेश्वर यांच्यातील सामन्यात रंकाळाने अक्षय व्हरांबळे याला अनधिकृतपणे खेळविल्याचा आरोप ऋणमुक्तेश्वरने केला होता. त्याबाबतचे निवेदनही दिले होते. तसेच सायंकाळी पुरावेसुद्धा सादर केले होते. त्यावर स्पर्धा समितीने बैठक घेऊन रंकाळा तालीम मंडळावर दंड ठोठावला. अक्षय हा महाराष्ट्र पोलिस संघातून राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत खेळला होता. तो पुन्हा रंकाळा तालीमकडून खेळला. त्यामुळे त्याच्यावर दोन वर्षे बंदी घालण्यात आली आहे.\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nजमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी\nफलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली...\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005050-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/news-about-satara-hill-marathon/", "date_download": "2018-11-15T22:56:16Z", "digest": "sha1:3N3UPE5AKWQYUN2TJS7BKJMG3VXXXSCP", "length": 27066, "nlines": 237, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "सातारा हिल मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचा बिरुक जिफार प्रथम - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome क्रीडा सातारा हिल मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचा बिरुक जिफार प्रथम\nसातारा हिल मॅरेथॉनमध्ये इथिओपियाचा बिरुक जिफार प्रथम\nसातारा (अतुल देशपांडे यांजकडून) : मागीलवर्षी सातारा हिल मॅरेथॉनचे नाव गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. यावर्षी अतिशय सुरेख प्रतिसाद देत आज या पाचव्यांदा संपंन्न झालेल्या स्पेर्धेत पाच हजाराहून अधिक लोक धावत या सवांनी हिल मॅरेथॉनचा आनंद उठवला. सातार्‍यात देश परदेशातील 5000 लोकांनी 21 किलोमीटरसाठी धाव घेतली.\nपीएनबी मेटालाईफ कंपनीतर्फे प्रायोजित करण्यात आलेल्या या पाचव्या सातारा हिल मॅरेथॉनसाठी एकूण साडें पाच हजाराहून स्पर्धक धावत होते. सातारच्या पोलीस कवायत मैदानापासून ही धाव सुरू होवून कास रस्त्यावरील यवतेश्‍वरच्या परिसरातील घाटमाथ्यावरून हे स्पर्धक पुन्हा परत पोलीस मैदानावर परतले व या सर्वांनी 21 किलोमीटरची ही स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेत इथिओपियाच्या बिरुक जिफार खेळाडूने 1 तास 9 मिनीट 22 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करून दीड लाखांचे रोख बक्षिस तसेच स्मृतिचिन्ह प्राप्त केले. दुसरा क्रमांक डिनीयास कुमसाने 1 तास 10मिनीट 40 सेकंदात स्पर्धा पूर्ण केली. तर अडिसू अबेबे याने 1 तास 12 मिनीट 47 सेंकंदात तिसरा क्रमांक मिळविला.महिला गटात इथोपियाच्याच मेसिराक सेमेने 1 तास 24 मिनिट 08 सेकंदात स्पर्धा पार करत पहिला क्रमांकमिळवला. तर दुसरा क्रमांक 1 तास 24मिनिट 22 सेकंदात नोंदवित बान्टू मेगेरसाने मिळविला. तिसरा क्रमांक मिसा मोहंमद ने 1 तास 24 मि. 59 सेकंदात ही स्पर्धा पार करून मिळवला.\nसातारचे खा. श्री.छ. उदयनराजे भोसले व धावपटू ललीता बाबर , पीएनबीचे अधिकारी अभिषेक यांनी झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरूवात केली. या स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून नॉरीव्हिल्यमसन स्पर्धा प्रसंगी हजर होते.सकाळी 6 वाजता ही स्पर्धा सरु झाली व त्यानंतर आठचे सुमारास बेटी कोई बाझ नही ही साडेतीन किमीु अंतराची फन रन संपन्न झाली. इथिओपिया, फिनलँड, जर्मनी, केनिया या देशातुन 100 हून अधिक स्पर्धक यात धावले.या स्पर्धेत भारतीय गटात प्रथम क्रमांक भैरवनाथ यादव यांनी ही स्पर्धा एक तास 17 मिनीट 53 सेकंदात पुर्ण केली. दुसरा क्रमांक उत्तम घुजेल, तिसरा क्रं. भास्कर कांबळे, खुल्या गटात महिला विभागात मोनिका राऊत यांनी 1तास 29 मिनिटे 27 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करत 50 हजार रूपये मिळवले. दुसरा क्रं. जनाबाई हिरवे व तिसरा क्रं वैष्णवी सावंत यांनी पटकावला. ज्येष्ठ पुरूष गटात 55 ते 64 या वयोगटातील पहिला क्रं. पांडुरंग चौगुले, दुसरा महिपती संकपाळ, तिसरा क्रं. संजय जाधव, ज्येष्ठ महिला गटात (50 ते 59) खुर्शीद मेस्त्री प्रथम, निलम वैद्य द्वितीय, वैजयंती इंगवले तृतीय, पुरूष विशेष ज्येष्ठ गटात (65 ते 99) प्रथम तुकाराम अनुगडे, द्वितीय बाळा भंडारी, तृतीय अशोक राजपूत यांनी मिळवला. महिलांच्या ज्येष्ठगटात (60 ते 99) पुष्पा भट प्रथम,मोसमा रूवाला द्वितीय, तृतीय शालिनी उबाळे यांनी मिळवला. पुरूषांच्या 35 ते 44 वयोगटात भास्कर कांबळे, ज्ञानेश्‍वर तिडके, मनोहर जेधे हे विजेते ठरले तर महिलांच्या 30 ते 39गटात पायल खन्ना, तन्मया करमरकर, श्‍वेता सोराळ हे विजेते ठरले, पुरूषांच्या 45 ते 54 वयोगटात हरिश्‍चंद्र नागोराव भोयार, व उदय महाजन विजेते ठरले तर महिलांच्या 40 ते 49 वयोगटात कृष्णा कोहली, शारदा भोयार व शोभा देसाई हे विजेते ठरले.\n21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन ही स्पर्धा पोलीस परेड ग्राऊंडपासून सुरू होवून पोवईनाका, केसरकर पेठ, समर्थमंदिर, बोगदा, निवांत हिल रिसॉर्ट मार्ग यवतेश्‍वर व प्रकृती रिसॉटहून पुन्हा पोलीस परेड ग्राऊंड अशी संपन्न झाली. या मुख्य धावस्पर्धेनंतर बेटी कोई बोझ नही ही साडेतीन किलोमिटर अंतराची फन रन स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धा संयोजनासाठी सातारा हिल मॅरेथॉन समितीचे अध्यक्ष विठठल जाधव,डॉ. चंद्रशेखर घोरपडे, डॉ. संदीप काटे, डॉ. प्रताप गोळे, अ‍ॅड. कमलेश पिसाळ आदींनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेत सातारा व जावली तालुक्याचे आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या पत्नी श्री.छ. सौ. वेदांतिकाराजे भोसलेही धावल्या. स्पर्धा संपन्न झाल्यावर सातारचे माजी जि.पं मुख्याधिकारी व सध्या अकोल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले,जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील,नगराध्यक्ष विजय बडेकर, उपाध्यक्ष जयवंत भोसले,पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, रविंद्र पिसाळ ,प्रायोजक अजित मुथा आदी मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.\nPrevious Newsतडका १८ सप्टेंबर २०१६\nNext Newsफलटणमधील क्रांती मोर्चात लाखो मराठा बांधव सहभागी\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nडॉ. पोळकडून झालेल्या खून प्रकरणात अ‍ॅड. उज्वल निकम यांची विशेष सरकारी...\nसातारा जिल्ह्यातील अकार्यक्षम व कार्यरत नसलेल्या ट्रस्टची नोंदणी रद्द करण्याच्या...\nनगरपंचायतीच्या माध्यमातून पाटणचा सर्वांगिण विकास साधणार :- सत्यजितसिंह पाटणकर.\nकारवाई झाली तरी राष्ट्रवादीसोबतच राहणार : शिवाजीराव शिंदे\nके.एस.डी.शानभाग विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक सोहळा उत्साहात ; शाळेचे शैक्षणिक व क्रीडा...\nजलमंदिरमध्ये खा. उदयनराजे यांच्या उपस्थितीत उद्या कार्यकर्त्यांची बैठक\nराजसत्ता जेव्हा भ्रष्ट होते तेव्हा धर्मसत्ता त्याला मार्गावर आणते ः मुख्यमंत्री\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nखराब बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करा : पालकमंत्री विजय शिवतारे\nगोविंद पानसरे हत्या प्रकरण : समीर गायकवाड याला जामीन मंजूर\nठळक घडामोडी June 17, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005050-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Slum-rehabilitation-of-Mumbai-issue/", "date_download": "2018-11-15T23:06:06Z", "digest": "sha1:ATUHX3672UDTDK5WQU5LR2IMYIYQ7QNC", "length": 9735, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वयंपुनर्विकासाचा नारा फसला! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्वयंपुनर्विकासाचा नारा फसला\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nमुंबईतील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करताना बिल्डर ऐवजी स्वयंपूर्ण विकास पॅटर्न आणण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला असून, मुंबईत कोणत्याही झोपडपट्टीचा ‘स्वयंपुनर्विकास’ होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. एसआरएमधील उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंपुनर्विकासासाठी एसआरएकडे एकही अर्ज आला नाही. म्हाडाने आपल्या वसाहतींसाठी वेगळा कक्ष स्थापन करूनही त्यास अत्यल्प प्रतिसाद मिळाला. यामुळे स्वयंपुनर्विकासाच्या नावाखाली रखडलेल्या विक्रोळी पार्क साईटसह सर्वच झोपु योजनांना एसआरएच्या विद्यमान योजनांशिवाय पर्याय उरलेला नाही. यामुळे स्वयंपुनर्विकासाचे नारे देत प्रकल्प रखडवणारेही तोंडघशी पडले आहेत.\nझोपडपट्यांच्या गृहनिर्माण संस्थेमार्फत स्वयंपुनर्विकासासाठी एसआरएकडे एकही प्रस्ताव आलेला नसल्याच्या प्राधिकरणातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने पुढारीला सांगितले. झोपडपट्यांच्या स्वयंपुनर्विकासासाठी भांडवल उभारणे ही खूप कठीण बाब असल्याने गृहनिर्माण संस्था स्वयंविकासासाठी पुढे येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.\nझोपड्यांचा स्वयंपुनर्विकास केवळ अशक्य आहे. हे स्पष्ट करताना एसआरएचे उप मुख्यअभियंता आर. बी. मिटकर यांनी त्याची कारणे सांगितली ती अशी-\n-झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी मुळात भांडवल उभारणे आवश्यक असते. मात्र, झोपडपट्टीतील रहिवाशांची आर्थिक क्षमताच नसल्याने ते अशी भांडवल उभारणी करू शकत नाहीत ही सर्वात मोठी अडचण आहे.\n- आर्थिक क्षमताच कमी असल्याने कोणत्याही बँकेचे कर्ज झोपडपट्ट्यांच्या स्वयंपुनर्विकासासाठी उपलब्ध होत नाही.\n- 33 (5) नुसार सोसायट्यांच्या स्वयंपुनर्विकासासाठी काही बँका पुढे आल्या मात्र 33 (10) नुसार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी कर्ज दिलेच जात नाही. परिणामी, झोपडीधारकांना स्वबळावर तथा स्वयंपुनर्विकास करण्यासाठी भांडवल उभारणे अशक्य होवून बसले आहे.\n- याचा परिणाम असा झाला की संपूर्ण मुंबईतून 33 (10) नुसार झोपड्यांचा स्वयंपुनर्विकास करण्यासाठी एकही प्रस्ताव एसआरएकडे आतापर्यंत आला नाही.\nयाचा अर्थ स्वयंपुनर्विकासाचा नारा देवून रखडवण्यात आलेल्या विक्रोळी पार्कसाईटच्या एसआरएसाठीही असा अर्ज कुणी केला नाही. म्हणजे एकीकडे स्वयंपुनर्विकास करायचा म्हणून प्रकल्प रोखला आणि दुसरीकडे अशा पुनर्विकासासाठी अर्जही करायचा नाही. यातून संदीप येवलेंसारख्या कार्यकर्त्यांचे पितळ आता उघडे पडले.\nविक्रोळी पार्कसाईटचे उदाहरण घ्यायचे येथील एसआरए योजना हनुमाननगर फेडरेशन विकास संघाच्या नावावर मंजूर झाली आहे. परंतु स्वयंपुनर्विकास कार्यकर्ता संदिप येवले यांनी नव्याने पार्कसाईट स्वयंविकास संघर्ष समितीची स्थापना करून स्वबळावर झोपड्या हटवून टॉवर उभारण्याचा नारा दिला. एसआरएकडील नोंदीनुसार या समितीचाही अर्ज आलेला नाही. याचा अर्थ स्वयंपुनर्विकासाचे कोणतेही नियोजन या समितीकडे नाही. शिवाय अशा पुनर्विकासासाठी लागणारे आर्थिक बळ उभारण्यातही असे कार्यकर्ते कमी पडतात.झोपडपट्टीतील अनेक रहिवाशांना कायद्याचे ज्ञान नाही आणि नसतील. त्यामुळे स्वयंपुनर्विकासाच्या नावाखाली या रहिवाशांची फसवणूक केली जात आहे. मुंबईत स्वयंविकासाच्या मार्गाने एकही एसआरए प्रकल्प पूर्णत्वाला गेलेला नसताना त्याचे दावे करणारे केवळ आपला स्वार्थ साधण्यामध्येच मश्गुल आहेत. आपल्या कारनाम्यांमुळे पूर्ण प्रकल्प रखडला जात आहे याकडे ते जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, अशी संतप्‍त भावना विक्रोळी पार्कसाईटचे एक भाडेकरू भास्कर लोकरे यांनी व्यक्‍त केली.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005050-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-police-constable-Suspended-for-helping-sand-Smugglers/", "date_download": "2018-11-15T23:33:04Z", "digest": "sha1:REQGPM7ANVOTGIECWNOWYX5FYHWMCVA2", "length": 6935, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर : वाळू तस्करांना मदत करणारा पोलिस शिपाई निलंबित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर : वाळू तस्करांना मदत करणारा पोलिस शिपाई निलंबित\nसोलापूर : वाळू तस्करांना मदत करणारा पोलिस शिपाई निलंबित\nपोलिस उपनिरीक्षकाशी हुज्जत घालून, कारवाईसाठी पकडलेला वाळूचा ट्रक पळवून लावून पोलिस खात्याची प्रतिमा मलिन करणार्‍या शहर वाहतूक शाखेच्या पोलिस शिपायास पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी अखेर निलंबित केले. त्यामुळे आयुक्तालयात वसुली करणार्‍या कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे.\n१० मार्चला विजापूर नाका पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक मोटे हे रात्रगस्त करीत असताना पहाटे ४ च्या सुमारास जुळे सोलापूरातील कुसुमराज मंगल कार्यालयाजवळ बेकायदेशिररीत्या वाळू वाहतूक करीत असलेला ट्रक मोटे यांनी थांबविला. त्यावेळी ट्रक व ट्रकचालक यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करीत असताना वाहतूक शाखेचा पोलिस शिपाई विनोदकुमार अर्जुन पुजारी हा घटनास्थळी आला व त्याने पोलिस उपनिरीक्षक मोटे यांनाच त्यांची ओळख विचारली. तसेच आपण वाहतूक शाखेत नोकरीस असून वाळूच्या गाडीचा वसुलदार आहे, हा ट्रक सोडून प्रकरण येथेच मिटवा असे म्हणून पुजारी याने त्याची मोटारसायकल जाणीवपूर्वक मोटे यांच्या सरकारी वाहनासमोर आडवी लावली. त्यामुळे वाळू वाहतूक करणार्‍या ट्रकचालकाने वाळूचा ट्रक पळवून नेला. त्यामुळे वाळूचा ट्रक पळवून लावण्यास मदत केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मोटे यांनी पुजारीविरुध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात व नियत्रंण कक्षाला नोंद केली. तसेच त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकार्‍यांना सादर केला होता.\nया प्रकरणाची चौकशी पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी सहायक पोलिस आयुक्त सकळे यांच्याकडे दिली होती. सकळे यांच्याकडील चौकशीची फाईल शनिवारी आयुक्त तांबडे यांनी मागवून घेऊन पोलिस शिपाई विनोद पुजारी यास निलंबित करण्याचे आदेश दिले.\nपोलिस शिपाई विनोद पुजारी हा एक जबाबदार पोलिस अंमलदार म्हणून काम करीत असताना त्या घटनेशी त्याचा काहीही संबंध नसताना पहाटे साडेचारच्या सुमारास गैरहेतुने घटनास्थळी जाऊन कायदेशीर कारवाईमध्ये पोलिस उपनिरीक्षकांना मज्जाव करुन पोलिस खात्याची प्रतिमा मलिन होईल अससे वर्तन केले असल्याचे आयुक्त तांबडे यांनी आदेशात म्हंटले आहे. निलंबिन कालावधीत पुजारी यांची नेमणूक पोलिस मुख्यालय तेथे असणार असून दररोज दोन वेळेस हजेरी देणे बंधनकारक करण्यात आले आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005050-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/shahrukh-khan-king-khan-hollywood-films-302469.html", "date_download": "2018-11-15T22:57:22Z", "digest": "sha1:THOJKUSCTLDXYQIKOHTLE25SHOKCBCMC", "length": 3327, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - किंग खानला का मिळत नाहीत हाॅलिवूड सिनेमे? त्यानंच आणलं सत्य समोर–News18 Lokmat", "raw_content": "\nकिंग खानला का मिळत नाहीत हाॅलिवूड सिनेमे त्यानंच आणलं सत्य समोर\nशाहरूख खान सध्या झीरो सिनेमात बिझी आहे. कतरिना आणि अनुष्कासोबतच्या या सिनेमाचं शूटिंग संपलंय आणि आता पोस्ट प्राॅडक्शनचं काम सुरू आहे. इकाॅनाॅमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यानं आपण हाॅलिवूडला का जात नाही हे सांगितलं. तो म्हणाला मी अॅप्रोच होणार नाही. त्यांना हवं तर मला विचारावं. शाहरूख खान म्हणाला, बाॅलिवूडमध्ये ओम पुरींनी हाॅलिवूड कल्चर सुरू केलं. प्रियांका चोप्रा तर हाॅलिवूडमध्येच आहे. इरफाननंही हाॅलिवूडपट केलेत. अमितजींनी केलेत.\nशाहरूखनं इंडस्ट्रीबद्दल महत्त्वाचं विधान केलं. तो म्हणाला, ही इंडस्ट्री पुरुषप्रधान आहे. अभिनेता आणि अभिनेत्रीला सारखी फी मिळाली पाहिजे. पण तसं होतं नाही अजून.\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nपंजाबमध्ये 6 ते 7 दहशतवादी घुसले, RSS नेते आणि दिल्ली टार्गेटवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005050-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/gujarati-youth-shot-ded-in-atlanta-us-latest-video-viral-300681.html", "date_download": "2018-11-15T23:03:05Z", "digest": "sha1:PNDJSEMLXIOHXXZV6SV7WBLKU33ZYOBX", "length": 3538, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - अमेरिकेत गुजराती युवकाची लुटारूंकडून हत्या, थरारक VIDEO व्हायरल–News18 Lokmat", "raw_content": "\nअमेरिकेत गुजराती युवकाची लुटारूंकडून हत्या, थरारक VIDEO व्हायरल\nअटलांटा(अमेरिका) :अमेरिकेतल्या अटलांटा इथं एका किराणा मॉलमध्ये काम करणाऱ्या एका गुजराती तरूणाची लुटारूंनी हत्या केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अल्पेश प्रजापती असं या तरूणाचं नाव आहे. दोन लुटारू तोंडावर बुरखा घालून दुकानात घुसले आणि त्यांनी गोळीबार केला. यात अल्पेशचा जागीच मृत्यू झाला. दुकानातले पैसे घेऊन लुटारू पसार झाले.\nअटलांटा(अमेरिका) :अमेरिकेतल्या अटलांटा इथं एका किराणा मॉलमध्ये काम करणाऱ्या एका गुजराती तरूणाची लुटारूंनी हत्या केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अल्पेश प्रजापती असं या तरूणाचं नाव आहे. दोन लुटारू तोंडावर बुरखा घालून दुकानात घुसले आणि त्यांनी गोळीबार केला. यात अल्पेशचा जागीच मृत्यू झाला. दुकानातले पैसे घेऊन लुटारू पसार झाले.\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nपंजाबमध्ये 6 ते 7 दहशतवादी घुसले, RSS नेते आणि दिल्ली टार्गेटवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005050-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/indianarmy/videos/", "date_download": "2018-11-15T23:43:20Z", "digest": "sha1:VRG3SQ6D7ZH7BIERA7YTJT4T2REF4JGV", "length": 11228, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Indianarmy- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nदहशतवादाविरोधात सहा देशांच्या लष्करी सरावाचा चित्तथरारक VIDEO\nपुणे : पुण्याच्या औंध इथल्या लष्कराच्या कॅम्पसमध्ये सध्या भारत, बांगलादेश, भूतान , श्रीलंका, म्यानमार आणि नेपाळ या देशांच्या संयुक्त युद्ध सराव सुरू आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठीच्या हवाई क्लुप्त्या त्यासोबतच जंगलात दहशतवादी शोधून मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीचा हा सराव असून लष्कराचा हा सराव चित्तथरारक आणि लक्षवेधी आहे.\nपाकिस्तानला भारताकडून सडेतोड उत्तर\n'ओम पुरींकडून शहिदांचा अपमान'\n'सैन्यात कुणी सांगितलं जायला'\n...आणि त्याने तिरंगा फडकावलाच'\n, 50 फूट उंच टॉवरवर पाकचा झेंडा उतरवून फडकावला तिरंगा\nम्यानमारमधल्या लष्करी कारवाईची पाकिस्ताननं धास्ती घेतली आहे का\nसीमेपलीकडच्या दहशतवादावर भारतीय लष्करानं केलेला हल्ला हे लष्करी धोरण बदल्याचं चिन्ह आहे का\nमोदी सरकारच्या पहिल्या बजेटमुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल का\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005050-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Dimitrovgrad+bg.php", "date_download": "2018-11-15T23:36:12Z", "digest": "sha1:OQFIM2FEAVIIVBOKFLBZJYMHPDZ3CLTU", "length": 3511, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Dimitrovgrad (बल्गेरिया)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Dimitrovgrad\nआधी जोडलेला 0391 हा क्रमांक Dimitrovgrad क्षेत्र कोड आहे व Dimitrovgrad बल्गेरियामध्ये स्थित आहे. जर आपण बल्गेरियाबाहेर असाल व आपल्याला Dimitrovgradमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. बल्गेरिया देश कोड +359 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Dimitrovgradमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +359391 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनDimitrovgradमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +359391 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00359391 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Dimitrovgrad (बल्गेरिया)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005050-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/chief-minister-stressed-most-kamal-27031", "date_download": "2018-11-15T23:50:02Z", "digest": "sha1:XAZOF5YPSSUALFMLLEGXZEWEZZ3J77HH", "length": 14029, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chief Minister stressed the most kamal मुख्यमंत्र्यांचा भर सर्वाधिक कमळे फुलवण्यावर | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांचा भर सर्वाधिक कमळे फुलवण्यावर\nशनिवार, 21 जानेवारी 2017\nनिम्म्या जागांसाठी भाजपचा आग्रह; शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांकडे लक्ष\nनिम्म्या जागांसाठी भाजपचा आग्रह; शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांकडे लक्ष\nमुंबई - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेत सर्वाधिक कमळे फुलवणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ध्येय असून त्यासाठी शिवसेनेने 110 ते 115 जागा द्याव्यात, असा त्यांचा आग्रह असेल. भाजपसाठी सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांनी नरेंद्रप्रणीत विकासाचे देवेंद्र संचालित मॉडेल महाराष्ट्रातील मुंबईसह सर्व शहरवासीयांना हवेसे वाटत असल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे शिवसेनेशी सौख्य सांभाळणारे फडणवीसही निम्म्या जागांच्या मागणीवर ठाम राहणार असल्याचे समजते.\nवस्तुस्थिती लक्षात घेत जागांची निम्मी-निम्मी वाटणी मान्य करा, असा निरोप ते लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवण्याची शक्‍यता आहे. हिंदुत्ववादी शक्‍तींनी एकत्र राहावे, या मताचा आग्रह धरणाऱ्या फडणवीस यांनी भ्रष्टाचारमुक्‍त राजकारणासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला दूर ठेवून शिवसेनेला आग्रहपूर्वक सरकारमध्ये सामील करून घेतले होते. आता याच सौहार्दपूर्ण वागणुकीचा हवाला देत जागावाटपात उदारपणा दाखवा, असे आवाहन ते करण्याची शक्‍यता आहे. नगरपालिका निवडणुकांतील यशानंतर केंद्रीय भाजपने युतीचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर सोपवला आहे.\nमुंबईच्या रिंगणात स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतला तरी भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असे भाकीत पाहणीच्या आधारावर केले जात आहे. पालकमंत्री विनोद तावडे, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार निम्म्या जागांचा आग्रह धरत आहेत. युतीसंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. फडणवीस यांनी कमालीचे मौन बाळगले असल्याने दोन्ही नेते त्यांचा अदमास घेत आहेत.\nराज्यात सर्वत्र युतीची चर्चा ठप्प\nदोन्ही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांवर दाखवलेल्या अविश्‍वासानंतर मुंबई, पुणे, नाशिक या सर्व ठिकाणची जागांच्या देवाणघेवाणीची चर्चा थांबली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीच आता भूमिका स्पष्ट करावी, असे म्हणत शुक्रवारी शिवसेनेने कोणतीही चर्चा केली नाही.\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nछावणी उपाध्यक्षपदी पद्मश्री जैस्वाल बिनविरोध\nऔरंगाबाद : छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मश्री अनील जैस्वाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005050-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/symptoms-and-treatment-of-illness-118092600026_1.html", "date_download": "2018-11-15T23:53:04Z", "digest": "sha1:ZZHNKDCHOS2LEQLFQVUQYOFK25EQGU3B", "length": 13980, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हातपाय बधीर होतात? | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअनेकदा बसल्यावर किंवा उभारलवर आपल्या अवयवांना बधीरपणा येतो. का होत असावे असे अवयव सुन्न होणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. अर्थात एखाद्या विकारामुळे किंवा शरीरात काही कमतरता असल्याने सुन्नपणा येत नाही. सर्वसाधारणपणे एकाच स्थितीत बसणे, उभे राहणे म्हणजे हालचाल न करता स्थिर राहिल्याने बधीरपणा किंवा सुन्नपणा येतो. बधीरपणाच्या या अवस्थेतजेव्हा त्या अवयवाची हालचाल करतो किंवा झटका देतो तेव्हा तो अवयव पूर्वस्थितीत येतो. मात्र अंग सुन्न का होते आणि त्यावर झटपट उपाय काय जाणून घेऊया.\n - शरीराचे अवयव सुन्न किंवा बधीर होणे ही सामान्य गोष्ट आहे. साधारपणे हात, पाय, खांदे यांच्यात बधीरपणा अधिक असतो. त्याचे कारण म्हणजे झोपताना, बसताना किंवा उभे राहिल्याने त्या विशिष्ट अवयवावर जास्त जोर पडतो. एकाच स्थितीत खूप जास्त वेळ काम करत राहिले, थांबले की त्या अवयवाचे स्नायू आणि रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि शरीराला बधीरता येते. सर्वसाधारणपणे शरीरातील कोणत्याही भागाला होणार्‍या रक्तपुरवठ्यात काही खंड पडला की, अवयवांमध्ये बधीरपणा येतो.\nबधीरपणाची लक्षणे- शरीरातील कोणताही अवयव किंवा भाग सुन्न झाला की आपण सहजपणे असे म्हणतो की पायाला मुंग्या आल्या आहेत. आणि शरीराची हालचाल करताना तो अवयवच नाहीये असे वाटते किंवा त्याची जाणीव होत नाही. बधीरपणामुळे त्या अवयवाला मानसिक संकेत मिळत नाहीत. त्यामुळे बधीरपणा जावा, यासाठी जेव्हा अवयवांना झटका द्यायचा असतो तेव्हा ते अवयव हालतही नाहीत. सर्वसाधारणपणे बधीरपणा आल्याने शहारे येतात, पण वेदनाहोत नाहीत.\nउपाय - लसूण किंवा सुंठ : अवयवांना सातत्याने बधीरपणा येते असेल किंवा ते सातत्याने सुन्न होत असतील तर रोज सकाळी शौचविसर्जन केल्यानंतर सुंठीचा छोटा तुकडा किंवा लसणाच्या दोन पाकळ्या चावून खाव्यात. त्यामुळे अवयवांना बधीरपणा येण्यापासून बचाव होईल. सुंठ किंवा लसूण यांच्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते.\n* पिंपळाचे पान : पिंपळ हे अतिगुणकारी झाड आहे. त्याच्या पानांत विविध अँटीऑक्सिडंट आणि खनिजे असतात. अवयव सुन्न होण्याची तक्रार जाणवत असेल तर पिंपळाची 3-4 ताजी पाने किंवा पारंब्या मोहरीच्या तेलाच टाकून ते शिजवून घ्या. अवयवांना मुंग्या येतील तेव्हा हे तेल चोळावे.\n* शुद्ध तूप : पायांना मुंग्या येण्याची समस्या भेडसावत असेल तर घाबरू नका. शुद्ध देशी तुपाचा वापरु करुन या समस्येवर त्वरीत उपाय करता येतील. त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तूप मंद गॅसवर गरम करा. त्वचेचा सहन होईल इतपतच गरम करा आणि तळव्यांना लावा त्यामुळे पायांच्या बधीरपणाचा त्रास कमी होईल. त्याशिवाय पायाला भेगा पडण्याची समस्याही दूर होईल.\nसर्दी- खोकला बरं न होण्याचे कारण\n अपुर्‍या झोपेुळे गंभीर आजार\nगर्भावस्थेत येऊ शकते पाळी\nपर्रिकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेला जाणार\nव्हिटॅमिन डी मुळे कॅन्सरवर नियंत्रण\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nघरचा वैद्य : नक्की करून बघा\nकांद्याच्या सालीत आणि पापुद्रय़ामध्ये भरपूर अँण्टिऑक्सिडंटस् असतात. तसेच त्यात क्वेसेंटीन ...\nमिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nबीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...\nहृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...\nआश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे\nकोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005051-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-mega-block-news-western-hurber-centrel-292979.html", "date_download": "2018-11-15T23:14:45Z", "digest": "sha1:4K72X2EBYIAMYLBBUPVFHLFWZAM4DM4Z", "length": 13991, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत आज तीनही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमुंबईत आज तीनही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक\nमध्य रेल्वेच्या ब्लॉकसंबंधीच्या कामासाठी विशेष ब्लॉक असून हार्बर मार्गावरील लोकल वाहतूकही आज सहा तास बंद राहणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरही जम्बो ब्लॉक घेण्यात आलाय.\nमुंबई, 17 जून : मुंबईत आज तीनही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या ब्लॉकसंबंधीच्या कामासाठी विशेष ब्लॉक असून हार्बर मार्गावरील लोकल वाहतूकही आज सहा तास बंद राहणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरही जम्बो ब्लॉक घेण्यात आलाय.दिवा स्थानकात पादचारी पुलासाठी सहा तासांचा, तर परळ स्थानकातील नव्या फलाटासाठी आठ तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आलाय.\nदिवा स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी शनिवारी रात्री १२ वाजून ४५ मिनिटे ते ६ वाजून २५ मिनिटांपर्यंत सहा तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला. यामुळे कल्याण येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात आल्या होत्या. तसेच विविध मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या. या ब्लॉकमुळे रविवारी पहाटेपासूनचन मध्य रेल्वेची वाहतून मंदावली होत. तसेच मुंबईकडे येणाऱ्या लोकल 30 ते 35 मिनिटे उशिराने धावत आहे.\nपरळ स्थानकात नव्या फलाटांकरिता रुळांच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी सकाळी ९ वाजून ३० मिनिटे ते ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत आठ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात धिम्या मार्गावरील लोकल भायखळा आणि माटुंगा स्थानकादरम्यान जलद मार्गावर व माटुंगा स्थानकानंतर पुन्हा धिम्या मार्गावर वळविण्यात येईल. ब्लॉक काळात सर्व लोकल फेऱ्या नेहमीच्या थांब्यासह अन्य स्थानकांवरही थांबतील. यामुळे लोकल फेºया सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005051-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/love/all/page-5/", "date_download": "2018-11-15T23:22:55Z", "digest": "sha1:IDVQ6EXBD7ZDO5NKEZUTFMKJ4QB4WSC7", "length": 11059, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Love- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमुंबई पोलिसांच्या सुचनेनंतरही शिबानी दांडेकरने केलं किकी चॅलेंज\nमुंबई पोलिसांनी अनेक वेळा सुचना दिल्यानंतरही किकी चॅलेंजचं वेड काही जात नाही आहे.\nगर्लफ्रेंडच्या घरचे आले म्हणून सलमान कपाटात जाऊन लपला\nसनी लिओनीची लव्ह स्टोरी - अशी पडली डॅनियलच्या प्रेमात\nहिना खाननं दिल्या ईदच्या पारंपरिक शुभेच्छा\n'नवज्योतसिंग सिद्धूचा शिरच्छेद केल्यास पाच लाखांचे बक्षीस'\nविक्रांतच्या आयुष्यात ईशा कसलं वादळ घेऊन येणार\nप्रेम प्रकरणातून सुपरवायझरने केला कामगाराचा खून\nIt’s Confirm: 'हा' फोटो शेअर करुन प्रियांकाने निकसोबत साखरपुडा केल्याची दिली कबूली\nLove You ‘बापजी’ Miss You : शहारूखने वाहिली अटलजींना श्रध्दांजली\nवाजपेयींच्या प्रेमाची अधुरी कहाणी...\nअमृता फडणवीसांनी जागवल्या अटलजींच्या आठवणी, ट्विट केला दुर्मिळ फोटो\nअरेंज मॅरेज करणाऱ्यांनी एकदा या टीप्स वाचाच\nसोनाली बेंद्रेचं मुलाला वाढदिवसानिमित्त इमोशनल पत्र\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005051-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/pranab-mukharji/", "date_download": "2018-11-15T23:48:21Z", "digest": "sha1:WMFJMOU4C5LT7DAWDMWJRVJX2B2EHWLK", "length": 10148, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pranab Mukharji- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nकाँग्रेसच्या इफ्तारला प्रणव मुखर्जींची हजेरी\nकाँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेल्या इफ्तार पार्टीत आज प्रणव मुखर्जी उपस्थित राहिले. प्रणव मुखर्जी हे संघाच्या व्यासपठावर गेल्यानं काँग्रेस त्यांच्यावर नाराज होतं. मात्र मुखर्जी आल्यानं काँग्रेसने हा वाद टाळल्याचं बोललं जातं.\nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी शुभ्रा मुखर्जींचं निधन\nइतर प्राण्यांच्या कत्तलीवर बंदीचा विचार नाही - मुख्यमंत्री\nगोहत्या बंदी कायद्याला राष्ट्रपतींची मान्यता\nराष्ट्रपतींनी दिला 'सबका साथ,सबका विकास'चा नारा \nइंदिरा गांधींना वाहिली आदरांजली\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005051-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/khadse-aggressor-girish-bapat-in-problem/", "date_download": "2018-11-15T23:55:39Z", "digest": "sha1:3ZIVDKKYP56UF6EG3US3WZRHAHJB6243", "length": 8383, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खडसे आक्रमक! गिरीश बापटांचे धाबे दणाणले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n गिरीश बापटांचे धाबे दणाणले\nटीम महाराष्ट्र देशा: भाजप नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी ‘आज तर भाजप मध्ये उद्याच माहित नाही’ अस वक्तव्य केलं होत. त्यामुळे किंचित तरी एकनाथ खडसे यांचे भाजप विरोधी मत स्पष्ट झाले होते. तसेच आता पुन्हा मंत्रिमंडळात प्रवेश अशक्य झालेल्याने खडसेंच्या जिव्हारी आले असून त्यांनी भाजप विरोधी आक्रमक पवित्र घेत. भुसावळ येथील शासकीय गोदामावर धाड घालून तेथील धान्य घोटाळा उघडकीस आणला.\nभाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी भुसावळ येथील शासकीय गोदामावर धाड घालून अनेक राजकीय दिग्गजांना तोंडात बोट घालण्यास भाग पाडले. या घोटाळ्याला केवळ अधिकारी जबाबदार नसून बडे राजकीय नेतेही जबाबदार असल्याचा आरोप खडसे यांनी केल्याने अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट अडचणीत आले आहेत. त्यांची नावेही मध्यंतरी माध्यमांमध्ये छापून आली होती, असेही खडसे यांनी ठणकावले. खडसेंच्या आरोपानंतर बापट यांनी मुंबईहून भरारी पथक जळगावला रवाना केले. हे पथक गोडाऊन सील करून कागदपत्रांची तपासणी करणार आहे. या प्रकरणाची तीन दिवसात विभागाअंतर्गत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही बापट यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ खडसे यांनी घातलेल्या धाडीत प्रत्येक पन्नास किलोच्या गोणीतील १० ते १२ किलो धान्य चोरी होत असल्याचे समोर आले आहे.\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार :…\nमुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. त्याआधी बोलणे उचित नाही. मात्र,…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005051-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/raj-thackeray-to-entry-on-facebook-teaser-launched/", "date_download": "2018-11-15T23:47:25Z", "digest": "sha1:PURFMCCSOUQVKOAQDGKCMIETVAELQVSB", "length": 7456, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ठाकरी फटकाऱ्यांची 'राज'गर्जना आता फेसबुकवर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nठाकरी फटकाऱ्यांची ‘राज’गर्जना आता फेसबुकवर\nमुंबई : मागील लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला पराभवाला सामोरं जावं लागलं. आता हा शेवटचा पराभव असं सांगत राज ठाकरे यांनी पक्षाच्या मोर्चेबांधणीला नव्याने सुरुवात केलीये.\nआता राज ठाकरे स्वत: फेसबुक पेजवर एंट्री घेत आहेत. घसरलेल्या इंजिनला ट्रॅकवर आणण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अखेर कामाला लागले आहे. याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे आता फेसबुक पेज सुरू करणार आहे.\nयेत्या २१ सप्टेंबरला घटस्थापनेच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतःच फेसबुक पेज लाँच करणार आहेत. मुंबईतील दादर येथील रवींद्र नाट्य मंदिर इथं सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास फेसबुक पेज लाँचिंगचा सोहळा होणार आहे.\nव्यंगचित्रांचे ठाकरी फटकारे अन् दांभिकतेवर गरजणारी 'राज'गर्जना आता फेसबुकवर #CountdownStarts #RajThackerayOnFacebook pic.twitter.com/z4BB03rbVg\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा : ओबीसी, एससी, एसटी अशा कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणारच अशी घोषणा…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005051-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2014/09/06/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%82-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-15T23:50:57Z", "digest": "sha1:DFWV4WYNGILWOMEWIJ7F2RK743KDMFPC", "length": 11245, "nlines": 151, "source_domain": "shecooksathome.com", "title": "दुधी भोपळ्याचं रायतं आणि कच्च्या मटकीची कोशिंबीर – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nदुधी भोपळ्याचं रायतं आणि कच्च्या मटकीची कोशिंबीर\nअनंत चतुर्दशी दोन दिवसांवर आली आहे. दहा दिवसांचे गणपती सोडले तर बहुतेकांच्या घरातल्या गणरायाचं विसर्जन झालंय. श्रावणापासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या सणांच्या निमित्तानं भरपूर गोडधोड खाऊन झालंय. मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना डोकं वर काढतेय, की फारच अरबट-चरबट खाल्लंय का गेल्या काही दिवसांत आपण आता येते काही दिवस जरा डाएटकडे विशेष लक्ष द्यावं असंही वाटायला लागलंय. म्हणूनच आज मी अशाच दोन डाएटवाल्या रेसिपीज शेअर करणार आहे. या दोन्ही रेसिपीज कोशिंबीरीच्या आहेत. पहिली रेसिपी आहे ती आहे दुधी भोपळ्याच्या रायत्याची तर दुसरी रेसिपी आहे मटकीच्या कच्च्या कोशिंबीरीची.\nदुधी भोपळ्याचं तयार रायतं\nसाहित्य: १ मध्यम आकाराचा दुधी भोपळा (साधारणपणे ३ वाट्या लहान चौकोनी तुकडे), २ वाट्या दही, १ टेबलस्पून दाण्याचं कूट, १ टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून मोहरीची पूड, अर्धा टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून साखर, मीठ चवीनुसार, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, फोडणीसाठी – २ टीस्पून तेल, मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याची ८-१० पानं, १ हिरवी मिरची तिरपी चिरून\nदुधी भोपळ्याचे चौकोनी तुकडे करा\n१) प्रथम दुधी भोपळ्याची सालं काढून एकसारखे चौकोनी तुकडे करावेत.\n२) कुकरच्या भांड्यात घालून कुकरमध्ये दोन शिट्या करून किंवा बारीक गॅसवर १० मिनिटं शिजवावेत. त्यात पाणी घालू नये. हे तुकडे थंड होऊ द्यावेत.\n३) आता ते एका वाडग्यात काढून त्यात दाण्याचं कूट, जिरे पूड, मोहरीची पूड, लाल तिखट, मीठ, साखर, दही आणि कोथिंबीर घालून नीट हलवून घ्यावं.\n४) एका छोट्या कढईत तेल गरम करावं. त्यात मोहरी, जिरं, हिंग घालून फोडणी करावी. त्यात मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता घालावा.\n५) गॅस बंद करून ही फोडणी रायत्यावर घालावी आणि नीट हलवून घ्यावं.\nसगळं घालून नीट हलवून घ्या\nदुधीचं रायतं तयार आहे. हे दुधीचं रायतं सणांना केल्या जाणा-या साग्रसंगीत जेवणातला एक पदार्थ म्हणून करता येईल. किंवा रोजच्या जेवणातही करता येईल. याच पध्दतीनं केलेलं लाल भोपळ्याचं रायतंही उत्तम लागतं.\nआजची दुसरी रेसिपी आहे मटकीच्या कच्च्या कोशिंबीरीची.\nसाहित्य: २ वाट्या मटकी, १ कांदा बारीक चिरून, १ टोमॅटो बारीक चिरून, थोडी कोथिंबीर बारीक चिरून, अर्धा टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून साखर, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ चवीनुसार\n१) मटकी कच्चीच ठेवावी, एका वाडग्यात काढावी.\n२) त्यात कांदा, टोमॅटो, मीठ, साखर, लाल तिखट, लिंबाचा रस घालावा. सगळं नीट एकत्र करावं.\nसगळं घालून नीट हलवून घ्या\nमटकीची कोशिंबीर तयार आहे. ही कोशिंबीर गरम मुगडाळीची खिचडी, टोमॅटोचं सार आणि तळलेले पापड यांच्याबरोबर फर्मास लागते.\nPrevious Post: फोडणीची पोळी/भाकरी, तुकडे, कुस्करा किंवा माणिकपैंजण\nNext Post: ज्वारीच्या पिठाची थालिपीठं\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005051-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=34006", "date_download": "2018-11-15T23:48:09Z", "digest": "sha1:BTE4IBBPL2KDDNU5HUGXA4Q333NAEJZQ", "length": 9432, "nlines": 158, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "लोणारच्या दिव्यांगाने नेले बुलढाणा जिल्ह्याचे नाव सातासमुद्रा पार | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome खेळ-जगत लोणारच्या दिव्यांगाने नेले बुलढाणा जिल्ह्याचे नाव सातासमुद्रा पार\nलोणारच्या दिव्यांगाने नेले बुलढाणा जिल्ह्याचे नाव सातासमुद्रा पार\nलोणार:- ऊल्का नगरीच्या दिव्यांग जावेदने नेले लोणार नगरीचे नाव सातासमुद्रापार लोणार शहरात ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले मंजिले उन्हीको मिलती है जिनके सपनोमे जान होती है पंखोसे कुछ नही होता है होसलो से ऊडान होती है दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाचे बळ आसेल तर यश हमखास मिळते याचाच अपवाद ठरला तो लोणार नगरीतील गरिब कुटुंबातील घरची परिस्थिती हलाखीची रोज मजुरी वर ऊदर निर्वाह चालवनारे कुटुंबातील दिव्यागं पुत्र जावेद रहेमान चौधरी याने यशाला आपल्या भवती लोळवण घालायला भाग पाडले. तामिळनाडू मधिल येरोडे येथे पारपडलेल्या राष्ट्रीय पातळीच्या व्हिल चेअर बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अव्वल स्थान पटकावले यात हा महाराष्ट्र संघाचा नेतृत्त्व करत होता जावेदने ‘माँन आँफदी सीरिज ‘चा मानकरी ठरला जावेद दिव्यागं खेळाडू मधुन हिरो ठरला सवर्ण कामगीरी केलेल्या जावेदला भारताचा सर्वोत्कृष्ट खेळाडुचा किताब मिळाला आहे लोणार शहरात ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले मंजिले उन्हीको मिलती है जिनके सपनोमे जान होती है पंखोसे कुछ नही होता है होसलो से ऊडान होती है दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाचे बळ आसेल तर यश हमखास मिळते याचाच अपवाद ठरला तो लोणार नगरीतील गरिब कुटुंबातील घरची परिस्थिती हलाखीची रोज मजुरी वर ऊदर निर्वाह चालवनारे कुटुंबातील दिव्यागं पुत्र जावेद रहेमान चौधरी याने यशाला आपल्या भवती लोळवण घालायला भाग पाडले. तामिळनाडू मधिल येरोडे येथे पारपडलेल्या राष्ट्रीय पातळीच्या व्हिल चेअर बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अव्वल स्थान पटकावले यात हा महाराष्ट्र संघाचा नेतृत्त्व करत होता जावेदने ‘माँन आँफदी सीरिज ‘चा मानकरी ठरला जावेद दिव्यागं खेळाडू मधुन हिरो ठरला सवर्ण कामगीरी केलेल्या जावेदला भारताचा सर्वोत्कृष्ट खेळाडुचा किताब मिळाला आहे जावेदला दिव्यागंत्व हे 3मार्च 2015रोजी सूलतानपूर मेहकर रोडवर झाले ल्या आपघातात आले आज याच जावेद च्या स्वागतासाठी लोणार नगरीत ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.\nPrevious articleप्रहारच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची यशस्वी सांगता… ; प्रशासनाचे घालीन लोटांगन…\nNext articleजात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरण – सौ सुनीताताई फिस्के यांचं नगराध्यक्ष पद रद्द – जिल्हाधिकारी श्री अभिजित बांगर यांचे आदेश\nप्रतिकुल परीस्तिथीवर मात करत आकोटच्या ५ विद्यार्थीनींनी पटकावले विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत स्थान\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लेखपालास लाच स्वीकारताना अटक\n‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’द्वारे मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न लपवले – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nमुंधडा कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल क्रिडा स्पर्धा – चांदूर बाजार येथील...\n1009* रन बनाकर विश्व कीर्तिमान रचने वाले प्रणव धनवाड़े ने छोडी...\nविराट कोहली ने तोड़ा सचिन का रिकॉर्ड\nएमएमआरडीएमध्ये विविध पदांच्या ३६ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005052-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-249047.html", "date_download": "2018-11-15T23:24:42Z", "digest": "sha1:YIKBQDYBODKVDL4D5SFQ25WXFD7DLQDG", "length": 14797, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "व्हॅलेंटाइन डेला येतंय होंडा सिटीचं नवं माॅडेल", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nव्हॅलेंटाइन डेला येतंय होंडा सिटीचं नवं माॅडेल\nव्हॅलेंटाइन डेला येतंय होंडा सिटीचं नवं माॅडेल\nVIDEO: 'नाय तू मला तलवारीने हान', पाण्यासाठी सहाय्यक उपनिरीक्षकाची तलवारबाजी\nVIDEO: रेड लाईट एरियात कार अनेकांना गेली उडवत, 2 जणांचा मृत्यू\n'राम तेरी गंगा मैली...', शुभ्र दिसणारा गोदामाईच्या पाण्याचा प्रवाह आहे जीवघेणा\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVIDEO: आणखी दारू दे म्हणत तरुणीचा विमानात गोंधळ\nमागासवर्गीय आयोगाचा आरक्षण अहवाल आज नव्हे उद्या होणार सादर\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nआता क्रेडिट कार्डचं बिल भरायला उशीर झाला तरी नाही लागणार पेनल्टी, हे आहेत नियम\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार\nVIDEO : वसईतील भीषण आगीत 50 गोडाऊन जळून खाक\nVIDEO मोदी-शहांवर असे फुटले राज ठाकरेंच्या व्यंगचित्राचे फटाके\n5.80 कोटींचं म्हाडाचं घर कोणाला हवंय\nVIDEO : इंजिनशिवायची ही गाडी अपघातातसुद्धा सुरक्षित, भारतात पहिल्यांदाच ट्रायल रन\nकल्याणच्या विहिरीत बुडाले ५ जण; केमिकलमिश्रित पाण्याचा संशय\nVIDEO बेळगावात मराठी तरुणांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांचा लाठीमार\n#StatueOfUnity 'सरदार नसते तर चारमिनार पाहायला व्हिसा लागला असता'\nVIRAL VIDEO : चालत्या स्कूलबसमधून मुलाला ढकललं\nVIDEO:जलयुक्त शिवाराच्या नावाखाली सरकार पाठ थोपटवून घेतंय -धनंजय मुंडे\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nदेश, ऑटो अँड टेक\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nआयुष्य मनमुराद जगताना, मित्रांसोबत या ६ अडवेंचर ट्रीप एकदा कराच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005052-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/india-lost-new-zealand-second-odi-delhi-13904", "date_download": "2018-11-16T00:09:56Z", "digest": "sha1:W7NG5NIWNBENY5KDMKY7RQ34GDLGGHBN", "length": 21202, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "India lost to New Zealand in second ODI at Delhi न्यूझीलंडकडून तब्बल 13 वर्षांनी भारत पराभूत | eSakal", "raw_content": "\nन्यूझीलंडकडून तब्बल 13 वर्षांनी भारत पराभूत\nशुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016\nरोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक, कर्णधार), केदार जाधव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, अमित मिश्रा, जसप्रित बुमराह, उमेश यादव.\nमार्टिन गुप्टील, टॉम लॅथम, केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, कोरे अँडरसन, ल्युक रॉंची (यष्टिरक्षक), अँटॉन डेव्हचिक, मिचेल सॅंटनर, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, मॅट हेन्री.\nअचूक गोलंदाजीला लाभली क्षत्ररचणाची साथ\nनवी दिल्ली : न्यूझीलंडने तब्बल 13 वर्षांनी भारतीय संघाला भारतात पराभूत करीत नवा इतिहास रचला. पाच सामन्याच्या मालिकेत न्यूझीलंडने या विजयाने 1-1 अशी बरोबरी राखली. यापूर्वी 6 नोव्हेंबर 2003 रोजी किवींनी टीम इंडियाला पराभूत केलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडने भारताला भारतात एकदिवसीय सामन्यात हरवू शकली नव्हती.\nकर्णधार केन विल्यम्सनचे जिगरबाज शतक आणि त्यानंतर अचूक गोलंदाजीला लाभलेल्या क्षेत्ररक्षणाच्या साथीमुळे न्यूझीलंडने गुरुवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सहा धावांनी पराभव केला.\nप्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने केन विल्यम्सनच्या (118) शतकी खेळीच्या जोरावर 50 षटकांत 9 बाद 242 धावा केल्या होत्या. भारताचा डाव 49.3 षटकांत 236 धावांवर संपुष्टात आला.\nन्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरवातच संथ होती. रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे यांना आज पहिल्या सामन्यासारखी आक्रमकता दाखवता आली नाही. बोल्टचा सामना करताना धडपडणारा रोहित त्याच्याच गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर सॅंटनेरने कोहलीला स्थिरावू दिले नाही. रहाणे अँडरसनने घेतलेल्या अप्रतिम झेलमुळे बाद झाला. अर्थात, हा झेल संशयास्पद ठरला. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव संयमाने खेळले. केदार आक्रमकतेत एकवेळ धोनीच्या एक पाऊल पुढे होता. मात्र, हेन्‍रीने त्याचा अडथळा दूर केला. साऊदीने धोनीला आपल्याच गोलंदाजीवर सुरेख टिपले. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात 41वे षटक गुप्टिलला देण्याचा विल्यम्सनचा जुगार चांगलाच यशस्वी ठरला. त्याने त्या षटकांत अक्षर पटेल आणि अमित मिश्रा यांचे बळी मिळविले. त्यानंतर उमेश यादव आणि हार्दिक पांड्या यांनी 50 चेंडूत 49 धावांची बागीदारी करून भारताच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र, आवश्‍यक धावगतीचे समीकरण सोडविण्याच्या नादात हार्दिक पांड्याने बोल्टला उचलून मारले आणि सॅंटनेरने त्याचा झेल अचूक पकडला. त्याने 30 चेंडूत 36 धावांची खेळी केली. अखेरच्या षटकांत 10 धावांची आवश्‍यकता असताना साऊदीने तिसऱ्या चेंडूवर बुमराचा त्रिफळा उडवला आणि न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.\nतत्पूर्वी, केन विल्यमसनने शतक झळकाविल्यानंतरही इतर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर झटपट शरणागती पत्करल्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्येही भारतासमोर धावांचे मोठे आव्हान उभे करण्यात न्यूझीलंडला अपयश आले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 242 धावांपर्यंत मजल मारली. विल्यमसनचे शतक आणि सलामीवीर टॉम लॅथमच्या 46 धावांचा अपवाद वगळता न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांना अजिबात योगदान देता आले नाही.\nफलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल झाला नाही. न्यूझीलंडच्या संघात तीन बदल करण्यात आले. गोलंदाजी भक्कम करताना न्यूझीलंडने ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री यांना संघात स्थान दिले. तसेच, डावखुरा फलंदाज अँटॉन डेव्हचिक याला संधी मिळाली आहे.\nन्यूझीलंडला पूरक असलेल्या धरमशालातील खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखले होते. आता आत्मविश्‍वास उंचावलेल्या भारतीय संघासमोर फलंदाजीला पोषक असलेल्या फिरोजशाह कोटला मैदानावर किमान 280 धावा करण्याचे आव्हान न्यूझीलंडसमोर होते. पण त्यांची सुरवातच खराब झाली. सूर हरपलेला मार्टिन गुप्टील सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. एका अप्रतिम आऊटस्विंगवर उमेश यादवने त्याचा त्रिफळा उडविला. त्यानंतर लॅथम आणि विल्यमसन यांनी 120 धावांची भागीदारी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. हे दोघे मैदानावर असेपर्यंत न्यूझीलंडला 275-280 धावांपर्यंत मजल मारण्याची आशा होती. पण लॅथम बाद झाल्यानंतर न्यूझीलंडची धावगती मंदावली. धरमशालामधील सामन्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणाऱ्या केदार जाधवने दोन गडी बाद केले होते. आजच्या सामन्यातही जाधवने लॅथमचा अडथळा दूर केला. त्यानंतर अनुभवी रॉस टेलरही फारशी कमाल करू शकला नाही. त्याची चाचपडती खेळी अमित मिश्राने संपुष्टात आणली. आक्रमक पवित्रा घेणाऱ्या कोरे अँडरसनलाही मिश्रानेच बाद केले.\nडावाच्या अखेरच्या टप्प्यात भारतीय गोलंदाजांनी लागोपाठ बळी घेत न्यूझीलंडच्या धावगतीला वेसण घातली. 42 व्या षटकानंतर न्यूझीलंडचे पाच फलंदाज केवळ 33 धावा करून तंबूत परतले. पाच सामन्यांच्या मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी झाली आहे.\nधावफलक : न्यूझीलंड : 50 षटकांत 9 बाद 242\nमार्टिन गुप्टील 0, टॉम लॅथम 46, केन विल्यमसन 118, रॉस टेलर 21, कोरे अँडरसन 21, ल्युक रॉंची 6, मिचेल सॅंटनर नाबाद 9, अँटॉन डेव्हचिक 7, टिम साऊदी 0, मॅट हेन्री नाबाद 6, ट्रेंट बोल्ट नाबाद 5\nउमेश यादव 1-38, हार्दिक पंड्या 0-45, जसप्रित बुमराह 3-26, अक्षर पटेल 1-49, अमित मिश्रा 3-60, केदार जाधव 1-11\nवि. वि. भारत : 49.3 षटकांत 235\nकेदार जाधव 41, महेंद्रसिंह धोनी 39, हार्दिक पांड्या 36\nमार्टिन गुप्टिल 2-6, टीम साऊदी 2-52, ट्रेंट बोल्ट 2-25\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nपाच महिन्यांत २३६ कोटींचे आव्हान\nनागपूर - महापालिकेचे प्रमुख आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता करातून गेल्या सात महिन्यांत केवळ १०२ कोटी रुपये वसूल करण्यात आले. स्थायी समितीने या वर्षात...\nभारत-ऑस्ट्रेलिया \"वनडे' महागणार नागपूर : राज्य सरकारने विशेष पोलिस बंदोबस्त शुल्कात वाढ केल्यामुळे मार्चमध्ये नागपुरात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया-भारत...\nउर्जित पटेलांनी घेतली मोदींची भेट\nनवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे....\nMaratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरूच\nमुंबई - सकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत असली, तरी रुग्णालयात दाखल होणार नाही, असे सोमवारी जाहीर करण्यात आले....\n‘अवनी’साठी वन्यप्रेमी रस्त्यावर उतरले\nनागपूर - ‘अवनी’ या वाघिणीला मारण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र सरकारपुढे आणखी संकट उभे राहण्याची शक्‍यता आहे. पशुप्रेमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005052-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/bhisi-empire-worth-millions-bump-16197", "date_download": "2018-11-15T23:38:58Z", "digest": "sha1:RFEIIIJDK2UZESJTLAQAX3NVBKUBTOIH", "length": 16636, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bhisi empire worth millions bump भिशी साम्राज्याला कोट्यवधींचा दणका | eSakal", "raw_content": "\nभिशी साम्राज्याला कोट्यवधींचा दणका\nमिलिंद वैद्य - सकाळ वृत्तसेवा\nशनिवार, 12 नोव्हेंबर 2016\nपिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार चलनातून पाचशे व एक हजारांच्या नोटा बाद केल्याने वर्षानुवर्षे काळ्या पैशावर रोखीने व्यवहार करणाऱ्या उद्योजक, व्यापाऱ्यांच्या भिशी साम्राज्याला मोठा दणका बसला आहे. या निर्णयामुळे कोट्यवधी रुपयांची काळी माया पांढरी करण्यासाठी व्यावसायिकांची पळापळ सुरू असून, बाजारातील उलाढाल कमालीची मंदावली आहे, तर दुसरीकडे रकमा पांढऱ्या करण्याच्या उद्योगामुळे शंभर रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवू लागला आहे.\nपिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार चलनातून पाचशे व एक हजारांच्या नोटा बाद केल्याने वर्षानुवर्षे काळ्या पैशावर रोखीने व्यवहार करणाऱ्या उद्योजक, व्यापाऱ्यांच्या भिशी साम्राज्याला मोठा दणका बसला आहे. या निर्णयामुळे कोट्यवधी रुपयांची काळी माया पांढरी करण्यासाठी व्यावसायिकांची पळापळ सुरू असून, बाजारातील उलाढाल कमालीची मंदावली आहे, तर दुसरीकडे रकमा पांढऱ्या करण्याच्या उद्योगामुळे शंभर रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवू लागला आहे.\nपिंपरी-चिंचवड शहरात लहान भिशीचे व्यावसायिकांचे हजारो गट कार्यरत आहेत. त्यांच्याकडून दहा हजारांपासून कोट्यवधी रुपयांपर्यंत रकमेच्या भिशी लावल्या जातात. मासिक, पंधरा दिवस, आठवड्याच्या मुदतीचे भिशीचे प्रकार आहेत. त्यात \"डेली कलेक्‍शन'चाही प्रकार आहे. विशेषत: पिंपरी, कॅम्प, चिंचवड, निगडी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, कासारवाडी, काळेवाडी, कुदळवाडी, चिखली आदी भागातून बांधकाम व्यावसायिक, कापड, सोनेचांदीचे व्यापारी, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंचे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर भिशी चालवितात. त्यामध्ये सिंधी, मारवाडी समाजातील तसेच दक्षिण व उत्तर भारतीय, बिहारी, राजस्थानी अशा हजारो व्यापारी, उद्योजकांचा सहभाग आहे.\nबॅंका, वित्तीय संस्थांच्या कागदपत्रांच्या त्रासापासून दूर राहून वेळेला झटपट पैसे उभे करण्याचा हुकमी मार्ग म्हणजे भिशी. येथे केवळ विश्‍वासावर काही तासांत कोट्यवधी रुपये उभे केले जातात व टॅक्‍सची भानगड नसल्याने व्यावसायिक या व्यवहाराला अधिक पसंती देतात. त्यामुळेच पिंपरी-चिंचवडमध्ये महिन्याला कोट्यवधींची उलाढाल यातून होते. जोखीम असूनही व्यवहार कागदावर नसल्याने जवळपास 70 टक्के काळा पैसा भिशीमध्ये गुंतलेला आहे. विशेषत: बोली (ऑक्‍शन) लावून भिशी चालविली जाते. काही व्यवहारांत भिशी उचलल्यावर तीन ते चार टक्के व्याज लावले जाते. यातून महिन्याकाठी काही कोटींचा काळा पैसा तयार होतो. सरकारच्या परवानगीशिवाय हा व्यवसाय आज बॅंकांसारखा समांतर चालविला जात आहे.\nशहरात विनानोंदणी भिशी चालविणाऱ्या अनेक संस्था आहेत. येथील एका संस्थेची वार्षिक उलाढाल साडेसातशे कोटींची आहे, तर स्थावर मालमत्ता जवळपास अडीचशे कोटींच्या घरात आहे. काही संस्थांनी भिशी बरोबरच चिटफंडचाही नोंदणीकृत उद्योग सुरू केला आहे. अशा संस्थांमधून बॅंकेप्रमाणे शेकडो कर्मचारी नियमित नोकरी करतात, यावरून भिशीच्या साम्राज्याची कल्पना येते.\nपाचशे व एक हजारांच्या नोटा रद्द झाल्याने छोट्या व्यावसायिकांच्या कुवतीप्रमाणे त्यांना लाख-दोन लाख रुपये द्यायचे आणि शंभर रुपयाच्या स्वरूपात वीस-तीस टक्के कमी रक्कम पदरात पाडून पैसा पांढरा करायचा, असा फंडा या भिशी सम्राटांनी सर्रास सुरू केला आहे. मात्र, या निर्णयाने भिशी व्यवसायाला घरघर लागण्याची शक्‍यता आहे.\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\nहणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे पाणी विधानसभा निवडणूकीपूर्वी मिळणार : चरेगावकर\nकऱ्हाड : दोन्ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेमुळे कऱ्हाड उत्तरमधील अनक वर्ष रखडलेल्या हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचे पाणी येत्या विधानसभा निवडणूकीपूर्वी...\nओला-उबर पुन्हा संपावर जाणार\nमुंबई: ओला-उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि चालक-मालक पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १७ नोव्हेंबरपासून संप पुकारला जाणार आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005052-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/maharashtra/654-grampanchyat-election-111748", "date_download": "2018-11-15T23:05:18Z", "digest": "sha1:ZVQYYW5LRJ7SCQDNH4L6OFLKQ3SKHGNA", "length": 8987, "nlines": 58, "source_domain": "amp.esakal.com", "title": "654 grampanchyat election 654 ग्रामपंचायतींसाठी 27 मे रोजी मतदान | eSakal", "raw_content": "\n654 ग्रामपंचायतींसाठी 27 मे रोजी मतदान\nसकाळ न्यूज नेटवर्क | मंगळवार, 24 एप्रिल 2018\nमुंबई - राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2018 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.\nमुंबई - राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2018 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.\nयात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 7 ते 12 मे 2018 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. त्यांची छाननी 14 मे 2018 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 16 मे 2018 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्हवाटप होईल. मतदान 27 मे 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 28 मे 2018 रोजी होईल.\nसार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या -ठाणे- 5, पालघर- 3, रायगड- 187, सिंधुदुर्ग- 2, नाशिक- 20, धुळे- 7, जळगाव- 8, अहमदनगर- 77, पुणे- 90, सोलापूर- 3, सातारा- 23, सांगली- 82, कोल्हापूर- 74, औरंगाबाद- 4, बीड- 2, नांदेड- 7, परभणी- 1, उस्मानाबाद- 3, लातूर- 5, अकोला- 2, यवतमाळ- 29, वर्धा- 14, भंडारा- 4 आणि गडचिरोली- 2. एकूण- 654.\nपोटनिवडणूक होणाऱ्या रिक्तपदांची जिल्हानिहाय संख्या (कंसात ग्रामपंचायतींची संख्या) - ठाणे (90) - 167, पालघर (73)- 144, रायगड (93)- 158, रत्नगिरी (202)- 299, सिंधुदुर्ग (74)- 104, नाशिक (200)- 318, धुळे (34)- 49, जळगाव (57)- 96, नंदुरबार (32)- 36, अहमदनगर (78)- 124, पुणे (258)- 456, सोलापूर (93)- 154, सातारा (409)- 777, सांगली (40)- 81, कोल्हापूर (87)- 126, औरंगाबाद (34)- 41, बीड (24)- 35, नांदेड (106)- 177, परभणी (28)- 40, उस्मानाबाद (48)- 65, जालना (21)- 28, लातूर (79)- 94, हिंगोली (41)- 55, अमरावती (80)- 121, अकोला (23)- 31, यवतमाळ (110)- 167, वाशीम (20)- 23, बुलडाणा (39)- 72, वर्धा (49)- 72, चंद्रपूर (74)- 106, भंडारा (6)- 48, गोंदिया (35)- 43 आणि गडचिरोली (175)- 464. एकूण (2,812)- 4,771.\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांची विभागीय आयुक्तांकडुन दखल\nअकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे...\nपाडळीच्या उपसरपंचपदी अरुण पापडे यांची बिनविरोध निवड\nजुन्नर : पाडळी-बारव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरुण प्रल्हाद पापडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच पुष्पा बुट्टे पाटील यांनी आपल्या पदाचा...\nवाड्यातील चोरघेपाडा येथील कुपनलिकेला येते गरम पाणी\nवाडा : वाडा तालुक्यातील चोरघे पाडा (बिलोशी) येथील काळुराम राघो चोरघे या शेतकऱ्याच्या कुपनलिकेला गेल्या दहा बारा दिवसांपासून गरम पाणी येत असल्याने हा...\nसुविधां अभावी रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा देवून जनतेची फसवणुक\nबोर्डी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा गावातील उपजिल्हा रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा दिल्याचे दाखवुन आय. आर. बी कंपनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक...\nहणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे पाणी विधानसभा निवडणूकीपूर्वी मिळणार : चरेगावकर\nकऱ्हाड : दोन्ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेमुळे कऱ्हाड उत्तरमधील अनक वर्ष रखडलेल्या हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचे पाणी येत्या विधानसभा निवडणूकीपूर्वी...\nनेमाडे संमेलनाध्यक्ष व्हावेत ही तर डॉ. कसबेंची इच्छा\nलातूर : एकमेकांमध्ये टोकाचे वैचारिक मतभेद असले तरी 'ज्ञानपीठ'प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे संमेलनाध्यक्ष व्हावेत यासाठी ज्येष्ठ विचारवंत-...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005052-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/teeth-115100700023_3.html", "date_download": "2018-11-15T23:35:34Z", "digest": "sha1:WHFTO4BLO4AEDQI5LOOZ322JH34YSPMB", "length": 9094, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लिंबाचा वापर करा आणि पिवळे दात चमकदार बनवा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलिंबाचा वापर करा आणि पिवळे दात चमकदार बनवा\n7. बर्‍याच वेळापर्यंत एकच ब्रशाचा वापर केल्याने देखील दातांवर दुष्परिणाम होऊ शकतो. दातांच्या इनेमलला स्वस्थ ठेवण्यासाठी प्रत्येक दोन महिन्यांमध्ये आपला ब्रश जरूर बदलायला पाहिजे.\n8. दातांना पांढरे करण्याचा उपचार तेव्हाच करायला पाहिजे जेव्हा घरगुती प्रयोग कामी पडत नाही, कारण दातांना पांढरे करणार्‍या उपचारांचे काही निगेटिव्ह परिणाम देखील बघायला मिळतात.\nलिंबूपाणी आहे आरोग्यासाठी संजीवनी\nबागेतले औषध : गवती चहा\nरस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये\nपैसा टिकत नसेल तर हे 9 सोपे उपाय अमलात आणा\nशाईनी चेहर्‍यासाठी टोमॅटो वापरा आणि फरक पहा\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nघरचा वैद्य : नक्की करून बघा\nकांद्याच्या सालीत आणि पापुद्रय़ामध्ये भरपूर अँण्टिऑक्सिडंटस् असतात. तसेच त्यात क्वेसेंटीन ...\nमिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nबीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...\nहृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...\nआश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे\nकोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005052-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-15T22:48:30Z", "digest": "sha1:AQWCTMPMAPU4MMAWYIR4TV7U3LFM3XTT", "length": 10331, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेअरबाजारावर अमेरिकन व्याजदर वाढीचे सावट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशेअरबाजारावर अमेरिकन व्याजदर वाढीचे सावट\nगुंतवणूकदार सावध; निवडक खरेदीमुळे शेअर निर्देशांकात अल्प वाढ\nफेडरल रिझर्व्ह व्याज दरात पाव टक्‍क्‍यानी वाढ करण्याची शक्‍यता बाजारात चर्चीली जात आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार फारसे व्यवहार करताना दिसत नाहीत. त्याचबरोबर भारतीय कंपन्यांचे शेअर आवश्‍यकतेपेक्षा जास्त वाढले असल्याचे अजूनही समजले जात आहे. त्यातच महागाई वाढत असल्याने व्याजदर वाढून परतावा कमी होण्याची शक्‍यता गुंतवणूकदारांना वाटते. रुपयाचे मूल्यही गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय आहे.\n– विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजी वित्तीय सेवा\nमुंबई, दि. 20-निवडक खरेदीमुळे पाच दिवसानंतर शेअर बाजार निर्देशांकात अल्प वाढ झाली असली तरी बाजारातील अनिश्‍चितता संपलेली नाही. आता गुंतवणूकदारंचे लक्ष फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण समितीच्या बैठकीकडे लागले आहे.\nउद्या रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल पाव टक्‍के व्याजदर वाढीची माहिती जाहीर करतील असे समजले जाता आहे.अमेरिकेने काही धातूवरील आयात शुल्कात अगोदरच वाढ केली आहे. या कारणामुळे गेल्या पाच दिवसांत निर्देशांक कमी झाले होते.\nरुपया घसरल्यामुळे आणि शेअरचे दर कमी असल्यामुळे आज माहीती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाल्याचे दिसून आले.\nआज सकाळी निर्देशांक कमी झाले होते. मात्र नंतर काही कंपन्याच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 73 अंकानी वाढून 32996 अंकावर बंद झाला. गेल्या पाच दिवसांत झालेल्या एकतर्फी विक्रीमळे सेन्सेक्‍स 994 अंकानी कमी झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी मंगळवारी 30 अंकानी वाढून 10124 अंकावर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनीही निर्देशांकाना आज थोडाफार आधार दिला. आज जरी निर्देशांक वाढले असले तरी देशातील आणि परदेशातील अनेक कारणामुळे बाजारातील वातावरण फारच लवचिक असल्याचे ब्रोकर्संना वाटत होते.\nत्यामुळे आगामी काळातही सावध व्यवहार होण्याची शक्‍यता आहे. सोमवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 292 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. 31 मार्चपर्यंत हे गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्‍यता आहे. देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी मात्र 191 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याचे दिसून आले. रुपया घसरल्यामुळे डॉलरमधील महसूल असणाऱ्या बहुतांश माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर वधारले. त्यात विप्रो, ईन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा कंपन्यांचा समावेश आहे. संमिश्र वातावरणामुळे स्मॉल कॅप 0.21 टक्‍क्‍यांनी कमी झाला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमिझोरामची वाटचाल ‘भिकारी मुक्त’च्या दिशेनं\nNext articleमूक-बधीर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आनंदी फाउंडेशनची स्थापना\nव्याजदर वाढीची शक्‍यता झाली धूसर\nनोटाबंदीचा परिणाम मंदावल्याने नोकरभरती वाढली\nअन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्याचे दर घसरले\nइंधन कंपन्यांचे शेअर वधारले\nऊर्जा सुरक्षेबाबत तडजोड नाही : प्रधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005052-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/zayad-khan-to-act-in-a-tv-serial-264711.html", "date_download": "2018-11-15T23:03:22Z", "digest": "sha1:2RPPHZUGM37R546RR3LLHEW66D5VRU6P", "length": 11491, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "झायेद खान आता छोट्या पडद्यावर झळकणार !", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nझायेद खान आता छोट्या पडद्यावर झळकणार \nझायेद एका बिझनेस टायकूनच्या भूमिकेत दिसणार आहे.\n10जुलै: 'मै हुँ ना'मध्ये 'लकी'च्या भूमिकेतून लोकांची मनं जिंकणारा झायेद खान रुपेरी पडद्यावर जास्त चालला नाही. 'शब्द'नंतर त्याचे जास्त सिनेमेही आले नाहीत. पण आता तो लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.\nसिद्धार्थ.पी.मल्होत्रा लवकरच एक मालिका घेऊन येत आहेत. या मालिकेत झायेद एका बिझनेस टायकूनच्या भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका एक सस्पेन्स थ्रिलर असल्याचं म्हटलं जातंय. या कार्यक्रमात 'एक हसीना थी' फेम वत्सल शेठ आणि 'ड्रीम गर्ल'फेम निकिता दत्ताही प्रमुख भूमिकेत आहेत.\nनिर्मात्यांनी अजून तरी या 'शो'ची ऑफिशियल घोषणा केलेली नाही. झायेद खानला छोट्या पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nदीपवीरच्या लग्नाचे VIDEO सोशल मीडियावर व्हायरल\n#TRPमीटर : दिवाळीच्या आठवड्यात नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005052-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/action-against-gamblers-16080", "date_download": "2018-11-15T23:37:50Z", "digest": "sha1:NPYZ4TWN3WMDHNAN77PZI6QGCYSSL3LI", "length": 13153, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Action against gamblers मसुरे जुगार अड्डा प्रकरणी 10 संशयितांवर कारवाई | eSakal", "raw_content": "\nमसुरे जुगार अड्डा प्रकरणी 10 संशयितांवर कारवाई\nशुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016\nमालवण - तालुक्‍यातील मसुरे आंगणेवाडी येथे दत्तात्रय आंगणे यांच्या घरात सुरू असलेल्या तीन पत्ती जुगारावर छापा टाकून रंगेहाथ पकडलेल्या दहा संशयितांना आज येथील न्यायालयात हजर केले. त्या सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी हजर करण्यात आले.\nमालवण - तालुक्‍यातील मसुरे आंगणेवाडी येथे दत्तात्रय आंगणे यांच्या घरात सुरू असलेल्या तीन पत्ती जुगारावर छापा टाकून रंगेहाथ पकडलेल्या दहा संशयितांना आज येथील न्यायालयात हजर केले. त्या सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी हजर करण्यात आले.\nआंगणेवाडीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळताच त्यांनी काल सापळा रचून दत्तात्रय आंगणे यांच्या घरात छापा टाकला. यात अच्युत मनोहर प्रभू (मसदे), मुकुंद लाडोबा रावले (म्हापण-वेंगुर्ले), राजेंद्र भिवा चव्हाण (कुंभारमाठ), सदानंद संभाजी घाडीगावकर (चाफेखोल), शाहीद रहमान सय्यद (मसुरे), गुरुदास प्रभाकर पालव (वडाचापाट), रामचंद्र अर्जुन निकम (सुकळवाड), पुरुषोत्तम बाळकृष्ण शिंगरे (मसुरे), शरद सूर्यकांत पाटील (मसुरे), अजित गोविंद आंगणे (आंगणेवाडी) या दहा जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून 59 हजार 780 रोख रक्कम, 15 हजार 800 रुपयांचे भ्रमणध्वनी, 1 हजार रुपयांच्या खुर्च्या, 1200 रुपयांची टेबल्स, 600 रुपयांचे अन्य साहित्य जप्त करण्यात आले.\nजिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हा अन्वेषणाचे विश्‍वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, श्री. आंबेरकर, गुरुनाथ कोयंडे, प्रसाद सावंत, अरविंद धुरी, संतोष सावंत, मसुरे दूरक्षेत्राचे महेश देसाई यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.\nजमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी\nफलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली...\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005052-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=34865", "date_download": "2018-11-15T23:44:32Z", "digest": "sha1:SUTIOLYH6V5DDVZWMX6ALSBAYL2B5WI7", "length": 9343, "nlines": 162, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "दिवाळीच्या फराळात ही ग्राहकांची पसंती दत्तकृपा कोल्ड व फास्टफुडच्या चटकदार पदार्थांना | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ अकोला दिवाळीच्या फराळात ही ग्राहकांची पसंती दत्तकृपा कोल्ड व फास्टफुडच्या चटकदार पदार्थांना\nदिवाळीच्या फराळात ही ग्राहकांची पसंती दत्तकृपा कोल्ड व फास्टफुडच्या चटकदार पदार्थांना\nदिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा… दिवाळी म्हटलं का खाण्यापिण्याची चंगळ… घरोघरी दररवळणारा फराळाचा सुगंध मात्र दिवाळीच्या फराळाचा नाही शहरातील ग्राहकांना भुरळ पडली आहे ती दत्तकृपाकोल्ड व फास्टफुड रेस्टॉरंटच्या चटकदार खमंग पदार्थांची स्थानिक दुर्गा माता मैदान येथील दत्तकृपा रेस्टॉरंट शहरातील सहकुटुंब मेजवानी घेण्यासाठी शहरवासीयांचा पसंतीचे ठिकाण ठरत आहे संपूर्ण एअर कंडीशन व शहराच्या मध्यभागी असणारे हे रेस्टॉरंट आपल्या ग्राहक सेवा मुळे लोकप्रिय ठरत आह\nे.विविध पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी ग्राहकांसाठी वर्षभर येथे उपलब्ध असल्याचे त्यांनी दत्तकृपाचे संचालक सतीष हांडे यांनी सांगितले या दिवाळीच्या सुट्टीत चटकदार व्यंजनांचा आस्वाद घेण्यात नक्कीच एकदा अवश्य भेट द्या दत्तकृपा कोल्ड व फास्टफुड रेस्टॉरंट दुर्गा माता मैदान अकोट.याप्रसंगी सतीष हांडे यांनी सर्व तालुका वासीयांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा दिल्या आहेत.\nPrevious articleअकोट वासियांची गृहखरेदीस पुर्वा कन्सल्टन्सीला पसंती\nNext articleसामाजिक सौहार्द यासह वंचितांच्या आनंदासाठी ही दिवाळी साजरी करण्याचे ठाणेदार गजानन शेळकेंचे आवाहन\nप्रतिकुल परीस्तिथीवर मात करत आकोटच्या ५ विद्यार्थीनींनी पटकावले विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत स्थान\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लेखपालास लाच स्वीकारताना अटक\nब्रेकिंग न्यूज़ :- चंद्रपुर च्या जुनोना जंगलात रेल्वेच्या धड़केत वाघाच्या 2 बछड़यांचा मृत्यु…..\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nआकोट ग्रामिण पोलिस स्टेशनच्या पुढाकाराने उमरा येथे वृक्षारोपन\n*आकोट पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने फळ विक्रेत्यांना मिळाली हक्काची जागा*\n*शेतकऱ्याच्या सेंद्रिय भाजीपाला थेट विक्री पिक अप पाँइंटला आकोटात जोरदार प्रतिसाद*\nअकोट तालुक्यातील पारळा ग्रा.पं.च्या सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव पारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005053-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97/", "date_download": "2018-11-15T22:43:48Z", "digest": "sha1:XTFLZ6TSAY6FDP5NORIVWCUVOO5QWNPW", "length": 9515, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रस्त्यांवरून उचललेल्या वाहनांचा लिलाव लांबणीवर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरस्त्यांवरून उचललेल्या वाहनांचा लिलाव लांबणीवर\nपुणे- महापालिकेने रस्त्यांवरून उचललेल्या बिनधनी गाड्यांच्या लिलाव पुढे ढकलण्यात आला असून, यामधील किती गाड्या चोरीच्या आहेत अथवा गुन्ह्यात वापरल्या आहेत का, याचा तपास करण्यासाठी पोलीसांकडे सुपूर्त करण्यात आल्या आहेत.\nरस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि अनेक महिने, वर्षांपासून रस्त्यावर धूळखात पडून असलेली सुमारे 691 दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने महापालिकेने जप्त केली आहेत.\nही वाहने दंड भरून घेऊन जावीत असे जाहीर प्रकटन महापालिकेने दिले होते. मात्र त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर महापालिकेने या संदर्भात प्रति सात दिवस अशा दोनदा नोटीसाही दिल्या आहेत. त्यानंतरही महापालिकेला हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही.\nतसेच यातील काही गाड्या चोरीच्या आहेत का किंवा एखाद्या गुन्ह्यात वापरलेल्या आहेत का याची तपासणी पोलीस करत आहेत. पोलीसांकडे वाहनचोरीच्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे पोलीसांकडून चासी नंबर तपासला जात आहे. एकूण 691 गाड्यांपैकी 80 गाड्या पोलीसांनी तपासल्या आहेत. उर्वरित गाड्या तपासणी आठवड्यात पूर्ण करण्याची विनंती पोलीसांना केल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.\nया सर्व गाड्यांच्या नंबरप्लेटवरून आरटीओकडून गाडीमालकांची यादी मागवण्यात आली आहे. तरीही या गाड्या घेऊन जाण्याबाबत प्रतिसाद नसल्याचे जगताप यांनी सांगितले. तसेच या गाड्या बंद अवस्थेत रस्त्यात सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना भंगाराचे स्वरूप आले आहे. अशा परिस्थितीत या गाड्या घेऊन जाण्यासाठी आकारण्यात आलेला जास्त दंड भरण्याची अनेकांची तयारी नाही. प्रत्यक्षात गाडीची “रीसेल कॉस्ट’ नाही तेवढी त्याची दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळेही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे कारणही पुढे आले आहे.\nया गाड्या तपासणीचे काम पोलीसांनी सुरू केले आहे. ते काम आठवड्यात पूर्ण करावे अशी विनंती पोलीसांना करण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित गाड्यांच्या लिलावाची तारीख निश्‍चित करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशांती सेनेतील सहभागी देशांची देणी वेळेवर द्या – भारत\nNext articleअपुऱ्या मनुष्यबळ आणि प्रयोगशाळाबाबत नाराजी\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005053-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/2_19.html", "date_download": "2018-11-15T22:42:59Z", "digest": "sha1:GOHP6HKUGQMEEDDCA2GXKAERXWSGVG4O", "length": 7676, "nlines": 114, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "होंडा अ‍ॅक्टिव्हाने ओलांडला 2 कोटी विक्रीचा टप्पा ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » महाराष्ट्र , होंडा अ‍ॅक्टिव्हाने ओलांडला 2 कोटी विक्रीचा टप्पा » होंडा अ‍ॅक्टिव्हाने ओलांडला 2 कोटी विक्रीचा टप्पा\nहोंडा अ‍ॅक्टिव्हाने ओलांडला 2 कोटी विक्रीचा टप्पा\nहोंडा अ‍ॅक्टिव्हाने 2 कोटीच्या विक्रीचा टप्पा ओलांडला असून यामुळे स्कुटी विक्रीमध्ये सर्वात अधिक विक्री झालेले होंडा अ‍ॅक्टिव्हा हे उत्पादन ठरले आहे.\nअ‍ॅक्टिव्हाच्या 2 कोटी विक्रीचा टप्पा गाठण्यास होंडा अ‍ॅक्टिव्हाला 15 वर्षे लागली आहेत. गेल्या 3 वर्षात 1 कोटी दुचाकींची विक्री झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.\nदुचाकी खरेदीत होंडा अ‍ॅक्टिव्हाला ग्राहकांनी सर्वात अधिक पसंती दर्शविली असल्याचे होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडियाचे सीईओ मिनारो कॅटो यांनी सांगितले. गेल्या 18 वर्षात आणि 5 पिढ्यामध्ये होंडा दुचाकी कंपनी सातत्याने ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. 2 कोटी भारतीय कुंटुबाची स्वप्ने साकार करण्यासाठी होंडा अ‍ॅक्टिव्हा भागीदार ठरल्याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले.\nश्री रामायण एक्सप्रेस आजपासून सुरू\nरामायणाशी संबंधित तीर्थस्थळांना जोडण्याचा प्रयत्न नवी दिल्ली वृत्तसंस्था धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे रामाय...\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005053-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2015/01/25/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-16T00:07:52Z", "digest": "sha1:DMIR3E6QHLVUMCZGZMSSR6MNGB72QBV7", "length": 14914, "nlines": 158, "source_domain": "shecooksathome.com", "title": "सोलाण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nसोलाण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी\nमाझी बहिण मेघन आणि मी नेहमी एकमेकींबरोबर रेसिपीज शेअर करत असतो. विशेषतः काही वेगळं केलं किंवा कुठे वेगळा पदार्थ खाल्ला तर हमखास लगेचच एकमेकींना सांगतो. तो पदार्थ करूनही बघतो. परवाच मेघनचा फोन आला तो अशाच एका पदार्थाबद्दल सांगण्यासाठी. ती तिच्या एका मैत्रिणीकडे जेवायला गेली होती, तिथे तिनं सोलाण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी खाल्ली. ही आमटी फारच चविष्ट होती असं तिनं मला सांगितलं आणि वर तुझ्या पेजसाठी हा एक नवीन पदार्थ होईल असंही म्हणाली. सध्या सोलाण्यांचा मोसम आहेच. म्हणून मीही ही आमटी लगेचच करून बघितली. ही रेसिपी आहे मेघमची मैत्रीण कांचन जयस्वाल हिची.\nपूर्व-आशियाई देशांमध्ये (चीन, जपान, कोरिया, इंडोनेशिया इत्यादी) डिमसम किंवा वाँटन हा पदार्थ फार लोकप्रिय आहे. आपल्याकडच्या उकडीच्या मोदकांच्या धर्तीवरचा हा पदार्थ. मैद्याच्या किंवा तांदळाच्या पिठाच्या पातळ पारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शाकाहारी किंवा मांसाहारी सारण भरून हा पदार्थ केला जातो. आणि शक्यतो तो उकडला जातो. काही ठिकाणी तळतातही. तर ही जी आमटी आहे ती आपण डिमसमचीच आमटी म्हणून शकतो. कारण या सोलाण्यांच्या करंज्या तळायच्या नाहीत तर पाणी फोडणीला घालून त्यात त्या उकडायच्या आहेत. आमच्याकडे परवा जेवायला काही जण होते तेव्हा मी हा पदार्थ पहिल्यांदाच केला. तो चवीला उत्तम झाला होता. कृती पुढच्या वेळेला अजून परफेक्ट होईल अशी मला खात्री आहे. याचं कारण म्हणजे मी मेघनकडून रेसिपी फोनवर ऐकली होती. बघितली नव्हती.\nसोलाण्यांची ही आमटी आमच्याकडे त्या दिवशी जेवायला आलेल्या सुनील-अपर्णा बर्वे, नीना कुलकर्णी आणि प्रतिमा कुलकर्णी यांना खूप आवडली. तेव्हा तुम्हीही करून बघा आणि नक्की कळवा कशी झाली होती ते\nसोलाण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी\nसोलाण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी\nसाहित्य – ३ वाट्या सोलाणे (ओले हरभरे), २ मोठे कांदे बारीक चिरून, १२-१५ लसूण पाकळ्या, १ ते दीड इंच आलं, (पेस्ट करा) वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर, २ टेबलस्पून डाळीचं पीठ (बेसन), २ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, फोडणीसाठी – २ टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, हळद. पोळ्यांना भिजवतो तशी पण अगदी घट्ट भिजवलेली कणीक\n१) सोलाणे मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्या.\n२) आता एका कढईत अर्धं तेल गरम करून नेहमीसारखी फोडणी करा. नंतर त्यात कांदा घाला आणि मधून मधून हलवत चांगला होऊ द्या.\n३) कांदा शिजला की त्यात आलं-लसणाची पेस्ट घाला. परत चांगलं परता.\n४) पेस्टचा कच्चा वास गेला आणि मिश्रण चांगलं परतलं गेलं की त्यात कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ आणि कोथिंबीर घाला. नीट मिसळून घ्या.\n५) आता त्यात सोलाण्यांची भरड घाला. नीट हलवून झाकण ठेवून, मधेमधे हलवत ५ मिनिटं शिजू द्या.\n६) सोलाणे शिजत आले की त्यात डाळीचं पीठ घाला. हलवून घ्या आणि झाकण ठेवून २-३ मिनिटं शिजू द्या. गॅस बंद करा.\nत्यातच तिखट-मीठ-आलं-लसूण पेस्ट घाला\n७) हे सारण एका ताटात काढून थंड होऊ द्या. सारणातलं पाऊण वाटी सारण बाजूला ठेवून द्या, आपल्याला ते आमटीत वापरायचं आहे.\n८) करंज्या करण्यासाठी अगदी लहानशा लिंबाएवढ्या कणकेची पारी लाटा. त्यात सारण भरा आणि करंजीसारखं दुमडून कडा अगदी घट्ट बंद करा.\n९) हवं असल्यास करंजीच्या कातण्यानं कापा. पण आवश्यक नाही. पारी लाटताना थोडी जाडसरच लाटा. अशा सगळ्या करंज्या करून घ्या. बाजूला ठेवा.\n१०) आता एका मोठ्या पसरट कढईत किंवा पातेल्यात उरलेलं तेल घालून नेहमीसारखी फोडणी करा.\n११) फोडणी झाली की त्यात थोडंसं तिखट घाला आणि साधारणपणे दीड लिटर पाणी घाला. पाण्याला अगदी खळखळून उकळी येऊ द्या.\n१२) पाणी खळाखळा उकळायला लागलं की त्यात हलक्या हातानं करंज्या सोडा.\n१३) करंज्या सोडल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवा. सतत हलवू नका. अगदी हलक्या हातानं, उलथन्यानं हलवा म्हणजे करंज्या मोडणार नाहीत. करंज्या अगदी २-३ मिनिटंच शिजवा.\n१४) आता त्यात बाजूला ठेवलेलं सारण घाला. आमटी २-३ मिनिटं उकळा आणि गॅस बंद करा.\nकरंज्या सोडल्यावर हलक्या हातानं हलवा\nसोलाण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी तयार आहे.\nसध्याच्या थंडीत ही आमटी नुसतीच सूपसारखी प्यायला अफलातून लागते. पण हवं असल्यास भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. करंज्या करायच्या नसतील तर मोदकही करू शकता. मोदक केलेत तर मोडण्याची भीती कमी. ही आमटी झणझणीतच मस्त लागते तेव्हा तिखटाचं प्रमाण आवडीनुसार वाढवा. सोलाण्यांऐवजी तुरीचे दाणे किंवा मटारही वापरून बघा. फक्त मटारच्या आमटीला थोडी गोडसर चव येईल.\nया रेसिपीज शेअर करण्यासाठीच आहेत तेव्हा बिनधास्त शेअर करा. फक्त शेअर करताना या पेजचा आवर्जून उल्लेख करा.\nNext Post: सरसों का साग आणि मकई की रोटी\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005053-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-voter-numbers-legislative-council-have-increased-58-votes-105049", "date_download": "2018-11-16T00:20:10Z", "digest": "sha1:QVQ4Z3WFWK72Z6DIEISV4HEJQ2UBV526", "length": 14956, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News voter numbers for the Legislative Council have increased by 58 votes कोल्हापूरात विधान परिषदेसाठीच्या मतदार संख्येत ५८ मतांची वाढ | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूरात विधान परिषदेसाठीच्या मतदार संख्येत ५८ मतांची वाढ\nशनिवार, 24 मार्च 2018\nकोल्हापूर - जिल्ह्यात दोन नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायती, थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून आलेले ११ नगराध्यक्ष व काही नगरपंचायतींत वाढलेली सदस्यसंख्या यामुळे विधान परिषदेसाठीच्या मतदार संख्येत ५८ मतांची वाढ झाली आहे.\nकोल्हापूर - जिल्ह्यात दोन नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायती, थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून आलेले ११ नगराध्यक्ष व काही नगरपंचायतींत वाढलेली सदस्यसंख्या यामुळे विधान परिषदेसाठीच्या मतदार संख्येत ५८ मतांची वाढ झाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीला अजून चार वर्षांचा कालावधी आहे. तोपर्यंत जिल्ह्यात आणखी दोन तरी नव्या नगरपंचायती होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या मतदार संख्येत आणखी वाढ होणार आहे.\nस्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी गटातून कोल्हापूर जिल्ह्यात एक विधान परिषदेची जागा आहे. या निवडणुकीसाठी कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य व नगरपालिकांचे नगरसेवक मतदार आहेत. कोल्हापूर महापालिकेचे विद्यमान नगरसेवक वगळता इतर स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यमान सदस्य हेच चार वर्षांनी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीचे मतदार असणार आहेत.\nजिल्ह्यात पूर्वी नऊ नगरपालिका व एका महापालिकेचे नगरसेवक मतदार होते.\nअलीकडेच हुपरी व आजरा या नव्याने दोन नगरपंचायती झाल्या आहेत. हुपरीची निवडणूक झाली आहे, तर आजरा नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय शिरोळ, गारगोटी व चंदगडला नगरपंचायतींसाठी प्रयत्न सुरू आहेत. २०१५ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी ३८२ मतदार होते. दोन वाढलेल्या नगरपंचायती, काही नगरपालिकांतील वाढलेली सदस्यसंख्या व थेट नगराध्यक्ष झालेले ११ जण यांमुळे यात आता ५८ मतांची भर पडून मतदारसंख्या ४४० झाली आहे.\nकागल नगरपालिकेत तीन, इचलकरंजी नगरपालिकेत ५, तर जयसिंगपूर नगरपालिकेत चार नगरसेवक वाढले आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीची प्रभाग रचना बदलण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेतील नगरसेवकांची संख्याही वाढण्याची शक्‍यता आहे.\nजिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६७ आहे. हेच सदस्य आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करणार असल्याने त्यात वाढ झाली तर त्याची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत होईल. हुपरी व आजरा या दोन गावांसाठी नगरपंचायती मंजूर झाल्या. त्यामुळे ही दोन गावे जिल्हा परिषदेच्या गटातून वगळली जाण्याची शक्‍यता आहे. या दोन गावांच्या नावानेच जिल्हा परिषदेचे गट आहेत. हुपरीतून स्मिता शेंडुरे, तर आजऱ्यातून जयवंत शिंपी हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत.\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nकचरा साचतोय बिनबोभाट; कुत्रीही मोकाट\nसातारा - शहरांच्या स्वच्छतेसाठी आणि सुंदरतेसाठी राज्यभर मोहीम सुरू आहे. त्यानुसार सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात प्रयत्न होत असले तरी, शहर आणि...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005053-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-milind-ekbote-arrested-pune-rural-police-102899", "date_download": "2018-11-16T00:01:00Z", "digest": "sha1:BRXFU6CRZQCKKDL6V2KO3E5HYN3CSVJN", "length": 11401, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Pune News Milind Ekbote Arrested by pune rural police मिलिंद एकबोटेंना अखेर अटक | eSakal", "raw_content": "\nमिलिंद एकबोटेंना अखेर अटक\nबुधवार, 14 मार्च 2018\nकोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार भडकावल्याचा आरोप असलेले मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व अर्ज सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवारी) फेटाळला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटक केली.\nपुणे : कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार भडकावल्याचा आरोप असलेले मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व अर्ज सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवारी) फेटाळला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटक केली. यापूर्वी उच्च न्यायालयानेही एकबोटेंचा जामीन अर्ज फेटाळला.\nकोरेगाव-भीमा येथील हिंसाचार भडकवल्याचा आरोप मिलिंद एकबोटे यांच्यावर आहे. त्यांनी अंतरिम जामीन मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याचे सांगितले जात होते. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना लगेचच अटक करण्यात आली.\nदरम्यान, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला होता. या अहवालात एकबोटे तपासात सहकार्य करत नसल्याचे म्हटले होते. या अहवालावरुन सर्वोच्च न्यायालयाने एकबोटेंना जामीन देण्यास नकार दिला.\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005053-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/fake-copy-of-the-poetry-collection-of-Prakash-Holkar/", "date_download": "2018-11-15T22:58:35Z", "digest": "sha1:2HPAGJQRF7UBSGVL2BA26ZOQG3NEJN4V", "length": 6458, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रकाश होळकर यांच्या काव्यसंग्रहाची बनावट प्रत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › प्रकाश होळकर यांच्या काव्यसंग्रहाची बनावट प्रत\nप्रकाश होळकर यांच्या काव्यसंग्रहाची बनावट प्रत\nलासलगाव येथील प्रख्यात कवी प्रकाश होळकर यांच्या ‘कोरडे नक्षत्र’ या गाजलेल्या काव्यसंग्रहाची बनावट प्रत प्रसिद्ध करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात संशयित सविता पन्हाळे या महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nप्रकाश होळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी 1997 साली ‘कोरडे नक्षत्र’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून साहित्य क्षेत्रातील मान्यवर व्यक्‍तींनी फोन करून या काव्यसंग्रहाची नवी आवृत्‍ती आली आहे का, अशी विचारणा होळकर यांच्याकडे केली. त्यामुळे त्यांनी शहानिशा केली असता हा प्रकार उघडकीस आला. संशयित सविता पन्हाळे या महिलेने सातपूर येथील एका प्रकाशन कंपनीतून कोरडे नक्षत्र नावाने 2 हजार प्रति छापल्या. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ बदलण्यात आले तसेच प्रकाशिका म्हणून सविता यांनी त्यांचच्या आईचे नाव टाकलेले होते. त्याचप्रमाणे या पुस्तकाच्या काही प्रति संशयित सविता यांनी पत्रकार आणि राज्यभरातील साहित्यिकांनाही पाठवल्या. त्यामुळे कवी होळकर यांच्यासह प्रकाशक आणि प्रकाशिकांची पूर्वपरवानगी न घेता काव्यसंग्रहाचे बनावटीकरण केल्याप्रकरणी सविता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपत्नी असल्याचाही दावा : संशयित सविता यांनी काव्यसंग्रह छापताना मुद्रक कंपनीच्या व्यवस्थापकास सांगितले की, माझे पती प्रकाश होळकर यांची तब्येत बिघडल्याने हा काव्यसंग्रह पेनड्राइव्हमध्ये आणला आहे. त्याच्या प्रति आम्हाला तातडीने छापून द्या, असे सांगून 50 हजार रुपये धनादेशाद्वारे दिले होते. त्याचप्रमाणे संशयितेने राज्यभर स्वत:ची ओळख होळकर यांची पत्नी असल्याची करून देत मानसिक त्रास दिला. होळकर व त्यांच्या पत्नीचा घटस्फोट झाल्याच्याही अफवा सविता पन्हाळेंनी पसरवल्याचा आरोप प्रकाश होळकर यांनी केला आहे. या त्रासापायी होळकर यांना त्यांचे मोबाइल क्रमांक आणि घरचा फोन क्रमांकही बदलावा लागला आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005058-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/articlelist/2429623.cms", "date_download": "2018-11-16T00:13:23Z", "digest": "sha1:LEGKULIRUKL3NORAJSUXIVN5QDKSJNYA", "length": 8478, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News", "raw_content": "\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nव्हेरॉक क्रिकेट स्पर्धा आजपासून\nऔरंगाबाद क्रिकेट संघाची उद्या निवड चाचणीUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nक्रिकेट अजूनही हृदयात कायम: सचिनUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nमहाराष्ट्राचा सलग तिसरा विजयUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nविराटची टीम 'बेस्ट' वाटत नाहीः स्टीव्ह वॉUpdated: Nov 15, 2018, 06.06PM IST\nअशी झाली होती सचिनच्या कारकिर्दीची सुरुवातUpdated: Nov 15, 2018, 02.07PM IST\nWT20: पती-पत्नी जेव्हा एकत्र बॅटिंगला उतरतातUpdated: Nov 15, 2018, 02.20PM IST\nगूढ आजारामुळे हास्टिंगची निवृत्तीUpdated: Nov 15, 2018, 02.55AM IST\nबर्थडे स्पेशल: विराट कोहलीच्या 'या' काही खास ...\nऋषभ पंतचा कसोटी पदार्पणातच 'हा' विक्रम\nबॅडमिंटनपटू सायना करणार 'या' खेळाडूशी लग्न\nपृथ्वीच्या पराक्रमापुढं आभाळ ठेंगणं\nविराट कोहलीच्या ५ ऐतिहासिक खेळी\nWT20: पती-पत्नी जेव्हा एकत्र बॅटिंगला उतरतात\nab de villiers: 'रनमशीन' डीविलियर्सच्या ३१ चेंडूत ९३ धावा\nभारत दौऱ्याआधी खेळ सुधारा: फिंचचा टीमला सल्ला\nअशी झाली होती सचिनच्या कारकिर्दीची सुरुवात\nICC वन डे क्रमवारीत विराटचं अव्वल स्थान कायम\nविराटची टीम 'बेस्ट' वाटत नाहीः स्टीव्ह वॉ\nभारताची उपांत्य फेरीत धडक\nWT20: पती-पत्नी जेव्हा एकत्र बॅटिंगला उतरतात\nअशी झाली होती सचिनच्या कारकिर्दीची सुरुवात\nab de villiers: 'रनमशीन' डीविलियर्सच्या ३१ चेंडूत ९३ धावा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005059-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2016/01/18/%E0%A4%A7%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87/", "date_download": "2018-11-15T22:52:07Z", "digest": "sha1:3ZXMTIPO7Y533IJORUMUBXNYN3OX37W2", "length": 12412, "nlines": 152, "source_domain": "shecooksathome.com", "title": "धपाटे – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nJanuary 18, 2016 sayalirajadhyaksha नाश्ता, पोळ्या पराठे पु-या भाकरी, मराठवाडी पदार्थ, रात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ 2 comments\nमहाराष्ट्राच्या प्रत्येक भागात असे काही पदार्थ आहेत की जे ब-याच ठिकाणी सारख्याच पद्धतीनं केले जातात पण ज्यांची नावं मात्र वेगवेगळी आहेत. उदाहरणार्थ आम्ही ज्याला वरणफळं म्हणतो त्याला काही ठिकाणी डाळफळं, चकोल्या, डाळढोकळी अशा वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. तर काही पदार्थ मात्र त्या-त्या प्रदेशाची खासियतच असतात. ते तिथेच केले जातात उदाहरणार्थ खानदेशी मिरचीची भाजी किंवा नागपुरी वडा-भात. तसंच मराठवाड्यात धपाटे केले जातात. धपाटे या नावातच त्या पदार्थाची कृती दडलेली आहे. धपाधप थापून केले जातात म्हणून ते धपाटे. धपाटे हा थालिपिठांशी साधर्म्य असणारा पदार्थ आहे. पण थालिपिठाला जरा नाजूकसाजूक पद्धत वापरली जाते. जरा लाड केले जातात. म्हणजे भाजणी हवी किंवा जास्त घटक पदार्थ हवेत. धपाट्यांचं तसं नाही. धपाटे बिचारे मराठवाडी माणसासारखे साधेसोपे, ओबडधोबड नावच बघा ना. धपाट्यांना मसाला भाकरीही म्हणता येईल. कारण यात वापरला जाणारा मुख्य घटक पदार्थ आहे ज्वारीचं पीठ.\nअंगत-पंगत नावाच्या एका महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांच्या फेसबुक समुहाची मी सदस्य आहे. त्यातले एक सभासद नुकतेच औरंगाबादला जाऊन आले. औरंगाबादला माझ्या आईचं जे दुकान आहे तिथे ते गेले होते. तिथे रोज धपाटे असतातच. त्याचे फोटो त्यांनी शेअर केले होते. त्यावर चर्चा झाली. माझी एक मैत्रीण मेघना ढोके हिनं धपाट्यांची रेसिपी लिही म्हणून सांगितलं म्हणून आजची रेसिपी आहे धपाटे.\nसाहित्य – ३ वाट्या ज्वारीचं पीठ, १ वाटी कणीक, अर्धी वाटी डाळीचं पीठ किंवा बेसन, २-३ टीस्पून तिखट, हळद १ टीस्पून, हिंग-मीठ चवीनुसार (हिंग थोडा जास्त घाला), २ टीस्पून अख्खं जिरं, २ वाट्या आंबट दही, थोडं दूध, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, भाजण्यासाठी तेल\nआवडत असल्यास – ३ कांदे किसून, पण हे ऐच्छिक आहे. माझी आई घालत नाही. कांदे घातले तर दह्याचं प्रमाण खूप कमी करावं लागेल कारण कांद्याला पाणी सुटतं. पण नुसतं दही दूध घालून जास्त चांगले लागतात.\n१) एका परातीत ज्वारीचं पीठ, कणीक आणि बेसन एकत्र करा.\n२) त्यात तिखट, मीठ, हिंग, जिरं, हळद घाला. चांगलं एकत्र करा.\n३) आता त्यात कोथिंबीर आणि दही घाला.\n४) भाकरीला पीठ भिजवतो तसं सैलसर भिजवा. जर लागलं तर थोडं दूध घाला. दह्याचं प्रमाण अंदाजानं कमी-जास्त करा.\n५) पोळपाटावर किंवा परातीत भाकरी थापतो तसं धपाटं थापून घ्या.\n६) आधी तव्यावर एका बाजूनं कोरडं भाजा. नंतर तेल लावून खमंग लाल रंगावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.\nकांदे घालायचे असतील तर कांदे किसून घ्या. त्यात सगळा मसाला आणि थोडं दही घाला. त्याला पाणी सुटलं की त्यात मावेल तसं पीठ घाला. बाकी कृती सारखीच आहे. धपाट्यांना दही मात्र आंबटच हवं.\nधपाट्यांबरोबर दही, ताजं लोणी, लोणचं, दाण्याची चटणी, दही-चटणी, तिळाची चटणी, जवसाची किंवा का-हळाची चटणी आणि तेल असं काहीही मस्त लागतं. किंवा नुसतं खायलाही छान लागतात. इतक्या पिठात मध्यम आकाराचे ८ धपाटे होतात. रात्रीच्या जेवणात धपाटे, लोणी, चटणी आणि साधी मूगडाळीची खिचडी असा मेन्यू करू शकता. किंवा ब्रेकफास्टला खाऊ शकता. प्रवासात खायला न्यायला उत्तम.\nमग करून बघा. कसे झाले होते ते कळवा. फोटो काढलेत तर तेही पाठवा. ही तसंच या पेजवरच्या इतर सर्व रेसिपीज तुम्हाला www.shecooksathome.com वर बघायला मिळतील.\nअन्न हेच पूर्णब्रह्मपारंपरिक महाराष्ट्रीय पाककृतीसायली राजाध्यक्षIndian BreakfastMaharashtrian BreakfastTraditional Maharashtrian Recipe\nNext Post: भाजी बाजार…\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005059-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-YOGD-how-to-make-normal-tv-to-smart-with-google-chromecast-5676022-PHO.html", "date_download": "2018-11-15T22:48:26Z", "digest": "sha1:6JBNUQO3TMGLZ3WEI7DAYMWGJS3SURM6", "length": 5863, "nlines": 160, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "How To Make Normal TV To Smart With Google Chromecast | जुन्या TV ला असे बनवा स्मार्ट TV, WhatsApp पासून फेसबूकपर्यंत सर्वकाही चालेल", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजुन्या TV ला असे बनवा स्मार्ट TV, WhatsApp पासून फेसबूकपर्यंत सर्वकाही चालेल\nया ट्रिकने तुम्ही इंटरनेटपासून ते व्हॉट्सअॅप, फेसबूक किंवा इतर अॅप्सही चालवता येतील. एवढेच नाही, हा टीव्ही फोनला वायरलेस\nगॅझेट डेस्क - भारतीय बाजारपेठेमध्ये समार्ट टीव्हीची रेंज 35 ते 40 हजारांच्या दरम्यान आहे. त्यामुळे प्रत्येकालाच असा टीव्ही खरेदी करणे जमत नाही. पण एक अशी ट्रिक आहे, ज्याच्या मदतीने टीव्हीला स्मार्ट टीव्ही बनवता येऊ शकते. त्यासाठी यूझरला फक्त 1 हजाराच्या आशपास खर्च करावा लागतो. या ट्रिकने तुम्ही इंटरनेटपासून ते व्हॉट्सअॅप, फेसबूक किंवा इतर अॅप्सही चालवता येतील. एवढेच नाही, हा टीव्ही फोनला वायरलेसही कनेक्ट करता येऊ शकतो.\nपुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, टीव्ही स्मार्ट बनवण्याची ट्रिक..\nतरुणींना तुम्ही आवडले हे कसे कळणार.. नीट लक्ष द्या कदाचित ती देत असेल हे संकेत\nया सेट टॉप बॉक्ससाठी डिश, रिचार्ज कशाचीही गरज नाही, फक्त एकदाच खर्च करा 1500, मिळेल आयुष्यभर लाभ\nघरात एकट्या असताना हे सर्व करतात तरुणी..पाहून बसणार नाही विश्वास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005100-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/sai-tamhankar-left-for-london-for-love-sonia-film-screening-in-fest-293323.html", "date_download": "2018-11-15T23:24:44Z", "digest": "sha1:XKJQRNRC4LBAQ6NJWF2YFWGRR56K5EMP", "length": 13784, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'लव्ह सोनिया'च्या स्क्रीनिंगसाठी सई ताम्हणकर लंडनला रवाना", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n'लव्ह सोनिया'च्या स्क्रीनिंगसाठी सई ताम्हणकर लंडनला रवाना\nलंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'लव्ह सोनिया' या सिनेमाने उद्घाटन होणार आहे. लाइफ ऑफ पाय आणि स्लमडॉग मिलीनियर ह्या सिनेमाचे निर्माते तबरेज नुरानी ह्यांनी लव सोनिया ह्या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे.\nमुंबई, 20 जून : 'लव्ह सोनिया' ह्या सिनेमासाठी अभिनेत्री सई ताम्हणकर लंडनला रवाना झालीय. लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'लव्ह सोनिया' या सिनेमाने उद्घाटन होणार आहे. लाइफ ऑफ पाय आणि स्लमडॉग मिलीनियर ह्या सिनेमाचे निर्माते तबरेज नुरानी ह्यांनी लव सोनिया ह्या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे.\nलव्ह सोनिया सिनेमामध्ये राजकुमार राव, रिचा चढ्ढा, सई ताम्हणकर, मनोज वाजपेयी, अनुपम खेर हे बॉलीवूडचे सितारे आणि डेमी मोर आणि फ्रिडा पिंटो ह्या हॉलीवूड अभिनेत्री दिसणार आहेत.\nलव्ह सोनिया हा दोन बहिणींचा सिनेमा आहे. सेक्स ट्रॅफिकिंगमध्ये अडकलेल्या सोडणाऱ्या बहिणीची गोष्ट आहे.\nलंडन इंडियन फिल्म फेस्टिवलची ओपनिंग फिल्म असलेल्या लव्ह सोनियाबद्दल सई सांगते, 'एका सशक्त मुलीची ही कथा आहे. बागरी लंडन फिल्म फेस्टिवल या एका महत्त्वपूर्ण फिल्म फेस्टिवलचे ओपनिंग या फिल्मने होते आहे. या फिल्म फेस्टिवलमध्ये जगभरातले सिनेरसिक येतात. त्यामुळे ही नक्कीच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.'\nसई ताम्हणकरच्या लव्ह सोनिया सिनेमाचे शूटिंग मुंबई, जयपूर, हाँगकाँग आणि लॉस एंजलिसमध्ये झाले आहे. लवकरच सप्टेंबरमध्ये हा सिनेमा रिलीज होईल.\nडीएसके प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे 5 अधिकारी अाणि डीएसकेंचा 1 अभियंता यांना अटक\nतामिळनाडूच्या अनुकृती वासनं पटकावला फेमिना मिस इंडियाचा किताब\nआज जागतिक निर्वासित दिन, प्रश्न अजूनही कायम\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nदीपवीरच्या लग्नाचे VIDEO सोशल मीडियावर व्हायरल\n#TRPमीटर : दिवाळीच्या आठवड्यात नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005100-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/all/page-7/", "date_download": "2018-11-15T22:59:55Z", "digest": "sha1:JBWYNUW5QC3IN62AX6F766WWKJ2QGFWL", "length": 10534, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रिलायन्स- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nबिल गेट्स जगात तर मुकेश अंबानी भारतात सर्वात श्रीमंत \n'पाणी आडवा, पाणी जिरवा' आमिर देणार नारा\nधीरुभाई अंबानी, रजनीकांत,अजय, प्रियांका आणि उज्ज्वल निकमांना पद्म पुरस्कार\nरिलायन्स जियो 4 जी सेवा लाँच\n रिलायन्स जियो 4 जी सेवा लाँच\nरिलायन्स 'जियो 4 जी सेवे'चा कर्मचार्‍यांपासून करणार शुभारंभ\nरामदेवबाबांचे ‘पतंजली नूडल्स’ आजपासून बाजारात\nदेहविक्री करणार्‍या मुलींचं पुनर्वसन\nविदर्भात उद्योग आणण्यासाठी उद्योगपतीचे पायही धरायला तयार -गडकरी\nशेअर बाजार अजूनही अस्थिर, चढउतार सुरूच\nमुंबईकरांच्या खिशाला कात्री, मेट्रोचा प्रवास महागणार\nबेपत्ता विमानाचे अवशेष सापडले\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005100-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/muktapeeth/smita-patkis-muktapeeth-article-16819", "date_download": "2018-11-16T00:10:09Z", "digest": "sha1:QGFWTYDCEWQTAAPIUVT55JJQXSVNZHKV", "length": 18121, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "smita patki's muktapeeth article संस्कृती जपणारी माणसं | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 17 नोव्हेंबर 2016\nअमेरिकेच्या संस्कृतीविषयी बोलले जाते. पण अमेरिकेतच वेगवेगळ्या संस्कृती नांदत आहेत. आमिश कम्युनिटीही आपली संस्कृती जपून आहे. समूहाने राहायचे, निसर्गात जगायचे अशी आदिम व आधुनिक जगाच्या सीमारेषेवरची ही जीवनपद्धती आहे.\nअमेरिकेच्या संस्कृतीविषयी बोलले जाते. पण अमेरिकेतच वेगवेगळ्या संस्कृती नांदत आहेत. आमिश कम्युनिटीही आपली संस्कृती जपून आहे. समूहाने राहायचे, निसर्गात जगायचे अशी आदिम व आधुनिक जगाच्या सीमारेषेवरची ही जीवनपद्धती आहे.\nयंदाच्या माझ्या डॅलस (अमेरिका) येथील मुक्कामात बेव्हर्ली लुईस या श्रेष्ठ लेखिकेच्या कादंबऱ्या वाचनात आल्या आणि त्यातील \"आमिश कम्युनिटी'बद्दल एक औत्सुक्‍य मनात निर्माण झाले. नवलाची गोष्ट म्हणजे जूनअखेरीस फिलाडेल्फियापासून दीड तासाच्या अंतरावर आम्हाला पेनसिल्व्हेनिया राज्यातील लॅंकास्टर काउंटीमध्ये या अमिश लोकांच्या वसाहतीत फिरण्याचा योग आला. आमिश लोक हे पहिल्या महायुद्धाच्या आधी 1720 च्या सुमारास अमेरिकेत मुख्यतः पेनसिल्व्हेनिया, कॅनडा, ओहायो भागात येऊन राहिले. दक्षिण जर्मनी व स्वित्झर्लंडहून तत्कालीन राजकीय-सामाजिक परिस्थितीमुळे त्यांनी देशांतर केले. त्यांना डच, जर्मन, इंग्लिश भाषा येते. आजही हे लोक रोज बायबलचे वाचन, जीझस हा देव मानतात. शेती व त्यावर निगडित कामे करून आयुष्य जगतात. त्यांची घरे साधी, स्वच्छ, मोठी व शेतात बांधलेली असतात. एकेका घरात दहा-बारा मुले असतात व काही घरातून चार पिढ्या वावरताना दिसतात. नव्वद व त्याहून मोठे वय असलेली स्री-पुरुष शेतात काम करताना दिसले. मका, गहू, सोयाबीन, फळे, भाज्या, तंबाकू अशी पिके घेतली जातात. सायलो नामक उंच सिलेंडरसारखे धान्याचे कोठार असते. त्यांच्या घरात आजही केरोसीनवर पेटणारे दिवे, कंदील आहेत. त्यांना विजेचा वापर करायचा नसल्यामुळे टी. व्ही., कॉम्प्युटर, सेलफोन, म्युझिक सिस्टिम यांचा वापरही नाही. घरी बनवलेल्या स्कूटरवरून तरुण मुले- मुली रस्त्यांवरून लांब ये जा करतात. घरातील स्रिया, मुली पूर्ण वेळ स्वयंपाक, घरकाम, विणकाम, शिवणकाम करून जॅमजेली, लोणची व इतर पदार्थ करून विकतात. स्रिया गोऱ्या व सुंदर असतात. पण आजही त्यांना सौदर्यप्रसाधने, मेकअप, पार्लर यांची गरज वाटत नाही. ठराविक प्रकारची केशरचना, त्यावर बॉनेट, अंगात लांब झगा, त्यावर काळे एप्रन्स घालतात. निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या या लोकांना चार रंग महत्त्वाचे वाटतात. निळे आकाश, हिरवी झाडे, मातकट विटकरी रंगाची जमीन, धूळ व काळा रंग पुरुष लग्नानंतर दाढी मिशी वाढवतात. स्रिया व पुरुष साधारण आठवीपर्यंत शिक्षण घेतात. नंतर पुरुष शेती, बांधकाम, सुतारकाम, लोहारकाम अशी मेहनतीची कामे करतात. मुलींना लग्न होईपर्यंत फक्त शाळेत शिक्षिकेची नोकरी करता येते. लग्नानंतर मात्र तिने फक्त कुटुंबाकडे बघायचे पुरुष लग्नानंतर दाढी मिशी वाढवतात. स्रिया व पुरुष साधारण आठवीपर्यंत शिक्षण घेतात. नंतर पुरुष शेती, बांधकाम, सुतारकाम, लोहारकाम अशी मेहनतीची कामे करतात. मुलींना लग्न होईपर्यंत फक्त शाळेत शिक्षिकेची नोकरी करता येते. लग्नानंतर मात्र तिने फक्त कुटुंबाकडे बघायचे स्रियांसाठी स्वयंपाक घरातच कॉट असते. वृद्ध, आजारी बायकामुले यांनी आतच आराम घ्यायचा. शिवणाचे पायमशिन असते. शेजारील मुली, बायका मिळून एकोप्याने लग्नाची कामे, रुखवत बनवतात. रविवारी कोणाच्या तरी घरी मोठ्या खोल्यामध्ये चर्चमधील धर्मगुरू व इतर मोठी माणसे जमून कौटुंबिक वादाचे प्रश्‍न सोडवतात, सामाजिक ग्रंथाचे वाचन करतात. त्यांच्या घराला मोठा गोठा असतो. तेथे धष्टपुष्ट गायी, घोडे, खेचर तसेच कोंबड्या, शेळ्यामेंढ्या, मोर असतात. शेतातली जुनी अवजारे, बग्गी, घोडागाडी वापरतात.\nहे सर्व बघायला, फिरायला त्यांच्या वस्त्यांमध्ये जाण्यासाठी व नमुना म्हणून एखादे घर आतून बघायला आपण तिकीट काढून टूर घेऊ शकतो. घर फिरून दाखवायला, माहिती द्यायला गाईड असतात. घरगुती वस्तू विकण्यासाठी बायका लहान मोठी स्टोअर्स चालवतात. मोठी क्विल्टस्‌, बॉनेट्‌स, एप्रन्स, हॅट्‌स, बाळंतविडे, पर्सेस, डेकोरेटिव आर्टिकल्स, घर सजवण्याच्या वस्तू हे बघून छान वाटले. खाण्याचे पदार्थ वेगळे व फक्त स्रियांनी चालवलेले हॉटेलही होते. उत्तम नाश्‍ता, जेवण, तिखट गोड पदार्थ (त्यांच्या पद्धतीचे) असतात.\n\"अमिश, प्लेन, मेनोनाईट्‌स' अशा प्रकारचे लोक आपापल्या रुढी, परंपरा, जुनी मते व विचार यांना धरून पिढ्यान्‌पिढ्या राहात आहेत. आता मात्र काही तरुण मुलामुलींना या अशा बंधनातून बाहेर पडावेसे, मुक्त व्हावेसे वाटते आहे. मला मात्र पुस्तकामधून वाचायला मिळालेल्या या संस्कृतीचे प्रत्यक्ष दर्शन घडले व एक वेगळा अनुभव घ्यायला मिळाला.\n#HelpStudent विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे\nपुणे - आर्थिक दुर्बल घटक वर्गातून कष्ट करीत शिक्षणाची कास धरणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना ‘कमवा आणि शिका’ बरोबरच आता कौशल्य विकासाचे प्रशिक्षण...\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nअरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005100-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/22566?page=2", "date_download": "2018-11-15T23:01:25Z", "digest": "sha1:2HXVLFWRLB4UI7Y3JKNXK7OIMMS5OOQK", "length": 5069, "nlines": 106, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कलाकार मायबोलीकर | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कलाकार मायबोलीकर\nगेल्या काही वर्षांत अनेक मायबोलीकर विविध माध्यमात चमकत आहेत. पुस्तक प्रकाशन, ध्वनीफित प्रकाशन, वृत्तपत्रांतले / मासिकांतले लेखन, चित्रकला प्रदर्शन, चित्रपटांसाठी गीतलेखन, दूरचित्रवाणी मालिकांचे लेखन आणि इतर बर्‍याच माध्यमांमध्ये त्यांचे नाव दिसून येत आहे.\nया सर्व मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन. त्यांच्या कामाची माहिती देण्यासाठी हा ग्रूप बनवला आहे.\nसारे तुझ्यात आहे...... एक स्वप्नवत् प्रवास \nApr 5 2010 - 5:31am जयवी -जयश्री अंबासकर\n\"सोबतीचा करार\" - प्रकाशन समारंभ कार्यक्रम\nप्रकाशन - \"असेही-तसेही\", \"अग्निसखा\" कार्यक्रम\nकोई उम्मीद - मिर्झा गालिब वाहते पान\nकातरवेळ ... वाहते पान\nआतला आवाज वाहते पान\nअमृर्त संगीत. वाहते पान\n\" मी \" वाहते पान\nअंधाऱ्या संध्याकाळी. वाहते पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005100-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/government-and-supreme-court-are-responsible-todays-violence-says-prakash-ambedkar-107035", "date_download": "2018-11-15T23:22:05Z", "digest": "sha1:CYGBFFKPPPOMF2LKB6RZ5FYZYJ4BKRVI", "length": 7902, "nlines": 55, "source_domain": "amp.esakal.com", "title": "government and supreme court are responsible for today's violence says prakash ambedkar 4 राज्यातील हिंसाचाराला सरकार आणि सुप्रीम कोर्ट जबाबदार -प्रकाश आंबेडकर | eSakal", "raw_content": "\n4 राज्यातील हिंसाचाराला सरकार आणि सुप्रीम कोर्ट जबाबदार -प्रकाश आंबेडकर\nउमेश शेळके | सोमवार, 2 एप्रिल 2018\nपुणे- अॅट्रॉसिटी कायद्याबाबत देशात आज सोशल मीडियाच्या माध्यमातून पुकारण्यात आलेल्या संपला प्रतिसाद मिळाला, या बंदमध्ये काहींचा बळी देखील गेला असून त्याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार आणि सुप्रीम कोर्ट आहे अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली.\nपुणे- अॅट्रॉसिटी कायद्याबाबत देशात आज सोशल मीडियाच्या माध्यमातून पुकारण्यात आलेल्या संपला प्रतिसाद मिळाला, या बंदमध्ये काहींचा बळी देखील गेला असून त्याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार आणि सुप्रीम कोर्ट आहे अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली.\nयावेळी प्रकाश आबेंडकर म्हणाले की,सोशल मीडियावर आज भारत बंद बाबतचा मेसेज व्हायरल झाला. त्या बंद ला देशभरात प्रतिसाद मिळाला. मात्र त्या दरम्यान काही ठिकाणी हिंसा देखील घडली असून यावेळी काही नागरिकांचा बळी देखील गेला आहे. या सर्व घटनेला सुप्रीम कोर्ट आणि सरकार जबाबदार आहे. या गंभीर परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे येऊन बोलण्याची गरज आहे. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.\nते पुढे म्हणाले की, देशातील सद्य स्थिती लक्षात घेता आपल्या देशाचा सिरिया होण्यास वेळ लागणार नाही. तर या सर्व घडामोडी देशातील अनेक भागात घडत असताना कोरेगाव भिमा दंगल प्रकरणातील मिलिंद एकबोटे यांना अटक केली मात्र अद्याप पर्यँत संभाजी भिडे यांना अटक केली नाही. त्यातून हे सरकार अशा व्यक्तींना पाठिशा घालण्याचे काम करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशा शब्दात त्यांनी भाजप सरकारवर टीका केली.\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nअसा झाला दीप-वीर लग्नसोहळा \nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी कालपासून त्यांचे चाहते आसूसले होते. आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवत रणवीर-दीपिकाने...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\nनवी दिल्ली - भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत प्रश्‍न उपस्थित होत असले तरीही फूड सेफ्टी अँड स्टॅन्डर्डस अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एफएसएसएआय)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005100-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-AUTO-UTLT-infog-auto-expo-2018-maruti-suzuki-showcase-e-survivor-electric-suv-concept-5806265-PHO.html", "date_download": "2018-11-15T23:06:06Z", "digest": "sha1:IOERPUCUVKZPEOJYRU5EAVDF6IRFQEOX", "length": 7864, "nlines": 158, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Auto Expo 2018: Maruti Suzuki Showcase E-Survivor Electric SUV Concept | मारूतीची प्रथमच हायटेक इलेक्ट्रिक SUV, असे आहे फिचर्स", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमारूतीची प्रथमच हायटेक इलेक्ट्रिक SUV, असे आहे फिचर्स\n- मारूती सुझुकीसाठी यावेळेस ऑटो एक्स्पो विशेष असणार आहे. एकीकडे जेथे लाोकांना कंपनीच्या न्यू स्विफ्टची प्रतीक्षा आहे. तर\nयुटिलिटी डेस्क- मारूती सुझुकीसाठी यावेळेस ऑटो एक्स्पो विशेष असणार आहे. एकीकडे जेथे लाोकांना कंपनीच्या न्यू स्विफ्टची प्रतीक्षा आहे. तर दुसरीकडे कंपनी विटारा ब्रिजा, एस- क्रॉस, अर्टिगाचे नवीन मॉडल लाँच होणार आहे. मात्र, या सर्वांमध्ये मारूती आपली पहिली इलेक्टिक SUV e-Survivor लाही शोकेस केले आहे. तशी याची पहिली झलक टोक्यो मोटर शो 2017 मध्ये दाखवली होती. ही दोन सीटरची गाडी आहे. ज्याला फ्यूचर ऑफ रोडर इलेक्ट्रिक कारही म्हटले जाते. मात्र, याच्या लाँचीगची अधिक माहिती समोर आलेली नाही.\nओपन रूफ आणि हायटेक फिचर्स\ne-Survivor इलेक्ट्रिक SUV जी कॉन्सेप्ट कंपनीने सादर केली आहे. त्यानुसार यामध्ये ओपन रुफ म्हणजे उघडे छत मिळेल. SUV च्या मोठ्या साईजमध्ये असेल. ज्यामुळे याला अल्टा हाय ग्राऊंड क्लियरंस मिळेल. याचा लुक जीपसोबत अधिक मिळताजुळता आहे. यामध्ये हायटेक फिचर्सने सज्ज आहे. स्टेअरिंग आणि मोठी स्क्रिनही मिळू शकते. याच्या डोअरमध्ये ट्रान्सफरंट ग्लास लावले असेल.\nइंडियन गव्हर्नमेंटने 2030 पर्यंत देशामध्ये सर्व वाहनांना इलेक्ट्रिक बनवण्याचे लक्ष केले आहे. तसेतर मार्केटमध्ये बॅटरीवर चालणाऱ्या टु-व्हिलरही येत आहे. यावेळेसच्या ऑटो-एक्स्पोच्या सर्व कंपनींचा जोर आपल्या ई-व्हिकलवर असेल. ई-सर्वाइडरमध्ये कोणत्या पद्धतीचा वापर केला जाईल. हे सुझुकी आणि टोयोटाच्या भागीदारीतून बाहेर येईल.\nपुढील स्लाइडवर वाचा, मारूती सुझुकीचे e-Survivor इलेक्ट्रिक SUV चे फोटोज...\nActiva आणि Access सारख्या स्कूटर्सला टक्कर देणार ही दमदार मोपेड, 60 KMPL मायलेज आणि किंमत फक्त...\n15 हजार रुपयांमध्ये तुमच्या स्कुटरला बसवा सीएनजी किट, 44 रुपयांमध्ये 80 किलोमीटरचा प्रवास\nजगातील पहिली सर्वात हायटेक इलेक्ट्रीक बाइक, तुमच्या बोलण्यावर करेल काम, 274km चा नॉन स्टॉप मायलेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005100-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/minister-municipal-council-elections-target-24937", "date_download": "2018-11-16T00:15:52Z", "digest": "sha1:456BB7HX7W4EANYFPEO4KRTH2LNQAZMG", "length": 16634, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Minister of Municipal Council elections target अबतक 71, दिल मॉंगे 10 मोअर | eSakal", "raw_content": "\nअबतक 71, दिल मॉंगे 10 मोअर\nमृणालिनी नानिवडेकर - सकाळ न्यूज नेटवर्क\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nमुंबई - नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे असेल किंवा अद्याप जनतेच्या मनात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दलचा राग जागा असल्याने असेल महाराष्ट्रातल्या 71 नगर परिषदांत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. महाराष्ट्रात मिळालेल्या या अभूतपूर्व यशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाधान मानायला तयार नाहीत. नगर परिषद निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना 11 पैकी किमान 10 जागा जिंकायच्या आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या विरोधी पक्षांबरोबरच सहकारी पण स्पर्धक शिवसेनेने जिंकलेल्या जागांची एकत्रित बेरीज 81 आहे.\nमुंबई - नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे असेल किंवा अद्याप जनतेच्या मनात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दलचा राग जागा असल्याने असेल महाराष्ट्रातल्या 71 नगर परिषदांत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. महाराष्ट्रात मिळालेल्या या अभूतपूर्व यशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाधान मानायला तयार नाहीत. नगर परिषद निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना 11 पैकी किमान 10 जागा जिंकायच्या आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या विरोधी पक्षांबरोबरच सहकारी पण स्पर्धक शिवसेनेने जिंकलेल्या जागांची एकत्रित बेरीज 81 आहे. अन्य पक्षांनी जिंकलेल्या सर्व नगराध्यक्षपदांइतकीच एकट्या भाजपची मजल आहे, हे दाखवण्यासाठी किमान 10 आणि त्यांना मागे टाकण्यासाठी उरलेले एक नगराध्यक्षपदही भाजपला जिंकायचे आहे.\nभाजपने सर्व पक्षांच्या एकत्रित बेरजेपेक्षा जास्त किंवा निदान समसमान जागा जिंकल्या आहेत, हे दिल्लीला कळवण्यासाठी आणि अर्थातच राज्यातील जनतेसमोर ही कामगिरी पेश करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस कामाला लागले आहेत. नागपूर जिल्ह्यातील नऊ, तर गोंदियातील दोन नगर परिषदांचे मतदान अद्याप बाकी आहे. या 11 ही नगर परिषदांमध्ये मुख्यमंत्री स्वत: मुक्‍काम ठोकून प्रचार करत आहेत. नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण वातावरण गेल्या काही वर्षांत भाजपला अनुकूल असले, तरी नगर परिषदांवर मात्र भाजपला ताबा मिळवता आला नव्हता. कायम दूर असलेली अर्ध ग्रामीण, अर्ध नागरी भागातील सत्ता हातात यावी, यासाठी जंग जंग पछाडले जाते आहे.\nभाजपची विजययात्रा रोखण्यासाठी सावनेर भागात कॉंग्रेस नेते सुनील केदार, नरखेड-काटोल परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख आणि उमरेड परिसरात माजी मंत्री राजेंद्र मुळक आपापले गड राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गोंदिया जिल्ह्यात आजवर माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि कॉंग्रेस आमदार गोपाल अग्रवाल यांचे वजन होते; मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या परिणय फुके यांनी विधान परिषद निवडणूक जिंकल्याने या भागातही भाजप पर्व सुरू झाले आहे. या जिल्ह्यातील दोन्ही नगर परिषदा भाजप जिंकेल, असा विश्‍वास भाजपचे संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी व्यक्‍त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात सुरू झालेल्या परिवर्तनाला जनता साथ देईल, असेही ते म्हणाले.\nभाजपने जिंकलेल्या नगर परिषदांपैकी निम्मे नगराध्यक्ष विदर्भातील आहेत. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या \"मिशन 10' अभियानाला सर्वाधिक मोलाचे पाठबळ दिले आहे, ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी. त्यांनी नागपूर ग्रामीणवरील भाजपचे वर्चस्व कायम राहावे, यासाठी सर्व ताकदीनिशी प्रयत्न सुरू केले आहेत. गडकरी यांच्या सभांना श्रोत्यांची मोठी गर्दी होत आहे.\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nपाडळीच्या उपसरपंचपदी अरुण पापडे यांची बिनविरोध निवड\nजुन्नर : पाडळी-बारव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरुण प्रल्हाद पापडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच पुष्पा बुट्टे पाटील यांनी आपल्या पदाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005100-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Shrirampur-goldsmith-dad-body-in-police-station/", "date_download": "2018-11-16T00:01:36Z", "digest": "sha1:CLY4AGP4UKNQASDOFYUPIFXGH5P5D26F", "length": 11457, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिस ठाण्यात आणली सराफाची अंत्ययात्रा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › पोलिस ठाण्यात आणली सराफाची अंत्ययात्रा\nपोलिस ठाण्यात आणली सराफाची अंत्ययात्रा\nपोलिसांच्या जाचाला कंटाळून विष प्राशन केलेल्या गोरक्ष दिगंबर मुंडलिक यांचा शुक्रवारी (दि. 17) उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या सराफ व्यावसायिकांनी त्यांचा मृतदेह श्रीरामपूर पोलिस ठाण्यात आणून, सुमारे अडीच तास ठिय्या आंदोलन केल्याने वातावरण चिघळले होते. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी संबंधित घटनेतील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करण्याचे लेखी देत, या घटनेची सीआयडी चौकशी करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर पोलिस ठाण्यातून मृतदेह हलविण्यात आला.\nसंगमनेर येथील पोलिसांनी श्रीरामपूर येथील सराफ मुंडलिक यांच्यावर चोरीचे सोने खरेदी केल्याचा आरोप केला होता. हे पोलिस पथक 1 ऑगस्ट रोजी मुंडलिक यांच्याकडे सोने रिकव्हरीसाठी आले होते. त्यावेळी मुंडलिक यांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गेल्या 17 दिवसांपासून त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला.\nशवविच्छेदनानंतर शनिवारी (दि. 18) दुपारी मुंडलिक यांचा मृतदेह श्रीरामपूर येथे आणण्यात आला. काळाराम मंदिरापासून त्यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात झाली. मेनरोड मार्गे ही अंत्ययात्रा सोनार लेन येथे नेण्यात आली. मुंडलिक यांच्या दुकानासमोर काही वेळ अंत्ययात्रा थांबविण्यात आली. त्यानंतर शिवाजीरोड मार्गे अंत्ययात्रा पोलिस ठाण्यासमोर आणण्यात आली.\nत्यानंतर सराफ व्यावसायिकांनी मुंडलिक यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणार्‍या पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी तब्बल तीन तास पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात खा. सदाशिव लोखंडे, आ. भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, पंचायत समितीचे सभापती दीपक पटारे, जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते, नगर सराफ असोसिएशनचे संतोष वर्मा, मनोज चिंतामणी, सोमनाथ महाले, नगरसेवक दिलीप नागरे, अनिरूध्द महाले तसेच जिल्ह्यातील सराफ व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसंबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यावर आंदोलक ठाम होते. यानंतर खा. लोखंडे यांनी गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांचे निलंबन करून या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली. यानंतर पोलिस उपअधीक्षक वाघचौरे यांच्याशीही ना. केसरकर यांनी चर्चा केली. अखेर संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना निलंबित करण्याचे तसेच मयत मुंडलिक यांच्या कुटुंबीयांचे लेखी जबाब घेण्याचे लेखी आश्‍वासन वाघचौरे यांनी दिल्यानंतर मृतदेह या ठिकाणाहून हलविण्यात आला. येथील अमरधामाध्ये शोकाकुल वातारणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nदरम्यान, पोलिस उपअधीक्षक वाघचौरे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, या घटनेस कारणीभूत असलेला एक अधिकारी व तीन पोलिस, अशा चारजणांना तत्काळ निलंबित केले जाईल. या घटनेतील आरोपींना नवसारी येथे गुन्हा करताना अटक केलेली आहे. चौकशीअंती त्यांनी संगमनेर येथेही गुन्हे केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संगमनेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरलेले सोने श्रीरामपूर येथे मयत मुंडलिक यांना विकल्याचे सांगितले. त्यामुळे संगमनेरचे पथक मुंडलिक यांच्याकडे गेले होते. जिल्ह्यातील कारवाई असतानाही संबंधित पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यास काहीही कळविले नाही. परंतु, याबाबतची माहिती त्यांनी पोलिस अधीक्षक तसेच अपर पोलिस अधीक्षक यांना दिली होती. आरोपी मुस्लिम इराणी (रा. श्रीरामपूर) याला घेऊन संगमनेरचे पोलिस श्रीरामपुरात आले होते. या आरोपीबरोबर निसार शेख, अकबर पठाण, कंबर इराणी (सर्व. रा. श्रीरामपूर) यांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे. या प्रकरणाचा तपास लवकरच सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. तसेच आरोपी मुस्लिम इराणी या आरोपीने पोलिसांना खोटी माहिती दिली असेलतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.\nजिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, तोफखाना पोलिस ठाण्याचे संपत शिंदे, शहर पोलिस ठाण्याचे श्रीहरी बहिरट आदींनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005101-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/hich-eti-samajun-baher-ye/", "date_download": "2018-11-15T22:59:29Z", "digest": "sha1:M7OIW2D3726YG77NX3YC43BZEDWNIIKV", "length": 4957, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हीच ईंती समजून फुलासारखी वर ये... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › हीच ईंती समजून फुलासारखी वर ये...\nहीच ईंती समजून फुलासारखी वर ये...\nकसबा वाळवे : वार्ताहर\n‘बोल महाराजा, हीच ईंती समजून फुलासारखी वर ये’ आपल्या मनात एखादी इच्छा धरून दगडी गुंडी उचलण्याचा धार्मिक विधी चक्रेश्‍वरवाडी (ता. राधानगरी) येथे मंगळवारी पार पडला.\nआजच्या आधुनिक युगात अशा प्रकारचा लोकश्रद्धा भक्‍कम करणारा विधी वैज्ञानिक द‍ृष्टिकोनाला विचार करायला लावणारा म्हणावा लागेल. आपल्या इच्छा बोलण्यासाठी माहेरवाशिणी व ग्रामस्थ येथे येतात. 90 किलो वजनाची दगडी गुंडी सभोवती जमून दहा लोक केवळ दोन बोटांनी ही गोल गुंडी उचलतात. जर मनातील इच्छा पूर्ण होणार असेल तर ही गुंडी पाच फूट उंच उचलली जाते.\nपुजारी ‘बोल महाराजा हीच ईंती महाराजा फुलासारखी वर ये’ असे म्हणताच इच्छा पूर्ण होणार असेल तर गुंडी उचलते, अन्यथा नाही अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. हा कार्यक्रम कित्येक वर्षे येथे सुरू आहे. धूलिवंदन सणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात.\nधार्मिकतेला आधुनिक विचारांची जोड देत होळी लहान करून शेणी दान उपक्रम राबवण्यात आला. लहान मुलांमध्ये वाद्य वाजवण्यात उत्साह दिसून येत होता. सायंकाळी चिखलफेक, सोंगाड्याचे कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये नागरिकांचा मोठा सहभाग दिसून येत होता. त्यामुळे सामाजिक एकोप्याबरोबर देवाबद्दलची श्रद्धा दिसून येत होती. गुंडी उचलण्याचा हा धार्मिक कार्यक्रम धूलिवंदन झालेनंतर दहाव्या जागराच्या दिवशी आणि रंगपंचमी दिवशी होतो.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005101-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Most-debt-waiver-in-Nashik-district-in-the-state/", "date_download": "2018-11-15T22:57:58Z", "digest": "sha1:BK6RF4YYVQG73ENZ5DS4O6JIZ3ASCQXX", "length": 7228, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यात नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक कर्जमाफी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक कर्जमाफी\nराज्यात नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक कर्जमाफी\nमुंबई : चंदन शिरवाळे\nराज्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यासाठी सर्वाधिक म्हणजे 2 हजार 554 कोटी 36 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याखालोखाल अहमदनगर 2335 कोटी, पुणे 2166 कोटी, जळगाव 1751, बुलढाणा 1469 कोटी तर बीडसाठी 1293 कोटी रुपयांची तरतूद आहे. बुधवारअखेर राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये सुमारे 3 हजार 500 कोटी रुपये जमा झाले आहेत.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच महिन्यांपूर्वी राज्यातील शेतकर्‍यांसाठी कर्जमुक्तीची घोषणा केली होती. सुमारे 38 हजार कोटी रुपयांची देशातील सर्वात मोठी कर्जमुक्ती असल्याचेही त्यांनी सांगितले होते. सरकारी पगारदार व लोकप्रतिनिधींना या योजनेतून वगळण्यात आले आहे. आतापर्यंत 71 लाख शेतकर्‍यांचे ऑनलाईन अर्ज आले असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 18 ऑक्टोबरला शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यामधील काहींच्या बँकखात्यामध्ये रक्कम जमा झाली नसली, तरी याबाबतची प्रक्रिया आता जोरात सुरु असल्याची माहिती सहकार विभागातील अधिकार्‍याने दिली.\nपहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी सरकारने 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आवश्यकता पडल्यास पुरवणी मागण्यांद्वारे आणखी रक्कम देण्याची तयारी सरकारने ठेवली आहे. विदर्भ व मराठवाड्यामधील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकर्‍यांसाठी आघाडी सरकारने 286 कोटी रुपयांचे वाटप केले होते. तर कर्जमाफीसाठी पाच एकरची अट निश्‍चित केली होती. याउलट भाजपा सरकारने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी 6 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच एकरची अटही रद्द केली आहे. काँग्रेस आघाडी सरकारने केवळ 6 जिल्ह्यांना जवळपास 2 हजार कोटी रुपयांचे वाटप केले होते. तर विद्यमान सरकारने समन्वयी वाटपाचे तत्व पाळले आहे. प्रत्येक जिल्ह्याला सरासरी 1 हजार कोटी रुपये मिळतील,असा दावा अधिकार्‍याने केला आहे.\nकेडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द\nपनवेल :जवानांची रिक्षा चालकाला मारहाण\nरक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र पुरेसे\nपनवेल : आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेंना जीवे मारण्याची धमकी\nमोबाईल गेमच्या वादातून महिलेने स्वतःला पेटवले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005101-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/NCp-Corporators-off-Road-Work/", "date_download": "2018-11-15T23:19:11Z", "digest": "sha1:YBLNW3Z4BMXZW5B63USIBXVTMBW2GBAO", "length": 6421, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " इस्लामपूरमध्ये रस्त्याचे काम राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाडले बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › इस्लामपूरमध्ये रस्त्याचे काम राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाडले बंद\nइस्लामपूरमध्ये रस्त्याचे काम राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाडले बंद\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी येथे दौर्‍यावर येत आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या पोलिस स्टेशन व पोलिस निवासस्थान परिसरातील रस्त्यांचे भाग्य उजाडले आहे. या रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. मात्र हे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी एका रस्त्याचे काम बंद पाडले.\nयेथील पोलिस परेड ग्राऊंडवर रविवारपासून जिल्हा कृषी महोत्सव सुरू होत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनाला सोमवारी मुख्यमंत्री येणार आहेत. मुख्यमंत्री ज्या रस्त्यावरून येणार आहेत, त्या पोलिस ठाण्याच्या पूर्वेच्या व उत्तरेकडील रस्त्यांची अनेक वर्षांपासून अत्यंत दुरावस्था झाली आहे. जिल्हाधिकारी विजय कळम-पाटील यांनी पालिकेला या दोन्ही रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याचे आदेश दिले होते. यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन मंडळातून देण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते.\nजिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने गेल्या दोन दिवसांपासून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पालिकेने सुरू केले आहे. पोलिस वसाहतीसमोरील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.\nपोलिस ठाण्यापासून महादेवनगराकडे जाणार्‍या रस्त्याचे काम सुरू असताना या कामाची वर्क ऑर्डर दाखवा, कामाचे एस्टीमेट दाखवा, अशी मागणी करीत रस्त्यावरील धूळ न काढता, डांबर न टाकता हे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी हे काम बंद पाडले. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यानिमित्त का होईना, या रस्त्यांचे काम मार्गी लागत असल्याने या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. या रस्त्यावरून अनेक विद्यार्थी व महादेवनगर परिसरातील नागरिकांची ये-जा असते. आता एकाच रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तर दुसर्‍या रस्त्याचे काम मात्र बंद पाडल्याने या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005101-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%88%E0%A4%A1-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%87/", "date_download": "2018-11-15T23:43:15Z", "digest": "sha1:T37JDBZE3IYXK5UP73XEMDXFMEJ5TMU2", "length": 6894, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तर पाक स्टिरॉईड घेतलेला इराण – जॉन बोल्टन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतर पाक स्टिरॉईड घेतलेला इराण – जॉन बोल्टन\nवॉशिंग्टन – पाकिस्तान हा कट्टर इस्लामिक आणि दहशतवादी होण्याच्या मार्गावर आहे. या परिस्थितीवर तातडीने नियंत्रण न मिळविल्यास पाकिस्तान हा देश स्टिरॉइड घेतलेला इराण किंवा उत्तर कोरिया होईल, असे मत अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्ट यांनी व्यक्‍त केले आहे.\nआंतरराष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील जॉन बोल्टन यांनी नुकतीच या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत एका मुलाखतीत बोल्टन म्हणाले, पाकिस्तानवर त्वेषाने कारवाई केल्यास अण्वस्त्र असलेला पाकिस्तान कट्टर इस्लामिक व दहशतवादी बनेल आणि त्याची अवस्था स्टिरॉईड घेतल्यामुळे हाताबाहेर गेलेल्या इराणसारखी होईल. त्यामुळे पाकिस्तानशी सक्तीने वागताना संतुलन राखावे लागेल, असे त्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदौंडमधील पाच गावांच्या स्मशानभूमीसाठी 15 लाखांचा निधी\nNext articleराज्यसभा निवडणूकः युपीमध्ये ‘कमळ’ फुलले, 9 उमेदवार विजयी\nखाशोगींच्या हत्येप्रकरणी सौदीच्या 5 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा\nरोहिंग्याना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू\nट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मध्ये साजरी केली दिवाळी\nश्रीलंकेतील महिंदा राजपक्षे सरकारच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्ताव संसदेत मंजूर\nआम्नेस्टीने आँग सान स्यु की यांचा सर्वोच्च नागरी सन्मान घेतला परत\nपॅलेस्टाईन निर्वासितांसाठी सर्वच देशांनी मदत वाढवावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005101-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/policeman-a-bjp-mla-attends-the-dawood-ibrahim-relative-wedding-nasik-261401.html", "date_download": "2018-11-15T22:55:22Z", "digest": "sha1:7KGKESSU25HTTP5QRKMW42AMFWSHHIPQ", "length": 14402, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दाऊदच्या नात्यातील लग्नात गिरीश महाजनांसह आमदार-पोलिसांची मांदियाळी, वऱ्हाडी आयबीच्या रडारवर", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nदाऊदच्या नात्यातील लग्नात गिरीश महाजनांसह आमदार-पोलिसांची मांदियाळी, वऱ्हाडी आयबीच्या रडारवर\nदाऊदचे नातलग असलेल्या नाशकातील बड्या असामीच्या पुतणीच्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या लग्न सोहळ्यास पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह तीन स्थानिक आमदार, महापौर, उपमहापौर यांच्यासह आजी-माजी आमदार, खासदारांनी हजेरी लावली.\n24 मे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाचं लग्न चांगलच गाजतंय कारण आहे या लग्नाला आयबीनं लावलेली हजेरी. गेल्या आठवड्यात दाऊदशी जवळीक असलेल्या नाशिकमधल्या एका बड्या असामीच्या नातेवाईकाशी लग्न झाले. या लग्नाला केवळ नाशिकमधूनच नव्हेतर मुंबई-पुणे राज्यातील विविध भागातून अनेक बड्या नेत्यांनी, माजी आणि सध्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांनी दावतला हजेरी लावल्यानं आयबीसह सगळ्या गुप्तचर संस्थांनी भुवया उंचावल्यात.\nनाशिकचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी लग्नासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड,सोमनाथ तांबे,संजय देशमुख,मसशेर खान पठाण,मनोज शिंदे,हनुमंत वारे,कांतिलाल चव्हाण,विनोद केदार,विजय लोंढे यांची चौकशी सुरू केलीये.\nइतकंच नव्हेतर दाऊदचे नातलग असलेल्या नाशकातील बड्या असामीच्या पुतणीच्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या लग्न सोहळ्यास पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह तीन स्थानिक आमदार, महापौर, उपमहापौर यांच्यासह आजी-माजी आमदार, खासदारांनी हजेरी लावली.\nइब्राहिमच्या नातलगाच्या लग्नाची दावत खाणारे सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सोमनाथ तांबे यांच्यासह इतर काही पोलीस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची नाशिकचे पोलीस अायुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी चाैकशी सुरू केली आहे. आयबी या गुप्तचर संस्थेकडूनही या पाेलिसांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: girish mhajanअंडरवर्ल्डगिरीश महाजनडॉन दाऊद इब्राहिम\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005101-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+3535+kg.php", "date_download": "2018-11-15T23:13:48Z", "digest": "sha1:HQSVWHBLCIZPOTCSG4ASNJHKFBHOH6W3", "length": 3627, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 3535 / +9963535 (किर्गिझस्तान)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 3535 हा क्रमांक Kochkorka (Kochkor) क्षेत्र कोड आहे व Kochkorka (Kochkor) किर्गिझस्तानमध्ये स्थित आहे. जर आपण किर्गिझस्तानबाहेर असाल व आपल्याला Kochkorka (Kochkor)मधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. किर्गिझस्तान देश कोड +996 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kochkorka (Kochkor)मधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +996 3535 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनKochkorka (Kochkor)मधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +996 3535 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00996 3535 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 3535 / +9963535 (किर्गिझस्तान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005101-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2016/11/23/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2018-11-15T22:43:23Z", "digest": "sha1:N4S342F7Z4T3U5KF27NSR5OORFAHFZXZ", "length": 12295, "nlines": 137, "source_domain": "shecooksathome.com", "title": "वांगी-शेवगा रस्सा भाजी – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nमी काही दिवसांपूर्वी शुभा गोखले या माझ्या मैत्रिणीकडे जेवायला गेले होते तेव्हा तिनं शेवग्याच्या शेंगांचं अप्रतिम सूप केलं होतं. तसं सूप करून पाहू म्हणून मी परवाभाजीला गेले होते तेव्हा शेवग्याच्या शेंगा आणल्या. आणि मी बाहेर गेले होते तेव्हा त्यातल्या दोन शेंगा माझ्या कामवाल्या सहकारी मुलीनं आमटीत वापरून टाकल्या. तिच्या सवयीप्रमाणं तिनं एक शेंग बाकी ठेवली होती (मी परवाच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की त्या दोघींनाही असे तुकडे उरवायची विचित्र सवय आहे.) एका शेंगेत सूप करणं शक्य नव्हतं. ती आमटी किंवा कढीत घालणं शक्य नव्हतं. येत्या दोन दिवसांत सांबार करणार नव्हते. मग ती शेंग मी वांग्याच्या रस्सा भाजीत वापरून टाकली.\nब-याच ठिकाणी शेवग्याच्या शेंगा रस्सा भाजीत वापरतात. मी मधे औरंगाबादला गेले होते तेव्हा हल्ली औरंगाबादच्या बाहेर शेवगा फ्राय आणि शेवग्याच्या रस्सा भाजीचे किती तरी स्टॉल्स बघितले. मी ते दोन्हीही चाखून बघितलं पण मला काही ते प्रकरण फारसं भावलं नाही. कुठल्याही भाजीला स्वतःची अशी खास चव असते. त्यामुळे तिच्यावर आलं-लसूण, खूप मसाले, तेल असा मारा करून तिची चव घालवून टाकणं मला आवडत नाही. त्याऐवजी मोजकेच घटक पदार्थ वापरून भाजीची चव खुलवली तर भाजी अधिक चांगली लागते असं माझं मत आहे. शेवग्याला तर फारच सुरेख चव असते. आणि शिवाय छानसा वासही असतो. बघा ना, आमटीत किंवा कढी-पिठल्यात शेवग्याच्या शेंगा घातल्या तर काय सुरेख स्वाद येतो.\nतर वांग्याची भाजी करताना ती शेंगही मी वापरली. मी मागेही लिहिलं होतं की मी ब-याच भाज्या डायरेक्ट कुकरला करते. या पद्धतीमुळे एकतर पदार्थ लवकर होतोच शिवाय त्यातली पोषणमूल्यंही ब-यापैकी टिकून राहतात. तशीच ही भाजीही मी कुकरला केली. तेव्हा आजची रेसिपी आहे वांगी-शेवगा रस्सा भाजी.\nसाहित्य – पाव किलो काटेरी वांगी (भरून करतो तशी चिरून मग त्याचे दोन भाग करून), १-२ शेवग्याच्या शेंगा (३ इंचाचे तुकडे करून), १ टेबलस्पून दाण्याचं कूट, १ टेबलस्पून तिळाचं कूट, २-३ टीस्पून काळा मसाला, अर्धा टीस्पून तिखट (ऐच्छिक), लहान बोराएवढा गूळ (ऐच्छिक), १ कांदा मोठे तुकडे करून (वाटण्यासाठी), १ कांदा मध्यम आकारात चिरलेला, ५-६ लसूण पाकळ्या, पाव टीस्पून हळद, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तेल, मोहरी आणि चिमूटभर हिंग\n१) वाटणासाठी चिरलेला कांदा आणि लसूण मिक्सरमध्ये फिरवून घ्या. बारीक झालं की त्यात दाण्याचं आणि तिळाचं कूट, काळा मसाला, तिखट, मीठ, हळद, गूळ असं सगळं घाला. परत एकदाच फिरवा. फार बारीक वाटण करू नका.\n२) लहान स्टीलच्या कुकरमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी-हिंग घालून फोडणी करा. त्यावर चिरलेली वांगी आणि शेंगेचे तुकडे घाला. ते चांगले परता.\n३) आता त्यावर चिरलेला कांदा आणि वाटलेला मसाला, कोथिंबीर घाला. नीट हलवा. थोडावेळ झाकण ठेवून मंद आचेवर जरासं परता.\n४) नंतर त्यात आपल्याला जितपत रस्सा हवा असेल तितपत पाणी घाला (साधारण दीड वाटी पुरेसं होतं). शिटीसकट कुकरचं झाकण लावा. मंद आचेवर अगदी ५ मिनिटं ठेवा. गॅस बंद करा.\nया रस्सा भाजीबरोबर भाकरी, पोळी किंवा भातही उत्तम लागतो. तेलाचं प्रमाण आवडीप्रमाणे वाढवा. गूळ घातला नाही तरी चालेल. माझी आई काळ्या मसाल्यात जास्त मिरची घालत नाही म्हणून मी तिखट घालते. पण जर काळ्या मसाल्यात तिखट असेल तर वरून वेगळं घालू नका. इतकी भाजी ३-४ माणसांना पुरेशी होते.\nअन्न हेच पूर्णब्रह्मरस्सा भाजीवांगी-शेवगा रस्सावांग्याची भाजीशेवग्याची भाजीMumbai Masala\nNext Post: शेवग्याच्या पानांची भाजी\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005101-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/sports/kl-rahul-becomes-2nd-highest-scorer-as-indian-opener-in-4th-inning/444272/amp", "date_download": "2018-11-15T22:50:56Z", "digest": "sha1:IQIZU2BFXV6CURYUV7Y64BVIWJBNPVI2", "length": 3951, "nlines": 28, "source_domain": "zeenews.india.com", "title": "लोकेश राहुलनं चौथ्या इनिंगमध्ये बनवला दुसरा सर्वात मोठा स्कोअर | kl-rahul-becomes-2nd-highest-scorer-as-indian-opener-in-4th-inning", "raw_content": "\nलोकेश राहुलनं चौथ्या इनिंगमध्ये बनवला दुसरा सर्वात मोठा स्कोअर\nइंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये लोकेश राहुल आणि ऋषभ पंतनं शतक ठोकलं आहे.\nलंडन : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या शेवटच्या इनिंगमध्ये लोकेश राहुल आणि ऋषभ पंतनं शतक ठोकलं आहे. चहापानापर्यंत लोकेश राहुल १४३ रनवर तर ऋषभ पंत १०९ रनवर खेळत होता. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा राहुल ४६ रनवर नाबाद होता. तेव्हा टीमचा स्कोअर ५८-३ एवढा होता. पण लोकेस राहुलनं रहाणेसोबत पार्टनरशीप करून इनिंगला आकार दिला. राहुल आणि रहाणेनं ११८ रनची पार्टनरशीप केली. अजिंक्य रहाणेची विकेट गेल्यानंतर हनुमा विहारी शून्य रनवर आऊट झाला. यानंतर राहुलनं पंतबरोबरही शतकी पार्टनरशीप केली.\nलोकेश राहुल दुसरा भारतीय\nभारतीय ओपनर म्हणून चौथ्या इनिंगमध्ये एवढा स्कोअर करणारा लोकेश राहुल दुसरा भारतीय आहे. या यादीमध्ये सुनिल गावसकर पहिल्या क्रमांकावर आहेत. १९७९ मध्ये ओव्हलच्या मैदानावरच गावसकर यांनी इंग्लंडविरुद्ध २२१ रन केले होते. तिसऱ्या क्रमांकावर गावसकर यांचेच ११७ रन आणि चौथ्या क्रमांकावर शिखर धवनच्या ११५ रनचा समावेश आहे.\nपेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत इतकी घट, पाहा आजच्या किंमती\nVIDEO : 'दीप-वीर'च्या स्वप्नवत विवाहसोहळ्याचा पहिला व्हिडिओ व्हा...\nही आहेत दीपिकाच्या सासरची मंडळी\nदीपिकाच्या कुटुंबाकडून जावयाचं दणक्यात स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005102-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=3664", "date_download": "2018-11-15T23:04:35Z", "digest": "sha1:ETBDAAJZ2S4FT55YX47AOFYJH2P4MNY3", "length": 10075, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "मोदींवरील लघुपट दाखवण्याचा फतवा काढून शाळांना धरले वेठीस विद्यार्थ्यांनाही प्रचारतंत्रात ओढण्याचा प्रयत्नामुळे वादंग", "raw_content": "\nमोदींवरील लघुपट दाखवण्याचा फतवा काढून शाळांना धरले वेठीस विद्यार्थ्यांनाही प्रचारतंत्रात ओढण्याचा प्रयत्नामुळे वादंग\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ हा लघुपट दाखवण्याचा नवा फतवा महाराष्ट्रातील शाळांसाठी काढण्यात आला असून एकप्रकारे शाळांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\nमुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘चलो जीते हैं’ हा लघुपट दाखवण्याचा नवा फतवा महाराष्ट्रातील शाळांसाठी काढण्यात आला असून एकप्रकारे शाळांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा लघुपट विद्यार्थ्यांना दाखवण्यास काही राज्यांनी नकार दिल्यानंतर वादंग उसळला होता.\nआता याच लघुपटाचा तास महाराष्ट्रातील शाळांमध्ये पार पडणार आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांनाही प्रचारतंत्रात ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.मंगेश हडवळे यांनी दिग्दर्शित केलेला ३२ मिनिटांचा हा लघुपट जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानेही पाहिला. त्यानंतर विद्यार्थ्यांना तो दाखवणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nमात्र विद्यार्थ्यांना अशा प्रचारतंत्रात का ओढले जात आहे, असा सवाल काही शिक्षकांनी केला आहे. त्यामुळे मोठा वादंग उसळला होता. काही जिल्ह्यातील केंद्रप्रमुख, शिक्षणाधिकार्‍यांनी शिक्षकांना व्हॉट्सऍपच्या माध्यमातून याबाबत सूचना दिल्या आहेत. पुढील मंगळवारी हा लघुपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. तो सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शाळांमध्ये दाखवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक एमबीपीएस इंटरनेट स्पीड हवा, असेही शाळांना सांगण्यात आले आहे.\nदरम्यान, अशा कोणत्याही सूचना शाळांना आमच्याकडून देण्यात आलेल्या नाहीत, असे शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी सांगत हात झटकले आहेत.\nसक्ती नाही मात्र वरिष्ठांच्या सूचना पाळाव्याच लागतातलघुपटाची सक्ती केलेली नाही किंवा तसे लेखी पत्रही नाही. मात्र शिक्षण विभागाचा कारभार हा हल्ली बहुतांशी व्हॉट्सऍपवरूनच चालतो. त्यावरून वरिष्ठ सूचना देतात तेव्हा त्या शाळांना पाळाव्याच लागतात असे एका शिक्षकांनी सांगितले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nनोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब�\nसंशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे �\nसकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श�\nलाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी �\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्\nमोहन भागवत हाजिर हो स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या\nराफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब�\nदिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ �\n१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच�\nजेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश �\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्\nराफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र�\nभाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच\nराफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍\nस्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005102-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://puneganeshfestival.com/middle-div-news1-readmore1.php?id=20&desc=ganapatipule%3Cbr%3E", "date_download": "2018-11-15T23:07:35Z", "digest": "sha1:SDDL5WOLYIVJB77TBEVJCIC3QW7I5EX7", "length": 5790, "nlines": 87, "source_domain": "puneganeshfestival.com", "title": "puneganeshfestival.com PuneGaneshFestival.com", "raw_content": "\nपुळ्याचा गणपती - गणपतीपुळे\nगणपतीपुळे हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर. लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे.\nगणपतीपुळे रत्‍नागिरीपासून सुमारे २४ किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते.\nगणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C.) चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते.\nपुळ्याचा गणपती - गणपतीपुळे\nलक्ष्मी - गणेश मंदिर - हेदवी\nश्री गणपती देवस्थान, सांगली\nश्री सिद्धिविनायक मंदिर - मुंबई\nपुळ्याचा गणपती - गणपतीपुळे\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005102-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.cnfeinade.com/mr/compressor-temperature-controller-cj-5-40.html", "date_download": "2018-11-15T23:37:55Z", "digest": "sha1:RE46GLXB5JT7VIUYA4H63XZAFQT2NXDR", "length": 14497, "nlines": 277, "source_domain": "www.cnfeinade.com", "title": "", "raw_content": "कॉम्प्रेसर तापमान नियंत्रक क्लिंट-5-10 - चीन Feinade विद्युत उपकरण\nआम्ही 1983 पासून जागतिक वाढत मदत\nफेज-क्रम टप्पा नुकसान रिले\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nफेज-क्रम टप्पा नुकसान रिले\nकॉम्प्रेसर तापमान नियंत्रक क्लिंट-5-10\nWB-X76 LED प्रदर्शन अंकी विभवांतरमापक\nफेज-क्रम टप्पा नुकसान रिले JFY-5-3\nकॉम्प्रेसर तापमान नियंत्रक क्लिंट-5-10\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nव्यवसाय प्रकार: निर्माता / फॅक्टरी आणि ट्रेडिंग कंपनी\nमुख्य उत्पादने: फेज-क्रम रिले, मोटार संरक्षक रिले, अंकी ammeter / विभवांतरमापक, विजा अनियमित रक्षण कॉम्प्रेसर तापमान नियंत्रक\nव्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र: ISO 9000\nस्थान: Zhejiang, चीन (मुख्य भूप्रदेश)\nमूळ ठिकाण: Zhejiang, चीन (मुख्य भूप्रदेश)\n3.1 की वैशिष्ट्य / खास वैशिष्ट्ये\nपॅनल निर्देशांक दिवे अर्थ\nनिर्देशांक प्रकाश नाव प्रकाश फ्लॅश\nताप सेटिंग तात्पुरत्या सेटिंग या राज्यात -\nरेफ्रिजरेशन Refrigerating राज्यातील थंड करण्यास तयार दाबणारा प्रारंभ विलंब संरक्षण\nउष्णता हीटिंग दाबणारा राज्यातील उष्णता, तयार प्रारंभ विलंब संरक्षण\nगजर - अलार्म state-\nतापमान नियंत्रण (रेफ्रिजरेशन / उष्णता मोड सेट केले जाऊ शकते),\nतापमान सेंसर त्रुटी गजर,\nएक बाह्य गजर इनपुट, पासवर्ड,\nसी / महिला युनिट बदल\n1, तापमान प्रदर्शन श्रेणी: -50 ~ 150 ℃ (ठराव 0.1 ℃ आहे)\n2, वीज पुरवठा: एसी 220V ± 10% किंवा एसी 380V ± 10% 50Hz (वायरिंग आकृती पहा)\n4, रिले संपर्क क्षमता: 20A / 250VAC (शुद्ध resistive लोड)\n1, कृपया काळजीपूर्वक वापर करण्यापूर्वी मार्गदर्शक वाचा, आणि अचूक घटक सेट.\n2, एअर थंड हवा परतावा ठिकाणी तापमान सेंसर ठेवा.\n3, कृपया आमच्या कंपनी पुरवला जातो तापमान सेन्सरचा वापर\nपूर्व युरोप मिड पूर्व / आफ्रिका\nउत्तर अमेरिका पश्चिम युरोप\nकेंद्र / दक्षिण अमेरिका\nव्होल्टेज रिले, मानक seaworthy संकुल आहे\n1pcs एक मध्यम बॉक्स मध्ये वैयक्तिक बॉक्स किंवा 5pcs,\nबेस अवतरण रिक्त संकुल आहे.\nOEM रचना मान्य आहे.\nडिलिव्हरी वेळ 1-30days, संख्या क्रम आहे.\nआमच्या भरणा मुदत टी / तिलकरत्ने, AliExpress, वेस्टर्न युनियन, पोपल मनी हरभरा, नजरेतील एल / सी आहे.\nडिलिव्हरी तपशील: ऑर्डर खात्री करून 30-50days आत\nमूळ लहान ऑर्डर स्वीकारले ब्रँड-नाव भाग देश\nDistributorships मध्ये रुजु झाल्याची दिनांक कर्मचारी अनुभवी इलेक्ट्रॉनिक लिंक\nहिरवा उत्पादन हमी / हमी फॉर्म\nआंतरराष्ट्रीय मंजूरी सैन्य वैशिष्ट्य पॅकेजिंग\nकिंमत उत्पादन वैशिष्ट्ये उत्पादन कामगिरी\nसूचना वितरण गुणवत्ता मंजूरी प्रतिष्ठा\nसेवा नमुना Availabl ई वारंवारता सानुकूल\nकंपनी प्रतिष्ठा: उत्कृष्ट, चांगला,\nउत्पादन समान आवृत्ती: तपासणी पैसे\nऑडिट कारखाना आवश्यकता: ओके\n1.Can आपण रिअल करण्यासाठी आधी नमुना पुरवठा\n- होय, नमुने, काही हरकत नाही आहेत.\n2. आपण आमच्या सॅम्पल म्हणून ऑर्डरप्रमाणे तयार करू शकता आमच्यासाठी उत्पादने का\n- होय, आमचे अभियंता आपण ती.\nआपण 3. कोणता फायदा आहे\n- :. Cixi Feinade इलेक्ट्रिकल उपकरण वनस्पती निँगबॉ चीन मध्ये थेट निर्माता आहेत, आम्ही तुम्हाला सर्वात स्पर्धात्मक किंमत आणि उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी व्यावसायिक विकास, विपणन आणि उत्पादन संघ आहे.\nआपल्या मुख्य उत्पादन 4. काय आहे\n- :. आम्ही 100% ऑटोमेशन उत्पादने Voltge देखरेख रिले, मोटार संरक्षण रिले, व्होल्ट-ammeters, लाट रक्षण, तापमान नियंत्रक लक्ष केंद्रित आहेत.\n5. आपण आपल्या स्वत: च्या लोगो मुद्रित नाही\n-.:Yes, आमच्या कंपनी रिटेल अॅण्ड घाऊक आणि OEM आणि ODM उपलब्ध आहेत.\nगुणवत्ता हमी 6 लांब आहे\n- 18 महिन्यात हमी, आमची उत्पादने 100% तपासणी आहेत.\n7 वेळ किती काळ वितरीत आहे\n-: - आणि नमुना ऑर्डर 5 कामकाजाचे 10 दिवस - मोठ्या ऑर्डर 25 दिवस हे सहसा 3 घेते.\nमागील: कॉम्प्रेसर तापमान नियंत्रक क्लिंट-5-20\nपुढील: फेज-क्रम टप्पा नुकसान रिले TVR-2000C\nएअर कॉम्प्रेसर Rkc PID डिजिटल बुद्धिमान तापमान नियंत्रक\nसर्वोत्तम गुणवत्ता लहान कॉम्प्रेसर तापमान कंट्रोलर\nकॉम्प्रेसर रेफ्रिजरेटर तापमान नियंत्रक\nसानुकूल डिजिटल कॉम्प्रेसर तापमान नियंत्रक\nडिजिटल कॉम्प्रेसर तापमान नियंत्रक कीती\nडिजिटल छान उष्णता तापमान नियंत्रक\nडिजिटल रेफ्रिजरेशन तापमान नियंत्रक कीती कॉम्प्रेसर सह\nयाचे उत्तम तापमान नियंत्रक\nकॉम्प्रेसर तापमान नियंत्रक क्लिंट-5-40\nकॉम्प्रेसर तापमान नियंत्रक क्लिंट-5-20\nकॉम्प्रेसर तापमान नियंत्रक क्लिंट-5-30\nफेज-क्रम टप्पा नुकसान रिले\nFeinade हुक शॉट मॅक वा-याचा झपाटा मदत केली ...\nfeinade मोटर p अर्ज उदाहरणार्थ ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005102-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/fifa-2018-france-beat-croatia-4-2-won-football-wc/", "date_download": "2018-11-15T23:30:51Z", "digest": "sha1:6GOYZHPF2MUTSP7JHXMXV6WYG5M7DP3S", "length": 17248, "nlines": 253, "source_domain": "www.saamana.com", "title": "FIFA 2018 : वीस वर्षानंतर फ्रान्स पुन्हा जगजेत्ता | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nFIFA 2018 : वीस वर्षानंतर फ्रान्स पुन्हा जगजेत्ता\nसामना ऑनलाईन | मॉस्को\nरशियात माॅस्को इथे झालेल्या २१व्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सने अजिंक्यपद पटकावले आहे. रविवारी रात्री झालेल्या अत्यंत रोमांचक अंतिम सामन्यात फ्रान्सनर क्रोएशियाला ४-१ अशा गोल फरकाने नमवलं आणि दुसऱ्यांदा आपलं नाव विश्वचषकावर कोरलं. १९९८ नंतर तब्बल वीस वर्षांनंतर फ्रान्सने विश्वचषक जिंकला आहे.\nविशेष म्हणजे १९३० साली पहिल्या विश्वचषकाचा पहिला सामना मेक्सिकोला नमवून फ्रान्सने जिंकला होता. आज २१ व्या विश्वचषकात, एकूण विश्वचषक स्पर्धांमधला हा ९०० वा सामनाही फ्रान्सनर जिंकला आणि जगज्जेतेपदही. गेल्या तीन विश्वचषकात अंतिम सामने अतिरिक्त वेळेत गेले होते. या वेळी मात्र ही परंपरा मोडीत निघून सामना निर्धारीत वेळेत संपला. गुणफलक ४-२ असा एकतर्फी दिसत असला तरी रंगतदार सामन्यात क्रोएशियानं शेवटपर्यंत कडवी लढत दिली.\nमध्यंतरापर्यंत फ्रान्सनं २-२ अशी आघाडी घेतली. सामन्यांच्या १८ व्या मिनिटाला मिळालेल्या फ्रीकीकवर फ्रान्सच्या ग्रिझमनने तटवलेला चेंडू क्रोएशियाच्या मॅन्डझुकीकच्या डोक्याला लागून जाळ्यात गेला आणि क्रोएशियाच्या या स्वयंगोलमुळे, फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळाली. मात्र फ्रान्सचा आनंद थोडाच वेळ टिकला. २८ व्या मिनिटाला मिळालेल्या फ्रीकीकवर क्रोएशियानं सुरेख चाल रचत उजव्या बगलेतनं आक्रमण केलं आणि पेरीसिकनं चेंडू अचूक जाळ्यात तडकवत क्रोएशियाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. अडतिसाव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कीकचे गोलमध्ये रुपांतर करत ग्रिझमननं फ्रान्सला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरपर्यंत फ्रान्स आघाडीवर होता.\nमध्यांतरानंतर फ्रान्सने अधिक आक्रमक खेळ केला. ५९ व्या मिनिटाला गोल करत पोग्बाने तर ६५ व्या मिनिटाला गोल करत एमबापेने फ्रान्सची आघाडी ४-१ अशी मजबूत केली. पाठोपाठ ६९ व्या मिनिटाला गोल झळकवत क्रोएशियाच्या मॅन्डझुकीकने फ्रान्सची आघाडी ४-३ अशी कमी केली. क्रोएशियाच्या खेळाडूंनी अखेरपर्यंत केलेले प्रयत्न अखेर कमी पडले आणि फ्रान्सचा विजय निश्चित झाला.\nगोल्डन बूट पुरस्कार – हॅरी केन (६ गोल, इंग्लंड)\nगोल्डन बाॅल पुरस्कार – ल्युका माॅड्रीच (क्रोएशिया) युवा खेळाडूचा पुरस्कार – एमबॅपे (फ्रान्स)\nगोल्डन ग्लोव्ह पुरस्कार – थिबा कोर्टीअस (बेल्जियम)\nफुटबॉल वर्ल्डकप विजेते –\n● ब्राझील ५ वेळा\n● इटली आणि जर्मनी प्रत्येकी ४ वेळा\n● उरुग्वे, अर्जेंटिना आणि फ्रान्स प्रत्येकी २ वेळा\n● इंग्लंड आणि स्पेन प्रत्येकी १ वेळा\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदलाल स्ट्रीटवर १४ हजार कोटींचे आयपीओ\nपुढीलमुद्दा : बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005102-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/vidhan-parishad-election-candidate-anil-bhosale-15085", "date_download": "2018-11-16T00:02:14Z", "digest": "sha1:BTYMPIB4B2OTN6CKLKZZHQYEH42KH5JF", "length": 18610, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "vidhan parishad election candidate anil bhosale विलास लांडे, आझम पानसरेंना डावलले | eSakal", "raw_content": "\nविलास लांडे, आझम पानसरेंना डावलले\nबुधवार, 2 नोव्हेंबर 2016\nअनिल भोसलेंना उमेदवारी दिल्याने पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीत नाराजीचा सूर\nपिंपरी - विधान परिषदेला पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एकाही दिग्गजाला संधी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या उमेदवारीसाठी त्यांच्या समर्थकांनी शर्थीचे प्रयत्न केले; परंतु त्यांना डावलून पुन्हा अनिल भोसले यांनाच उमेदवारी मिळाली आहे. या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महापालिका निवडणुकीतील समीकरण बिघडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nअनिल भोसलेंना उमेदवारी दिल्याने पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीत नाराजीचा सूर\nपिंपरी - विधान परिषदेला पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एकाही दिग्गजाला संधी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या उमेदवारीसाठी त्यांच्या समर्थकांनी शर्थीचे प्रयत्न केले; परंतु त्यांना डावलून पुन्हा अनिल भोसले यांनाच उमेदवारी मिळाली आहे. या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महापालिका निवडणुकीतील समीकरण बिघडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nपिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेची निर्विवाद सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. 128 पैकी 92 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. परंतु लोकसभेला मावळ आणि शिरूर मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार विजयी झाले. नंतर विधानसभा निवडणुकीत भाजप (चिंचवड), शिवसेना (पिंपरी) आणि एक अपक्ष (भोसरी) असे तीनही राष्ट्रवादी विरोधातील आमदार विजयी झाले.\nअजित पवार यांच्या आधिपत्याखालील शहर म्हणून भाजपने या शहरावर विशेष लक्ष केंद्रित केले. मागासवर्गीय म्हणून अमर साबळे यांना थेट राज्यसभेची खासदारकी बहाल केली. राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले राज्य लोकलेखा समिती अध्यक्षपद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिफारशीनुसार ऍड. सचिन पटवर्धन यांना देण्यात आले. अवघे तीन नगरसेवक असलेल्या शहरातील भाजपला अशा प्रकारे बळ देण्यात आले. भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनीही नुकताच आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीला हा मोठा दणका होता. आगामी काळात भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 35 समर्थक आणि आमदार लांडगे यांचे 12 समर्थक नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सत्तेचा तराजू भाजपच्या दिशेने झुकत चालल्याने राष्ट्रवादी कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर शहर राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी लांडे अथवा पानसरे यांना परिषदेची उमेदवारी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती.\nराष्ट्रवादीतून लांडे आणि पानसरे यांच्याशिवाय पक्षाचे शहर प्रवक्ते योगेश बहल यांचेही नाव चर्चेत होते. ही निवडणूक अत्यंत खर्चिक असल्याने बहल यांच्याकडेही विचारणा झाली होती; परंतु \"मराठा कार्ड'मुळे त्यांचेही नाव मागे पडले. पक्षाची शहरातील परिस्थिती पाहता लांडे यांना उमेदवारी मिळेल, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्यांनाही डावलण्यात आले. विधानसभा, लोकसभेला पराभव झाल्याने पानसरे यांच्या नावाचीही शक्‍यता व्यक्त केली जात होती. एका खासदाराने आणि आमदाराने त्यांची शरद पवार यांच्याकडे शिफारस केली होती. तळागाळातील कार्यकर्त्यांचे प्रचंड नेटवर्क असलेले नेते म्हणून पानसरे यांना आमदारकी मिळाली, तर राष्ट्रवादीला ताकद मिळेल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात त्यांच्याही नावाचा विचार न झाल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत. ही उमेदवारी मिळविण्यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर हे त्यांच्या नऊ समर्थक नगरसेवकांसह राष्ट्रवादीत येण्याच्या तयारीत होते. या स्पर्धेत त्यांचे नाव कुठेच चर्चेत आले नाही, आता भोईर काय करणार याची उत्कंठा आहे.\n'सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता आदरणीय शरद पवार आणि अजितदादा पवार यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. महापालिकेतील राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक पक्षासाठी आपले कर्तव्य बजावतील यात शंका नाही.''\nराष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता भाजप आणि शिवसेना आपला स्वतंत्र उमेदवार देण्यासाठी चाचपणी करत असल्याचे समजले. पिंपरी चिंचवड शहरातूनच एक नाव पुढे येण्याची दाट शक्‍यता असून, उद्यापर्यंत त्याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे.\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nफेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला\nपुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nआरोग्य कर्मचारी मस्त, नागरिक त्रस्त\nपुणे : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले कचऱ्याचे कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पूना...\nजुन्नरला मुस्लिम आरक्षण हक्क परिषदे संपन्न\nजुन्नर - महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलन संघटनेचे वतीने जुन्नर येथे मुस्लिम आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन बुधवार ता.14 रोजी करण्यात आले होते. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005102-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/64048", "date_download": "2018-11-16T00:14:02Z", "digest": "sha1:Q2SILGFFQ2WFXTKND72LA5YJ7GDSDCQJ", "length": 4172, "nlines": 107, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोण, कोण, कोण ?? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कोण, कोण, कोण \nमंम्मम् मंम्मम् हवीये मला\nरडून रडून सांगतंय कोण \nअाईचा हात लागता जरा\nबोळकं वासून हस्तंय कोण \nटोमू. छान आहे कविता.\nगोड आहे हे गाणे\nगोड आहे हे गाणे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005102-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2018-11-15T23:58:17Z", "digest": "sha1:HVQJQHWWGXVWRROTI4WFRZDLKEXRJV7W", "length": 9094, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मध्य प्रदेश येथून मार्केट यार्डात नवीन गव्हाची आवक सुरू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमध्य प्रदेश येथून मार्केट यार्डात नवीन गव्हाची आवक सुरू\nगेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन अधिक होण्याची शक्‍यता\nपुणे- मार्केट यार्डातील भुसार विभागात मध्य प्रदेश येथून नवीन गव्हाची आवक सुरू झाली आहे. चवीला उत्तम असल्याने पुणेकर या गव्हाची अतुरतेने वाट पाहत असतात. मध्य प्रदेशबरोबरच गुजरात, राजस्थान आणि राज्याच्या विविध भागातून बाजारत गहू येत आहे. पोषक वातावरण, योग्य प्रमाणात झालेल्या पाऊसामुळे यंदा गहू उत्पादक राज्यांमध्ये उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, बाजारात मागणीच्या तुलनेत आवक जास्त होत असल्याने गव्हाच्या भावात प्रतिक्विंटलमागे शंभर रुपयांनी घट झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.\nखरीप हंगामात चालू वर्षी पावसाने उत्तम साथ दिलेली आहे. तसेच अनुकूल हवामानामुळे त्याचा फायदा रब्बीतील पिकांनाही मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या मध्यप्रदेशसह राजस्थान, गुजरात येथून 2496, लोकवन, तुकडी, 496 आदी गहू बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे. लवकरच अन्य राज्यांतील गव्हाचाही हंगाम सुरू होणार आहेत. मागील महिन्यात गव्हाच्या प्रतिक्विंटलला 2 हजार 200 ते 2 हजार 500 रुपये भाव मिळत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गव्हाची आवक वाढल्याने भावात 100 रुपयांनी घसरण झाली आहे. परिणामी, मध्यप्रदेशातील लोकवनच्या प्रतिक्विंटलला 2 हजार 75 ते 3 हजार 100 रुपये, तुकडी 2 हजार 150 ते 3 हजार रुपये तर महाराष्ट्रातील लोकवनला 2 हजार 50 रुपये भाव मिळत आहे.\nयाविषयी गव्हाचे व्यापारी विजय मुथा म्हणाले, सध्या मार्केट यार्डात राज्यातून गव्हाच्या दररोज 10 ते 15 गाड्या, गुजरात येथून 15 ते 20 गाड्या, मध्य प्रदेश येथून 30 ते 40 ट्रक बाजारात दाखल होत आहे. सध्या गव्हाची आवक वाढली असली, तरीही अपेक्षित एवढी होत नाही. एप्रिलपासून नियमित आवक सुरू होईल. सध्या बाजारात गव्हाला मागणीही कमी असून 10 एप्रिलनंतर त्यामध्ये वाढ होईल. दरम्यान, राजस्थान येथून होणाऱ्या सिहोर गव्हाची आवक अद्याप सुरू झाली नसून ती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. यंदा देशभरातील गहू उत्पादक राज्यांमध्ये गव्हाचे उत्पादन चांगले झाले असून दर्जाही चांगला आहे. मध्यप्रदेश सरकारने तर गव्हाच्या प्रतिक्विंटलमागे 265 रुपये शेतकऱ्यांना बोनस जाहीर केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमियामी ओपन टेनिस स्पर्धा; वोझ्नियाकी, ओसाका यांना पराभवाचा धक्‍का\nNext articleमुळशी धरणातून शहराला पाच टीएमसी पाणी द्या : अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005102-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=2620", "date_download": "2018-11-15T23:05:55Z", "digest": "sha1:FWBUYL2NM6RINNORFQC74JLU3DYZ556Y", "length": 11303, "nlines": 84, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nआदिवासी विकास विभाग घोटाळा\nउच्च न्यायालयाने सहसचिवांना घेतले फैलावर\nमुंबई : आदिवासी विकास विभागाच्या ६ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हे नोंदविण्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही, आदिवासी विभागाचे सहसचिव आरोपींना सुनावणी देण्यास इच्छुक आहेत. तशी भूमिका त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केली आहे.\nआदेशाविरुद्ध सहसचिव सुनिल पाटील यांनी भूमिका घेतल्याने न्यायालयाने त्यांना सुनावले. आरोपींना पाठीशी घालत असल्याने तुमच्यावरच गुन्हा का नोंदविण्यात येऊ नये, असा सवाल न्यायालयाने पाटील यांना मंगळवारी केला.\nतसेच प्रतिज्ञापत्र मागे घेण्याचे आदेश देत आरोपींवर काय कारवाई केली, याची माहिती देण्याचे निर्देश दिले.विजय गावीत आदिवासी विकास विभागाचे मंत्री असताना, आदिवासी विभाग वस्तू वाटपात सुमारे ६ हजार कोटींचा घोटाळा झाला.\nया प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. राजेंद्र रघुवंशी, रत्नेश दुबे यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. न्यायालयाने चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.\nतिने फेब्रुवारी २०१७ मध्ये न्यायालयात अहवाल सादर केला. घोटाळ्यात तत्कालीन मंत्री विजय गावीत व विभागातील कर्मचारर्‍यांची भूमिकेबाबत सखोल माहिती दिली. तसेच संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हा नोंदविण्याची शिफारसही केली.\nकारवाईचा बडगा उगारला जाईल, या भीतीने संबंधित अधिकार्‍यांनी आपल्यावर थेट गुन्हा न नोंदविता, नैसर्गिक न्यायदान तत्त्वाप्रमाणे आधी सुनावणी घ्यावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.\nन्यायालयाने १४ जूनला ती फेटाळत अधिकार्‍यांवर थेट गुन्हे नोंदविण्याचे तसेच याबाबत माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे मंगळवारच्या सुनावणीत आदिवासी विकास विभागाचे सहसचिव हजर होते.\nआतापर्यंत किती आरोपींवर गुन्हा नोंदविला, असा सवाल न्यायालयाने करताच, मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी तीन जणांवर गुन्हा नोंदविल्याची माहिती दिली. या प्रकरणात ११० हून अधिक आरोपींचा समावेश असताना, दीड वर्षात केवळ तिघांवरच गुन्हा नोंदविलात\nअसे संतापत न्यायालयाने म्हटले. त्यावर यादव यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. ते वाचून न्यायालय वैतागले. आरोपींना सुनावणी न देण्याचे आदेश असतानाही (सुनिल पाटील) त्यांना सुनावणी का देताय हा आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहे.\nयाबद्दल तुमच्यावरच गुन्हा का नोंदवू नये हा न्यायालयाचा अवमान आहे, असे म्हणत न्यायालयाने पाटील यांना प्रतिज्ञापत्र मागे घेण्यास सांगितले. दोन आठवड्यांनी नवे प्रतिज्ञापत्र सादर करा तसेच राज्य सरकारने किती जणांवर गुन्हा नोंदविला याची माहिती देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nनोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब�\nसंशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे �\nसकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श�\nलाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी �\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्\nमोहन भागवत हाजिर हो स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या\nराफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब�\nदिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ �\n१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच�\nजेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश �\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्\nराफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र�\nभाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच\nराफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍\nस्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005102-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/mumbai/2587-cm-on-mayor", "date_download": "2018-11-15T23:51:06Z", "digest": "sha1:AIULFIUHC7DEOI6KUP7DPAIYTML22D7W", "length": 5835, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "आता थेट जनतेतून होणार महापौरांची निवड - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआता थेट जनतेतून होणार महापौरांची निवड\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nतीन-चार महापालिका सोडल्यास राज्यातील अन्य महापालिकांची निवडणूक पाच वर्षांनंतर आहे. तो पर्यंत ‘क’ आणि ‘ड’ वर्ग महापालिकेत महापौरांची निवड थेट जनतेतून करण्याचा विचार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.\nअखिल भारतीय महापौर परिषदेच्या संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, महापौरांबाबतचा निर्णय झाल्यास औरंगाबादसह नांदेड, परभणी, लातूरला फायदा बसण्याची शक्यता आहे.\n... तर पंकजा मुंडे पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील\nगरजू आणि गरीब विद्यार्थ्याएवजी मंत्र्यांची मुले बनली परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचे लाभार्थी\nशिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने-सामने \nनवरात्रोत्सवात फुटणार राजकीय फटाके\nजिल्हा परिषदेच्या ‘त्या’ सदस्यांना पंकजा मुंडेंचा दिलासा\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005102-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/ncp-will-do-hallabol-agitation-against-govt-274294.html", "date_download": "2018-11-15T23:53:34Z", "digest": "sha1:MESSDNFW2PU3LNYIJJRETVQNQGCBMHBS", "length": 12158, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हे माझं सरकार नाही,भाजप सरकारच्या जाहिरातीला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nहे माझं सरकार नाही,भाजप सरकारच्या जाहिरातीला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर\n२५ नोव्हेंबरपासून राज्यभरात राष्ट्रवादी हल्लाबोल आंदोलन करणार आहे. १ डिसेंबरपासून पदयात्रा सुरू करण्यात येणार आहे.\n14 नोव्हेंबर : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. शेतकऱ्यांचेही मोठे हाल झालेत. याविरोधात आम्ही येणाऱ्या 25 तारखेपासून हल्लाबोल आंदोलन सुरू करणार आहोत, असं अजित पवारांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nते म्हणाले, ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची ३४ हजार कोटींची कर्जमाफी करणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. पण यात सरकार अपयशी ठरतंय. २५ नोव्हेंबरपासून राज्यभरात राष्ट्रवादी हल्लाबोल आंदोलन करणार आहे. १ डिसेंबरपासून पदयात्रा सुरू करण्यात येणार आहे. यवतमाळपासून शेतकरी आणि त्रस्त नागरिकांची दिंडी काढण्यात येणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: ajit pawarNCPअजित पवारराष्ट्रवादी\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005102-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/deepawali-marathi/how-to-celebrate-balipratipada-118110600014_1.html", "date_download": "2018-11-15T23:49:59Z", "digest": "sha1:AS5CSCDWW62KDCTBSPFNSQMU5F5CPJZ3", "length": 13673, "nlines": 152, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पाडवा: या प्रकारे करावा साजरा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपाडवा: या प्रकारे करावा साजरा\nसाडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे.\nया दिवशी नव्याने खरेदी केलेल्या जमा-खर्चाच्या वह्यांचे पूजन करून लिखाणास प्रारंभ करतात.\nकीर्द-खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात.\nया दिवशी स्त्रिया पतीला ओवाळतात.\nया दिवशी बलिप्रतिपदेचा दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात.\nनंतर बली प्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करतात.\nदुपारी ब्राह्मण भोजन घालतात.\nया दिवशी गोवर्धन पूजा करण्याची प्रथा आहे.\nगायी - बैलांना रंग लावून व माळा लावून सजवतात.\nशेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा आणि फुले खोचतात.\nश्रीकृष्ण, इंद्र, गायी अन् वासरे यांची चित्रे मांडून त्यांची पूजा करून मिरवणूक काढतात.\nविविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवतात.\nलक्ष्मी पूजन करण्याची योग्य पद्धत व नियम\nमेयोनेझ फक्त ब्रेडवर नव्हे तर चेहर्‍यावर देखील लावावे, दिवाळीत मिळेल चमकणारी त्वचा\nदिवाळी स्पेशल : खमंग चकली\nपुढच्या वर्षी दिवाळी अकरा दिवस लवकर\nवास्तूप्रमाणे साजरी करा दिवाळी\nयावर अधिक वाचा :\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005102-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-15T23:38:53Z", "digest": "sha1:J4JXVEYGSKO3Q4CVC4VVM4W2EHQX7E4D", "length": 9575, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोवा पासिंगची एकही गाडी सिंधुदुर्गातून जावू देणार नाही – आमदार नितेश राणे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगोवा पासिंगची एकही गाडी सिंधुदुर्गातून जावू देणार नाही – आमदार नितेश राणे\nसिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार बांधवाना वेटीस धरण्याचे काम गोवा राज्य सरकारकडून सातत्याने होत आहे. गोवाची ही अरेरावी अशी चालू राहील्यास गोवा पासिंगची एकही गाडी जिल्ह्यातून जावू देणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी येथे पत्रकार परिषदेतून दिला आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अर्थकारण हे मासेमारीवर आहे. त्यामुळे गोवा सरकार कडून राजकारण केले जात आहे. आम्ही त्यांच्यावर अवंलबून असल्याने अर्थकारण करू शकत नाही असे त्यांना वारंवार वाटते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाल्याचं राणे यांनी म्हटलं आहे.\nजिल्ह्यातील मासे वाहतूक करणार्या वाहतूकदारांच्या प्रश्‍नावर आमदार राणे यांनी आपली भूमिका जाहीर केली.\nराणे म्हणाले , जिल्हाच्या किनारपट्टीवर कुठल्या ना कुठल्या मार्गाने संकट येत आहे. मच्छिमार बांधवांना गेल्या साडेचार वर्षांपासून मी वेगळ्या माध्यमातून पाठीशी राहिलेला आहे. मासेविक्रेत्यांना गोवा सरकारकडून वेठीस धरले जात आहे. तरीही ना सरकारी जाग आलेली आहे किंवा पालकमंत्री असताना त्यांनाही याची जाणीव राहीलेली नाही अशी टीकाही राणे यांनी केली.\nआरोग्याच्या बाबतीतही उपचार घेण्यासाठी जे रूग्ण गोवा बांबूळी येथे जातात. त्यांना पाठीमागे उभे राहावे लागते. असा अन्याय सुरू आहे. आता मच्छीमारांवर निर्बंध आणून पुन्हा त्रास दिला जात आहे. त्यामुळे आम्हाला आता आरपारची लढाई करावी लागेल, तशी आमची तयारी आहे. मासेमारी विक्रीचा हा प्रश्न सोडवला नाही तर गोव्याच्या गाड्या परत तिकडे जाणार नाहीत असा इशारा श्री. राणे यांनी दिला असून ज्यांना समजायचे ते समजतील असे सुचक व्यकत्वही त्यांनी केले आहे.\nबांदा येथे खाजगी तत्वावर मासे मार्केट\nमासेविक्रेत्या सोय व्हावी म्हणून खासगीतत्वावर बांदा येथे मासे मार्केट उभारणार आहोत. त्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. खासगी तत्त्वावर मासे मार्केट उभारण्याची तयारी झाली आहे, असे आमदार राणे यांनी जाहीर केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरावेतकर करंडक स्पर्धेत 150 खेळाडू सहभागी होणार\nNext articleविंडीज विरुद्धच्या मालिकेतून खलील आणि रायुडू गवसले : विराट कोहली\nदीर्घ पल्ल्यात महाराष्ट्रच आघाडीवर\nअग्निशमन दल भरतीबाबतही “अभ्यास’\nसलग तीन महिने धान्य न घेतल्यास थेट शिधापत्रिका निलंबित होणार\nसाईंच्या झोळीत भाविकांकडून तीन कोटी 18 लाख\nमुख्यमंत्री, प्रशासकीय यंत्रणांमधील संवादाची चौकशी करा – अॅड. प्रकाश आंबेडकर\nआरक्षणासंदर्भात काहीही निकाल लागला, तरी राज्यभर मोर्चे निघतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005102-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/reading-cultural-laboratory/articleshow/65367381.cms", "date_download": "2018-11-16T00:19:58Z", "digest": "sha1:C3FC3US3IEOQ2OZIEC4IN3EQKYBFBEO2", "length": 20675, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: reading cultural laboratory - वाचनसंस्कृतीची प्रयोगशाळा | Maharashtra Times", "raw_content": "\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसुभाष आठवले, ग्रंथपाल, सीएचएम कॉलेज, उल्हासनगरग्रंथालय म्हटले की, डोळ्यासमोर जे चित्र उभं राहते ते म्हणजे पुस्तकांच्या रांगाच रांगा, विविध ...\nसुभाष आठवले, ग्रंथपाल, सीएचएम कॉलेज, उल्हासनगर\nग्रंथालय म्हटले की, डोळ्यासमोर जे चित्र उभं राहते ते म्हणजे पुस्तकांच्या रांगाच रांगा, विविध विषयांची पुस्तके एकापुढे एक रचलेली. विद्यार्थीदशेत असताना याचे फक्त लांबूनच दर्शन घेतलेले. १९८९मध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आता पुढे काय करावे, याचा विचार सुरू झाला. मुंबई विद्यापीठामध्ये गेलो असता ग्रंथालय शास्त्रामध्ये एका वर्षाचा अभ्यासक्रम असल्याबाबत माहिती मिळाली आणि अर्जही केला. मुलाखतीस गेलो असता मला माझा एक जुना वर्गमित्र राजेंद्र तिवारीही मुलाखतीसाठी आला होता. आमची चर्चा झाली आणि त्यातून हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा निश्चय केला. प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आणि आमचा हा ग्रंथालयाच्या सोबतचा प्रवास सुरू झाला. याच क्षेत्राकडे वळण्याचे निश्चित झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेली छोटी नोकरीही सोडून दिली आणि हळूहळू ग्रंथालय शास्त्राच्या विषयांमध्ये अधिकच आवड निर्माण होत गेली.\n१९९१मध्ये या अभ्यासक्रमाची परीक्षा दिल्यानंतर श्रीमती चांदिबाई हिम्मथमल मनसुखानी कॉलेज अर्थात सीएचएम कॉलेजमध्ये सहाय्यक ग्रंथपालपदासाठी निवड प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली. प्राचार्य डॉ. कन्हैयालाल तलरेजा यांना भेटलो. निवड प्रक्रियेची औपचारिकता पूर्ण करून उद्यापासून ग्रंथालयात भेटू, असे त्यांनी सांगितले आणि ग्रंथपाल म्हणून येथूनच माझा प्रवास सुरू झाला. १९९६मध्ये 'मास्टर्स इन लायब्ररी अॅण्ड इन्फरमेशन सायन्स'चीही पदवी संपादन केली. मुख्य ग्रंथपाल होण्याची संधी या शिक्षणामुळे मिळाली. या क्षेत्रात नावीन्याला खूप वाव आहे, हे ग्रंथालयाच्या सहवासात आल्यानंतर प्रकर्षाने जाणवले. नुसती पुस्तके असून उपयोग नाही आणि ती कपाटामध्ये बंद असून चालणार नाही, असे सतत वाटत होते. त्याच भावनेतून या पुस्तकांचा, नियतकालिकांचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थ्यांना करून देण्याच्या नव्या कल्पनांचा शोध सुरू झाला. ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यातून विद्यार्थ्यांसाठी संदर्भसेवा, प्रकल्पासाठी आवश्यक माहिती पुरवणे, वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या विविध विषयांच्या माहितीचे संकलन करून माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे, तर जी नियतकालिके ग्रंथालयामध्ये उपलब्ध होत आहेत, त्यातील अनुक्रमणिकेचे पान हे मुलांसाठी देणे सुरू केले. जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या विषयांशी संबंधित माहिती मिळवणे सोपे करून देण्याचे प्रयत्न करण्यात आले. मुलांना पुस्तकांच्या संपर्कात राहता येईल व त्यांना पुस्तकांची, वाचनाची गोडी निर्माण होईल. एखाद्या विषयावरील पुस्तके एकापाठोपाठ बघता यावीत (लेखक किंवा शीर्षक माहित नसेल तरी) त्यासाठी सर्व ग्रंथ खुल्या स्वरूपात आणि वाचन कक्षासोबत ठेवण्यास सुरुवात केली. हे असे करत असताना अनेक अडचणीही समोर येत होत्या. परंतु त्यावर मात करून ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांशी ऋणानुबंध अधिक व्यापक पद्धतीने वाढू लागला.\n२००५मध्ये आलेली अतिवृष्टी आमच्या ग्रंथालयासाठी मोठी आपत्ती ठरली. प्रचंड पाऊस आणि महापुराच्या पाण्यामुळे ग्रंथालयाच्या इमारतीमध्ये पाणी घुसून अनेक दुर्मिळ ग्रंथांचे अतोनात नुकसान झाले. यातून मार्ग काढण्यासाठी सर्वच सहकाऱ्यांनी मोठी मदत केली. जुन्या ग्रंथालयाच्या ठिकाणी तितक्याच दर्जेदार ग्रंथालयाची निर्मिती करण्याची जबाबदारी सर्वांनीच घेतली आणि नव्या ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली. नव्याने उभारलेल्या या ग्रंथालयासमोरही विद्यार्थ्यांना जोडणे महत्त्वाचे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये फायदेशीर ठरणाऱ्या साहित्याचा प्रत्येक वर्गखोलीमध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार करण्यात आला. ग्रंथालयातील साहित्य, पाठ्यपुस्तके, विविध विषयांची मासिके, संदर्भग्रंथ आणि परीक्षेच्या वेळेस जास्तीत जास्त उपयोगी पडणारी आधीच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांची माहिती मुलांपर्यंत पोहवण्यात आली. त्यातून मुलांचा ग्रंथालयाच्या दिशेने येण्याचे प्रमाण वाढत गेले. सरकारच्या वतीने १५ ऑक्टोबर हा वाचनसंस्कृती दिन म्हणून घोषित केला व नवनवीन उपक्रम राबवण्याच्याच दिशेने कॉलेजचे प्रयत्न सुरू झाले.\nवाचनसंस्कृती ही फक्त एक दिवस जोपासून चालणार नाही, ती वाढवण्यासाठी दररोज प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सतत वाटत होते. त्यासाठी जी पुस्तके हाताळली जात नाहीत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, अशी पुस्तके, नियतकालिके, संदर्भ ग्रंथालयात दर्शनी भागामध्ये ठेवल्याचाही भरपूर फायदा विद्यार्थ्यांना होऊ लागला. ग्रंथालय शास्त्राच्या तत्त्वाप्रमाणे प्रत्येक वाचकापर्यंत पुस्तक, साहित्य पोहोचू लागले. विद्यार्थ्यांना विविध लेखकांची हस्तलिखिते पाहता यावीत, हाताळता यावीत, यासाठी मराठी आणि संधी भाषिक लेखकांची हस्तलिखिते, हस्ताक्षरे संकलनाचा एक अनोखा उपक्रम सुरू केला. विशेष म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. लेखकांची हस्तलिखिते जमा करून ग्रंथालयात येण्यास सुरुवात केली. यात प्रामुख्याने मंगेश पाडगावकर, इंदिरा संत, विजया राजाध्यक्ष, प्रवीण दवणे, सरोजिनी वैद्य, महेश केळुस्कर, वीणा सानेकर, मोहन जोशी, अमोल कोल्हे, उषा नाडकर्णी अशा मंडळींचीही हस्ताक्षरे संकलित करण्यात आली आहेत. प्रा. नितीन आरेकर यांनी रमेंश तेंडुलकरांची अनेक हस्तलिखिते मिळवली. तसेच तेंडुलकरांनी हाताळलेली अनेक पुस्तके त्यांनी ग्रंथालयास दिली. विद्यार्थ्यांना नवनवीन साहित्य हाताळता यावे, वाचता यावे, ज्ञानसंकलन करता यावे आणि त्याचा उपयोग त्यांच्या भावी आयुष्यामध्ये व्हावा, याच अपेक्षेतून आमचे कार्य सदैव सुरू आहे.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nश्रीलंकेच्या संसदेत खासदारांमध्ये तुफान राडा\nराहुल हे तर 'इटली का सौदागर': योगी आदित्यनाथ\nममता बॅनर्जींचा भाजपवर निशाणा\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\nओला, उबर पुन्हा संपावर\nरॉकेल प्यायल्याने चिमुकल्याचा मृत्यू\nकसारा-मुंबई मार्गावर रेल्वे रुळाला तडा\nठाणे: एकतर्फी प्रेमातून महिलेवर चाकूहल्ला\nविनयभंग करणाऱ्याला तरुणीचा चोप\n'...घाणेकर'वरून मनसेचा खळ्ळ खट्याकचा इशारा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nवैद्य बंधू भारतात परतले...\nभाजप नगरसेवकावर फसवणुकीचा गुन्हा...\nपूर्वद्रुतगती महामार्ग कोंडीच्या विळख्यात\nमोटरमन आंदोलनाचा प्रवाशांना फटका...\nभिवंडी खारभूमी योजनेला गती...\nआकाश पवारला न्यायालयीन कोठडी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005102-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/vidarbha/munna-yadav-anticipatory-bail-granted-111821", "date_download": "2018-11-15T22:53:12Z", "digest": "sha1:IOPKGZOZZLCXY3OYDHGN3X3DF5XMDOB6", "length": 10623, "nlines": 49, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Munna Yadav anticipatory bail granted मुन्ना यादवला अटकपूर्व जामीन मंजूर | eSakal", "raw_content": "\nमुन्ना यादवला अटकपूर्व जामीन मंजूर\nसकाळ वृत्तसेवा | मंगळवार, 24 एप्रिल 2018\nनागपूर - गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या मुन्ना यादवला आज सर्वोच्च न्यायालयाने तात्पूरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर मुन्ना यादव याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने त्याला दिलासा दिला आहे.\nनागपूर - गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या मुन्ना यादवला आज सर्वोच्च न्यायालयाने तात्पूरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर मुन्ना यादव याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने त्याला दिलासा दिला आहे.\nमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा अध्यक्ष मुन्ना उर्फ ओमप्रकाश यादव व मंगल यादव यांच्या गटात २१ ऑक्‍टोबर २०१७ ला सशस्त्र हाणामारी झाली होती. भाऊबीजेसाठी मंजू यादव या मंगल यादव यांच्याकडे आल्या होत्या. त्यावेळी मुन्ना यादवची मुले करण व अर्जुन परिसरात फटाके उडवत होते. त्यावरूनच वाद झाला आणि करण व अर्जुनने मंजू यादव यांना मारहाण केली. दोन्ही कुटुंबातील भांडण विकोपाला गेले व मुन्ना तसेच बाला यादव यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने तलवारीने हल्ला चढवला. दोन्ही गटांत हाणामारी होत असताना पोलिस पोहोचले. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी मुन्ना व त्याच्या कुटुंबियांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी या प्रकरणात मुन्ना यादववरील प्राणघातक हल्ल्याचे कलम वगळून मारहाणीचे कलम लावले होते. याविरोधातही मंगल यादवने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. दरम्यान, उच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये पोलिसांनी मुन्नाच्या जामीनाला स्पष्ट विरोध दर्शवला होता.\nमुन्ना यादव याने संबंधित घटनेच्या वेळी महिलेची साडी आणि केस ओढले होते. यावरून आरोपीला महिलांप्रती आदर नाही, असे सिद्ध होत असल्याचे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदविले होते. घटनेप्रसंगी मंगल यादव याने ‘तू तो फुटेज में आ गया’ असे मुन्ना यादव याला म्हटले होते. त्यावर ‘मै फुटेज गायब कर दुँगा’ असे विधान मुन्ना यादवने केले होते. यावरून त्याची कायदा मोडण्याची प्रवृत्ती स्पष्ट होते, असे स्पष्ट निरीक्षणही न्यायालयाने आदेशात नोंदवले होते. पोलिसांनी कस्टडी मागितली नसली तरी अटकपूर्व जामीनाला सातत्याने विरोध केला आहे. यावरून मुन्ना यादव याची विचारपूस करणे गरजेचे आहे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने मुन्ना यादव याचा अटकपर्व जामीनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. मात्र, मुन्नाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आज अटकपूर्व जामीन मिळवला. न्या. जस्ती चेलमेश्‍वर आणि न्या. संजय कौल यांच्यासमक्ष ही सुनावणी झाली. वरीष्ठ अधिवक्ता मुकूल रोहतगी यांनी मुन्ना यादवची बाजू मांडली.\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nजमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी\nफलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली...\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005103-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/coa-agree-to-salary-hike-of-cricket-players/", "date_download": "2018-11-15T22:58:15Z", "digest": "sha1:OAEEBGVBZFXRIMAQJYS5K5KLMP4UYMXU", "length": 13514, "nlines": 232, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "सीओए-प्रशासकीय समिती विराटशी सहमत | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Sports/Cricket/सीओए-प्रशासकीय समिती विराटशी सहमत\nसीओए-प्रशासकीय समिती विराटशी सहमत\nभारतीय कर्णधार विराट कोहली व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी संघासाठी पगारवाढीची केलेली मागणी गुरुवारी प्रशासकांच्या समितीने (सीओए) मान्य केली आहे\n0 146 एका मिनिटापेक्षा कमी\nनवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहली व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी संघासाठी पगारवाढीची केलेली मागणी गुरुवारी प्रशासकांच्या समितीने (सीओए) मान्य केली आहे. समितीने व्यस्त कार्यक्रमाच्या मुद्यावर त्यांच्याकडून माहितीही घेतली.\nकोहली व धोनी यांनी राष्ट्रीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह\nआज (गुरुवारी) सीओए प्रमुख विनोद राय, डायना एडलजी आणि बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांची भेट घेतली.\nराय यांनी दोन तासांपेक्षा अधिक वेळ झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की,‘आम्ही या मुद्यावर खेळाडूंसोबत सखोल चर्चा केली. त्यात त्यांना किती सामने खेळायचे आहेत, भविष्यातील दौरा कार्यक्रम (एफटीपी) आणि मानधनाचे पॅकेज आदी मुद्यांचा समावेश आहे.’\nराय पुढे म्हणाले,‘त्यांना आम्हाला जेवढी माहिती द्यायची होती ती आम्हाला मिळाली आहे. आम्ही त्यानुसार काम करणार आहोत. एफटीपीबाबत ते सहमत आहेत. त्यांना विश्रांतीची संधी मिळायला हवी. दिवसांच्या संख्येबाबत मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही.’\nखेळाडूंना सध्या लागू असलेल्या वेतनश्रेणीमध्ये ‘अ’ दर्जाचा करार असलेल्या खेळाडूंना वार्षिक दोन करोड रुपये मिळतात. ‘ब’ दर्जाचा करार असलेल्या खेळाडूंना एक कोटी, तर ‘क’ दर्जाचा करार असलेल्या खेळाडूंना दर वर्षी ५० लाख रुपये देण्यात येतात.\nअंतिम अकरामध्ये समावेश असलेल्या खेळाडूंना प्रत्येक कसोटीसाटी सामना शुल्क १५\nलाख रुपये तर वन-डे व टी-२०\nसाठी अनुक्रमे ६ लाख व ३ लाख रुपये देण्यात येतात. ज्या खेळाडूंचा अंतिम ११ मध्ये समावेश नसतो पण ते संघाचे सदस्य असतात त्यांना या रकमेची अर्धी रक्कम दिल्या\nजाते. माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सीओएला दिलेल्या अहवालामध्ये ‘अ’ दर्जाचा करार असलेल्या खेळाडूंना पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. नवी वेतनश्रेणी व सामना शुल्काची राशी याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. (वृत्तसंस्था)\n5000 रुपयांपेक्षाही कमी किंमत Redmi 5a लॉन्च\nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005103-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/team-of-doctor-met-with-accident-near-nagar/", "date_download": "2018-11-15T23:04:52Z", "digest": "sha1:NTWRB4EPWYFDNK3AELJZ37SVH77K4LPY", "length": 16485, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "डॉक्टरांचे पथक असलेल्या लक्झरी बसला अपघात, एकाचा मृत्यू | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nडॉक्टरांचे पथक असलेल्या लक्झरी बसला अपघात, एकाचा मृत्यू\nमुंबईतील ‘टाटा कॅन्सर’ व इतर रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाला घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसला आज पहाटे अहमदनगर शहराजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात बसचालक ठार झाला असून बसमधील 30 डॉक्टर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला डॉक्टरांचाही समावेश असून सर्वांना अहमदनगर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.\nअहमदनगर शहराजवळील केडगाव बायपासवर हा अपघात झाला. मुंबईहून वेरूळला निघालेल्या या बसमध्ये एकूण 40 डॉक्टर होते. हे सर्व डॉक्टर कर्करोगतज्ज्ञ असल्याचं सांगण्यात आलं आहे. संभाजीनगर शहरात होणाऱ्या एका मेडिकल कॉन्फरन्ससाठी ते निघाले होते. पहाटे पावणे चार वाजता केडगाव बायपासवरील नील हॉटेलसमोर डॉक्टरांची लक्झरी बस पाठीमागून एका कंटेनरला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की अर्ध्या गाडीचा चक्काचूर झाला. डॉ. पुष्कर इंगळे, अनिल टिबडेवाल, जॉनी कार्टन हे तीन डॉक्टर गंभीर जखमी असून, त्यांना नगरमधील खासगी मॅक्सकेअर हब रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अन्य 27 डॉक्टर किरकोळ जखमी असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलफेक न्यूज- मार्क झुकेरबर्ग, सुंदर पिचाई यांच्यावरही गुन्हे दाखल होऊ शकतात\nपुढीलनाशिकच्या रस्त्यावर लाल चिखल, टॉमेटोचे दर 2 रूपये किलोपर्यंत घसरले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005103-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6/all/", "date_download": "2018-11-15T22:57:49Z", "digest": "sha1:5EWDI5TW4U5QKTA36IVWTSXTI4273TGB", "length": 12407, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उस्मानाबाद- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nऔरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी\nअद्वैत मेहता, पुणे, 12 नोव्हेंबर : सध्या देशभरात ठिकाणांचं नाव बलण्याची मोहीम सुरू असल्याचं दिसतंय. अशातच आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी समोर आली आहे. पुण्याचं नाव बदलून जिजापूर करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे. ‘औरंगाबाद जिल्ह्याचे नाव ‘संभाजीनगर’, उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव ‘धाराशीव’ करा, अशी जी मागणी आहे त्याप्रमाणेच पुणे जिल्ह्याचंही नाव बदलून ‘जिजापूर’ असं करण्यात यावं, अशी मागणी संतोष शिंदे यांनी केली आहे.\nमुनगंटीवार काय स्वत: 'अवनी'ला गोळ्या घालायला गेले नव्हते - मुख्यमंत्री\nआघाडीसाठी आज बोलणी, 'या' सहा जागांवरून घमासान होण्याची शक्यता\nअपूर्वा यादव प्रकरण : मित्राच्या आत्महत्येचा खून करून घेतला तरुणाने बदला\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\nक्षणात संपलं सात जन्माचं नातं, झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात टाकला हातोडा आणि...\nलोकसभेसाठी राष्ट्रवादीचं दबावतंत्र, जास्त जागा देण्यास काँग्रेसचा नकार\nइंधनानंतर ताटातलं जेवणही महागलं, घटली भाजीपाल्याची आवक\nपरतीच्या पावसानं झोडपलं; दोन ठार, पिकांचं प्रचंड नुकसान\nVIDEO : भूकंपग्रस्तांना पाहून मालाही कॅन्सरशी लढण्याची शक्ती मिळाली - शरद पवार\nगावाकडचे गणपती : तुळजापुरातला आडातला गणपती\nभारत बंदनंतर आजही इंधनाचे दर भडकले, परभणीत पार झाली नव्वदी\nएन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर 'मूग' गिळून बसण्याची वेळ\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005103-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/district-sports-office-no-fire-system-15492", "date_download": "2018-11-15T23:57:10Z", "digest": "sha1:BAIM4IYDCK5XU4ZWZXRTF53KNSYS7JEL", "length": 14925, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "District Sports Office no fire system जिल्हा क्रीडा कार्यालयात अग्निशामक यंत्रणाच नाही | eSakal", "raw_content": "\nजिल्हा क्रीडा कार्यालयात अग्निशामक यंत्रणाच नाही\nरविवार, 6 नोव्हेंबर 2016\nऔरंगाबाद - शहरात आगीच्या घटना घडत असताना जिल्हा क्रीडा कार्यालयात मात्र आग विझवणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. विभागीय क्रीडा संकुलातील यंत्रणा ऑगस्ट 2016 मध्ये बाद झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि भारतीय खेळ प्राधिकरणामधील आग विझविणाऱ्या यंत्रणा या नव्याने बसवण्यात आल्या आहेत.\nऔरंगाबाद - शहरात आगीच्या घटना घडत असताना जिल्हा क्रीडा कार्यालयात मात्र आग विझवणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. विभागीय क्रीडा संकुलातील यंत्रणा ऑगस्ट 2016 मध्ये बाद झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि भारतीय खेळ प्राधिकरणामधील आग विझविणाऱ्या यंत्रणा या नव्याने बसवण्यात आल्या आहेत.\nजागेअभावी आमखास मैदानाहून विभागीय क्रीडा संकुलात स्थलांतरित झालेल्या जिल्हा क्रीडा कार्यालयास मुबलक जागा मिळाली. मात्र शहरात आगीने तांडव केल्यानंतरही या कार्यालयात फायर एक्‍सटिंग्विशर लावण्यात आलेले नाहीत. आग लागल्यास त्यापासून बचाव करण्यासाठी या कार्यालयात कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. या कार्यालयात कागदांचा मोठा साठा आहे. या रेकॉर्डमुळे जागा पुरत नसल्याने विभागीय क्रीडा संकुलात या कार्यालयास हलवण्याची मागणी करण्यात आली होती. विभागीय आयुक्तांच्या पुढाकाराने हा निर्णय झाला असला तरी त्याच्या सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना या कार्यालयात करण्यात आलेल्या नाहीत. जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे यांनी याबाबत कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले. जिल्हा क्रीडा परिषदेच्या बैठकीत त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने मांडणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे यांनी सांगितले.\nविभागीय क्रीडा संकुलात अनेक ज्वलनशील गोष्टी आहेत. यात साउंड अब्सॉर्बर्स, बॅडमिंटन हॉलमधील लाकडी तळ, छताला असलेले पडदे आदींचा समावेश आहे. त्यासाठी लावण्यात आलेल्या फायर एक्‍सटिंग्विशर्सच्या पुनःतपासणीची तारीख 12 ऑगस्ट 2016 ही या सिलिंडरवर नमूद करण्यात आली आहे. मात्र ही तारीख उलटून चार महिने होत असले तरी त्यांची पुनःतपासणी किंवा फेरभरण करण्यात आलेले नाही. विभागीय क्रीडा संकुलाचे उपसंचालक राजकुमार महादावाड यांनी सांगितले की, या कामासाठीची कारवाई सुरू असून पंधरा दिवसात ते पूर्ण करण्यात येणार आहे.\nखेळ प्राधिकरण, विद्यापीठ अप-टू-डेट\nभारतीय खेळ प्राधिकरणमधील फायर एक्‍सटिंग्विशर्स तीन महिन्यापूर्वी बदलण्यात आले असून त्यासाठीची रंगीत तालीमही करण्यात आली आहे. आगीचा संभाव्य धोका लक्षात घेता हे करण्यात आले असल्याची माहिती केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी दिली. हे एक्‍सटिंग्विशर्स वापरता यावेत यासाठी कर्मचाऱ्यांसह आपणही प्रशिक्षण घेतले असल्याचे ते म्हणाले.\nपंचावन्न हजार शिधापत्रिका होणार डिलीट\nसातारा - सलग तीन महिने स्वस्त धान्य न घेतल्याने त्या शिधापत्रिकांवरील धान्य बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सातारा जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबर,...\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nअरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांची विभागीय आयुक्तांकडुन दखल\nअकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे...\nसुविधां अभावी रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा देवून जनतेची फसवणुक\nबोर्डी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा गावातील उपजिल्हा रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा दिल्याचे दाखवुन आय. आर. बी कंपनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005103-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/education-rte-online-form/", "date_download": "2018-11-15T23:33:33Z", "digest": "sha1:4HMQ2FJUJCMWKI26RP3ZL7WR2FYMOQSS", "length": 8762, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्यात आरटीईचे प्रवेश अर्ज 8 फेब्रुवारीपासून", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज्यात आरटीईचे प्रवेश अर्ज 8 फेब्रुवारीपासून\nपुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या 25 टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रिया अखेर 8 जानेवारीपासून राज्यभरात सुरू होणार आहेत. यासाठी आता पालकांना उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार असून त्यांनी वेळेत हा दाखला काढला नाही तर, त्यांना प्रवेशासाठी मुकावे लागणार आहे. राज्यभरात आरटीईची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया 24 जानेवारीपासून सुरू होणे अपेक्षित होते; मात्र शाळा नोंदणीच न झाल्याने हे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले होते.\nआरटीईच्या संकेतस्थळावर सध्या अपेक्षित शाळा संख्या कमी झाली आहे. मात्र, काही शाळांच्या शाखांचे विलीनीकरण करून माहिती भरल्याने जागा अधिक व शाळा कमी दिसत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या पुण्यात 929 शाळांमध्ये 16 हजार 354 जागा उपलब्ध असल्याचे दिसत आहे; तर एकूणच राज्यात 8 हजार 979 शाळांमध्ये 1 लाख 25 हजार 543 जागा उपलब्ध असल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीतून समोर आले आहे. युडाएड वरून शाळा शोधून काही शाळांना शिक्षण विभागाने नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nदरम्यान, यावर्षी प्रथमच उत्पन्न दाखला ऑनलाइन भरायचे असून तो ऑनलाइन लिंक केला जाऊन तपासला जाणार असल्याने, यात तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच, शाळा व शिक्षण अधिकारी यांनी ग्रामीण भागात कुठेही माहिती फलक लावलेले नाहीत. या अडचणी दूर करत अर्जनोंदणी लवकर सुरू करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य मागासवर्गीय आयोगाचा…\nटीम महाराष्ट्र देशा : मागासवर्गीय आयोग मराठा आरक्षणा संबंधीचा आपला अहवाल आज नाही तर उद्या सरकारला सादर करणार…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005103-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8B_%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2018-11-15T23:44:04Z", "digest": "sha1:ZA32VZHNXMN6BC6INUQMLYF5RIZ7OCXL", "length": 4808, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पॅरेटो तत्त्व - विकिपीडिया", "raw_content": "\nजगातील अनेक घटनांमध्ये, (साधारण) ८० % परिणाम हे (साधारण) २० % कारणांमुळे होतात असा नियम. .\nइटालियन अर्थशास्त्रज्ञ विल्फ्रेडो पॅरेटो याने प्रथम असे निरिक्षण केले की जगातील ८० % संपत्ती ही केवळ २० % लोकांकडेच आहे.\nजगात अनेक क्षेत्रांमध्ये हा नियम लागू असल्याचे आपल्याला दिसून येते.\n१. आपण आपला ८० % वेळ २० % लोकांबरोबर घालवतो.\n२. उत्पादनातील ८० % त्रुटी या २० % दोषांमुळे निर्माण होतात.\n३. आपला ८० % फायदा हा २० % ग्राहकांमुळे होतो.\n४. ८० % ग्राहक हे २० % वेळामध्ये येतात.\nया नियमाचा दैनंदिन जीवनात वापर केल्यास अनेक गोष्टी सुकर होतात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०१७ रोजी ०७:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005103-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/21666", "date_download": "2018-11-16T00:28:29Z", "digest": "sha1:YZG3KZ7L6WVGWWND2UQ4PPIOJR2RWKFL", "length": 4320, "nlines": 85, "source_domain": "www.maayboli.com", "title": "साठवणीचे पदार्थ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /साठवणीचे पदार्थ\nवांग्याचे लोणचे (गोवन स्टाईल)\nअर्धा इंच आल्याचा तुकडा\nएक टेबलस्पून चिंचेचा घट्ट कोळ\nचार पाच पाने कढीलिंब (पानांचे तुकडे करा)\nएक टेबलस्पून लाल तिखट पावडर (आवडीप्रमाणे कमीजास्त करा)\nअर्धा टेबलस्पून काळ्या मोहरीची पूड\nपाव टेबलस्पून भाजलेल्या मेथीची पूड\nएक टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड\nपाव कप मीठ (आवडीप्रमाणे कमीजास्त करा)\nएक कप मोहोरीचे तेल/ गोडेतेल\n१. वांग्याचे बारीक तुकडे करून, ताटलीत वांग्याचे तुकडे त्यावर मीठ पुन्हा वांग्याचे तुकडे, मीठ असे थर लावून चार तास ठेवा. ताटलीत पाणी जमायला हवे.\nRead more about वांग्याचे लोणचे (गोवन स्टाईल)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005103-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/mangal-garah-112091800002_1.html", "date_download": "2018-11-15T23:48:42Z", "digest": "sha1:WWLBA2IIDMRHWD7GDP7DUJ3DRDVPTL3L", "length": 13986, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मंगळ दैवताबद्दल जाणून घ्या ... | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमंगळ दैवताबद्दल जाणून घ्या ...\nमंगळ, लाल ग्रह मंगळाचे दैवत आहे.\n* मंगळ ग्रहाला संस्कृतामध्ये अंगारक (ज्याने लाल रंग धारण केलेला आहे) किंवा भौम (भूमीचा पुत्र) देखील म्हणतात. > * हा युद्धाचा देवता आणि ब्रह्मचारी आहे. > * मंगळाची प्रकृती तमास गुणाची असते.\n* मंगळ ऊर्जावान कारवाई, आत्मविश्वास आणि अहंकाराचा प्रतिनिधित्व करतो.\nमंगल-राहूच्या युतीमुळे रोहिणी नक्षत्रात बनत आहे अनिष्टकारी अंगारक योग\nअंगारकी चतुर्थीला नक्की वाचा मयूरेश स्तोत्र\nकाही ज्योतिषीय योगामुळे विवाहविच्छेद होतात..\nयावर अधिक वाचा :\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\nयावेळी साजरी करा भाऊबीज\nपाच दिवसांच्या दिपावलीचा आजचा शेवटचा दिवस. 9 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005103-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=2625", "date_download": "2018-11-15T23:05:04Z", "digest": "sha1:YFVOZR2NB6UL4LEGVQFA2SCJP642KMA4", "length": 9481, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nहवामान खात्याचा अंदाज चूकला : मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र कोरडाच\n७ जून रोजी मान्सूनचे आगमन होण्याची तारीख असली तरी जून अखेरीस मान्सून सक्रिय झाला. २५ टक्केही पाऊस न झालेल्या ५ मंडळांत औरंगाबादच्या ३ मंडळांचा समावेश आहे.\nऔरंगाबाद : ८ ते ९ जुलैदरम्यान ५० ते ७५ मि.मी. दरम्यान पाऊस होईल व त्यानंतरचे पुढील तीन दिवस २५ ते ५० मि. मी. दरम्यानच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता.\nमुंबई व कोकण किनारपट्टीसह विदर्भातील कमी दाबाचा पट्टा पुढे सरकेल आणि मध्य मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला होता. मात्र हवामान खात्याचा अंदाज पुन्हा खोटा ठरला. मोठा पाऊस झाला नाहीच. उलट मागील दोन दिवस तर मराठवाडा कोरडाच राहिला.\nहवामान खात्याचे अभ्यासक प्रा.किरणकुमार जोहरे यांनी सांगितले, गोवा, कोकण, मुंबई, विदर्भ या भागांत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो पट्टा दोन दिवसांपासून स्थिर आहे. तो पट्टा पुढे सरकेल याचे अनुमान हवामान खात्याने लावले होते. परंतु तसे काहीही झाले नाही. परिणामी दोन दिवस मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पाऊस झाला नाही. पुढील दोन दिवसही अशीच स्थिती राहू शकते.\nजून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील ५० टक्के मंडळांवर पावसाची कृपा राहिली. विभागातील ५० टक्के भूभाग पावसानेे चिंब झाला असला तरी अनेक मंडळांत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.\n७ जून रोजी मान्सूनचे आगमन होण्याची तारीख असली तरी जून अखेरीस मान्सून सक्रिय झाला. २५ टक्केही पाऊस न झालेल्या ५ मंडळांत औरंगाबादच्या ३ मंडळांचा समावेश आहे. यात जालना आणि बीडमधील प्रत्यके १ मंडळ आहे. २० गावांमागे १ तर एका तालुक्यात ५ सर्कलचे सरासरी प्रमाण आहे.\nमराठवाड्यात ८ हजार ५२२ गावे आहेत. विभागातील ९२ मंडळांत ७५ ते १०० टक्क्यांदरम्यान तर ८१ मंडळांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. ४१ मंडळांत २५ ते ५० टक्क्यांदरम्यान पाऊस झाला. मराठवाड्यात ४२१ मंडळांत पावसाची नोंद होते.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nनोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब�\nसंशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे �\nसकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श�\nलाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी �\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्\nमोहन भागवत हाजिर हो स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या\nराफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब�\nदिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ �\n१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच�\nजेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश �\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्\nराफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र�\nभाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच\nराफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍\nस्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005103-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/modi-has-experienced-rapid-travel-16244", "date_download": "2018-11-16T00:00:35Z", "digest": "sha1:H6XYTIWPIDU6JEYLEWNAUARJ7AIC7ZOK", "length": 13371, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Modi has experienced rapid travel मोदींनी अनुभवला वेगवान प्रवास | eSakal", "raw_content": "\nमोदींनी अनुभवला वेगवान प्रवास\nरविवार, 13 नोव्हेंबर 2016\nटोकिओ - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांनी जपानची सर्वांत वेगवान शिनकानसेन बुलेट ट्रेनमधून प्रवास केला.\nशिनकानसेनसारखीच बुलेट ट्रेन भारतात सुरू करण्याचा विचार केला जात आहे. मोदी आणि ऍबे यांनी टोकिओ ते कोबेपर्यंत बुलेट ट्रेनमधून प्रवास केला. या रेल्वेचा वेग 240 किलोमीटर ते 340 किलोमीटर प्रतितास इतका आहे.\nपंतप्रधानांनी प्रवासादरम्यान ऍबे यांच्यासमवेत चर्चा करतानाचे छायाचित्र ट्विटरवरून शेअर केले आहे. ट्विटमध्ये म्हटले, की पंतप्रधान शिंझो ऍबेसमवेत जात असून आम्ही शिनकानसेन ट्रेनने प्रवास करत आहोत.\nटोकिओ - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांनी जपानची सर्वांत वेगवान शिनकानसेन बुलेट ट्रेनमधून प्रवास केला.\nशिनकानसेनसारखीच बुलेट ट्रेन भारतात सुरू करण्याचा विचार केला जात आहे. मोदी आणि ऍबे यांनी टोकिओ ते कोबेपर्यंत बुलेट ट्रेनमधून प्रवास केला. या रेल्वेचा वेग 240 किलोमीटर ते 340 किलोमीटर प्रतितास इतका आहे.\nपंतप्रधानांनी प्रवासादरम्यान ऍबे यांच्यासमवेत चर्चा करतानाचे छायाचित्र ट्विटरवरून शेअर केले आहे. ट्विटमध्ये म्हटले, की पंतप्रधान शिंझो ऍबेसमवेत जात असून आम्ही शिनकानसेन ट्रेनने प्रवास करत आहोत.\nपरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ट्विट करताना म्हटले, की वैशिष्ट्यपूर्ण यात्रेत वैशिष्ट्यपूर्ण मैत्री. मुंबई ते अहमदाबाद यादरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला 2018 मध्ये सुरवात होणार आहे आणि ही रेल्वेसेवा 2023 मध्ये प्रारंभ होईल. या तंत्रात जपानची प्रणाली वापरली जाणार आहे. ऍबे यांनी काल पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले, की बुलेट ट्रेनच्या रचनेचे काम या वर्षाखेर सुरू होईल. ही महत्त्वाकांक्षी योजना ही दोन्ही देशातील संबंधाला आणखी दृढ करेल. या बुलेट ट्रेनच्या नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील आर्थिक विकासाला चालना मिळेल. बुलेट ट्रेन शिनकासेनची सुरवात जपानमध्ये 1964 सुरवात झाली होती.\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nउल्हासनगर रेल्वे स्थानकावर सार्वजनिक शौचालय लोकार्पण\nउल्हासनगर : 1956 साली उल्हासनगर रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. स्थानकाच्या निर्मितीला 62 वर्ष झाल्यावर प्रथमच प्लॅटफॉर्म एकवर सुसज्ज असे सार्वजनिक...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\nजिल्हा रॉकेलमुक्त झाल्याचा दावा\nजळगाव - जिल्ह्यात रेशन दुकानावरील धान्यवाटपात आता मोठी सुधारणा झाली आहे. ‘सप्लाय चेंज मॅनेजमेंट सिस्टिम’च्या सुविधेमुळे शिधापत्रिकाधारकांना राज्यातून...\nहणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे पाणी विधानसभा निवडणूकीपूर्वी मिळणार : चरेगावकर\nकऱ्हाड : दोन्ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेमुळे कऱ्हाड उत्तरमधील अनक वर्ष रखडलेल्या हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचे पाणी येत्या विधानसभा निवडणूकीपूर्वी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005103-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Reservation-on-the-criteria-of-backwardness-says-Prakash-Ambedkar/", "date_download": "2018-11-15T23:02:08Z", "digest": "sha1:5WCICG3VFQRXACHDTA3LIGOXLIV3XXVI", "length": 8979, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मागासलेपणाच्या निकषावरच आरक्षण : प्रकाश आंबेडकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मागासलेपणाच्या निकषावरच आरक्षण : प्रकाश आंबेडकर\nमागासलेपणाच्या निकषावरच आरक्षण : प्रकाश आंबेडकर\nमराठा आरक्षणाबात भाजपा सरकार गंभीर नसून ते आंदोलकांना नेहमीप्रमाणे भूलथापाच देत आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावून काही साध्य होणार नाही. भाजपाने बोलण्याऐवजी कृती करून दाखवावी. घटनेतील तरतुदीनुसार आर्थिक नव्हे तर सामाजिक मागासलेपणाच्या निकषावरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल, असे स्पष्ट मत भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले. तसेच, वंचित बहुजन आघाडीची मोट बांधून पुढील लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.\nभारिप बहुजन महासंघाच्या वतीने आयोजित संवाद यात्रेनिमित्त रविवारी (दि.29) नाशिकमध्ये आला असता अ‍ॅड. आंबेडकर यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपा व संघावर टीका करत, मराठा आरक्षण या मुद्यांवर भाष्य केले. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र, भाजपा नेते त्यांची भूमिका मांडण्याऐवजी विरोधी पक्षाप्रमाणे लोकप्रियतेसाठी विधाने करीत आहेत.राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. धनगर समाजाला आदिवासींप्रमाणे आरक्षण देता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने न्यायालयात मांडली आहे. त्यामुळे धनगर समाजाने आता संघर्षाऐवजी सत्ता मिळविण्याचा मार्ग निवडला आहे.\nत्याचप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने न्यायलयात स्पष्ट भूमिका मांडावी. जेणेकरून मराठा समाज त्यांचा निर्णय घेईल, अशी मागणी अ‍ॅड. आंबेडकर यांनी केली. 2019 मध्ये दिल्लीत पुन्हा भाजपा सरकार आल्यावर घटना दुरुस्ती केली जाईल, असे संघाकडून सांगण्यात येत आहे. त्यांनी दुरुस्तीचा मसुदा जाहीर केला तर अधिक चांगले होईल, असा टोला त्यांनी लगावला. शरद पवार यांनी आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, असे मत मांडले आहे. तसेच, केंद्रातील सरकार देखील आर्थिक निकषाची री ओढत आहे. मात्र, घटनेतील तरतुदीनुसार आरक्षण हे सामाजिक मागासलेपणावर दिले जाईल, अशी तरतूद आहे. दलित असो की आदिवासी यांना सामाजिक मागासलेपणावरच आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आर्थिक निकषाचा मुद्दा खोडून काढत मराठा समाजाला सामाजिक मागासलेपणाच्या निकषावरच आरक्षण मिळू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केलेे.\nलोकसभेसाठी काँग्रेसकडे दहा जागांची मागणी : महाराष्ट्रभर दौरे करून दलित, ओबीसी, धनगर यांसह बाराबलुतेदार व मुस्लिमांची मोट बांधून वंचित बहुजन आघाडीची वज्रमूठ उभारली जाईल. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर आम्ही काँग्रेसकडे लोकसभेसाठी दहा जागांचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामध्ये धनगर, भटके विमुक्‍त, ओबीसी, ओबीसींमधील अतिमागास व मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींना प्रत्येकी दोन अशा एकूण दहा जागांची मागणी केली आहे. काँग्रेसकडून चर्चेसाठी अजून बोलावणे आले नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल, असे अ‍ॅड.आंबेडकर यांनी सांगितले.\nअ‍ॅड. आंबेडकर म्हणाले... : * राज ठाकरे यांचे विधाने गांभीर्याने घेत नाही * मराठा आमदारांचे राजीनामे म्हणजे नौटंकी * दोन्ही काँग्रेस घराणेशाही जोपासताहेत * राज्याची सत्ता 169 परिवारांच्या हाती * राज्य सरकार गुप्त यंत्रणा उद्ध्वस्त करायला निघाले * सरकारला मंडळे बंद करायची आहेत\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005103-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-IFTM-infog-new-hydrogen-powered-cycle-mileage-100km-on-2-litre-tank-of-hydrogen-5796774-PHO.html", "date_download": "2018-11-15T22:42:17Z", "digest": "sha1:ISQWLI63GMVXX3QBJCMYP3US5KHLIM2O", "length": 7636, "nlines": 164, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "New Hydrogen Powered Cycle Mileage 100km On 2 Litre Tank Of Hydrogen | बाईकच नाही तर कारपेक्षाही महागडी आहे ही सायकल, चालते विना पायडल", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबाईकच नाही तर कारपेक्षाही महागडी आहे ही सायकल, चालते विना पायडल\nजगामध्ये पहिली अशी सायकल लाँच झाली आहे, ज्यामध्ये पायडल मारण्याची आवश्यकता पहणार नाही.\nयुटिलिटी डेस्क:- जगामध्ये पहिली अशी सायकल लाँच झाली आहे, ज्यामध्ये पायडल मारण्याची आवश्यकता पहणार नाही. एवढेच नाही तर ही पेट्रोल, डिझेल व बॅटरीवरही चालणार नाही. फ्रान्सची स्टार्ट-अप कंपनी प्राग्मा इंडस्ट्रिजने हायड्रोजन पावर्ड सायकलीला लाँच केले आहे. या सायकलीचे नाव अल्फा बाईक असे ठेवले आहे. ही पहिली अशी सायकल आहे जी हायड्रोजन गॅसवर चालणार आहे. कंपनीचा दावा आहे की, ही 2 लीटर हायड्रोजन गॅसवर 100 किलोमीटरचे दमदार मायलेज देणार आहे.\nबाईकच नाही तर कारपेक्षाही महागडी\nया सायकलीची किंमत 7,500 युरो म्हणजे जवळपास 6 लाख रुपये असेल. सध्या ही फ्रान्समध्ये लाँच केली आहे. कंपनीने सायकलीला नगरपालिका आणि कार्पोरेट सेक्टरसाठी बनवले आहे. कंपनीचे फाऊंडर आणि चिफ एक्झिकेटिव्ह पाएरे फोर्टे यांनी म्हटले की, अन्य कंपनीकडे हायड्रोजन बाईकचे प्रोटोटाईप आहे, मात्र आमच्या कंपनीने अशी बाईक सर्वात पहिले बनवून दाखवली आहे.\n1 लीटरमध्ये धावणार 50 किलोमीटर\nअल्फा बाईक हायड्रोजन गॅसवर चालणार आहे. कंपनीचा दावा आहेकी, 1 लिटरच्या गॅसमध्ये 50 किलोमीटरचे मायलेज देणार आहे. सायकलमधील गॅस संपला तर अशावेळेस तुम्ही पायडलचा वापर करु शकतात. प्राग्मा कंपनीने मागिल वर्षी 100 सायकल बनवल्या होत्या, तेथेच या वर्षी 150 सायकल बनवण्याची प्लॅंनीग करत आहे.\nपुढील स्लाइवडर वाचा, हायड्रोजन गॅसने चालणारी अल्फा बाईकचे फोटोज...\nActiva आणि Access सारख्या स्कूटर्सला टक्कर देणार ही दमदार मोपेड, 60 KMPL मायलेज आणि किंमत फक्त...\n15 हजार रुपयांमध्ये तुमच्या स्कुटरला बसवा सीएनजी किट, 44 रुपयांमध्ये 80 किलोमीटरचा प्रवास\nजगातील पहिली सर्वात हायटेक इलेक्ट्रीक बाइक, तुमच्या बोलण्यावर करेल काम, 274km चा नॉन स्टॉप मायलेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005103-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-RAJ-pakistani-intelligence-agency-isi-agent-arrested-from-rajasthan-5603165-NOR.html", "date_download": "2018-11-15T23:51:23Z", "digest": "sha1:F2WEFQ75PGW7QFENG3XKD5BJ36JZ5YIL", "length": 6533, "nlines": 144, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pakistani intelligence agency ISI agent arrested from Rajasthan | राजस्थानातून पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय एजंट पोलिसांच्या ताब्यात", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nराजस्थानातून पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय एजंट पोलिसांच्या ताब्यात\nराजस्थानातून पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संशयित हस्तकाला ताब्यात घेण्यात आले आहे. राजस्थान पोलिसांनी जैसलमेरच्या कुंजरली गावातून ५५ वर्षांच्या हाजी खानला ताब्यात घेत संवेदनशील माहिती असलेली काही कागदपत्रेही त्याच्याकडून जप्त केली. अनेक गाेपनीय माहिती आयएसआयपर्यंत पोहोचवण्याचा त्याच्यावर आरोप आहे.\nजयपूर: राजस्थानातून पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संशयित हस्तकाला ताब्यात घेण्यात आले आहे. राजस्थान पोलिसांनी जैसलमेरच्या कुंजरली गावातून ५५ वर्षांच्या हाजी खानला ताब्यात घेत संवेदनशील माहिती असलेली काही कागदपत्रेही त्याच्याकडून जप्त केली. अनेक गाेपनीय माहिती आयएसआयपर्यंत पोहोचवण्याचा त्याच्यावर आरोप आहे. जोधपूरमध्ये खानची कसून चौकशी केली जात आहे. खानला याआधीही अटक करण्यात आली होती. मात्र पुराव्यांअभावी त्याची सुटका करण्यात आली होती. पाकिस्तानात त्याच्या आजोबांचे घर असल्यामुळे तो तेथे नियमितपणे येत-जात होता.\nसासरी जाताच झाली फेमस, गृहप्रवेश करताच मिळाली कार....\nमुलांच्या समोर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आई, वडिलांना घाबरुन एका कोपऱ्यात बसून राहिले मुलं..\nपत्नीच्या 18 तोळे सोन्यावर होती पतीची नजर, करवाचौथच्या दुसऱ्याच दिवशी निर्घृण हत्या करून फरार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005103-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/five-cent-ex-soldiers-orop-disadvantaged-15473", "date_download": "2018-11-15T23:21:29Z", "digest": "sha1:IXBW2EGZMKFJKKEONXVFIBIGNN73MFAB", "length": 12586, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Five per cent of the ex-soldiers orop from disadvantaged पाच टक्के माजी सैनिक 'ओआरओपी'पासून वंचित - मनोहर पर्रीकर | eSakal", "raw_content": "\nपाच टक्के माजी सैनिक 'ओआरओपी'पासून वंचित - मनोहर पर्रीकर\nरविवार, 6 नोव्हेंबर 2016\nपणजी - 'वन रॅंक, वन पेन्शन' (ओआरओपी) योजनेचा लाभ 95 टक्के माजी सैनिकांना मिळाला आहे. पाच टक्के माजी सैनिकांना \"ओआरओपी'चा लाभ मिळालेला नाही, अशी कबुली संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज दिली. ज्यांना \"ओआरओपी'चा लाभ मिळालेला नाही, अशा माजी सैनिकांना पुढीन दोन महिन्यांत तो देण्यात येईल, असे पर्रीकर म्हणाले.\nपणजी - 'वन रॅंक, वन पेन्शन' (ओआरओपी) योजनेचा लाभ 95 टक्के माजी सैनिकांना मिळाला आहे. पाच टक्के माजी सैनिकांना \"ओआरओपी'चा लाभ मिळालेला नाही, अशी कबुली संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज दिली. ज्यांना \"ओआरओपी'चा लाभ मिळालेला नाही, अशा माजी सैनिकांना पुढीन दोन महिन्यांत तो देण्यात येईल, असे पर्रीकर म्हणाले.\n\"ओआरओपी'च्या मुद्द्यावरून हरियानातील माजी सैनिकाने आत्महत्या केल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे. या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर पर्रीकरांनी वरील विधान केले आहे. ते पुढे म्हणाले, की \"ओआरओपी' योजनेचा 95 टक्के माजी सैनिकांना लाभला मिळाला असून, पाच टक्के माजी सैनिक त्यापासून वंचित आहेत. पाच टक्के माजी सैनिकांना \"ओआरओपी'चा लाभ मिळण्यात अडचणी असून, त्या पुढील दोन महिन्यांत दूर केल्या जातील. 1962 आणि 1971 च्या युद्धात सहभागी झालेल्या मुख्यत्वे जुन्या माजी सैनिकांची माहिती अद्याप सापडत नसल्यामुळे त्यांना \"ओआरओपी'चा लाभ मिळू शकलेला नाही.\nराजकारणात प्रवेश केलेले माजी सैनिक राजकारण्यांप्रमाणेच सरकारवर आरोप करत आहेत, अशी टीकाही पर्रीकर यांनी या वेळी केली.\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\nहणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे पाणी विधानसभा निवडणूकीपूर्वी मिळणार : चरेगावकर\nकऱ्हाड : दोन्ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेमुळे कऱ्हाड उत्तरमधील अनक वर्ष रखडलेल्या हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचे पाणी येत्या विधानसभा निवडणूकीपूर्वी...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी मारेकऱ्याना फाशीची शिक्षा झाली पाहिजे - रामदास आठवले\nब्रह्मपुरी (सोलापुर) - प्रतीक शिवशरण हत्या प्रकरणात दोन आठवड्याचा कालावधी उलटूनही पोलीस पथकास अजूनही तसाप लागला नाही. तरी तपास सीआयडीकडे देण्यास...\nओला-उबर पुन्हा संपावर जाणार\nमुंबई: ओला-उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि चालक-मालक पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १७ नोव्हेंबरपासून संप पुकारला जाणार आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005103-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/desh/snn-gujrat-narmada-dam-100171", "date_download": "2018-11-15T23:58:48Z", "digest": "sha1:HH5DWGPDSIKKJOROVNISQ64QVEQJ4VZ2", "length": 8809, "nlines": 53, "source_domain": "amp.esakal.com", "title": "snn gujrat narmada dam गुजरातसमोर पाण्याचे संकट | eSakal", "raw_content": "\nमहेश शहा | मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nनर्मदा धरणातून चार राज्यांना पाणी दिले जाते. नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाने 2017-18 या वर्षासाठी केलेल्या पाणीवाटपात गुजरातचा पाण्याचा वाटा केवळ 4.71 दशलक्ष फूट आहे. मध्य प्रदेशचा 9.55, महाराष्ट्राचा 0.13 तर राजस्थानचा 0.26 दशलक्ष फूट पाण्याचा वाटा आहे. गेल्या 15 वर्षांत मागील वर्षी नर्मादेच्या पाणलोट क्षेत्रांत सर्वांत कमी पाऊस झाला. त्यातही मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या पाणलोट क्षेत्रात खूपच कमी पाऊस झाला\nअहमदाबाद - नर्मदा पाणलोट क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्याने हिवाळ्यातच गुजरातसमोर पाण्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे. नर्मदा धरणातील पाणीसाठा कमी होत चालला असून, सौराष्ट्र आणि उत्तर गोव्यातील धरणांमध्येही अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. नर्मदा धरणात केवळ 14.66 दशलक्ष फूट पाणीसाठा शिल्लक असल्याने औद्योगिक क्षेत्राच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आला आहे. पाण्याच्या या परिस्थितीमुळे 15 मार्चनंतर सिंचनाबरोबरच औद्योगिक क्षेत्राचा पाणीपुरवठा थांबविण्यात येईल, असे गुजरातचे मुख्य सचिव जे. एन. सिंग यांनी स्पष्ट केले आहे.\nपाणीसमस्येबाबत बोलताना सिंग म्हणाले, \"\"नर्मदा धरणातून चार राज्यांना पाणी दिले जाते. नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाने 2017-18 या वर्षासाठी केलेल्या पाणीवाटपात गुजरातचा पाण्याचा वाटा केवळ 4.71 दशलक्ष फूट आहे. मध्य प्रदेशचा 9.55, महाराष्ट्राचा 0.13 तर राजस्थानचा 0.26 दशलक्ष फूट पाण्याचा वाटा आहे. गेल्या 15 वर्षांत मागील वर्षी नर्मादेच्या पाणलोट क्षेत्रांत सर्वांत कमी पाऊस झाला. त्यातही मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या पाणलोट क्षेत्रात खूपच कमी पाऊस झाला. पाच हजार 860 दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या धरणात 21 जानेवारीला केवळ 455 दशलक्ष घनफूट पाणी शिलल्क होते. गेल्या वर्षी याच तारखेला गुजरातसाठी एक हजार 173 दशलक्ष घनफूट पाणी शिलल्क होते.''\n\"\"सद्यःस्थितीत राज्यासमोर पाण्याचे संकट असले तरी पिण्याच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. नर्मदा कॅनॉलवर अवलंबून असलेल्या अहमदाबाद, वडोदरामधील तसेच अन्य महापालिकांना पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत,'' असेही त्यांनी सांगितले.\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nकडब्याची यंत्राद्वारे बारीक कुट्टी; दुष्काळात चाऱ्याची व्यवस्था\nखामखेडा (नाशिक) : अत्यल्प पाऊस व सर्वत्र दुष्काळी परिस्थिती अल्याने जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याचे उत्पादनही होऊ शकले नाही. डिसेंबर ते जुलै असे आठ महिने...\nसुविधां अभावी रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा देवून जनतेची फसवणुक\nबोर्डी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा गावातील उपजिल्हा रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा दिल्याचे दाखवुन आय. आर. बी कंपनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक...\nजुन्नरला मुस्लिम आरक्षण हक्क परिषदे संपन्न\nजुन्नर - महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलन संघटनेचे वतीने जुन्नर येथे मुस्लिम आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन बुधवार ता.14 रोजी करण्यात आले होते. या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/late-night-dinner-118110300008_1.html", "date_download": "2018-11-15T23:42:28Z", "digest": "sha1:66HEKPS3LKP5234QOORIIMA7QPUXNHYK", "length": 13317, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तुम्ही देखील रात्री उशिरा जेवण करता? याचे परिणाम धोकादायक असू शकतात | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतुम्ही देखील रात्री उशिरा जेवण करता याचे परिणाम धोकादायक असू शकतात\nअत्यंत व्यस्त कार्यक्रमांमुळे लोकांचे जीवनशैलीमध्ये बरेच बदल झाले आहे. रात्री उशीरा जागे राहणे, तासोंतास लॅपटॉपवर बसून काम करणे, आणि रात्री उशीरा जेवण करणे.\nआपल्यातील बरेचजण स्वस्थ जीवनशैलीचे अनुसरणं करू शकत नसल्यामुळे त्यांना बर्‍याच आजारांचा सामना करावा लागतो. पूर्वी लोक निरोगी रूटीन पाळत असायचे. सकाळी लवकर उठायचे आणि रात्री लवकर झोपायचे, त्यांच्या खाण्याची वेळ देखील नियमानुसार होती. म्हणून ते निरोगी जीवन जगायचे परंतु आजकाल लोक जेवायला खूप उशीर करतात. यामुळे त्यांच्या झोपण्याच्या वेळेस आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जर आपण देखील लेट नाइट डिनरचा घेत असाल तर एकदा त्याचे होणारे नुकसान जाणून घ्या.\nनिरोगी आयुष्यासाठी वेळेवर झोपणे, सकाळी योग्य वेळी जागणे आणि योग्य वेळी खाण्याच्या नियमानुसार, आयुर्वेदात देखील लिहिले आहे. जर आपणही रात्री उशिरा जेवत असाल तर तुम्हाला खाली दिलेल्या गोष्टींचा सामना करावा लागेल.\n1. वजन वाढणे - जर आपण रात्री उशिरा जेवत असाल तर ते पचविणे देखील कठीण असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. त्याशिवाय रात्री उशिरा जेवण करणे वाढत्या लठ्ठपणाचे एक कारण देखील आहे.\n2. तणाव - जर तुम्ही उशीरा खात असाल तर ते झोपण्यात देखील त्रास होतो. ज्यामुळे दिवसभर थकवा आणि तणाव राहतो. ज्याने कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी लवकर जेवण सुरू करा.\n3. उच्च रक्तदाब - रात्री उशीराने जेवण केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा व्यायाम शरीराला होत नाही त्यामुळे अन्न पचण्यास त्रास होतो व उच्च बीपीची समस्या येते.\n4. मधुमेह - अन्न खाल्यानंतर बर्याचदा लोक गोड खातात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. जे नंतर त्रासदायक होऊ शकतो. रात्री लवकर जेवण करा आणि फिरा\n5. अपचन - ज्या लोकांना अपचनचा त्रास असतो, त्यांना उशीरा कधीच खायला नको. यानी त्रास अजून वाढू शकतो.\n6. चिडचिडपणा - आपण आराम करण्यासाठी पुरेशी झोप नाहे घेत असाल, तर हे आपल्या मानसिक आरोग्यास देखील प्रभावित करते. मेंदूला पुरेसा विश्रांती मिळत नाही, परिणामी\n7. झोप न येणे - बर्याचदा रात्री उशिरा जेवण्याने अन्न फूड पाईपमध्ये येऊ लागतो. यामुळे अस्वस्थता आणि घबराटपणा येतो आणि झोप येत नाही.\nनिरोगी राहण्याचे स्वदेशी मार्ग\nदिवसाची सुरुवात करा थंड पाणी, बदाम खाऊन\nमिनिटाला दहा वेळा शिंकणारी मुलगी\nजाणून घ्या हळदीचे पाणी पिण्याचे फायदे\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nघरचा वैद्य : नक्की करून बघा\nकांद्याच्या सालीत आणि पापुद्रय़ामध्ये भरपूर अँण्टिऑक्सिडंटस् असतात. तसेच त्यात क्वेसेंटीन ...\nमिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nबीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...\nहृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...\nआश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे\nकोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Boundary-affidavits-ready-soon/", "date_download": "2018-11-15T22:58:49Z", "digest": "sha1:2VFZ7MXPBTG4BC6MN3LA3L7L4XHLIFYD", "length": 8352, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सीमाप्रश्‍नी प्रतिज्ञापत्रे लवकरच तयार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › सीमाप्रश्‍नी प्रतिज्ञापत्रे लवकरच तयार\nसीमाप्रश्‍नी प्रतिज्ञापत्रे लवकरच तयार\nकोल्हापूर/ बेळगाव : प्रतिनिधी\nमहाराष्ट्र - कर्नाटक सीमाखटल्यातील आठ साक्षीदारांची प्रतिज्ञापत्रे तयार ठेवण्याचा निर्णय सीमाप्रश्‍न तज्ञ समितीने घेतला आहे. त्याचबरोबर आठवडाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सीमाखटल्यात महाराष्ट्राची बाजू मांडणार्‍या वकिलांची दिल्लीत बैठक आयोजिण्याचा निर्णयही गुरुवारी झाला.\nसीमाप्रश्‍नी ज्येष्ठ नेते डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या तज्ज्ञ समितीची बैठक मुंबईत मंत्रालयात झाली. सीमाखटल्याची सद्यस्थिती व पुढील कार्यवाही यासह राज्याचे नूतन मुख्य सचिव व इतरांना वस्तुस्थिती समजावी, यासाठी ही बैठक आयोजिण्यात आली होती.\nबैठकीला मुख्य सचिव डी. के. जैन, सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव बिपिन मलिक यांच्यासह मध्यवर्ती एकीकरण समितीचे दीपक दळवी, माजी आमदार संभाजी पाटील, अरविंद पाटील, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, दिल्लीतल अ‍ॅडव्होकेट ऑन रेकार्ड शिवाजीराव जाधव, समन्वय अधिकारी तथा निवृत्त पणन संचालक दिनेश ओऊळकर आदी उपस्थित होते.\nसर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला हा दावा काढून टाकावा, असे पत्र कर्नाटक सरकारने दिल्याने यावरील सुनावणी प्रलंबित आहे. या दाव्यात महाराष्ट्राची बाजू ज्येष्ठ वकील अ‍ॅड. हरिश साळवे मांडत आहेत. पुढील सुनावणी लवकर घेण्याबरोबरच, ज्या आठ साक्षीदारांच्या साक्षी प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करायच्या आहेत, त्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली.\nचर्चेअंती मुख्यमंत्री फडणवीस व अ‍ॅड. साळवे यांची समितीसोबत एकत्रित बैठक दिल्लीत घेण्याचा निर्णय झाला. येत्या आठवडाभरात फडणवीस व साळवे यांची वेळ घेऊन ही बैठक घेण्याचे ठरले.\nया दाव्यात आठ साक्षीदारांच्या साक्षी प्रतिज्ञापत्राद्वारे नोंदवायच्या आहेत. या सर्वांची प्रतिज्ञापत्रे तयार ठेवण्याचेही या बैठकीत ठरले. तज्ज्ञ समितीची प्रदीर्घ कालावधीनंतर बैठक आयोजित केली होती. अ‍ॅड. जाधव व अ‍ॅड. संतोष काकडे यांनी खटल्याची माहिती दिली. सीमाखटल्याची तयारी पुरेशी असणे अत्यावश्यक असून तयारीचा आढावा घेण्यासाठी दोन महिन्यांतून एकदा बैठक घेण्यात यावी, अशी सूचना जैन यांनी मांडली.\nलोकसभेच्या आगामी अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक घेण्यात यावी, सीमाप्रश्‍नाबाबत लोकसभेत प्रयत्न करण्याची खासदारांना सूचना करावी, भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालाबाबत लोकसभेत चर्चा करावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही करण्यात आली.\nन्यायालयातील अंतरीम अर्ज, भाषिक अल्पसंख्याक आयोगाचा अहवाल, सीमाप्रश्‍नी वकिलांच्या वेळोवेळी झालेल्या बैठकी आदी विषयावरही चर्चा करण्यात आली. निपाणी म. ए. समिती अध्यक्ष जयराम मिरजकर, बिदरचे पृथ्वीराज पाटील, सुनील आनंदाचे हेही बैठकीला उपस्थित होते.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Woman-patient-death-Outbreak-of-relatives/", "date_download": "2018-11-15T23:58:08Z", "digest": "sha1:56Z6T6A6FTJPYI4ODF6ZQNM5AEWKHGTV", "length": 5433, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रुग्ण तरुणीच्या मृत्यूमुळे नातेवाइकांचा उद्रेक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रुग्ण तरुणीच्या मृत्यूमुळे नातेवाइकांचा उद्रेक\nरुग्ण तरुणीच्या मृत्यूमुळे नातेवाइकांचा उद्रेक\nवयोवृद्ध, दुर्धर आजाराने ग्रस्तांना आधार केंद्रापर्यंत पोहोचणे शक्य नाही अशा नागरिकांसाठी आधार काढण्याचा त्रास वाचावा म्हणून घरी जावून कार्ड काढले जाणार आहे. यासाठी उपनगर जिल्हाधिकार्‍यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे.\nआधारकार्ड अद्ययावत करणे, तपशिलात दुरुस्ती करणे या बाबींमध्ये अनेकदा नागरिकांचा बराचसा वेळ खर्ची पडतो. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, दिव्यांग यांना आधारकार्ड काढण्यासाठी रांगेत उभे राहणे त्रासदायक ठरते. यावर उपाय म्हणून मुंबई तसेच उपनगर जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा आधार नोंदणी केंद्र सुरू केले आहे. मुंबई तसेच उपनगरात जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांच्या संकल्पनेनुसार उपनगर जिल्हा आणि बृहन्मुंबईसाठी उपयुक्त ठरेल असे जिल्हा आधार नोंदणी केंद्र बांद्रा येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सुरू करण्यात आले आहे.\nकेंद्रामध्ये 30 आधार नोंदणी संच ठेवण्यात आले आहेत. यापैकी काही संच ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, दिव्यांग यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या 30 संचाशिवाय अतिरिक्त 5 संच राखीव ठेवण्यात आले असून त्यांचा उपयोग वयोवृद्ध, दुर्धर आजाराने ग्रस्त किंवा आधार केंद्रापर्यंत पोहोचणे शक्य नाही अशा नागरिकांसाठी भरारी पथक संच म्हणून करण्यात येत आहे. हे केंद्र शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. याशिवाय नागरिकांच्या आधारसंबंधीच्या विविध स्वरुपाच्या तक्रारी, सूचनांसाठी www.aadharmumbaisuburban.com हे विशेष संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/The-hotel-and-the-liquor-bar-in-Mahindra-circle-police-station-in-Satpur-nashik/", "date_download": "2018-11-15T23:32:37Z", "digest": "sha1:DSDESRTFYFRNWYEZSLKQ7OGPQ7CIB5BV", "length": 5306, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक : महिंद्रा सर्कल पोलीस चौकीतच हॉटेल आणि दारूअड्डा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक : महिंद्रा सर्कल पोलीस चौकीतच हॉटेल आणि दारूअड्डा\nनाशिक : महिंद्रा सर्कल पोलीस चौकीतच हॉटेल आणि दारूअड्डा\nसातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये बंद अवस्थेत असलेल्या पोलीस चौकीचे कडी कोयंडा तोडून तेथील स्थानिक व्यक्तीने चक्क या चौकीतच हॉटेल आणि दारूअड्डा सुरू केला आहे. तर या व्यक्तिकडून रात्रीच्या सुमारास मद्यपींना पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे समोर आले आहे. मात्र यागोष्टीकडे सातपूर पोलीस प्रशासन व अधिकाऱ्याचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपन्याची व कामगार यांच्या सुरक्षेसाठी सातपूर टाउन पोलीस चौकी सुरु करण्यात आली. मात्र या पोलिस चौकीसाठी कर्मचारी पुरवणे शक्य नसल्याने ही पोलिस चौकी बंद करण्यात आली. याचाच फायदा घेत तेथील एका स्थानिक नागरिकांने चक्क या चौकीतच हॉटेल आणि दारूअड्डा सुरू केला. त्यामुळे सदर चौकीलगत गाड्यावर सुरु करण्यात आलेल्या हॉटेल मध्ये मद्यपींची गर्दी होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सदर व्यवसायिकांनी हॉटेलसाठी पोलीस चौकी मधून वीजजोडणी घेतली आहे. यासर्व गोष्टीकडे गस्त घालणाऱ्या पथकाचे अजून देखील लक्ष गेले नसल्याने पोलिसांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे.\nसातपूर औद्योगिक परिसरात कामगाराची होत असलेली लुट, महिला कामगाराचे चैन स्नेंचीग अशा घटनामध्ये वाढ होत असून या परिसरात पोलिस चौकी कायम स्वरूपी सुरु ठेवणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिकातून होत आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Welcome-to-the-celebration-of-Tukaram-Maharaj/", "date_download": "2018-11-15T23:45:53Z", "digest": "sha1:LGVWUYJ2KMHOVS75P42BOJ35I4TNIKFF", "length": 11838, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उद्योगनगरीत तुकोबांचे जल्लोषात स्वागत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › उद्योगनगरीत तुकोबांचे जल्लोषात स्वागत\nउद्योगनगरीत तुकोबांचे जल्लोषात स्वागत\nभगवे झेंडे, टाळ-मृदंगाचा गजर, मुखी विठू माउलींचा नामघोष व अंतरी विठुरायाच्या भेटीची आस, अशा भक्तिमय वातावरणात भक्तिरसात तल्लीन होऊन विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी (दि.6) उद्योगनगरीत जल्‍लोषात स्वागत झाले. यावेळी निगडीतील भक्ती- शक्ती चौकात जगद‍्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी जनसागर लोटला होता. ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत निघालेल्या वारकर्‍यांच्या उत्साहाला उधाण आले होते.\nमहापौरांनी केले पालखी रथाचे सारथ्य\nदेहूतील इनामदार वाड्यातून सकाळी पालखीचे प्रस्थान ठेवले. महाआरती तसेच देहूरोड येथील नागरिकांचे आदरातिथ्य स्वीकारून व देहूकरांचा निरोप घेऊन पालखी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास निगडी परिसरातील भक्ती-शक्ती चौकात दाखल झाली. निगडीतील भक्ती -शक्ती चौकात उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात महापालिकेच्या वतीने संत तुकारामांच्या पालखीतील दिंडी प्रमुखांचे महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी महापौर काळजे यांनी पालखी रथाचे सारथ्य केले. राज्यभरातील दिंड्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. या दिंड्यांचे ताडपत्री देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मुखी विठुनामाच्या गजरात उत्साही वातावरणात एकापाठोपाठ एक दिंड्या भक्ती-शक्ती चौकात दाखल होत होत्या. या पालखीचे शहरवासीयांनी उत्साहात स्वागत केले.\nपालखीचे दर्शन घेण्यासाठी तसेच स्वागतासाठी दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. पालखी सोहळ्यासाठी विशेषत: महिला व तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. यामुळे वारकर्‍यांच्या उत्साहाला उधाण आले होते. रस्त्याच्या दुतर्फा भगव्या पताका खांद्यावर घेतलेल्या वारकर्‍यांची रांग, टाळ-मृदुंगाचा गजर व अधूनमधून पडणार्‍या रिमझिम पावसात वारकर्‍यांचा सागर असे मनोहारी दृष्य औद्योगिक नगरीने अनुभवले. सोहळ्यात शहरातील चिमुकल्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी पारंपरिक वेशात विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश दिला. भाविकांच्या दर्शनानंतर पालखीने आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्काम केला. आकुर्डी येथे पहिला मुक्काम करून आज पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे.\nउच्चशिक्षित युवकाचा वारीतून वृक्षसंवर्धनाचा संदेश\nदिवसेंदिवस वारीमध्ये युवक-युवतींचा सहभाग वाढत असून या वारीतही उच्चशिक्षित तरुणांचे प्रमाण लक्षणीय होते. लातूर येथील संदीप बोराडे नामक युवक अनेक वर्षांपासून वारी करत असून दरवर्षी सामाजिक संदेश देतो. यावर्षीही वृक्षलागवडीचा संदेश देत पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला. यावर्षी दुचाकीवरून वारीदरम्यान सासवड येथे हजार देशी झाडे लावण्याचा संकल्प त्याने केला असून या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही त्याच गावातील तरुणांवर सोपवून वृक्षसंवर्धन करणार आहेत. तरुणांनीही याकामी पुढे यावे व पर्यावरणाचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.\nअपंग विद्यालयाच्या दिंडीला तीस वर्ष पूर्ण\nमहाराष्ट्रातील जनतेला सुख समृध्दी मिऴावी, भरपूर पाउस पडावा तसेच शेतकर्‍याीं आत्महत्या करु नये यासाठी यमुनानगर येथील अपंग विद्यालयाच्या वतीने दिंडी काढण्यात आली. या दिंडीला यावर्षी तीस वर्षे पुर्ण झाली. दिंडीत शाळेचे पंचवीस ते तीस विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी दुष्काळ हटू दे, समृध्दी नांदू दे अशा उत्साहपूर्ण घोषणा देत दिव्यांग व्यकितचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. अपंग व्यक्तींचा उत्साह वाढावा यासाठी हि दिंडी काढण्यात येत असल्याचे यावेळी विश्‍वनाथ वाघमोडे यांनी सांगितले. दिंडीत नवनाथ वाघमोडे, कौशल्या हिवसरे, विवेक वाघमोडे आदीनी परिश्रम घेतले.\nवरुणराजाने केले तुकोबारायांचे स्वागत\nनिगडीतील भक्ती-शक्ती चौकात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने भक्तिमय वातावरण झालेले असताना वरुणराजाने सरींची बरसात करून तुकोबारायांचे स्वागत केले. यावेळी वारकर्‍यांसह भक्तगण पावसात न्हाऊन निघाले.\nशहरात पहिल्यांदाच साहित्यिकांची दिंडी\nसाहित्य संवर्धन समिती व पिंपरी चिंचवड साहित्य मंचच्या वतीने जगद‍्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात देहूरोड ते आकुर्डीदरम्यान शहरातील साहित्यिक व कवी या दिंडीत सहभागी झाले होते. यावेळी हातात पर्यावरणसंवर्धनाचे संदेश देणारे फलक घेऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी साहित्यिकांनी संत तुकाराम तसेच वारकरी आणि पारंपरिक वेश धारण करून पर्यावरणाचा संदेश दिला. साहित्यिकांच्या वारीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Acute-water-scarcity-has-been-created-in-miraj/", "date_download": "2018-11-15T23:00:18Z", "digest": "sha1:LAPJ3ICMUQUBDDCGX7FUWPMUJNKDNPOV", "length": 5793, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘म्हैसाळ’साठी खासदार संजय पाटील यांचे प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘म्हैसाळ’साठी खासदार संजय पाटील यांचे प्रयत्न\n‘म्हैसाळ’साठी खासदार संजय पाटील यांचे प्रयत्न\nम्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी खासदार संजय पाटील यांचे सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र आमदार सुरेश खाडे यांंनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, अशी टीका काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य अनिल आमटवणे यांनी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून मिरज पूर्वभागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणी मागणीसाठी वेळोवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्र्रेसच्यावतीने कालव्यात भजन आंदोलन, लाक्षणिक उपोषण, मोटारसायकल रॅली, मोर्चा आणि रास्तारोको अशी आंदोलने केली. परंतु शासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतलेली नाही.\nते म्हणाले, आमदार खाडे यांनी म्हैसाळ योजना सुरू होण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. मात्र खासदार पाटील यांनी शासनाकडे विविध पातळीवर प्रयत्न चालविले आहेत. म्हैसाळ योजनेची जुनी थकबाकी भागविण्यासाठी शासनाकडे 50 कोटी रुपये मिळविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. या प्रयत्नाला लवकरच यश मिळेल, असा दावाही आमटवणे यांनी केला.म्हैसाळ पाण्यासाठी\nसोमवारपासून सलगरे-मिरज पदयात्रा काढण्यात येणार होती. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आल्यामुळे पदयात्रा स्थगित करण्यात आली. बैठकीनंतर पदयात्रेबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे यांनी दिली. सलगरेमध्ये जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या निधीतून रस्त्याचे काम मंजूर झाले. या कामाचेही उद्घाटन काम सुरू होण्यापूर्वी त्यांनी केले, असा आरोप सरपंच तानाजी पाटील यांनी केला. बाळासाहेब होनमोरे, माजी सभापती खंडेराव जगताप, अण्णासाहेब कोरे इत्यादी उपस्थित होते.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-mp-udyan-raje-coment-on-nager-deputy-mayor-shripad-Chhidam/", "date_download": "2018-11-15T23:27:53Z", "digest": "sha1:XTIRHI73MHMWCZANTXKZVQERGGN6TIOK", "length": 7499, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवरायांना समजून घेण्याची छिंदमची पात्रता नाही : उदयनराजे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › शिवरायांना समजून घेण्याची छिंदमची पात्रता नाही : उदयनराजे\nशिवरायांना समजून घेण्याची छिंदमची पात्रता नाही : उदयनराजे\nकोणत्याही व्यक्तीने काही बोलण्यापूर्वी आपली वैचारिक उंची आणि पात्रता काय आहे आणि आपण कुणाबद्दल बोलतो याचा विचार आधी केला पाहिजे. श्रीपाद छिंदम याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छ. शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करुन आपल्या कुप्रवृत्तीचे प्रदर्शन केले. छ.शिवाजी महाराजच नव्हे तर कोणत्याही महापुरुषावर कोणी उपटसुंभ टिका करतो त्यावेळी मनस्वी संताप येतो. अशा दुष्ट प्रवृत्तीचा आपण तीव्र निषेध करत असून, त्यांनी यापुढे छ.शिवाजी महाराजांसारखे महापुरुष समजून घ्यावेत, अशा भावनिक शब्दात खा. छ. उदयनराजे भोसले यांनी नगर महापालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.\nछ. शिवाजी महाराज यांच्यासारखा पुरुष जन्माला यायला संपूर्ण युगाचा कालावधी लागत असावा इतके मोठ कर्तृत्व युगपुरुष छ. शिवरायांचे आहे. सर्व जाती धर्माला समान न्याय देत युगपुरुष छ. शिवरायांनी स्वराज्याची उभारणी केली. त्याकरिता त्यांनी असिम त्याग केला. राज्यकर्ता कसा असावा, जनतेप्रती त्याचे उत्तरदायित्व काय असावे, वंचितांना मुख्य प्रवाहात कसे आणावे, शेतकरी जगाचा पोशिंदा असल्याने त्याच्याबाबतीत कोणती राजनिती असावी, न्यायदान कसे असावे, शेतजमिनींवर आकारण्यात येणारा शेतसारा कसा आकारावा, त्याचे मापदंड काय असावेत, महिला भगिनींविषयी राज्यकर्त्यांचे काय धोरण असावे, युध्दनिती कशी असावी, गनिमी कावा केव्हा राबवावा, इ. अनेक रोजच्या जीवनातील प्रश्नांवर युगपुरुष छ. शिवरायांनी ठरवून दिलेली शिवनीती संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ ठरली आहे. युगपुरुष छ. शिवरायांविषयी काही बोलण्यापूर्वी छ. शिवराय आधी समजून घ्यावे लागतील. श्रीपाद छिंदमसारख्या उचलली जीभ लावली टाळ्याला अशा नितीमत्तेच्या व्यक्तींना छ. शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी कदाचित अनेक जन्म घ्यावे लागतील, असेही खा. छ. उदयनराजे म्हणाले.\nज्यांची क्षमता आणि पात्रता नाही अशा व्यक्ती काही बोलतात त्यांच्या या प्रवृत्तीचा आपण निषेध करत असून, त्यांना छ. शिवाजी महाराज समजून घेण्याची सुबुध्दी मिळो, अशा शब्दात श्रीपाद छिंदम यांना खा. उदयनराजेंनी फटकारले.\nदरम्यान शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्व शिवप्रेमी आणि शिवभक्तांनी संयम राखून मोठया दिमाखात शिवजयंती महोत्सव साजरा करावा, शिवजयंती उत्सवास कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता शिवप्रेमींनी कार्यरत रहावे, असे आवाहन खा. छ. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Eknath-Khadase-Talking-On-Governments-Demand-when-They-Are-In-Opposition/", "date_download": "2018-11-15T23:59:42Z", "digest": "sha1:QTS6L2S6LNVMYXOQA3YDKPELSGLRMDVE", "length": 4554, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘त्या’ मागण्या पूर्ण करा; खडसेंचा सरकारला घरचा आहेर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › ‘त्या’ मागण्या पूर्ण करा; खडसेंचा सरकारला घरचा आहेर\n‘त्या’ मागण्या पूर्ण करा; खडसेंचा सरकारला घरचा आहेर\nविरोधी पक्षात असताना आपण खूप मागण्या केल्या. आता सत्तेत आलो आहोत तर त्या पूर्ण करा. आता आपली जबाबदारी वाढली आहे हे विसरु नका, या शब्दात भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.\nबुलडाणा जिल्ह्यातील रोजगार हमीची कामे निधी अभावी प्रलंबित असल्याचा तारांकित प्रश्‍न आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला होता. या प्रश्‍नावर विधान सभेत चर्चा सुरू असताना खडसे बोलत होते. रोजगार हमीची कामे निधी अभावी कशी रखडतात, त्या योजना या ग्रामीण भागातील शेत मजुरांना रोजगार मिळवून देण्याचे प्रभावी माध्यम आहे. शेतमजुरांना अकुशल कामगारांचा दर्जा असल्याने त्यांना भत्ते दिले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली.\nमुंडेंच्या आरोपाला, तावडेंचे प्रत्युत्तर\n‘त्या’ मागण्या पूर्ण करा; खडसेंचा सरकारला घरचा आहेर\nपाकचे भारताला ‘गोड’ निर्यातीचे कारस्थान\nअंबाबाई मंदिर, राजर्षी शाहू महाराज संग्रहालय आराखड्यास मंजुरी\nवीजग्राहकांकडे ३४ हजार कोटींची थकबाकी\nएका ट्रान्सफॉर्मरवर दोन शेतकरी\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=2627", "date_download": "2018-11-15T23:07:03Z", "digest": "sha1:H362B56OT4YTAQGD76DMK7BUWP5EHXRP", "length": 11592, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nपाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्रांत काश्मीर प्रश्‍न उपस्थित...\nपाकिस्तानने काल केलेल्या प्रयत्नाचा समाचार घेताना भारताने म्हटले आहे, की पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या मंचाचा गैरवापर करीत आहे.\nसंयुक्त राष्ट्रे : पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात भारतावर ताशेरे ओढणार्‍या काश्मीरबाबतच्या संयुक्त राष्ट्र अहवालाचा संदर्भ दिल्यानंतर भारताने त्याच्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली असून, तो अहवाल मानवी हक्क मंडळाच्या प्रतिनिधींनी विचारात घेण्याच्याही दर्जाचा नाही असे म्हटले आहे.\nपाकिस्तानने काल पुन्हा काश्मीरचा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही आठवड्यात पाकिस्तानने तिसर्‍यांदा हा प्रयत्न केला असून त्याला वेळोवेळी भारताने चपराक दिली आहे.\nपाकिस्तानने काल केलेल्या प्रयत्नाचा समाचार घेताना भारताने म्हटले आहे, की पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या मंचाचा गैरवापर करीत आहे. काश्मीर प्रश्‍नावर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांत चर्चा करण्याचा प्रयत्न हा गैर आहे.\nपाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मलिहा लोधी यांनी १४ जूनच्या काश्मीर व पाकव्याप्त काश्मीरबाबतच्या संयुक्त राष्ट्र मानवी हक्त उच्चायुक्तांनी दिलेल्या अहवालाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मानवी हक्कआयुत झैद राद अल हुसेन यांनी सादर केलेला अहवाल केंद्रस्थानी घेऊन पाकिस्तानने सुरक्षा मंडळात बालके व सशस्त्र संघर्ष यात त्यातील संदर्भ घुसडण्याचा प्रयत्न केला.\nभारताचे उपस्थायी प्रतिनिधी तन्मय लाल यांनी पाकिस्तानवर चौफेर टीका करताना सांगितले, की जम्मू काश्मीरमधील स्थितीबाबतचा तो कथित अहवाल हा पक्षपाती असून कुठलीही शहानिशा न केलेल्या माहितीवर तो आधारित आहे. या अहवालाची मानवी हक्क मंडळाच्या सदस्यांनी दखल घेण्याच्या दर्जाचाही तो नाही.\nझैद राद यांचा हा मानवी हक्क अहवाल भारताने आधीच फेटाळला आहे. काश्मीरमधील परिस्थितीची मानवी हक्क मंडळाच्या मार्फत स्वतंत्र, आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची गरज आहे असे त्या अहवालात म्हटले आहे.पाकिस्तानने वेळोवेळी काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळे चर्चेचील महत्त्वाचे मुद्दे बाजूला राहतात.\nपाकिस्तान त्याच्या हितासाठी असे प्रयत्न करीत असून, त्यामुळे तो देश पसरवत असलेल्या दहशतवादाचा मुद्दा लपणारा नाही. पाकिस्तानने काश्मीर प्रश्‍न यापूर्वीही उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असून ते यशस्वी झाले नाहीत, आताही होणार नाहीत असे लाल यांनी सांगितले.\nगेल्या काही आठवड्यात पाकिस्तानने लागोपाठ तिसर्‍यांदा काश्मीरचा प्रश्‍न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे. २५ जून रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्मीर प्रश्‍नाचा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर गेल्या आठवड्यात व चालू आठवड्यात हा प्रश्‍न पाकिस्तानने उपस्थित केला. प्रत्येक वेळी भारताने त्याला चोख उत्तर दिले आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nनोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब�\nसंशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे �\nसकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श�\nलाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी �\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्\nमोहन भागवत हाजिर हो स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या\nराफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब�\nदिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ �\n१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच�\nजेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश �\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्\nराफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र�\nभाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच\nराफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍\nस्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/vastu-shastra-tips-for-watch-on-home-5935410.html", "date_download": "2018-11-15T23:54:05Z", "digest": "sha1:N5H3XAZ36FMMORRN5H7PWRDUIHAFD23Z", "length": 6276, "nlines": 159, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vastu shastra tips for watch on home | वास्तु शास्त्रातील घड्याळाशी संबंधित या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा वाईट काळ होईल सुरु", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nवास्तु शास्त्रातील घड्याळाशी संबंधित या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा वाईट काळ होईल सुरु\nवेळ सांगणारे घड्याळ आपल्या भाग्याशीसुद्धा निगडित असते. वास्तू आणि फेंगशुईमध्ये घड्याळ लावण्यासाठी योग्य-चुकीची दिशा सांग\nवेळ सांगणारे घड्याळ आपल्या भाग्याशीसुद्धा निगडित असते. वास्तू आणि फेंगशुईमध्ये घड्याळ लावण्यासाठी योग्य-चुकीची दिशा सांगण्यात आल्या आहेत. चुकीच्या दिशेला घड्याळ लावल्यास घरात वास्तुदोष वाढतात. घड्याळासाठी दक्षिण दिशा अशुभ मानली जाते. वास्तुदोषामुळे नकारात्मकता वाढते आणि घरात राहणाऱ्या लोकांचे विचारही नकारात्मक होतात. वाईट काळ सुरु होतो. दुर्भाग्यापासून दूर राहण्यासाठी घरात गोल आकाराची घड्याळ लावावी. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, वास्तूमध्ये घड्याळाशी संबंधित काही खास नियम...\nपाय क्रॉस करून बसण्याच्या सवयीमुळे प्रगतीमध्ये निर्माण होतात बाधा, प्रत्येक वर्किंग वुमनसाठी खास आहेत या टिप्स\nश्रीगणेशाची मूर्ती घरात स्थापन करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी\nरात्री अधिकतर लोक ही चुकी करतात.. यात तुम्ही तर नाही ना.. जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला झोपल्याने होतो फायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2018-11-15T22:44:46Z", "digest": "sha1:HJL3VKVKBK67CBD6YAYYOLFW6VEZM322", "length": 6254, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात नॉर्वे - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी ह्या लेखामध्ये अधिक दुव्यांची आवश्यकता आहे. ह्या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nवर्ग:विकिकरण करण्याजोगे लेख नोव्हेंबर २०११ पासून\nसाच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मे २०१८ रोजी १९:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2018-11-15T23:13:58Z", "digest": "sha1:MOS2AZNWIJSBWG7EKJEGQU3ZRC3BZ4HH", "length": 17724, "nlines": 62, "source_domain": "2know.in", "title": "लिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे", "raw_content": "\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nRohan August 12, 2012 जाहिरात, पैसे, पैसे कमवणे, ब्लॉग, लिंक\nलिंक शेअर करुन पैसे कमवण्याचा आणखी एक मार्ग मी आज आपल्याला सांगणार आहे. मागच्यावेळी आपण लिंक शेअर करुन पैसे कसे कमवायचे यासंदर्भातील लेख पाहिला होता. आजचा हा लेख त्याच लेखाचा दुसरा भाग म्हणता येईल. अधिपेक्षा चांगला आणि प्रभावी असा हा मार्ग आपल्याला नक्कीच थोडे अधिक पैसे मिळवून देईल असा मला विश्वास वाटतो. सर्व मराठी ब्लॉगर्सना तर याचा फायदा होईलच, पण इतर लोकही या मार्गाने पैसे कमवू शकतील. खाली त्यासंदर्भातील माहिती मी सोप्या शब्दांत सांगत आहे.\nलिंक शेअर करुन पैसे कसे कमवता येतात\nआपली मूळ लिंक (उदा. http://2know.in) एका दुसर्‍या लिंकमध्ये बदलल्यानंतर (हे कसं ते मी या लेखात पुढे सांगत आहे) आपल्या नवीन लिंकवर जेंव्हा लोक क्लिक करतात, तेंव्हा त्यांना जाहिरात दिसते व त्यानंतर त्यांना मूळ पानाकडे जाता येते. अशाप्रकारे आपल्या लिंकवरील प्रत्येक क्लिकमागे आपल्याला काही पैसे मिळतात. सबंध दिवसात कोणीही कितीही वेळा आपल्या लिंकवर क्लिक करु शकेल, तेंव्हा आपल्या कमवण्याला मर्यादा नाही. आपण शक्कल लावून किती चांगल्याप्रकारे हे करु शकाल ते मी या लेखात पुढे सांगत आहे) आपल्या नवीन लिंकवर जेंव्हा लोक क्लिक करतात, तेंव्हा त्यांना जाहिरात दिसते व त्यानंतर त्यांना मूळ पानाकडे जाता येते. अशाप्रकारे आपल्या लिंकवरील प्रत्येक क्लिकमागे आपल्याला काही पैसे मिळतात. सबंध दिवसात कोणीही कितीही वेळा आपल्या लिंकवर क्लिक करु शकेल, तेंव्हा आपल्या कमवण्याला मर्यादा नाही. आपण शक्कल लावून किती चांगल्याप्रकारे हे करु शकाल त्यावर आपली कमाई अवलंबून असेल. खाली त्या संदर्भातील माहिती मी सोप्या शब्दात सांगत आहे.\n१. लिंक शेअर करुन पैसे कमवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या साईटवर जावं लागेल.\n२. या साईटवर गेल्यानंतर Sign Up या बटनावर क्लिक करा. आपल्यासमोर एक Registration Form उघडला जाईल.\n३. तिथे विचारलेल्या जागेत आपल्याला हवे असे Username, Password, आणि आपला Email Address द्यावा. आपल्याकडे पेपालचे (याबाबत लेखाच्या शेवटी अधिक माहिती देण्यात आली आहे) खाते नसेल, तर Payment Account (Publishers) हा पर्याय आत्तापुरता सोडून द्यावा. त्यानंतर आपण Google Analytics वापरत नसाल, तर तो पर्याय देखील सोडून द्यावा.\n४. Security Questions मध्ये Questions समोरुन कोणत्याही एका प्रश्नाची निवड करावी आणि खाली त्याचे उत्तर द्यावे. Agreement मध्ये Terms of use समोर I accept ची निवड करावी आणि शेवटी Submit Registration या बटनावर क्लिक करावे.\n५. आता आपण दिलेल्या ईमेल पत्यावर एक मेल आला असेल. त्यामध्ये आपले रजिस्ट्रेशन निश्चित करण्यासाठी एका URL (Link) वर क्लिक करण्यास सांगितले असेल, त्यावर क्लिक केल्यानंतर आपले रजिस्ट्रेशन निश्चित होईल.\nमूळ लिंक जाहिरात असलेल्या लिंकमध्ये कशी बदलावी\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nआपण आत्ता वर दिलेल्या साईटमध्ये असाल. जर नसाल तर आपले युजरनेम आणि पासवर्ड वापरुन साईटमध्ये प्रवेश करा. इथे मेनू मधून Create Links वर क्लिक करा. Build a Single Link मध्ये Link to convert समोर कोणतीही एक लिंक द्यावी. लिंक देत असताना लिंकच्या आधी http:// नमूद करणं आवश्यक आहे. उदा. http://2know.in. Page Content समोरुन Clean (All Ages) ची निवड करावी. Ad Type समोरुन Intermission ची निवड करावी. Alias URL समोरुन आपल्या आवडीचं कोणतंही URL निवडावे. शेवटी Generate Link वर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन लिंक निर्माण होईल. या नवीन लिंकवर जो कोणी क्लिक करेल, त्याला आपली जाहिरात पहावी लागेल व मग तो मूळ लिंकवर जाऊ शकेल. जाहिरात पाहिली गेल्यानंतर लगेच त्याचे पैसे आपल्या खात्यात जमा होतील.\nजाहिरातींचे प्रकार आणि पैसे\nSide Banner, Top Banner हे जाहिरातीचे कमी त्रासदायक पण कमी पैसे देणारे प्रकार (Ad Type) आहेत. Intermission मध्ये पूर्ण पान जाहिरात पाहावी लागते. Short Link मधून केवळ लिंक रुपांतरीत होते, पण त्यातून आपल्याला काही पैसे मिळत नाहीत.\nलॉकर लिंक (अधिक पैसे कमवण्याचा चांगला पर्याय)\nLocker Link मध्ये मूळ पानावर जाण्याआधी त्या लिंकवर क्लिक करणार्‍या व्यक्तिला जाहिरातदार साईटचे रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागते. नाहीतर तोपर्यंत ते पान पूर्ण बंद राहते. ब्लॉगर लोक एखादे पुस्तक लिहून ते या लॉकर मध्ये बंद करु शकतात. ते पुस्तक वाचण्याआधी किंवा डाऊनलोड करण्याआधी लोकांना छोटिशी मोफत ऑफर पूर्ण करावी लागेल. त्यानंतर त्यांना ते पुस्तक असलेल्या पानावर जाता येईल. Locker Link चे बरेच चांगले पैसे मिळतात, तेंव्हा आपलाही अशाप्रकारे खूप चांगला फायदा होईल. लोकांना पुस्तक मोफत मिळेल आणि त्या पुस्तकाचे पैसे आपल्याला जाहिरातदाराकडून मिळतील.\nब्लॉगर्ससाठी: ब्लॉगवरील प्रत्येक लिंकमधून पैसे कमवणे\nब्लॉगर्सनी सरळ Full Page Script हा पर्याय निवडावा. इथे Link Group Name समोर आपल्या साईटचे/ब्लॉगचे किंवा कोणतेही नाव द्यावे. Page Content समोरुन Clean (All Ages) ची निवड करावी. Alias URL मधून आपल्या आवडीचे छोटे URL निवडावे. Generate Javascript वर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो कोड मिळेल, तो आपल्या ब्लॉगच्या Html Gadget मध्ये टाकावा. त्यानंतर आपल्या ब्लॉगवरील कोणत्याही लिंकवर जेंव्हा वाचक क्लिक करेल, तेंव्हा त्याला त्या पानावर जाण्याआधी जाहिरात पाहावी लागेल व अशाप्रकारे आपल्याला ब्लॉगवरील प्रत्येक क्लिकनंतर पैसे मिळत राहतील.\nलिंक शेअर करुन अधिक पैसे कमवण्यासाचे मार्ग\n* अमेरीकेतून, युरोपमधून जर आपल्या लिंकवर कोणी क्लिक केले, किंवा ऑफर पूर्ण केली, तर भारताच्या तुलनेत आपल्याला ५ ते १० पट अधिक पैसे मिळतील.\n* या साईटवर आपल्याला आपल्या खाली सभासद जोडता येतील. ते जितकं कमवतील त्याच्या २०% रक्कम आपल्याला मिळेल. आपल्या सभासदांच्या खाली जे सभासद असतील, ते जितकं कमवतील त्याच्या १०% रक्कम आपल्याला मिळेल. व आपल्या खाली तीसर्‍या साखळीत जे लोक असतील, ते जितकं कमवतील त्याच्या २% रक्कम आपल्याला मिळेल.\nआपण कमावलेले पैसे आपल्यापर्यंत कसे पोहचतील\nआपले पैसे आपल्यापर्यंत पेपालच्या माध्यमातून पोहचतील. पेपालचे खाते कसे काढायचे आणि पेपाल संदर्भातील इतर सर्व माहिती मी मागील एका लेखात दिली आहे. पेपालवर खाते काढण्यासाठी त्या लेखाची मदत घ्यावी. ज्या ईमेल पत्याच्या माध्यमातून आपण पेपालवर खाते काढाल तो ईमेल पत्ता हाच आपला पेपालचा अकाऊंट नंबर असेल. वर दिलेल्या साईटच्या Manage Account या विभागात जाऊन Payment Account (Publishers) मध्ये Payment Type समोर Paypal ची निवड करावी आणि Payment Account समोर आपला पेपालचा ईमेल पत्ता टाकावा. त्यानंतर Update वर क्लिक करुन हे बदल जतन करावेत. या अपडेटची खात्री करुन घेण्यासाठी आपल्याला एक ईमेल येईल, त्या ईमेलमधील लिंकवर क्लिक केल्यानंतर आपले बदल जतन होतील. आपण कमीतकमी ५ डॉलर कमवल्यानंतर ते पैसे आपल्याला पेपालच्या खात्यावर मागवता येतील व तेथून ते आपल्याला आपल्या बँक खात्यात जमा करता येतील. हे पैसे जमा होत असताना आपोआप डॉलर मधून रुपयांमध्ये रुपांतरीत होतील.\nलिंकवर क्लिक केल्यानंतर मूळ पानावर जाण्यासाठी आपल्याला ८ सेकंद पूर्ण पान जाहिरात पहावी लागते. त्यानंतर SKIP THIS AD वर क्लिक केल्यानंतर आपण मूळ पानावर जाऊ शकाल. अशाप्रकारे आपण पैसे कमवू शकाल.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sugarcane-price-issue-still-unresolved-15048", "date_download": "2018-11-16T00:01:48Z", "digest": "sha1:ZKGMQTGZL23BT5LI4Q4I66ZOAAK4JOBP", "length": 23927, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "sugarcane price issue still unresolved ऊस दर तोडग्याकडे वाटचाल! | eSakal", "raw_content": "\nऊस दर तोडग्याकडे वाटचाल\nबुधवार, 2 नोव्हेंबर 2016\nकोल्हापूर - यंदाच्या गळीत हंगामात एफआरपीपेक्षा जास्त दर देण्यास साखर कारखाने तयार झाले आहे. हा दर किती द्यावा व कधी द्यावा याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीची उद्या (ता. 2) बैठक होत आहे. शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत विविध संघटना, पक्ष, कारखानदार आणि बॅंक यांच्यातील चर्चेनंतर तोडग्याचे दिशेने पावले पडली.\nकोल्हापूर - यंदाच्या गळीत हंगामात एफआरपीपेक्षा जास्त दर देण्यास साखर कारखाने तयार झाले आहे. हा दर किती द्यावा व कधी द्यावा याचा निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीची उद्या (ता. 2) बैठक होत आहे. शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत विविध संघटना, पक्ष, कारखानदार आणि बॅंक यांच्यातील चर्चेनंतर तोडग्याचे दिशेने पावले पडली.\nरविवारी (ता. 30) ऊस दराबाबत झालेल्या पहिल्या बैठकीत एफआरपीची पूर्ण रक्कम देण्याबाबत कारखाने तयार झाले; मात्र एफआरपीपेक्षा जास्त रक्कम दिली पाहिजे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम राहिली; तर कारखानदारांनी एवढी रक्कम देण्यास परवडणार नसल्याचे सांगितल्याने आज पुन्हा बैठक घेण्यात आली. आजच्या दुसऱ्या बैठकीत मात्र एफआरपीपेक्षा जास्त दर देण्यास कारखानदार राजी झाले. पण ही रक्कम किती असावी व कधी द्यावी यावर एकमत होऊ शकले नाही. हे एकमत करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक विशेष समिती स्थापन केली. यामध्ये विविध संघटना, पक्ष, कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक, कार्यकारी संचालक व जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश केला आहे.\nस्वभिमानी शेतकरी संघटनेने मागणी केलेली 3200 रुपये, रघुनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेने 3500, शिवसेनेने 3100 रुपये व सकल ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी केलेली मागणी याबाबत आजच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली; मात्र एकमत झाले नाही.\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 'एफआरपीपेक्षा जास्त दर देण्याबाबत आज सकारात्मक चर्चा झाली. चर्चा पूर्ण तोडगा निघण्याच्या मार्गावर आली आहे. यंदा एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय तर झाला आहे. यावर्षी 3200 रुपये मूल्यांकन धरून कर्ज दिल्यामुळे एफआरपीही देता येत नाही, अशी कारखानदारांची भूमिका आहे. दरम्यान हंगाम संपल्यानंतर ताळेबंद काढून 70 टक्के शेतकऱ्यांचे व 30 टक्के कारखाना प्रशासन त्यामध्ये जर एफआरपीपेक्षा जास्त रक्कम आली तर ती जास्त होते. को-जनरेशन व डिस्टिलरी यातील 75 टक्के शेतकरी व 25 टक्के कारखान्यांना मिळते.\nआता एफआरपी आणि 70-30 मधून जादा होणाऱ्या रकमेचा अंदाज घेऊन त्यातील रक्कम एफआरपीमध्ये घालून ऍडव्हान्स म्हणून द्यावी, अशी विविध संघटना व पक्षाची मागणी आहे. त्याला कारखानदार तयार नाहीत; मात्र आजच्या बैठकीला सर्व संघटनांचे प्रतिनिधी आले. याशिवाय एफआरपीपेक्षा जास्त रक्कम देण्याबाबत चर्चा करण्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली. यामध्ये संघटना म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, शिवसेनेचे विजय देवणे, सकल ऊस उत्पादक शेतकरी बांधवचे दादा काळे, कारखान्यांकडून आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके, प्रकाश आवाडे, समरजित घाटगे, पी. जी. मेढे, विजय औताडे, प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची या समितीत निवड झाली आहे. या समितीची उद्या (बुधवार) दुपारी 2 वाजता तिसरी बैठक होईल. त्यातून एकमत होऊन कारखाने 5 नोव्हेंबरला कारखाने सुरू होतील.''\nखासदार राजू शेट्टी म्हणाले, 'सध्याच्या साखरेनुसार आम्ही यंदाचा दर द्यावा अशी मागणी करत आहे. 3200 वर आम्ही आजही ठाम आहोत. ही रक्कम एकरकमी देण्याबाबत पुढे-मागे होऊ शकते. याबाबत आम्ही लवचिकता दाखवायला तयार आहे. मार्च 2016 नंतर विक्री केलेल्या साखरेचा ताळेबंद आमच्याकडे आहे. या साखरेतील वाटा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे. त्याचाही हिशेब झाला पाहिजे. आयकर खात्याच्या रेटा असेल तर 31 मार्चनंतर झालेल्या हिशेबानंतरची रक्कम यावर्षीच्या हंगामात वर्ग करावी, अशी आपली मागणी आहे. यावर्षी ऊस कमी आहे. त्यामुळे कारखान्यांना चांगला पैसा मिळणार आहेत. त्यामुळे एकरकमी 3200 रुपये मिळाला पाहिजे. शेतकरी संघटनेला कोणीही कोंडीत पकडत नाही. तरीही संघटनेला न घेता शेतकऱ्यांना चांगला दर देणार असेल तर त्याच आम्ही स्वागत करायला तयार आहे.''\nरघुनाथदादा पाटील म्हणाले, 'यंदाच्या गळीत हंगामात 3500 रुपये दर मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही आग्रही आहोत. उद्या याबाबतचे गणित समजावून सांगू. सरकारने रिकव्हरी चोरी थांबवली पाहिजे. वास्तविक यावर्षी एफआरपीची रक्कम वाढविली पाहिजे होती. 2300 रुपयांमध्ये आणखी 200 रुपये वाढले पाहिजे होते. पण केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.'' या वेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, समरजित घाटगे, प्रकाश आवाडे, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, भगवानराव काटे, माणिक शिंदे उपस्थित होते.\nआज हा विषय संपेल - पालकमंत्री\nपालकमंत्री पाटील म्हणाले, 'विविध संघटना, पदाधिकारी, कारखानदारांमधून एकमत होत आहे. त्यामुळे उद्या (बुधवार) हा विषय संपणार आहे.''\n...तर 500 रुपये दंड\nराज्यात 5 नोव्हेंबरपासून कारखाने सुरू होणार आहेत. तरीही जिल्ह्यात बेकायदेशीर ऊस तोड करणाऱ्या कारखान्याला प्रतिटन 500 रुपये दंड आकारला जाईल. वारणा कारखान्याने मुहूर्तासाठी ऊस तोडला, असे सांगून पालकमंत्र्यांनी वेळ मारून नेली.\nएफआरपीपेक्षा जास्त दर देण्याबाबत आज सकारात्मक चर्चा झाली. चर्चा पूर्ण तोडगा निघण्याच्या मार्गवर आली आहे. यंदा एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय तर झाला आहे. यंदा 3200 रुपये मूल्यांकन धरून कर्ज दिल्याने एफआरपीही देता येत नाही, अशी कारखानदारांची भूमिका आहे.\n- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री\nसध्याच्या साखरेनुसार आम्ही यंदाचा दर देण्याची मागणी करत आहे. 3200 वर आम्ही आजही ठाम आहोत. ही रक्कम एकरकमी देण्याबाबत पुढे-मागे होऊ शकते. याबाबत आम्ही लवचिकता दाखवायला तयार आहे. मार्च 2016 नंतर विक्री केलेल्या साखरेचा ताळेबंद आमच्याकडे आहे.\n- राजू शेट्टी, खासदार\nयंदाच्या गळीत हंगामात 3500 रुपये दर मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही आग्रही आहोत. बुधवारी याबाबतचे गणित समजावून सांगू. सरकारने रिकव्हरी चोरी थांबवली पाहिजे. वास्तविक यावर्षी एफआरपीची रक्कम वाढवणे गरजेचे होते.\n- रघुनाथदादा पाटील, शेतकरी संघटना नेते\nएफआरपी एकरकमी देण्यास कारखाने तयार\nएफआरपीपेक्षा जास्त रकमेवर स्वाभिमानी संघटना ठाम\nबैठकीत जोरदार चर्चा; मात्र एकमत नाही\nएफआरपी एकरकमीपेक्षा जादा दरास कारखाने राजी\nआजच्या बैठकीत सर्व संघटनांचा सहभाग\nरक्कम किती यावर मात्र एकमत नाही\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nअरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब...\nकडब्याची यंत्राद्वारे बारीक कुट्टी; दुष्काळात चाऱ्याची व्यवस्था\nखामखेडा (नाशिक) : अत्यल्प पाऊस व सर्वत्र दुष्काळी परिस्थिती अल्याने जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याचे उत्पादनही होऊ शकले नाही. डिसेंबर ते जुलै असे आठ महिने...\nउल्हासनगर रेल्वे स्थानकावर सार्वजनिक शौचालय लोकार्पण\nउल्हासनगर : 1956 साली उल्हासनगर रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. स्थानकाच्या निर्मितीला 62 वर्ष झाल्यावर प्रथमच प्लॅटफॉर्म एकवर सुसज्ज असे सार्वजनिक...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला राज्य बँकेचा दिलासा\nमुंबई - साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’चे पैसे देता यावेत, यासाठी कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जावरील दुरावा येत्या ३१ मार्चपर्यंत १५...\nहणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे पाणी विधानसभा निवडणूकीपूर्वी मिळणार : चरेगावकर\nकऱ्हाड : दोन्ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेमुळे कऱ्हाड उत्तरमधील अनक वर्ष रखडलेल्या हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचे पाणी येत्या विधानसभा निवडणूकीपूर्वी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/category/sports-games/cricket/?bamp-skip-redirect=1", "date_download": "2018-11-15T23:14:35Z", "digest": "sha1:4VP6ZNCQLYKALYQV5SL5HXJAB4T6ZF6P", "length": 12318, "nlines": 234, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Cricket | Maharashtra City News", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nU19 Cricket World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं\nमाऊंट माऊंगानुई – डावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या नाबाद 101 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय…\nUnder 19 worldcup-पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक\nक्राईस्टचर्च (न्यूझीलंड) : पृथ्वी शॉच्या भारतीय संघानं पाकिस्तानचा २०३ धावांनी धुव्वा उडवून, अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम…\nIPL 2018 AUCTION: कोणता खेळाडू कोणाच्या संघात\nपहिले १० हंगाम भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर इंडियन प्रिमीअर लिगच्या अकराव्या हंगामासाठीचा लिलाव आज पार पडणार आहे. २७ ते…\nICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात\nमाउंट माँगानुईः आयसीसी अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियानं आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. झिम्बाब्वेनं दिलेलं 155 धावांचं आव्हान…\nसेंच्युरियन :दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा १३५ धावांनी दारुण पराभव केला असून या सामन्याबरोबर भारताने २-० अशा फरकाने मालिकाही गमावली…\nह्या टीमला 64 धावात गुंडाळलं, भारताचा मोठा विजय\nपृथ्वी शॉच्या टीम इंडियाने एकोणीस वर्षाखालील विश्वचषकात आणखी एक मोठा विजय मिळवला. भारताने पापुआ न्यू गिनियाविरुद्धचा सामना तब्बल 10 विकेट्स…\nयुसूफ पठाण उत्तेजक चाचणीत दोषी,बीसीसीआयने केलं निलंबित\nनवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाणला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निलंबित केलं आहे. पाच महिन्यांसाठी पठाणचं…\nकेपटाऊनः गोलंदाजांच्या कामगिरीमुळे भारतीय संघाला झालेला आनंद फारकाळ टिकू शकला नाही. यजमान दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पहिल्या…\nरणजी करंडक : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विदर्भाच्या संघाने रचला इतिहास\nइंदूर : इंदूरच्या होळकर स्टेडियमवर फैज फजलच्या विदर्भाने आज इतिहास रचला. बलाढ्य दिल्लीला नऊ विकेट्सने पराभूत करत विदर्भाने पहिल्यांदाच रणजी चषकावर…\nरोहित शर्माचं जबरदस्त द्विशतक , श्रीलंकेला 393 धावांचे लक्ष्‍य.\nश्रीलंकेविरुद्धच्‍या दुस-या वनडे सामन्‍यात भारताने श्रीलंकेला विजयासाठी 393 धावांचे लक्ष्‍य दिले आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्‍या टीम इंडियाने शानदार फलंदाजी करत…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-Shivrai-first-craft/", "date_download": "2018-11-15T23:00:56Z", "digest": "sha1:JL33PS7H2IADVGLKEJ6NAGSWCVHEPQYU", "length": 5459, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवरायांच्या पहिल्या शिल्पाला अभिवादन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › शिवरायांच्या पहिल्या शिल्पाला अभिवादन\nशिवरायांच्या पहिल्या शिल्पाला अभिवादन\nछत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील पहिले शिल्प म्हणून ओळखल्या जाणार्‍या यादवाड (जि. धारवाड) येथे बेळगाव परिसरातील शिवप्रेमींनी भेट देऊन अभिवादन केले. त्याठिकाणी ग्रामस्थांसह पहिल्यांदा शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र असणारे जगातले पहिले शिल्प शिवाजी महाराजांच्या हयातीतच बेळडीच्या संस्थानिक मल्लाबाई देसाई यांनी कोरले होते. या शिल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.\nपरंतु, मागील काही दिवसांपासून याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे कोल्हापूर येथील शिवप्रेमींनी काही दिवसापासून भेट देऊन पालकमंत्र्याकडे शिल्पाची निगा राखण्याची विनंती केली होती. ही बातमी वर्तमानपत्रातून वाचून हिंडलगा परिसरातील शिवप्रेमींनी यादवाड येथे सोमवारी धाव घेतली. त्याठिकाणी शिल्पाची पूजा करून अभिवादन केले. यादवाड येथील ग्राम पंचायत कार्यालयाशेजारी असणार्‍या दत्त मंदिरात शिल्प ठेवले आहे.\nयाची पूजा करण्यात आली. यावेळी परशराम कुडचीकर, मकरंद बागवे, राजू कुप्पेकर, पवन देसाई, महेश देसाई (उचगाव), नागेश चौगुले (मण्णूर), विशाल पाटील आदीसह ग्रामस्थ गंगाधर काशपण्णावर, यल्लाप्पा बंड्याण्णावर, मारुती काशपण्णावर, सिद्धाप्पा ऐनाळ, बसवराज हंपन्नावर उपस्थित होते.\nशिवाजी महाराज हे मल्लाबाईचे भाऊ\nबेळवडी संस्थानच्या मल्लाबाई देसाई व छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाते बहीण-भावाचे होते. मल्लाबाई देसाई यांच्या पुत्राच्या दहीभाताची सोय व्हावी म्हणून शिवाजी महाराजांनी हे संस्थान महाराजांनी मल्लाबाईला दिल्याचा समज स्थानिक नागरिकांचा आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Even-after-death-all-four-gave-immortality-Life/", "date_download": "2018-11-15T22:59:07Z", "digest": "sha1:V7BTJXPOAQMLVAUA4RBJG4FO7ZO7T735", "length": 8704, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘मृत्यू’नंतरही अमरने दिले चौघांना ‘जीवदान’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘मृत्यू’नंतरही अमरने दिले चौघांना ‘जीवदान’\n‘मृत्यू’नंतरही अमरने दिले चौघांना ‘जीवदान’\nरस्ते अपघातात जखमी होऊन उपचार सुरू असताना ब्रेनडेड झालेल्या निगवे खालसा (ता.करवीर) येथील तरुण अमर पाटील यांचे हृदय, यकृत आणि दोन किडनी ‘दान’ करण्याचा धाडसी निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. कोल्हापुरात पहिल्यांदाच घडलेल्या ‘ग्रीन कॉरिडोर’मुळे राज्यातील चार वेगवेगळ्या ठिकाणच्या रुग्णांना खर्‍या अर्थाने जीवदान मिळणार आहे.\nमुंबई (मुलुंड) येथील फोर्टिस रुग्णालयात हृदयावर, तर पुणे (बाणेर) ज्युपिटर रुग्णालयात लिव्हर आणि एका किडनीचे प्रत्यारोपण होणार आहे. एका किडनीचे प्रत्यारोपण कोल्हापुरातील अ‍ॅस्टर आधारमधील रुग्णावर करण्यात आले.\nनिगवे खालसा येथील अमर पांडुरंग पाटील (वय 31) यांचा 30 एप्रिल रोजी येवती (ता. करवीर) येथे रस्ते अपघात झाला. त्यांच्या दुचाकीस एका टेम्पोने धडक दिली होती. यात ते गंभीर जखमी झाले. नातेवाइकांनी त्यांना तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले; पण अमर उपचारास प्रतिसाद देत नसल्याने 30 एप्रिल रोजी त्यांना अ‍ॅस्टर आधारमध्ये हलविण्यात आले. मेंदूला जबर मार लागल्याने उपचार सुरू असताना अमरचा ब्रेनडेड झाला. डॉक्टरांनी याची कल्पना नातेवाइकांना दिली. पाटील परिवाराने अमर यांचे हृदय, लिव्हर आणि दोन किडनी दान करण्याचे ठरविले. सर्व प्रक्रिया अ‍ॅस्टर आधारचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उल्हास दामले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.\nआपल्या मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प अमर यांनी नातेवाइकांना बोलून दाखविला होता. हृदय एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला शनिवारी (दि. 5) दुपारी साडेचार वाजता पाठविण्यात आले. तर एक किडनी सोलापूर येथील यशोधर रुग्णालयातील रुग्णास प्रत्यारोपणासाठी पाठविली जाणार होती; पण संबंधित रुग्णास किडनी न जुळल्याने ती किडनी व लिव्हर पुणे (बाणेर) येथील ज्युपिटर रुग्णालयातील गरजू रुग्णांच्या प्रत्यारोपणासाठी सायंकाळी पाच वाजता रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आली.\nदरम्यान, अ‍ॅस्टर आधार ते ज्युपिटर रुग्णालय (पुणे) व अ‍ॅस्टर आधार ते उजळाईवाडी विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडोरचा अवलंब करण्यात आला. चार तासांत प्रत्यारोपण करावयाचे असल्याने डॉक्टरांचे पथक, पोलिस, जिल्हा प्रशासन, नातेवाईक यांची सकाळपासूनच तयारी सुरू होती. दुपारी सव्वाचारच्या सुमारास हृदय एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला, तर किडनी व लिव्हर पाच वाजता रुग्णवाहिकेतून पुण्याला नेण्यात आले. यामुळे अवयवदान चळवळीस बळ मिळाले आहे. अमर पाटील यांच्या पश्‍चात पत्नी शीतल, मुलगी अस्मिता, मुलगा प्रेम, वडील पांडुरंग, बहीण वर्षा, भाऊ सचिन व मनीष असा परिवार आहे.\nअवयवदान चळवळीतून मिळाले प्रोत्सहन\nगेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत अवयवदान चळवळ सुरू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयामार्फत अवयवदान जनजागृती मोहीम राबविली जात आहे. यामुळे ग्रामीण भागात ही चळवळ रुजताना दिसत आहे. अमर पाटील यांचीदेखील यामुळे जनजागृती झाली होती. मृत्यूनंतर आपलेही अवयवदान करावे, असा संकल्प त्यांनी पत्नी शीतल यांना बोलून दाखविला होता.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Konkan-agriculture-tourism-will-get-a-boost/", "date_download": "2018-11-15T22:58:01Z", "digest": "sha1:5JC6JFEXBPSLUHLADV5IYF22A6ZQ7I6K", "length": 5481, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोकण कृषी पर्यटनाला चालना मिळणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कोकण कृषी पर्यटनाला चालना मिळणार\nकोकण कृषी पर्यटनाला चालना मिळणार\nकोकणातील कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र कृषी पर्यटन धोरण राबविण्यात येणार आहे. ग्रामीण पर्यटन, ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार शेतकर्‍यांना पर्यटन व्यवसायाकडे प्रोत्साहित करण्यासाठी काही सवलती देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांनी दिली.\nकोकणाच्या पर्यटन क्षेत्राबरोबरच कृषी पर्यटनातही रोजगाराच्या अनेक संधी लक्षात घेऊन या कृषी पर्यटन धोरणांची अंंमलबाजावणी करण्यात येणार आहे. या धोरणानुसार कृषी पर्यटन व्यवसायास शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यता देण्यात येणार आहे.\nकृषी विभागाच्या योजना या कृषी पर्यटन केंद्रांना मंजूर करण्यात येणार आहे. कृषी पर्यटन केंद्र उपक्रमासाठी शेतजमिनीचा उपयोग किंवा वापर करण्यासाठी अकृषक (एनए) वापर परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. कृषी पर्यटन केंद्र सुरू केल्यानंतर त्याची रितसर नोंद सात-बारा तसेच ‘आठ-अ’वर तलाठ्यामार्फत करण्यात येणार आहे. वीज, पाणी इत्यादी सुविधा शेतीच्या दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nकृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे. कृषी पर्यटन केंद्रांवर पर्यटकांना सोयी-सुविधांसाठी केल्या जाणार्‍या बांधकामास (राहण्याच्या खोल्या इत्यादी) अकृषक प्रमाणपत्र घेण्याची अट राहणार नाही. त्याची घरपट्टी घरगुती दराने आकारण्यात येणार असून सेवाकर, व्यवसाय कर, करमणूक कर इत्यादी करांपासून सवलत देण्यात येणार आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/doctor-suicide-in-keg/", "date_download": "2018-11-15T22:59:46Z", "digest": "sha1:2LSOQJ74CXGGN3IL3QFABNFDOBAZY5DS", "length": 5324, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " केजमध्ये डाक्टरने केली आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › केजमध्ये डाक्टरने केली आत्महत्या\nकेजमध्ये डाक्टरने केली आत्महत्या\nकेज शहरातील शुक्रवार पेठेत खाजगी दवाखाना चालवत असलेल्या डॉक्टरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ. गणेश केशव कुलकर्णी( वय, ४० . रा. केजकर) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या डॉक्‍टरचे नाव आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे.\nकेज येथील शुक्रवार पेठेत डॉ. गणेश कुलकर्णी हे खाजगी दवाखाना चालवत होते. शनिवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत दवाखान्यात ओपीडी करत असतानाही ते तणावात असल्याचे नागरिकांनी सांगितले. सकाळी अकरा वाजता दवाखाना बंद करून ते वकीलवाडी केज येथील राहत्या घरी गेल्यानंतर त्यांनी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार घरच्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथे केजकर यांना मृत घोषित केले.\nगणेश केजकर यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.\nसायंकाळी बदलला व्हाटसपचा स्टेटस\nगणेश केजकर यांनी सायंकाळी आत्महत्या करण्यापूर्वी I qut हा स्टेटस ठेवून आत्महत्या केली. त्यांच्या व्हाटसपचे लास्ट सीन ६ वाजून ४६ मिनिटे असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले.\nलातुरच्या जिल्हा परिषदेत विद्यार्थ्यांची गांधीगिरी ...\nअनुजचे वक्तव्य नाही तर लोयांच्या मृत्यूची चौकशी महत्वाची\nआरोपी फाशीवर लटकतील तेव्‍हाच न्‍याय : मुंडे\nबीड : शेतीच्या वाटणीवरून सख्ख्या पुतणीचा खून\nलातूरनजीक भीषण अपघातात ७ ठार, १३ जखमी\nलातूर : न्या. लोया मृत्यू चौकशीसाठी वकिलांचा मोर्चा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/cm-backs-meheta-266534.html", "date_download": "2018-11-15T23:54:22Z", "digest": "sha1:GTW7THPDDXM75X6CFWLWGW26TMVI64W7", "length": 16569, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्र्यांकडून मेहतांची पाठराखण ; विरोधक मात्र, राजीनाम्यावर ठाम", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमुख्यमंत्र्यांकडून मेहतांची पाठराखण ; विरोधक मात्र, राजीनाम्यावर ठाम\nप्रकाश मेहता यांनी शेरा मारलेला एसआरए प्रकल्प आधीच रद्द झाला आहे, मग घोटाळा कसा असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलाय. तर सरकारने प्रकाश मेहतांचा राजीनामा घेतला नाहीतर आम्ही सभागृह चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिलाय.\nमुंबई, 3 ऑगस्ट : गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, त्यांची पाठराखण केलीय. प्रकाश मेहतांच्या एसआरए घोटाळ्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आज विधानपरिषदेत स्पष्टीकरण दिलं. प्रकाश मेहता यांनी शेरा मारलेला प्रकल्प आधीच रद्द झाला आहे, मग घोटाळा कसा असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलाय. तसंच मेहतांच्या राजीनाम्याची मागणी ही केवळ राजकीय हेतूने होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मात्र तरीही प्रकाश मेहता यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करु. चौकशीत काही आढळलं तर मेहतांवर कारवाई करु, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.\nसत्ताधाऱ्यांनी बहिष्कार मागे घेतल्यानंतर दुपारी एक वाजता विधान परिषदेचं कामकाज पुन्हा सुरू झालं. पण सभागृह सुरू होताच विरोधकांनी पुन्हा प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. विधानसभेत मात्र, विरोधक मेहतांच्या राजीनाम्यावरून अजूनही ठाम आहे. सरकारने प्रकाश मेहतांचा राजीनामा घेतला नाहीतर आम्ही सभागृह चालू देणार नाही, असा इशाराच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिलाय. तर मेहता यांनी एसआरएची 'ती' वादग्रस्त फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता. त्यामुळे या प्रकल्पाला मेहता यांच्याबरोबरच मुख्यमंत्र्यांचीही मान्यता होती का, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केलाय.\nराध्येशाम मोपलवारांना हटवलं- मुख्यमंत्री\nसमृद्धी हायवे जमीन घोटाळ्याप्रकरणी मात्र, एमएसआरडीसीचे एमडी राधेश्याम मोपलवार यांना चौकशी होईपर्यंत पदावरून हटवण्यात आलंय. एक महिन्याच्या आत ही चौकशी पूर्ण होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मोपलवार यांची दलालासोबतची एक ऑडिओ क्लिप व्हारयल झाली होती. मोपलवार यांच्या 'सेटलमेंट'चा आरोप होतोय.\nकाय आहे मेहतांचा एसआरए घोटाळा \nमुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पा जादा एफएसआय मंजूर करून घेताना प्रकाश मेहतांनी त्या फाईलवर मुख्यमंत्र्यांना अवगत करण्यात आले आहे, असा शेरा मारला होता. हे जादा एफएसआय घोटाळ्याचं प्रकरण उघडकीस येताच मुख्यमंत्र्यांनी हा वादग्रस्त एसआरए प्रस्तावच रद्द करून टाकलाय. पण तरीही विरोधक मेहतांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. नियम 293 अन्वये या प्रस्तावावार विधानसभेत चर्चा सुरू आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: cm backs mehetaएसआरए घोटाळाप्रकाश मेहता\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nएकटक पाहत डोळा मारला, कोर्टाने सुनावली ३ वर्षांची शिक्षा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+4848+at.php", "date_download": "2018-11-15T22:43:43Z", "digest": "sha1:5TG35RRAVFHO6B24MXLXLCO6NP4CGKGT", "length": 3504, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 4848 / +434848 (ऑस्ट्रिया)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Kartitsch\nआधी जोडलेला 4848 हा क्रमांक Kartitsch क्षेत्र कोड आहे व Kartitsch ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Kartitschमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kartitschमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 4848 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनKartitschमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 4848 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 4848 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 4848 / +434848 (ऑस्ट्रिया)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005104-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/desh/marathi-news-international-news-india-third-richest-country-world-101605", "date_download": "2018-11-15T22:54:07Z", "digest": "sha1:FDAJE2ZYMBK3VYD324MJZU3IF3NZWNWF", "length": 7524, "nlines": 48, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Marathi News International News India is third Richest country in the world अब्जाधीशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर ! | eSakal", "raw_content": "\nअब्जाधीशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर \nवृत्तसंस्था | बुधवार, 7 मार्च 2018\n'फोर्ब्स'ने जारी केलेल्या यादीनुसार भारतात एकूण 19 नवे अब्जाधीश आहेत. मागील वर्षी भारतातील अब्जाधीशांचा आकडा 102 वर गेला होता. यामध्ये आता वाढ होऊन हा आकडा 121 वर गेला आहे. अमेरिकेत सर्वाधिक ५८५ आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनमध्ये ३७३ अब्जाधीश आहेत.\nन्यूयॉर्क : भारताच्या श्रीमंतीत आता वाढ झाली आहे. कारण अब्जाधीशांच्या यादीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. 'फोर्ब्स'च्या अब्जाधीशांच्या यादीत जर्मनीला मागे टाकत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. अब्जाधीशांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक असून, त्यानंतर चीनचा क्रमांक येतो आणि चीननंतर भारताचा क्रमांक येतो.\n'फोर्ब्स'ने जारी केलेल्या यादीनुसार भारतात एकूण 19 नवे अब्जाधीश आहेत. मागील वर्षी भारतातील अब्जाधीशांचा आकडा 102 वर गेला होता. यामध्ये आता वाढ होऊन हा आकडा 121 वर गेला आहे. अमेरिकेत सर्वाधिक ५८५ आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनमध्ये ३७३ अब्जाधीश आहेत. 'फोर्ब्स'ने जारी केलेल्या अब्जाधीशांच्या या यादीत अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोज 112 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह प्रथम क्रमांकावर आहेत. तसेच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची संपत्ती मागील वर्षीच्या तुलनेत 1.09 लाख करोड रूपये (16.9 अब्ज डॉलर) वाढली आहे. सध्या त्यांची संपत्ती 2.60 लाख करोड रूपये (40.1 अब्ज डॉलर) इतकी आहे.\nत्यामुळे जागतिक पातळीवर श्रीमंतीत मुकेश अंबानी ३३ व्या क्रमांकावरून १९ व्या क्रमांकावर पोहचले आहेत. २०१७ मध्ये २३.२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते ३३ व्या स्थानावर होते. लक्ष्मी मित्तल हे यापूर्वी भारतातील श्रीमंतीत दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र, आता अझीम प्रेमजी यांनी त्यांना मागे टाकत भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून दुसरा क्रमांक मिळवला आहे.\nनागपूर - अवनी वाघिणीला मारल्याच्या निषेधार्थ नागपूरमध्ये आज निदर्शने करण्यात आली. महाराज बाग ते संविधान चौकादरम्यान रॅली काढून निषेध व्यक्त केला.\n‘अवनी’साठी वन्यप्रेमी रस्त्यावर उतरले\nनागपूर - ‘अवनी’ या वाघिणीला मारण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र सरकारपुढे आणखी संकट उभे राहण्याची शक्‍यता आहे. पशुप्रेमी...\nविंबल्डन उपविजेता अँडरसनही आकर्षण\nपुणे - नववर्षात होणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धेत सहाव्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन हासुद्धा आकर्षण असेल. यंदा...\nबचत गटांच्या महिलांची अमेरिका सवारी\nमुंबई : ग्रामीण बचत गटांच्या महिलांद्वारे उत्पादित वस्तूंचे आता थेट अमेरिकेत प्रदर्शन होणार आहे. यात वारली उत्पादने, हस्तकला उत्पादने, महाराष्ट्राची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/deepawali-marathi/necessary-things-for-laxmi-poojan-118110500015_1.html", "date_download": "2018-11-15T23:40:50Z", "digest": "sha1:NYX3ZX3X5CWDZJSR2YL22MJG6AKZ6SOV", "length": 16929, "nlines": 162, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लक्ष्मी पूजनात नक्की असाव्या या 8 शुभ वस्तू | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलक्ष्मी पूजनात नक्की असाव्या या 8 शुभ वस्तू\nदिवाळीच्या शुभ प्रसंगी महालक्ष्मी पूजनाचे विधान आहे. या दिवशी घर आणि देवघर सजवण्यासाठी मंगळ वस्तू वापरल्या जातात. जाणून घ्या गृह सुंदरता, समृ‍द्धी आणि दिवाळी पूजनात कोणते 8 शुभ प्रतीक आहेत ते:\nदिवाळी पूजनात दिव्याचे अत्यंत महत्त्व आहे. लक्ष्मी पूजनात केवळ मातीच्या दिव्यांचे महत्त्व आहे. पाच तत्त्व माती, आकाश, जल, अग्नी आणि वायू. म्हणून प्रत्येक विधीत पंचतत्त्वांची उपस्थिती अनिवार्य आहे. काही लोकं पारंपरिक दिवे न लावता मेणबत्ती किंवा इलेक्ट्रिक दिवे लावतात, असे करणे योग्य नाही.\nसण- उत्सव आणि अनेक मांगलिक प्रसंगी रांगोळी काढल्याने घर-अंगण सुंदर दिसतं आणि याने घरात सकारात्मकता राहते. अशी सजावट समृद्धीचे दार उघडते.\nपिवळ्या कवड्या देवी लक्ष्मीच्या प्रतीक मानल्या गेल्या आहेत. दिवाळीच्या दिवशी चांदी आणि तांब्याचे शिक्के यासह कवड्या पूजन देखील महत्त्वाचे आहे. पूजनानंतर एक-एक पिवळी कवडी वेगवेगळ्या लाल कपड्यात गुंडाळून घरातील तिजोरी किंवा खिशात ठेवल्याने धन समृद्धी वाढते.\nतांब्यात सात्त्विक लहरी उत्पन्न करण्याची क्षमता इतर धातूंपेक्षा अधिक असते. कलशामध्ये असणार्‍या लहरी वातावरण प्रवेश करतात. कलशामध्ये तांब्याचा शिक्का टाकल्याने घरात शांती आणि समृद्धीचे दार उघडतील.\nजमिनीवर कुंकाने अष्टदल कमळ आकृती बनवून त्यावर कलश ठेवलेला असतो. पाण्याने भरलेल्या कांस्य, तांबा, रजत किंवा स्वर्ण कलशात आंब्याचे पान टाकून त्यावर नारळ ठेवलेलं असतं. कलशावर कुंकू, स्वस्तिक चिन्ह आणि त्यावर लाल दोरा बांधलेला असतो.\nधन आणि वैभवाचे प्रतीक आहे लक्ष्मी श्रीयंत्र. हे अत्यंत प्रसिद्ध व प्राचीन यंत्र आहे. श्रीयंत्र धनागमासाठी आवश्यक आहे. श्रीयंत्र यश आणि धनाची देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी शक्तिशाली यंत्र आहे. दिवाळीच्या दिवशी श्रीयंत्र पूजा करणे शुभ असतं.\nझेंडूचे फुलं : कमळ आणि झेंडूचे फुलं शांती, समृद्धी आणि मुक्ती चे प्रतीक मानले गेले आहे. पूजा व्यतिरिक्त घराच्या सजावटीसाठी झेंडूचे फुलं आवश्यक आहे. घराची सुंदरता, शांती आणि समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे.\nलक्ष्मीला नैवद्यात फळं, मिष्टान्न, मेवे आणि पेठे या व्यतिरिक्त लाह्या, बत्ताशे, चिरंजी, शंकरपाळे, करंजी व इतर फराळाचा नैवेद्य लावावा. हे गोड पदार्थ आमच्या जीवनात गोडवा घोळतात.\nदिवाळीपर्यंत घरी दररोज सकाळी गोमूत्र शिंपडावे आणि रांगोळी काढावी\nधनत्रयोदशीला या 12 पैकी 1 वस्तूही खरेदी केली तरी 15 पट लाभ होईल\nकोजागिरी पौर्णिमा: आरोग्य आणि आर्थिक लाभासाठी 5 उपाय\nयावर अधिक वाचा :\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/amit-rahul/", "date_download": "2018-11-15T23:53:05Z", "digest": "sha1:XIPBZRKKVIBFFH7FH6KMSAE3YQR4GQUY", "length": 12378, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "'अमित शहा राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट, राहुल नर्सरीत' | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/राजकीय/‘अमित शहा राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट, राहुल नर्सरीत’\n‘अमित शहा राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट, राहुल नर्सरीत’\n0 198 एका मिनिटापेक्षा कमी\nअमित शहा हे राजकारणातले पोस्ट ग्रॅज्युएट आहेत तर राहुल गांधी अजून नर्सरीमध्येच आहेत, अशी टीका आसामचे मंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी केली. दोन दशकं काँग्रेसमध्ये असलेले शर्मा १५ वर्ष तरुण गोगईंच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. २०१५ मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला.\nपुर्वोत्तर राज्यांमध्ये भाजपला यश\nपुर्वोत्तरमधल्या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकींमध्ये भाजपला यश मिळालं आहे. त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळालं आहे. या राज्यामध्ये २५ वर्ष असलेली डाव्यांची सत्ता भाजपनं उलथवून लावली आहे. तर नागालँडमध्येही भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. ६० मतदारसंघाच्या या राज्यामध्ये भाजपला २९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे नागालँडमध्येही भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे निश्चित मानलं जात आहे.\nमेघालयमध्ये मात्र काँग्रेस हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष बनला आहे. ५९ मतदारसंघाच्या या राज्यामध्ये काँग्रेसला २१ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला २ जागांवर यश मिळालं आहे.\nNortheast election results 2018: राहुल गांधी कार्यकर्त्यांना सोडून पळाले; गिरीराज सिंहांचा\nचंद्राबाबू नायडूंच्या निर्णयानंतर तेलुगू देशम आणि भाजपा समर्थकांमध्ये ट्विटर वॉर\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन\nराज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/homes-all-scheme-state-government-108672", "date_download": "2018-11-15T23:55:54Z", "digest": "sha1:R3SLLRUCMLR5Y3LCBK5XKFOD2PCG3HZK", "length": 14257, "nlines": 50, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Homes For All scheme state government मध्यमवर्गीयांना कोणी वाली आहे का? | eSakal", "raw_content": "\nमध्यमवर्गीयांना कोणी वाली आहे का\nसकाळ वृत्तसेवा | मंगळवार, 10 एप्रिल 2018\nपुणे - \"सर्वांसाठी घरे' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारने हाती घेतला आहे. एकीकडे त्यासाठी राज्य सरकारकडून धडाधड निर्णय घेतले जात आहेत. दुसरीकडे मात्र वर्षानुवर्षे सोसायट्यांमध्ये राहणारे नागरिक बेघर कसे होतील, असे निर्णयही सरकारकडून घेतले जात आहेत. सरकारच्या या दुहेरी निर्णयामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. \"सर्वांसाठी घरे' या योजनेत जुन्या सोसायट्यांना कोणतेही स्थान द्यावयाचे नाही, असा जणू चंगच सरकारने बांधला आहे का, असा संशय यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे. शहरात आठ आमदार, दोन खासदार असताना ते यावर गप्प का, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.\nपुणे - \"सर्वांसाठी घरे' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारने हाती घेतला आहे. एकीकडे त्यासाठी राज्य सरकारकडून धडाधड निर्णय घेतले जात आहेत. दुसरीकडे मात्र वर्षानुवर्षे सोसायट्यांमध्ये राहणारे नागरिक बेघर कसे होतील, असे निर्णयही सरकारकडून घेतले जात आहेत. सरकारच्या या दुहेरी निर्णयामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. \"सर्वांसाठी घरे' या योजनेत जुन्या सोसायट्यांना कोणतेही स्थान द्यावयाचे नाही, असा जणू चंगच सरकारने बांधला आहे का, असा संशय यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे. शहरात आठ आमदार, दोन खासदार असताना ते यावर गप्प का, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.\nराज्य सरकारने \"सर्वांसाठी घरे' या महत्त्वाकांक्षी योजनेला चालना देण्यासाठी गेल्या चार वर्षांत अनेक चांगले निर्णय घेतले. वाढीव एफएसआय, मुद्रांक शुल्कात सवलत या व अशा विविध सवलतींचा वर्षाव करण्यात येत आहे. असे असताना शहरात असलेल्या जुन्या सोसायट्यांच्या पुनर्विकासाला चालना देण्याऐवजी त्या अडचणीत कशा येतील, याकडे अधिक लक्ष दिल्याचे दिसून आले आहे. राज्यात नव्वद हजारांहून अधिक सोसायट्या आहेत. त्यापैकी पुणे शहरात तेरा ते चौदा हजार सोसायट्या आहेत. त्यापैकी दहा ते पंधरा टक्के सोसायट्या या पुनर्विकासासाठी आल्या आहेत. ही संख्या पाहिली, तर काही हजार लोकांच्या घरांचा प्रश्‍न आहे. असे असताना त्यांच्याबाबत सरकार उदासीन का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nराज्यासाठी नवे टीडीआर धोरण लागू करताना त्यामध्ये नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यावर तो वापरण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे शहरातील अनेक जुन्या सोसायट्यांचा पुनर्विकास होऊ शकत नाही, हे या आधीच स्पष्ट झाले आहे. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी सोसायटीतील रहिवासी प्रयत्न करीत असताना, नगर विकास खात्याने टेकड्यांलगतच्या शंभर फूट परिसरात बांधकामांना बंदी घालण्याचा निर्णय लागू केला. त्यामुळे गोखलेनगर, सहकारनगर, बाणेर, औंध, पाषाण आदी परिसरातील अनेक जुन्या सोयट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्‍न नव्याने निर्माण झाला. परिणामी अनेक वर्षे पाचशे चौरस फुटांच्या सदनिकेत राहणाऱ्या मध्यमवर्गीयांचे मोठ्या सदनिकेचे स्वप्न एका रात्रीत धुळीस मिळाले. वाढीव क्षेत्र तर सोडाच; परंतु इमारत पडली, तर आहे ती मालकी हक्काची सदनिका मिळण्याऐवजी रस्त्यावर येण्याची वेळ आपल्यावर येणार तर नाही ना, अशा भीतीखाली हे सोसायटीधारक वावरत आहेत. असे असताना मुद्रांक शुल्क विभागाने पुनर्विकासासाठी आलेल्या सोसायट्यांच्या विकसकाबरोबर करावयाच्या करारनाम्याच्या नमुन्यात बदल केला. इमारत पाडून त्याच ठिकाणी नवीन इमारत उभारण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक खर्चाचा समावेश त्या करारनाम्यात करून एकूण खर्चावर सहा टक्के मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी विकसक पुढे येणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nसोसायटीधारकांकडून आतापर्यंत विकसकाशी करारनामा करताना त्यामध्ये भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व अटी-शर्ती टाकून घेण्यास प्राधान्य दिले जात होते; परंतु मुद्रांक शुल्क विभागाच्या या निर्णयामुळे आता करारनामा करताना त्यामध्ये अनेक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न बांधकाम व्यावसायिकांकडून केला जाण्याची शक्‍यता आहे. परिणामी अप्रत्यक्षरीत्या त्याचा फटका सोसायटीधारकांनाच बसण्याची शक्‍यता अधिक आहे. विकसकाने दिलेल्या आश्‍वासनावरच सोसायटीधारकांना पुनर्विकासाचे काम द्यावे लागणार आहे, अशी परिस्थिती या परिपत्रकामुळे आली आहे. सोसायट्यांमध्ये राहणारा रहिवाशी हा मध्यमवर्गीय आहे. त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रश्‍न समजून घेण्यास कोणी तयार नाही. चहूबाजूने त्यांची कोंडी होत आहे. या कोंडीला कोणी तरी वाचा फोडणार आहे का, त्यांना कोणी वाली नाही का, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.\nपंचावन्न हजार शिधापत्रिका होणार डिलीट\nसातारा - सलग तीन महिने स्वस्त धान्य न घेतल्याने त्या शिधापत्रिकांवरील धान्य बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सातारा जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबर,...\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_352.html", "date_download": "2018-11-15T22:55:17Z", "digest": "sha1:VULAU5TUK5SU6DMMLKLCHWBPI5PGDMB4", "length": 9174, "nlines": 115, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "अखेर बाधित गटई कामगारांना न्याय ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » अखेर बाधित गटई कामगारांना न्याय , कल्याण » अखेर बाधित गटई कामगारांना न्याय\nअखेर बाधित गटई कामगारांना न्याय\nकल्याण स्थानक परिसरात होणार पुनर्वसन\nकल्याण स्टेशन परिसरात गटई कामगारांचे स्टॉल पाडण्यात आले होते. या गटई कामगारांचे पुनर्वसन स्टेशन परिसरात करण्याची परवानगी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिल्याने अखेर या गटई कामगारांना न्याय मिळाला आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम आणि संत रोहिदास समाज गटई कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा मनसे विभाग अध्यक्ष रुपेश चंद्रकांत भोईर यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरवा केला होता.\nकल्याण स्टेशन परिसरात चर्मकार गटई कामगारांचे स्टॉल होते. 1995 साली पालिकेने चर्मकार गटई स्टॉलला परवानगी देण्यात आली होती. तर या संबंधित तत्कालीन माजी नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष चंद्रकांत भोईर यांनी महापालिकेकडे प्रस्ताव मांडून मंजूर करून घेतला होता. मात्र 2015 साली पालिकेने कोणतीही पूर्व सूचना न देता स्टेशन परिसरात चर्मकार गटई कामगारांचे स्टॉल पाडण्यात आले होते. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी कामगार संघटनेकडून पत्रव्यवहार केल्यानंतर पालिकेकडून गोल्डन पार्क, खडक पाडा ह्या भागात पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.\nचर्मकार गटई कामगारांचे शहराच्या विविध भागात पुनर्वसन करावे अशी मागणी संत रोहिदास समाज गटई कामगार संघटनेचे अध्यक्ष रुपेश भोईर यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती. त्याचबरोबर मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी देखील या प्रकरणाचा सतत पाठपुरावा केला होता. तर कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील याबाबत आयुक्तांशी बोलून पुनर्वसनाचा प्रश्न मांडला होता.\nश्री रामायण एक्सप्रेस आजपासून सुरू\nरामायणाशी संबंधित तीर्थस्थळांना जोडण्याचा प्रयत्न नवी दिल्ली वृत्तसंस्था धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे रामाय...\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Increase-in-power-of-mayor/", "date_download": "2018-11-16T00:02:33Z", "digest": "sha1:VRGVZMKVBAG7DPCYWNHTYM6W6WMNBYAS", "length": 3821, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगराध्यक्षांच्या अधिकारात वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › नगराध्यक्षांच्या अधिकारात वाढ\nनगराध्यक्षांच्या अधिकारात वाढ करण्याच्या शासनाने घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांतून स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, अधिकारात वाढ होत असतानाच विकासकामांची अपेक्षाही आता नगराध्यक्षांनी पूर्ण करावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.राज्य शासनाने 2018 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 4 अन्वये महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिकनगरी अधिनियमातेकेलेल्या सुधारणेनुसार आता थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांच्या अधिकारात वाढ करण्यात आली आहे.\nया नवीन निर्णयानुसार पहिल्या अडीच वर्षात नगराध्यक्षांवर अविश्‍वास दाखल करता येणार नाही. त्यानंतर निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांनी मागणी केल्यास जिल्हाधिकारी अध्यक्षावरील आरोपांची एक महिन्यात किंवा वाढीव दोन अशा जास्तीत जास्त तीन महिन्यात चौकशी पूर्ण करून शासनास कलम 55 अ नुसार आता अहवाल पाठवणार आहेत.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Deputy-Municipal-Chief-Morbale-resigns/", "date_download": "2018-11-15T23:41:52Z", "digest": "sha1:X6R3AZSUADJVQGOBDUYRRURRZIFY6C34", "length": 5655, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उपनगराध्यक्ष मोरबाळे यांचा राजीनामा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › उपनगराध्यक्ष मोरबाळे यांचा राजीनामा\nउपनगराध्यक्ष मोरबाळे यांचा राजीनामा\nइचलकरंजीचे उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी सोमवारी पदाचा राजीनामा दिला. ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे वर्षभराचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांनी राजीनामा नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांना सादर केला. नूतन उपनगराध्यक्ष निवडीसाठी 5 जानेवारी रोजी सभा होणार आहे.\nइचलकरंजी पालिकेत भाजप, ताराराणी आघाडी व राष्ट्रवादीची सत्ता आहे. वर्षभरापूर्वी सत्ता स्थापन करताना ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे उपनगराध्यक्षपद ताराराणी आघाडीकडे होते. त्यामुळे मोरबाळे यांची वर्णी लागली होती. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाल ठरवण्यात आला होता. त्यांनी आज पदाचा राजीनामा सादर केला.\nवर्षभराच्या कालावधीत पालिकेच्या उत्पन्‍नवाढीसाठी गाळ्यांची लिलाव प्रक्रिया, पालिका शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न, नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून विविध 67 विषयांना मंजुरी, गुंठेवारी, टीपी स्कीम, अतिक्रमणे हटवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात वैद्यकीय सेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा, पालिकेचे रेकॉर्ड अद्ययावत करून स्कॅनिंग, पालिकेच्या तसलमात रकमेची वसुली आदी महत्त्वाची कामे मार्गी लावल्याचे मोरबाळे यांनी सांगितले. उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असली, तरी या पदावर इकबाल कलावंत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.\n‘पुढारी’वर वर्धापनदिनी शुभेच्छांचा वर्षाव\nइचलकरंजीतील जर्मन गँगला ‘मोका’\nपाटणकर व सुरेश कुलकर्णी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस\nचेन्‍नईत ५० कोटीला गंडा; फरारी संशयिताला अटक\nपन्हाळा येथे तटबंदीस आग\nजुना राजवाडाचे सहायक फौजदार अपघातात ठार\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Bulnet-fishing-in-Dapoli-Guhagar-sea/", "date_download": "2018-11-15T23:00:37Z", "digest": "sha1:PFSSORXBZSKZCCADQ6S5DMVR2AG67U5U", "length": 7389, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दापोली-गुहागर समुद्रात बुलनेट मासेमारी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › दापोली-गुहागर समुद्रात बुलनेट मासेमारी\nदापोली-गुहागर समुद्रात बुलनेट मासेमारी\nरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी\nदापोली आणि गुहागर समुद्रात केंद्र शासनाने बंदी घातलेली बुलनेट मासेमारी होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे मासेमारी हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाच बुलनेट मासेमारी करणार्‍या बोटींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. गुहागर आणि दापोली परवाना अधिकार्‍यांकडून अशा बॅन घातलेल्या मासेमारीला लगाम घालण्यास दुर्लक्ष होत असल्याने वरिष्ठ पातळीवरून ही कारवाई होण्याची शक्यता आहे.\nदापोलीला 35 कि.मी.चा समुद्र किनारा असून, यातील दापोलीसह दाभोळ, बुरोंडी, हर्णे आणि गुहागर समुद्रात केंद्राने बॅन केलेली बुलनेट मासेमारी होत असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. गुहागरला 38 कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला आहे. ट्रॉलिंग मासेमारीपेक्षा बुलनेट जाळ्याच्या तोंडाची व्याप्‍ती 5 ते 10 पटीने मोठी असते. त्यामुळे शाश्‍वत मासेमारीला त्रास होताच, त्याचबरोबर या बुलनेट मासेमारीने पर्यावरणाचाही र्‍हास होतो.\nत्यामुळेच केंद्र शासनाने अशा पद्धतीच्या मासेमारीला नुकतीच बंदी घातली आहे. दापोली-गुहागरात 500 पेक्षा अधिक ट्रॉलर असून, त्यातील 50 टक्के ट्रॉलरकडून बुलनेटने मासेमारी केली जात असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. सहायक मत्स्य व्यवसाय विभागाच्या दोन्ही तालुक्यातील परवाना अधिकारी अशा मासेमारीवर कारवाई करण्यास धजावत नसल्याने या तक्रारी वरिष्ठ पातळीवर गेल्या आहेत. दोन ट्रॉलिंग बोटी बुलनेट वापरून मासेमारी करतात. या जाळ्याच्या तोंडाचे ओपनिंग 100 फुटाचे असून, यातून समुद्रातील लांबच्या लांब अंतर व्यापून मासेमारी केली जाते. या प्रकारच्या मासेमारीला केंद्र शासनाने नुकतीच बंदी घातली आहे.\nमासेमारीचे 15 दिवस वाया...\nपूर्वी मासेमारी हंगाम आठ महिन्यांचा होता. अधिसूचनेमुळे तो आता पाच महिन्यांवर आला आहे. त्यातही ओखी चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर 3 ते 8 नोव्हेंबरपर्यंत मासेमारी बंद होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये मतलई वार्‍यांमुळे 3 ते 4 दिवस मासेमारी करणार्‍या बोटी समुद्रात जाऊ शकल्या नाहीत. अशा या कमी कालावधीत मच्छीमारांचे 15 दिवस असेच मासेमारीविना वाया जाऊन नुकसान झाले आहे.\nट्रक, डंपर चोरीप्रकरणी तिघे ताब्यात\nरिफायनरी प्रकल्पाबाबत देवगडात आज सुनावणी\nराणेंच्या मंत्रिमंडळ समाावेशानंतर कोकणचे राजकारण बदलेल\nभात उत्पादकांची पालकमंत्र्यांकडून फसवणूक\nमहिला कंडक्टरचा विनयभंग : टी.सी.वर गुन्हा दाखल\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Kesarkar-In-Inauguration-Of-Ramghat-Road/", "date_download": "2018-11-15T23:18:16Z", "digest": "sha1:PVUFBVFZNYFNEJFGWOH2MYQ3EYSLLN53", "length": 8839, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘त्यांच्या आत्मिक समाधानाचा आम्हाला आनंद’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘त्यांच्या आत्मिक समाधानाचा आम्हाला आनंद’\n‘त्यांच्या आत्मिक समाधानाचा आम्हाला आनंद’\nतिलारी घाटरस्त्यासाठी निधी कुठून आला हे त्यांना माहीत नाही, रस्ता कोणत्या खात्याच्या मालकीचा आहे हे माहीत नाही, तरीही केवळ श्रेयलाभ घेण्यासाठी व आत्मिक समाधानासाठी त्यांनी या रस्त्याचे उद्घाटन केले, त्यात आम्हालाही आनंद आहे, त्यांनी काल हा प्रकार केला नसता तर आजच्या कार्यक्रमाला त्यांनाही आम्ही सन्मानाने आमंत्रित केले असते, अशा उपरोधिक शब्दात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भाजपने केलेल्या उद्घाटनाची खिल्ली उडवली. ना. दीपक केसरकर यांनी रविवारी डागडुजी केलेल्या तिलारी रामघाटाचे शासकीय अधिकृत उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते.\n‘श्रेयवादाची आम्हाला सवय नाही’\nसर्व कार्यकर्त्यांनी मिळून मिसळून काम करा, मला लोकांची कामे करणे एवढेच माहीत आहे. त्या केलेल्या कामाचा श्रेयवाद घेण्याची सवय नाही. तालुक्यासाठी यापुढे विविध विकासकामे करणार आहे. यातील तिलारी, तेरवण मेढे या ठिकाणी पर्यटन केंद्रासाठी भरघोस निधी उपलब्ध करून येथील प्रत्येक गाव पर्यटन केंद्र होईल, असे प्रयत्न करणार आहेत, असे ना. केसरकर यांनी सांगितले. सूत्रसंचालन व आभार शिवसेना पदाधिकारी गोपाळ गवस यांनी मानले.\nया उद्घाटनाला सा. बां. च्या कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.वेदपाठक, दोडामार्गचे सभापती गणपत नाईक, शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी, प्रकाश परब, उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, तहसीलदार रोहिणी रजपूत, तालुका संघटक संजय गवस, दौलत राणे, मदन राणे, विनीता घाडी, माजी सभापती विशाखा देसाई, लक्ष्मण आयनोडकर, भगवान गवस आदी उपस्थित होते.\nना. केसरकर म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून या घाटरस्त्याचे काम रखडले होते. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील नागरिक, वाहनचालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. हा रस्ता पाटबंधारे विभागाने तिलारी धरण निर्मितीसाठी बनविला असल्याने म्हणावी तशी डागडुजी होत नव्हती. परंतु या घाटमार्गातून वाहतूक मात्र मोठ्या प्रमाणात होती. ही परिस्थिती लक्षात घेतल्यावर आपण पुढाकार घेवून पाटबंधारे व उर्जामंत्री यांची एकत्रित बैठक घडवून घाट मार्गाच्या दुरुस्तीसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केले.\nया घाटरस्त्यासाठी पाटबंधारे मंत्र्यांकडून 3 कोटी 30 लाख, उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडून 1 कोटी 60 लाख एवढा निधी उपलब्ध करण्यात आला. घाटातील राहिलेला एक कि.मी.रस्ता, संरक्षक कठडे, फलक, रिफ्लेक्टर या सर्वांसाठी 80 लाख रु. मंजूर करण्यात आले असून ते कामही लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. काम पूर्ण झालेला रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करा, असे कार्यकारी अभियंता श्री. वेदपाठक यांना सांगितले. प्रस्तावित मोर्ले- पारगड रस्ता, मांगेली सडारस्ता व तेरवण मेढे ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेल्या रस्त्याला बक्षीसपत्र करून दिल्यानंतर या रस्त्यासाठी आमदार निधी उपलब्ध होणार आहे. तिलारी पर्यटन केंद्र, हत्ती पुनर्वसन कामासाठी 27 कोटी रुपये, हेवाळे पूल, हॅप्पी एग (अंडी) प्रकल्प इ. कामे मंजूर करण्यात आली आहेत. याचीही उद्घाटने होणार असल्याचे ना. केसरकर यांनी सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/297?page=5", "date_download": "2018-11-15T23:05:27Z", "digest": "sha1:MK2VYZVMRYJFIVGBLQ6FPMY2ALNAK3AX", "length": 18583, "nlines": 205, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गद्यलेखन : शब्दखूण | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भाषा /साहित्य /गद्यलेखन\nहमपे ये किसने हरा रंग डाला\nखुशी ने हमारी हमें .......मार डाला\nटीव्ही वर एका रिऍलिटी शो मधे माधुरी दीक्षित चं हे गाणं दाखवत होते. मी माधुरी दीक्षित ची जबरदस्त फॅन आहे, त्यामुळे साहजिकच माझ्याही नकळत माझे डोळे टीव्ही स्क्रीनवर खिळून होते. माधुरीजींची अदाकारी बघून मन अगदी 'गार्डन गार्डन ' झालं.. तो शो संपला, टीव्ही पण बंद केला, तरी ते गाणं मनात वाजत राहिलं. गाणं गुणगुणताना अचानक मनात एक मजेशीर विचार आला.. वाटलं..हे गाणं - म्हणजे पूर्ण गाणं नसलं तरी पहिल्या दोन ओळी - माझ्या बाबतीत पण अगदी बरोब्बर लागू पडतात.\nRead more about तुझ्या रंगी रंगले\nतेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ४\nनिशा सकाळी उठली तेंव्हा तिला खूप मस्त वाटत होतं. अगदी गुरगुटून झोपली होती ती रात्री. आई उशापाशी बसून तिच्या केसांमधून हात फिरवत होती. आई जवळ असण्याचं सुख अनुभवत कधी झोप लागली हे निशाला कळलंच नाही. आज काय बरं करूया असा विचार करतानाच आई आली.\n“ निशा, जरा दिवाळीची खरेदी करूया का आज\n“हो जाऊया की. काय काय आणायचंय” निशा आईबरोबर फिरायला जायला नेहमीच तयार असायची.\n“काही विशेष नाही. नेहमीचीच दिवाळीची खरेदी. आणि तुझ्यासाठी एक छान साडी पण घेऊया”\nतेरा मुझसे है पेहले का नाता कोई\nRead more about तेरा मुझसे है पेहले का नाता कोई - भाग ४\nतुझं माझं नातं म्हणजे love hate relationship\nतुझं माझ्यावर जीवापाड प्रेम.....इतकं की त्यामुळे माझं अस्तित्व आलं धोक्यात.\nमाझ्या मनात मात्र तुझ्याबद्दल दुस्वास.. तुझ्या प्रेमापेक्षा कितीतरी पटींनी जास्त\n मला न विचारता आलास माझ्या आयुष्यात\nआणि तेही चोर पावलांनी, माझ्याही नकळत.\nकिती सुखात होते मी....\nप्रेमळ नवरा, गुणी मुली.....सगळं कसं अगदी आखीव रेखीव...\nतुझ्यासाठी कुठेच जागा नव्हती - अगदी तसूभरही.. आणि तुझी गरज तर त्याहून नव्हती.\nपण तरी तू आलास ....माझ्यावर नसलेला तुझा हक्क गाजवायला\nपिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – १६. झुक गया आसमान (१९६८)\nगोल्डन एरामधल्या माझ्या आवडत्या गाण्यांच्या लिस्टमध्ये एक गाणं आहे - कौन है जो सपनोमे आया. हे गाणं श्रवणीय आहे, प्रेक्षणीय अजिबात नाही. आपण खरोखरच जीप चालवतोय हे सिद्ध करायला अकारण स्टिअरिंग व्हील आडवंतिडवं फिरवत हातवारे करणारा मध्यमवयीन राजेंद्रकुमार उर्फ राकु नं. १ आणि आपण नेमकं काय एक्स्प्रेशन देणं अपेक्षित आहे ह्याची सुतराम कल्पना नसल्याने गोंधळलेला चेहेरा करून, कधी कपाळावर आठ्या घालत एक छोटी उशी कवटाळून बसलेली तरुण सायरा बानू हे विजोड जोडपं भोवती दिसणाऱ्या दार्जिलिंगच्या स्वर्गतुल्य निसर्गाची मजा घालवून टाकतं.\nपिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त\nRead more about पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – १६. झुक गया आसमान (१९६८)\nचैत्र पौर्णिमेच्या नीरभ्र आकाशात चंद्र आज अनभिषक्त सम्राटाच्या थाटात झळकत होता.\nरूपेरी प्रकाशात अर्ध्या कोस अंतरावर \"त्याला\" झोपडीवजा एक घर दिसत होतं.\nत्या घराच्या खिडकीतून झिरपणारा पिवळा प्रकाश त्याचा शेवटचा आशेचा कीरण होता.\nदाट झाडीतून वाट काढ़त, तो पाय ओढत होता. एरवी मैलभर अंतर झपाझप कापू शकणारा तो एक एक पाऊल उचलताना कण्हत होता.\nत्याच्या पहाड़ी शरीरावर जागोजागी झालेल्या जख़मान्मधून ठिबकणारं रक्त त्याच्या वाटेचा सुगावा सोडत होतं. पण आज त्याला त्याची पर्वा नव्हती.\nसेटलमेन्ट बाबा: भाग ३ (शेवटचा)\nमी त्या बाबांच्या मठात पोहोचलो. आणि दर्शनाच्या रांगेत उभा राहिलो. आता माझी पाळी आली. मी बाबांसमोर माझी जन्मपत्रिका ठेवली आणि भविष्य बघतील म्हणून हात पुढे केला. बाबाजींनी माझ्या हातावर एक रुपया ठेवला आणि एखाद्या कागदाच्या कपट्याप्रमाणे जन्मपत्रिका फाडून फेकून दिली.\n'बोल बाळा, तुझी काय समस्या आहे'.\nमला फार आनंद झाला कारण माझे घरचे आणि नातेवाईकांशिवाय अजून कुणीतरी मला 'बाळा' म्हणून हाक मारली होती.\n'बाबा, माझं लग्न जमत नाही'.\n'माझ्याकडे सर्व गोष्टींवरचा तोडगा आहे. तुझ्याही समसयेचा तोडगा आहे. पण, तुला मी सांगेन तसं वागावं लागेल. बोल तयार आहेस का\nRead more about सेटलमेन्ट बाबा: भाग ३ (शेवटचा)\nपिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त - १५. ये रात फिर ना आयेगी (१९६६)\nही मालिका वाचणार्या मायबोलीकरांच्या एव्हाना लक्षात आलं असेल की मला रहस्यमय चित्रपट पहायची फार आवड आहे. पण हेही सांगणं जरुरी आहे की पुनर्जन्मावरचे चित्रपटसुध्दा मी तितक्याच आवडीने पाहते. मग त्यात मधुमती, नीलकमल, महबूबा पासून कर्ज (ऋषी कपूर, टीना मुनीम वाला), कुदरत आणि अगदी अलीकडला ओम शांती ओम असे बरेच चित्रपट येतात. १९६६ साली आलेल्या 'ये रात फिर ना आयेगी' मधली बरीचशी गाणी 'आवडती' ह्या सदरात येत असली तरी मला हा चित्रपट माहित नव्हता. आणि मुख्य म्हणजे तो पुनर्जन्मावर आधारित आहे हे ठाऊक नव्हतं.\nपिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त\nये रात फिर ना आयेगी\nRead more about पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त - १५. ये रात फिर ना आयेगी (१९६६)\nसेटलमेन्ट बाबा: भाग २\nमाझा मित्र रामू याने सांगितल्याप्रमाणे मी 'सेटलमेंट बाबा'कडे जायचा निर्णय घेतला. माझ्या मित्राने त्या बाबांचा पत्ता मला वॉटसपवर टाकला होता. तो पत्ता होता- मैनापुर, कबुतर चौक. कबुतर चौकापासून ५ किमीवर राघूवाडी हे छोटेसे गाव आहे. त्या गावापासून अर्धा किमीच्या कच्च्या रस्त्यानंतर बाबांचा मठ आहे.\nमी मैनापूर स्टेशनपासून कबुतर चौकला जाण्यासाठी रिक्षा शोधत होतो. तेवढ्यात एक रिक्षा आली.\n'काका तुम्हाला कबुतर चौकला जायचंय का\n हा 'काका' नावाचा टॅग माझ्या नशीबातून केव्हा जाणार आहे देव जाणो.\nRead more about सेटलमेन्ट बाबा: भाग २\nसेटलमेन्ट बाबा: भाग २\nमाझा मित्र रामू याने सांगितल्याप्रमाणे मी 'सेटलमेंट बाबा'कडे जायचा निर्णय घेतला. माझ्या मित्राने त्या बाबांचा पत्ता मला वॉटसपवर टाकला होता. तो पत्ता होता- मैनापुर, कबुतर चौक. कबुतर चौकापासून ५ किमीवर राघूवाडी हे छोटेसे गाव आहे. त्या गावापासून अर्धा किमीच्या कच्च्या रस्त्यानंतर बाबांचा मठ आहे.\nमी मैनापूर स्टेशनपासून कबुतर चौकला जाण्यासाठी रिक्षा शोधत होतो. तेवढ्यात एक रिक्षा आली.\n'काका तुम्हाला कबुतर चौकला जायचंय का\n हा 'काका' नावाचा टॅग माझ्या नशीबातून केव्हा जाणार आहे देव जाणो.\nRead more about सेटलमेन्ट बाबा: भाग २\nशेअर करताना अडचण येते\nमी माझ्या कथेची लिंक व्हाट्सएवर शेअर केली पण ती व्हाट्सआपला सेंड न होता फेसबूकवर पोस्ट होते काय करु\nRead more about शेअर करताना अडचण येते\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/category/satara-district/koregaon-tehasil-taluka/page/12/", "date_download": "2018-11-15T22:51:45Z", "digest": "sha1:EORP4K4XYBZZHRRBDIW5JFOYNZ6KN2RJ", "length": 17923, "nlines": 223, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "कोरेगाव Archives - Page 12 of 12 - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nकोरेगांवला विकासात्मक दृष्टी देण्यासाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करेल : जिल्हाधिकारी\nम्हसवड नगराध्यक्षपदी रविंद्र विरकर यांची निवड निश्‍चित\nम्हसवड : सर्व सामान्य जनतेच्या छोट्या - मोठ्या कामासाठी कायम झटणार्‍या तरूण, तडफदार, शांत व संयमी असलेल्या धनगर समाजातील युवा नेतृत्वास म्हसवड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद...\nपुसेगाव विद्युत महावितरणचा भोगळ करभार हजारो रुपये बिल आल्याने शिवसेना आक्रमक\nपुसेगाव : पुसेगाव मध्ये ज्या नागरीकांना सर्वसाधारण दोनशे तिनशे बील येते अशा नागरीकांना चक्क पाच ते आठ हजार रूपये बिल आल्याने सर्व नागरकांच्या संतापाचे...\nखडसेसंदर्भातील निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील : – देवेंद्र फडणवीस\nनवी दिल्ली : महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासंदर्भात जी प्रकरणे समोर आली आहेत. त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे दिला असून, आता पक्षश्रेष्ठीच...\nमराठा आरक्षणासंदर्भात सचिन माने व डॉ. विकास देशमुख तसेच सकल मराठा बांधव यांचे दि.१५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण\nमहाबळेश्‍वर पालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे विधान परिषद विशेषाधिकार समितीने केले कौतुक\nकोयना धरणाचे दरवाजे पाच फुटांवर ; नदीपात्रात ४३६१२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग ; पाटण येथील मुळगाव पुल पाण्याखाली ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nगोवा येथील शिवपुतळा पुर्ववत स्थानापन्न कराः आ. शिवेंद्रसिंहराजे ; छत्रपतींचा पुतळा हटवण्यामागचा हेतू तरी...\nउत्तराखंड राज्याचा सहकार समृध्द करण्यासाठी सातारा जिल्हा बँकेचे मार्गदर्शन घेणार : डॉ. रावत\nअजिंक्यतारा कारखाना एकरकमी एफआरपी देणार : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-IFTM-malaika-arora-and-priyanka-chopra-stretch-marks-5892950-PHO.html", "date_download": "2018-11-15T23:29:08Z", "digest": "sha1:MNUIPGC45GHSB4MAXNS63HUNMW7HZ2XS", "length": 14821, "nlines": 172, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Malaika Arora And Priyanka Chopra Stretch Marks | ​मलायकापासून ते प्रियांकापर्यंत, Stretch Marks दाखवण्यात लाज बाळगत नाहीत या 6 अभिनेत्री", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n​मलायकापासून ते प्रियांकापर्यंत, Stretch Marks दाखवण्यात लाज बाळगत नाहीत या 6 अभिनेत्री\nसिनेसृष्टीतील टफ कॉम्पिटीशन आणि कथेच्या मागणीनुसार निर्माते-दिग्दर्शक कलाकारांना कधी वजन कमी करायला लावतात, तर कधी ते व\nमुंबईः सिनेसृष्टीतील टफ कॉम्पिटीशन आणि कथेच्या मागणीनुसार निर्माते-दिग्दर्शक कलाकारांना कधी वजन कमी करायला लावतात, तर कधी ते वाढवायला सांगतात. जर अभिनेत्रींविषयी बोलायचे झाल्यास, त्यांना वजन कमीजास्त करण्यासोबतच गर्भावस्थेतूनही जावे लागते. या कारणांमुळे अभिनेत्रींच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स येतात. कधी पोटावर तर कधी हातांवर दिसणारे हे स्ट्रेच मार्क्स दिसू नये, असेच सर्वांना वाटत असते. पण बॉलिवूड अभिनेत्री हे स्ट्रेच मार्क्ससुद्धा कॉन्फीडेंटली दाखवताना दिसतात.\nबोल्डनेससोबतच स्ट्रेच मार्क्स दाखवताना दिसते मलायका..\nबोल्ड अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी 44 वर्षीय अभिनेत्री मलायका अरोरा फिटनेसमुळेही कायम चर्चेत असते. अतिशय ग्लॅमरस आणि बिनधास्त अशी ही अभिनेत्री आहे. एका मुलाची आई असलेल्या मलायकाच्या पोटावर डिलिव्हरीनंतर बरेच स्ट्रेच मार्क्स आले. पण मलायका कधीही याविषयी लाज बाळगत नाही. डिझायनर आउटफिट्समध्ये मलायका अतिशय आत्मविश्वासाने वावरताना दिसते. अनेकदा या आउटफिट्समधून तिच्या पोटावर पडलेले स्ट्रेच मार्क्स स्पष्ट दिसत असतात. केवळ मलायकाच नव्हे तर बॉलिवूडमध्ये अशा आणखी काही अभिनेत्री आहेत, ज्या बिनधास्तपणे स्ट्रेच मार्क फ्लॉन्ट करताना दिसतात.\nजाणून घेऊयात या अभिनेत्रींविषयी पुढील स्लाईड्सवर...\nपरिणीती सोशल मीडियावर सक्रिय राहते आणि नेहमी आपले फोटोदेखील पोस्ट करते. काही महिन्यांपूर्वी तिने एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिच्या पोटावर काही स्ट्रेच मार्क्स दिसले होते. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर एकीकडे तिला ट्रोल केले गेले. तर दुसरीकडे काहींनी तिला स्ट्रेच मार्क्स दाखवल्याबद्दल शूर म्हणत लग्नाचे प्रस्तावही पाठवले होते. एका यूजरने लिहिले होते की, मला परीसारखी मुलगी पाहिजे. दुसऱ्याने लिहिले, रियल बॉडी दाखवण्यासाठी परी तुझे आभारी आहोत.\nपरिणीतीने पहिल्यांदाच स्ट्रेच मार्क्स दाखवलेत असे नाही. ती कधीच स्ट्रेच मार्क्समुळे न्युनगंड बाळगत नाही. परिणीती एकेकाळी लठ्ठ होती. पण फिटनेसकडे विशेष लक्ष देऊन ती आता स्लिम झाली आहे. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान तिच्या शरीरावरदेखील स्ट्रेच मार्क्स आले आहेत. लठ्ठपणामुळे परिणीतीच्या ब्रेस्ट आणि आर्म्सवर आलेले स्ट्रेच मार्क स्पष्ट दिसतात.\nप्रियांका चोप्राची गणना बॉलिवूडच्या फिट अभिनेत्रींमध्ये होते. मात्र फुडी असल्याने तिचे वजन कमीजास्त होत असते. याच कारणामुळे तिच्या थायवर स्ट्रेच मार्क आले. पण बिकिनी परिधान केल्यानंतर प्रियांका हे स्ट्रेच मार्क दाखवण्यात लाज बाळगत नाही. स्ट्रेच मार्कविषयी टेन्शन न बाळगण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे करिअरच्या सुरुवातीच्या काळात प्रियांकाला सावळ्या रंगामुळे बरीच टीका सहन करावी लागली होती. एकेकाळी सावळी म्हणून लोक तिची टिंगल उडवायचे. पण आत्मविश्वासाच्या बळावर प्रियांका बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री बनली. कदाचित यामुळेच तिला सावळ्या रंगासोबत स्ट्रेच मार्कमुळे काही फरक पडत नाही.\nएकेकाळी जरीन खानसुद्धा बरीच लठ्ठ होती. याच कारणामुळे तिच्या आर्मवर फॅटमुळे स्ट्रेच मार्क आले. 2005 साली 100 किलो वजन असलेल्या जरीनने अभिनेत्री होण्याचा विचार स्वप्नातसुद्धा केला नव्हता. पण 2010 मध्ये तिला सलमान खानसोबत ‘वीर’ सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोन करण्यासाठी जरीनने 30 किलो वजन कमी करुन स्वतःला फिट बनवले. याकाळात फॅटमुळे तिच्या शरीरावरदेखील स्ट्रेस मार्क आले. पण ही अभिनेत्रीसुद्धा कधीही हे स्ट्रेच मार्क दाखवण्यात लाज बाळगत नाही.\nचित्रांगदा सिंहची गणनासुद्धा बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींमध्ये होते. तिच्या टमीवरदेखील बरेच स्ट्रेच मार्क्स आहेत. चित्रांगदा एका मुलाची आई आहे. गर्भावस्थेच्या काळात हे स्ट्रेच मार्क तिच्या पोटावर आले होते. लो वेस्ट ड्रेसेसमधून तिच्या पोटावरील स्ट्रेच मार्क स्पष्ट दिसतात. पण त्याकडे दुर्लक्ष करत चित्रांगदा डिझायनर आउटफिट परिधान करुन रॅम्पवर आत्मविश्वासाने वावरताना दिसते.\nबॉलिवूड करिअरच्या सुरुवातीच्या काळात सोनाक्षी बरीच लठ्ठ होती. सलमान खान स्टारर 'दबंग' या सिनेमाची ऑफर मिळाल्यानंतर सोनाक्षीने तिचे 30 किलो वजन कमी केले होते. पूर्वी तिचे वजन तब्बल 90 किलो होते. अतिलठ्ठपणामुळे तिच्या आर्मवर आलेले स्ट्रेच मार्क्स आजही दिसतात. पण सोनाक्षी हे स्ट्रेच मार्क दाखवण्यात लाज बाळगत नाही.\nलव्ह स्टोरी / रामलीलाच्या किसींग सीनमुळे वाढली होती दीपिका-रणवीरची जवळीक, 6 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर थाटले लग्न\nवेट इज ओवर / रणवीर-दीपिका आज संध्याकाळी 6 वाजता शेअर करणारा लग्नाचा पहिला फोटो, 18 नोव्हेंबर रोजी इटलीहून परतणार मायदेशी\nरजनीकांतच्या मुलीने घटस्फोटित अभिनेत्यासोबत केला साखरपुडा, दीड महिन्यात थाटणार दुसरे लग्न, 5 वर्षांच्या मुलाची आहे सिंगल मदर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2018-11-15T23:13:02Z", "digest": "sha1:EP23EW34NLUEDVDEZWVEYHMCI3DHEXYF", "length": 6376, "nlines": 43, "source_domain": "2know.in", "title": "फायरफॉक्स फ्रि मोबाईल वेब ब्राऊजर", "raw_content": "\nफायरफॉक्स फ्रि मोबाईल वेब ब्राऊजर\nRohan January 12, 2010 mobile net, इंटरनेट, फ्रि मोबाईल वेब ब्राऊजर, मोबाईल\nफायरफॉक्स मोबाईल ब्राऊजरने मध्यंतरी धमाल उडवून दिली होती. कारण या ब्राऊजरच्या माध्यमातून कितीही नेटसर्फिंक केलं तरी बिलच पडत नव्हतं. हळू हळू ही ट्रिक खूपच प्रसिद्ध झाली आणि उघडपणे ती नेटवर सर्वत्र सांगितली जाऊ लागली. अर्थातच ती मग एअरटेलवाल्यांनाही कळालीच असणार या ब्राऊजरच्या माध्यमातून कितीही नेटसर्फिंक केलं तरी बिलच पडत नव्हतं. हळू हळू ही ट्रिक खूपच प्रसिद्ध झाली आणि उघडपणे ती नेटवर सर्वत्र सांगितली जाऊ लागली. अर्थातच ती मग एअरटेलवाल्यांनाही कळालीच असणार म्हणूनच ह्या स-याची परिणीती शेवटी हे ब्राऊजर वापरुनही बिल पडण्यात होऊ लागली.\nतरीही सुमारे सात- आठ महिनेतरी मी हे ब्राऊजर वापरुन मोबाईलवरुन मनोसोक्त नेटसर्फिंग केलं. डाऊनलोड काही करता येत नव्हतं, पण नेटवर उपलब्ध असलेले माहितीपूर्ण लेख वाचून वाचूनच मी खूप काही शिकलो.\nहे ब्राऊजर ओपेराइतकं डेव्हलप झालेलं नसलं तरी याची बेसिक कार्यप्रमाणाली ही काहिशी ओपेरासारखीच आहे. म्हणजे जसं एखादी वेबसाईट आधी फुल स्र्किन दिसणं…अगदी कॉम्प्युटरवर दिसते तशी आणि मग आपल्याला त्या वेबसाईटच्या हव्या असणा-या भागावर झुम करता येणं आणि मग आपल्याला त्या वेबसाईटच्या हव्या असणा-या भागावर झुम करता येणं फायरफॉक्स या ब्राऊजरला टि-शार्क असंही नाव आहे. टि-शार्क अथवा फायरफॉक्स हे दोनही ब्राऊजर एकच आहेत.\nतुम्हाला हा ब्राऊजर जर वापरुन पाहायचा असेल तर तो या इथे मिळेल.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/marathi-news-pune-news-sinhgad-road-traffic-jam-funtime-theatre-102261", "date_download": "2018-11-15T23:50:40Z", "digest": "sha1:FLBMKANTBZEZ34MVPPGWKJ5D4YW4KIL2", "length": 14536, "nlines": 62, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news pune news Sinhgad Road Traffic Jam funtime theatre पुणे : राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंत उड्डाण पूल | eSakal", "raw_content": "\nपुणे : राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंत उड्डाण पूल\nअनिल सावळे, जागृती कुलकर्णी | रविवार, 11 मार्च 2018\nसिंहगड रस्त्याची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तुमच्याकडे एखादी प्रॅक्‍टिकल कल्पना आहे मग लिहून काढा तुमची कल्पना आणि पाठवा webeditor@esakal.com या ई-मेल आयडीवर\nपुणे/ धायरी : सिंहगड रस्त्यावरून जाणाऱ्या हजारो वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून आता लवकरच दिलासा मिळणार आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आनंदनगर चौकात उड्डाण पूल उभारण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद केली आहे.\nराजाराम पुलाच्या पुढे विठ्ठलवाडी कमानीपासून थेट फनटाइम थिएटरजवळ कॅनॉलच्या रस्त्यापर्यंत सुमारे दोन किलोमीटर लांबीचा हा पूल असेल. येत्या एप्रिल महिन्यापासून या पुलाच्या उभारणीसाठी प्रारूप आराखडा, निविदा प्रक्रियेची कामे सुरू होतील.\nसिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी ही या भागातील नागरिकांची मोठी समस्या आहे. या रस्त्यावर अतिक्रमणे वाढली आहेत. वाहनांची संख्या वाढल्याने अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. रस्त्याच्या कडेला भाजीविक्रेते, फळविक्रेते आणि इतर पथारी व्यावसायिक आहेत. त्यांना व्यवसायासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सारसबागेपासून सुरू होणारा सिंहगड रस्ता थेट सिंहगडापर्यंत जातो.\nसिंहगडाकडे जाताना राजाराम पुलाच्या पुढे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न अधिकच भेडसावतो.\nराजाराम पूल, विठ्ठलवाडी, हिंगणे, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव धायरी ही लोकसंख्येची सर्वाधिक घनता असणारी ठिकाणे आहेत. त्यातही विठ्ठलवाडी, हिंगणे, आनंदनगर, माणिकबाग या परिसरात पर्यायी रस्ते नाहीत. त्यामुळे येथील सर्वच वाहनांचा भार मुख्य सिंहगड रस्त्यावरच येतो. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे खासगी वाहनांची संख्या जास्त आहे. सिंहगड रस्त्यावर पर्यटकांची संख्याही जास्त असते. खडकवासला, पानशेत धरणाच्या परिसरातील गावांत मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण होते, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या वाहनांचीदेखील संख्या वाढली आहे. या सर्व बाबींचा विचार करता या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उड्डाण पूल उभारणे गरजेचे होते.\nआर्थिक तरतूद - 10 कोटी या रस्त्यावरील वाहनांची संख्या - सुमारे आठ हजार (प्रतितास)\nवेळ आणि इंधनाची बचत राजाराम पूल ते फनटाइम थिएटरपर्यंत सुमारे दोन किलोमीटरच्या अंतरात पाच चौक येतात. वाहनचालकांना या चौकांमधील वाहतूक कोंडीत अडकून न पडता सरळ जाता येईल. त्यामुळे वेळ आणि इंधन दोन्हींची बचत होणार आहे.\nअशी जातील वाहने हा उड्डाण पूल झाल्यास विठ्ठलवाडी, हिंगणे, विश्रांतीनगर, आनंदविहार, हिंगण्याच्या आतील भाग, आनंदनगर पूर्व-पश्‍चिम, सनसिटी रस्ता आणि माणिकबाग या भागातील वाहने पुलाच्या खालून प्रवास करतील. तर, माणिकबागेच्या पुढील वडगाव, धायरी, नऱ्हे, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला आणि त्या पुढील सर्व भागांतील वाहनचालक पुलावरून प्रवास करतील.\nपाच चौकांची कोंडीतून मुक्तता विश्रांतीनगर, हिंगणे, आनंदनगर (भा. द. खेर चौक), माणिकबाग आणि माणिकबाग डीपी रस्ता या पाच चौकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. तसेच, वडगाव आणि त्यापुढे जाणाऱ्या सर्व वाहनांनाही वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागणार नाही.\nअंतर्गत रस्त्यांची कामे करावीत हा पूल उभारण्यापूर्वी सनसिटी ते कर्वेनगर हा मुठा नदीवरील प्रस्तावित पूल, वडगाव ते पु. ल. देशपांडे उद्यानालगत बंद पाइपलाइनच्या बाजूने जाणारा रस्ता आणि अंतर्गत पर्यायी रस्त्यांची कामे करावीत. हे पर्यायी रस्ते उभारल्यानंतर या पुलाचे काम सुरू केल्यास नागरिकांसाठी अधिक सोयीचे ठरेल, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.\nसिंहगड रस्त्यावरील पुलाच्या उभारणीसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. येत्या आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल महिन्यापासून या पुलाच्या उभारणीसाठी नियोजन करण्यात येणार आहे. प्रारूप आराखडा, निविदा प्रक्रियेनंतर प्रत्यक्षात पुलाचे बांधकाम सुरू होईल. - राजेंद्र राऊत, मुख्य अभियंता, पथ विभाग\nआनंदनगर चौकातील पुलासाठी महापालिकेने दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सिंहगड रस्तावासीयांसाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार असून, वाहनचालकांची कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल. - नगरसेवक श्रीकांत जगताप\nहा उड्डाण पूल होण्यासाठी पाठपुरावा केला. त्यासाठी प्रारूप आराखडा, संकल्प रेखाचित्रे महापालिकेला सादर केली होती. विठ्ठलवाडी ते माणिकबाग असा पूल उभारल्यास भविष्यातील 25 वर्षांचा वाहतुकीचा प्रश्‍न सुटेल. - शैलेश चरवड, माजी नगरसेवक\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nबेस्टच्या ताफ्यात भाड्याच्या बस\nमुंबई - बेस्ट आर्थिक संकटात असल्याने त्यावर उपाय म्हणून एक हजार बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nनाशिक - स्मार्टसिटीअंतर्गत विकसित केलेल्या नेहरू उद्यानाची बुधवारी पाहणी करत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उद्यान सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.\nनेहरू उद्यानाचेही परस्‍पर लोकार्पण\nनाशिक - स्मार्टसिटीअंतर्गत पुनर्निर्माणाचे काम सुरू असलेल्या नेहरू उद्यानाचे बुधवारी (ता. १४) पुन्हा एकदा परस्पर लोकार्पण करण्याची घोषणा आयुक्त...\nनिसर्गाची अनुभूती अन्‌ वन विभागाला उत्पन्न\nजळगाव - शहरातील मध्यवर्ती भागापासून काही किलोमीटरवर असला तरी लांडोरखोरी उद्यान परिसर शहरवासीयांसाठी पर्वणी ठरला आहे. वन विभागाने या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-15T23:24:37Z", "digest": "sha1:XOOL53YCETXSFPIL6GS4BNCUMMET3VN3", "length": 8345, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्लास्टिकमुक्तीसाठी ब्रिटनची अभिनव योजना | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्लास्टिकमुक्तीसाठी ब्रिटनची अभिनव योजना\nलंडन (ब्रिटन) -प्लास्टिक कचरामुक्तीसाठी ब्रिटनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर एक अभिनव योजना लागू करण्यात येणार आहे. प्लास्टिकच्या हानिकारक परिणामांपासून बचाव आणि रस्त्यावरील प्लास्टिकच्या कचऱ्यावर नियंत्रणासाठी ही योजना आहे. या योजने अंतर्गत एटीएममधून बिना एटीएम कार्ड पैसे मिळणार आहेत. आरव्हीएम (रिव्हर्स व्हेंडिग़ मशीन नावाची एटीएम मशीन एटीएम कार्डद्वारा नाही, तर प्लास्टिकच्या बाटल्या वा प्लास्टिकचे कॅन टाकल्यानंतर पैसे देणार आहे. ही रक्कम म्हणजे प्लास्टिक रिसायकलिंगची किंमत आहे. प्लास्टिकच्या बाटल्या आणि कॅन जमा करण्यास या योजनेमुळे प्रोत्साहन मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार यामुळे 60 ते 85 टक्के प्लास्टिक रिसायकलिंगसाठी उपलब्ध होणार आहे.\nब्रिटनचे पर्यावरण सचिव मायकेल गव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार पेयांचे कॅन आणि बाटल्यांवर नाममात्र किंमत आकारण्यात येणार आहे. या रिकाम्या बाटल्या आणि कॅन्स या एटीएम मशीन मध्ये घातल्यानंतर त्यांची किंमतन्‌ परत मिळणार आहे. अशीच योजना नॉर्वेमध्ये आणि जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि इस्रायलमध्येही राबवण्यात येत आहे. ब्रिटनचे उप पर्यावरण मंत्री थेरेसी कॉफे यांनी या योजनेचा अभ्यास करण्यासाठी गेल्या महिन्यात नॉर्वेचा दौरा केला होता. यात प्लास्टिकच्या बाटल्यांप्रमाणेच काचेच्या आणि अल्युमिनियमच्या बाटल्यांचाही समावेश असावा अशी मागणी असून त्यामुळे ही योजना अधिक सफल होईल असे त्यांनी सांगितले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदिवंगत अभिनेते फारुख शेख यांना गुगलची आदरांजली\nNext articleप्रिया प्रकाशचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल\nखाशोगींच्या हत्येप्रकरणी सौदीच्या 5 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा\nरोहिंग्याना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू\nट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मध्ये साजरी केली दिवाळी\nश्रीलंकेतील महिंदा राजपक्षे सरकारच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्ताव संसदेत मंजूर\nआम्नेस्टीने आँग सान स्यु की यांचा सर्वोच्च नागरी सन्मान घेतला परत\nपॅलेस्टाईन निर्वासितांसाठी सर्वच देशांनी मदत वाढवावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathikavitasangrah.in/2011/09/kranticha-jaijaikar-kusumagraj-marathi-kavita.html", "date_download": "2018-11-16T00:01:29Z", "digest": "sha1:KLRVPYCYLSX7LKVPVPWPEPLJZY3CLPLR", "length": 8859, "nlines": 228, "source_domain": "marathikavitasangrah.in", "title": "Kranticha Jaijaikar | Kusumagraj | Marathi Kavita - Marathi Kavita Sangrah", "raw_content": "\nगर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार\nअन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार\nखळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत\nपोलादाची काय तमा मरणाच्या दारात\nसर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश\nपिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश\nतडिताघाते कोसळेल का तारांचा संभार\nगर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार\nक्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान\nकुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान\nसंहारक काली, तुज देती बळीचे आव्हान\nबलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान\nअहो हे कसले कारागार\nगर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार\nपदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती\nहोऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती\nकधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे\nबांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे\nएकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार\nगर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार\nश्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत\nअन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत\nसांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात\nबद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात\nतुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार\nतयांना वेड परि अनिवार\nगर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार\nनाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात\nतुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात\nचरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार\nदेता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर\nदेशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार\nगर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार\nकशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल\nरात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल\nसरणावरती आज अमुची पेटता प्रेते\nउठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते\nलोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार\nगर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार\nआता कर ॐकारा तांडव गिळावया घास\nनाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास\nरक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर\nपहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर\nशरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार\nगर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा क्रांतीचा जयजयकार\nश्री गणपति आरती | Ganpati Aarti\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=33478", "date_download": "2018-11-15T23:44:21Z", "digest": "sha1:LCM6P3Z42XU64GJHJP5H4UMQCUGAPQH6", "length": 14301, "nlines": 172, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "भारतीय संस्कृतीचे जतन करणारा नेपाळ ! | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome अांतरराष्ट्रीय भारतीय संस्कृतीचे जतन करणारा नेपाळ \nभारतीय संस्कृतीचे जतन करणारा नेपाळ \nभारतीय संस्कृतीचे जतन करणारा नेपाळ \n13 सप्टेंबर या दिवशी बिहारच्या पूर्व चम्पारण जिल्ह्यातील फुलवरिया या गावामध्ये हिंदूसंघटन बैठक होती. या गावातील युवकांनी ही बैठक आयोजित केली होती. या गावात कार्यक्रमासाठी आल्यानंतर सीमेवर असलेल्या नेपाळच्या संदर्भात जी माहिती समोर आली, ती कुतूहल निर्माण करणारी होती.\nनेपाली चलन चालणारे गाव \nया गावातून नेपाळची सीमा दोन किलोमीटर अंतरावर होती. गावामध्ये आकाशवाणी लावल्यानंतर नेपाळी आकाशवाणी केंद्र चालू होत होते. गावामध्ये नेपाळी चलन सर्रास वापरले जाते. आमच्याकडून काही धर्मप्रेमी युवकांनी सनातन संस्थेचे ग्रंथ खरेदी केले. त्यापैकी एका धर्मप्रेमी युवकाने 9 रुपयांचा लघुग्रंथ खरेदी केला. त्याने दोन रुपयांचे तीन शिक्के आणि पाच रुपयांची नेपाळी रुपयाची नोट आमच्या हातात ठेवली. भारतीय मूल्यानुसार नेपाळचे पाच रुपये म्हणजे तीन भारतीय रुपये होतात. एकूण हिशोब नऊ रुपये असा होता. आम्ही म्हटले, नेपाळची 5 रुपयांची नोट भारतात कशी चालेल ’ तेव्हा तेथे उपस्थित युवक म्हणाले, या गावात सर्वत्र ही नोट चालते. आम्ही म्हटले, आम्ही या गावातून बाहेर पडल्यानंतर या नेपाळी पाच रुपयांचे मूल्य आमच्यासाठी शून्य आहे. शेवटी त्याची अडचण आणि आमचे कुतूहल म्हणून आम्ही ती नोट आमच्याकडे ठेवून घेतली.\nया नोटीचे छायाचित्र सोबत दिले आहे. भारतीय रुपयाप्रमाणे त्यावर महात्मा गांधींचे चित्र नाही किंवा कोण्या नेपाळी राजकारणाचे चित्र नाही. या नोटेवर हिमालयाचे चित्र आहे. हिमालय आमची संस्कृती आहे, हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. खरे तर भारताला देखील हिमालयाचा वारसा आहे आणि भारताने तो जगाला सांगण्याची आवश्यकता आहे. असे छोटे छोटे प्रयत्न आपल्याकडच्या विशेष गोष्टींचा प्रसार करत असतात. नेपाळने नोटेवर हिमालयाला दाखवून ते साध्य केले आहे. भारतात असे प्रयत्न कधी होणार \nया नोटेची आणखी एक विशेषता म्हणजे तिच्या सर्वांत वर ‘श्री’ असे लिहिले आहे. हिंदु संस्कृतीनुसार कुठल्याही पत्रावर ‘श्री’ लिहिण्याचा प्रघात आहे. ‘श्री’ म्हणजे ऐश्वर्य आणि नोट ही ऐश्वर्याचे प्रतीक आहे. ही नोट पाहून एकच प्रश्न मनात निर्माण झाला की, ‘भारताच्या नोटेवर’श्री’ कधी येणार \nफुलवरिया गावाच्या शेजारील भारत-नेपाळ सीमेचे वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण सीमा खुली आहे. येथे कुठेही सुरक्षारक्षक नाहीत. भारताच्या बाजूने पन्नास मीटर अंतरावर बीएसएफचे जवान होते; पण कोणालाही ये-जा करण्यास अटकाव करत नव्हते. पलीकडे नेपाळच्या सीमेवर कुठलाही जवान नव्हता. आम्ही त्या भूमीवर सर्रास हिंडलो. सीमा खुली असल्याने भारतातले मजूर नेपाळमध्ये जाऊन शेती करतात, तर नेपाळमधले मजूर भारतात येऊन शेती करतात. अनेक भारतीय शेतकऱ्यांच्या जमिनी नेपाळच्या सीमेमध्ये आहेत. ते प्रतिदिन नेपाळमध्ये जाऊन त्यांची शेती करतात.\nनेपाळच्या सीमेलगतचा हा प्रांत मधेशी या नावाने ओळखला जातो. येथे बिहारची संस्कृती आहे. लोकांची भाषा बिहारी आहे आणि संस्कृती बिहारी आहे. चंपारण जिल्ह्यातील बिहारी युवकांचे विवाह नेपाळी अर्थात मधेशी कन्यांशी होतात आणि नेपाळमधील मधेेशी युवक बिहारी कन्यांशी विवाह करतात.\nधर्मप्रसाराच्या कार्यामुळे खरेतर अशी ही मिश्र संस्कृतीचेे प्रतीक असलेेली भारतीय-नेपाळी सीमा पहाण्याचे आम्हास भाग्य लाभले असे भाग्य कोणाला लाभते \n– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.\nPrevious articleटोम्पे महा.विध्यालायात रक्तदान शिबिर संपन्न 41 रक्तदाते यांनी केली रक्तदान\nNext articleमूर्तीशास्त्राप्रमाणे बनवलेली पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करणे, हेच धर्मसंमत \nप्रतिकुल परीस्तिथीवर मात करत आकोटच्या ५ विद्यार्थीनींनी पटकावले विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत स्थान\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लेखपालास लाच स्वीकारताना अटक\nब्रेकिंग न्यूज़ :- चंद्रपुर च्या जुनोना जंगलात रेल्वेच्या धड़केत वाघाच्या 2 बछड़यांचा मृत्यु…..\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nवैश्‍विक शांततेसाठी आतंकवाद सर्वांत मोठा धोका \nबस नदी में गिरने से 28 की मौत\nइराकमध्ये संशोधकांना सापडल्या श्रीराम आणि श्री हनुमान यांच्या ६ सहस्र वर्षे...\nबांगलादेशमध्ये हिंदूंच्या ६ मंदिरांतील १२ मूर्तींची तोडफोड करून विटंबना \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2015/01/22/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82/", "date_download": "2018-11-15T23:26:57Z", "digest": "sha1:EWEWMBWDKMNPW7YTMCRIA3GILIU2V7PR", "length": 10846, "nlines": 157, "source_domain": "shecooksathome.com", "title": "तिळगुळाचे लाडू – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nनुकतीच संक्रांत झाली. अर्थातच घरोघरी गूळपोळ्या आणि तिळगुळाच्या लाडवांचा बेत झालाच असेल. मला गूळ-पोळी करता येत नाही. पण मला ती शिकायची आहे. तिळाचे लाडू मात्र मस्त जमतात, कारण हे तिळाचे लाडू करायला अतिशय सोपे आणि बिघडण्याची शक्यता शून्य असे आहेत. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू केलं जातं. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये लुटण्याच्या वस्तूंबरोबरच तिळाच्या लाडवांमध्येही वैविध्य असतं. काही घरांमध्ये गुळाचा पाक करून लाडू केले जातात तर काही जण साखरेच्या पाकात करतात. काहीजण त्यात डाळवं, खोबरं, दाणे घालतात. सामान्यपणे हे लाडू कडक, चिक्कीच्या गुळापासून बनवलेले असतात. पण आमच्याकडे मराठवाड्यात आणि विदर्भातही तिळकुटाचे लाडू केले जातात. हा मऊ पण खुसखुशीत लाडू अप्रतिम लागतो. आज मी याच लाडूंची रेसिपी शेअर करणार आहे. संक्रांत होऊन गेली असली तरी अजून लाडूंचे हप्ते करणं बाकी असेलच. कारण माझ्या घरी महिनाभरात किमान तीनदा हे लाडू होतात. तीन किलो तीळ आणि जवळपास अडीच ते पावणेतीन किलो गुळाचे मिळून तुम्हीही एकदा या पध्दतीनं लाडू करून बघा, खा आणि नक्की कळवा कसे झाले होते ते.\nसाहित्य – १ किलो पॉलिश न केलेले तीळ, पाऊण किलो केमिकल विरहीत गूळ किसून, १-२ टीस्पून जायफळ\n१) तीळ कढईत घालून मध्यम आचेवर खमंग भाजून घ्या. तीळ चांगले तडतडायला लागले आणि खमंग वास यायला लागला की तीळ भाजले गेले असं समजा. तीळ लाल झाले पाहिजेत पण काळे होता कामा नयेत.\n२) तीळ थंड करायला ताटात काढून ठेवून द्या.\n३) तीळ कोमट झाले की मिक्सरमध्ये जाडसर कूट करून घ्या.\n४) नंतर हे जाडसर कूट आणि किसलेला गूळ तसंच जायफळ पूड हातानं मस्त एकजीव करा.\nतिळगुळाचं मिश्रण हातानं नीट मिसळा\n५) हे मिश्रण परत थोडंथोडं मिक्सरमध्ये फिरवून घ्या. अगदी लगदा करू नका, थोडंसं जाडसरच (माझी आई ओबडधोबड म्हणते\n६) नंतर परत हातानं चांगलं एकत्र करा आणि आपल्याला हवे तसे लहान-मोठ्या आकारात लाडू वळा.\nइतक्या मिश्रणात मध्यम आकाराचे ६०-६५ लाडू होतात. किलोभर करायचे नसतील तर वाटीनं मोजून करा. साधारणपणे १ वाटी तीळ असतील तर पाऊण वाटी गूळ असं प्रमाण घ्या.\nजायफळ ऐच्छिक आहे. नाही घातलंत तरी चालेल, मला आवडतं म्हणून मी घालते. तीळ कोमट असताना कूट केलंत तर तिळाला जास्त तेल सुटतं म्हणून कोमट असतानाच कूट करा. या लाडवांना वरून अजिबात तेल किंवा तूप लागत नाही कारण तिळामध्ये भरपूर तेल असतं. हे लाडू अप्रतिम लागतात कारण एकतर यात पॉलिस न केलेले तीळ वापरले आहेत शिवाय केमिकल विरहीत गूळ.\nPrevious Post: धुंदुरमासाचं जेवण\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/songir-news-utensils-industry-105345", "date_download": "2018-11-16T00:17:23Z", "digest": "sha1:ESA3MEAFEZGB25VHEXSBUNSNZ3DKAW3U", "length": 14349, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "songir news Utensils industry सोनगीरच्या भांडी उद्योगाने टाकली कात! | eSakal", "raw_content": "\nसोनगीरच्या भांडी उद्योगाने टाकली कात\nसोमवार, 26 मार्च 2018\nसोनगीर (ता. धुळे) - स्टीलच्या भांड्यांमुळे पारंपरिक कलाकुसरीच्या तांब्या-पितळेच्या भांड्यांना मागणी तुलनेने कमी होणे, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ यामुळे भांडी उद्योग काहीसा अडचणीत आला आहे; पण येथील व्यावसायिकांनी आधुनिकतेची कास धरत भांडी उद्योगाबरोबरच कळस, देवीचे मुखवटे, तांब्याचे फिल्टर आदी वस्तू बनवीत व्यवसाय टिकवून ठेवला आहे.\nसोनगीर (ता. धुळे) - स्टीलच्या भांड्यांमुळे पारंपरिक कलाकुसरीच्या तांब्या-पितळेच्या भांड्यांना मागणी तुलनेने कमी होणे, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ यामुळे भांडी उद्योग काहीसा अडचणीत आला आहे; पण येथील व्यावसायिकांनी आधुनिकतेची कास धरत भांडी उद्योगाबरोबरच कळस, देवीचे मुखवटे, तांब्याचे फिल्टर आदी वस्तू बनवीत व्यवसाय टिकवून ठेवला आहे.\nमुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर (ता. धुळे) हे 25 हजार लोकवस्तीचे व्यापारी पेठेचे गाव आहे. येथील सुमारे दोनशे कुटुंबे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या व्यवसायात असून, त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. येथील कारागिरांनी देवींचे मुखवटे, मंदिरावरील कळस, महादेवाच्या शिवलिंगावरील तांब्याचा नाग, तांब्याची शिवलिंग, त्रिशूळसह स्वयंपाकासाठी विशेषतः मांसाहारी पदार्थ बनविण्यासाठी लागणारी लहान डेग, पाणी फिल्टर, फ्रिज बॉटल, लहान पणत्या एवढेच नव्हे तर योगसाधनेसाठी लागणारे पिरॅमिड्‌सही तयार केले जातात. येथील कारागिरांनी बनवलेले कळस देशातील बहुसंख्य प्रमुख मंदिरांवर डौलाने उभे आहेत.\nसध्या तांब्याचा कच्च्या मालाचा दर साडेपाचशे रुपये किलो आहे. मजुरीच्या खर्चानुसार तयार वस्तू सहाशे ते सातशे रुपये किलो दराने विकल्या जातात. पितळेच्या कच्च्या मालाची किंमत साडेचारशे रुपये किलो आहे. तयार वस्तू पाचशे रुपये किलो दराने विकल्या जातात. भांडी तयार करण्यासाठी लागणारी प्रत्येक वस्तू महागडी असून, कोळसाही मिळत नसल्याने भांड्यांचे दर कमी-जास्त होतात.\nपितळाचा एक हंडा एक ते दीड हजार रुपयांत मिळतो. तोच स्टीलचा हंडा दोनशे रुपयांत मिळतो. त्यामुळे स्टीलला अधिक मागणी आहे.\n* तांबे कच्चा माल- 550 रुपये किलो\n* तांब्याची तयार भांडी- 600 ते 700 रुपये किलो\n* पितळ कच्चा माल- 450 रुपये किलो\n* पितळेची तयार भांडी- 500 रुपये किलो\n* एकूण कारागीर- 250\n* स्थानिक व्यापारी- 12\n* व्यवसायावर अवलंबून कुटुंबे- 200\n* वार्षिक प्रतिकुटुंब उलाढाल- तीन ते पाच लाख रुपये\n* सर्वाधिक मागणी- घागर, हंडा कळशी, घंगाळ, तबक\n* वैशिष्ट्यपूर्ण भांडी- पाणी तापविण्याचा बंब, कळस, पिरॅमिड्‌स, देवतांचे मुखवटे आदी\nमांजरी - उत्तर भारतात वाढू लागलेल्या कडाक्‍याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिण भारताकडे स्थलांतरित होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nसुविधां अभावी रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा देवून जनतेची फसवणुक\nबोर्डी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा गावातील उपजिल्हा रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा दिल्याचे दाखवुन आय. आर. बी कंपनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला राज्य बँकेचा दिलासा\nमुंबई - साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’चे पैसे देता यावेत, यासाठी कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जावरील दुरावा येत्या ३१ मार्चपर्यंत १५...\nनेहरू उद्यानाचेही परस्‍पर लोकार्पण\nनाशिक - स्मार्टसिटीअंतर्गत पुनर्निर्माणाचे काम सुरू असलेल्या नेहरू उद्यानाचे बुधवारी (ता. १४) पुन्हा एकदा परस्पर लोकार्पण करण्याची घोषणा आयुक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=34868", "date_download": "2018-11-15T23:15:42Z", "digest": "sha1:OY6DN3EW4JWUQWEDCFDZRJL4CLFU74Y2", "length": 9927, "nlines": 162, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "सामाजिक सौहार्द यासह वंचितांच्या आनंदासाठी ही दिवाळी साजरी करण्याचे ठाणेदार गजानन शेळकेंचे आवाहन | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ अकोला सामाजिक सौहार्द यासह वंचितांच्या आनंदासाठी ही दिवाळी साजरी करण्याचे ठाणेदार गजानन शेळकेंचे...\nसामाजिक सौहार्द यासह वंचितांच्या आनंदासाठी ही दिवाळी साजरी करण्याचे ठाणेदार गजानन शेळकेंचे आवाहन\nदिवाळी हा सणांचा राजा घरोघरी आनंदाचे उधाण बाजारात चहूकडे गर्दीचा जनसागर जनतेने हा आनंद साजरा करावा म्हणून पोलीस या गर्दीतही आपल्या कुटुंबापासून दुर राहून कर्तव्य बजावतो संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोट शहरात शांतता नांदावी म्हणून शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके यांनी अनेक सामाजिक प्रयोग राबवले आहेत .त्यांच्या प्रयत्नांना जनतेनेही प्रतिसाद दिला आणि या शहरात कावड उत्सव गणेशोत्सव दुर्गोत्सव दसरा सण शांततेत धुमधडाक्यात साजरे झाले तसेच दिवाळीत कधी नव्हे ते ट्रॅफिक जामचे समस्या सुटल्या सामान्य नागरिकांनी पोलिसांच्या बंदोबस्तात जाम कौतुक केले एकंदरीतच पोलिसांच्या दृष्टीने आव्हानात्मक असणारे आकोट ठाणेदार गजानन शेळके यांनी आपल्या सामाजिक संवेदनशीलतेने शहर वासीयांची मने जिंकली यात तिळमात्र शंका नाही.\nदरम्यान सामाजिक सौहार्द यासह वंचितांच्या आनंदासाठी ही दिवाळी साजरी करण्याचे आवाहन ठाणेदार गजानन शेळकें यांनी केले आहे.याआधी ही ठाणेदार शेळके यांनी वृद्ध निराधार महीलेचे पुनर्वसन,गरीब अॉटोचालकाला मदत तथा अनेक सेवाभावी कार्य करत जनतेच्या मनात पोलीसांची प्रतीमा उजळ केली आहे.याप्रसंगी त्यांनी शहरवासीयांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा दिल्या आहेत.\nPrevious articleदिवाळीच्या फराळात ही ग्राहकांची पसंती दत्तकृपा कोल्ड व फास्टफुडच्या चटकदार पदार्थांना\nNext articleमनसे फुलवतेय अकोट तालुक्यात मराठी मनांची चळवळ…\nप्रतिकुल परीस्तिथीवर मात करत आकोटच्या ५ विद्यार्थीनींनी पटकावले विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत स्थान\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लेखपालास लाच स्वीकारताना अटक\nब्रेकिंग न्यूज़ :- चंद्रपुर च्या जुनोना जंगलात रेल्वेच्या धड़केत वाघाच्या 2 बछड़यांचा मृत्यु…..\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nधनगर आरक्षणासाठी राज्यव्यापी पिवळं वादळ धडक मोर्चात सहभागी व्हा – सतीश...\nअकोट शहर पोलिस स्टेशन मध्ये साजरा झाला योग दिवस .\nआकोट शहर पोलीसांचा अवैध दारु बाळगणाऱ्यांना दणका\n*शेतकऱ्याच्या सेंद्रिय भाजीपाला थेट विक्री पिक अप पाँइंटला आकोटात जोरदार प्रतिसाद*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/manoranjan/cinema-natak/page/264/", "date_download": "2018-11-15T23:19:42Z", "digest": "sha1:A3S5UHK6PZWOV7SNYVNHLA4YHFGO6YE4", "length": 18472, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "सिनेमा / नाटक | Saamana (सामना) | पृष्ठ 264", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमुख्यपृष्ठ मनोरंजन सिनेमा / नाटक\nराजामौली आता शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवणार \nसामना ऑनलाईन, मुंबई बाहुबलीची भव्य-दिव्य निर्मिती केल्यानंतर दिग्दर्शक एस.एस.राजामौली पुढे कोणता चित्रपट आणणार असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. सध्या चर्चा अशी सुरू आहे की राजामौली...\nअभिनेते मिलिंद शिंदे करणार चित्रपटाचं दिग्दर्शन\n मुंबई चित्रपट, टीव्ही मालिका आणि रंगभूमी या तीनही माध्यमांतून आपल्या सकस अभिनयाने स्वत:चं स्थान निर्माण केलेले अभिनेते मिलिंद शिंदे आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत...\nबागी-२ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित\n मुंबई टायगर श्रॉफ अभिनित बागी-२ या आगामी चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. या पोस्टरमध्ये पाठमोरा उभा असलेला टायगर अत्यंत आक्रमक दिसतोय. बागी...\nप्रियांकाचं ‘झगा’ मगा, मला बघा\n न्यूयार्क बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये स्थिरावलेली क्वांटिको गर्ल प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मेट गाला या कॉश्चुम इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सोहळ्यानिमित्त तिने परिधान...\nप्रेक्षक झपाटले, तीन दिवसांत ५०० कोटी\nसामना ऑनलाईन, मुंबई ‘बाहुबली’ शब्दाचे गारुड सिनेरसिकांवर एवढं जबरदस्त चढलंय की अवघ्या तीन दिवसांत ‘बाहुबली - द कन्क्ल्युजन’ हा सिनेमा ५०० कोटींच्या पार पोचलाय. फिल्म इंडस्ट्रीच्या...\nराजा दिलीप एक अलबेला चित्रपटातील नायकाच्या भूमिकेसाठी मला मिळालेला राज्य शासनाकडचा पुरस्कार म्हणजे मास्टर भगवानदादांना न्याय मिळालाय अशीच माझी भावना व भूमिका असून मी...\nगुगल पडलं बाहुबलीच्या प्रेमात\n मुंबई बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बाहुबली-२ प्रदर्शित झाल्यापासून अनेक विक्रमांचे टप्पे ओलांडत आहे. बाहुबली-२ पाहिल्यानंतर प्रेक्षक बाहुबलीच्या प्रेमात असणं अगदी साहजिक आहे. पण...\nआता पी. व्ही. सिंधूवर येणार चित्रपट\n मुंबई ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला बॅडमिंटनमध्ये पहिलं रौप्यपदक मिळवून देणाऱ्या पी. व्ही. सिंधूवर आता चित्रपट येणार आहे. अभिनेता आणि निर्माता सोनू सूद या चित्रपटाची...\nसनी लिओनीचा नवीन बिझनेस\n मुंबई बॉलिवूडमधील 'बेबी डॉल' अर्थात सनी लिओनीने इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज ती यशस्वी अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये काम करत...\n‘चि. व चि.सौ. कां.’चा धमाल ट्रेलर रिलीज\n मुंबई सोलारपुत्र आणि व्हेज कन्या अशी हटके जोडी, त्यांचं लग्नासाठी भेटणं, थोडीशी खट्याळ कुटुंबं आणि त्यात जुळलेली प्रेमकथा अशी धमाल असलेला चि....\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JJM-UTLT-infog-holi-2018-mahalakshmi-upay-in-marathi-5821092-PHO.html", "date_download": "2018-11-15T23:08:31Z", "digest": "sha1:3E5NK2HA3BBDS4QZ6NNHTCVR65HTNN4V", "length": 5313, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "holi 2018 mahalakshmi upay in marathi | होळीच्या रात्री हा 1 लक्ष्मी उपाय केल्यास वर्षभर होत राहील धनवर्षा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहोळीच्या रात्री हा 1 लक्ष्मी उपाय केल्यास वर्षभर होत राहील धनवर्षा\nकाही विशेष तिथी आणि सणांच्या दिवशी शुभ-अशुभ शक्ती संपूर्ण ब्रह्माण्डात सक्रिय होतात. या शक्ती अनुकूल करण्यासाठी खास उपाय\nकाही विशेष तिथी आणि सणांच्या दिवशी शुभ-अशुभ शक्ती संपूर्ण ब्रह्माण्डात सक्रिय होतात. या शक्ती अनुकूल करण्यासाठी खास उपाय केले जातात. होळीचा सणही त्यामधीलच एक आहे. होळीच्या एक दिवस अगोदर, होळीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी विविध उपाय केले जातात. पुढे जाणून घ्या, असाच एक सोपा उपाय जो कोणालाही करू शकतो मालामाल...\nMYTH : दारू पिऊन मनुष्य भाषा बोलते घुबड, दिवाळीला लोकांना बनवते कोट्याधीश\nएखादी अंत्ययात्रा दिसल्यानंतर हे 4 शुभ काम अवश्य करावेत\nकोलकात्यात दुर्गा पेंडॉल खुले; आरोग्य-पर्यावरणाची संकल्पना, 10 टन चांदीपासून 40 कोटी रुपयांचा रथही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/sandeep-deshpande-on-6-corporators-in-join-shiv-sena-271973.html", "date_download": "2018-11-15T22:58:13Z", "digest": "sha1:Z2JIWWLZBGFRDLEYMPDFIJLUMMVUTGBS", "length": 13076, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "\"तेव्हा तिजोरी उघडी होती,निदान आज चोरीची वेळ आली नसती\"", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n\"तेव्हा तिजोरी उघडी होती,निदान आज चोरीची वेळ आली नसती\"\n2017मध्ये आम्ही तिजोरी उघडी करून दिली होती जर तेव्हा पैसे घेतले असते तर आज चोरी करण्याची वेळ आली नसती अशी टीका मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केली.\n13 आॅक्टोबर : ज्यांना वाटतं शिवसेना आणि मनसे एकत्र यावं त्यांना शिवसेनेचा खरा चेहरा आज दिसलाय. 2017मध्ये आम्ही तिजोरी उघडी करून दिली होती जर तेव्हा पैसे घेतले असते तर आज चोरी करण्याची वेळ आली नसती अशी टीका मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केली.\nशिवसेनेनं मनसेचे 6 नगरसेवक फोडले आणि शिवबंधनात अडकले. यावर मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.\nआमिष आणि प्रलोभनं दाखवून सामनामध्ये अग्रलेख लिहिलाय. आणि दुपारी विसरला एवढी दुटप्पी भूमिका होऊ शकत नाही.\n2017 मध्ये मनसेनं जेव्हा भाजपचा महापौर बसू नये असा प्रस्ताव दिला होता. तेव्हा पूर्ण तिजोरी उघडी करून दिली होती. तेव्हा जर पैसे घेतले असते तर आज चोरी करण्याची गरज पडली नसती असा टोला देशपांडे यांनी लगावला.\nतसंच ज्या नगरसेवकांसाठी मनसैनिकांनी जीवाचं रान करून निवडून दिलं. मनसेनं लोकांवर विश्वास ठेवला होता त्यांचा हा विश्वासघात आहे. आज नगरसेवकांना कोट्यवधीची आश्वासनं दिली त्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरोकडे केली आहे त्याची चौकशी होई द्या अशी मागणीही देशपांडेंनी केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/after-salman-shah-rukh-saif-and-akshay-actor-will-endorse-29689", "date_download": "2018-11-15T23:40:19Z", "digest": "sha1:6ZST7ZHIZFP6UOOCDV34WD5H7PXIYYMV", "length": 13737, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "After Salman, Shah Rukh, Saif and Akshay, THIS actor will endorse आता अक्षय-सल्लूची दंगल | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 8 फेब्रुवारी 2017\nनव्या वर्षाच्या सुरुवातीला \"रईस'पाठोपाठ \"काबील' चित्रपटानेही शंभर कोटीचा आकडा पार केला. 2017 मध्ये बड्या स्टारचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यातील बहुतेक चित्रपट हंड्रेड करोड क्‍लबमध्ये जाणार हे नक्की. आमीर खानच्या \"दंगल'ने तर बॉक्‍स ऑफिसचा गल्ला पार ढवळून टाकला. त्यानंतर आलेल्या शाहरूख खानच्या \"रईस'ने अन्‌ हृतिक रोशनच्या \"काबील'ने म्हणावे तसे यश मिळविले नसले, तरी 100 कोटी कमावले. आता तयार आहेत, अक्षय कुमार आणि सलमान खान... दोघेही आपले सिनेमे घेऊन तिकीट बारीवर दंगल करायला सज्ज झाले आहेत.\nनव्या वर्षाच्या सुरुवातीला \"रईस'पाठोपाठ \"काबील' चित्रपटानेही शंभर कोटीचा आकडा पार केला. 2017 मध्ये बड्या स्टारचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यातील बहुतेक चित्रपट हंड्रेड करोड क्‍लबमध्ये जाणार हे नक्की. आमीर खानच्या \"दंगल'ने तर बॉक्‍स ऑफिसचा गल्ला पार ढवळून टाकला. त्यानंतर आलेल्या शाहरूख खानच्या \"रईस'ने अन्‌ हृतिक रोशनच्या \"काबील'ने म्हणावे तसे यश मिळविले नसले, तरी 100 कोटी कमावले. आता तयार आहेत, अक्षय कुमार आणि सलमान खान... दोघेही आपले सिनेमे घेऊन तिकीट बारीवर दंगल करायला सज्ज झाले आहेत.\nयंदाच्या वर्षी अक्षयचे चार चित्रपट पाठोपाठ प्रदर्शित होत आहेत. येत्या शुक्रवारी त्याचा \"जॉली एलएलबी- 2' येतोय. त्याचे प्रोमे तर भन्नाट दिसताहेत. तो तिकीट बारीवर निश्‍चितच चांगली कामगिरी करील, असे भाकीत ट्रेड गाईडस्‌नी व्यक्त केले आहे. सलमानचे \"टायगर जिंदा है' आणि \"ट्युबलाईट' चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. \"टायगर जिंदा है' डिसेंबरमध्ये प्रदर्शित होईल. कतरिना कैफ सल्लूची हिरोईन असल्याने त्याचे फॅन्स \"टायगर जिंदा है' सुपरहिट करणार हे नक्की. \"दंगल'ला धडक द्यायला सल्लू चक्क दोन सिनेमे घेऊन येतोय. त्याचा \"ट्युबलाईट' चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. सध्या तो त्याच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. संजय लीला भन्साळींचा बहुचर्चित \"पद्मावती'ही नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण त्यात मूख्य भूमिकेत आहे. त्याशिवाय रोहित शेट्टीचा \"गोलमाल अगेन', रजनीकांतचा \"रोबो 2.0', राजकुमार हिराणींचा संजय दत्तच्या बायोपिकवर आधारित चित्रपट, विद्या बालनचा \"बेगम जान', आमीर खानचा \"सिक्रेट सुपरस्टार्स', शाहरूख खानचा \"द रिंग' आदी काही चित्रपट आहेतच.\nअसा झाला दीप-वीर लग्नसोहळा \nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी कालपासून त्यांचे चाहते आसूसले होते. आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवत रणवीर-दीपिकाने...\nनेहरू उद्यानाचेही परस्‍पर लोकार्पण\nनाशिक - स्मार्टसिटीअंतर्गत पुनर्निर्माणाचे काम सुरू असलेल्या नेहरू उद्यानाचे बुधवारी (ता. १४) पुन्हा एकदा परस्पर लोकार्पण करण्याची घोषणा आयुक्त...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nसहाशे कोटींची कामे उद्यापासून\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nदीप-वीरची 'रामलीला' अखेर साक्षात \nमुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा विवाहसोहळा आज (बुधवार) पार पडला. त्यांचा हा विवाह पारंपरिक कोंकणी पद्धतीने संपन्न झाला...\nब्राझीलचे साखर उत्पादन निम्म्याने घटले\nनवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत घसरणाऱ्या दरामुळे जगातील सर्वात मोठ्या निर्यातदार ब्राझीलने यंदा इथेनॉल निर्मितीवर भर दिली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-summer-health-care-106079", "date_download": "2018-11-15T23:33:03Z", "digest": "sha1:BTH7L3SMBCYWQD6HPSMRR6LKSFVIQDNX", "length": 13665, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news summer health care उन्हाळ्यात असे जपा आरोग्य | eSakal", "raw_content": "\nउन्हाळ्यात असे जपा आरोग्य\nगुरुवार, 29 मार्च 2018\nपुणे - पावसाळा, हिवाळा चालेल पण उन्हाळा नको हा डायलॉग प्रत्येकाच्या ओठी आला असेल. कारण चाळीस अंशांपार गेलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण होत आहेत, तसेच या प्रखर सूर्यकिरणांचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यावी, काय खावे, काय टाळावे, याविषयी शहरातील काही डॉक्‍टरांनी टीप्स दिल्या आहेत.\nपुणे - पावसाळा, हिवाळा चालेल पण उन्हाळा नको हा डायलॉग प्रत्येकाच्या ओठी आला असेल. कारण चाळीस अंशांपार गेलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण होत आहेत, तसेच या प्रखर सूर्यकिरणांचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यावी, काय खावे, काय टाळावे, याविषयी शहरातील काही डॉक्‍टरांनी टीप्स दिल्या आहेत.\nडॉ. नेहा शिंदे सांगतात, ‘‘उन्हामुळे भूक लागल्याचे जाणवत नाही. तरीदेखील दैनंदिन नियोजनानुसारच जेवण केले पाहिजे; कारण शरीराला ऊर्जेची गरज असते. तसेच उन्हाळ्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आइस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्‍स खाण्याची इच्छा होते. या सवयीमुळे घशावर परिणाम होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे हे पदार्थ खाणे शक्‍यतो टाळावे किंवा कमी प्रमाणात खावे. या ऋतूत आंबादेखील सर्वच वयोगटातील लोक आवडीने खातात. मात्र जास्त आंबे खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढण्याची शक्‍यता असते. त्यामुळे आंबा खाण्यावरदेखील मर्यादा असावी.’’\n‘‘उन्हाळ्यात लिंबूपाणी, कैरीचे पन्हे यांसारखी थंडावा देणारी पेये घ्यावीत. ओआरएस पावडर डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार पाण्यात मिसळून घ्यावी. या गोष्टींच्या सेवनामुळे त्वचा कोरडी पडणे, थकवा येणे, अस्वस्थता वाटणे, गरगरणे असे आजार उद्‌भवत नाही. तसेच उन्हातून आल्यावर फॅन, कुलर, एसीच्या थंड वातावरणात बसू नये आणि थंड पाणीदेखील पिण्याचे टाळावे कारण या गोष्टींचा शरीरावर विपरीत परिणाम होतो,’’ अशी माहिती डॉ. तबस्सूम मुल्ला यांनी दिली.\nनैसर्गिकरीत्या थंडावा देणारी फळे खा\nतेलकट आणि मांसाहारी पदार्थ खाणे टाळा\nउन्हापासून संरक्षणासाठी हे करा\nसनकोट, टोपी, गॉगल्स, स्कार्फ आवर्जून घाला\nसुती कपड्यांचा वापर करा, शक्‍यतो पांढरे कपडे घालण्यावर भर द्या, फूल बाहीचे आणि अंगभर कपडे घालण्यावर भर द्या\nसनस्क्रीन लावून बाहेर पडा\nयेवल्यात सलग आठ महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा सुरु\nयेवला - दिवाळी संपली की टँकरच्या पाण्यावर तहान भागविणारा हा तालुका..वर्षानुवर्षे याच तात्पुरत्या उपाययोजनेवर समाधानी राहात आहे. यामुळेच पाण्यासारखा...\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\nमुंबईत 10 टक्के पाणीकपात निश्‍चित\nमुंबई - मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू होणार, हे आता निश्‍चित झाले आहे. मुंबईतील निवासी आणि औद्योगिक भागांत 31 जुलै 2019 पर्यंत सरसकट 10 टक्के...\nदुष्काळी भागांत चारा छावण्या सुरू करा\nमुंबई - राज्यावर दुष्काळाचे सावट दाटले असताना बॅंकेत भरभक्कम रक्कम असलेल्या धार्मिक संस्थांनी दुष्काळी भागात अन्नछत्रे आणि जनावरांसाठी चारा छावण्या...\nव्यायाम, चौरस आहार महत्त्वाचा\nपुणे - प्रकृती जपण्यासाठी फळांचा ज्यूस घेताय... तो टाळाच अन्‌ नुसती फळे खा... कारण ज्यूसमध्ये फायबर नसते. फळांमध्ये फायबर असते अन्‌ ते शरीरासाठी आवश्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/will-the-subway-work-be-kept/", "date_download": "2018-11-15T23:20:45Z", "digest": "sha1:SGCEPBNWBAYD2VGJAVKZ2PYKJUDTMVDI", "length": 11198, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भुयारी मेट्रोचे कामही रखडणार? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभुयारी मेट्रोचे कामही रखडणार\nशनिवारवाडा, पाताळेश्‍वरसाठी लागणार “एनएमए’ची परवानगी\nपुणे – मेट्रोच्या नगररस्त्यावरील कामाला केंद्र शासनाच्या राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणाने (नॅशनल मॉन्युमेंट ऍथॉरिटीने) परवानगी नाकारली. त्यात आता रेंजहिल्स ते स्वारगेट या भुयारी मार्गाचा काही भाग पाताळेश्‍वर तसेच शनिवारावाड्याजवळून जात असल्याने प्राधिकरणाची या दोन्ही ठिकाणींसाठी मंजुरी घ्यावी लागणार आहे.\nयासाठीचा प्रस्ताव महामेट्रोने राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणाला सादर केला आहे. दरम्यान, या दोन्ही पुरातत्त्व स्थळांसाठी परवानगी घेणे आवश्‍यक असतानाही महामेट्रोने त्याकडे दुर्लक्ष करत उशिराने हा प्रस्ताव दाखल केल्याने हे काम रखडण्याची भीती परिसर संस्थेने व्यक्त केली आहे.\nआगाखान पॅलेसप्रमाणेच शनिवारवाडा व पाताळेश्‍वर ही दोन्ही राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहेत. त्या स्मारकाच्या 100 मीटर परिसरात काम करण्यास बंदी आहे. तर 100 मीटरपासून पुढे 300 मीटर पर्यंत बांधकाम करायचे झाल्यास रेग्युलेटेड झोन (बांधकाम नियंत्रित क्षेत्र) म्हणून काही नियम व अटींच्या पूर्ततेनुसार, या भागात कामास परवानगी दिली जाते. शिवाजीनगर ते स्वारगेट हा मार्ग पूर्णत: भुयारी असला तरी, या मार्गाचा काही भाग पाताळेश्‍वर मंदीर आणि शनिवारवाडयाच्या परिसरात रेग्युलेटेड झोन मध्ये येतो. त्यामुळे काही अटी आणि मागदर्शक तत्वांची पूर्तता करून या भागात काम करता येत असले तरी, त्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणाची मान्यता लागते. त्यामुळे\nमहामेट्रोकडून प्राधिकरणासमोर या रेग्युलेटेड झोनमध्ये बांधकामासाठी परवानगी मागण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या दि.25 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत हे दोन्ही विषय मंजुरीसाठी होते. मात्र, महामेट्रोने काही अहवालांची पूर्तता करण्याच्या सूचना प्राधिकरणाने केल्या आहेत. त्यात काही भूमिगत चाचण्यांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रीया पूर्ण होण्यास उशीर झाल्यास हे काम सुरू होण्यास लांबण्याची शक्‍यता परिसर संस्थेने व्यक्त केली आहे. प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार, महामेट्रोला पुरातत्त्व परिणाम मूल्यांकन अहवाल, पर्यावरण तसेच सामाजिक परिणाम अहवाल, ध्वनीकंपण तपासणी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nमहामेट्रोने या दोन्ही संरक्षित स्मारकांच्या बांधकाम नियंत्रित झोनमध्ये काम करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे. त्यांना परवानगी मिळेलही, मात्र महामेट्रोकडून आगाखान पॅलेसबरोबरच या दोन्ही ठिकाणांसाठी अर्ज करणे आवश्‍यक होते. मात्र, महामेट्रोकडून या मान्यतांची गरज नसल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे आता काम सुरू होण्याच्या तोंडावर अशा प्रकारे आयत्यावेळी मान्यतेचे प्रस्ताव पाठविल्याने त्याचा प्रकल्पाच्या कामावर तसेच खर्चावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.\n– रणजित गाडगीळ, परिसर संस्था.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचीनचे उफाळून आले पाकिस्तान प्रेम\nNext articleमतदार यादी पुनरिक्षणाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा\nगुंतवणुकीत कर्नाटक देशात आघाडीवर\nआरबीआयसोबतचे मतभेद मिटविण्यासाठी हालचाली\nकेंद्र-आरबीआय वाद संपुष्टात येणार उर्जित पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट\nडिजिटल पेमेंट पुरस्कारात पुणे “उणे”\nजिल्ह्यात आता गोवर – रुबेला लसीकरण मोहीम\nराज्य ग्रंथालय नियोजन समिती होणार पुनर्रचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/marathi-news?start=7254", "date_download": "2018-11-15T22:49:50Z", "digest": "sha1:FPEBEXCIAMPD25EQMTW5GDIRASU57EBF", "length": 6275, "nlines": 166, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "News - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n सोन्या-चांदीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे दर आता दररोज बदलणार\nजिल्हा बँकेच्या कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी शिवसेना, काँग्रेस आमदारासह 22 संचालकांवर गुन्हे दाखल\nगोहत्याबंदीचा प्रस्ताव काँग्रेसचाच; सरसंघचालकांनी साधला काँग्रेसवर निशाणा\nग्रेड 2 ची हेरिटेज वास्तू असलेला दादरचा कबुतरखाना बंद करण्याची मनसेची मागणी\nमुंबई सत्र न्यायालयात थरारनाट्य, एका आरोपीनं दुसऱ्याला भोसकलं\nसुधीर मुनगंटीवारांचा ताफा अडवून त्यांच्यावर कांदेफेक\nठाण्यात चालत्या रिक्षात सहप्रवासी आणि रिक्षा चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न\nकाँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना अटक\nशिवसैनिकांनी फाडले भाजपचे कर्जमुक्तीचे पोस्टर\nकोल्हापूरात पैलवानकी शिकायला आलेल्या 8 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करत दिले गुप्तांगावर चटके\n...नाहीतर ज्या हातानं सत्ता दिली, त्याच हातानं सत्ता घालवू- खासदार राजू शेट्टींचा सरकारला इशारा\nशेतकरी कर्जमाफीवरुन रामदास आठवलेंनी दिला शिवसेना-भाजपला महत्वाचा सल्ला\nराजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील शीतयुद्ध आता उघड्यावर\nसुधीर मुनगंटीवारांचा ताफा अडवल्यानंतर संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांचा रास्तारोको\n महिलेला नग्न करत मारहाण करुन गावाच्या चौकात टाकले\nआता भाजपमध्ये इन कमिंग नाही, तर आऊट गोईंग होईल - राजू शेट्टी\n3 दिवसांत 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nशिवसेनेनं मुंबई-गोवा महामार्ग रोखला\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/7329-devendra-fadnavis-meeting-on-maratha-kranti-morcha", "date_download": "2018-11-15T23:00:28Z", "digest": "sha1:WPP6WHGAK6J2J4VH5NOTG5S6QHFUEM7T", "length": 8758, "nlines": 152, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "शाहू महाराजांनी मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणास दिला नकार... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशाहू महाराजांनी मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणास दिला नकार...\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमराठा आंदोलनाच्या सोळाव्या दिवशी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज बैठक होणार आहे. या बैठकीला 22 जिल्हयांमधील समन्वयक हजर राहणार आहेत.\nमात्र मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या या बैठकीला येण्यास कोल्हापुरचे श्रीमंत शाहू महाराज यांनी नकार दिला आहे.\nतसेच कोल्हापुरातून शाहू महाराजांसोबतच इतिहास संशोधक जयसिंगराव पवार,प्रतापसिंह जाधव यांना मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलावले होते.\nमात्र हा निरोप येताच या तिघांनी मराठा समाजातील आंदोलकांची बाजू जाणून घेत बैठकीला जाण्यास नकार दिला आहे. ‘58 मोर्चे काढून सरकारला जाग येत नसेल तर बैठक घेऊन काय निर्णय होणार’ असा सवालही श्रीमंत शाहू महाराज यांनी विचारला आहे.\nमराठा आरक्षणाबाबत बैठकीला श्रीमंत शाहू महाराजांनी का दिला नकार\nमराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बैठक\nआज सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार\nकोल्हापुरातून शाहू महाराजांसोबतच इतिहास संशोधक जयसिंगराव पवार,प्रतापसिंह जाधव यांना बैठकीला मुख्यमंत्र्यांचे आंमत्रण\nतिघांनी मराठा समाजातील आंदोलकांची बाजू जाणून घेत बैठकीला जाण्यास नकार दिला\nबैठकीला नकार देत शाहू महाराजांनी केला सवाल\nबैठकीचा निरोप येताच मराठा समाजातील आंदोलकांची बाजू जाणून घेत श्रीमंत शाहू महाराजांनी बैठकीला जाण्यास नकार दिला तसेच 58 मोर्चे काढून सरकारला जाग येत नसेल तर बैठक घेऊन काय निर्णय होणार असा सवाल श्रीमंत शाहू महाराज यांनी सरकारला विचारला आहे.\nअॅट्रोसिटी कायद्यात बदल, मात्र मूळ गाभा कायम\nवाढलेल्या रेपो रेटमुळे होणार हे परिणाम...\nहरियाणाच्या घटनेवर फरहान अखतरचं निषेधात्मक ट्विट...\nसांगली- जळगाव मतदान प्रक्रिया पूर्ण, इतकचं झालं मतदान...\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/kolhapur-market-full-customers-no-profit-farmers-14973", "date_download": "2018-11-15T23:23:11Z", "digest": "sha1:G4PKG2EOYNLDRUGS5R4GKYTGEQFW3RV4", "length": 15589, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur Market is full of customers; but no profit for Farmers बाजार फुलला; पण चेहरे कोमेजले.. | eSakal", "raw_content": "\nबाजार फुलला; पण चेहरे कोमेजले..\nसोमवार, 31 ऑक्टोबर 2016\nकोल्हापूर : अहो काका, दहा रुपयांना किलो घ्या...आत्ताच फुले तोडून आणलीत...शेतकऱ्याची हाक. काका नको, म्हणून पुढे जातात. काका पुढे जात असल्याचे पाहून शेतकरी पुन्हा तळमळतो. पंधरा रुपयांना दोन किलो देतो घ्या ओ...दोन पावले पुढे गेलेले काका पुन्हा माघारी येतात...आणि पंधरा रुपयांना दोन किलो फुले घेऊन जातात...वीस रुपयांतले पाच रुपये परत देताना शेतकऱ्याचा चेहरा कसानुसा होतो; पण परिस्थितीच अशी की फुले, तर द्यावीच लागतील नाही, तर फेकून द्यावी लागतील..\nकोल्हापूर : अहो काका, दहा रुपयांना किलो घ्या...आत्ताच फुले तोडून आणलीत...शेतकऱ्याची हाक. काका नको, म्हणून पुढे जातात. काका पुढे जात असल्याचे पाहून शेतकरी पुन्हा तळमळतो. पंधरा रुपयांना दोन किलो देतो घ्या ओ...दोन पावले पुढे गेलेले काका पुन्हा माघारी येतात...आणि पंधरा रुपयांना दोन किलो फुले घेऊन जातात...वीस रुपयांतले पाच रुपये परत देताना शेतकऱ्याचा चेहरा कसानुसा होतो; पण परिस्थितीच अशी की फुले, तर द्यावीच लागतील नाही, तर फेकून द्यावी लागतील..\nकोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतून कोल्हापूर शहरात झेंडू घेऊन आलेल्या शेकडो शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था रविवारी (ता. 30) बघवत नव्हती. सकाळी नऊ वाजताच किलोला दहा रुपये, अशी आरोळी देत शेकडो शेतकरी शिंगोशी मार्केट या कोल्हापुरातील प्रसिद्ध फूल बाजारात केविलवाण्या चेहऱ्याने ग्राहकांची वाट पाहात होते. सकाळीच दहा रुपये, तर दर सायंकाळी काय होइल, या चिंतेनेच त्यांना ग्रासले होते. दिवाळी सणाचा आनंद सगळीकडे झळकत असताना शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने झेंडू विकताना पाहून हळहळ व्यक्त होती.\nकोल्हापुरातील शिंगोशी मार्केट हे दक्षिण महाराष्ट्रातील फुलांचे अग्रगण्य मार्केट आहे. सणासुदीला तर या बाजारात जाणेही मुश्‍किल असते. इतकी गर्दी असते लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने रविवारी बाजारही फुलला होता. बाजाराच्या बाहेरीही रस्तावर पोत्यात झेंडू फुले घेऊन शेतकरी आरोळी देत विक्री करत होते; पण दहा रुपये किलो फुले म्हणताना आवाजात शीणपणा होता. युवक शेतकऱ्यांचे चेहरेही त्रासलेले होते. दिवाळीचा आनंद या चेहऱ्यावर कुठेच दिसत नव्हता. प्रचंड कष्टाने पिकविलेले झेंडू मातीमोल भावात विकताना हास्य कधीच पळून गेले होते. शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया घ्यायची, हेही सुचत नव्हते. खासगी वाहनांतून फुले आणणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था तर बिकटच होती. वाहतूक भाडेही निघत नव्हते.\nगेल्या पंधरावड्यापासून पंधरा-वीस रुपये किलोच्या आसपास झेंडूचा दर आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारपर्यंत चांगला दर मिळतो, म्हणून पहाटेच कोल्हापूर गाठले. दिवस उजाडला आणि झेंडूच्या राशीच्या राशी पाहून मनात पाल चुकचुकली आणि क्षणात दहा रुपये किलोने विक्री सुरू झाली. तेव्हाच समजले आता काय खरे नाही...काहीही करून दुपारच्या आत फुले संपवावी, म्हणून आता मिळेल तो भाव करून फुले विकत आहे.\n- संपत पाटील, सांगरुळ, जि. कोल्हापूर\nझेंडू दरातील तफावत अशी (रविवार, ता. 30)\nकोल्हापूर मध्यवर्ती---व्यापारी--- 30 रुपये\nशिंगोशी मार्केट---शेतकरी---5 ते 10\nओला, उबरचा उद्यापासून बंद\nमुंबई - बंद पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवार (ता. 17) पासून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे...\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nसुविधां अभावी रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा देवून जनतेची फसवणुक\nबोर्डी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा गावातील उपजिल्हा रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा दिल्याचे दाखवुन आय. आर. बी कंपनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक...\nजुन्नरला मुस्लिम आरक्षण हक्क परिषदे संपन्न\nजुन्नर - महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलन संघटनेचे वतीने जुन्नर येथे मुस्लिम आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन बुधवार ता.14 रोजी करण्यात आले होते. या...\nओला-उबर पुन्हा संपावर जाणार\nमुंबई: ओला-उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि चालक-मालक पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १७ नोव्हेंबरपासून संप पुकारला जाणार आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/womens-are-not-able-to-take-the-education/", "date_download": "2018-11-15T23:56:26Z", "digest": "sha1:RR5AY5BTLBS7VMEAS5UNEVOKBYAS5NK5", "length": 19199, "nlines": 266, "source_domain": "www.saamana.com", "title": "वसतिगृह नसल्याने पौढ महिला शिक्षणापासून वंचित | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nवसतिगृह नसल्याने पौढ महिला शिक्षणापासून वंचित\nस्त्री शिक्षणाच्या कैवारी सावित्रीबाई फुले यांच्या लेकींना सुविधा नसल्याने शिक्षणापासून वंचित रहावे लागते. अख्ख्या मराठवाड्यात एकच प्रौढ महिला विद्यालय आहे. तेथेही वसतिगृह नसल्याने निराधार, परित्यक्त्यांना प्रवेश घेता येत नाही. तर, समुपदेशक आणि आया नसल्याने येथील शिक्षिकांना दुहेरी भूमिका पार पाडावी लागते.\nशहरातील समर्थनगर परिसरात, गांधी भवनजवळ प्रौढ महिला विद्यालय आहे. या शाळेची स्थापना एस. आर. देशपांडे गुरुजी यांनी १९५८ साली केली. येथे वय वर्ष १५ पूर्ण असलेल्या निराधार, परित्यक्त्या, सुधारगृहातील मुली -महिलांना शिक्षण दिले जाते. संपूर्ण मराठवाड्यात एकच प्रौढ महिला विद्यालय आहे. इथे जवळच्या जिल्ह्यातून महिला शिक्षण घेण्यासाठी येतात. पण, वसतिगृह नसल्याने त्यांना शिक्षणापासून दूर रहावे लागते.\nसावित्रीच्या लेकींना शिकण्याची इच्छा आहे. पण, शिक्षण विभागाला सुविधा देण्याची गरज वाटत नाही. या शाळेला इतर शाळांप्रमाणेच गृहीत धरले जाते. शासनाच्या संगणकीकृत प्रणालीत प्रौढ महिला विद्यालय बसतच नाही. प्रौढ महिला विद्यालयातील शिक्षिका वेळप्रसंगी आया, समुपदेशक, मदतगार आणि पालक अशा विविध भूमिका पार पडतात.\nशासनाच्या संगणकीकृत प्रणालीत त्रुटी\nशासनाच्या संगणकीकृत प्रणालीत नाव टाकताना अनेक अडचणी येतात. कारण, आमची शाळा चार वर्षांचा संक्षिप्त अभ्यासक्रम शिकवते. त्यामुळे इतर शाळांप्रमाणे आमच्या विद्यार्थांचे सलग वर्ग नसतात. त्यासाठी शासनाने संगणकीकृत प्रणालीत आमच्या शाळेसाठी एक पर्याय करावा.\n– सौ. मोरे सहशिक्षिका\nशासनाने वसतिगृह द्यावे, शाळेला विशेष दर्जा, प्रवेश देण्याचा कालावधी वाढवावा, शिक्षण भत्ता, प्रवसाची सोय, शाळेला आया, पाळणाघर आणि समुपदेशक असावा, संक्षिप्त अभ्यासक्रम हा आकलनावर असावा, शासनाच्या संगणकीकृत प्रणालीत प्रौढ महिला विद्यालयासाठी पर्याय करावा.\nवसतिगृह नसल्याने परितक्त्या राहणार कुठे\nआमच्या शाळेत जालना जिल्ह्यातील प्रौढ महिला प्रवेश घेण्यासाठी येतात, पण शाळेत वसतिगृह नसल्याने राहणार कुठे, हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहतो आणि त्या प्रवेश घेण्याचे टाळतात. येथून शिकलेल्या अनेक महिला नगरसेवक, सरपंच, मुख्याध्यापिका, शिक्षिका, प्रशासकीय अधिकारी झालेल्या आहेत. तर काही महिला उच्च पदवीचं शिक्षण घेत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलजपानमध्ये जेबी चक्रीवादळाचा कहर\nपुढीलIND VS ENG : चौथ्या कसोटीत अश्विनला जायबंदी असतानाही खेळवले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/gavakadchya-batmaya-2/article-243839.html", "date_download": "2018-11-15T22:58:08Z", "digest": "sha1:KKQRHYRWFPOCYV5VF62MSNKXATCBLSKB", "length": 12834, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गावाकडच्या बातम्या (06 जानेवारी)", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nगावाकडच्या बातम्या (06 जानेवारी)\nगावाकडच्या बातम्या (06 जानेवारी)\nगावाकडच्या बातम्या (24 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (22 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (20 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (17 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (10 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (09 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (07 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (6 मार्च)\nगावाकडच्या बातम्या March 3, 2017\nगावाकडच्या बातम्या (03 मार्च)\nगावाकडच्या बातम्या March 1, 2017\nगावाकडच्या बातम्या (02 मार्च)\nगावाकडच्या बातम्या (28 फेब्रुवारी)\nगावाकडच्या बातम्या February 27, 2017\nगावाकडच्या बातम्या (27 फेब्रुवारी)\nगावाकडच्या बातम्या (24 जानेवारी)\nगावाकडच्या बातम्या (20 जानेवारी)\nगावाकडच्या बातम्या January 19, 2017\nगावाकडच्या बातम्या (18 जानेवारी)\nगावाकडच्या बातम्या January 6, 2017\nगावाकडच्या बातम्या ( 5 जानेवारी 17 )\nगावाकडच्या बातम्या December 28, 2016\nगावाकडच्या बातम्या (28 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या December 27, 2016\nगावाकडच्या बातम्या (26 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (20 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (14 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (13 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (09 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (08 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (07 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (05 डिसेंबर)\nगावाकडच्या बातम्या (03 डिसेंबर)\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nदेश, ऑटो अँड टेक\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nआयुष्य मनमुराद जगताना, मित्रांसोबत या ६ अडवेंचर ट्रीप एकदा कराच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/special-report-on-9th-class-syllabus-changes-259735.html", "date_download": "2018-11-15T23:51:40Z", "digest": "sha1:QIFYILW7NHMCYLWZLTMOGNZEJJUJ2OPI", "length": 14762, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नववीच्या अभ्यासक्रमात हे झाले आहेत बदल...", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nनववीच्या अभ्यासक्रमात हे झाले आहेत बदल...\nनववीला सामान्य गणित हा विषय तुम्हाला घेता येणार नाही...यासह बरेच बदल इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात करण्यात आले आहेत.\n03 मे : जर बिजगणित भुमिती जमत नाही म्हणून सामान्य गणित हा विषय घेऊ असं जर वाटत असेल तर इकडे लक्ष द्या... कारण नववीला सामान्य गणित हा विषय तुम्हाला घेता येणार नाही...यासह बरेच बदल इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात करण्यात आले आहेत.\nगणित म्हटलं की, अनेकांच्या काळजात धस्स होतं. बिजगणित भुमिती या विषयांना पार करत इयत्ता दहावीत जाणाऱ्या विद्याऱ्यांचं प्रमाण कमी होऊ लागलं.. मग सरकारनं निर्णय घेत सामान्य गणित हा पर्याय अशा मुलांसाठी निर्माण केला. पण आता हाच पर्याय यावर्षीपासुन रद्द करण्यात येतोय.\nखरंतरं गणितात ज्यांच डोकं चालत नव्हतं अशांसाठी २००९-२०१० या शैक्षणिक वर्षापासुन सुरू केलेल्या सामान्य गणितामुळे अनेक विद्यार्थ्यांच भलं होतं होतं. हे जरी खरं असलं तरी अनेकांचं नुकसानही झालं होतं. शाळेत व्यवस्थित माहिती न दिल्यानं सामान्य गणित घेणाऱ्या शेकडो मुलांना विज्ञान शाखेत प्रवेशच न घेता आल्यानं वैद्यकीय, इंजिनिअरींग सारख्या अभ्यासक्रमांना मुकावं लागलं होतं. साधारण १७ लाख मुलं दरवर्षी एसएससीची परिक्षा देतात पैकी १ ते दीड लाख मुलं ही सामान्य गणित घ्यायची.\nयावर्षी जरी एसएससीच्या मुलांना सामान्य गणित घेता आला तरी पुढच्या वर्षांपासून सामान्य गणित या विषय घेता येणार नाही.\nनववीच्या अभ्यासक्रमात झालेले आणखी काही बदल\n--आयसीटी हा विषय काढून टाकण्यात आलाय\n--अर्थशास्त्र हा विषय गणित आणि भूगोलमध्ये विलीन\n--व्यवसायाभिमुख १० विषयांपैकी कोणताही एक कोर्स शाळांना सरकारच्या परवानगीने सुरू करता येईल\n-- कार्यानुभवसारख्या V1, V2, V3 या विषयाऐवजी स्व-विकास आणि कलारसास्वादसारखा विषय\n--शालेय प्रमाणपत्र विषयात संरक्षणशास्त्र\nएकूणच काय शिक्षणपद्धती बदलताना अनेक गोष्टींचा विचार ना सरकार करतं ना अभ्यासक्रम मंडळ...आणि मग विद्यार्थ्याचं नुकसानं झालं की अनेक वर्षानी जाग येत शिक्षणपद्धतीत अचानक अनेक बदल केले जातात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nएकटक पाहत डोळा मारला, कोर्टाने सुनावली ३ वर्षांची शिक्षा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/high-court/videos/", "date_download": "2018-11-15T23:47:54Z", "digest": "sha1:MMCU7N2ZGI3ALOD76A2BZ626BO4DGFXL", "length": 10601, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "High Court- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nVIDEO: भीमा कोरेगाव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा पुणे पोलिसांना दिलासा\nNews18 Lokmat 17 OCT आपलं गाव आपली बातमी\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\n'हा सरकारकडून महिलांवर बलात्कार'\n'आरक्षणाबाबत सरकारनं भूमिका मांडावी'\nबाॅम्बे उच्च न्यायालयाचं नाव बदलून मुंबई केल्यानं काहीही फायदा होणार नाही, या अणेंच्या विधानात तथ्य आहे का\n'का आमचा अंत पाहताय'\nराज्यात दुष्काळ पडला असताना आयपीएलच्या मॅचेस खेळवणं योग्य आहे का\n'जिथे पाणी तिथे आयपीएल होऊ द्या'\n'आयपीएलमुळे काय फरक पडणार'\n'मॅचसाठी पिण्याचं पाणी वापरतायेत'\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+22500+td.php", "date_download": "2018-11-15T23:48:31Z", "digest": "sha1:7A74E6EP2TSAZD53QH6H2E2IPNT6YWLR", "length": 3395, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 22500 / +23522500 (चाड)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Batha\nआधी जोडलेला 22500 हा क्रमांक Batha क्षेत्र कोड आहे व Batha चाडमध्ये स्थित आहे. जर आपण चाडबाहेर असाल व आपल्याला Bathaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. चाड देश कोड +235 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Bathaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +235 22500 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनBathaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +235 22500 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00235 22500 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005105-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/kamal-hassan-118110800003_1.html", "date_download": "2018-11-15T23:34:56Z", "digest": "sha1:FK4CJM73MYUR23LPOSWKOTQNDDHDYDFJ", "length": 12519, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तमिळनाडूत सर्व जागांवर लढणार : कमल हसन | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतमिळनाडूत सर्व जागांवर लढणार : कमल हसन\nअभिनेते आणि मक्कल निधी मय्यमचे अध्यक्ष कमल हसन यांनी त्यांच्या वाढदिवशी महत्त्वाची राजकीय घोषणा केली.\nत‍मिळनाडू विधानसभा पोटनिवडणुकीच्या सर्व 20 जागा लढणार आहे. त्यासाठी पक्षाने 20 विधानसभा मतदारसंघात 80 टकके कार्यकर्ते नेमले आहेत, असे त्यांनी सांगितले.\nविधानसभा पोटनिवडणूक कधी होणार आहे, हे कुणालाही माहिती नाही. मात्र, जेव्हा कधी या निवडणुका होतील, त्या लढण्यासाठी आम्ही तयार असू. त्यादृष्टीने पक्षाने मतदारसंघांमध्ये कार्यकर्ते नेमले आहेत, असे हसन यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले.\nजनतेच्या हितासाठी आम्ही ही लढाई लढतोय. आमचा कोणत्याच राजकीय पक्षाशी किंवा संघटनेशी संबंध नाही.\nराज्य सरकारने भ्रष्टाचार संपवण्यासाठी उचललेल्या पावलामुंळे जनतेलाच फायदा होईल, असेही ते म्हणाले.\nकाँग्रेसकडून चौथी यादी जाहीर : शिवराजसिंह चौहानांच्या मेहुण्याला दिले तिकीट\nराज ठाकरे यांचा सरकारवर हल्ला : अनिल अंबानींसाठी देश विकायला काढलाय का\nमाझ्यासाठी दिवाळीच्या सणापेक्षा शेतकर्‍यांपुढील संकट मोठे - धनंजय मुंडे\nकर्नाटक : काँग्रेस-जेडीएस आघाडीचा भाजपवर विजय\nसबरीमाला मंदिरात प्रवेशावरून घमासान सुरू\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमराठा आरक्षण अहवाल झाला सादर, लवकरच मिळणार आरक्षण\nपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत शांततेच्या मार्गाने मराठा आंदोलने झाली. त्याचा परिणाम ...\nXiaomi Mi 8 Youth चा नवीन व्हेरिएंट झाला लॉन्च, जाणून घ्या ...\nचिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi)ने Mi 8 Youth 4 जीबी व्हेरिएंटची सुरुवात ...\nमुख्यमंत्र्यांचा दावा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ...\nमराठा आरक्षण ळिाले पाहिजे, याबाबत राज्यशासन नेहीच सकारात्क राहिले असून मागासवर्ग आयोगाचा ...\niphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय\nसोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा ...\nहिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा\nआपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 ...\nमुख्यमंत्र्यांचा दावा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ...\nमराठा आरक्षण ळिाले पाहिजे, याबाबत राज्यशासन नेहीच सकारात्क राहिले असून मागासवर्ग आयोगाचा ...\niphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय\nसोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा ...\nहिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा\nआपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 ...\nजाच करणाऱ्या सावकारांना जेलमध्ये टाका, आमदार विद्या चव्हाण ...\nयवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात सावकारग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ...\nरक्त देताय रिप्लेसमेंट डोनर मागितला असेल तर तक्रार करा ...\nहॉस्पिटलमध्ये जरत्या रुग्णाची संपूर्ण जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाकडे असते. पण, अनेकदा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005106-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=27658", "date_download": "2018-11-15T22:55:37Z", "digest": "sha1:AS7NYIE33HUKR7DCISXHZG3Z7XNTZU6R", "length": 8615, "nlines": 159, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "*मित्रा मुळे वाचला जीव* | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला मराठवाडा *मित्रा मुळे वाचला जीव*\n*मित्रा मुळे वाचला जीव*\nबीड : पाटोदा तालुक्यातील बेलखंडी पाटोदा येथील एका २२ वर्षीय तरुणावर वाघाने हल्ला केला असून जखमी तरुणावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेलखंडी पाटोदा येथील तीन तरुण बाहेर गावी जात असताना जवळच असलेल्या बांगर तलावावर हे तिघे पाणी पिण्यासाठी जात होते. तलावाच्या शेजारी असलेल्या झुडपात वाघ दबा धरून बसलेला होता. मोहन यशवंत शहाणे हा तरुण तलावाजवळ पाणी पीत असताना पाठीमागूनच वाघाने त्याच्यावर हल्ला केला. वाघाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी या तरुणाने आरडाओरड सूरु केली. तर अन्य दोन तरुणांनी वाघावर दगडाचा वर्षाव सुरू केला. वाघाच्या चार पायातून मोहनने काशी बशी सुटका करून घेत स्वतःचा जीव वाचवला. वाघाच्या हल्ल्यात मोहन जखमी झाला असून त्याच्या दंडावर वाघाने चावा घेतला आहे. वाघ पळून गेल्या नंतर या तरुणास बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.\nPrevious articleनागपूर:- स्वतंत्र विदर्भाचा मागणीसाठी विधानभवनाकडे निघालेला मोर्चा पोलिसांनी अडविला – पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज >< २ विदर्भवादी जखमी झाल्याची माहिती\nNext articleगौतम जवंजाळ यांच्या तिसऱ्या उपोषणाला सुरूवात – फौजदारी कारवाईशिवाय मागे न हटण्याचा निर्धार\nमनसेच्या जिल्हाअध्यक्षा वैशालीताईचा भाजप सेनेसह राष्ट्रवादी व काँग्रेसवरही हल्लाबोल ; ढोकिचा कारखाना भावा-भावानी गिळल्याचा आरोप\nडॉ.प्रवीण निचत यांना भारत ज्योती नॅशनल ऑवाॅड २०१८\nसंतयोगी साधुबुवा समाधी देवस्थानला पालखीरथ भेट देवदत्त मोरे फौंडेशनचा पुढाकार\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nउद्योजक शंकरराव बोरकर यांना विरशैव पुरस्कार\nपरळीच्या सर्वेश नावंदे याची रशियाच्या दौऱ्यासाठी निवड\nपाकच्या गोळीबारात वैजापूरचा जवान शहीद – किरण पोपटराव थोरात यांना वीरगती\nउस्मानाबादमध्ये भारत बंद रँलीला सुरवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005106-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/exclusive/mahasugran?start=18", "date_download": "2018-11-15T22:59:51Z", "digest": "sha1:T2IM55Y645674PYZMNZUE6XXX2ZK454O", "length": 5191, "nlines": 156, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महासुगरण - झटपट रेसिपी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nम महासुगरण - झटपट रेसिपी\nवडा कुर्मा आणि रसम\nकुळीथ पिठले आणि आले पाक\nचिकन जीरा मीरा आणि आंबा कोळंबी भाजी\nकाळी भाजी आणि मशरुम सुप\nखांदेशी पातोडा आमटी आणि वांग्याचे भरीत\nग्रीन मटर करी आणि भरवा वेलची केळी\nतेंडले बिब्ब्या उपकरी आणि बिस्कीट रोटी\nखाटा ढोकळा आणि ब्रेड स्टफींग दहीवडा\nभावनगरी गाठिया आणि मोहनठेपला\nकोथिंबीर वडी आणि वेज कटलेट\nकडला करी आणि पिट्टू\nडिंकाचे लाडु आणि फेरेरो रोचेर चॉकलेट\nहराभरा कबाब आणि जॅगरी रसगुल्ला\nबनाना वडा आणि मूंग डाल हलवा\nचिकन भुजिंग आणि झटपट चिकन\nड्रमस्टीक सूप आणि नाचणी सूप\nचिकण कोफ्ता करी आणि CKP स्टाईल खिमा पाव\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005106-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6414-karnatak-announces-bjp-list", "date_download": "2018-11-15T22:46:25Z", "digest": "sha1:52YRSQPPN6C55QBESFWQKYPQSRFZAYKY", "length": 4617, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "कर्नाटक विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकर्नाटक विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर\nकर्नाटकमध्ये 224 जागांवर 12 मेला निवडणूका होणार आहेत. यासाठी भाजपने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. यामध्ये 72 जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.\nभाजपाद्वारा जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये बी एस येडियुरप्पा यांच्या नावाचा समावेश करण्यात आलाय. शिकारीपुरा भागातून त्यांना तिकिट देण्यात आलंय.\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005106-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/2500?page=5", "date_download": "2018-11-16T00:03:23Z", "digest": "sha1:LB74PWBGCIUFHAQ3Y3WKZUVXLY7DIODB", "length": 6038, "nlines": 145, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आरोग्यम् धनसंपदा | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आरोग्यम् धनसंपदा\nमन कशात लागत नाही लेखनाचा धागा\nआहारातील सप्लिमेंट्स , व्हिटामिन गोळ्या इत्यादी लेखनाचा धागा\nतुम्हाला तुमच्या वाढलेल्या / वाढत्या वयाचा गिल्ट येतो का\nApr 9 2017 - 9:31am सिंथेटिक जिनियस\nत्वचाविकार Eczema Atopic dermatitis लेखनाचा धागा\nतुम्ही आहात का सुपरटेस्टर\nफ्लॉवर रेमिडीची जन्म कथा लेखनाचा धागा\nप्रवासात औषधे थंड ठेवण्यासाठीची साधने लेखनाचा धागा\nसायकलविषयी सर्व काही ४ (सायकल चालवताना आणि देखभाल) लेखनाचा धागा\nउपवासाचे ढोंग लेखनाचा धागा\nकोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी आहार लेखनाचा धागा\nलांब केस ठेवावेत की सरळ टक्कल करावे\nचिकुन्गुनिया सद्रुश नवीन विषाणुजन्य आजार लेखनाचा धागा\nद्वंद्व-अनंत मनोहर लेखनाचा धागा\nजुनी रूट कॅनल त्रास देते आहे, काय करावे\nवैयक्तिक पातळीवर ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करता \nBow legs ( बेंड असलेले पाय ) किंवा X , O आकारात असलेल्या पायाचे दुखणे प्रश्न\nमे 27 2016 - 2:52am निशा राकेश गायकवाड\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005106-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/deepawali-marathi/dhanteras-upay-118110400001_1.html", "date_download": "2018-11-16T00:04:26Z", "digest": "sha1:PDUMJYNBDHB54HBSGK42M7EEJWCLGIQO", "length": 13566, "nlines": 169, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "धनत्रयोदशीला या 12 पैकी 1 वस्तूही खरेदी केली तरी 15 पट लाभ होईल | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nधनत्रयोदशीला या 12 पैकी 1 वस्तूही खरेदी केली तरी 15 पट लाभ होईल\nगणेश लक्ष्मीची मूर्ती. याने धन संपत्तीचे आगमन होईल.\nधातू जसे सोनं, चांदी, पितळ खरेदी करणे सर्वश्रेष्ठ.\nस्फटिक श्रीयंत्र. श्रीयंत्राची पूजा करुन केशरी रंगाच्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवावे.\nकवडी. पूजा करुन तिजोरीत ठेवावी.\nया दिवशी शंख आणावे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वाजवावे.\nया दिवशी मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी.\nधणे आणून त्याची पूजा करावी नंतर कुंड्यात ठेवावे.\nकुबेराची मूर्ती किंवा फोटो आणून पूजन करावे. नंतर तिजोरीत ठेवावे.\nगोमती चक्र पूजा करुन धारण करावे किंवा तिजोरीत ठेवावे.\nसात मुखी रुद्राक्ष आणून त्याची पूजा केल्याने लक्ष्मीसह महादेवाची कृपा राहते.\nदिवा लावावा. दीप दान करावे.\nतर ही आहे आपली रास, मग धनत्रयोदशीला खरेदी करा ही वस्तू\nजाणून घ्या, धनत्रयोदशीला कोणत्या राशीच्या जातकांनी काय खरेदी केली पाहिजे आणि का....\nधन्वंतरीला आरोग्य देवता मानण्यात आले आहे\nधनत्रयोदशीचे खास मुहूर्त 2018\nयावर अधिक वाचा :\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005106-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/3074-kirit-somayya-on-shivsena", "date_download": "2018-11-15T23:47:23Z", "digest": "sha1:ELTWACKB6DDUYHYWXUONYJKRVNO7OT7X", "length": 5599, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "शिवसेनेने 5 कोटी देऊन मनसेचे नगरसेवक फोडले; हा सगळा व्यवहार मनी लाँड्रिंगमधून घडल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशिवसेनेने 5 कोटी देऊन मनसेचे नगरसेवक फोडले; हा सगळा व्यवहार मनी लाँड्रिंगमधून घडल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nशिवसेनेनं मनसेचे सहा नगरसेवक फोडले...त्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले हा सगळा व्यवहार मनी लाँड्रिंगमधून घडलाय असा गंभीर आरोप भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी केलाय.\nमनसेचे 6 नगरसेवक नुकतेच शिवसेनेत गेलेत. हे करत असताना त्यांच्यामध्ये आणि शिवसेनेमध्ये डील झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय.\nआता सोमय्या यांनी एसीबी आणि ईडीकडे तक्रार केलीय. सोमय्यांनी याबाबत ईडीला माहितीही दिलीये. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे, मी ईडीला पुरावेही दिलेत, असं सोमय्यांनी सांगितले.\nयासंदर्भात त्यांनी लाचलुचपत विभाग, कोकण आयुक्त आणि पोलिसांकडे लेखी तक्रारही केली होती.\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005106-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/younginstan/7790-health-if-you-sit-for-long-periods-of-work-then-be-careful", "date_download": "2018-11-15T22:58:15Z", "digest": "sha1:A7EOHQXDNFOWI6VSUVOQHVNGVCW7KYRA", "length": 6389, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "दात चमकदार बनवण्यासाठी करा हे सोपे उपाय - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदात चमकदार बनवण्यासाठी करा हे सोपे उपाय\nमोत्यासारखे चमकदार दात हे सौंदर्याचं लक्षण मानलं जातं. आपले दात पांढरेशुभ्र आणि चमकदार असावेत, असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र त्यासाठी नेमके उपाय काय करावेत, याचं ज्ञान नसतं. बहुतेकदा जास्तीत जास्त टूथपेस्ट घेऊन त्याने जास्तवेळा दात घासले, की दात आणखी शुभ्र होतील, असा सर्वसाधारण गैरसमज आहे. मात्र त्यात काही तथ्य नाही. मग टूथपेस्ट नेमकी किती वापरावी\nजास्त टूथपेस्ट वापरणंही हानीकारक असतं.\nसाधारणतः मटारीच्या दाण्याइतकीच टूथपेस्ट ब्रशवर घेऊन त्याने दात स्वच्छ करावेत.\nलहान मुलांचे दात स्वच्छ करण्यासाठी तर तांदुळाच्या दाण्याइतकी कमी टूथपेस्ट वापरावी.\nजास्त टूथपेस्टचा वापर केल्यास लहान मुलांना फ्लोरोसिस हा आजार होऊ शकतो.\nफ्लोरोसिसमुळे दातांवर भुरकट रंगाचे डाग तयार होतात.\nप्रौढांना मात्र फ्लोरोसिसचा धोका नसतो.\nदात घासण्यासाठी वापरण्यात येणारा ब्रश नेहमी सॉफ्ट असावा.\nम्हणजेच, ब्रशचे ब्रिसल्स हे जास्त कडक नसावेत. अन्यथा त्याने दातांवरील एनॅमल कमी होण्याचा धोका असतो.\nत्यामुळे सॉफ्ट ब्रिसल्सचा टूथब्रश आणि योग्य प्रमाणात टूथपेस्टचा वापर केल्यास दातांना फ्लोराइड मिळतं आणि त्यामुळे दात चमकदार बनतात.\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005106-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/author/yogesh_joshi/page/36/", "date_download": "2018-11-15T22:57:02Z", "digest": "sha1:VK2LCEEPZTYYKQ5JMXFDAEHQPDNSVT6T", "length": 18593, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "saamana.com | Saamana (सामना) | पृष्ठ 36", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\n901 लेख 0 प्रतिक्रिया\nमहात्मा गांधींमध्ये राहुल यांना दिसले सावरकर; भाजपची काँग्रेसवर टीका\n नवी दिल्ली गांधी जयंतीनिमित्त एक दिवस आधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महात्मा गांधीचा एक फोटो ट्वीट केला होता. त्या फोटोमध्ये स्वातंत्र्यवीर...\nगीर अभयारण्यात सिंहाचा मृत्यू ही गंभीर बाब; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला झापले\n नवी दिल्ली गुजरातमधील सिंहासाठी प्रसिद्ध असलेल्या गीर अभयारण्यात गेल्या वीस दिवसात 23 सिंहाचा मृत्यू झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेतली...\nशेअर बाजारात घसरण सुरुच; बीएसई 550 अंक खाली, निफ्टीही 11 हजारच्या खाली\n नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि डॉलरच्या तुलनेत घसरत असलेल्या रुपयाचा परिणाम शेअर बाजारावरही दिसत आहे. बुधवारीही शेअर बाजारात...\nकरचुकवेगिरीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती वडिलांची मदत ; कमावले 41 कोटी डॉलर\n वॉशिंग्टन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 90 च्या दशकात कर चुकवण्यासाठी वडिलांची मदत केली होती. त्यासाठी वडिलांनी त्यांना 41 कोटी डॉलर (...\nमहाआघाडीआधीच बिघाडीला सुरुवात; मायावतींना काँग्रेसचा ‘हा’ नेता नकोय\n लखनौ आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात भाजपविरोधात महाआघाडी उभी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच महाआघाडीत बिघाडीला सुरुवात झाली आहे. बसपा अध्यक्ष मायावती यांनी...\nपोलिसांना घाबरून कैद्याने गिळला मोबाईल\n कोलकाता पश्चिम बंगालच्या प्रेसिडेंसी तुरुंगात विचित्र घटना घडली आहे. एका बराकीतील कैदी लपूनछपून फोनवर बोलत होता. त्यावेळी अचानक पोलिसांचे भरारी पथक तपासणीसाठी...\nगाण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकाला वाटते की आपण कधी ना कधी स्टुडिओमध्ये जाऊन गाणं रेकॉर्ड करावं... ठाणेकर गवय्यांना ही संधी मिळाली ती इथल्या ब्लू केसेट...\nताठ कण्याने काम करा\nएकाच ठिकाणी बराच वेळ बसल्याने पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. कारण खूप वेळ बसल्याने कंबरेवर ताण येतो. मणक्याला आधार देणारे स्नायू आणि रक्तवाहिन्या यांवरही भार...\nतबल्याची प्रचंड आवड, मेहनत घेण्याची प्रखर जिद्द आणि श्रेष्ठांचं मार्गदर्शन... या सगळ्याच्या साथीने सोहम परळे तरुण पिढीत आगळावेगळा ठरतोय. लहानपणी मुलं जेथे खेळणी घेऊन खेळतात,...\nरात्री मोबाईल बंद ठेवा\nआजच्या धकाधकीच्या जीवनात थोडा विरंगुळा हवाच. त्यासाठीच मग मोबाईलवर सिनेमा बघणं, त्यावर गाणी बघणं, गेम खेळणं ओघाने आलंच. आता कामातून वेळ काढून मोबाईलवर खेळणं...\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005106-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/saamana-editorial-on-unemployment-and-govt-promise/", "date_download": "2018-11-15T22:44:46Z", "digest": "sha1:AM6OEBEYMWLGJ2SYX3P43RSXSMQRDZNJ", "length": 25087, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "अग्रलेख : किती ‘फुगे’ फुटणार? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nअग्रलेख : किती ‘फुगे’ फुटणार\nबळीराजाभोवती कर्जबाजारीपणाचा आणि सुशिक्षित तरुणांभोवती बेरोजगारीचा फास अशी आपल्या देशाची सध्याची स्थिती आहे. अर्थव्यवस्थेचा ‘फुगा’ फुगत असल्याच्या गोष्टी राज्यकर्ते करीत आहेत. त्यासाठी वेगवेगळे दाखले देत आहेत. उत्तर प्रदेशातील बेरोजगारीच्या ‘टाचणी’ने हा फुगा फोडला आहे. असे अनेक ‘फुगे’ मागील चार वर्षांत सोडण्यात आले आणि नंतर ते फुटले. तरीही फुगे सोडण्याचा प्रकार थांबलेला नाही. असे किती ‘फुगे’ फुटणार\nहिंदुस्थान जागतिक महासत्ता वगैरे होणार अशी सडक्या गाजराची पुंगी नेहमीच वाजवली जाते. रुपयाची तिरडी बांधून चिता पेटली असतानाही हिंदुस्थानी अर्थव्यवस्था कशी मजबूत आहे, वर्षभरात ती जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कशी असेल असे फुगे विद्यमान राज्यकर्ते हवेत सोडत आहेत. मात्र त्याच वेळी उत्तर प्रदेशातील एका घटनेने या ‘फुग्या’तील हवा काढून घेतली आहे. तेथील दूरसंचार विभागाने 62 शिपाई पदासाठी एक जाहिरात काढली आहे. त्यासाठी सुमारे 93 हजार अर्ज आले असून त्यातील साडेतीन हजारांवर अर्ज पीएच.डी.धारकांचे आहेत. एवढय़ा उच्चशिक्षित तरुणांवर शिपाई पदासाठी अर्ज करण्याची वेळ यावी हे कोणत्या महासत्तेचे लक्षण मानायचे कशाच्या आधारावर आपली अर्थव्यवस्था वर्षभरात जगात पाचव्या क्रमांकाची होईल हे गृहीत धरायचे कशाच्या आधारावर आपली अर्थव्यवस्था वर्षभरात जगात पाचव्या क्रमांकाची होईल हे गृहीत धरायचे सरकार आर्थिक प्रगतीचे आणि विकासाचा दर कसा वाढला याचे दाखले देत आहे. परकीय गुंतवणुकीचे कोटय़वधींचे आकडे सांगत आहेत. देशाचे पंतप्रधान जाहीर भाषणांतून वर्षभरात 60-70 लाखांचा रोजगार वाढल्याचे प्रमाणपत्र स्वतःच्याच सरकारला देत आहेत. केंद्रीय प्रॉव्हिडंट फंड कार्यालयदेखील गेल्या वर्षी 45-47 लाख नवा रोजगार कसा निर्माण झाला याची पिपाणी वाजवत असते. देशाची अर्थव्यवस्था आणि\nजर एवढी चांगली असेल तर मग शिपायाच्या जेमतेम 62 जागांसाठी 93 हजार अर्ज येतात कसे त्यातही साडेतीन हजार पीएच.डी.धारक तरुणांवरही ‘शिपाई तर शिपाई’ असे म्हणत उत्तर प्रदेश सरकारच्या दारात नोकरीची भीक मागण्याची वेळ का येते त्यातही साडेतीन हजार पीएच.डी.धारक तरुणांवरही ‘शिपाई तर शिपाई’ असे म्हणत उत्तर प्रदेश सरकारच्या दारात नोकरीची भीक मागण्याची वेळ का येते पुन्हा ही स्थिती फक्त उत्तर प्रदेशमध्येच आहे असेही नाही. महाराष्ट्रातही पोलीस भरतीसाठी डॉक्टर, इंजिनीअर्स, वकील, एमबीए असे उच्चशिक्षित तरुण अर्ज करताना दिसतात. तीन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातच शिपाई पदाच्या 368 जागांसाठी तब्बल 23 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातही उच्चशिक्षित बेरोजगार होतेच. शेवटी तत्कालीन अखिलेश यादव सरकारने ती भरतीच रद्द केली. आता त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. म्हणजे सरकारे बदलली, पण बेरोजगारीचे भयंकर वास्तव जुनेच आहे. किंबहुना ते आणखी भीषण झाले आहे. हाच देशाच्या आर्थिक विकासाचा ‘खरा निर्देशांक’ मानावा लागेल. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हिंदुस्थानी अर्थव्यवस्था भविष्यात जगात पाचव्या क्रमांकाची होईलही, पुढील 20-30 वर्षांत तीन विशाल अर्थव्यवस्थांमध्ये आपल्या देशाचा क्रमांक असेलही; पण आजच्या बेरोजगारांच्या तांडय़ांचे काय पुन्हा ही स्थिती फक्त उत्तर प्रदेशमध्येच आहे असेही नाही. महाराष्ट्रातही पोलीस भरतीसाठी डॉक्टर, इंजिनीअर्स, वकील, एमबीए असे उच्चशिक्षित तरुण अर्ज करताना दिसतात. तीन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातच शिपाई पदाच्या 368 जागांसाठी तब्बल 23 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातही उच्चशिक्षित बेरोजगार होतेच. शेवटी तत्कालीन अखिलेश यादव सरकारने ती भरतीच रद्द केली. आता त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. म्हणजे सरकारे बदलली, पण बेरोजगारीचे भयंकर वास्तव जुनेच आहे. किंबहुना ते आणखी भीषण झाले आहे. हाच देशाच्या आर्थिक विकासाचा ‘खरा निर्देशांक’ मानावा लागेल. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हिंदुस्थानी अर्थव्यवस्था भविष्यात जगात पाचव्या क्रमांकाची होईलही, पुढील 20-30 वर्षांत तीन विशाल अर्थव्यवस्थांमध्ये आपल्या देशाचा क्रमांक असेलही; पण आजच्या बेरोजगारांच्या तांडय़ांचे काय उद्या तुम्ही भले पंचपक्वान्नांचे ताट द्याल, पण देशातील सुशिक्षित तरुणांच्या\n त्यांच्या आणि त्यांच्यावर अवलंबून लाखो-करोडो कुटुंबीयांच्या उपाशी पोटांचे काय शिक्षण आणि पात्रतेनुसार नोकरी सोडा, पण दोन वेळचे पोट भरेल असाही रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळू शकत नसेल तर तुमच्या त्या महासत्ता बनण्याच्या वल्गना तुम्हालाच लखलाभ. हिंदुस्थानातील 77 टक्के कुटुंबांत कायमस्वरूपी नोकरी करणारी एकही व्यक्ती आज नाही. दरवर्षी 1 कोटी 60 लाख रोजगारनिर्मिती हवी असताना जेमतेम 20-25 लाख नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. मग कुठल्या आर्थिक विकासाच्या गोष्टी राज्यकर्ते करीत आहेत शिक्षण आणि पात्रतेनुसार नोकरी सोडा, पण दोन वेळचे पोट भरेल असाही रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळू शकत नसेल तर तुमच्या त्या महासत्ता बनण्याच्या वल्गना तुम्हालाच लखलाभ. हिंदुस्थानातील 77 टक्के कुटुंबांत कायमस्वरूपी नोकरी करणारी एकही व्यक्ती आज नाही. दरवर्षी 1 कोटी 60 लाख रोजगारनिर्मिती हवी असताना जेमतेम 20-25 लाख नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. मग कुठल्या आर्थिक विकासाच्या गोष्टी राज्यकर्ते करीत आहेत 62 शिपाई पदांसाठी 93 हजार अर्ज, हजारावर पोलीस शिपाई पदासाठी दोन लाख अर्ज, शिपायांच्याच 368 जागांसाठी 23 लाख अर्ज आणि त्यात काही हजार उच्चशिक्षित बेरोजगार, हे चित्र काय सांगते 62 शिपाई पदांसाठी 93 हजार अर्ज, हजारावर पोलीस शिपाई पदासाठी दोन लाख अर्ज, शिपायांच्याच 368 जागांसाठी 23 लाख अर्ज आणि त्यात काही हजार उच्चशिक्षित बेरोजगार, हे चित्र काय सांगते बळीराजाभोवती कर्जबाजारीपणाचा आणि सुशिक्षित तरुणांभोवती बेरोजगारीचा फास अशी आपल्या देशाची सध्याची स्थिती आहे. अर्थव्यवस्थेचा ‘फुगा’ फुगत असल्याच्या गोष्टी राज्यकर्ते करीत आहेत. त्यासाठी वेगवेगळे दाखले देत आहेत. उत्तर प्रदेशातील बेरोजगारीच्या ‘टाचणी’ने हा फुगा फोडला आहे. असे अनेक ‘फुगे’ मागील चार वर्षांत सोडण्यात आले आणि नंतर ते फुटले. तरीही फुगे सोडण्याचा प्रकार थांबलेला नाही. असे किती ‘फुगे’ फुटणार बळीराजाभोवती कर्जबाजारीपणाचा आणि सुशिक्षित तरुणांभोवती बेरोजगारीचा फास अशी आपल्या देशाची सध्याची स्थिती आहे. अर्थव्यवस्थेचा ‘फुगा’ फुगत असल्याच्या गोष्टी राज्यकर्ते करीत आहेत. त्यासाठी वेगवेगळे दाखले देत आहेत. उत्तर प्रदेशातील बेरोजगारीच्या ‘टाचणी’ने हा फुगा फोडला आहे. असे अनेक ‘फुगे’ मागील चार वर्षांत सोडण्यात आले आणि नंतर ते फुटले. तरीही फुगे सोडण्याचा प्रकार थांबलेला नाही. असे किती ‘फुगे’ फुटणार\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअवीट गाडीची वऱहाडी बोली\nपुढीलfaशन paशन…स्ट्रीट शॉपिंग आवडते…\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nह्या मुळे एवढेच कळते की देशात शिक्षण सम्राटांचे पदव्या विकण्याचे कारखाने जोरात आहेत.१९७० च्या सुमाराला मी परळी वैजनाथ येथे काम करत होतो त्यावेळच्या परिस्थिती नुसार मी रोजंदारीने मजूर काही काळ कामावर ठेवू शकत असे.एक दिवस माझ्याकडे काम करणारा गवंडी त्याचा एक नातलग कामासाठी घेऊन आला होता,त्याची पदवी पाहून मी त्याला कार्यालयीन काम दिले मात्र त्याला त्याकाळी इंग्रजीमध्ये कारभार चालत असत तरी त्या तरुणाला व्यवस्थित मराठी देखील लिहिता येत नव्हते.लोकसंख्येचा कितीही विस्फोट झाला तरी डॉक्टरेट पदवी वयाच्या पंचविशी पर्यंत कशी मिळतेजे.एन यु मध्येच कन्हैया सारखे किती तरुण अशा पदवीसाठी किती वर्षे ठिय्या टाकून आहेत हे देखील प्रसिद्ध झाले आहे.\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005106-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/category/maharashtra-news/page/2/", "date_download": "2018-11-15T22:57:14Z", "digest": "sha1:6ZRCJTOWC4VWUJGILZBP6Q5JAYCC5V7O", "length": 2504, "nlines": 45, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "महाराष्ट्र | MCN - Part 2", "raw_content": "\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nसरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात\nश्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी प्रतिक्रिया श्रीदेवीच्या निधनानंतर केलेले ट्विट काँग्रेसच्या अंगाशी\nसतीश चतुर्वेदी काँग्रेसमधून बडतर्फ\nनितीन गडकरी यांच्याकडून महाराष्ट्रात निधीचे पाट\n६ मार्च रोजी एक लाख शेतकऱ्यांचा नाशिक ते मुंबई लॉंग मार्च, विधान भवनाला बेमुदत घेराव \nऔरंगाबादमध्ये कचरा प्रश्न गंभीर, २ हजार टन कचरा रस्त्यावर\nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\nपंतप्रधान मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन\nवर्धा पोलीस [Wardha Police] विभागामार्फत ‘पोलिस शिपाई’ पदांच्या ५६ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005107-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/tag/tata/", "date_download": "2018-11-15T23:49:01Z", "digest": "sha1:Z357YCRRKIK2SXNVV2WSY6J4HMC3RCW7", "length": 7047, "nlines": 179, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "tata | Maharashtra City News", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nनागपुरात १८८ कोटी रुपयांचा संरक्षण हब\nमुंबई : नागपुरातील मिहान प्रकल्पात २० एकरावर टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या सहकार्याने संरक्षण सामग्री निर्मितीचा हब उभा करण्यासाठी विदर्भ उद्योग संघटनेशी…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005107-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-CHN-LCL-worlds-richest-super-village-in-china-5796379-PHO.html", "date_download": "2018-11-15T23:18:46Z", "digest": "sha1:ZDWNVIM4S3J2FRKNR52CPMMGFY7AL6MY", "length": 10544, "nlines": 199, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "worlds richest super village in china | अबब!!! या गावातील प्रत्येक व्यक्तीचे वर्षाला तब्बल 80 लाख रूपये उत्पन्न!", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n या गावातील प्रत्येक व्यक्तीचे वर्षाला तब्बल 80 लाख रूपये उत्पन्न\nचीनचे ‘सुपर विलेज’ आणि जगातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते.\nचीनमधील वाक्शी गावाला जगातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते.\nइंटरनॅशनल डेस्क- हे छायाचित्र आहे चीनमधील जियांगसू प्रॉविन्समधील वाक्शी गावाचे. याला चीनचे ‘सुपर विलेज’ आणि जगातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते. येथील सर्वाजवळ आपले घर, कार आणि भरपूस पैसा आहे. शांघायपासून 135 किमी दूरवर असलेल्या या गावात आज शेकडो कंपन्या आहेत तसेच मोठ्या प्रमाणात शेतीही केली जाते. एका व्यक्तीच्या प्रयत्नामुळे गाव बनले श्रीमंत...\nवर्षे 2014 मध्ये येथील प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पन्न 88 लाख रुपये एवढे होते. असेही नाही की हे गाव पहिल्यापासून श्रीमंत होते. 1961 मध्ये हे गाव खूपच गरीब होते. एकी व्यक्तीने केलेल्या प्रयनामुले या गावात समृद्धी येऊ लागली. ते होते कम्युनिस्ट पार्टीचे लोकल सेक्रेटरी वू रेनबाओ, ज्यांनी या समृद्धी प्लॅन बनवला व इंडस्ट्री आणली. त्यांनी कंपनीची स्थापना करून सामूहिक शेतीला प्रोत्साहन दिले.\nगावातील प्रत्येक व्यक्ती शेयर होल्डर-\n- 1990 च्या दशकात कंपनी लिस्टेड झाली आणि गावातील प्रत्येक व्यक्ती शेयर होल्डर बनला.\n- सध्या येथे 70 पेक्षा अधिक कंपन्या आहेत तसेच येथील प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात सरासरी 67 लाख रुपये जमा आहेत.\n- लोहा, सिल्क, चिप मेकिंग आणि पर्यटनातून 2012 मध्ये 64 हजार कोटी रुपयाचा इन्कम झाला.\n- गावातील बहुतेक घरे एकसारखीच आहेत. तसेच सर्व घरात 10-10 खोल्या आहेत. त्या जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला हॉटेलपेक्षा कमी वाटणार नाहीत.\n- गावातील लोकांचे 80 टक्के उत्पन्न कराच्या रूपात जाते मात्र त्याबदल्यात अनेक मोफत सुविधा मिळतात.\n- यात लग्झरी विला, कार, हेल्थ केयर, फिरण्यासाठी हेलिकॉप्टर, लग्झरी हॉटेलात डिनर यासारख्या सुविधा मिळतात.\n- गावात 20 हजारांहून जास्त मजदूर काम करतात जे आसपासच्या गावातील लोक असतात.\n- 2013 मध्ये जग सोडून गेलेले रेनबाओ म्हणायचे, हाच खरा समाजवाद आहे जेथे 100 पैकी 98 लोक खूष राहतात.\nपुढे स्लाईड्सद्वारे फोटोतून पाहा या श्रीमंत गावाचा नजारा....\n50 वर्षापेक्षा जास्त वर्षाच्या महिलांना आणि 55 वर्षाच्या पुढच्या पुरुषांना येथे दर महिन्याला पेन्शन दिली जाते.\nयेथे बंगला, कार पासून सुविधा मोफत मिळतात.\nहॉटेलपेक्षा कमी नाहीत येथील घरे, बंगले.\nयाला चीनचे ‘सुपर विलेज’ आणि जगातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते.\nयेथील सर्व घरांना 10-10 खोल्या आहेत.\nगावातील बहुतेक घरे आतून आणि बाहेरून एकसारखीच दिसतात.\nशहराच्या मधोमध असलेले लॉन्ग्झी इंटरनॅशनल हॉटेल\nहुआझी गावातील लॉन्ग्झी इंटरनॅशनल हॉटेल\nलॉन्ग्झी इंटरनॅशनल हॉटेलचे आतील नजारा...\nएयरपोर्टवर हेलिकॉप्टरने प्रवास करणारे गावातील लोक...\nगावातील लोकांना मिळालेली घरे...\nटीव्हीवर 24 तास बातम्या वाचणार व्हर्च्युअल अँकर:चीनमध्ये होत आहे पहिला प्रयोग\nऑफीसमध्ये यायला झाला उशीर तर प्यावे लागेल युरीन आणि खावे लागेल झुरळ\nप्रोजेक्टर चालू करून निघून गेले शिक्षक, चालु झाली अशी फिल्म की मुलांनी केला कल्ला, कोणी लाजले तर कोणी लपवले वहित तोंड...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005107-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/pune-is-first-university-in-country-which-started-solar-power-project-5953065.html", "date_download": "2018-11-15T22:42:48Z", "digest": "sha1:RW7OT4CZBD2YENGUQJTOS72EPMJGTNCW", "length": 9975, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pune is first University in country, which started solar power project | सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणारे पुणे विद्यापीठ देशातील पहिलेच", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणारे पुणे विद्यापीठ देशातील पहिलेच\n'देशभरात सौरऊर्जेचा वापर करणारे पहिलेच विद्यापीठ म्हणून 'ग्रीन एनर्जी मिशन'मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढ\nपुणे- 'देशभरात सौरऊर्जेचा वापर करणारे पहिलेच विद्यापीठ म्हणून 'ग्रीन एनर्जी मिशन'मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला याचा अभिमान वाटतो. एकूण चौदा इमारतींवर आता सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. यामधील पहिल्या टप्प्यात ६ इमारतींसाठी सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे,' अशी माहिती कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी गुरुवारी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज सौरऊर्जा प्रकल्पाचे उद््घाटन कुलगुरू प्रा. (डॉ.) नितीन करमळकर यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम उपस्थित होते.\nविद्यापीठातील आंतरशाखीय ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागांतर्गत ६०२ किलोवॅट पीट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे कामकाज पाहिले जात आहे. या प्रकल्पाविषयी माहिती देताना आंतरशाखीय ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागाचे संचालक डॉ. संदेश जाडकर म्हणाले की, या प्रकल्पासाठी विद्यापीठ आवारातील सर्व इमारतींचे निरीक्षण करण्यात आले. त्यामधील १४ इमारतींवर हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात पुढील सात इमारतींवर हा प्रकल्प २० सप्टेंबर २०१८ पर्यंत कार्यान्वित केला जाईल.\n- अक्षय आणि नवीकरणक्षम ऊर्जा विभागाच्या वतीने विद्यापीठातील आंतरशाखीय ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागांतर्गत हा एकूण ६०२ किलोवॅट पीट क्षमतेचा प्रकल्प\n- केंद्र शासनाच्या सेकी - सोलर एनर्जी कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या मान्यतेनंतर या प्रकल्पाचे काम क्लीनमॅक्स या कंपनीला देण्याचे विद्यापीठ प्रशासनाने ठरवले.\n- या प्रकल्पासाठी येणारा सर्व खर्च क्लीनमॅक्स कंपनीच्या वतीने करण्यात येणार आहे.\n- यामध्ये पहिल्या टप्प्यात विधी विभाग, सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशन, आंबेडकर भवन, जयकर ग्रंथालय, कॅप भवन, डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी या इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.\n- या प्रकल्पामुळे विद्यापीठ आवारातील ऊर्जेच्या गरजेतील ३५.५ लाख इतक्या रकमेच्या विजेची दरवर्षी बचत होणार आहे. यामधून अंदाजे ८ लाख ७२ हजार ९०० किलोवॅट ऊर्जा वाचेल.\n- पुढील २५ वर्षांसाठी प्रतिवर्ष ७१६ टन कार्बन उत्सर्जन कमी करण्यास साहाय्य मिळणार आहे. कमी होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचा विचार करता हा प्रकल्प म्हणजे १७ हजार ४२० इतक्या वृक्षांची लागवड करण्यासारखेच आहे.\nसुरेंद्र गडलींग, शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल\nदहा दिवसांत आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर ‘मुंबई जाम’ करू..मराठा क्रांती मोर्चाचा इशारा\n'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहत होती तरुणी..तरुणाने दिला लग्नास नकार, म्हणून उचलले टोकाचे पाऊल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005107-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/trump-calls-journalists-most-dishonest-human-beings-27169", "date_download": "2018-11-16T00:03:04Z", "digest": "sha1:DRIBFCFWKTSZZZEQHWXETNSQBOXKDCXZ", "length": 12513, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Trump calls journalists 'most dishonest human beings' पत्रकार जगातील सगळ्यांत बेईमान जमात: ट्रम्प | eSakal", "raw_content": "\nपत्रकार जगातील सगळ्यांत बेईमान जमात: ट्रम्प\nरविवार, 22 जानेवारी 2017\nमाध्यमांनी ट्रम्प यांचे भाषण ऐकण्यासाठी फारसे नागरिक आले नाहीत, असे चित्र उभे केले. हा खोटेपणा आहे. या खोटेपणाची त्यांना किंमत मोजावी लागेल\nवॉशिंग्टन - पत्रकार ही जगातील सर्वांत बेईमान जमात असल्याची टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. माध्यमांविरोधात युद्धमान असल्याचे सांगत ट्रम्प यांनी यावेळी त्यांच्या शपथग्रहण सोहळ्यावेळी नागरिकांची संख्या कमी असल्याचे \"खोटे वार्तांकन' करणाऱ्या माध्यमांवर कारवाईचा इशारा दिला. ट्रम्प यांनी या कार्यक्रमावेळी किमान 15 लाख नागरिक उपस्थित असल्याचा दावा केला आहे.\n\"या सोहळ्यावेळी नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते. मात्र माध्यमांनी नागरिकांची संख्या विरळ असल्याचे वार्तांकन केले. मला यावेळी भाषण करताना लक्षावधी लोक दिसले. मात्र माध्यमांनी ट्रम्प यांचे भाषण ऐकण्यासाठी फारसे नागरिक आले नाहीत, असे चित्र उभे केले. हा खोटेपणा आहे. या खोटेपणाची त्यांना किंमत मोजावी लागेल,'' असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सीआयएच्या मुख्यालयामधील एका कार्यक्रमादरम्यान ट्रम्प हे बोलत होते.\n\"\"अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून माझा पहिला कार्यक्रम हा सीआयएमधील असल्यामागे कारण आहे. मी सध्या माध्यमांबरोबर युद्ध करत असल्याचे तुम्हाला माहितीच आहे. पत्रकार ही जगामधील सर्वांत बेईमान जमात आहे. मी अमेरिकेच्या गुप्तचर खात्याच्या विरोधात असल्याचेच जवळजवळ त्यांनी भासविले. मात्र आज मी येथे उपस्थित असल्यामागचे कारण हे याच्या नेमके उलट आहे. आणि याची त्यांनाही जाणीव आहे,'' असे ट्रम्प म्हणाले.\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\nजिल्हा रॉकेलमुक्त झाल्याचा दावा\nजळगाव - जिल्ह्यात रेशन दुकानावरील धान्यवाटपात आता मोठी सुधारणा झाली आहे. ‘सप्लाय चेंज मॅनेजमेंट सिस्टिम’च्या सुविधेमुळे शिधापत्रिकाधारकांना राज्यातून...\nहणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे पाणी विधानसभा निवडणूकीपूर्वी मिळणार : चरेगावकर\nकऱ्हाड : दोन्ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेमुळे कऱ्हाड उत्तरमधील अनक वर्ष रखडलेल्या हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचे पाणी येत्या विधानसभा निवडणूकीपूर्वी...\nपानसरे हत्‍या प्रकरणातील संशयित अमोल काळेला पोलिस कोठडी\nकोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी अमोल काळेला न्यायालयाने 22 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे....\nखनिज तेलाचा भाव गडगडला\nमुंबई - जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात घसरण होऊन तो बुधवारी प्रतिबॅरल ६५.१७ डॉलरवर आला. खनिज तेलाच्या भावात आज ७ टक्के घसरण झाली. तेल...\nविद्यार्थ्यांसाठी २३ पासून चित्रपट महोत्सव\nपिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005107-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/mumbai-pune-express-high-traffic-stumbling-block-wave-vehicle-range/", "date_download": "2018-11-15T22:57:21Z", "digest": "sha1:NRUTX5XS35K3MI4IU5CKTUJ66K6B57HX", "length": 16258, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "मुंबई-पुणे एक्स्प्रेस प्रचंड वाहतूक कोंडीचा अडथळा , वेवर वाहनांच्या रांगा. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/महाराष्ट्र /मुंबई/मुंबई-पुणे एक्स्प्रेस प्रचंड वाहतूक कोंडीचा अडथळा , वेवर वाहनांच्या रांगा.\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस प्रचंड वाहतूक कोंडीचा अडथळा , वेवर वाहनांच्या रांगा.\nहायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात.\n0 148 1 मिनिट वाचा\nईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय.ठाणे- बेलापूर मार्गावरील कळवा-विटावा रेल्वे ब्रीजखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. त्यामुळं त्याठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम सुरू असल्यानं वाहतूक विभागानं ऐरोलीमार्गे ईस्टर्न एकप्रेस हायवेहुन ठाण्याकडे वाहतूक वळवल्यानं ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीचा ताण पडला. याचा फटका सीएसटीहुन ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना देखील बसलाय. ईस्टर्न एकप्रेस हायवे मुलुंडपासून भांडुपपर्यत तसेच ऐरोली हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय.\nनाताळमुळे आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जातेय.सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. पुण्याकडे येणा-या मार्गिकांवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या आहेत. द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी महामार्ग पोलीस प्रयत्न करत आहेत. पुण्याकडे येताना घाट क्षेत्रात वाहने बंद पडल्यास तातडीने ती बाजुला करण्याकरिता क्रेन सर्व्हिस उपलब्ध केलेली आहे. मात्र वाहनांची संख्या प्रचंड असल्याने वाहनांच्या लांबवर रांगा गेल्या आहेत. मुंबईकडे जाणार्‍या मार्गावर खंडाळा बाह्य वळण ते खंडाळा बोगदा दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने डोंगरांकडील एक लेन बंद केल्याने दोन लेनवर वाहतुकीचा ताण येत वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या आहेत.\nचौथा शनिवार, रविवार आणि ख्रिसमस असे सलग तीन दिवस जोडून सुट्या आल्यामुळे मुंबई, ठाण्यातील अनेक प्रवासी द्रुतगती मार्गावर आल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. तसेच लोणावळा शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय मार्गावर देखिल वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या आहेत.\nमुंबई – पुणे एक्स्प्रेस-वेवर प्रचंड ट्राफिक जाम झालं आहे. खंडाळा घाटामध्ये वाहतूक कोंडी झाली असून गाड्या शेडुंग फाट्यावरुन वळवण्यात आल्या आहेत. तसंच अवजड वाहनांची वाहतूक जुन्या हायवेवरुन वळवण्यात आली आहे. खालापूर टोलनाक्यावर जवळपास चार किमी लांब रांगा लागल्या आहेत. टोलनाक्यावर गाड्यांची रांग लागली असल्या कारणाने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मुंबई – नाशिक हायवेवरील वाहतूकही मंदावली आहे.\nफक्त मुंबई -पुणे नाही तर मुंबई – गोवा आणि अहमदाबाद हायवेवरही वाहतुकीची कोंडी झाली आहे. मुंबई – गोवा हायवेवर पेणजवळ प्रचंड ट्राफिक जाम झालं आहे. कोकणात जाणा-या रस्त्यांवर गाड्यांच्या चार ते पाच किमी लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई – अहमदाबाद हायवेवरही हीच परिस्थिती आहे.\nराजस्‍थानमध्ये मिनी बस नदीत कोसळली , ३२ ठार .\nचारा घोटाळा: मागासवर्गीय असल्याने न्यायाची आशा, आज कोर्टाचा निर्णय .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005108-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/MLA-Paricharak-preparing-for-legislative-assembly-election/", "date_download": "2018-11-15T23:48:13Z", "digest": "sha1:GH2VJHRIV52IG6TEITPBBC5YJ6RNGBZP", "length": 10699, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आमदार परिचारकांचे विमान जमिनीवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › आमदार परिचारकांचे विमान जमिनीवर\nआमदार परिचारकांचे विमान जमिनीवर\nविधानपरिषदेचे निलंबन मागे घेतल्यानंतर आ. प्रशांत परिचारक यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी नेटाने सुरू केली असून एरव्ही सत्तेच्या हवेत फिरणारे परिचारकांचे विमान जमिनीवर आल्याचे पाहून कार्यकर्ते सुखावले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष निश्‍चित नसला तरीही विधानसभा लढवण्याचा आ. परिचारकांचा निर्धार त्यांच्या एकूणच सार्वत्रिक सक्रियतेवरून स्पष्ट झाला आहे.\nआ. प्रशांत परिचारक हे सध्या विधानपरिषदेचे सदस्य आहेत. मागील वर्षभर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे परिचारकांच्या सार्वजनिक तसेच प्रशासकीय कामकाजावर मर्यादा आल्या होत्या. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात परिचारकांचे निलंबन मागे घेतले गेल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने परिचारक कामाला लागल्याचे दिसत आहेत. एरव्ही अर्बन बँक, साखर कारखाना, जिल्हा दूध संघ यामध्येच दिसणारे परिचारक मागील चार महिन्यांपासून शहरातील गल्लीबोळात, गावा-गावांत दिसत आहेत. कार्यकर्त्यांशी बोलण्याची, वागण्याची त्यांची पद्धत कमालीची बदलली असून विरोधकांच्या नजरेतून एरव्ही हवेत असणारे परिचारक आता जमिनीवर आल्याचे दिसत आहेत. विविध राजकीय, सामाजिक कार्यक्रम असोत की वैयक्‍तीक कार्यक्रमासही त्यांची हजेरी आणि त्यांचा वावर त्यांच्यामध्ये झालेल्या बदलाची जाणीव करून देणारा आहे. गेल्या वर्षभरात परिचारक जरी निलंबीत असले तरीही त्यांनी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करून, मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन पंढरपूर शहर, तालुक्यातील विविध प्रश्‍न सोडवलेले आहेत. रस्त्यांचे काँक्रिटीकरण, नामसंकीर्तन सभागृहाचे भूमिपूजन, भूमिगत गटार योजनेच्या पुढील टप्प्यास मिळालेली मंजुरी, यात्रा अनुदानात केलेली वाढ यासह शहरातील विकास कामांसाठी त्यांनी प्रयत्न, पाठपुरावा करून निधी मिळवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळेच येत्या काही महिन्यानंतर पंढरपूर शहर धूळ आणि खड्डेमुक्‍त होणार आहे. शहरातील इतर विकास कामांनाही चांगलीच गती आलेली असल्याने येत्या वर्षभरात शहराचे रूप पालटल्याचे निश्‍चितच दिसणार आहे. एका बाजूला आपल्या ताब्यातील सहकारी संस्था चांगल्या प्रकारे चालवत असतानाच दुसर्‍या बाजूला आपल्याकडील स्थानिक स्वराज संस्थांचा कारभारही लोकाभिमूख आणि विकासाभिमूख राहील याकडे परिचारकांचे कटाक्षाने लक्ष असल्याचे दिसत आहे. परिचारक गटाकडून सुधाकरपंत परिचारक, आ. प्रशांत परिचारक, उमेश परिचारक यांच्या नावांची चर्चा होत आहे. मात्र स्वत: प्रशांत परिचारक हेच परिचारक गटाचे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार असतील आणि कदाचित ते अपक्ष किंवा भाजप पुरस्कृत निवडणूक लढवतील असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून बोलले जाते. सुधाकरपंतांनी सोशल इंजिनियरिंगच्या माध्यमातून बांधलेली मतांची मोळी आणखी मजबूत करण्याचा आ. परिचारक सध्या प्रयत्न करीत आहेत. मंगळवेढा तालुक्यातही अर्बन बँक, जिल्हा दूध संघ, युटोपीयन शुगर्सच्या माध्यमातून परिचारक गटाने गावा-गावांत बांधणी सुरू केलेली आहे. एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीची आ. परिचारकांनी जोरदार तयारी सुरू केली असून त्यांचे जमिनीवर आलेले विमान कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे आहे.\nभाजप पूरस्कृत किंवा अपक्ष लढण्याची तयारी \nसध्या आ. परिचारक भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून काम करीत आहेत. त्यांनी किंवा त्यांच्या एकाही समर्थकाने अद्यापही भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केलेला नाही. त्यांच्या गटातील बहुतांश कार्यकर्त्यांचा भा. ज. प. प्रवेशाला विरोध दिसत आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांचेही भाजपविषयी प्रतिकूल मत असल्यामुळे परिचारकांचा भाजप प्रवेश झालेला नाही.पक्षापेक्षाही स्वत:च्या बळावर विधानसभा निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू केल्याचे दिसते. भाजपविषयी सध्या तालुक्यात शेतकरी, व्यापारी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांकामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून अपक्ष निवडणूक लढवण्याचा परिचारकांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005108-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/articlelist/51327950.cms", "date_download": "2018-11-16T00:18:12Z", "digest": "sha1:LVPR27GUAXDZ4ZZYW6IIMUCI2P7OTCXH", "length": 9117, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News in Marathi, नागपूर न्यूज़, Latest Nagpur News Headlines", "raw_content": "\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nकुष्ठरुग्ण शोधमोहीम २४ नोव्हेंबरपर्यंत\nम टा प्रतिनिधी, नागपूरकोट्यवधी रुपये खर्च करूनही कुष्ठरोगाचे आजवर उच्चाटन होऊ शकलेले नाही संपूर्ण विदर्भात आजही असे रुग्ण आढळतात...\nआवाज पंकजचा नाही, मोबाइल हॅक\nराज्य नाट्य स्पर्धेला प्रारंभUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nबोगस कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकाUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nशेकडा पाच मधुमेही दृष्टिदोषाच्या उंबरठ्यावरUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nमृत वडिलांची स्वाक्षरी करणारा गजाआडUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nनियंत्रकांविना विद्यापीठाच्या परीक्षाUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nगडरच्या पाण्यामुळे शस्त्रक्रियेची प्रतीक्षायादी अ...Updated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nविदर्भाला विजयाची हुलकावणीUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nरिषिका, स्नेहल, संजना जिल्हा संघातUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nदुबे, परांडेच्या गोलंदाजीने विदर्भाला आघाडीUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nबाजाराला आता प्रतीक्षा लग्नसराईचीUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nडॉ. अग्रवालांवर वर्षभरानंतरही करवाई नाहीUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nMeToo: फोटोग्राफर राजा बजाज यांच्यावर आरोप\nजावयाच्या घरी सासऱ्याचा मोलकरणीवर अत्याचार\nनागपूरच्या पर्यटकांमागे धावली वाघीण\nचंद्रपूरात रेल्वेच्या धडकेत ३ बछड्यांचा मृत्यू\nआईने मोबाइल नेला, मुलाने गळफास घेतला\nसमृद्धी महामार्ग: ठाकरे यांच्या नावाला विरोध\nमाझ्या राजीनाम्याविषयी मनेका नव्हे, शहा ठरवतील \n'राजधानी'त चुकून गोळी सुटल्याने खळबळ\nmaratha reservation: आंदोलन नको, १ डिसेंबरला जल्लोष करा: मुख्यमंत्री\nभाजप-मनसेत रंगलं कार्टून वॉर\nपुणे: महिलेचा सर्वाधिक ‘बोन्साय’ वृक्ष लागवडीचा विक्रम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005108-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://manudevi.com/mtrustee.html", "date_download": "2018-11-15T23:57:29Z", "digest": "sha1:BA7JXQYBSSQJ3DB6BMWOYRJ2KND67R3Z", "length": 6124, "nlines": 61, "source_domain": "manudevi.com", "title": "|| मनुदेवी ||", "raw_content": "भाषा निवडा: मराठी | English\nदिवसेंदिवस श्रीमनुदेवीच्या दर्शनाला येणार्‍या भक्तांची संख्या वाढत आहे. श्रीमनुदेवीच्या दर्शनाला येणार्‍या भक्तांना मूलभूत अत्यावशक सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विश्वस्त व्यवस्था तत्पर आहे.\nसातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, आंडगाव (ता. यावल जि. जळगांव महाराष्ट्र भारत ) (रजिं नं इ 554) ही संस्था 1991 मध्ये स्थापन करण्यात आली. संस्थापक - अध्यक्ष कै. वसंत शंकर चौधरी व सोपान शंकर वाणी, जळगाव यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.\nसंस्थेने आतापर्यंत केलेली काही ठळक प्रकल्पे :\nमंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेऊन ६६ X ४६ फूट असा भव्य 'सभामंडप' बांधला.\nमहाराष्ट्र शासनाच्या मदतीने मंदिराकडे जाण्यासाठी पक्का रस्ता बांधून वाह्तूक व्यवसथा उपलब्ध केली.\nभाविकांच्या सोयीसाठी दुमजली ८० X ४० फूट 'श्रीमनुदेवी भक्त निवास' बांधले.\nभाविकांच्या सोयीसाठी ३२ X ३२ फूट 'अष्टकोनी यज्ञ मंडप' बांधला.\nभाविकांच्या सोयीसाठी 'पूजा साहित्य भांडार' ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरु केले आहे.\nशौचालय सेवा उपलब्ध केली.\nभाविकांकडून या सर्व कार्यासाठी आर्थिक मदत होत आहे त्यासाठी भाविकांचे विश्वस्त मंडळ आभारी आहे.\nसंस्थेची पुढील उद्दीष्टे :\nमंदिराचा ४० फूट उंचीचा कळस बांधणे.\nमंदिरात विजेची व्यवसथा करणे.\nश्रीमनुदेवी भक्तांना दर्शनास येणे सुलभ व्हावे, कोणत्याही भक्तांची गैरसोय होऊ नये, स्वत:च्या इछेप्रमाणे दैनदिंन पूजाविधीत सहभागी होता यावे यासाठी विश्वस्त व्यवस्था प्रयत्नशील आहे. काहीही माहिती पाहिजे असल्यास मंदिर परिसरात गणवेशधारी सेवक दिसतील त्यांना विचारता येते.\nश्रीमनुदेवीचा प्रसार जगभर व्हावा व भक्तांना माहिती मिळावी या हेतूने व्यवस्थेने संकेतस्थळ ( वेबसाईट ) विकसीत केले असून या माध्यमातून श्रीमनुदेवीचे उस्तव, पूजाविधी, मंदिर परिसर इ. माहिती प्रसारीत करण्यात येते.\nश्री. शांताराम राजाराम पाटील\nश्री. शंकर देवराम पाटील\nश्री. सोपान नथ्थू वाणी\nश्री. निळकंठ दिगंबर चौधरी\nश्री. भाऊराव सिताराम पाटील\nश्री. चिधू सुका महाजन\nश्री. प्रकाश राजाराम पाटील\nश्री. भास्कर जंगलू पाटील\nश्री. भास्कर फकिरा पाटील\nश्री. निळकंठ गणपत झोपे\nश्री. आधार दौलत पाटील\nमुखपॄष्ठ | देवीचे उत्सव | इतिहास | ट्रस्टीज | जाण्याचा मार्ग | देणगी | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005108-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/what-is-cancer-118103000020_1.html", "date_download": "2018-11-16T00:02:27Z", "digest": "sha1:MD2JYVSPICTWUJX5NPGLSYBNDZ23UQRQ", "length": 11850, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कॅन्सर होण्याचे कारण आणि त्यावर उपाय काय? | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकॅन्सर होण्याचे कारण आणि त्यावर उपाय काय\nरात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.\nजेवणानंतर फळं खाणं टाळावं.. जेवायच्या आधी खाल्लेली चालेल.\nमासिकपाळीच्या वेळी चहा पिणे टाळावे.\nअनुशापोटी टमाटे खाऊ नयेत.\nरोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे. ब्लॅडर स्टोन होत नाहीत.\nझोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे\nअतिशय गरम पोस्ट खाऊ नयेत.\nझोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.\nब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून किमान १० ग्लास पाणी प्यावे.\nदिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.\nइन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये\nतेलकट कमी खावे. कारण असे जेवण पचण्यासाठी ५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.\nसायंकाळी ५ नंतर कमी खावे.\nकेळी, द्राक्षे, स्पिनीच, भोपळा, पिच अशाप्रकारची सहा फळे खावीत.\nकमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.\nसुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी.\nटमाटे वाफवून शिजवून खावेत. कच्चे टमाटे खाऊ नयेत.\nगरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते.\nरोज गरम लिंबूपाणी प्यावे.\nथंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते.\nकॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते.\nहे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.\nगरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे. कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही. आणि\nलिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल उच्च रक्तदाब कमी करते. मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो. आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.\nवास्तुप्रमाणे घरातील सुखसमृद्धीसाठी हे करून बघा\nहिवाळ्यात आंघोळ करताना घ्या विशेष काळजी\nदिवसाची सुरुवात करा थंड पाणी, बदाम खाऊन\nहे कान कर्करोगाचे लक्षणे आहे, चुकूनसुद्धा दुर्लक्ष करू नका\nया 3 समस्यांवर लवंग अत्यंत फायदेशीर\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nघरचा वैद्य : नक्की करून बघा\nकांद्याच्या सालीत आणि पापुद्रय़ामध्ये भरपूर अँण्टिऑक्सिडंटस् असतात. तसेच त्यात क्वेसेंटीन ...\nमिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nबीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...\nहृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...\nआश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे\nकोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005108-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-LCL-divya-marathi-article-on-india-russia-new-equations-5878508-NOR.html", "date_download": "2018-11-15T23:27:19Z", "digest": "sha1:YJGA4RLQJJYLGDG4F3KFFR3MJAZROU3H", "length": 14066, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "divya marathi article on India-Russia new equations | भारत-रशिया नवी समीकरणे (अग्रलेख)", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nभारत-रशिया नवी समीकरणे (अग्रलेख)\nअमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर पश्चिम आशियाच्या राजकारणात अमेरिका अधिक आक्रमक होताना दिसते. याची झळ भार\nअमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर पश्चिम आशियाच्या राजकारणात अमेरिका अधिक आक्रमक होताना दिसते. याची झळ भारताला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बसण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी इराणसोबतचा ओबामा सरकारने केलेला अणुकरार मोडीत काढला आणि इराणशी थेट संघर्ष सुरू केला. त्याशिवाय त्यांनी ‘काउंटरिंग अमेरिकाज अॅडव्हरसरीज थ्रू सँक्शन्स अॅक्ट’ (सीएएटीएसए) या अमेरिकी कायद्याचा अवलंब करत इराण, उ. कोरिया व रशिया यांच्यावर अनेक निर्बंध आणले आहेत.\nया तिन्ही देशांशी ज्या देशांचे व्यापारी व लष्करी करार असतील त्या देशांना या कायद्याची तीव्र झळ बसू शकते. विशेषत: ज्या देशांचे रशियाशी लष्करी व संवेदनशील माहितीबाबत करार असतील त्यांना अमेरिकेचा बडगा सहन करावा लागणार आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशिया दौऱ्यावर गेले होते. त्यांचा दौरा तसा हा अनौपचारिक स्वरूपाचा होता. पण या दौऱ्याच्या निमित्ताने रशियाने भारतापुढे त्यांना अभिप्रेत असलेल्या आर्थिक विकासाचे प्रकल्प आणि लष्करी सामग्रीच्या हस्तांतरणावर चर्चा केली. भारताने रशियाकडून ट्रायम्फ ही क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेतली आहे. या करारावर ‘सीएएटीएसए’मुळे परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय भारतीय मालांवर ट्रम्प सरकारने जबरी आयात शुल्क लावल्याने भारताच्या व्यापाऱ्यांवर त्याचे गंभीर परिणाम होत आहे.\nअमेरिकेने इराणसोबतचा अणुकरार मोडीत काढल्याची झळही भारताला बसू शकते. कारण इराणमध्ये चाबहार बंदर विकसित करण्यासाठी भारताने बरीच गुंतवणूक केली होती व तेथून मालवाहतूकही सुरू झाली आहे. अमेरिकेच्या निर्बंधांचा अप्रत्यक्ष फटकाही भारताच्या व्यापाराला बसू शकतो. अमेरिकेच्या अशा निर्बंधांमुळे गुंतवणूक, व्यापारवृद्धी, लष्करी सहकार्य व तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी अन्य पर्याय निवडणे ही भारताची गरजच आहे.\nअमेरिका-पाकिस्तान मैत्रीच्या काळात (शीतयुद्धाचा काळ) रशिया भारताच्या बाजूने अनेक वेळा उभा राहिला आहे, पण गेल्या काही वर्षांत भारताने आपली आर्थिक बाजारपेठ लक्षात घेऊन गुंतवणुकीसाठी अमेरिकेशी संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न चालवल्याने रशिया तसा दुरावलेला आहे. त्यात सिरिया, इराणवरून रशिया व अमेरिका यांचे संबंध इतके ताणले आहेत की दोन्ही देशांनी नव्याने आपल्या मित्रराष्ट्रांची जुळवाजुळव केली आहे.\nत्यात भारतीय उपखंडात विशेषत: अफगाणिस्तानच्या प्रश्नात पाकिस्तान व रशियाला अमेरिकेचे हितसंबंध वाढू नयेत, अशी इच्छा आहे. अफगाणिस्तानात लोकशाही व विकास प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी भारत हा अगोदर आक्रमक झालेला आहे आणि अमेरिका त्यासंदर्भात भारताच्या बाजूने आहे. पण यात एक तिढा असा की, पाकिस्तानच्या बाजूने रशिया आहे. पाकिस्तानने गेल्या काही वर्षांत रशियाशी आपले सामरिक संबंध मजबूत केले आहेत. अशा पाकिस्तानला आपल्या अंतर्गत राजकारणात व अफगाणिस्तानमधील तालिबान प्रश्नावर अमेरिकेचा हस्तक्षेपही नको आहे. त्यामुळे पाकिस्तान रशियाचा अमेरिकेचा प्रतिस्पर्धी म्हणून वापर करत आहे. रशियाच्या दृष्टीने अमेरिकेला विरोध करणे ही संधी आहे.रशियाच्या या एकूण गेमप्लॅनमध्ये चीन व पाकिस्तान यांच्यापेक्षा भारताला अधिक वाव आहे. तसेच भारताला सामरिक व व्यापाऱ्याच्या दृष्टीनेही अधिक संधी आहेत. या पार्श्वभूमीवर मोदींची भेट महत्त्वाची मानली जात आहेत.\nसध्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात विविध कारणांमुळे बदनाम झालेल्या रशियाला भारताची गरज वाटण्याची काही कारणे आहेत. त्यापैकी महत्त्वाचे एक कारण म्हणजे, रशियाला चीन व अमेरिकेच्या विरोधात एक आर्थिक आघाडीही उभी करायची आहे, त्यासाठी त्यांना भारताची गरज आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘वन बेल्ट वन रोड’ला प्रत्युत्तर म्हणून रशिया युरोप व आशिया जोडणारा युरेशियन व्यापारी मार्ग आखण्याच्या तयारीत आहे. या मार्गात भारताची अर्थव्यवस्था सामील झाल्यास भारताचा रशियाबरोबर युरोपशी थेट व्यापार होईल आणि अमेरिकेचा भारतीय उपखंडातील हस्तक्षेपालाही धक्का बसेल.\nगेल्या वर्षी शांघाय सहकार्य संघटनेत भारत व पाकिस्तान या दोघांना सामील करून घेतले होते. मोदींनी आपल्या रशिया भेटीत या संघटनेत भारताला कायम स्वरूपाच्या प्रतिनिधित्वासाठी रशिया आग्रही (लॉबिंग) असल्याबाबतही समाधान व्यक्त केले. मोदींनी काही दिवसांपूर्वी चीनचा असा अचानक दौरा केला होता त्यानंतरचा हा रशिया दौरा आहे. अमेरिकेने आपली व्यापारी धोरणे अधिक संरक्षणवादी केल्याने व ते पश्चिम आशियाच्या राजकारणात आक्रमक झाल्याने भारताला हे प्रयत्न करावे लागत आहेत.\nमहायुद्ध समाप्तीची शताब्दी (अग्रलेख)\nऊस दरातील गफलत (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005108-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2015/03/14/%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-11-15T23:35:41Z", "digest": "sha1:MQNGF5E7VK2QGS2ZOYCP4LFEB73LHJHO", "length": 9766, "nlines": 142, "source_domain": "shecooksathome.com", "title": "कटाची आमटी – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nMarch 14, 2015 sayalirajadhyaksha आमटी कालवणं रस्से कढी, पारंपरिक, पारंपरिक महाराष्ट्रीय रेसिपी, सणांचे मेन्यू Leave a comment\nकटाच्या आमटीच्या दोन रेसिपीज मला माहीत आहेत. त्यातली पहिली आहे कटाची ब्राह्मणी आमटी आणि दुसरी आहे ब्राह्मणेतर समाजात केली जाणारी झणझणीत कटाची आमटी जी मला जास्त आवडते.\nसाहित्य – अर्धी वाटी पुरण किंवा २ वाट्या पुरणाचा कट (डाळ शिजवल्यावर जे पाणी निथळतं ते), १ टेबलस्पून चिंचेचा कोळ, २ टीस्पून काळा मसाला, १ टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद, ८-१० कढीपत्त्याची पानं, १ टेबलस्पून तेल, मोहरी, पाव टीस्पून हिंग, मीठ चवीनुसार (कट वापरलात तर १ टेबलस्पून गूळ घाला), थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर\n१) एका पातेल्यात तेलाची मोहरी हिंग घालून खमंग फोडणी करा. त्यात कढीपत्ता घाला.\n२) आता त्यात चिंचेचा कोळ, गूळ, काळा मसाला, तिखट, मीठ घालून २ वाट्या पाणी घाला.\n३) खळखळून उकळी आली की पुरण पाण्यात कालवून घाला. पुरण वापरणार असाल तर गूळ घालू नका.\n४) कोथिंबीर घालून परत चांगली उकळी येऊ द्या.\nकटाची आमटी तयार आहे.\nब्राह्मणेतर समाजात केली जाणारी आमटी\nसाहित्य – अर्धी वाटी पुरण किंवा २ वाट्या पुरणाचा कट (डाळ शिजवल्यावर जे पाणी निथळतं ते), १ टेबलस्पून चिंचेचा कोळ, २ टीस्पून काळा मसाला, १ टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद, ८-१० कढीपत्त्याची पानं, १ टेबलस्पून तेल, मोहरी, पाव टीस्पून हिंग, मीठ चवीनुसार (कट वापरलात तर १ टेबलस्पून गूळ घाला), थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर\nभाजण्याचा मसाला – एक मोठा कांदा, २ टेबलस्पून सुकं खोबरं, ८-१० लसूण पाकळ्या, १ इंच आलं ( कांदा डायरेक्ट गॅसवर भाजा. कढईत सुकं खोबरं कोरडं भाजा. थोड्याशा तेलावर आलं-लसूण आणि भाजलेल्या कांद्याच्या फोडी परतून घ्या. आणि बारीक गोळी वापरा.)\n१) एका पातेल्यात तेलाची मोहरी हिंग घालून खमंग फोडणी करा. त्यात कढीपत्ता घाला.\n२) आता त्यात चिंचेचा कोळ, गूळ, काळा मसाला, तिखट, वाटलेला मसाला, मीठ घालून २ वाट्या पाणी घाला.\n३) खळखळून उकळी आली की पुरण पाण्यात कालवून घाला. पुरण वापरणार असाल तर गूळ घालू नका.\n४) कोथिंबीर घालून परत चांगली उकळी येऊ द्या.\nकटाची झणझणीत आमटी तयार आहे. ही आमटी अर्थातच पुरणपोळीबरोबर उत्तम लागतेच पण गरम साध्या भाताबरोबरही अप्रतिम लागते. किंवा नुसतीच ओरपायलाही मस्त लागते.\nसोशल नेटवर्किंग साईटवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.\nअन्न हेच पूर्णब्रह्मकटाची आमटीपारंपरिक महाराष्ट्रीय रेसिपीTraditional Maharashtrian Recipe\nPrevious Post: बाजरीचा खिचडा\nNext Post: कुकर मेथड\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005108-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2015/05/15/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%9F%E0%A4%A3/", "date_download": "2018-11-15T23:16:35Z", "digest": "sha1:RICYZQLBSLZYYG3O2ZS3MPJFEJY4KXZH", "length": 15411, "nlines": 164, "source_domain": "shecooksathome.com", "title": "पिंडी छोले आणि पुदिना चटणी पराठा – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nपिंडी छोले आणि पुदिना चटणी पराठा\nMay 15, 2015 sayalirajadhyaksha उसळ, पंजाबी पदार्थ, पोळ्या पराठे पु-या भाकरी, वन डिश मील One comment\nअचानक झटपट एखादं काही तरी वेगळं करायचं मनात येतं. आणि मग ते मनासारखं जमलं की मस्त वाटतं. परवा असंच झालं. घरातल्या भाज्या संपल्या होत्या. म्हणून रात्री छोले भिजत घातले होते. सकाळच्या जेवणाला छोले करू या असं ठरवलं. पण रात्रीचा प्रश्न होताच. भरपूर पुदिना घरात होता. म्हणून ठरवलं चटणी वाटून सँडविचेस करू या. तशी पुदिना, कोथिंबीर, कांदा, मिरची, लिंबू, साखर आणि मीठ घालून चटणी वाटली. पण नंतर अचानक खिचडी केली. मग मनात आलं की उद्या सकाळी छोले करणार आहोत तर बरोबर पुदिना पराठे करू. सकाळी मी कांदा बारीक चिरला, त्यात ती पुदिना चटणी घातली आणि त्यात मावेल तशी कणीक घालून पुदिना पराठे केले. मस्त झाले होते. बरोबर केले होते पिंडी छोले. मागे मी टिपिकल पंजाबी छोल्यांची रेसिपी शेअर केली होती. ही रेसिपी त्यापेक्षा वेगळी आहे. ती होती ती कांदा-टोमॅटो घालून केलेल्या छोल्यांची. ही आहे तुलनेनं फारसा रस्सा नसलेल्या, काळपट रंगाच्या छोल्यांची. शिवाय या रेसिपीची खासियत अशी आहे की अजिबात तेल किंवा तूप न वापरताही तुम्ही ती करू शकता. या छोल्यांना लागणारा मसाला तुम्ही करून ठेवू शकता. तो तसा तयार असेल तर मग हे छोले अतिशय झटपट होतात आणि छान लागतात. माझी मैत्रीण विद्या स्वामिनाथन हिच्याकडून मी ही रेसिपी शिकले आहे. विद्या मूळची मराठी पण दिल्लीत वाढलेली. त्यामुळे ती दिल्लीकडे होणारे पदार्थ उत्तम करते.\nपिंडी चना किंवा पिंडी छोले\nपिंडी छोले आणि पुदिना पराठा\nमसाल्याचं साहित्य – अडीच टेबलस्पून अनारदाना (बाजारात विकत मिळतो तो तव्यावर भाजून त्याची पूड करा), २ टेबलस्पून जिरे पूड, ४ टेबलस्पून धणे पूड, २ टीस्पून गरम मसाला, अडीच टीस्पून काळी मिरपूड, १ टीस्पून आमचूर पावडर\nइतर साहित्य – २ कप छोले (किमान ६-७ भिजवा), ४ बड्या वेलच्या, १० लवंगा, २ दालचिनीचे तुकडे (१ इंचाचे), ६ हिरव्या मिरच्या लांब पातळ चिरलेल्या, २ इंच आलं साल काढून पातळ लांब चिरलेलं, मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून तूप किंवा तेल (ऐच्छिक)\nआलं आणि मिरची लांब, पातळ चिरा\n१) मसाल्यासाठी दिलेलं सगळं साहित्य एका भांड्यात एकत्र करा. नीट मिसळून घ्या आणि बाजुला ठेवा.\n२) कुकरमध्ये छोले, बड्या वेलच्या, लवंगा, दालचिनी आणि थोडं मीठ घाला. छोले अगदी मऊ शिजेपर्यंत आपल्या अंदाजानं शिजवा. कुकरमध्ये डायरेक्ट शिजवलंत तर वेळ कमी लागेल. भांड्यात घालून शिजवलं तर वेळ जास्त लागेल. साधारणपणे मध्यम कुकरमध्ये डायरेक्ट शिजवलंत तर प्रेशर आल्यावर १५-२० मिनिटांत छोले मऊ शिजतात.\n३) छोले शिजल्यावर बाहेर काढून ठेवा. त्यातलं पाणी फेकू नका, तसंच असू द्या.\n४) एका लोखंडी कढईत छोले घाला. गॅसवर ठेवा. उकळी आली की त्यात मसाला घाला. नीट मिसळून घ्या.\n५) आता त्यात आलं आणि मिरच्या घाला. परत हलवून घ्या. मंद गॅसवर शिजू द्या.\n६) हवं असल्यास लहान कढईत तेल किंवा तूप कडकडीत गरम करून छोल्यांवर ओता. गॅस बंद करा.\nछोल्यांमध्ये मसाला घालून उकळा\nवर आलं आणि मिरची घाला\nपिंडी चना तयार आहे. या छोल्यांना तेलापेक्षा तूप घातलेलं अधिक चांगलं लागतं. लोखंडी कढईत केलेत तर रंग सुंदर येतो. नसली तर कुठल्याही कढईत करा. मसाला जास्त तयार करून बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवलात तर पटकन छोले करता येतील. आमचूर आणि अनारदाना हे दोन्ही घटक आंबट असतात त्यामुळे त्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करा. मी आमचूर कमी घालते. इतक्या साहित्यात ८-१० माणसांना पुरतील इतके छोले होतात.\nया छोल्यांबरोबर साधे गरम पराठे, फुलके, पोळ्या आणि अर्थातच भटुरेही असं काहीही उत्तम लागतं. बरोबर पांढरा कांदा कापून घ्या. किंवा कांदा लांब पातळ चिरून त्यात तिखट,मीठ, लिंबू घालून कचुंबर करून घ्या. मी बरोबर पुदिना पराठे केले होते.\nचटणीचं साहित्य – १ मोठी जुडी पुदिना, त्याच्या अर्धी कोथिंबीर, २-३ हिरव्या मिरच्या, १ कांदा मोठे तुकडे करून, अर्ध्या लिंबाचा रस, अर्धा टीस्पून साखर, मीठ चवीनुसार\nइतर साहित्य – २ कांदे बारीक चिरलेले, मावेल तेवढी कणीक, भाजायला तेल किंवा तूप\n१) चटणीसाठी दिलेलं साहित्य एकत्र करा आणि मिक्सरमध्ये बारीक चटणी वाटून घ्या.\n२) परातीत चिरलेला कांदा, ही चटणी घाला. नीट मिसळा आणि त्यात मावेल तेवढी कणीक घाला.\n३) नेहमीच्या पोळ्यांना भिजवतो तशी कणीक भिजवा. पाण्याचा वापर अगदी कमी करा. साधारण चार वाट्या कणीक बसेल.\n४) आपल्याला हव्या त्या आकाराचे पराठे लाटा. तेल किंवा तूप लावून भाजा.\nइतक्या कणकेत साधारणपणे मध्यम आकाराचे १२-१५ पराठे होतील.\nपिंडी चना आणि हे पराठे हे एक अफलातून काँबिनेशन आहे. करून बघा आणि कसे झाले होते ते नक्की कळवा.\nहव्या त्या आकाराचा पराठा लाटा\nही पोस्ट सोशल नेटवर्किंगवर शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.\nअन्न हेच पूर्णब्रह्मपंजाबी पदार्थपिंडी छोलेपुदिना पराठासायली राजाध्यक्षPindi ChholePudina Paratha\nPrevious Post: कैरी कांद्याची चटणी आणि दोडक्यांच्या शिरांची चटणी\nNext Post: कैरीची उडदामेथी\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005108-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Sonsorol+pw.php", "date_download": "2018-11-15T22:43:17Z", "digest": "sha1:YZGIVJEBWS2MSWPRQL5VJF7DSFIDAPO5", "length": 3383, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Sonsorol (पलाउ)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Sonsorol\nआधी जोडलेला 255 हा क्रमांक Sonsorol क्षेत्र कोड आहे व Sonsorol पलाउमध्ये स्थित आहे. जर आपण पलाउबाहेर असाल व आपल्याला Sonsorolमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. पलाउ देश कोड +680 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Sonsorolमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +680 255 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनSonsorolमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +680 255 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00680 255 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Sonsorol (पलाउ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005108-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://durgasakhatrek.blogspot.com/2013/03/blog-post.html", "date_download": "2018-11-16T00:09:33Z", "digest": "sha1:6MIVN7UX4ULM5SJ5BMIWVX3ADI4M23EC", "length": 8503, "nlines": 86, "source_domain": "durgasakhatrek.blogspot.com", "title": "दुर्गसखा / Durgasakha: दुर्गसखा आयोजित दुर्ग माहुली येथे दि. १६ आणि १७ मार्च रोजी दुर्गस्वच्छता तसेच दुर्गसंगोपन मोहीम", "raw_content": "\nदुर्गसखा आयोजित दुर्ग माहुली येथे दि. १६ आणि १७ मार्च रोजी दुर्गस्वच्छता तसेच दुर्गसंगोपन मोहीम\nदुर्गसखा आयोजित दुर्ग माहुली येथे दि. १६ आणि १७ मार्च रोजी दुर्गस्वच्छता तसेच दुर्गसंगोपन मोहीम\nDear friends/ नमस्कार मित्रहो ,\nठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दुर्ग माहुली येथे दि. १६ आणि १७ मार्च रोजी दुर्गस्वच्छता तसेच दुर्गसंगोपन मोहीम आयोजित केले आहे.\nदुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राबविण्यात येणार आहे. ही मोहीम नि:शुल्क असून अधिकतम सदस्य संख्या २५ असेल.\n१) दि. 16 मार्च रोजी ठाणे येथून 7:00 वाजता आसनगाव कडे प्रस्थान व 8:00 वाजता आगमन( 7:06 kasara from thane or 7:17 asangoan local)\n२) रात्रीच गड सरून गडावर मुक्काम.\n३) पहाटे लौकर उठून सदस्यांची पाच पाचच्या गटांत विभागणी करून स्वच्छता मोहिमेस सुरूवात. मार्ग आखणे, ढासळलेले दगड रचून ठेवणे\n४) दुपारी १ ते ३ या वेळेत भोजन व विश्रांती. रविवारी सकाळी मार्ग आखणे, ढासळलेले दगड रचून ठेवणे तसेच आदल्या रात्री ठरवलेली कामे इ.\n५) पाच वाजेपर्यंत गडाच्या पायथ्याशी येऊन बहुतांशी सदस्यांचे आसनगाव स्टेशनकडे कूच तर काही सदस्य कचर्याची योग्य विल्हेवाट लाऊन परततील..\nसूचना :- सर्वांनी वेळेच्या १५ मिनिटे आधी येणे आवश्यक. कुणाला उशीर झाल्यास वेळ चुकवता येणार नाही. तसेच सर्वांनी दिनांक ०७-०३-२०१३ तारखेच्या आत आपली नावे नोंदवावी जेणकरून आगामी नियोजन करणे आम्हास सोयीस्कर जाईल याची सर्व दुर्गसख्यांनी नोंद घ्यावी.\nदुर्गभ्रमण फी :- ०/- रु प्रत्येकी (आसनगाव पर्यंत रेल्वे चे भाडे स्वतः काढावे व एक वेळचा जेवणाचा डब्बा घेऊन येणे बाकी सर्व व्यवस्था संस्था करेल )\nPlease take care of your own belongings. / स्वतःच्या वस्तूंची काळजी स्वतः घ्व्यावी\nदुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY\n१) एक शोल्डर ब्याग / SHOLDER BAG**\n२) चांगली पादत्राणे ,बूट असल्यास उत्तम / FOOT WARES (Shoes Compulsory ).**\n४) थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वेटर / SWETAR\n५) २ लिटर पाण्याची बाटली / २ L WATER BOTTLE**\n६) कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOUR OWN RISKS)\n७) वही पेन... आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.\nसूचना :- दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल .\nटीप:-वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत.परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडूशकतात.व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे.तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.\nअधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा\nसुबोध पाठारे: ९७७३५३७५३२ / SUBODH PATHARE :9773537532, (ठाणे पश्चिम )\nमनोज चव्हाण :९७७३४२११८४/ MANOJ CHAVAN:9773421184 , (ठाणे पूर्व )\nअभिजित काळे: ९९२०२४११८३/ ABHIJEET KALE :9920241183, (ठाणे , खारेगाव )\nचेतन राजगुरू: ९६६४९४१३८१/ CHETAN RAJGURU:9664941381, (डोंबिवली)\nह्रीशिकेश केंजळकर :९८६९४०९७६५ / HRISHIKESH KENJALKAR : 9869409765 , (ठाणे,वाघबिळ)\n** नियम व अटी लागू\n** वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=25843", "date_download": "2018-11-15T23:06:46Z", "digest": "sha1:5CEOLZRNM4DFOPCX4PB3AOGQVISKMUFZ", "length": 9077, "nlines": 163, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "भारिप बहूजन महासंघाचे चांदुर बाजार तहसीलदार यांना निवेदन | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ अमरावती भारिप बहूजन महासंघाचे चांदुर बाजार तहसीलदार यांना निवेदन\nभारिप बहूजन महासंघाचे चांदुर बाजार तहसीलदार यांना निवेदन\nघंटानाद आंदोलन करून मांडल्या मागण्या\nस्थानिक चांदुर बाजार तहसीलदार यांना आज दिनांक 3 मार्च 2018 ला भारिप बहुजन महासंघ तर्फे मागण्या पूर्ण करण्यासाठी घंटानाद आंदोलन छेलण्यात आले होते यावेळी तहसीलदार यांना निवेदन देखील देण्यात आले.\n1 जानेवारी ला झालेल्या भीमा कोरेगाव प्रकरणारील मुख्य आरोपी संभाजी भिडे याना त्वरित अटक करावी,बहुजन बांधव यांच्या वरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावी,ओबीसी, वि.जे.एन.टी.एस.बी.सी विध्यार्थी यांनी 100%शिष्यवृत्ती देण्यात यावी.,एस.सी.एस.टी. शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी,तसेच शेतकरी यांचा सातबारा कोरा करा.अश्या विविध मागण्याचे निवेदन आज तहसीलदार यांना देन्यात आले होते.\nयावेळी निवेदन देताना भारिप बहुजन महासंघाचे चांदुर बाजार अध्यक्ष बाबूजी खांडेकर,अमरावती जिल्हा सचिव गुड्डू गवई,मोनिकताई कोकणे,शीला वानखडे,सागर तसरे, विशाल दामले,गजानन इंगळे,कुणाल सूर्यजोशी,सुभाष मनवरे,रमेश तांतरपले, योगेश पाटील,प्रतीक वासनिक तसेच मोठ्या प्रमाणात बहुजन महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nNext article‘पानी फाउंडेशन’ के लिए गांव गांव घूम रहे आमिर खान\nप्रतिकुल परीस्तिथीवर मात करत आकोटच्या ५ विद्यार्थीनींनी पटकावले विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत स्थान\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लेखपालास लाच स्वीकारताना अटक\nब्रेकिंग न्यूज़ :- चंद्रपुर च्या जुनोना जंगलात रेल्वेच्या धड़केत वाघाच्या 2 बछड़यांचा मृत्यु…..\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nलोकचळवळीतून चांदूर स्वच्छ , सुंदर शहर बनेल-मुख्याधिकारी मिलिंद दारोकार\nकाजळी देऊरवादा या दोन्ही गावात गावठी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री,नवीन विक्रेते...\nचांदुर बाजार तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यासाठी अनेक संघटनांची निवेदन बारी...\nअवैध गौवंश मास विक्री करणाऱ्या अटक,शिरजगाव कसबा पोलिसांची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/pune/phursungi-uruli-villagers-protest-259713.html", "date_download": "2018-11-15T22:58:05Z", "digest": "sha1:6JJHHV2MJ6U4HFYOACTYXSSIVV4U24WN", "length": 12121, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फुरसुंगी आणि उरुलीदेवाच्या ग्रामस्थांनी काढली कचरा डेपोची अंत्ययात्रा", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nफुरसुंगी आणि उरुलीदेवाच्या ग्रामस्थांनी काढली कचरा डेपोची अंत्ययात्रा\n\"फुरसुंगी आणि उरुलीदेवाची गावचे रहिवाशी श्रीयुक्त कचरा डेपो यांचे दुःखद निधन झाले आहे\"\n03 मे : \"फुरसुंगी आणि उरुलीदेवाची गावचे रहिवाशी श्रीयुक्त कचरा डेपो यांचे दुःखद निधन झाले आहे. त्याचा अंत्यविधी मंतरवाड़ी फाटा येथे होणार आहे\" अशी जाहीरातबाजी करत उरुळीदेवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थ आज कचराडेपोची अंत्ययात्रा काढली.\nपुण्यात आज सलग 18 व्या दिवशीही कचरा कोंडीचा प्रश्न कायम आहे. कचराडेपोला आग लागली होती तेव्हापासून ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. आज या फुरसुंगी आणि उरुलीदेवाच्या ग्रामस्थांनी अभिनव पद्धतीने आंदोलन करत थेट कचरा डेपोची अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रेत हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते. या अंत्ययात्रेत खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. ही अंत्ययात्रा सासवड रोड ते कचरा डेपो अशी ही अंत्ययात्रा काढण्यात आली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: पुण्याच्या भवानी पेठेत कारखान्याला लागली भीषण आग\nडॉक्टर लॉबीपुढे पुणे प्रशासनानं टाकली नांगी; आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला कार्यभार\nVIDEO: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, पुण्यात रस्ते पाण्याखाली\n'या घाणीमुळे वारले माझे पप्पा...\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/rinku-rajguru-ssc-result-2017/", "date_download": "2018-11-15T23:12:41Z", "digest": "sha1:25ESGCFJJJHBTWDAM7EAIPUE46YFBBXF", "length": 7169, "nlines": 104, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "SSC- आणि आर्ची पास झाली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nSSC- आणि आर्ची पास झाली\nरिंकूने 10 वीच्या परीक्षेत 66 टक्के गुण\nसैराट चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. रिंकूने 10 वीच्या परीक्षेत 66 टक्के गुण मिळवून अभिनयाबरोबरच शिक्षणात देखील चुणूक दाखवली आहे. रिंकू उत्तीर्ण झाल्याच्या बातम्या सध्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत. मात्र तिच्या कुटुंबियांकडून अजून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.\nयंदा दहावीचा एकूण निकाल ८८.७४ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलांचे पास होण्याचे प्रमाण ८६.५१ टक्के असून मुलींची टक्केवारी ९१.४६ आहे.\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nटीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी स्वतःची क्षमता ओळखून शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Galati+ro.php", "date_download": "2018-11-15T23:02:37Z", "digest": "sha1:YHHRUR4ZD4VZIUDMXAVOATH6NTD4QVEE", "length": 3452, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Galați (रोमेनिया)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Galați\nआधी जोडलेला 0336 हा क्रमांक Galați क्षेत्र कोड आहे व Galați रोमेनियामध्ये स्थित आहे. जर आपण रोमेनियाबाहेर असाल व आपल्याला Galațiमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. रोमेनिया देश कोड +40 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Galațiमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +40336 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनGalațiमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +40336 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0040336 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Galați (रोमेनिया)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-minor-girl-rape-and-murder-24928", "date_download": "2018-11-16T00:01:23Z", "digest": "sha1:XEBJVSERR7L24TVSXCOGVFM5H26VGZLJ", "length": 22782, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli minor girl rape and murder सामूहिक बलात्कार करून शाळकरी मुलीचा खून | eSakal", "raw_content": "\nसामूहिक बलात्कार करून शाळकरी मुलीचा खून\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nभिलवडी - अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहक बलात्कार केल्यानंतर तिचा तोंड दाबून खून केल्याचा प्रकार आज उघडकीस आला. येथील चोपडे मळ्याजवळ सकाळी संबंधित मुलीचा मृतदेह आढळला.\nपोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी या खुनाची गांभीर्याने दखल घेत तातडीने तीन उपअधीक्षक आणि पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असलेली तीन स्वतंत्र पथके तपासासाठी नियुक्त केली आहेत पथकामार्फत आरोपींचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या खुनानंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ भिलवडी, अंकलखोप, माळवाडी व धनगाव येथे शनिवारी (ता. 7) ग्रामस्थांनी बंद पुकारला आहे.\nभिलवडी - अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहक बलात्कार केल्यानंतर तिचा तोंड दाबून खून केल्याचा प्रकार आज उघडकीस आला. येथील चोपडे मळ्याजवळ सकाळी संबंधित मुलीचा मृतदेह आढळला.\nपोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी या खुनाची गांभीर्याने दखल घेत तातडीने तीन उपअधीक्षक आणि पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असलेली तीन स्वतंत्र पथके तपासासाठी नियुक्त केली आहेत पथकामार्फत आरोपींचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या खुनानंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ भिलवडी, अंकलखोप, माळवाडी व धनगाव येथे शनिवारी (ता. 7) ग्रामस्थांनी बंद पुकारला आहे.\nयाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - मृत मुलगी आई व बहिणीसह भिलवडीजवळील एका वाडीत राहते. तिच्या वडिलांचे दहा वर्षापूर्वी निधन झाले आहे. संबंधित मुलीची आई पलूस येथे कामाला जाते. बहीण शाळा शिकते. मृत मुलगी पंधरवड्यापासून शाळेला दांडी मारत होती. त्याबद्दल आईने तिला समजावले होते. त्यातून दोघींचा वाद झाला होता. गुरुवारी सायंकाळी ती शिवाजीनगर येथील बागेत खेळण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली. तिची लहान बहीण आजारी असल्याने आई तिला दवाखान्यात घेऊन गेली होती.\nरात्री आठ वाजता आई घरी आली; तेव्हा घराबाहेर खेळायला गेलेली मुलगी परतली. दोघींमध्ये शाळेला दांडी मारण्यावरून वाद झाला. तेव्हा मुलीने आईला \"तू मला काही सांगू नकोस, मला कळते,' असे सुनावले. त्यानंतर गावातील मावसआजीच्या घरी झोपण्यासाठी जात असल्याचे सांगून ती घराबाहेर पडली. ती नेहमीच आजीकडे जात असल्यामुळे आईनेदेखील फारसे विचारले नाही.\nदरम्यान, आज सकाळी चोपडे मळ्याजवळ रस्त्याच्या कडेला एका उकिरड्याजवळ मुलीचा मृतदेह पडलेला लोकांना दिसला. हळूहळू गर्दी जमू लागली. मुलीची ओळख पटल्यानंतर शेजाऱ्यांनी ही माहिती मुलीच्या घरी सांगितली. आई आणि बहिणीला धक्काच बसला. पोलिसपाटील अशोक तावदर यांनी भिलवडी पोलिस ठाण्यात माहिती कळवली. भिलवडीचे सहायक निरीक्षक सुनील हारूगडे आणि पथक घटनास्थळी आले. सांगलीहून श्‍वान पथक पोचले; परंतु श्‍वान तेथेच घुटमळले. त्यामुळे संशयितांचा माग काढता आला नाही. पोलिसांनी मृतदेह सांगली सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवला. तेथून मिरज वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह पाठवला. तेथे विच्छेदन झाले. दरम्यान, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, इस्लामपूरच्या उपाधीक्षक वैशाली शिंदे, विटा येथील उपाधीक्षक अमरसिंह निंबाळकर आदींनी घटनास्थळी भेट दिली. श्री. हारुगडे यांनी त्यांना घटनेची दिली.\nपोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मिरज मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदनाची माहिती घेतली. त्यानंतर सायंकाळी भिलवडी येथे घटनास्थळी भेट दिली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, \"\"सामूहिक लैंगिक अत्याचार करून संबंधित मुलीचा खून करण्यात आला आहे. तोंडावर टॉवेल, उशी किंवा कापड टाकून तोंड दाबल्यामुळे तिचा गुदमरून मृत्यू झाला आहे. लैंगिक अत्याचार अन्यत्र केल्यानंतर मृतदेह भिलवडी येथे आणून टाकल्याचे स्पष्ट होते. या खून प्रकरणात एकापेक्षा अधिक आरोपींचा सहभाग आहे. खुनाचा तपास करण्यासाठी तीन पोलिस उपअधीक्षक आणि शेजारील पोलिस ठाण्यांचे अधिकारी दाखल झाले आहेत. न्यायवैद्यक विभागातील तज्ज्ञांमार्फत शवविच्छेदन करण्यात आले आहे. तातडीने गुन्ह्याचा छडा लावला जाईल. या गुन्ह्याबाबत अफवा पसरवू नये.''\nया प्रकाराची पोस्ट दुपारनंतर अनेकांच्या मोबाइलवर फिरत होती. पोलिसांनी एका समाजातील दोघांना अटक केल्याचे या \"पोस्ट'मध्ये नमुद होते; परंतु पोलिसांनी उशिरापर्यंत आरोपींची नावे निष्पन्न झाली नसल्याचे सांगितले. काही संशयितांची चौकशी सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.\nशाळकरी मुलीवर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेचे परिसरात संतप्त पडसाद उमटले. अनेकांनी घटनेचा निषेध करून आरोपींना पकडण्याची मागणी केली. घटनेच्या निषेधार्थ भिलवडी, माळवाडी, अंकलखोप, धनगाव आदी पंचक्रोशीत शनिवारी गाव बंद पुकारण्यात आला आहे.\nमिरजेत महिला संघटनांची निदर्शने; पोलिस बंदोबस्तात शवविच्छेदन\nमिरज ः संबंधित मुलीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी मिरज शासकीय रुग्णालयात शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने तपासणी केली. त्यानंतर सायंकाळी प्राथमिक अहवाल पोलिसांकडे दिला. त्यानुसार संबंधित मुलीचा मृत्यू श्‍वास गुदमरल्याने झाला आहे. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.\nशिवसेनेच्या सुनीता मोरे आणि अन्य महिलांनी शवविच्छेदनाचा अहवाल जाहीर केल्याशिवाय मृतदेह येथून हलवू देणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. रुग्णालय परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला. काही काळ शवविच्छेदन विभागात मृतदेह होता. पोलिस आणि वैद्येकीय अधिकाऱ्यांनी कायदेशीर बाबींची माहिती दिल्यानंतर मृतदेह भिलवडीकडे रवाना झाला.\nतत्पूर्वी दुपारी साडेतीन वाजता मृतदेह मिरजेच्या रुग्णालयात येताच रुग्णालय व्यवस्थापनाने तातडीने तिघा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडडून उत्तरीय तपासणी करण्यात येईल, असे जाहीर केले. तिघांपैकी एक अधिकारी परगावी असल्याने शवविच्छेदन चार वाजता सुरू झाले. तब्बल चार तास तपासणी चालली. तोपर्यंत काही महिला संघटनांनी रुग्णालयात अहवाल जाहीर करण्यासाठी घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी परिसरात तातडीने बंदोबस्त तैनात केला. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी महिला संघटनांच्या प्रतिनिधी स्वाती शिंदे, ऍड. तेजस्विनी सूर्यवंशी, ऍड. प्रवीणा हेटकाळे यांच्याशी चर्चा केली. रात्री आठ वाजता सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना अहवाल दिल्यानंतर मृतदेह भिलवडीकडे नेण्यात आला.\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nजमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी\nफलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली...\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=32082", "date_download": "2018-11-15T23:28:47Z", "digest": "sha1:KLNOMQGSJYMHAYAKQOPOLPYSXTRSJ2SZ", "length": 8033, "nlines": 174, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "नौकरी मेळावा! नौकरी मेळावा! नौकरी मेळावा! | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ अमरावती नौकरी मेळावा नौकरी मेळावा\nसंकल्प आमचा… तरुणाईला रोजगार देण्याचा.\nप्रतिनिधी :- नितीन ढाकणे/ दिपक गित्ते\nनौकरी मेळाव्याची वैशिष्ट्य: दहावी, बारावी, आय. टी. आय, आय टी , एम. कॉम, एम ए, बी. कॉम, बी.ए, बी. एस सी, सर्व पदवी व सर्व पद्युतर शिक्षण पूर्ण असलेल्यांना नौकरीची 100% हमी.\nनौकरी पुणे येथील नामांकित कंपनीमध्ये मिळेल.\n29 व 30 ऑगस्ट 2018 रोजी.\nवयाची अट:- कमीत कमी 18 वर्षे पूर्ण.\nस्थळ: योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई.\nनोंदणी दिनांक: 18 ऑगस्ट 2018 ते 29 ऑगस्ट 2018 पर्यंत\nशहा करिअर लाइट हाऊस, पुणे\nPrevious article*पोलीस मुख्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाचा अभिनव उपक्रम*\nNext articleशुभकल्याण मल्टीस्टेटच्या माध्यमातून लावला ठेवी दारांना चुना.\nप्रतिकुल परीस्तिथीवर मात करत आकोटच्या ५ विद्यार्थीनींनी पटकावले विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत स्थान\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लेखपालास लाच स्वीकारताना अटक\n‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’द्वारे मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न लपवले – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nकाजळी येथून 60 लिटर गावठी दारू जप्त,आरोपी फरार पोलीस उपनिरीक्षक शरद...\nअखेर सावंगा (बु.) मध्ये टँकरने पाणीपुपवठा सुरू – संदिप सोळंके यांच्या...\nअमरावती येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे शनिशिंगणापूर मंदिराच्या सरकारीकरणाचा विरोध\nबारावी परीक्षेत आचल खोलापुरे चे सुयश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/tips-for-good-kitchen/", "date_download": "2018-11-15T23:05:11Z", "digest": "sha1:ZZZWKMDQPB6223PFNGUCAF7WF3XNP63G", "length": 15477, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्वयंपाकघरातून | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\n> बटाटय़ाचे पराठे बनवताना बटाटय़ाच्या मिश्रणात थोडी कसुरी मेथी घाला. यामुळे पराठे स्वादिष्ट होतात.\n> लिंबू काही वेळ गरम पाण्यात भिजवून ठेवल्यास काही वेळाने तो कापल्यानंतर त्यातून जास्त रस निघतो.\n> स्वयंपाकघरातील कोपऱ्यांमध्ये बोरीक पावडर घाला. यामुळे मुंग्या, झुरळासारख्या किटकांचा त्रास होणार नाही.\n> मिरचीची देठे काढून ती फ्रिजमध्ये ठेवल्याने मिरच्या बराच काळ टिकतात. बरेच दिवस त्या वापरता येतात.\n> तांदूळ शिजवताना त्यामध्ये एक चमचा तेल आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकल्याने भात मोकळा होतो.\n> रात्री चणे भिजवायला विसरला असाल, तर सकाळी उकळलेल्या पाण्यात चणे भिजवा. यामुळे चणे लवकर भिजतील.\n> वरण शिजवताना त्यामध्ये चिमूटभर हळद आणि बदामाच्या तेलाचे काही थेंब घातल्याने वरण लवकर शिजते. शिवाय चविष्टही लागते.\n> स्वयंपाकघरात एखादा चिकट पदार्थ सांडल्यास त्यावर ब्लिचिंग पावडर टाका. नंतर तो ब्रशने स्वच्छ करा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमी वेगळी, समाजाचं ऋण\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DIS-UTLT-infog-this-6-works-increases-our-misfortune-do-not-do-this-5857334-PHO.html", "date_download": "2018-11-15T22:42:30Z", "digest": "sha1:HHBFP7FIRTC2DHDIHPSAC6D2MJZIWS6W", "length": 7151, "nlines": 161, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "This 6 Works Increases Our Misfortune, Do Not Do This | फुटलेल्या आरशात चेहरा पाहिल्याने वाढते दुर्भाग्य, हे 6 कामही वाढतात अडचणी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nफुटलेल्या आरशात चेहरा पाहिल्याने वाढते दुर्भाग्य, हे 6 कामही वाढतात अडचणी\nदैनंदिन जीवनात आपण कळत-नकळतपणे असे काही काम करतो, ज्यामुळे दुर्भाग्य आपली पाठ सोडत नाही\nदैनंदिन जीवनात आपण कळत-नकळतपणे असे काही काम करतो, ज्यामुळे दुर्भाग्य आपली पाठ सोडत नाही आणि आपण नशिबाला दोष देत बसतो. जर आपण अशा कामांविषयी जाणून घेतले तर अशा वाईट परिस्थितीमधून बाहेर पडण्यास मदत होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, अशा काही कामांविषयी, जे केल्याने दुर्भाग्य वाढते.\n1. घरामध्ये फुटलेला आरसा असल्यास लगेच काढून टाका. फुटलेल्या आरशात चेहरा पाहिल्याने दुर्भाग्य वाढते आणि घरात नकारात्मकता राहते.\n2. रात्री किचनची स्वच्छता अवश्य करावी. भांडे घासून व्यवस्थित ठेवावेत. किचन अस्वच्छ असल्यास दुर्भाग्य वाढते.\n3. घरामध्ये ज्या वस्तूंचा उपयोग होत नाही, अशा वस्तू आपण छतावर ठेवतो. असे केल्यामुळे निगेटिव्ह एनर्जी वाढते. याचा वाईट प्रभाव कुटुंबावर पडतो.\n4. अनेकवेळा आपण देवघरात अशा वस्तू ठेवतो, ज्या तेथे असू नयेत. उदा. मृत व्यक्तीचे फोटो किंवा डॉक्युमेंट्स. असे चुकूनही करू नये.\n5. काही लोक सकाळी स्नान न करता पूजेसाठी फुल किंवा तुळशीचे पान तोडतात, असे केल्यानेही दुर्भाग्य वाढते.\n6. कोणतेही कारण नसताना कुटुंबातील सदस्यांवर क्रोध करणेही घरामध्ये नकारात्मकता निर्माण करते. यामुळे असे करू नये.\n सेक्सबाबतच्या या विचित्र चालीरीती, तुमचं डोकं सुन्न करतील\nया 4 प्रकारे जाणून घेऊ शकता कोणताही व्यक्ती चांगला माणूस आहे की नाही\nचाणक्य नीती : अशा स्त्री-पुरुषांचे सौंदर्य, विद्या आणि धन सर्वकाही आहे व्यर्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2018-11-15T23:15:12Z", "digest": "sha1:442WCGSRL6DAS4XSVD7E266UGPRPW2TP", "length": 3781, "nlines": 39, "source_domain": "2know.in", "title": "नेटवर्क | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nब्लॉग मध्ये मेनूबार कसा जोडता येईल\nआपल्यापैकी अनेकांसाठी ही अगदी सोपी गोष्ट आहे. अनेक जुन्या ब्लॉगर्सना कदाचीत असंही वाटू शकेल की, त्यात काय इतकं विशेष मलाही अगदी तसंच …\nमाझा ब्लॉग आणि सध्याचे विचार\nटेक्नॉलॉजी वर लिहिणार्‍या मराठी ब्लॉगर्सची साखळी म्हणजेच नेटवर्क तयार करण्याबाबत मी विचार करत आहे. परवाच मी अशा प्रकारचे भारतीय इंग्रजी ब्लॉगर्सचे नेटवर्क …\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nसूचना : हा लेख कालबाह्य ठरवण्यात आला आहे. आपल्या मोबाईलवर इतर वेळी अनेक जाहिरातींचे sms येत असतात. काही वेळा तसे कॉलही नको …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=3676", "date_download": "2018-11-15T23:06:30Z", "digest": "sha1:IGD2NQACVAM7EHVE3SJQKXZKK5DHXG6D", "length": 8861, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "‘आधार’कार्डविना उपचार करण्यास नकार दिल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू", "raw_content": "\n‘आधार’कार्डविना उपचार करण्यास नकार दिल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू\nउत्तरप्रदेशमधील हरदोई जिल्ह्यातील धक्कादायक घटना\nउत्तरप्रदेश: आधारकार्ड नसल्याचे कारण सांगत एका सामुदायिक स्वास्थ केंद्राने गर्भवती महिलेवर उपचार करण्यास नकार दिल्याने तिचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना हरदोई जिल्ह्यात घडली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.\nफरूखाबादमधील मऊ दरवाजा ठाणे क्षेत्रातील ऊगरपुर गांवातील तोताराम यांची २१ वर्षीय पत्नी संता आपल्या आईच्या घरी हरदोई जिल्ह्यातील बरसोहिया गांवात आली होती. तिला प्रसुती वेदना सुरू झाल्याने तिच्या वडीलांनी हरदयालपूर येथे असलेल्या सामुदायिक स्वास्थ केंद्रात दाखल केली. तिला स्वास्थ केंद्रात घेऊन गेल्यानंतर तेथील कर्मचार्‍यांनी तिचा आधार कार्ड मागितला.\nआधार कार्ड नसल्याने तेथील कर्मचार्‍यांनी तिला भरती करण्यास नकार दिला. माझी मुलगी रात्री दोन वाजेपर्यंत त्या स्वास्थ केंद्रात तशीच पडून होती. तिला त्यानंतर घरी घेऊन आलो, परंतु आर्थिक जुळवणी करताना वेळ गेल्याने अखेर तिचा मृत्यू झाल्याचे वडील संतपाल कश्यप यांनी सांगितले. जर का त्या स्वास्थ केंद्रात वेळीच उपचार मिळाले असते तर ती वाचली असती असेही त्यांनी स्पष्ट केले.\nयाबाबत त्या स्वास्थ केंद्राचे अधिक्षक डॉ.आनंद पांडे म्हणाले की, संता नावाची महिला रूग्ण आमच्या केंद्रात उपचारासाठी दाखल झाली नव्हती. तर मुख्य वैद्यकीय अधिकारी एस.के.रावत म्हणाले, अशी घटना घडली असेल तर त्याची चौकशी केली जाईल. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nनोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब�\nसंशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे �\nसकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श�\nलाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी �\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्\nमोहन भागवत हाजिर हो स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या\nराफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब�\nदिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ �\n१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच�\nजेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश �\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्\nराफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र�\nभाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच\nराफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍\nस्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/chennai-bengaluru-30-minutes-26333", "date_download": "2018-11-15T23:33:43Z", "digest": "sha1:J27UHY726IHIF3KD3ZXSQ5XYU75H52DC", "length": 12951, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chennai to Bengaluru in 30 minutes झूम!! चेन्नई - बंगळूर 30 मिनिटांत ! | eSakal", "raw_content": "\n चेन्नई - बंगळूर 30 मिनिटांत \nसोमवार, 16 जानेवारी 2017\nही योजना यशस्वी झाल्यास चेन्नई-बंगळूर अंतर 30 मिनिटांत; तर भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईस जाण्यासाठी (चेन्नई येथून) सुमारे तासभराचा अवधी लागेल\nचेन्नई - तमिळनाडूमधील चेन्नई आणि कर्नाटकमधील बंगळूर या दोन शहरांमधील 345 किमींचे अंतर अवघ्या 30 मिनिटांत पूर्ण करणाऱ्या एका बुलेट ट्रेनचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव अमेरिकेमधील हायपरलूप वन या कंपनीने मांडला आहे\nएका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये प्रवास करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पारंपारिक दळणवळण व्यवस्थांमध्ये क्रांती घडवून आणण्याची या कंपनीचे ध्येय आहे. भारताच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनामधून ही दोन्ही शहरे अर्थातच अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. या पार्श्‍वभूमीवर कंपनीने मांडलेला प्रस्ताव अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.\nकॉंक्रीटच्या स्तंभांवरुन प्रवास करणाऱ्या या \"ट्यूब'चा वेग ताशी 1200 किमी इतका असेल. यासाठी बांधण्यात येणाऱ्या बोगद्यामध्ये तयार करण्यात आलेल्या पोकळीवर (व्हॅक्‍युम) तरंगत ही बुलेट ट्रेन मार्गक्रमण करेल. ही योजना यशस्वी झाल्यास चेन्नई-बंगळूर अंतर 30 मिनिटांत; तर भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईस जाण्यासाठी (चेन्नई येथून) सुमारे तासभराचा अवधी लागेल. चेन्नई-बंगळूरसह चेन्नई-मुंबई, पुणे-मुंबई, बंगळूर-थिरुअनंतपूरम आणि मुंबई-दिल्ली या शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेन्स बांधण्यासाठी कंपनी उत्सुक आहे. यासंदर्भातील प्रस्ताव कंपनीकडून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयासमोर मांडण्यात आला आहे.\nभारतामध्ये बुलेट ट्रेन बांधण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी विविध देशांमधील कंपन्या उत्सुक आहेत. या पार्श्‍वभूमीवर या हायपरलूप वननेही स्पर्धेत उतरल्याची घोषणा केली आहे. या प्रस्तावानुसार बुलेट ट्रेन एक किमी जाण्यासाठी 300 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.\nछावणी उपाध्यक्षपदी पद्मश्री जैस्वाल बिनविरोध\nऔरंगाबाद : छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मश्री अनील जैस्वाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा...\nदिव्यांगांसाठी ईटीसी सेंटर उभारण्याचा निर्णय\nनाशिक - दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने ईटीसी सेंटर उभारण्याचा...\n‘महाजन फॉर्म्युला’ची धुळे महापालिकेत कसोटी\nजळगाव - ‘शतप्रतिशत: भाजप’ हे सूत्र घेऊन भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर करीत आहे. महापालिका निवडणुकीच्या यशासाठी तर पक्षाने सध्या विरोधी...\nवैकुंठधामात लाकडे नसल्याने मृतदेह तीन तास पडून\nजळगाव - नेरी नाका वैकुंठधामात आज लाकडे नसल्याने तीन तास मृतदेह पडून राहिल्याने नागरिकांना ताटकळावे लागले. अखेर नातेवाइकांनी अन्य वखारीमधून लाकडे आणून...\nनिसर्गाची अनुभूती अन्‌ वन विभागाला उत्पन्न\nजळगाव - शहरातील मध्यवर्ती भागापासून काही किलोमीटरवर असला तरी लांडोरखोरी उद्यान परिसर शहरवासीयांसाठी पर्वणी ठरला आहे. वन विभागाने या...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी मारेकऱ्याना फाशीची शिक्षा झाली पाहिजे - रामदास आठवले\nब्रह्मपुरी (सोलापुर) - प्रतीक शिवशरण हत्या प्रकरणात दोन आठवड्याचा कालावधी उलटूनही पोलीस पथकास अजूनही तसाप लागला नाही. तरी तपास सीआयडीकडे देण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/srinagar-returns-normalcy-14623", "date_download": "2018-11-15T23:26:43Z", "digest": "sha1:7KEJZ5BXRDLZ6GU2TCAY2MNDQWW3254G", "length": 12730, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "srinagar returns to normalcy अस्वस्थ श्रीनगरमधील जनजीवन पूर्वपदावर... | eSakal", "raw_content": "\nअस्वस्थ श्रीनगरमधील जनजीवन पूर्वपदावर...\nगुरुवार, 27 ऑक्टोबर 2016\nश्रीनगर - जम्मु काश्‍मीरमधील फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदामुळे राज्यामधील इतर ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले आहे. मात्र जम्मु काश्‍मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आल्याचे वृत्त आज (गुरुवार) सूत्रांनी दिले. फुटीरतावाद्यांनी राज्यात पुकारलेल्या बंदाचा कालावधी आता सुमारे चार महिने झाला आहे.\nश्रीनगर - जम्मु काश्‍मीरमधील फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदामुळे राज्यामधील इतर ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले आहे. मात्र जम्मु काश्‍मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आल्याचे वृत्त आज (गुरुवार) सूत्रांनी दिले. फुटीरतावाद्यांनी राज्यात पुकारलेल्या बंदाचा कालावधी आता सुमारे चार महिने झाला आहे.\nगेल्या आठवड्यापासून अनेक नागरिकांनी बंदाचे आवाहन झुगारुन लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे खोऱ्यामधील जनजीवन सुरळीत होण्यासही प्रारंभ झाला आहे. शहरामधील खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही हळुहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय, अनंतनाग, बारामुल्ला व श्रीनगर या जिल्ह्यांना जोडणारी वाहतूकही सुरु झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याचबरोबर, शहरातील लाल चौकाचा मध्यवर्ती भाग व शहराबाहेरील भागामधील अनेक दुकानेही उघडी असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nअर्थात, श्रीनगर वगळता खोऱ्यामधील इतर ठिकाणी अद्याप तणावग्रस्त परिस्थिती असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. गेल्या 8 जुलै रोजी भारतीय लष्कराने हिझबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या बुऱ्हान वणी याला यमसदनी पाठविल्यानंतर येथील फुटीरतावादी संघटनांनी बंद पुकारला आहे.\nबंदीनंतरही ‘ट्रामाडोल’च्या सात कोटी गोळ्या जप्त\nमुंबई - इसिस या दहशतवादी संघटनेचे ‘फायटर ड्रग्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ट्रामाडोल’ या गोळीवर एप्रिलमध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर देशभरातून सात...\nबुलेटचालकावर पहिला गुन्हा दाखल; नशेत चालवीत होता बुलेट\nनांदेड : शहरात फटाके फोडणाऱ्या, फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या आणि कर्णकर्कश आवाजाच्या दुचाकीवर कारवाईचे सत्र सुरू असतांनाच दारुच्या नशेत एका बुलेट...\nपुलवामामध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nश्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज (शनिवार) पहाटे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा...\nचुकीच्या आर्थिक निर्णयामुळे मंदी - शरद पवार\nबारामती शहर - ‘‘राज्यकर्त्यांनी घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात किमान वर्षभर तरी मंदीचे वातावरण कायम राहील. आगामी निवडणुकीत सत्ताबदल झाला...\nआवश्यकता सार्वजनिक सुरक्षा कायद्याची (अतिथी संपादकीय)\nमहाराष्ट्र व देशातील शांतता बिघडवण्याचे व जनतेत दहशत निर्माण करण्याचे मनसुबे काही संस्था व व्यक्तींचे असल्याचे आढळते. कोरेगाव भीमा दंगलीनंतर...\nभारताचा अनौपचारिक सहभाग : परराष्ट्र मंत्रालय\nनवी दिल्ली : गेली अनेक वर्षे तालिबानी दहशतवादाच्या झळा सोसणाऱ्या अफगाणिस्तानातील शांततेसाठी होणाऱ्या \"मॉस्को शांतता परिषदेत' तालिबानचा सहभाग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/ayushmann-khurrana-and-bhumi-pednekar-pair-again-manmarziyan-26673", "date_download": "2018-11-15T23:29:09Z", "digest": "sha1:73SJTBBH7AKZ4K6DD67XDH4GXPXUPKOO", "length": 12191, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ayushmann Khurrana and Bhumi Pednekar pair up again for 'Manmarziyan' आयुषमान व भूमीची केमिस्ट्री पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर | eSakal", "raw_content": "\nआयुषमान व भूमीची केमिस्ट्री पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर\nबुधवार, 18 जानेवारी 2017\n\"दम लगा के हईशा' चित्रपटातील अभिनेता आयुषमान खुराना व अभिनेत्री भूमी पेडणेकर यांची केमिस्ट्री रसिकांना खूपच भावली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हे दोघे \"शुभ मंगल सावधान' चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात रोमॅंटिक कॉमेडी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट तमीळ कॉमेडी फिल्म कल्याण समयाल साधमचा रिमेक आहे. याचं दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना आणि निर्मिती आनंद एल. राय व इरोज करणार आहेत. ही माहिती आयुषमानने ट्‌विटरवर दिली. त्याने ट्‌विट केलंय की, \"आगामी चित्रपटाबाबत सांगताना मी खूप उत्साहित आहे. \"शुभ मंगल सावधान' चित्रपटात प्रेमळ भूमीही आहे. आनंद एल.\n\"दम लगा के हईशा' चित्रपटातील अभिनेता आयुषमान खुराना व अभिनेत्री भूमी पेडणेकर यांची केमिस्ट्री रसिकांना खूपच भावली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हे दोघे \"शुभ मंगल सावधान' चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात रोमॅंटिक कॉमेडी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट तमीळ कॉमेडी फिल्म कल्याण समयाल साधमचा रिमेक आहे. याचं दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना आणि निर्मिती आनंद एल. राय व इरोज करणार आहेत. ही माहिती आयुषमानने ट्‌विटरवर दिली. त्याने ट्‌विट केलंय की, \"आगामी चित्रपटाबाबत सांगताना मी खूप उत्साहित आहे. \"शुभ मंगल सावधान' चित्रपटात प्रेमळ भूमीही आहे. आनंद एल. राय यांचा मी आभारी आहे.'\nउल्हासनगर रेल्वे स्थानकावर सार्वजनिक शौचालय लोकार्पण\nउल्हासनगर : 1956 साली उल्हासनगर रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. स्थानकाच्या निर्मितीला 62 वर्ष झाल्यावर प्रथमच प्लॅटफॉर्म एकवर सुसज्ज असे सार्वजनिक...\nपोलिस असल्याची बतावणी करून १६ लाखांची लूट\nभिवंडी - शहरातील कल्याण रोड भागातील गोपालनगर येथील कुरिअर कंपनीत आलेली रोकड कल्याण येथील कार्यालयात जमा करण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांची...\nऔरंगाबाद - प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर परिवर्तन नक्कीच घडते. असाच परिवर्तनाचा ध्यास पोलिस आयुक्त, सामाजिक संस्थेने घेतला. केंद्राच्या कौशल्य विकास...\nफ्लिपकार्टमधून बिन्नी बन्सल बाहेर\nनवी दिल्ली - ‘फ्लिपकार्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिन्नी बन्सल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बन्सल यांच्यावरील गैरवर्तणुकीच्या...\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पुण्यात दिवाळी\nपुणे - भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्पाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्‍यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/64753", "date_download": "2018-11-16T00:16:16Z", "digest": "sha1:DNNSTT6GC6LVSTE5DFMUQVFJ3PSS5ENM", "length": 12969, "nlines": 269, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सातारा - वाई - रायरेश्वर भटकंती | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सातारा - वाई - रायरेश्वर भटकंती\nसातारा - वाई - रायरेश्वर भटकंती\nसोनकी आणि मागे केंजळगड\nमेणवली घाट - वाई\nभन्नाट .... नेहमिप्रमानेच अप्रतिम\nअ प्र ती म\nअ प्र ती म\nसिलेक्टिव्हली हा एक आवडला असं म्हणायला जागाच नाही ठेवली\nफोटोंनां नावं नाहीत का\nफोटोंनां नावं नाहीत का आय मीन कुठे काढले आहेत ते लिहीणार का प्लीज\nफ्रेश पोपटी हिरवळ, जलाशय, धबधबा, वाइल्ड फ्लॉवर्स अगदी प्रसन्न आहेत फोटो.\nफोटोंनां नावं नाहीत का आय मीन कुठे काढले आहेत ते लिहीणार का प्लीज आय मीन कुठे काढले आहेत ते लिहीणार का प्लीज\nप्रचि १ ते १० हे सज्जनगडावरून काढलेले फोटो आहेत.\nप्रचि ११ ते १४ हा ठोसेघरचा धबधबा आणि परिसरातील आहे\nप्रचि १५ व १६ चाळकेवाडी, सातारा येथील पवनचक्की\nप्रचि १७ ते २५ हे चाळकेवाडी परिसरातील आहे (कास पठारावर गर्दी खुप असल्याने आम्ही चाळकेवाडीला जातो. तिथे काही प्रमाणात हि अशी फुले दिसतात.)\nप्रचि २६ ते ३४ हे रायरेश्वराच्या वाटेवर/पठारावरचे फोटो आहेत.\nप्रचि ३५ व ३६ हा वाईचा सुप्रसिद्ध मेणवली घाट\n१ ९ १३ १७ २३ २८ ३५ आवडले.\n१ ९ १३ १७ २३ २८ ३५ आवडले.\nमेणवली घाट धोम जवळ आहे वाई नाही. या घाटावर अनेक सिनेमाची शुटींग झाली आहेत.\nकाय अप्रतिम निसर्ग सौंदर्य टिपलं आहेस मित्रा.\nकसले मस्त फोटोज... डोळे शांत\nकसले मस्त फोटोज... डोळे शांत झाले ती हिरवळ बघुन... पावसाच्या दिवसातले ... प्रची ४ मध्ये त्या खाचा खाचा म्हणजे नक्की काय आहे ते शेती तर नसणार ना अशी शेती तर नसणार ना अशी की पाणी अडवण्यासाठी किंवा जमिनीत मुरण्यासाठी तसं केलं असेल\nकाय मस्त फ़ोटो आहेत यार\nकाय मस्त फ़ोटो आहेत यार\nतू चित्रपटाचे शुटिंग कर खरच\nमस्त. कधी गेला होतास\n एकसे एक फोटो आहेत \n एकसे एक फोटो आहेत \nसज्जनगड परिसरातले फोटो भारतातले आहेत असं वाटतच नाहीये. कुठल्यातरी ट्रॅव्हल कंपनीच्या जाहिरातीतले किंवा ब्रोशरमधले युरोप वगैरेचे वाटत आहेत.\nपुरानी यादे ताजा हो गयी..\nपुरानी यादे ताजा हो गयी..\nसज्जनगडावरुन मस्त नजारा दिसतो खरच.. तुझ्या लेन्स मधुन आणखी छान दिसायला लागलाय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/250", "date_download": "2018-11-15T23:34:53Z", "digest": "sha1:ZSH3FP4Q3TBYBUSL35PO4DBWW4P5EVWI", "length": 10036, "nlines": 98, "source_domain": "aisiakshare.com", "title": " आजचा सवाल- ''?'' | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमानव जेंव्हा अदीम अवस्थेतून पुढे सरकला,त्या काळात धर्म कल्पना बाल्यावस्थेत होत्या,पुरुष प्रक्रुती यांच्या मिलनातून स्रुष्टी घडली...हा सामान्यतः भारतीय पौरुषी धर्मांचा पाया आहे.ही कल्पना कमी अधिक फरकानी सगळीकडे आलेली आहे. याच कल्पनेला आधारभूत मानून पुढचा पुरुष/प्रक्रुती यांचा आजचा सवाल-जबाब लिहिला आहे...\nपु-मरणं येऊ दे याचे तेंव्हा,काशास चिंता आज करू\nबेधुंदीचा जीवन प्याला,का जहराने उगा भरु....गं गं गं गं$$ माझे बाइ..\nप्र-धाडस ठायी असेल भारी,सावध चित्ता जरा करा\nबेधुंदीही मरण दावीते,तीथे मनाला अवर जरा...रं रं रं रं$$ माझ्या राजा..\nपु-इष्कही आहे काव्यही आहे,स्रुष्टी सारी बेहोषी\nका थांबु मी जीवन म्हणते,नाते आहे धुंदीशी...\nप्र-सैरभैरही नकोस धाऊ,जात तुझी पाचोळ्याची\nवादळ/वारा उधळुन लावी,काय कल्पना साय्राची...\nपु-येडी म्हणु की खुळी म्हणू गं$$,ओळख नाही माझी तुला\nजीवन मी अन मरणही मी गं,नकोस समजू खुळं मला...\nप्र-दमले बाबा तुझ्या समोरी,अक्कल शिकवू कशी तुला\nकल्पनाच त्या साय्रा असती,नकोच झुलवू शब्द झुला...\nपु-अगं शब्दांचा हा खेळच सारा,कुठे शब्द अन कुठे झुला\nनाते जडते शब्दांनीही,समजुन घे रे सोनफुला....\nप्र-(रागानी) अरे,भूल टाकूनी माझ्यावरती,तुझी हुशारी दाऊ नको..\nउत्तर दे मग या प्रश्नाचे,तसाच पळुनी जाउ नको...\nप्र- जीवन म्रुत्यु असशील तुही,पहिले यातील काय असे..\nउत्तर दे रे विचार करुनी, ना जमले तरं तुझे हसे....\nपु-अंगं मेला$$ जीव नी गेला मातीत,मिसळुन तुझीया कायेशी\nतुझ्याच मधुनी संचय पहिला,म्रुत्युच असतो अविनाशी...\nचांगलं जमलंय हे प्रकरण.\nतुझ्याच मधुनी संचय पहिला,म्रुत्युच असतो अविनाशी...\nया वाक्याचा आशय कळला पण अर्थ तितकासा कळला नाही.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : खगोलज्ञ विलिअम हर्शल (१७३८), नोबेलविजेता नाटककार गेरहार्ड हाउप्टमन (१८६२), रक्तपुरवठ्याच्या यंत्रणेचं कार्य शोधणारा नोबेलविजेता ऑगुस्त क्रोग (१८७४), चित्रकार जॉर्जिया ओ'कीफ (१८८७), लेखक रिचमल क्रॉम्पटन (१८९०), संगीतकार दत्ता डावजेकर (१९१७), कवयित्री शिरिष पै (१९२९), लेखक जे. जी. बॅलर्ड (१९३०), 'अॅबा'मधली गायिका फ्रीदा लिंगस्ताद (१९४५), लेखक सुहास शिरवळकर (१९४८), टेनिसपटू सानिया मिर्झा (१९८६)\nमृत्युदिवस : गणितज्ञ व खगोलज्ञ योहानस केपलर (१६३०), चित्रकार अल्बर्ट कुईप (१६९१), समाजशास्त्रज्ञ एमिल डर्कहाईम (१९१७), 'कामायनी'चे रचयिता कवी जयशंकर प्रसाद (१९३७), मानववंशशास्त्रज्ञ मार्गारेट मीड (१९७८), आचार्य विनोबा भावे (१९८२), अभिनेता सईद जाफरी (२०१५)\nजागतिक बंदिवान लेखक दिन\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - ब्राझिल, पॅलेस्टिन (स्वघोषित)\nवर्धापनदिन : झारखंड राज्य (२०००)\n१५३३ : इंकांचे पेरूवरील राज्य संपवणारा काँकिस्तेदोर फ्रान्सिको पिझारो राजधानी कुझकोमध्ये आला.\n१८५९ : ऑलिंपिकचे आधुनिक कालखंडात पुनरुज्जीवन.\n१९२० : 'लीग ऑफ नेशन्स'ची पहिली परिषद.\n१९४३ : जर्मन छळछावण्यांमध्ये जिप्सी लोकांनादेखील ज्यूंप्रमाणेच वागवले जावे अशी हिमलरची आज्ञा.\n१९४९ : नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना गांधीहत्येबद्दल फाशी.\n१९६९ : अमेरिकेच्या राजधानीत व्हिएतनाम युद्धाविरोधात अडीच लाख लोकांनी निदर्शन केले.\n१९७१ : इंटेलतर्फे पहिला व्यावसायिक सिंगल-चिप मायक्रोप्रोसेसर सादर.\n१९८८ : पॅलेस्टिनी नॅशनल काउन्सिलतर्फे स्वतंत्र पॅलेस्टिन राष्ट्राची घोषणा.\n१९८९ : सचिन तेंडुलकरचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण.\n१९९८ : आंतरराष्ट्रीय शस्त्रनिरीक्षकांना परवानगी दिल्यामुळे इराकवरचा हल्ला पुढे ढकलला गेला.\n२००० : झारखंड राज्याची स्थापना.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Suicide-Farmers-Ten-thousand-help-to-the-girl/", "date_download": "2018-11-15T23:52:35Z", "digest": "sha1:THRYEWS7MV7P4EFLYOLV235ZI7AQQTAY", "length": 5019, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या मुलीला दहा हजारांची मदत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या मुलीला दहा हजारांची मदत\nआत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या मुलीला दहा हजारांची मदत\nतालुक्यातील पांढरओहळ येथील दिव्यांग शेतकरी सीताराम राधाकिशन वल्‍ले यांनी कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्यामुळे 18 रोजी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शेतकरी संघर्ष कृती समिती तसेच संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनी या कुटुंबाची भेट घेतली. तसेच वल्ले यांच्या मुलीचे सुकन्या योजनेअंतर्गत बँक खाते उघडून त्यात दहा हजार रुपयांची रक्कम जमा केली. मुलीचे सैनिक शाळेत संपूर्ण शिक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली.\nवल्ले कुटुंबीयांना शासकीय मदत लवकरात लवकर मिळावी, यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून दिली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शेळके, शेतकरी कामगार पक्ष विधानसभा अध्यक्ष महेश गुजर, शिवबा संघटनेचे देवीदास पाठे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संपत रोडगे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अविनाश शिंदे, संकेत मैराळ, अंकुश दुबिले, कृष्णा कोळगे, विष्णू वल्‍ले आदी उपस्थित होते\nबजाजनगरातील लुटमार प्रकरणी फरार असलेला आरोपी अटकेत\nपोलिस घेणार दारू विक्रेत्याची शाळा\n७५१ विद्यार्थ्यांचे रात्री तयार केले हॉलतिकीट\nगर्भपाताच्या औषधींची डॉ. मून नावाने खरेदी\nनोकर भरती घोटाळा : शासनाकडून मनपा आयुक्‍तांना कारवाईचे आदेश\nनोंदणी : लोकसभा निवडणुकीपर्यंत मिळणार तीन संधी\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Banks-indifference-to-add-workers-Aadhar-card/", "date_download": "2018-11-15T23:19:26Z", "digest": "sha1:MR5P3GZXAPPGDJP6D3QK5HZQSTVEQMGG", "length": 5189, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मजुरांचे आधारकार्ड जोडण्यास बँकांची उदासीनता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मजुरांचे आधारकार्ड जोडण्यास बँकांची उदासीनता\nमजुरांचे आधारकार्ड जोडण्यास बँकांची उदासीनता\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कार्यरत मजुरांचा आधार क्रमांक पडताळणी करून तो बँक खात्याशी जोडण्यास बँकांनी उदासीनता दाखविल्याने आधारबेस पेेमेंट प्रणाली कार्यान्वित करण्यात अडचणी आल्या आहेत. बँकांनी याकामी उत्सुकता न दाखविल्यास विविध योजनांचा जमा असलेला निधी अन्य बँकांमध्ये वळता करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला आहे.\nजिल्ह्यात एकूण दोन लाख 4069 मजूर कार्यरत असून, दोन लाख 17,303 मजुरांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जोडण्यासंदर्भातील प्रपत्र तालुकास्तरावरील बँकांकडे सोपविण्यात आले आहे. मात्र, बँकांनी आतापर्यंत केवळ 71,463 एवढ्याच मजुरांची आधार क्रमांकांची पडताळणी करून ते बँक खात्याला जोडले आहेत. अजून एक लाख 45,840 मजूरांचे आधारकार्ड बँक खात्याला जोडण्यात आलेच नाही.\nबँकांनी याकामी उदासीनता दाखविल्याने एवढ्या मजुरांना आधारबेस पेमेंट प्रणालीद्वारे मजुरी मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे. दुसरीकडे सरकारने मात्र मजुरांना मजुरी वेळेत मिळावी या हेतूने आधारबेस पेमेंट प्रणाली सुरू केली आहे. बँकांच्या उदासीनतेमुळे नाशिक जिल्ह्यात ही प्रणाली अद्यापही कार्यान्वित होऊ शकलेली नाही. बँकांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना याबाबत कळविण्यात आले असून, जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या बँक समन्वय समितीच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Dhangar-community-morcha-in-satara/", "date_download": "2018-11-15T23:00:32Z", "digest": "sha1:IOOR5XQFIT5EGYHZ4FWIQTPNNYZJNYHN", "length": 8985, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अनु. जमाती आरक्षणासाठी धनगरांचे ‘सुंबरान’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › अनु. जमाती आरक्षणासाठी धनगरांचे ‘सुंबरान’\nअनु. जमाती आरक्षणासाठी धनगरांचे ‘सुंबरान’\nडोईवर पटका, अंगात सदरा, कमरेला धोतर, खांद्यावर घोंगडी, हातात काठी, लोकरीची काचोळी, भंडारा ठेवण्यासाठी काखेत असलेली पिशवी अशा पारंपारिक पोशाखात धनगर समाजबांधवांनी आपल्या न्याय्य हक्‍कांसाठी सातार्‍यात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढत आरक्षणाचं ‘सुंबरान मांडलं’. या मोर्चात सादर झालेल्या पारंपरिक धनगरी ओव्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सैनिक स्कूलच्या मैदानापासून भंडार्‍याची मुक्‍त उधळण करत वारा-पाऊसधारा झेलत धनगर समाजबांधवांनी सरकारच्या नावाने ‘यळकोट’ केला.\nमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांबरोबरच इतर डोंगर-दर्‍यात आढळणारी धनगर ही जमात आदिम आहे. त्यामुळे आजही या समाजात प्राचीन संस्कृतीच्या खुणा दिसतात. जिल्ह्यातील काही तालुक्यांतील धनगर समाजबांधवांनी ही प्राचीन संस्कृती जपलेली आहे. जिल्ह्यातील धनगर समाजाचा प्रमुख व्यवसाय शेळी-मेंढी पालन आहे. त्यामुळे मुख्य प्रवाहापासून अद्यापही धनगर जमात कोसो दूर आहे. राज्य सरकार गेली सात दशकांपासून धनगर समाजाला मिळालेल्या हक्‍काच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही, या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या धनगरांचा उद्रेक जिल्ह्याला पहायला मिळाला. महामोर्चात धनगरांनी आपल्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवले.\nमेंढरामागं धावत-धावत संपूर्ण जीवन उभं करणार्‍या धनगर समाजाचा ‘धनगरी ओव्या’ हा हक्‍काचा विरंगुळा आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या राज्यकर्त्यांना जागं करण्यासाठी पारंपरिक पध्दतीत धनगरांनी ‘यळकोट’ केला. सैनिक स्कूलच्या मैदानावर जमलेल्या काही धनगर समाजबांधवांनी पारंपरिक वेशभूषा करुन ‘गजीनृत्या’चा अविष्कार घडवला. या नृत्यामुळे उपस्थित जमावाची उर्मी उफाळली. यावेळी सादर झालेल्या ‘सुंबरानं मांडलं’ या ओबीगीतातून धनगर समाजबांधवांनी आरक्षणाचा जागर केला. या ओव्या सादर करत असताना तिच्या जागा, टेचा, ठेका, नेट, लटका आणि फटका सारं काही वेगळ्याच लयीत सादर केल.\nत्यामुळे आरक्षणाचा विषय धनगर समाजबांधवांच्या काळजात रुतायला लागला. एका धनगराची कळवळ व्यक्त केलेल्या या ओवीगीताच्या माध्यमातून राज्यातील संपूर्ण धनगरांची दु:ख, दैन्य, दारिद्रय, मागसलेपण, उपेक्षित समाच्या उपेक्षित रुपांची आठवण उपस्थितांना करुन दिली. अनुभवकथन, आत्मचिंतन, आणि वास्तवाची भीषणता या सगळ्यांची मोट बांधणार्‍या ‘धनगरी ओव्या’ने मोर्चाच्या सुरुवातीलाच उपस्थितांमध्ये जान आणली. ‘सुंबरान’ याचा अर्थ सुस्मरण असा आहे. याठिकाणी अर्थ शिंग्रुबा-देवाचे स्मरण असा आहे. खंडाळाच्या घाटाच्या निर्मितीवेळी शिंग्रोबा हा त्याठिकाणी शेळ्या-मेंढ्या चारत असताना त्याने इंग्रज अधिकार्‍याला रस्ता बांधण्यासाठी मार्ग दाखवला आणि इंग्रज अधिकार्‍याने त्या शिंग्रोबा धनगराला बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या केली. त्यावर रचलेले हे गीत मोर्चात लोकप्रिय ठरले. या मोर्चात सहभागी झालेल्या हटकर, हाटकर, सणगर, खुटेकर, व्हटकर, शेंगर, अहिर, कुरुबा, भारवाड, खाटिक, कोकणी धनगर अशा धनगर समाजाच्या जवळपास 14 उपघटकांतील धनगर समाजबांधवांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Private-An-Illegal-Travel-In-Pandharpur-Tehsil/", "date_download": "2018-11-15T23:51:02Z", "digest": "sha1:36AI4V7KMID4F4B4IVKQTGAVHS3ROUDI", "length": 8373, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंढरपूर तालुक्यात ‘वडाप’ जोमात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पंढरपूर तालुक्यात ‘वडाप’ जोमात\nपंढरपूर तालुक्यात ‘वडाप’ जोमात\nवाहनचालकांना शिस्त लावण्याकरिता जागो-जागी उभे राहून दररोज लाखो रुपये दंड वसुली करणार्‍या पोलिस आणि परिवहन विभागाचे पंढरपूर शहर आणि तालुक्यातील ‘वडाप’ प्रवासी वाहतूूक वाहनांकडेे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे अगदी कालबाह्य झालेली खटारा वाहने रस्त्यावर चालवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असतानाही त्या वाहनांची तपासणी किंवा त्यांच्यावर कसलीही कारवाई केली जात नाही.\nबुधवार दि. 16 मे रोजी वाडी कुरोली (ता.पंढरपूर) येथे बेकायदा प्रवाशी वाहतूक करणार्‍या जीपचा पुढचा टायर फुटला आणि ती जीप विरूद्ध दिशेने येणार्‍या एका मालवाहतूक करणार्‍या टमटमला जाऊन धडकली. आणि त्या मागून येणारी मोटार सायकल त्या टमटमला धडकली. या तिहेरी अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला तर अन्य आठजण जखमी झालेले आहेत. या अपघाताचे कारण केवळ ती बेकायदा प्रवाशी वाहतूक करणारी जीप असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या जीपचा पुढचा टायर फुटल्यामुळे जीप चुकीच्या बाजुला जाऊन या अपघातास कारण ठरली आहे. या जीपमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते आणि अशा प्रकारे प्रवासी वाहतूक रोज केली जात होती असे समजते. जीपचे टायर्स प्रवासी वाहतुकीसाठी योग्य नव्हते असे दिसून येते. टायर्स झीजून अगदी त्याचे आतल्या बाजूला असलेले दोरे बाहेर आलेले होते अशा प्रकारे टायर्सची झीज झालेली होती. तरीसुद्धा ही जीप रस्त्यावर धावत होती. पंढरपूर शहरातून चारही बाजूंनी जाणार्‍या सर्वच रस्त्यावर अशा प्रकारे वडापची प्रवाशी वाहतूक सुरू असून या वाहतुकीला कसलाही पायबंद घालण्याचे काम केले जात नाही. टमटम, जीप, मॅक्झिमो, ट्रॅव्हलर्स, खासगी बसेसच्या माध्यमातून पंढरपूर शहर आणि तालुक्यात बेकायदा प्रवाशी वाहतूक बोकाळली आहे.\nपरवानगी आणि वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरून बेफाम वेगाने ही वाहने रस्त्यावर धावत असतात. एरव्ही रस्त्यावर उभा राहून परजिल्ह्यातील आणि परप्रांतीय मालवाहतूक वाहने, दुचाकीस्वारांना अडवून कागदपत्रांच्या नावाखाली त्यांच्याकडून दंड वसुली करणारे पोलिस, वाहतूक शाखा आणि परिवहन विभाग या बेकायदा प्रवाशी वाहतूकीकडे मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. वाहनाची प्रवाशी क्षमता, त्याची वापराची मुदत, चालकाचा परवाना आदी गोष्टींची कधीही विचारपूस या संबंधित विभागाकडून केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ही वाहतूक दरदिवशी वाढत असून प्रवाशांचा जीव धोक्यात घालून या वाहतुकीला पोलिस, परिवहन आणि वाहतूक शाखेचा आशिर्वाद असल्याचे बोलले जात आहे.\nपंढरपूर तालुक्यातील बहुतांश गावांत जाणार्‍या एस.टी. बसेस अनियमित असतात तसेच प्रवाशांच्या विनंतीनुसार त्या थांबत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यावर एस.टी. रिकामी तर वडाप वाहतूक भरभरून चालत आहे. या वडापमुळे भविष्यात आणखी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी वडापची तपासणी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/buttermilk-will-reduce-your-weight-2117321.html", "date_download": "2018-11-15T22:42:46Z", "digest": "sha1:3CG4JETAAU7CUHVXRAR43TQPPARV3IZG", "length": 6157, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "buttermilk-will-reduce-your-weight | ताक प्यायल्याने लठ्ठपणा होतो कमी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nताक प्यायल्याने लठ्ठपणा होतो कमी\nतुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण ग्लास ताक पिल्याने लठ्ठपणा कमी करता येतो.\nपैसा, ज्ञान सगळं काही मिळून सुद्धा काही व्यक्तींना आय़ुष्यात शारीरिक व्यंगामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. लठ्ठपणामुळेही काही व्यक्तींना चारचौघांत वावरताना संकोचायला होते. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतानाही लठ्ठ व्यक्तींपुढे अनेक अडचणी येतात.\nएखाद्या अवघड गोष्टीला सोपं करता करता प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनातील अवघड गोष्टींचे उत्तर मिळतेच. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण ग्लास ताक पिल्याने लठ्ठपणा कमी करता येतो.\n- प्रत्येक दिवशी सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास घरातच तयार करण्यात आलेले एक ग्लास ताक प्यावे. त्यामध्ये स्वादानुसार थोडेसे काळे मीठ आणि हिंग-जीरा पावडर घालण्यास काहीच हरकत नाही.\n- प्रत्येक दिवशी रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात एक ते दोन चमचे त्रिफळा चूर्ण घालून ते प्यावे.\n- एखाद्या जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी योग आणि प्राणायाम करावे.\nहे लक्षात न येणारे संकेत ठरू शकतात गंभीर आजाराचे कारण, करू नका याकडे दुर्लक्ष\nBlood Pressure च्या आजारावर कर्दनकाळ ठरतील हे उपाय, नियंत्रणात राहील रक्तदाब\nहे सहा प्रभावी उपाय केल्यास कंबरदुखीपासून मिळेल आराम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/water-scheme-movement-21589", "date_download": "2018-11-16T00:19:32Z", "digest": "sha1:MBRWU7SUYGWDJUMQGB3CCMLQEHW4RAXX", "length": 17145, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "water scheme movement 'समान पाणी योजने'साठी हालचाली | eSakal", "raw_content": "\n'समान पाणी योजने'साठी हालचाली\nशनिवार, 17 डिसेंबर 2016\nपुणे - शहरात समान पद्धतीने आणि पुरेशा दाबाने सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी वाढीव पाणीपट्टी धोरणाची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षापासून होणार आहे. मात्र, समान पाणीपुरवठा योजनेचे काम अल्पावधीत सुरू झाले नाही, तर नागरिकांना विनाकारण मोठा आर्थिक भुर्दंड पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या योजनेचे काम सुरू व्हायला हवे, अशी भूमिका महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी घेतली असून, ती पटविण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठका घेण्याचे सत्र चालू केले आहे.\nपुणे - शहरात समान पद्धतीने आणि पुरेशा दाबाने सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी वाढीव पाणीपट्टी धोरणाची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षापासून होणार आहे. मात्र, समान पाणीपुरवठा योजनेचे काम अल्पावधीत सुरू झाले नाही, तर नागरिकांना विनाकारण मोठा आर्थिक भुर्दंड पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या योजनेचे काम सुरू व्हायला हवे, अशी भूमिका महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी घेतली असून, ती पटविण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठका घेण्याचे सत्र चालू केले आहे.\nशहरात सध्या 35 टक्के पाण्याची दररोज गळती होते. तसेच, शहरभर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळजोड आहेत. अनेक भागांत सध्या पुरेसा पाणीपुरवठाही होत नाही. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजनेवर गेल्या पाच वर्षांपासून महापालिकेत चर्चा सुरू होती. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आल्यामुळे 8 जून रोजी ही योजना मंजूर झाली आहे. ही योजना मंजूर झाल्यावर अंमलबजावणीसाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पुणेकरांवर कर्जाचा बोजा पडेल, अशी भीती व्यक्त करीत स्थायी समितीमध्ये ही योजना दफ्तरी दाखल केली आहे.\nमात्र, वाढीव पाणीपट्टीच्या उत्पन्नातूनच कर्जरोख्यांची परतफेड होणार असल्यामुळे नागरिकांवर भुर्दंड पडणार नाही, असे आयुक्तांचे म्हणणे आहे. या योजनेवर सोमवारी सर्वसाधारण सभेत निर्णय होणार आहे, त्यासाठी राजकीय सहमती निर्माण व्हावी, यासाठी आयुक्तांनी महापालिकेतील गटनेत्यांशी चर्चा सुरू केली आहे.\nया योजनेत केंद्र व राज्य सरकार 550 कोटी रुपये अनुदान स्वरूपात देणार आहे, तर पाच वर्षांत महापालिकेला 550 कोटी रुपये खर्च करायचे आहेत. 2200 कोटी रुपयांचे महापालिका कर्जरोखे उभारणार आहे. या कर्जरोख्यांत गुंतवणूक करण्यास अनेक बॅंका, आंतरराष्ट्रीय कंपन्या उत्सुक आहेत. पाणीपट्टीच्या माध्यमातून महापालिकेला सध्या 100 कोटी आणि मीटरच्या माध्यमातून 70 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. प्रत्यक्षात देखरेख आणि देखभालीसाठी सुमारे 210 कोटी रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे दरवर्षी 40 कोटी रुपयांचा तोटा महापालिकेला होत आहे. शहरातील जलवाहिन्यांचा शास्त्रीय आराखडा तयार करून 2047 पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी योजनेची अंमलबजावणी व्हायला हवी, असे आयुक्तांनी म्हटले आहे.\nवर्ष - वाढीव पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न - प्रकल्पाचा खर्च - अनुदान - महापालिकेचा हिस्सा\n(2047 पर्यंत उत्पन्न वाढत जाणार आहे)\nअशी होणार कर्ज रोख्यांची परतफेड\nसमान पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्याचा कालावधी पाच वर्षांचा आहे, त्यानंतर परतफेडीसाठी प्रारंभ होईल. पाणीपट्टीतून जमा होणारी रक्कम एक्‍स्प्रो बॅंक खात्यात जमा होईल. देखभालीचा खर्च वगळून त्यातून दहा वर्षांत रोख्यांची परतफेड होईल आणि पाणीपुरवठा योजना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होईल. या कालावधीत महापालिकेच्या अर्थसंकल्पातून कोणताही जादा निधी द्यावा लागणार नाही किंवा नागरिकांकडून पाणीपट्टीशिवाय कोणताही अधिभार, किंवा करवाढ वसूल केली जाणार नाही, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.\nपंचावन्न हजार शिधापत्रिका होणार डिलीट\nसातारा - सलग तीन महिने स्वस्त धान्य न घेतल्याने त्या शिधापत्रिकांवरील धान्य बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सातारा जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबर,...\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nफेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला\nपुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005109-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=2623", "date_download": "2018-11-15T23:36:06Z", "digest": "sha1:2UXGG4NWGS57JEUGFJFBGLKEEERJNFES", "length": 9541, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nछत्रपती शिवरायांचा ५वीच्या पुस्तकात अपमान\nप्रकाशन संस्था आणि लेखिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी\nअमरावती: ‘शिवाजी हे शूर होते, पण बुद्धीमान नव्हते,’ असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा मजकूर उत्तर प्रदेशातील ‘मधुबन प्रकाशन’तर्फे प्रकाशित केलेले आणि लेखिका डॉ.अनुराधा यांनी लिहिलेल्या ‘व्याकरण वाटिका ५’ या इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमातील हिंदी पुस्तकात प्रकाशित केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे.\nत्यावर मराठा संघटनांनी आक्षेप घेतला असून, प्रकाशन संस्था आणि लेखिकेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.\nव्याकरण वाटिका ५ या पुस्तकातील ‘रचनात्मक गतिविधीया’ या धड्यात परिच्छेद चार आणि पाचमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक मजकूर प्रकाशित करण्यात आला असून, लेखिका आणि प्रकाशकांनी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याचे मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.\nयाबाबत त्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. हे पुस्तक बाजारात तसेच ऑनलाइन उपलब्ध आहे. शिवरायांबद्दल खोटा आणि अपमानजनक मजकूर प्रकाशित केला असून, शिवरायांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात नकारात्मक प्रतिमा तयार होऊ शकते, असे, तक्रारीत म्हटले आहे.\nलेखिकेने चुकीच्या आणि आकसपूर्ण मनोवृत्तीतून लिखाण केले आहे. शिवरायांची ओळख पराक्रमी, साहसी आणि बुद्धीवान राज्यकर्ता अशी आहे. पण लेखिकेने जाणीवपूर्वक त्यांच्याविषयी अशा प्रकारचे लिखाण करून उत्तुंग व्यक्तिमत्त्वावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही तक्रारीत केला आहे.\nहे शिवरायांच्या बदनामीचे कारस्थान असू शकते, असे नमूद करत प्रकाशक आणि लेखिकेवर गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. तसेच हे पुस्तक बाजार आणि इंटरनेटवरून हटवण्यात यावे. शालेय अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करू नये, तसेच या प्रकाशनावर बंदी घालावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nनोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब�\nसंशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे �\nसकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श�\nलाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी �\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्\nमोहन भागवत हाजिर हो स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या\nराफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब�\nदिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ �\n१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच�\nजेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश �\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्\nराफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र�\nभाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच\nराफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍\nस्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005110-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%95/", "date_download": "2018-11-15T23:41:55Z", "digest": "sha1:NOTGT3OZZITU7ECVBPWIFZHGPHKXCOYI", "length": 8613, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वीज दरवाढीचा शॉक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे- उकाड्याने हैराण असलेल्या राज्यातील वीज ग्राहकांना महावितरण प्रशासनाने आणखी एक झटका दिला आहे. येत्या एक एप्रिलपासून घरगुती आणि कृषीपंपासाठी लागणाऱ्या वीज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्यांवर मोठा अर्थिक बोजा पडणार आहे.\nमहावितरणच्यावतीने वीज दरवाढीसाठी राज्य वीज नियमाक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती. त्याला परवानगी दिल्याचे समजते. प्रत्यक्षात 2020 पर्यंत चार टप्यात वीज दरवाढ करण्याची परवानगी आयोगाने महावितरणला दिली आहे. त्यानुसार 2018 मधील दरवाढ करण्यात आली आहे. या वीज दरवाढीमुळे घरगुती वीज ग्राहकांबरोबर कृषी, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पॉवरलूम पथदिवे यांना फटका बसणार आहे. सर्वातजास्त दरवाढ ही कृषी क्षेत्रात असून वाणिज्य आणि औद्योगिक क्षेत्रातील वीज ग्राहकांचे दर थोडे कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई वगळता राज्यातील इतर भागांतील वीज ग्राहकांना हा दरवाढीचा फटका बसणार आहे.\nतिसऱ्या टप्प्यातील ही दरवाढ 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. नवीन दरानुसार मीटर नसलेल्या पाच एचपी पंपापर्यंतच्या कृषी ग्राहकांना प्रती युनिट 22 पैसे, पाच ते सात एचपीचे पंप असणाऱ्या ग्राहकांना 21 पैसे तर 7.5 एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या पंपासाठी 16 पैसे प्रती युनिट जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. घरगुती ग्राहकांसाठी ही दरवाढ प्रती युनिट दोन ते पाच पैसे असेल. वाणिज्यीक व औद्योगिक ग्राहकांचा वहन शुल्क कमी होणार असल्याने या ग्राहकांचे देयक कमी येईल, तर सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे, तात्पुरता पुरवठा, पावरलूमसाठी विजेचे दर प्रति युनिट 13 पैशापर्यंत वाढेल.\nमहावितरण कंपनीच्या म्हणण्यानुसार ही दरवाढ किरकोळ स्वरुपाची असून या दरवाढीमुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांना फारसा फटका बसणार नाही. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांचे दर कमी करण्यात आले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवडगाव काशिंबेगमध्ये एकी असल्यानेच गावाचा विकास\nNext articleबारामतीतील मंडईत गुंडांची हप्तेखोरी\nअग्निशमन दल भरतीबाबतही “अभ्यास’\nसाखर कारखान्याच्या अडचणींमध्ये वाढ\nरस्ते खोदाईत कर्मचाऱ्यांचा सहभाग\nस्वाइन फ्लूचे आणखी 6 रुग्ण आढळले\n बालदिन कार्यक्रमावेळी अंगणवाडीला आग\nआरटीओ कार्यालय की, भंगारचे दुकान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005110-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/12.html", "date_download": "2018-11-15T22:56:09Z", "digest": "sha1:UZUSN3NZA56KBLSYBP53ADTMTWTKCNPP", "length": 7791, "nlines": 113, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "कल्याण नाट्य परिषदेच्या दिग्दर्शन कार्यशाळेचा 12 शिबिरार्थींना लाभ ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » कल्याण , नाट्य परिषदेच्या दिग्दर्शन कार्यशाळेचा 12 शिबिरार्थींना लाभ » कल्याण नाट्य परिषदेच्या दिग्दर्शन कार्यशाळेचा 12 शिबिरार्थींना लाभ\nकल्याण नाट्य परिषदेच्या दिग्दर्शन कार्यशाळेचा 12 शिबिरार्थींना लाभ\nरंगकर्मीकरीता सातत्याने उपक्रम राबविणारी उपक्रमशील नाट्य परिषद कल्याण शाखेची दिग्दर्शन कार्यशाळा नुकतीच ज्येष्ठानंद भवन येथे संपन्न झाली. कार्यशाळेच्या नियम व अटीनुसार निवडक दिग्दर्शकांनाच यात सहभागी होता होणार होते. त्यानुसार निवडक बारा शिबिरार्थींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. कल्याणातील ज्येष्ठ रंगकर्मी रविंद्र लाखे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.\nकल्याण शहरातील नाट्य चळवळीला गती व दिशा मिळावी या हेतुने कल्याणमधील नाट्य परिषद विविध उपक्रम राबवत असते. राज्यनाट्य स्पर्धा नजरेसमोर ठेवून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे कल्याण शाखा अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी सांगितले. दरम्यान या कार्यशाळा समाप्तीनंतर ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद केळकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.\nश्री रामायण एक्सप्रेस आजपासून सुरू\nरामायणाशी संबंधित तीर्थस्थळांना जोडण्याचा प्रयत्न नवी दिल्ली वृत्तसंस्था धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे रामाय...\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005110-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Use-of-Speakers-in-Magazines/", "date_download": "2018-11-15T22:57:54Z", "digest": "sha1:VTAQIHD7NEF4LKKUJX5NRCC5II4KO2LS", "length": 7200, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नियतकालिकांचा ‘बोलका’ वापर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › नियतकालिकांचा ‘बोलका’ वापर\nबेळगाव : शिवाजी शिंदे\nपुस्तकांनी गच्च भरलेली कपाटे...विविध नियतकालिकांची रेलचेल...आकर्षक भिंतीवर...वेगवेगळ्या नियतकालिकांचा केलेला कल्पक वापर... साहित्य, संस्कृतीविषयी भिंतीवर लिहिलेला मजकूर...सुविचार, थोरामोठ्यांचे लिहिण्यात आलेले सुबक विचार...हे चित्र आहे, मारुती गल्ली येथील वाचनालयाचे.23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरा केला जातो. जगप्रसिद्ध इंग्रजी लेखक विल्यम वर्डस्वर्थ यांचा जन्म व स्मृतिदिन एकाच दिवशी. हा दिवस जगभरातील पुस्तकप्रेमींतर्फे पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.\nपुस्तके वाचकांना साद घालत असतात. ती आनंदाची उधळण करतात. यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात पुस्तकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुस्तकांची देवाण-घेवाण करणारी वाचनालये अधिक देखणी, बोलकी झाली तर आनंदात भर पडेल. याची प्रचिती मारुती गल्ली येथील मनपाच्या वाचनालयात येते.याठिकाणी मराठी, कन्नड, हिंदी, उर्दू, इंग्रजी भाषेतील असंख्य पुस्तके, नियतकालिके आहेत. रोज अनेक वाचक भेट देत असतात. शहराच्या मध्यवर्ती परिसरात वाचनालय असल्याने वाचकांची नेहमीच गर्दी असते.\nसदर वाचनालय जिल्हा वाचनालयाच्या माध्यमातून चालविण्यात येते. याचे मुख्य कार्यालय कोर्ट आवारात असून मारुती गल्ली येथे शाखा सुरू आहे.येथील वाचनालय विविध नियतकालिके, वर्तमानपत्रे यांच्या कात्रणांचा वापर कल्पकतेने करून सजविले आहे. त्याचबरोबर रंग, स्केचपेन, फ्लोरोसेंट पेपर, थर्माकोलचा वापर केला आहे. भिंतीवर, रिकामी जागा, कपाटे, बीम यावर रंगरंगोटी केली आहे. यामुळे भिंती सजीव झाल्या असून वाचकांना साद घालतात.\nप्रत्येक विभागात कलेचा वापर केलेला आहे. यामुळे वाचनालयाचा परिसर अतिशय देखणा आणि सुबक बनला आहे. याठिकाणी दैनिके, साप्ताहिके, मासिके यातून आलेल्या माहितीची मांडणी पद्धतशीरपणे केली आहे. थोरामोठ्यांचे विचार आकर्षक पणे लिहिले आहेत. यासाठी कॅलिग्रॉफी कलेचा वापर केला असून भिंती बोलक्या बनल्या आहेत. ठिकठिकाणी जगप्रसिद्ध भारतीय महिला व त्यांचे कर्तृत्व कथन करणारी माहिती पत्रके, ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या साहित्यिकांची छायाचित्रे व माहिती, खेळाडूंची माहिती, जगप्रसिद्ध पुस्तकांची यादी, शहरातील प्रेक्षणीय स्थळांचा नकाशा यासारखे अनेक उपक्रम याठिकाणी राबविण्यात आली आहेत. यामुळेच वाचकांचे पाय वाचनालयाकडे वळत आहेत. याचप्रकारची सजावट कोर्ट आवारातील मुख्य शाखेतदेखील करण्यात आली आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005110-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/chikodi-amit-Kore-as-president-of-dudhganga-krishna/", "date_download": "2018-11-15T23:01:23Z", "digest": "sha1:5GYHJYWSWR5F566KB6AYIRQBRIPN3Q57", "length": 4008, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘दूधगंगा-कृष्णा’च्या अध्यक्षपदी अमित कोरे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ‘दूधगंगा-कृष्णा’च्या अध्यक्षपदी अमित कोरे\n‘दूधगंगा-कृष्णा’च्या अध्यक्षपदी अमित कोरे\nयेथील श्री दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखाना नियमितच्या अध्यक्षपदी अमित प्रभाकर कोरे यांची दुसर्‍यांदा फेरनिवड तर उपाध्यक्षपदी सुभाष नेमण्णा कात्राळे यांची बिनविरोध निवड झाली. सोमवारी कारखाना कार्यस्थळावर झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेनंतर झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली.\nयावेळी कारखान्याचे मार्गदर्शक, खा. डॉ. प्रभाकर कोरे, संचालक आ. महांतेश कवटगीमठ यांच्यासह संचालक अण्णासाहेब जोल्ले, अजित देसाई, बाळगौडा रेंदाळे, भरतेश बनवणे, चेतन पाटील, महावीर मिर्जे, मल्लाप्पा म्हैशाळे, मल्लिकार्जुन कोरे, परसगौडा पाटील, रामचंद्र निशानदार, रोहन ऊर्फ संदीप पाटील, तात्यासाहेब काटे, नंदकुमार नाशिपुडी आदी उपस्थित होते. निवडीनंतर सभासद व समर्थकांनी दोघांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. तसेच फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005110-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/For-the-elections-BJP-shivsena-alliance-will-take-place-says-Chandrakant-Patil/", "date_download": "2018-11-15T23:01:54Z", "digest": "sha1:7JZKLCFZCV5T3L7F25KAE473IUTANZAO", "length": 5383, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निवडणुकांसाठी भाजपा-सेना युती होणारच! : चंद्रकांत पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › निवडणुकांसाठी भाजपा-सेना युती होणारच\nनिवडणुकांसाठी भाजपा-सेना युती होणारच\nआगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका भाजपा शिवसेना युती करूनच लढवणार असल्याची घोषणा महसूलमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावंतवाडी येथे केली. गेल्या सत्तर वर्षात जे प्रश्‍न सुटलेले नाहीत ते प्रश्‍न युतीचे सरकार सोडवेल, असेही त्यांनी सांगताना आंबोली, चौकुळ, गेळे गावकबुलायतदार प्रश्‍नावर सकारात्मक तोडगा काढणार असल्याचे सांगितले.\nसावंतवाडीतील पर्णकुटी विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सद्यस्थितीमध्ये महामार्गाला पडलेले खड्डे तसेच आतील रस्त्यांना पडलेले खड्डे भरले जात असल्याबद्दल आपण पूर्ण समाधानी नाही. परंतु गणपतीसाठी ही तात्पुरती व्यवस्था आहे. खड्डे बुजविले तरी त्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडू नयेत यासाठी दर 50 किलोमीटरच्या अंतरावर एक पेट्रोलिंग टीम तैनात केली जाणार असून पडलेले खड्डे पुन्हा बुजविले जातील.\nआंबोली घाटातील रस्त्याची दुरुस्ती पाच ते सहा दिवसांत करून हा घाटमार्गही सुरळीत केला जाईल. फोंडाघाट आणि करूळ घाटाचे काम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आंबोली चौकुळ, गेळे गावकबुलायतदार प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. असेही ते म्हणाले. सावंतवाडी तहसीलदार कार्यालय इमारत अपूर्ण असल्याबद्दल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले. आंबोली पर्यायी घाट मार्गासाठी पुणे येथील खासगी कंपनीला केसरी फणसवडे पर्यायी घाटमार्गाचे काम दिल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005110-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Ayurvedic-medicines-advertising-maze/", "date_download": "2018-11-15T23:27:07Z", "digest": "sha1:C2GJK6EFSO6LRLOL5SFP6KOWIOWCCQ43", "length": 8716, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आयुर्वेदिक औषधांचा ‘जाहिरात’ भूलभुलैया | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयुर्वेदिक औषधांचा ‘जाहिरात’ भूलभुलैया\nआयुर्वेदिक औषधांचा ‘जाहिरात’ भूलभुलैया\nठाणे : अनुपमा गुंडे\nतुम्हांला वजन कमी करायचे आहे, तुमची उंची वाढवायची आहे, मधुमेह बरा करायचा आहे, एड्स - कर्करोग बरा करायचा आहे... तर त्यावर आमचं औषध गुणकारी आहे, अशा जाहिराती करून ग्राहकांची दिशाभूल करणारे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अशी ग्राहकांची दिशाभूल करून त्यांना आजारातून किंवा त्रासातून मुक्त करण्याचा दावा करणार्‍या औषध उत्पादकांवर व वितरकांवर अन्न व औषध विभागाने कारवाईचा बडगा उचलला आहे. औषध विभागाने गेल्या 3 वर्षांत कोकण विभागातून 64 लाख 28 हजारांची औषधे जप्त केली आहेत. या प्रकरणी 40 औषध उत्पादक व वितरकांवर सध्या न्यायालयात खटले सुरू आहेत.\nशरीर सुडौल करणार्‍या, उंची वाढविणार्‍या, कामोत्तेजक, मधुमेह, एड्स, कर्करोग बरा करणार्‍या किंवा वेदना दूर करणार्‍या असंख्य औषध उत्पादनांचा ग्राहकांवर विविध माध्यमांतून मारा होतो आहे, हे लक्षात घेऊन अन्न व औषध विभागातील औषध विभागाने औषधे व जादूटोणा डी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 अन्वये कोकण विभागात गेल्या 3 वर्षात 30 ठिकाणी धाडी टाकल्या.\nआमच्या औषधाने अमुक आजार बरा होतो, किंवा उंची आणि वजन वाढविण्याचे, कमी करण्याचे अनेक दावे केले जातात, अशा औषधांना औषध विभागाच्या वतीने लक्ष्य करण्यात आले. यात प्रामुख्याने आयुर्वेदिक औषधांचा समावेश होता. या औषधांची निर्मिती हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये होते. आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनासाठी परवाना लागतो, मात्र विक्रीसाठी परवानाधारक असण्याची गरज नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागात या औषधांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. ही बाब औषध प्रशासनाच्या निदर्शनास आली, त्यामुळेच औषध विभागाच्यावतीने गेली 3 वर्षे यासाठी विशेष मोहीम आखून धाडसत्र सुरू केले होते.\nया धाडीत शुगर अवे टॅबलेट, जम्बोला लिक्वीड, डायोटुक्स टॅबलेट, शीलाजीत, जपानी पावडर, फास्ट क्युअर, ब्रेस्ट फॉर एनलार्ज, बॉडी टोनर यासारख्या उत्पादनांवर ग्राहकांची दिशाभूल करण्यात आल्याचे संदेश देण्यात आले होते.\nजाहिरातींना बळी पडू नका\nकाही आयुर्वेदिक औषधांवर चमत्कारासारखे दावे करून रूग्णांची फसवणूक केली जाते. रूग्णांनी अशी औषधे घेतांना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, चमत्कारिक दावे करणार्‍या अशा जाहिराती औषध प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, आमच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन औषध विभागाचे कोकण विभागाचे सहआयुक्त विराज पौनीकर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना केले.\n38 लाखांची औषधे गरजूंना वाटण्याचे आदेश\nयापुर्वी झालेल्या अशा कारवायांमध्ये औषधे व वितरकांवर केवळ दंडाची शिक्षा होत असे. नवी मुंबई न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना या जप्त करण्यात आलेल्या औषधांमधील 38 लाखांची औषधे शासकीय आयुर्वेदिक रूग्णालयांना देण्याचे तसेच तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने गरजू रूग्णांना देण्याचे आदेश नवी मुंबई न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे औषध विभागांच्या कारवाईना बळ मिळाले आहे, अशी भावना औषध विभागाच्या आधिकार्‍यांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केली.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005110-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/BJP-President-Amit-Shah-Why-So-Scared-Of-Congress-Question-By-Sanjay-Nirupam/", "date_download": "2018-11-15T23:47:02Z", "digest": "sha1:W7XS6LIV3SVBBJ4OCQT57BNCJILIR4UB", "length": 3931, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेसची एवढी भीती वाटते का? स्थानबद्ध निरुपम यांचा शहांना सवाल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसची एवढी भीती वाटते का स्थानबद्ध निरुपम यांचा शहांना सवाल\nकाँग्रेसची एवढी भीती वाटते का\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना मुंबई पोलिसांनी अंधेरी येथील राहत्या घरी स्थानबद्ध केले आहे. यापूर्वी ज्यावेळी शहा मुंबईत आले होते तेव्हा वाढती महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा निषेध म्हणून काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांना स्थानबद्द केले होते.\nनिरुपम यांनी अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही विरोधी भूमिका घेतली नव्हती. कोणतेही आंदोलन करण्याचा इशारा दिलेला नसताना आपल्या विरोधात स्थानबद्धतेची कारवाई कशासाठी असे निरुपम यांनी म्हटले आहे. अमित शहा यांना काँग्रेसची एवढी भीती वाटते का असा प्रश्नही त्यांनी उपस्थइत केला आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005110-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/NDA-convocation-ceremony-president-ramanath-kovind-present/", "date_download": "2018-11-15T23:00:09Z", "digest": "sha1:WDZTKRY5W45CWPMFRRECE3W73JWQJ62R", "length": 3706, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राष्ट्रपतींच्या उपस्थितीत एनडीएचा दीक्षांत समारंभ उत्साहात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › राष्ट्रपतींच्या उपस्थितीत एनडीएचा दीक्षांत समारंभ उत्साहात\nराष्ट्रपतींच्या उपस्थितीत एनडीएचा दीक्षांत समारंभ उत्साहात\nराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा (एनडीए) 134 वा दीक्षांत समारंभ आज बुधवारी (दि. 30) मोठ्या उत्साहात पार पडला. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.\nदेशाच्या लष्करी सेवेत विविध ठिकाणी सेवा बजावण्यासाठी तीन वर्षांच्या खडतर प्रवासानंतर या प्रबोधिनीमधील विद्यार्थी सज्ज होतात. तीन वर्षांमध्ये त्यांना स्थलसेना, वायुसेना आणि नौसेना या तीनही दलांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते.\nराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर ही परेड घेण्यात आली. यावेळी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. राष्ट्रीय संरक्षण अकादमीची 134 वी तुकडी या परेडनंतर देशाच्या संरक्षणासाठी सज्ज झाली आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005110-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pimpri-Pits-in-the-streets-of-Pimpri-Chinchwad-Corporation-issue/", "date_download": "2018-11-15T23:12:56Z", "digest": "sha1:OK5O63AZEFAJIVUCN3S53IAQ2TI7MGZV", "length": 8251, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खोदलेले रस्ते बुजविण्याच्या कामात धूळफेक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › खोदलेले रस्ते बुजविण्याच्या कामात धूळफेक\nखोदलेले रस्ते बुजविण्याच्या कामात धूळफेक\nपिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यांवर पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजविण्यासाठी तब्बल 8 कोटी 32 लाख 41 हजार 772 रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र, संबंधित निविदा प्रक्रिया ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने खासगी कंपन्या व पालिकेने भूमिगत वाहिन्यांसाठी खोदलेले रस्ते बुजविण्यासाठी काढण्यात आल्याचा उल्लेख स्थायी समितीच्या विषयपत्रिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात खोदून ठेवलेले रस्ते व पदपथ दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदार करणार नाही. स्थापत्य विभागाकडून धूळफेक करणारा हा विषय मंजुरीसाठी ‘स्थायी’च्या बुधवारच्या (दि.28) सभेपुढे ठेवण्यात आला आहे.\nविविध खासगी कंपन्या व पालिकेच्या सेवावाहिन्या टाकण्यासाठी शहरभरात रस्ते खोदलेले रस्ते दुरुस्त करणे या शीर्षकाखाली ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयामार्फत जेट मशिनने अद्ययावत पद्धतीने पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत. या कामासाठी राष्ट्रीयस्तरावर मटेरिअल व क्वाँटिटीनुसार निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रतिसाद न मिळाल्याने दुसर्‍यांदा 2 डिसेंबर 2017ला निविदा उघडण्यात आली. त्यात अंजली लॉजिस्टिक यांची 8 कोटी 32 लाख 41 हजारांची, एसटीजी इन्फ्रा प्रा. लि.ची 9 कोटी 6 लाख 77 हजार आणि आकांक्षा बिल्डर्सची 9 कोटी 3 लाख 29 हजार खर्चाची निविदा प्राप्त झाली. अंजली लॉजिस्टिकची निविदा स्वीकारण्यात आली.\nया कामाचा कालावधी 36 महिने आहे. त्यामध्ये पावसाळ्यातील 4 महिने असे केवळ 12 महिनेच जेट मशिनने शहरातील खड्डे बुजविले जाणार आहेत. संपूर्ण शहरासाठी केवळ दोनच मशिन ठेकेदार वापरणार आहे. या कामास मंजुरी देण्यासाठी सदर विषय स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. गेल्या (दि.21) च्या सभेत हा विषय तहकूब ठेवण्यात आला होता. पुन्हा तो विषय बुधवारच्या सभेपुढे ठेवण्यात आला आहे.\nसदर ठेका केवळ पावसाळ्यातील खड्डे बुजविण्यासाठी असल्याने सध्या शहरभरात पडलेले खड्डे कोण बुजविणार, यासंदर्भात पालिका प्रशासन काहीच कार्यवाही करीत नसल्याचे दिसत आहे. पदपथही खोदून पेव्हिंग ब्लॉक फेकून दिले आहेत. त्यामुळे सुंदर शहर विद्रूप झाले आहे. खोदलेल्या रस्ते व पदपथांमुळे नागरिकांना ये-जा करणे गैरसोईचे ठरत आहे. सर्वत्र पसरलेल्या पेव्हिंग ब्लॉकमुळे पादचार्‍यांना पायी चालणेही अवघड होऊन बसले आहे. सर्व शहरातील रस्ते व पदपथ तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या संदर्भात ‘पुढारी’ने वारंवार छायाचित्रांसह वृत्त प्रसिद्ध केले आहे. मात्र, पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.\nपुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन\n१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\nखासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005110-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/the-health-insurance-scheme-Close-by-central-government-protest-by-Prahar-Apang-Kranti-Andolan-/", "date_download": "2018-11-15T22:59:01Z", "digest": "sha1:DGUCNMDXBM7A224GYRGVZUHO2CEFWBXH", "length": 5731, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वावलंबन आरोग्य विमा योजना तडकाफडकी बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › स्वावलंबन आरोग्य विमा योजना तडकाफडकी बंद\nस्वावलंबन आरोग्य विमा योजना तडकाफडकी बंद\nकेंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अपंगांसाठी सुरू केलेली स्वावलंबन आरोग्य विमा योजना तडकाफडकी बंद केल्यामुळे, प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिल्लीत भेटून निवेदन देण्यात आले. या वेळी वर्ध्याचे खासदार रामदासजी तडस हेही उपस्थित होते.\nयाबाबत वेळोवेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला; परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दिल्लीत जाऊन स्वावलंबन आरोग्य विमा योजना हिस्सा न दिल्याने बंद केली.\nयोजनेत लाखो अपंगांनी पैसे भरले आहेत व योजनेचा लाभ न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी अपंगांना देत नाही, हे प्रहारचे राजेंद्र वाकचौरे यांनी मंत्री रामदास आठवले यांच्या निदर्शनास आणून दिले.ही बाब गंभीर असल्याने आठवले यांनी लगेचच (बुधवार, दि.21) सामाजिक न्याय विभागाच्या अधिकार्‍यांबरोबर बैठक घेण्याचे आदेश दिले.\nया वेळी प्रहार पिंपरी-चिंचवड अध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, रामचंद्र तांबे, अहमदनगर अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, वर्धा अध्यक्ष प्रमोद कुर्‍हाटकर, चांद शेख, संभाजी कुडे, हमीद शेख, सिद्धार्थ उरकुडे, राजेश सावरकर आदी प्रहारचे महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते.\nतत्पूर्वी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या पदाधिकार्‍यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना भेटून आपली व्यथा मांडली. या वेळी सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित करून देशातील अपंगांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005110-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Malharpeth-Gram-Panchayaty-Desai-Group-Defeat/", "date_download": "2018-11-15T23:41:58Z", "digest": "sha1:UCOEPGMPKZGEMF63O7LTICJARRKC5G5M", "length": 6569, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देसाई गटावर पराभवाची नामुष्की | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › देसाई गटावर पराभवाची नामुष्की\nदेसाई गटावर पराभवाची नामुष्की\nमारूल हवेली : धनंजय जगताप\nआ. देसाई गटाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मल्हारपेठ (ता.पाटण) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी बाजी मारली असून पाटणकर गटाने 7 जागांवर तर देसाई गटाने 4 जागांवर विजय संपादन केला. या निकालाने देसाई गटावर बालेकिल्ल्यात पराभवाची नामुष्की ओढावली असून पाटणकर गटासाठी ‘गड आला पण सिंह गेला’ अशी अवस्था झाली आहे.\nअत्यंत अटीतटीच्या झालेल्या मल्हारपेठच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्‍का देणारा निकाल लागला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी तिसरे पॅनेल उभे करून दोन्ही गटांसाठी आव्हान उभे केले होते. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होऊन निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. हर्षद कदम यांच्या पत्नी धनश्री कदम सरपंचपदी विजयी झाल्या. पाटणकर गटातील नवनाथ चिंचकर, निलेश चव्हाण, ज्योती पवार, भाग्यश्री हिरवे, अवधूत कांबळे, सुषमा चव्हाण, संगीता वाघ तर देसाई गटातून जयवंत पानस्कर, रेखाताई भिसे, जगन्नाथ पवार, तेजश्री शेटे या उमेदवारांनी विजय मिळविला.\nमल्हारपेठमधील निकालाने प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकली असून हर्षद कदम यांनी अनपेक्षितपणे सरपंचपदावर वर्चस्व ठेवले आहे. या निवडणुकीत देसाई गटासह हर्षद कदमांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत देसाई गटाने हर्षद कदम यांच्या विरोधात केलेल्या कामाचा वचपा काढला असून देसाई गटाला दणका दिला असल्याची चर्चा सुरू होती. तर देसाई व पाटणकर गटांत अटीतटीची लढत होऊन थोड्या मतांनी काही जागेवर विजय संपादन केला आहे. माजी जि.प. सदस्य आर.बी. पवार, पं.स.सदस्य सुरेश पानस्कर, देसाई कारखान्याचे संचालक अशोक डिगे, सरंपच गौरीहर दसवंत या देसाई गटातील स्थानिक मातब्बर नेत्यांचा करिश्मा यावेळी चालला नाही. तर देसाई गटात असणारा विस्कळीतपणा निकालावर परिणाम करणारा ठरला. देसाई गट व हर्षद कदम यांच्यातील मतभेदाचे पडसाद याही निवडणुकीत दिसून आले असून हा निकाल देसाई गटासाठी आत्मचिंतन करावयाला लावणारा आहे. दरम्यान, या विजयानंतर हर्षद कदम समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005110-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Perrenjas+al.php", "date_download": "2018-11-15T23:34:47Z", "digest": "sha1:T2NWZMKP2U4FPFZJO4VF7K4G3EJUPWSV", "length": 3491, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Përrenjas (आल्बेनिया)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Përrenjas\nआधी जोडलेला 0591 हा क्रमांक Përrenjas क्षेत्र कोड आहे व Përrenjas आल्बेनियामध्ये स्थित आहे. जर आपण आल्बेनियाबाहेर असाल व आपल्याला Përrenjasमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. आल्बेनिया देश कोड +355 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Përrenjasमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +355591 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनPërrenjasमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +355591 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00355591 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Përrenjas (आल्बेनिया)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005110-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2014/08/22/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%86/", "date_download": "2018-11-15T22:57:52Z", "digest": "sha1:K44FOILPLO46UJZGNAT63HRQ6SANUPYV", "length": 11425, "nlines": 151, "source_domain": "shecooksathome.com", "title": "कॉर्न दाणे घातलेला उपमा आणि मुगाची धिरडी – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nकॉर्न दाणे घातलेला उपमा आणि मुगाची धिरडी\nनाश्त्यासाठी रोज काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. अन्न हेच पूर्णब्रह्मचे एक मित्र प्रसन्ना जोशी यांनी नाश्त्यासाठी सोपे आणि झटपट होणारे पदार्थ सुचवायला सांगितले आहेत. तेव्हा मी आज नाश्त्यासाठीच्या दोन सोप्या पण रूचकर पदार्थांची रेसिपी शेअर करणार आहे. त्यातला पहिला पदार्थ आहे उपमा. उपमा आपण सगळेच करतो. कुणी हळद, उडदाची डाळ, कढीलिंब, सुकी मिरची घालून सांजा करतात. तर कधी कुणी मटार, गाजर घालून करतात. कुणी दाक्षिणात्य पध्दतीचं उप्पीट करतात. थोडक्यात काय तर उपमा हा असा प्रकार आहे की आपण त्यात आपल्या कल्पनाशक्तीनं वैविध्य आणू शकतो. आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे कॉर्न दाणे घालून केलेल्या उपम्याची.\nसाहित्य: 1 वाटी भाजलेला रवा, 1 मोठा कांदा मध्यम चिरलेला, एक वाटी स्वीट कॉर्नचे दाणे, एक इंच आलं आणि 2-3 कमी तिखट मिरच्या वाटून, 2 टेबलस्पून दही, 3 वाट्या पाणी, अर्धा टीस्पून साखर, मीठ चवीनुसार, 1 टेबलस्पून ओलं खोबरं, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून साजुक तूप, फोडणीसाठी 1 टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, 1 टीस्पून उडदाची डाळ, कढीपत्त्याची 8-10 पानं.\n1) प्रथम एका बाजुला 3 वाट्या पाणी उकळायला ठेवावं.\n2) कढईत तेल गरम करून फोडणी करावी. अनुक्रमे मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि उडदाची डाळ घालावी.\n3) उडदाची डाळ लाल झाली की त्यात चिरलेला कांदा घालावा, जरासं परतून त्यात कॉर्न दाणे घालावेत आणि झाकण ठेवावं.\n4) मधूनमधून हलवत कॉर्न दाणे मऊ होईपर्यंत शिजवावं.\nकॉर्न दाणे मऊ होईपर्यंत शिजवावं\n5) नंतर त्यात भाजलेला रवा, वाटलेलं आलं-मिरची, साखर, मीठ, दही, खोबरं आणि कोथिंबीर हे सगळं घालावं.\n6) जरासं परतून नंतर त्यात आधणाचं पाणी ओतावं.\n7) सगळं नीट मिसळून त्यात एक टीस्पून साजुक तूप घालावं. चांगलं हलवून थोडा वेळ झाकण ठेवावं आणि एक वाफ येऊ द्यावी.\nउपमा तयार आहे. एवढा उपमा साधारण चार जणांना पुरतो.\nआजची दुसरी रेसिपी आहे मुगाच्या धिरड्यांची. ब-याच दाक्षिणात्य रेस्टॉरंटमधे पेसरट्टू नावाचे मुगाचे डोसे मिळतात. हा तसाच काहीसा प्रकार पण धिरड्यांच्या जास्त जवळ जाणारा.\nसाहित्य: 1 वाटी मूग, 2-3 टेबलस्पून तांदळाचं पीठ, एक ते दीड इंच आलं, 3-4 कमी तिखट हिरव्या मिरच्या,1 कांदा बारीक चिरलेला, 2 टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून हळद, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, तेल\n1) सकाळी धिरडी करायची असतील तर आदल्या रात्री मूग स्वच्छ धुवून भिजत घालावेत.सकाळी मूग उपसावेत.\n2) वाटण्यासाठी मिक्सरमधे घालावेत त्यातच आलं, मिरची घालून वाटून घ्यावं.\n3) आता त्यात तांदळाचं पीठ, जिरे पूड, हळद, मीठ घालून परत मिक्सरमधे फिरवून घ्यावं.\n4) मिश्रण एका भांड्यात काढून त्यात चिरलेला कांदा घालावा, कोथिंबीर घालावी.\n5) तव्यावर थोडंसं तेल घालून, पाणी शिंपडून तवा नीट पुसून घ्यावा. डावानं तव्यावर धिरडं घालावं. बाजुनं थोडंसं तेल सोडावं.\n6) दोन्ही बाजुंनी खरपूस भाजावं.\nएवढ्या मिश्रणाची 7-8 धिरडी होतात. याच पध्दतीनं मूग डाळीची धिरडीही करता येतात.\nअन्न हेच पूर्णब्रह्ममराठी नाश्तामुगाची घिरडीसायली राजाध्यक्षMaharashtrian Breakfast\nNext Post: नारळी भात\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005112-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-11-15T23:14:50Z", "digest": "sha1:UA45ZCTB2DS6Y4WOUUSBPEHACUQTM6PL", "length": 2917, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "स्ट्रिमिंग | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nसंगणकावरील सर्व गाणी मोबाईलवर ऐका\nआपल्या संगणकावर शेकडो किंवा हजारो गाणी असू शकतात. ही सर्व गाणी आपल्या मोबाईलवर घेण्यासाठी आपल्याकडे एक चांगला कार्यक्षम मोबाईल असायला हवा आणि …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005144-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://boltipustake.blogspot.com/2008/01/my-first-marathi-audio-book-agarkar.html", "date_download": "2018-11-15T22:43:31Z", "digest": "sha1:M65WYCEWMUXS3JZYOLOQCSNAXPMBBTBI", "length": 8432, "nlines": 106, "source_domain": "boltipustake.blogspot.com", "title": "Marathi Audio books : बोलती पुस्तके: आगरकर दर्शन", "raw_content": "\n३. अमोल गोष्टी (साने गुरुजी)\n४. श्यामची आई (साने गुरुजी)\n५. शेतक-याचा आसूड (म. फुले)\n७: सत्याचे प्रयोग (म. गांधी)\n९. गीता (मराठी भाषांतर)\n११. श्याम (साने गुरुजी)\n१२. स्मृतिचित्रें (लक्ष्मीबाई टिळक)\n१३. छान छान गोष्टी\n१५. गीता प्रवचने (विनोबा)\n१६. प्राईड & प्रेजुडिस (मराठी)\n२०. प्रेमपंथ अहिंसेचा (विनोबा)\nअभिनव उपक्रम. आज वाचनाचे वेड लोप पावताना दिसत आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी नक्कीच वाढेल, हा माझ्यातील शिक्षकास विश्वास आहे. - माधवराव वाबळे\nहा तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. माझ्या काकांना वाचनाची अतिशय आवड आहे. पण वयोमानानुसार त्यांना आता वाचता येत नाही. तर मी तुमची हि पुस्तके देणार आहे. म्हणूनच तुमच्या या उपक्रमाविषयी तुमचे अभिनंदन. आणि आम्हाला अजून नवीन नवीन पुस्तके ऐकायला मिळतील अशी अपेक्षा. -राहुल पाटील, पुणे.\nआपला हा उपक्रम फारच छान आहे. मला मदत करायला आवडेल. संवेद दिवेकर\n\"आगरकर दर्शन\" हा १९ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी सुधारक विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांच्या काही निवडक निबंधांचा संग्रह आहे. त्यांनी आपल्या ३९ वर्षांच्या थोडक्या आयुष्यात अनेक विचारप्रवर्तक, पुरोगामी विचार मांडले, त्यांतील अनेक आज २१ व्या शतकातही शिकण्याजोगे आणि आचरणात आणण्याजोगे आहेत.\nआतापर्यंत वाचून तयार झालेले लेख:\nलेख १: कवी, काव्य, काव्यरती\nलेख ३: महाकवी शेक्सपियर\nलेख ५: विष्णूशास्त्री चिपळुणकर\nलेख ६: भारतीय कलांचे पुराणत्व\nलेख ७: डोंगरीच्या तुरुंगात\nलेख ८: सुधारक काढण्याचा हेतू\nलेख १०: आमचे अजुन ग्रहण सुटले नाही\nलेख १२: सामाजिक घडामोड\nलेख १३: बंधने कोण व कोणती घालणार\nलेख १५: मूळ पाया चांगला पाहिजे\nलेख १७: राजकीय संस्थांविषयी सामान्य विचार\n आपल्या या उपक्रमामुळे आगरकर दर्शन वाचून होत आहे. तत्कालीन विचारापैकी कितीतरी आजही कसे चपखल लागू आहेत ते जाणवलं. एखादा लेख ध्वनिमुद्रित करण्यासाठी किती वेळ आणि बुद्धी खर्च होते ते मी थोड्या प्रमाणात जाणतो. आणि तुम्ही तर अख्खी पुस्तकं वाचलीत\nएक सांगावसं वाटत - जर अजून वेळ असेल तर आठवणीतली गाणी प्रमाणे website बनवू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005144-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/President-s-helicopter-organizes-the-event/", "date_download": "2018-11-15T23:24:25Z", "digest": "sha1:WNRLCDIUYALMGTAFSFSXE3GKAEII2IA7", "length": 5569, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राष्ट्रपती कार्यक्रमस्थळी हेलिकॉप्टरने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › राष्ट्रपती कार्यक्रमस्थळी हेलिकॉप्टरने\nकर्नाटक लॉ सोसायटीच्या आर. एल. लॉ कॉलेजच्या अमृतमहोत्सवानिमित्त 15 सप्टेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद बेळगावात येत असून, भूमार्गापेक्षा हेलिकॉप्टरने त्यांना कार्यक्रम स्थळी नेण्याचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. मच्छे येथे हेलिपॅड उभारून तेथून मोटारीने कार्यक्रमस्थळी नेण्यात येईल.\nराष्ट्रपती दौर्‍याच्या तयारीसाठी प्रादेशिक आयुक्‍त पी. ए. मेघण्णावर यांच्या कार्यालयात मंगळवारी अधिकार्‍यांची बैठक झाली. कोणत्याही कारणास्तव शिष्टाचाराचा भंग करू नये, अशी सूचना मेघण्णावरांनी दिली.\nराष्ट्रपतींसह राज्यपाल, मुख्यमंत्री, अ‍ॅटर्नी जनरल यांच्यासह बारापेक्षा अधिक अतिमहनीय व्यक्‍तींचे आगमन होणार आहे. त्यामुळे कोणताही गोंधळ करू नये. अधिकार्‍यांनी परस्पर समन्वय साधावा. सांबरा विमानतळावर आगमन झाल्यावर विश्रामधाममार्गे कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी सुमारे 24 किमी प्रवास करावा लागणार आहे. या मार्गावरील गतिरोधक काढणे, रस्ता दुरूस्ती करणे, स्वच्छता यासह विविध कामे हाती घेण्याची सूचना मेघण्णावर यांनी दिली.\nभू-मार्गाने जाण्याऐवजी हेलिकॉप्टरचा पर्याय उपलब्ध आहे. तशी माहिती शिष्टाचार विभागाला कळविण्यात आली आहे. लवकरच त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी झियाउल्‍ला एस. यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केल्याचे सांगितले. या मार्गावरील सोयी व इतर माहितीचा अहवाल राज्य शिष्टाचार विभागाला पाठविला जाईल. तेथून तो राष्ट्रपती भवनाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा निश्‍चित केली जाणार आहे, असेही ते म्हणाले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005144-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-rural-employment-guarantee-wage/", "date_download": "2018-11-15T23:26:10Z", "digest": "sha1:DPDLHHMTZSN5BWAWBY5SLLMLHRGTYSXJ", "length": 7718, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मजूर टंचाई, अडचणीमुळे सिंचन विहिरींना खो | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › मजूर टंचाई, अडचणीमुळे सिंचन विहिरींना खो\nमजूर टंचाई, अडचणीमुळे सिंचन विहिरींना खो\nकोल्हापूर : संग्राम घुणके\nलाभार्थ्यांच्या पात्रतेसाठी असणार्‍या अनेक अटी, ऊस उत्पादक पट्टा, जोडीला दुग्धव्यवसाय, औद्योगिक वसाहती यामुळे सधन असणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला मजूर टंचाई जाणवत आहे. यामुळे जिल्ह्यात सिंचन विहिरींच्या कामात अडसर ठरत असून गेल्या तीन वर्षांत अवघ्या 198 सिंचन विहिरींना मंजुरी मिळाली आहे. शेतकर्‍याला सिंचनाचे हक्काचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी या योजनेतून सिंचन विहीर खुदाईसाठी मंजुरी व साधसामुग्रीसाठी निधी मिळतो. 2 लाख 75 हजार रुपयांपर्यंतची रक्कम याद्वारे शेतकर्‍याला मिळते. यामध्ये रोजगार हमीच्या कामातील कामगारांची मजुरी, यांत्रिकीकरणाने करावयाची कामे व बांधकाम यासाठी ही रक्कम दिली जाते. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यात अडचणी वाढतच आहेत.\nकोल्हापूर जिल्ह्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 2015-16 सालासाठी 500 सिंचन विहिरींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी केवळ 68 विहिरींना मंजुरी मिळाली. 2016-17 सालासाठी 600 विहिरींचे उद्दिष्ट होते, त्यापैकी केवळ 49 विहिरींना मंजुरी मिळाली. 2017-18 सालासाठी 600 विहिरींचे उद्दिष्ट होते त्यापैकी 81 सिंचन विहिरींना मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यात विहिरींचे उद्दिष्ट काही टक्केच पूर्ण होत आहे.\nसिंचन विहिरींसाठी शेतकर्‍यांची मागणी आहे. मात्र, यासाठीच्या निकषात शेतकरी पात्र ठरत नाहीत. शेतीचे सलग क्षेत्र 60 गुंठे असावे लागते. सार्वजनिक पाण्याच्या स्रोतापासून 500 मीटर व तकर्‍याच्या विहिरीपासून 150 मीटर अंतर असावे लागते. सध्या शेतीचे तुकडीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. रोजगार हमीच्या कामासाठी जिल्ह्यात 1 लाख 40 हजार जणांनी जॉबकार्ड काढले आहे. या योजनेत मजुराला दिवसाला 201 रुपये मजुरी मिळते. शहरालगतच्या औद्योगिक वसाहतीत, शेतमजुरीसाठी काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक मजुरी मिळते. ऊस उत्पादन, साखर कारखानदारी, दुग्धोत्पादनाद्वारे दर दहा दिवसाला मिळणारे पैसे, उत्पन्नाच्या इतर साधनांमुळे मजुरांनी रोजगार हमीकडे पाठ फिरवली आहे. तसेच ग्रामपंचायत स्तरावर अनेक ठिकाणी योजनेच्या अंमलबजावणीत उदासीनता आहे. यामुळे सिंचन विहिरींची कामे संथगतीने होत आहेत.\nरस्त्यांवर ‘घाण’ करणे पडणार महागात\nकसबा बावड्यातील प्रेमीयुगुलाचे विषप्राशन\nपर्यटकांना लुबाडणारा तोतया पोलिस गजाआड\nनगरसेवकपुत्र आणि अधिकार्‍यांत वादावादी\nव्यसनाविरोधात ८५० शाळांतील अडीच लाख विद्यार्थी रस्त्यावर...\nजिल्ह्यात दारू पिण्याच्या 85 हजार परवान्यांची विक्री\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005144-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Controversy-for-Police-and-Activists-in-Oros/", "date_download": "2018-11-15T23:01:04Z", "digest": "sha1:2QJAP3ZVT27DCQ56OVOLLXLW7TTRMPPG", "length": 6704, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिस-आंदोलनकर्त्यांत झटापट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › पोलिस-आंदोलनकर्त्यांत झटापट\nकसाल-ओसरगाव नदी पुलानजीक हायवेवर टायर पेटवून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी आलेल्या पोलिसांपैकी चालक विठ्ठल कोयंडे यांनी मराठा जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या प्रकारावरून आंदोलक संतप्त झाले आणि त्यांच्यात व पोलिसांत जोरदार झटापट झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी जोरदार लाठीचार्ज केला. यात 5 पोलिस कर्मचारी आणि आंदोलक कार्यकर्ते बाबा सावंत, बाळा सूर्यवंशी यांच्यासह 7 जण जखमी झाले. या घटनेनंतर पोलिसांनी बाबा सावंत, बाळा सूर्यवंशी यांना ताब्यात घेतल्यानंतर मराठा समाजबांधवांसह आ. वैभव नाईक व आ. नितेश राणे यांनी ओरोस पोलिस स्थानकात ठाण मांडून मराठा समाजबांधवांना अपशब्द वापरणारे पोलिस विठ्ठल कोयंडे हे जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत तेथून न हटण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर त्या पोलिसाला माफी मागावी लागली. यातील जखमी पोलिसांना जिल्हा रुग्णालयात तर जखमी आंदोलकांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.\nयावेळी मराठा बांधवांनी ओरोस पोलिस स्थानकातच ठिय्या मांडला. कसाल पुलानजीकच्या घटनेत पोलिस हवालदार श्री. तारी, श्री. शेलटकर, श्री. आयनोली, विठ्ठल कोयंडे, श्रीमती सावंत आदीजण जखमी झाले. पोलिस जखमी झाल्याने आंदोलकांवर गुन्हा दाखल होणारच असा पवित्रा जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपअधीक्षक सचिन पांडकर यांनी घेतला. त्यांनी सरकारी कामात अडथळा आणला आहे त्यामुळे गुन्हे दाखल होणारच या भूमिकेवर पोलिस ठाम होते. यावेळी आ. वैभव नाईक व आ. नितेश राणे यांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नका, पोलिस श्री. कोयंडे यांच्यामुळेच वातावरण चिघळले त्यामुळे त्यांनीच माफी मागायला हवी अशी भूमिका घेतली. शेवटी बंद खोलीत पोलिस कोयंडे यांनी दोन्ही आमदारांच्या समक्ष माफी मागितली. मात्र सायंकाळी बाबा सावंत, बाळा सूर्यवंशी यांच्यासहीत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद हवालदार शेलटकर यांनी दिली.\nया आंदोलनादरम्यान सौ. जान्हवी सावंत, बाबा आंगणे, प्रभाकर सावंत, भाई सावंत, योगेश तावडे, परशुराम परब, हर्षद गावडे आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005144-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Jintur-jowar-Damage-issue/", "date_download": "2018-11-15T23:19:41Z", "digest": "sha1:AGOY7YMGOKHIQVR57LMSAMVRSGR2NP5G", "length": 6312, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिंतूरमध्ये गहू, ज्वारीचे नुकसान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › जिंतूरमध्ये गहू, ज्वारीचे नुकसान\nजिंतूरमध्ये गहू, ज्वारीचे नुकसान\nतालुक्यात सकाळी 9 वाजता वादळी वार्‍यासह जोराचा पाऊस झाल्याने गहू, ज्वारी, हरभरा, करडई या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्‍यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. जिंतूर तालुक्यात शेतकर्‍यांना मागील तीन वर्षांपासून अस्मानी व सुलतानी संकटाने ग्रासले होते. यातच यावर्षी जूनमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, मात्र परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. त्यातच यावर्षी प्रथमच कापसावर शेंदरी बोंडअळीचा हल्ला झाला. परिणामी शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.\nम्हणून शेतकरी पुरता हवालदिल झालेला दिसून येत असताना पुन्हा अवकाळी पावसाने शेतकर्‍याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यात सकाळी 8 वाजेच्या सुमारास ढग दाटून येऊन पाऊस व वार्‍यामुळे गहू,ज्वारी,हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहे. यात काही ठिकाणी गहू व ज्वारी भुईसपाट झाली आहे. म्हणून शेतकर्‍यावर अवकाळी पावसाने केलेल्या हल्ल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. या नुकसानीतील पिकांची पाहणी करून तत्काळ भरपाई देण्याची मागणी होत आहे.\nसेलू परिसराला गारपिटीने झोडपले\nरविवार सकाळीच वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी चारच्या सुमारास जोरदार पावसासह झालेल्या गारपिटीने काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभरा पिके या अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाली आहेत. यामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकर्‍यांचे वर्षाचे आर्थिक नियोजन विस्कटले असल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण होते.\nत्यात रविवारी सकाऴी 6 वाजेच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. अवकाळी पावसासह वादळी वारा यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर तालुक्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला असल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. तर शहरात दुपारी 3:35 ते 3:50 तब्बल पंधरा मिनिटे गारांचा पाऊस पडल्याने रस्त्यावर गारांचे ढिग साचले होते.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005144-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Saraswati-and-Devanadi-Bridge-kathade-Start/", "date_download": "2018-11-15T23:49:38Z", "digest": "sha1:V53K33SQEHSNT7DHX5Y4N56MYKLFITYE", "length": 4777, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अखेर पुलावर कठडे बसविण्यास प्रारंभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › अखेर पुलावर कठडे बसविण्यास प्रारंभ\nअखेर पुलावर कठडे बसविण्यास प्रारंभ\nशहरातील संगमनेर नाक्याजवळून वाहणार्‍या सरस्वती आणि देवनदीच्या पुलाला संरक्षण कठड्याच्या दुरवस्थेचे वृत्त दैनिक पुढारीमध्ये देवनदीवरील पुलाला संरक्षक कठडे बसवा या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला खडबडून जाग आली असून, परिसरातील पुलावर लोखंडी संरक्षक कठडे बसविण्यास सोमवारपासून (दि.12) सुरुवात झाली आहे.\nशहरातून सिन्‍नर-शिर्डी आणि नाशिक-पुणे असे दोन महामार्ग जातात. त्यामुळे या महामार्गावर नेहमीच मोठी वाहनांची वर्दळ बघावयास मिळते. मात्र, संगमनेर नाका परिसरातून वाहणार्‍या सरस्वती आणि देवनदीवरील पूल वाहतुकीच्या द‍ृष्टिकोनातून धोकादायक बनला होता. पुलाला संरक्षक कठडा नसल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविली जात होती. याबाबत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन देऊन कठडे बसविण्याची मागणी केली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांनी दोन्ही नद्यांवरील पुलाला लोखंडी संरक्षक कठडे बसविण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या आठवडेभरात संरक्षक कठड्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोबतच अपघाताच्या संख्येतही लक्षणीय घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005144-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/farmers-in-trouble-due-to-electricity-supply/", "date_download": "2018-11-15T23:12:01Z", "digest": "sha1:BWJ7KHXMVM6F4SRZBUF4OGEBJ7BPFISU", "length": 14828, "nlines": 115, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आसमानी संकटानंतर शेतकऱ्यांवर आता सुलतानी संकट !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआसमानी संकटानंतर शेतकऱ्यांवर आता सुलतानी संकट \nफुलंब्री तालुक्यातील 12 हजार सहाशे कृषी पंपाची वीज तोडली\nफुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील 104.45 कोटी कृषी पंपचे वीज बिल थकीत झाल्यामुळे तब्बल 12 हजार सहाशे एक शेतकऱ्यांची कृषी पंपची वीज पुरवठा महावितरण कंपनीने बंद केला असून सध्या त्वरित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज बिल भरावे लागणार आहे , त्याशिवाय कृषी पंप चालू होणार नसल्याचे सांगितले जात जात असल्याने बिले भरण्यासाठी शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.\nगेल्या काही वर्षांपूर्वी पासून शेतकऱ्यांची कृषी बिले थकीत झाले आहे होते परंतु वीज पुरवठा सुरळीत होता , यंदा महावितरणचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून वीज बिल भरवून घेतली जात आहे . दुसरीकडे यंदा फुलंब्री तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची वीज बंद झाली असल्याने बिले सक्तिने भरवून घेतली जात आहे. त्यामुळे शेतकरी प्रशासनावर मोठा रोष व्यक्त करत आह.\nयंदा तालुक्यात पावसाने शेतकऱ्यांना दगा दिला आहे . फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेती पिकाला केलेला खर्च देखील निघणे अवघड झाले आहे त्यातच आता महावितरणने बिले भरण्याचा तगादा शेतकऱ्यांच्या पाठीमागे लावला आहे . त्यामुळे यंदा एक रुपया नफा नसलेली शेती टिकवण्यासाठी शेतकरी वर्ग मोठी आर्थिक अडचणीत सापडला आहे . गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 10 टक्के ही उत्पन्न घेणे शक्य नाही त्यातच विहिरीला पाणी केवळ आपली जनावरे आणि मोजक्या पिकाला पाणी देता येईल अशी अवस्था तालुक्यातील सर्व शेतकऱ्याची झालेली असतांना मात्र महावितरणला शेतकऱ्यांकडून पैसे काढण्याचा सपाटा सुरु केला असल्याची चर्चा शेतकरी करत आहे .\nयंदा सुरवातीला पहिला पाऊस चागला पडला त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला लागणारा मोठा खर्च करून टाकला परिणामी होते ते पैसे शेतीला लावून टाकले त्यानंतर पावसाचे तालुक्यात अचानक दांडी मारली. त्यामुळे आता शेतीत गुंतवलेले पैसा निघणे अवघड झाले आहे त्यात यंदा शेतकऱ्यांची कर्ज माफी गाजली त्यामुळे राष्टाकुट बँकांनी नवीन कर्ज शेतकऱ्यांना दिले नाही, सावकारी , उसनवारी आणि खाजगी बँकेचे कर्ज अनेक शेतकऱ्यांनी काढले आता हे कर्ज कसे फेडचे या चिंतेने शेतकऱ्याला ग्रासलेले असताना आता महावितरण म्हणते किमान पहिला हप्ता प्रति वीज कोटेशन भरा तरच विधुत पूर्वठा देऊ अन्यथा बंदच ठेवू असे झाल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे .\nफुलंब्री तालुक्यातील कृषी पंपाची स्थिती\n१) तालुक्यातील एकूण कृषी पंप = 17704\n२) वीज बिल थकित झाल्याने बंद केलेले कृषी पंप = 12601\n३) एकूण कृषी पंपाची थकबाकी = 104.45 कोटी\n४) थकबाकी भरलेली एकूण रक्कम = 60 लाख रुपये\n५) वीज बिल थकीत असल्याने बंद केलेले रोहित्र = 801\n६) थकबाकी भरलेले एकूण ग्राहक = 1849\nयंदा पिण्याच्या पाण्याची चिंता आता पासूनच आहे त्यात शेतीला पाणी देणे दूरच सध्या केवळ 15 ते 20 मिनिटे कृषी पंप चालतो त्यातून थोडेफार पिकाला पाणी देता येते तेही पुढील महिनाभर चालणार त्यानंतर शेतातील पंप बंदच करून ठेवावे लागणार आहे .\nरामचंद्र तुपे, शेतकरी फुलंब्री\nमाझ्या शेतात सध्या दोन जनावरांना पुरेल एवढा ऊस आहे परंतु तो हो आता वीज पुरवठा बंद केल्याने सुकून जात आहे यंदा शेतीतून काहीच उत्पन्न झाले नाही शिवाय शेतीला झालेला खर्च देखील फिटणार नाही त्यामुळे आता वीज बिल भरण्यासाठी कोठून पैसा आणावा हे कळत नाही\nपुंडलिक किसन काळे, पिरबावडा शेतकरी\nज्या शेतकऱ्यांचे वीस हजार रुपये थकीत आहे त्यांनी प्रति कृषी पंप ३००० रुपये आणि २० हजार रुपयांच्या वरती थकीत असणाऱ्या शेतकऱ्याला किमान ५ हजार रुपये प्रति पंप भरावा लागणार आहे . वारेगाव सर्कल अंतर्गत येणाऱ्या जवळपास सर्व ट्रान्स्फरमरचा वीज पुरवठा आम्ही बंद केले आहे . या प्रमाणे बिल भरवल्यावर वीज पुरवठा सुरळीत करू\nआश्विनी ढके, कनिष्ठ अभियंता महावीतरण वारेगाव. ता. फुलंब्री.\nमुख्यमंत्री कृषी संजवजी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी महाविविरणाचे बिल भरून सहकार्य करावे ज्या शेतकर्यांनी किमान एक हप्ता बिल भरले आहे अश्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे त्यामुळे बिल भरून महावितरणाला सहकार्य करावे .\nअरुण गायकवाड, उपअभियंता महावितरण फुलंब्री\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार :…\nमुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. त्याआधी बोलणे उचित नाही. मात्र,…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005144-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+23+om.php", "date_download": "2018-11-15T22:53:44Z", "digest": "sha1:INWBAQUIQGRUJPQUBBKPICLITAR7C4K2", "length": 3437, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 23 / +96823 (ओमान)", "raw_content": "क्षेत्र कोड 23 / +96823\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 23 / +96823\nक्षेत्र कोड: 23 (+968 23)\nशहर/नगर वा प्रदेश: Dhofar, Al Wusta\nआधी जोडलेला 23 हा क्रमांक Dhofar, Al Wusta क्षेत्र कोड आहे व Dhofar, Al Wusta ओमानमध्ये स्थित आहे. जर आपण ओमानबाहेर असाल व आपल्याला Dhofar, Al Wustaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ओमान देश कोड +968 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Dhofar, Al Wustaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +968 23 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनDhofar, Al Wustaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +968 23 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00968 23 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 23 / +96823 (ओमान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005144-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-15T23:43:05Z", "digest": "sha1:QLJVQWKAICMMEVPIWVUWQNSXRQ5PWXMJ", "length": 10353, "nlines": 61, "source_domain": "2know.in", "title": "तात्पुरते ई मेल अ‍ॅड्रेस वापरुन स्पॅम पासून सुरक्षीत रहा", "raw_content": "\nतात्पुरते ई मेल अ‍ॅड्रेस वापरुन स्पॅम पासून सुरक्षीत रहा\nRohan March 23, 2010 इंटरनेट, ईमेल, टेम्पररी ई मेल, तात्पुरता ई-मेल, सुरक्षीत इंबॉक्स, स्पॅम घालवा\nस्पॅम ही आपल्यापुढील एक मोठी समस्या आहे. नको असलेले, त्रास देणारे जाहिरातींचे ई-मेल्स आपोआप स्पॅमच्या फोल्डरमध्ये जात असले, तरीही ते एक यांत्रिकी काम आहे. आणि म्हणूनच एखादा महत्त्वाचा मेल चुकून स्पॅममध्ये तर गेला नसेल ना हे पाहण्यासाठी स्पॅमचा फोल्डर डिलीट करुन रिकामा करण्यापूर्वी, त्यावर एक लक्षपूर्वक नजर ही टाकावीच लागते\nपण मुळात आपल्या इंबॉक्समध्ये स्पॅमचा ओघ सुरु होतोच कुठून आपण एखाद्या अनोळखी असुरक्षीत साईटवर रजिस्ट्रेशन करतो किंवा कुठेतरी ऑनलाईन भटकंती करत असताना आपला ई मेल ऍड्रेस देऊन बसतो, आणि मग आपल्या इंबॉक्सला किड ती लागते स्पॅमची आपण एखाद्या अनोळखी असुरक्षीत साईटवर रजिस्ट्रेशन करतो किंवा कुठेतरी ऑनलाईन भटकंती करत असताना आपला ई मेल ऍड्रेस देऊन बसतो, आणि मग आपल्या इंबॉक्सला किड ती लागते स्पॅमची स्पॅम म्हणजे आपल्या इंबॉक्सला झालेला रोगच म्हणावं लागेल…\nअलीकडेच एका वेबसाईटवर फिरत असताना मला टेम्पररी ई मेल ऍड्रेस बाबत माहिती समजली. आणि मी जेंव्हा त्याबाबत सर्च केलं, तेंव्हा तशी सुविधा पुरविणार्‍या अनेक वेबसाईट्स अस्तित्त्वात असल्याचं मला आढळून आलं. आज मी तुम्हाला तात्पुरत्या ई मेल ऍड्रेसची सुविधा पुरविणार्‍या १५ वेबसाईट्सचा ऍड्रेस देणार आहे. अतिशय थोड्याफार फरकाने या सार्‍या वेबसाईट्सचं स्वरुप हे एकसारखंच आहे. तुम्हाला तुमच्यासाठी यापॆकी जी वेबसाईट आवडेल, ती तुम्ही हवं तर निवडू शकता.\nटेम्पररी ई मेल ऍड्रेस\nतात्पुरत्या ई मेल ऍड्रेसने होतं काय तर तुम्ही एखाद्या अविश्वसनीय साशंक वेबसाईटवर आपला तात्पुरता म्हणजेच काही मिनिटांच्या कालावधीपुरता टिकणारा ई मेल ऍड्रेस देता, त्यामुळे तुमचं कामही होतं आणि एकदा तुमच्या तात्पुरत्या ई मेल ऍड्रेसचा अवधी संपला की मग स्पॅमचा प्रश्नच उरत नाही. अशी सुविधा पुरविणार्‍या काही वेबसाईट्स स्वतःच तुम्हाला तुमचा टेम्पररी ई मेल ऍड्रेस देतात, तर काही वेबसाईट्स वर तो तुम्ही तुमच्या मनाने तयार करु शकता. तात्पुरता ई मेल ऍड्रेस म्हणजे किती वेळ टिकणारा तर तुम्ही एखाद्या अविश्वसनीय साशंक वेबसाईटवर आपला तात्पुरता म्हणजेच काही मिनिटांच्या कालावधीपुरता टिकणारा ई मेल ऍड्रेस देता, त्यामुळे तुमचं कामही होतं आणि एकदा तुमच्या तात्पुरत्या ई मेल ऍड्रेसचा अवधी संपला की मग स्पॅमचा प्रश्नच उरत नाही. अशी सुविधा पुरविणार्‍या काही वेबसाईट्स स्वतःच तुम्हाला तुमचा टेम्पररी ई मेल ऍड्रेस देतात, तर काही वेबसाईट्स वर तो तुम्ही तुमच्या मनाने तयार करु शकता. तात्पुरता ई मेल ऍड्रेस म्हणजे किती वेळ टिकणारा तर हा कालावधी तुम्ही कोणती वेबसाईट याकामात वापरणार आहात, त्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला तुमच्या ई मेल आकाऊंटसाठी मिळणारा तात्पुरता कालावधी कमी वाटत असेल, तर काही वेबसाईट्सवर तो तुम्ही वाढवू शकता.\nउगाच आपला मुख्य ई-मेल ऍड्रेस एखाद्या वेबसाईटला द्यावा, असं जर तुम्हाला वाटत नसेल, तर अशावेळी तात्पुरता ई मेल ऍड्रेस वापरणं हा तुमच्यासमोरील उपयुक्त पर्याय ठरु शकेल. बाकी एखाद्या गोष्टीचा आपण अनेक प्रकारे उपयोग करु शकतो, ते सारं काही त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असतं. फक्त ‘त्या’ क्षणी ‘ती’ गोष्ट आपल्याला माहित असणं हे सर्वात जास्त आवश्यक आहे.\nखाली तात्पुरता ई मेल ऍड्रेस पुरविणार्‍या १५ वेबसाईट्सची यादी आहे. त्यांचा क्रम हा माझ्या आवडीप्रमाणे नसून, गुगलच्या रँकिंकप्रमाणे आहे.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005149-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A1/", "date_download": "2018-11-15T23:14:16Z", "digest": "sha1:ZZHQN7DPWH3RVZLCESJHP36AQO47DD4U", "length": 7411, "nlines": 43, "source_domain": "2know.in", "title": "रिलायन्स नेटकनेक्ट ब्रॉडबँड प्लस चे प्रिपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स", "raw_content": "\nरिलायन्स नेटकनेक्ट ब्रॉडबँड प्लस चे प्रिपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स\nRohan March 9, 2010 इंटरनेट, टाटा इंडिकॉम ब्रॉडबँड, ब्रॉडबँड प्लस, रिलायन्स नेटकनेक्ट\nमाझा मित्र सध्या एअरसेलचा ९८रु. चा महिना अनलिमिटेड प्लॅन वापरतोय, पण हा अनलिमिटेड प्लॅन वापरता वापरता त्याच्या सहनशक्तीचा लिमिटेड प्लॅन संपल्याने आम्ही ‘रिलायन्स नेटकनेक्ट ब्रॉडबँड प्लस’ ची चॊकशी केली. तेंव्हा आम्हाला एक पान मिळाले ज्यावर रिलायन्स नेटकनेक्ट च्या विविध योजना आणि दरांबाबत विस्तृत माहिती दिलेली आहे. मी आपल्या वाचकांसाठी तसे आणखी एक पान मागितले. …आणि आत्ताच ते स्कॅन केले आहे… स्कॅन केलेले पान फोटोच्या स्वरुपात खाली देत आहे. पण त्याला मोठ्या आकारात पाहण्यासाठी त्यावर क्लिक करा किंवा आपल्या संगणकावर डाऊनलोड करुन, झुम करुन पहा.\nआत्ता मी टाटा इंडिकॉम चा अनलिमिटेड इंटरनेट प्लॅन वापरत आहे. पण यापूर्वी रिलायन्स नेटकनेक्ट वापरलेले आहे. सध्याचा टाटा इंडिकॉम चा स्पीड एकदम बेस्ट आहेच, पण रिलायन्स नेटकनेक्ट ब्रॉडबँड प्लस चा स्पीड टाटा इंडिकॉम अनलिमिटेड च्या तिप्पट आहे.\nरिलायन्स नेटकनेक्ट चा मुख्य तोटा म्हणजे त्यांचा कोणताही प्लॅन १. अनलिमिटेड नाहीये आणि २. सर्व प्लॅन्स महाग आहेत. रिलायन्स नेटकनेक्ट चा मुख्य फायदा म्हणजे ते १. अतिशय वेगवान आहे आणि २. वायरलेस आहे. तुम्हाला एक यु.एस.बी. मोडेम मिळेल, ज्याचा उपयोग करुन प्रसावात देखील तुम्ही तुमच्या लॅपटॉप वर इंटरनेट वापरु शकाल. खाली आहे ‘रिलायन्स नेटकनेक्ट ब्रॉडबँड प्लस’ प्रिपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स ची इमेज…\nरिलायन्स नेटकनेक्ट ब्रॉडबँड प्लस चे प्रिपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005149-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/255", "date_download": "2018-11-15T22:45:42Z", "digest": "sha1:HNUNKV2R4CSH3ICQRFBIA5WQKCILI7ZN", "length": 8822, "nlines": 111, "source_domain": "aisiakshare.com", "title": " थापाच मारणारा - | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nसंसार हा सुखाचा दोघात चाललेला\nपत्नी मुकी मनाचा संवाद साधलेला\nत्या कुंपणावरी का ठेवू असा भरोसा\nशेतास खाउनीया ज्यानेच घात केला\nका सापळ्यात आला उपदेशतो सभेला\nनादात तोच नेता मोहात लालचेला\nथापाच मारणारा अजुनी सभेत दिसता\nनिवडून तोच येता मतदार भारलेला\nभजनात आळवीता भावात देव आहे\nबाजार का न सहता तो भाव वाढलेला\nसंसारात दोघांच्या आज, तिसरा\nसंसारात दोघांच्या आज, तिसरा फार गरजेचा,\nनिरखून पहावा तुम्ही, हा संदेश मालिकांचा\nकुंपणावरीच त्यांनी बैसून ऐश केली\nशेते चरून खाणे, हक्क जन्मतः मिळाला \nथापा तुम्हा अम्हाला दिसतात मारलेल्या\nमतदान करणारा, नोटांत विकतो मताला\nन सभेत जातो आम्ही, नाहीच मतदानाला\nचिकटून टीव्ही ला, हे सांगतो नेटफ्रेंडला\nचालायचेच सारे, हा दोष ना कुणाचा\nसोडूनी द्यायचा का, खटाटोप जगण्याचा\nप्रतिसाद लिहीताना, टायपून फार गेलो,\nहलकेच घ्या हो थोडे, आवरा उद्वेगाला\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\n>>>पत्नी मुकी मनाचा संवाद\n>>>पत्नी मुकी मनाचा संवाद साधलेला\nहे काही पटले नाही ब्वॉ\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : खगोलज्ञ विलिअम हर्शल (१७३८), नोबेलविजेता नाटककार गेरहार्ड हाउप्टमन (१८६२), रक्तपुरवठ्याच्या यंत्रणेचं कार्य शोधणारा नोबेलविजेता ऑगुस्त क्रोग (१८७४), चित्रकार जॉर्जिया ओ'कीफ (१८८७), लेखक रिचमल क्रॉम्पटन (१८९०), संगीतकार दत्ता डावजेकर (१९१७), कवयित्री शिरिष पै (१९२९), लेखक जे. जी. बॅलर्ड (१९३०), 'अॅबा'मधली गायिका फ्रीदा लिंगस्ताद (१९४५), लेखक सुहास शिरवळकर (१९४८), टेनिसपटू सानिया मिर्झा (१९८६)\nमृत्युदिवस : गणितज्ञ व खगोलज्ञ योहानस केपलर (१६३०), चित्रकार अल्बर्ट कुईप (१६९१), समाजशास्त्रज्ञ एमिल डर्कहाईम (१९१७), 'कामायनी'चे रचयिता कवी जयशंकर प्रसाद (१९३७), मानववंशशास्त्रज्ञ मार्गारेट मीड (१९७८), आचार्य विनोबा भावे (१९८२), अभिनेता सईद जाफरी (२०१५)\nजागतिक बंदिवान लेखक दिन\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - ब्राझिल, पॅलेस्टिन (स्वघोषित)\nवर्धापनदिन : झारखंड राज्य (२०००)\n१५३३ : इंकांचे पेरूवरील राज्य संपवणारा काँकिस्तेदोर फ्रान्सिको पिझारो राजधानी कुझकोमध्ये आला.\n१८५९ : ऑलिंपिकचे आधुनिक कालखंडात पुनरुज्जीवन.\n१९२० : 'लीग ऑफ नेशन्स'ची पहिली परिषद.\n१९४३ : जर्मन छळछावण्यांमध्ये जिप्सी लोकांनादेखील ज्यूंप्रमाणेच वागवले जावे अशी हिमलरची आज्ञा.\n१९४९ : नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना गांधीहत्येबद्दल फाशी.\n१९६९ : अमेरिकेच्या राजधानीत व्हिएतनाम युद्धाविरोधात अडीच लाख लोकांनी निदर्शन केले.\n१९७१ : इंटेलतर्फे पहिला व्यावसायिक सिंगल-चिप मायक्रोप्रोसेसर सादर.\n१९८८ : पॅलेस्टिनी नॅशनल काउन्सिलतर्फे स्वतंत्र पॅलेस्टिन राष्ट्राची घोषणा.\n१९८९ : सचिन तेंडुलकरचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण.\n१९९८ : आंतरराष्ट्रीय शस्त्रनिरीक्षकांना परवानगी दिल्यामुळे इराकवरचा हल्ला पुढे ढकलला गेला.\n२००० : झारखंड राज्याची स्थापना.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005149-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2015/05/05/%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-2/", "date_download": "2018-11-16T00:08:36Z", "digest": "sha1:HDICAYX7VD5LZGS7RBGT3TEASRTIVBVV", "length": 22711, "nlines": 160, "source_domain": "shecooksathome.com", "title": "लहान मुलांसाठीचे पदार्थ भाग -४ – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nलहान मुलांसाठीचे पदार्थ भाग -४\nMay 5, 2015 sayalirajadhyaksha एकत्रित पदार्थांच्या पोस्ट्स, लहान मुलांसाठीचे पदार्थ Leave a comment\nलहान मुलांसाठी सहज करता येतील अशा पदार्थांबद्दल मी याआधीच्या तीन पोस्ट्समध्ये लिहिलं. या पोस्टना दणदणीत प्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन पोस्ट साधारणपणे १२ हजार लोकांनी बघितल्या. तर तिसरी पोस्ट २२ हजार लोकांनी बघितली. तुमच्या या प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहे मी. आज याच विषयावरची चौथी आणि शेवटची पोस्ट लिहिते आहे. या पोस्टमध्ये मी मुलांसाठी वेगवेगळे गोड पदार्थ काय करता येतील आणि कसे करता येतील ते लिहिणार आहे.\nमाझी मोठी मुलगी सावनी जेव्हा दीड वर्षाची झाली आणि सगळं खायला लागली तेव्हा माझ्या सासुबाई (विजया राजाध्यक्ष) या तिच्यासाठी दर रविवारी एक नवा गोड पदार्थ करत असत. तिला सगळ्या चवी कळल्या पाहिजेत, तिनं सगळं खायला शिकलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. आज मी त्यातल्या काही पदार्थांच्याही रेसिपीज शेअर करणार आहे.\nआधीच कबूल करते. मला स्वतःला फार वेगवेगळे गोड पदार्थ करता येत नाहीत. मला स्वतःला गोड फार प्रिय नाहीये त्यामुळे असेल कदाचित. त्यामुळे या यादीत तेच पदार्थ आहेत जे मला चांगले जमतात. म्हणून तुम्हाला कदाचित ही यादी अपुरी वाटू शकेल.\nकस्टर्ड – व्हॅनिला फ्लेवरची रेडीमेड कस्टर्ड पावडर मिळते ती वापरा. साधारणपणे अर्धा लिटर दूध उकळायला ठेवा. एका कपात ४-५ टेबलस्पून कस्टर्ड पावडर आणि थोडं थंड दूध मिसळून चांगली पेस्ट करून घ्या. गॅसवरच्या दुधात ४-५ टीस्पून साखर घाला. दुधाला उकळी आली की गॅस बंद करा. कपातली पेस्ट त्यात घालून सतत हलवत नीट मिसळून घ्या. त्यात गुठळ्या होता कामा नयेत. परत गॅस पेटवा. मंद आचेवर परत सतत हलवत २ मिनिटं शिजवा. थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा. अगदी गार करून खायला द्या. वर साय आली असेल तर हँड मिक्सरनं किंवा व्हिपरनं अगदी हलक्या हातानं फिरवा.\nयाच कस्टर्डबरोबर जेली दिलीत की जेली कस्टर्ड तयार.\nसध्या आंब्याचा मोसम आहे. या तयार कस्टर्डमध्ये दोन हापूस आंब्यांचा रस घाला. मँगो फ्लेवरचं कस्टर्ड तयार होईल. या मँगो कस्टर्डमध्ये आंबा बारीक चौकोनी चिरून घालून द्या. किंवा सफरचंद, चिकू, केळी, द्राक्षं अशी फळं घालून द्या.\nमँगो कस्टर्डमध्ये सुका-मेवा घालून खायला द्या.\nकस्टर्ड जितपत घट्ट-पातळ हवं असेल तसं पावडरचं प्रमाण कमी-जास्त करा.\nफ्रुट कस्टर्डमध्ये आपल्याला हवी ती फळं घाला\nफ्रुट कस्टर्डमध्ये आपल्याला हवी ती फळं घाला\nतयार फ्रुट कस्टर्ड किंवा फ्रुट सॅलड\nजेली – जेली क्रिस्टलची पाकिटं बाजारात तयार मिळतात. रेक्स कंपनीच्या क्रिस्टलची जेली चांगली होते. या पाकिटावर जेली कशी करायची त्याची कृती असते. एक पाकिट असेल तर साधारणपणे ३ कप पाणी घ्या. सगळं पाणी उकळी येईपर्यंत चांगलं गरम करा. त्यात २ टीस्पून साखर घाला. साखर विरघळली की गॅस बंद करा आणि त्यात पाकिटातली पावडर ओता. पूर्ण विरघळेपर्यंत हलवत रहा. हे मिश्रण थंड झालं की हवं असल्यास मोल्डमध्ये घालून किंवा साध्या डब्यात ओतून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा. ५-६ तासांत जेली सेट होईल. पाकिटावर अर्धं पाणी गरम आणि अर्ध थंड असं प्रमाण असतं. पण सगळं पाणी गरम केलं तर क्रिस्टल्स लवकर विरघळतात. शिवाय वरून थोडी साखर घातल्यामुळे जेली गोड होते. मुलांना थोडं जास्त गोड खायला हरकत नाही\nकॅरॅमल पुडिंग – १ कप दुधाला दीड अंडं असं प्रमाण घ्या. इतक्या प्रमाणाला दीड चमचा साखर घ्या. अंडी फोडून घ्या. त्यात थंड दूध घाला. साखर घाला. हव्या त्या प्रमाणात व्हॅनिला इसेन्स घाला. मिक्सरमध्ये किंवा हँड मिक्सरनं चांगलं घुसळून घ्या. एका गोल चपट्या डब्यात (पोळ्या ठेवतो तसा डबा) ७-८ टीस्पून साखर घाला. हा डबा मध्यम आचेवर गॅसवर ठेवा. सतत हलवत साखर विरघळू द्या. साखर विरघळल्यानंतर जळायला लागेल. ती जळू द्या. काळपट ब्राऊन झाली की गॅस बंद करा. डबा चिमट्यानं धरून विरघळलेलं कॅरॅमल डब्याला सगळ्या बाजुंनी लागेल असं फिरवा. कॅरॅमल साधारणपणे ५-७ मिनिटांत सेट होतं. आता या डब्यात दूध आणि अंड्याचं मिश्रण ओता. कुकरमध्ये शिटी न लावता २० मिनिटं पुडिंग वाफवा. थंड करून एका प्लेटवर उलटं करा. हवं तसं कापून द्या.\nयाच पुडिंगमध्ये अंडं आणि दुधाबरोबर ब्रेड घातलात तर ब्रेड पुडिंग तयार होईल. एक कप दुधाला एक ब्रेड स्लाइस घ्या.\nकॅरॅमल गडद रंगांचं केलंत तर उत्तम चव येते. सोनेरी रंगावर ठेवलंत तर तितकं छान लागत नाही.\nसाखर सोनेरी रंगावर जाळा\nकॅरॅमल सेट होऊ द्या\nट्रायफल पुडिंग – वरच्या कृतीप्रमाणे कस्टर्ड आणि जेली करून ठेवा. गोल आकाराचा चपटा डबा घ्या (पोळ्यांना वापरतो तसा). बाजारात तयार स्पाँज केक मिळतो. तो गोल आकारातला घ्या. तो मधोमध स्लाइस करून दोन पातळ गोल कापा. दोन डब्यात दोन गोल लावा. थोड्या दुधात साखर आणि ड्रिंकिंग चॉकलेट घाला. नीट हलवून घ्या. कोमट करून घ्या. आता हे दूध केकवर घालून केक भिजवा. त्यावर कस्टर्डचा थर द्या. त्याच्यावर चिरलेली फळं आवडीनुसार घाला (संत्रं, मोसंबी, द्राक्षं, आंबा, डाळिंब इत्यादी) त्यावर जेलीचा थर द्या. आवडत असल्यास वर सुकामेवा घाला. फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा. अगदी थंड करून खायला द्या.\nबरेचसे लोक केक भिजवायला सिरपचा किंवा फ्रुटीसारख्या ज्युसचा वापर करतात. पण त्यामुळे पुडिंग फार गोड होतं म्हणून मी दूध वापरते.\nस्ट्रॉबेरीज अँड क्रीम – घरची साय घ्या. ती चांगली फेटा. त्यात पिठीसाखर घालून चांगलं मिसळून घ्या. त्यात स्ट्रॉबेरीचे चिरलेले तुकडे घाला.\nअसंच मँगो अँड क्रीमही उत्तम लागतं.\nकणकेचा शिरा – कणीक आधी कोरडी खमंग भाजा. नॉनस्टिक कढई वापरा. भाजत आली की त्यात साजुक तूप घाला. परत चांगला खमंग वास येईपर्यंत भाजा. नंतर त्यात कोमट दूध घाला. नीट हलवून झाकण ठेवून वाफ येऊ द्या. वाफ आल्यावर त्यात किसलेला गूळ घाला. हलवून घ्या. गूळ विरघळला की गॅस बारीक करून झाकण ठेवा. एक वाफ आली की गॅस बंद करा. अतिशय सुंदर लुसलुशीत शिरा होतो. याला फ्लेवरला इतर काहीही घालायचं नाही. कणीक आधी कोरडी भाजलीत तर तूप कमी लागतं. १ वाटी कणीक असेल तर १ वाटी तूप आणि अर्धा ते पाऊण वाटी गूळ घ्या. साधारणपणे दुप्पट दूध घ्या.\nदलियाची खीर – गव्हाचा रवा किंवा दलिया किराणा दुकानात मिळतो. तो धुवून २ तास भिजवून ठेवा. भिजला की त्यातलं पाणी तसंच ठेवून त्यात गूळ घाला. खोवलेलं ओलं खोबरं घाला. चिमूटभर मीठ घाला. कुकरला भांड्यात ठेवून, मंद आचेवर निदान २०-२५ मिनिटं शिजू द्या. दलिया फुलतो म्हणून पाणी भरपूर असू द्या. दलिया शिजल्यावर, जरा कोमट झाला की हँड मिक्सरनं जरासं फिरवून घ्या. थंड होऊ द्या. नंतर त्यात हवं तसं दूध घाला. दूध घातल्यावर उकळू नका कारण गुळामुळे दूध नासण्याची शक्यता असते. भिजवून शिजवलेला काजू तुकडा आणि थोडी जायफळ पूड घाला. थंड करून खायला द्या. आवडत असेल तर गरमच द्या.\nलाल भोपळ्याचे घारगे – लाल भोपळा साल काढून कुकरला शिजवून घ्या. गरम असतानाच मॅश करा म्हणजे तो चांगला मॅश होईल. त्यात लगेचच हवा तसा गूळ घाला. चिमूटभर मीठ घाला. हे मिश्रण चांगलं हलवून घ्या. त्यात मावेल तशी कणीक आणि थोडंसं तांदळाचं पीठ घाला. घट्ट पीठ मळून घ्या. पु-यांसारखे जाडसर घारगे लाटा आणि तुपात तळून खायला द्या.\nझटपट नारळी भात – एक वाटी बासमती तांदूळ धुवून घ्या. मध्यम आकाराच्या कुकरमध्ये तूप गरम करा. त्यात लवंगा, छोटासा दालचिनीचा तुकडा घाला. काजू-बेदाणे घालून परतून घ्या. त्यात धुतलेले तांदूळ घाला. चांगलं परता. आता त्यात एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी ओलं खोबरं घालून परता. थोडी जायफळ पूड आणि केशर घाला. दुप्पट पाणी घाला. शिटीसकट झाकण लावा. आपल्या अंदाजानं भात शिजेपर्यंत मध्यम आचेवर ठेवा. कुकरचं झाकण लावायच्या आधी गूळ पूर्ण विरघळला आहे याची खात्री करून घ्या. नाहीतर तो तळाशी लागेल.\nशेवयांची खीर – शेवया तूपावर खमंग भाजा. त्यात जितपत घट्ट-पातळ हवं असेल तसं दूध घाला. आवडीप्रमाणे साखर घाला. वेलची पूड घाला. काजू-बदामाची जाडसर पूड घाला. अजून घट्ट हवी असेल तर थोडी मिल्क पावडर घाला. आवडत असल्यास बेदाणे घाला. उकळली की गॅस बंद करा.\nश्रीखंड आणि पुरणपोळीच्या रेसिपीज हल्लीच शेअर केलेल्या आहेत तेव्हा त्या परत देत नाही. त्या पेजवर मिळतीलच.\nकरून बघा. कशा झाल्या ते कळवा. फोटो काढून पाठवा.\nही पोस्ट सोशल नेटवर्किंगवर शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.\nअन्न हेच पूर्णब्रह्मलहान मुलांसाठी सोप्या रेसिपीजलहान मुलांसाठीचे सोपे पदार्थ\nPrevious Post: लहान मुलांसाठीचे पदार्थ भाग ३\nNext Post: स्पेनच्या आठवणी\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005149-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-maharashtra-news-sangli-news-patangrao-kadam-funeral-102232", "date_download": "2018-11-16T00:19:19Z", "digest": "sha1:DCUH5KPYJ45Y54D4UHZEPAJ3GBBKP3GD", "length": 12407, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Maharashtra News Sangli News Patangrao Kadam Funeral पतंगराव कदम अनंतात विलीन | eSakal", "raw_content": "\nपतंगराव कदम अनंतात विलीन\nशनिवार, 10 मार्च 2018\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर सांगली जिल्ह्यातील वांगी येथील सोनहिरा साखर कारखाना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात आज सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nसांगली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर सांगली जिल्ह्यातील वांगी येथील सोनहिरा साखर कारखाना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात आज सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी राज्यभरातून त्यांचे कार्यकर्त्यांसह हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली.\nपतंगराव कदम यांचे काल (शुक्रवार) मुंबईतील लीलावती रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सांगली जिल्ह्यासह राज्यभरात शोककळा पसरली. आज सकाळी त्यांचे पार्थिव पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यानंतर एका खासगी हेलिकॉप्टरने पतंगराव कदम यांचे पार्थिव सांगलीतील वांगी येथे आणण्यात आले. सोनहिरा साखर कारखाना परिसरात संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nदरम्यान, पतंगराव कदम यांचे पार्थिव पुण्यातील 'सिंहगड' या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी खासदार सुरेश कलमाडी, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nकेबलसाठी केलेले खड्डे बुजवा\nपुणे : दोन महिन्यांपूर्वी गणेश पेठेत महावितरणने भूमिगत केबल वायर टाकण्यासाठी केलेले खड्डे तसेच सोडून दिले आहेत. या कामाचा राडारोडादेखील तसाच पडून आहे...\nउल्हासनगर रेल्वे स्थानकावर सार्वजनिक शौचालय लोकार्पण\nउल्हासनगर : 1956 साली उल्हासनगर रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. स्थानकाच्या निर्मितीला 62 वर्ष झाल्यावर प्रथमच प्लॅटफॉर्म एकवर सुसज्ज असे सार्वजनिक...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला राज्य बँकेचा दिलासा\nमुंबई - साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’चे पैसे देता यावेत, यासाठी कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जावरील दुरावा येत्या ३१ मार्चपर्यंत १५...\nनेहरू उद्यानाचेही परस्‍पर लोकार्पण\nनाशिक - स्मार्टसिटीअंतर्गत पुनर्निर्माणाचे काम सुरू असलेल्या नेहरू उद्यानाचे बुधवारी (ता. १४) पुन्हा एकदा परस्पर लोकार्पण करण्याची घोषणा आयुक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005149-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/four-major-political-parties-activists-29606", "date_download": "2018-11-15T23:34:21Z", "digest": "sha1:TY4UMAWNJ4TLYUMVCUDRAHV3KUR6FU3K", "length": 15911, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "four major political parties activists प्रमुख चार पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले | eSakal", "raw_content": "\nप्रमुख चार पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले\nबुधवार, 8 फेब्रुवारी 2017\nभोकरदन, (जि. जालना) - अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. सात) भोकरदन तहसील कार्यालयामध्ये भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले. विशेष म्हणजे अर्ज मागे घेण्याचा दिवस असूनही तहसील कार्यालयावर साधा पोलिस बंदोबस्तही नव्हता.\nभोकरदन, (जि. जालना) - अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. सात) भोकरदन तहसील कार्यालयामध्ये भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले. विशेष म्हणजे अर्ज मागे घेण्याचा दिवस असूनही तहसील कार्यालयावर साधा पोलिस बंदोबस्तही नव्हता.\nजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता. सात) तहसील कार्यालयात सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांची गर्दी होती. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हा वाद झाला. त्यानंतर कॉंग्रेसचे काही कार्यकर्तेही आपसांत भिडले नि गोंधळात भर पडली. इतर पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही एकमेकांना धक्काबुक्की करण्यास सुरवात केली.\nपाहता-पाहता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोरच हाणामारीला सुरवात झाली. हा गोंधळ तब्बल दोन तास सुरू होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्‍चंद्र गवळी यांनी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया काही काळ थांबविली. विशेष बाब म्हणजे येथे पोलिसांचा बंदोबस्त नसल्याने गोंधळ अधिक वाढला. या गोंधळाची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गवळी यांनी पोलिसांना दिल्यानंतर दोन पोलिस निरीक्षक आणि सहा पोलिस कर्मचारी तहसील कार्यालयावर दाखल झाले. त्यानंतर अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली.\nतालुक्‍यातील महत्त्वाच्या निवडणुका होत असताना निवडणूक विभागाचे नियोजन मात्र ढिसाळ होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते आतापर्यंत कोणत्याही प्रकियेत नियोजन नसल्यानेच मंगळवारी गोंधळ झाल्याची चर्चा आहे.\nगोंधळ घालणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी सभागृहातील खुर्ची, तसेच इन्व्हर्टरची तोडफोड केली. यादरम्यान शॉर्टसर्किट झाल्याने इन्व्हर्टरला आग लागल्याने एकच पळापळ झाली.\nउमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान ज्या लोकांनी गोंधळ घातला त्यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ते पाहून या गोंधळात कोण-कोण सहभागी आहे, यामागे कोणाचा हात आहे, हे तपासून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत.\nहरिश्‍चंद्र गवळी, निवडणूक निर्णय अधिकारी\nमंगळवारच्या निवडणूक प्रक्रियेसाठी पोलिस बंदोबस्ताचे कुठलेही पत्र निवडणूक विभागाकडून पोलिसांना मिळाले नाही. तसे पत्र मिळाले असते तर निश्‍चितच बंदोबस्त ठेवण्यात आला असता. निवडणूक अधिकाऱ्यांचा भ्रमणध्वनी आला त्या वेळी तत्काळ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले.\n- गोकूळसिंग बुंदेले, प्रभारी पोलिस निरीक्षक, भोकरदन\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nजमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी\nफलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली...\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005149-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-news-vidarbha-akola-government-medical-college-agitation-doctor-nurse-102737", "date_download": "2018-11-15T23:58:17Z", "digest": "sha1:ZKLDGWRTDZO5T2T6U3M3V33BYYLPN3AM", "length": 13255, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news vidarbha akola government medical college agitation doctor nurse अकोल्यातील वैद्यकीय महाविद्यालयात अधिसेविकांचे कामबंद आंदाेलन | eSakal", "raw_content": "\nअकोल्यातील वैद्यकीय महाविद्यालयात अधिसेविकांचे कामबंद आंदाेलन\nमंगळवार, 13 मार्च 2018\nडॉक्टर विरूद्ध अधिसेविका वाद वाढल्याने सर्वाेपचारमध्ये चक्क चार तास रुग्णसेवा खाेळंबली.\nअकाेला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एक महिला डॉक्टरने अधिसेविका आणि त्यांच्या पतीसाेबत केलेल्या असभ्य वर्तवणुकीचे रुपांतरण डॉक्टर विरूद्ध अधिसेविका असे झाले. हा वाद चिघडल्याने अधिसेविकांनी थेट कामबंद आंदाेलन केल्याने सर्वाेपचारमध्ये चक्क चार तास रुग्णसेवा खाेळंबली.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयाेगी प्राध्यापक डॉ. वैशाली काेरडे आणि अधिसेविका जयश्री भदे (लाखे) यांच्यात बुधवारी (ता. 7) वाद झाला हाेता. दाेघांनीही एकमेकांविरूद्ध सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यात तक्रारी दिल्या हाेत्या. त्यावरून पाेलिसांनी गुन्हे दाखल केले. महिला डॉक्टरच्या असभ्य वर्तनुकीच्या निशेधार्थ अधिसेविकांनी दाेन दिवसांपूर्वी सर्वाेपचार परिसरात आंदाेलन केले हाेते. महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणावर चौकशी समिती गठीत करुन अधिसेविका जयश्री भदे यांना शासकीय निवसस्थान खाली करण्याबाबत पत्र दिले हाेते. शिवाय, मेट्रनला देखील कारणे दाखवा नाेटीस बजावण्यात आली हाेती. परिणामी हा वाद चिघळून सकाळी 8 वाजता अधिसेविकांनी काम बंद आंदाेलनास सुरवात केली. डॉक्टर आणि अधिसेविका यांच्यातील वाद चिघडल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली. तब्बल चार तास रुग्णसेवा विस्कळीत झाल्याने, अधिष्ठाता डाॅ. राजेश कार्यकर्ते यांनी चौकशी समिती स्थगित करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.\nहे प्रकरण संबंधितांचे वैयक्तिक असून, दाेघांनी देखील एकमेकांविरूद्ध पाेलिसांत तक्रार दिली असून, त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. त्यामुळे पुढील कारवाई हे पाेलिसच करणार असल्याची भूमिका अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी घेतली.\nकाळ्या फिती लावून केले काम\nडॉक्टर विरूद्ध अधिसेविका यांच्यातील वादाच्या निषेधार्थ दाेन्ही गटाने काळ्या फिती लावून कामकाज केले.\nबेस्टच्या ताफ्यात भाड्याच्या बस\nमुंबई - बेस्ट आर्थिक संकटात असल्याने त्यावर उपाय म्हणून एक हजार बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे...\nफेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला\nपुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...\nआरोग्य कर्मचारी मस्त, नागरिक त्रस्त\nपुणे : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले कचऱ्याचे कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पूना...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांची विभागीय आयुक्तांकडुन दखल\nअकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005149-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=33472", "date_download": "2018-11-15T23:01:10Z", "digest": "sha1:JW74HF4V7S7UBYRTHD337Z5LD7T25G5Z", "length": 9452, "nlines": 167, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "टोम्पे महा.विध्यालायात रक्तदान शिबिर संपन्न 41 रक्तदाते यांनी केली रक्तदान | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ अमरावती टोम्पे महा.विध्यालायात रक्तदान शिबिर संपन्न 41 रक्तदाते यांनी केली रक्तदान\nटोम्पे महा.विध्यालायात रक्तदान शिबिर संपन्न 41 रक्तदाते यांनी केली रक्तदान\nटोम्पे महा.विध्यालायात रक्तदान शिबिर संपन्न 41 रक्तदाते यांनी केली रक्तदान\nटोम्पे महा.विध्यालायात रक्तदान शिबिर संपन्न\n41 रक्तदाते यांनी केली रक्तदान\nस्थानिक चांदुर बाजार स्व.संजय टोम्पे आणि स्व समीर देशमुख अध्यापक विध्यालाय व शिक्षण महाविद्यालय व गो.सी.टोम्पे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्ट यांच्या माध्यमातून व संस्थेचे सचिव भास्कर टोम्पे,मा. ड्रा विजय टोम्पे यांच्या प्रेरणेतुन नेहमी प्रमाणे दिनांक 22 सप्टेंबर ला रक्तदान शिबिर व प्रसाद भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.\nया कार्यक्रम दरम्यान चांदुर बाजार चे पोलिस उपनिरीक्षक शरद भस्मे,प्राचार्य रामटेके,ड्रा. कोल्हे,प्राध्यापक शिंदे, निर्मिती पब्लिक स्कुल प्राचार्य शेजव,प्राध्यापक देवताळे यांची उपस्थिती होती.\nया रक्तदान शिबिर मध्ये एकूण 41 पिशवी घेण्यात आले.ड्रा. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविध्यालाय अमरावती या टीम नि ते अमरावती येथे नेले.या रक्तदान शिबिराला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग यांच्या प्रयत्न नर यशस्वी पार पाडण्यात आले.कार्यक्रम चे संचालन प्रा.मनीषा सावरकर आभार प्रा.राहुल राजस यांनी केले.\nPrevious articleसेंद्रीय शेती काळाची गरज\nNext articleभारतीय संस्कृतीचे जतन करणारा नेपाळ \nप्रतिकुल परीस्तिथीवर मात करत आकोटच्या ५ विद्यार्थीनींनी पटकावले विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत स्थान\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लेखपालास लाच स्वीकारताना अटक\nब्रेकिंग न्यूज़ :- चंद्रपुर च्या जुनोना जंगलात रेल्वेच्या धड़केत वाघाच्या 2 बछड़यांचा मृत्यु…..\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nलोकसभेच नेते पद श्री संजय राउत यांचाकडे\nमध्यप्रदेश मधील खोमाई बनले गावठी दारू चे केंद्रबिंदू महाराष्ट्र मोठ्या...\nचौकशी केल्यानंतर दोषी आढळल्यास अधिकाऱ्यावर कारवाई करणार – एसडीपीओ शिंगटे –...\nघुईखेड येथील श्री. बेंडोजी बाबा महाविद्यालयाचा निकाल ९४.५८ टक्के – काजल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005152-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-15T23:04:08Z", "digest": "sha1:MWEPYAULDVGCYUFPWMD7YCTJAWKD32XM", "length": 6974, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंदापूरातील अतिक्रमणांवर आज हातोडा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइंदापूरातील अतिक्रमणांवर आज हातोडा\nइंदापूर – इंदापूर नगरपालिकेच्या, सरकारी हद्दीत अतिक्रमण करुनर इमराती, टपऱ्या, पत्र्याचे शेड उभी केली आहेत. या अतिक्रमणावर बुधवारी (दि. 28) सकाळी सात वाजता इंदापूर नगरपालिकेचा बुलडोझर फिरणार आहे. इंदापूर नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, महसूल, पोलीस खाते यांच्या संयुक्‍त विद्यमाने ही धडक कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई कारताना कुणी अडथळा आणू नये म्हणून राज्य राखीव पोलिस बल (एसआरपी) व इंदापूर, बारामती, वालचंदनगर, दौंड येथून जादा पोलीस कुमक मागविण्यात आली आहे. या होणाऱ्या कारवाईमुळे अनेक बड्या बड्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून अतिक्रमण काढण्याची करावी अशी फक्त चर्चा सुरू होती. दररोज किमान एकातरी ठिकाणी सरकारी जागेवर अतिक्रमण होत होते; परंतु आपले कोणीही अतिक्रमण काढणार नाही, या भवनेतून रोज अतिक्रमणात वाढ होत होती. संपूर्ण शहरालाच अतिक्रमणे वेढा घातला आहे. त्यामुळे ही कारवाई एक किंवा दोन दिवसांत पूर्ण होण्याची शक्‍यता कमी आल्याने किमान 15 दिवस तरी कारवाईस लागण्याची शक्‍यता आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयोगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत मांडले उप्रकोका बिल\nNext articleकालवा समितीची बैठक ठरणार वादळी\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005152-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/6816-neha-dhupia-got-secretly-married-to-angad-bedi", "date_download": "2018-11-15T23:21:51Z", "digest": "sha1:TL5NWFXS5Y2G3HYLIMTOOTNRXCKLQ5LE", "length": 6728, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "नेहा धुपिया आणि अंगदची 'सिक्रेट वेडिंग' - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनेहा धुपिया आणि अंगदची 'सिक्रेट वेडिंग'\nजय महाराष्ट्र न्युज, मुंबई\nबॉलिवूडमध्ये सध्या लग्नाची धामधुम सुरू आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. त्याला कारणही तसेच आहे. सोनम कपूरच्या शाही लग्नाची चर्चा ताजी असतानाच आणखीन एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकली आहे, तिचे नाव आहे नेहा धुपिया. नेहा धुपियाने अंगद बेदीसोबत लग्न केले आहे. अंगद बेदी हा क्रिकेटर बिशन सिंग बेदी यांचा मुलगा आहे. नेहाने ही पंजाबी धर्माच्या रितीरिवाजानुसार लग्न केले आहे. नेहा धुपिया आणि अंगदने 'सिक्रेट वेडिंग'नंतर सोशल मीडियावर ही खुशखबर आपल्या चाहत्यांना दिली.\n२००२ मध्ये तिने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर वर्षभराने ‘कयामत: सिटी अंडर थ्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. अलीकडे नेहा ‘हिंदी मीडियम’, ‘तुम्हारी सुलू’, ‘जुली’ आदी चित्रपटांमध्ये दिसली. गेल्या १७ वर्षांपासून नेहा बॉलिवूडमध्ये घट्ट पाय रोवून आहे. अंगदही छोट्या छोट्या भूमिका साकारल्या आहेत. अंगद हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत पिंकमध्ये दिसला होता. त्यानंतर आलिया भट्ट आणि शाहरुख खानच्या डिअर जिंदगीमध्ये सुद्धा अंगद होता.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005152-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/everything-under-control-says-cm-268550.html", "date_download": "2018-11-15T22:54:23Z", "digest": "sha1:ZXRTH54GPG4ZQ6UDULKYFRC27VPVINOM", "length": 14601, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'परिस्थिती नियंत्रणात'", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nVIDEO: 'नाय तू मला तलवारीने हान', पाण्यासाठी सहाय्यक उपनिरीक्षकाची तलवारबाजी\nVIDEO: रेड लाईट एरियात कार अनेकांना गेली उडवत, 2 जणांचा मृत्यू\n'राम तेरी गंगा मैली...', शुभ्र दिसणारा गोदामाईच्या पाण्याचा प्रवाह आहे जीवघेणा\nVideo : आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा\nVideo : ट्रेन कुठवर पोहोचली ते कळणार आता व्हॉट्सअॅपवर\nVIDEO: आणखी दारू दे म्हणत तरुणीचा विमानात गोंधळ\nमागासवर्गीय आयोगाचा आरक्षण अहवाल आज नव्हे उद्या होणार सादर\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVideo : Feng Shui- हे रोप घरी लावलं तर होईल धनप्राप्ती\nVideo : या महिलेच्या कामगिरीमुळे पाकिस्तानात आहेत महिला टॅक्सीचालक\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nआता क्रेडिट कार्डचं बिल भरायला उशीर झाला तरी नाही लागणार पेनल्टी, हे आहेत नियम\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO : कोल्हापुरात सरपंचाने केला हवेत गोळीबार\nVIDEO : वसईतील भीषण आगीत 50 गोडाऊन जळून खाक\nVIDEO मोदी-शहांवर असे फुटले राज ठाकरेंच्या व्यंगचित्राचे फटाके\n5.80 कोटींचं म्हाडाचं घर कोणाला हवंय\nVIDEO : इंजिनशिवायची ही गाडी अपघातातसुद्धा सुरक्षित, भारतात पहिल्यांदाच ट्रायल रन\nकल्याणच्या विहिरीत बुडाले ५ जण; केमिकलमिश्रित पाण्याचा संशय\nVIDEO बेळगावात मराठी तरुणांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांचा लाठीमार\n#StatueOfUnity 'सरदार नसते तर चारमिनार पाहायला व्हिसा लागला असता'\nVIRAL VIDEO : चालत्या स्कूलबसमधून मुलाला ढकललं\nVIDEO:जलयुक्त शिवाराच्या नावाखाली सरकार पाठ थोपटवून घेतंय -धनंजय मुंडे\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nदेश, ऑटो अँड टेक\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nआयुष्य मनमुराद जगताना, मित्रांसोबत या ६ अडवेंचर ट्रीप एकदा कराच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005152-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/now-in-the-ahmednagar-district-ncps-hallabol-movement/", "date_download": "2018-11-16T00:00:17Z", "digest": "sha1:WZVV2RNULS5H4TLSABXWERNQWWM35BVC", "length": 11144, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आता अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआता अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन\nभागवत दाभाडे/ अहमदनगर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे येत्या फेब्रुवारी मध्ये पाच तालुक्यात हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या अध्यखातेखाली राष्ट्रवादी भवन येथे नुकतीच बैठक पार पडली आहे.नगर जिल्ह्यात होणाऱ्या हल्लाबोल आंदोलनाचे यावेळी नियोजन करण्यात आले आहे.\nसरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यात हल्लाबोल आंदोलन सुरू करण्यात आले आहे.विदर्भातून या आंदोलनाची सुरवात झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी सरकार विरोधी आंदोलन करून मोर्चे काढण्यात येते. नगर जिल्ह्यात मात्र पाच ठिकाणी हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या 15 फेब्रुवारी ला श्रीगोंदा येथून आंदोलनाला सुरवात होणार आहे .दुपारी शेवगाव शहरात ,तर सायंकाळी राहुरी येथे हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता अकोले येथे तर दुपारी 3 वाजता कोपरगाव शहरात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष घुले यांनी दिली.\nराष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत नगर जिल्ह्यात पाच तालुक्यात मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार आहे.प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ,खा.सुप्रियाताई सुळे,विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे ,जेष्ठ नेते मधुकर पिचड, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, माजी अर्थ मंत्री जयंत पाटील,महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ,युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, पक्ष निरीक्षक अंकुश काकडे,अल्पसंख्याक चे गफ्फर मलिक,सामाजिक न्याय विभागाचे, जयदेव गायकवाड, युवती प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील ,अजिंक्य राणा ,ईश्वर बाळबुधे आदी आंदोलनाला उपस्थित राहणार आहे.\nआंदोलनाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकिला माजी आमदार दादाभाऊ कळमकर, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, शिवाजी गाडे, उमेश परहर,रेश्मा आठरे,निर्मला मालपाणी ,काशीनाथ नवले, गणेश गव्हाणे, उपस्थित होते.हल्लाबोल आंदोलनाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांच्या उपस्थितीत 2 फेब्रुवारी पासून बैठका होणार आहेत\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन…\nटीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर केलेली टीका शिवसेनेला…\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005153-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2014/09/26/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%97/", "date_download": "2018-11-15T22:44:01Z", "digest": "sha1:UBBTRDGI5IIE3FLQFA5OUX6XITD2PHLN", "length": 15701, "nlines": 177, "source_domain": "shecooksathome.com", "title": "दही-दुधाचं पिठलं आणि शेवग्याच्या शेंगांचं पिठलं – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nदही-दुधाचं पिठलं आणि शेवग्याच्या शेंगांचं पिठलं\nSeptember 26, 2014 sayalirajadhyaksha आमटी कालवणं रस्से कढी, पारंपरिक महाराष्ट्रीय रेसिपी, ब्राह्मणी पदार्थ 4 comments\nपिठलं हा पदार्थ मूळचा महाराष्ट्रीय आहे की गुजराती असा वाद गुजराती लोक हिरीरीनं घालतात. त्यांच्या मते पिठलं हा मूळचा गुजराती पदार्थ आहे आणि तो आपण मराठी लोकांनी आपलासा केलाय. पण पिठलं हा मूळ मराठीच पदार्थ आहे याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही कारण पिठलं हे फुलक्यांपेक्षा आपल्या भाकरीबरोबरच फर्मास लागतं (आता भाकरी नसेल तर मग फुलक्यांबरोबर खाण्याशिवाय पर्याय उरत नाही ते सोडा कारण पिठलं हे फुलक्यांपेक्षा आपल्या भाकरीबरोबरच फर्मास लागतं (आता भाकरी नसेल तर मग फुलक्यांबरोबर खाण्याशिवाय पर्याय उरत नाही ते सोडा) शिवाय आपल्याकडे पिठल्याचे जे त-हत-हेचे प्रकार केले जातात त्यामुळे तर तो मराठीच पदार्थ आहे याविषयीचा माझा विश्वास दृढ होत जातो) शिवाय आपल्याकडे पिठल्याचे जे त-हत-हेचे प्रकार केले जातात त्यामुळे तर तो मराठीच पदार्थ आहे याविषयीचा माझा विश्वास दृढ होत जातो तव्यावरचं पिठलं, दाण्याच्या कुटाचं पिठलं, कोरडा झुणका, कांदा-लसूण-कोथिंबीर घालून केलेलं पिठलं, दही-दूध घालून केलेलं पिठलं, शेवग्यांच्या शेंगांचं पिठलं, चण्याची डाळ भिजवून वाटून केलेलं पिठलं, मराठवाड्यातल्या खेड्यांमधे कामट्यांनी (झाडांच्या वाळलेल्या बारीक फांद्यांनी) हाटून केलेलं पिठलं, कुळथाचं पिठलं असे किती तरी पिठल्याचे प्रकार आपल्याकडे केले जातात. यातला प्रत्येक प्रकार मी खाल्लेला आहे आणि मला हे सगळे प्रकार आवडतात. माझ्या नव-याला त्याच्या आईनं कांदा-लसूण-कोथिंबीर घालून केलेलं पिठलं आवडतं तर माझ्या मुलींना त्यांच्या आईनं दही-दूध घालून केलेलं पिठलं आवडतं. आज मी पिठल्याच्या दोन रेसिपीज शेअर करणार आहे. पहिली रेसिपी आहे दही-दुधाच्या पिठल्याची तर दुसरी रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगा घालून केलेल्या पिठल्याची.\nदही दुधाचं तयार पिठलं\nसाहित्य: १ वाटी डाळीचं पीठ (बेसन), १ वाटी आंबट दही, १ वाटी दूध, १ टेबलस्पून दाण्याचं कूट, २ टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तेल, मोहरी, पाव टीस्पून हिंग\n१) प्रथम एका भांड्यात डाळीचं पीठ घेऊन त्यात दही, दूध घालून नीट एकजीव करावं. गुठळ्या राहू देऊ नयेत. आपल्याला पिठलं जितकं पातळ हवं असेल त्या अंदाजानं त्यात पाणी घालावं.\n२) आता त्यात तिखट, मीठ आणि दाण्याचं कूट घालावं.\n३) एका कढईत तेल गरम करावं. तेल तापल्यावर त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की त्यात हिंग घालावा. नंतर हळद घालावी. फोडणी खमंग झाली पाहिजे.\n४) आता त्यात कालवलेलं डाळीचं पीठ घालावं. नीट हलवून घ्यावं आणि मध्यम आचेवर ठेवावं.\n५) जरा उकळी आली की गॅस बारीक करावा आणि झाकण घालून ५-७ मिनिटं ठेवावं.\nत्यातच दाण्याचं कूच, तिखट, मीठ घाला\nपिठल्याला दणकून वाफ येऊ द्या\nया पिठल्याबरोबर भाकरी, ठेचा किंवा भुरका, कच्चा कांदा द्यावा. आवडत असल्यास पिठल्यावर कच्चं तेल घालून खावं. गरम साध्या आसट भाताबरोबरही पिठलं उत्तम लागतं. हेच पिठलं जरा वेगळ्या पध्दतीनं करायचं असेल तर ५-६ लसूण पाकळ्या, १ टीस्पून जिरं आणि १ टेबलस्पून सुकं खोबरं वाटून घेऊन ते फोडणीत घालावं आणि चांगलं परतून मग कालवलेलं पीठ ओतावं. माझी आजी असं करायची.\nपिठलं, भाकरी आणि ठेचा, भुरका, कांदा याबरोबर खा\nआजची दुसरी रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगा घातलेल्या पिठल्याची\nशेवग्याच्या शेंगांचं तयार पिठलं\nसाहित्य: १ वाटी डाळीचं पीठ (बेसन), २-३ शेवग्याच्या शेंगा (३ इंच लांबीचे तुकडे करून उकडून घ्या, उकडलेलं पाणी त्यातच ठेवा), ६-७ कमी तिखट हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरलेल्या (तिखट असतील तर २-३ घ्या), १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ३-४ आमसूलं, १ टेबलस्पून तेल, पाव टीस्पून हळद, मोहरी, पाव टीस्पून हिंग, मीठ चवीनुसार\n१) एका पातेल्यात डाळीचं पीठ पाणी घालून कालवून घ्या. आपल्याला पिठलं जितपत पातळ हवं असेल त्या प्रमाणात पाणी घाला. त्यातच मीठ आणि आमसूलं घालून ठेवा.\n२) एका कढईत तेल चांगलं गरम होऊ द्या. त्यात मोहरी घालून ती तडतडली की हिंग घाला. ३) हळद घालून त्यात मिरची घालून जरासं परता. नंतर त्यातच कोथिंबीर घाला आणि चांगलं परता.\n४) नंतर त्यात शेवग्याच्या शेंगा पाण्यासकट घाला. चांगली उकळी येऊ द्या.\n५) उकळल्यावर त्यात कालवलेलं पीठ घाला. नीट हलवा आणि मंद आचेवर ७-८ मिनिटं ठेवा. पिठलं तयार आहे.\nडाळीचं पीठ पाण्यात कालवा, त्यातच आमसूलं घाला\nशेवग्याच्या शेंगा उकडून घ्या\nशेवग्याच्या शेंगा घातल्यावर पाण्याला चांगली उकळी येऊ द्या\nहे पिठलंही भाकरीबरोबर फर्मास लागतं. बरोबर अर्थातच ठेचा किंवा लसणाची चटणी हवीच. या पिठल्यावर तूप घातलं तर छान लागतं. गरम मऊ भाताबरोबरही हे पिठलं मस्त लागतं.\nकरून बघा आणि नक्की कळवा कसं झालं ते.\nNext Post: कॉर्न पुलाव\nगुजराती लोकं फुलकेच खातात असं काहीही नाही… खरंतर बाजरीची भाकरी हा त्यांचा पारंपारिक खेडवळ पदार्थ, रोजचं अन्न आहे.\nशेवग्याच्या शेंगाचे पिठले पहिले अन मला य गो जोशीच्या गोष्टीची आठवण झाली ,,,शेवग्याच्या शेगाचे पिठले ,,,तारका आणि तिच्या भावांमधील नाते उलगडून दाखवणारी सुंदर गोष्ट ,,,धन्यवाद ..\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005153-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/indias-gdp-growth-fall-71-cent-estimates-government-24816", "date_download": "2018-11-16T00:10:34Z", "digest": "sha1:Z2CBSNC6DJ6X3OE6AEXJHRXE4Q7TNFVT", "length": 14136, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "India's GDP growth to fall at 7.1 per cent, estimates government विकासदर 7.1 टक्के राहील | eSakal", "raw_content": "\nविकासदर 7.1 टक्के राहील\nशनिवार, 7 जानेवारी 2017\n2016-17 या आर्थिक वर्षातील राष्ट्रीय उत्पन्नाचा पहिला आगाऊ अंदाज संख्याशास्त्र आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आणि देशाचे मुख्य संख्याशास्त्रज्ञ टी.सी.ए. अनंत यांनी सादर केला. 2011-12 आर्थिक वर्षाचे राष्ट्रीय उत्पन्न आधारभूत धरून हा अंदाज काढण्यात येतो\nनवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत उत्पन्नाचा (जीडीपी) वाढीचा दर 7.1 टक्के राहील, असा अंदाज केंद्र सरकारतर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आला आहे. मात्र, यासाठी आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीचा म्हणजेच ऑक्‍टोबर अखेरीपर्यंतचाच कालावधी आधारभूत धरण्यात आलेला आहे. नोटाबंदीनंतरच्या परिस्थितीचे परिणाम त्यामध्ये समाविष्ट नाहीत. दरम्यान, काही खासगी पतमूल्यांकन संस्थांनी नोटाबंदी मोहिमेमुळे जीडीपी वाढीचा दर 5 टक्‍क्‍यांपर्यंत खालावणार असल्याचे भाकीत केले आहे.\n2016-17 या आर्थिक वर्षातील राष्ट्रीय उत्पन्नाचा पहिला आगाऊ अंदाज संख्याशास्त्र आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आणि देशाचे मुख्य संख्याशास्त्रज्ञ टी.सी.ए. अनंत यांनी सादर केला. 2011-12 आर्थिक वर्षाचे राष्ट्रीय उत्पन्न आधारभूत धरून हा अंदाज काढण्यात येतो. रिझर्व्ह बॅंकेच्या मध्यावधी आढाव्यातही जीडीपी वाढीचा दर अर्ध्या टक्‍क्‍याने कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता व त्यानुसारच संख्याशास्त्र विभागाने गेल्यावर्षीच्या 7.6 टक्के विकासदराच्या तुलनेत वर्तमान दर 7.1 टक्‍क्‍यांपर्यंत खालावल्याचे दर्शविले आहे.\nअपेक्षेप्रमाणे उत्पादन क्षेत्रात घसरण नोंदविली गेली असून, ती 9.3 टक्‍क्‍यांवरून (2015-16) 7.4 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आली आहे. खाद्यवस्तूंचा घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) 6.9 टक्‍क्‍यांनी वाढलेला आहे, उत्पादित वस्तूत 2 टक्के वाढ झाली आहे. वीजक्षेत्रात उणे 1.4 टक्के वाढ नोंदविली गेली. ग्राहक किंमत निर्देशांकातही या काळात 5 टक्के वाढ झाल्याचे या अंदाजात नमूद करण्यात आले आहे. याचा अर्थ महागाई झालेली आहे, तसेच ज्या वीजक्षेत्रात आतापर्यंत असंख्य निर्णय झाल्याचे सांगितले जाते, त्यामध्ये अजूनही \"प्रकाश' दिसत नसल्याचे चित्र आहे.\nखाण-खनिज आणि खननक्षेत्रातही 2016-17 मध्ये 1.8 टक्‍क्‍यांनी घट अपेक्षित आहे. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादनात अनुक्रमे 3.5 व 3.7 टक्‍क्‍यांनी घसरण झालेली आहे. वीज, गॅस, पाणीपुरवठा आणि अन्य ग्राहक व नागरिक उपयोगी सेवांमध्ये देखील 0.1 टक्‍क्‍याने घट अपेक्षित आहे.\nपंचावन्न हजार शिधापत्रिका होणार डिलीट\nसातारा - सलग तीन महिने स्वस्त धान्य न घेतल्याने त्या शिधापत्रिकांवरील धान्य बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सातारा जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबर,...\n\"रक्षा' ऍप महिलांचा सुरक्षारक्षक\nनागपूर - \"टॅग मी टू' चळवळीनंतर महिलांनी स्वतःवर झालेला अन्याय जगापुढे आणला. सिनेसृष्टीतील अनेक चेहरे यात अडकले. मात्र, या चळवळीमुळे खरा प्रश्‍न...\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005153-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/shiv-sena-tomorrow-jai-maharashtra-protest-against-belgium-government-261376.html", "date_download": "2018-11-15T22:58:55Z", "digest": "sha1:3SP5INRAF333RXWNLQ5KOLW7PDPLQCE3", "length": 13210, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिवसेनेचे मंत्री उद्या बेळगावात देणार 'जय महाराष्ट्र'च्या घोषणा", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nशिवसेनेचे मंत्री उद्या बेळगावात देणार 'जय महाराष्ट्र'च्या घोषणा\nउद्या गुरुवारी बेळगावात जाऊन सेनेचे शिलेदार जय महाराष्ट्रची घोषणा देणार आहे.\n24 मे : बेळगावमध्ये जय महाराष्ट्र म्हणण्यास घातलेल्या बंदी विरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलीये. उद्या गुरुवारी बेळगावात जाऊन सेनेचे शिलेदार जय महाराष्ट्रची घोषणा देणार आहे.\nबेळगांव नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या मराठी लोकप्रतिनिधींच पद रद्द करणारा कायदा करणार असल्याच वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण सीमा भागात बेग यांच्या विरोधात वातावरण ढवळून निघालंय. या विरोधात शिवेन\nशिवसेनेचे परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि आरोग्य मंत्री कर्नाटक संपर्क प्रमुख दीपक सावंत हे दोन मंत्री मोर्चात सहभागी होऊन जय महाराष्ट्र च्या घोषणा देणार आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठी परीपत्रकासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये शिवसेनेचे दोन मंत्री सहभागी होणार आहे.\nगुरुवारी दुपारी १२ वाजता संभाजी चौकातून या मोर्चा सुरू होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शिव सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाननंतर रावते आणि सावंत हे दोघे जण या मोर्चात सहभागी होऊन बेळगावात जय महराष्ट्र चा एल्गार करणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005202-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0737+nz.php", "date_download": "2018-11-15T22:43:50Z", "digest": "sha1:5AP5E57Z7XO3ZGWLB7FQ4LPCSB3FM2JE", "length": 3474, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0737 / +64737 (न्यू झीलंड)", "raw_content": "क्षेत्र कोड 0737 / +64737\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 0737 / +64737\nशहर/नगर वा प्रदेश: Taupo\nआधी जोडलेला 0737 हा क्रमांक Taupo क्षेत्र कोड आहे व Taupo न्यू झीलंडमध्ये स्थित आहे. जर आपण न्यू झीलंडबाहेर असाल व आपल्याला Taupoमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. न्यू झीलंड देश कोड +64 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Taupoमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +64737 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनTaupoमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +64737 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0064737 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 0737 / +64737 (न्यू झीलंड)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005202-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathikavitasangrah.in/2012/11/mi-tila-vicharal-mangesh-padgaonkar-marathi-kavita.html", "date_download": "2018-11-15T22:44:25Z", "digest": "sha1:BP7BBTBXMZHZI4526TVXTT7OBAZWKO76", "length": 8292, "nlines": 233, "source_domain": "marathikavitasangrah.in", "title": "Mi Tila Vicharal | Mangesh Padgaonkar | Marathi Kavita - Marathi Kavita Sangrah", "raw_content": "\nतिनं लाजून होय म्हटल,\nसोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….\nतुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं\nत्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं……..\nतुमचं लग्न ठरवुन झालं\nसगळा मामला रोख होता,\nव्यवहार भलताच चोख होता..\nहे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं\nअसलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं…\nते सगळं जाउ द्या, मला माझं गाणं गाउ द्या..\nतिनं लाजून होय म्हटल,\nसोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….\nत्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,\nतेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,\nदेवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खाली\nत्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत\nपोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत\nजीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं\nतिनं लाजून होय म्हटल,\nसोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….\nचंद्र, सुर्य, तारे, वारे,\nआणि थरथरणाऱ्या हातांनी ,\nआधिच माझं अक्षर कापरं\nत्या दिवशी अधिकचं कापलं\nरक्ताचं तर सोडाच राव\nहातामधलं पेनसुद्धा होतं तापलं\nपत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,\nपाकिटावर तिकिट नव्हतं लावलं\nपत्रं तिला पोचलं तरिसुद्धा\nपोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,\nमाझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे\nगुणी पाखरु येउन बसलं\nतिनं लाजून होय म्हटल,\nसोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं……\nपुढे मग तिच्याशिच लग्नं झालं,मुलं झाली,\nसंगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली\nमी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली…\nतसा प्रत्येकजण नेक असतो,\nफ़रक मात्र एक असतो\nतिनं लाजून होय म्हटल,\nसोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….\nश्री गणपति आरती | Ganpati Aarti\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005208-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.namdevanjana.com/2016/09/", "date_download": "2018-11-15T22:49:51Z", "digest": "sha1:W4LEFH7NLHO7ZC5ZTOO5YW45SY7V5KQD", "length": 14562, "nlines": 189, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "ब्लॉगनामा", "raw_content": "\nआधार देणारा माणूस : दिपक करंजीकर\nनुकताच मुंबईत आलो होतो. डहाणूकरमध्ये अकरावीसाठी प्रवेश घेतला. कमवून शिकावं लागणार, हे घरातून न सांगताच कळलं होतं. कारण शिकवण्याची घरच्यांची परिस्थिती नव्हती. अशात मुंबईला आल्यावर सर्वात पहिलं काम केलं ते पेपरलाईन टाकण्याचं. त्यावेळी पार्ल्यातील संत जनाबाई रोडवरील इमारतींमध्ये पेपर टाकत असे. शिवाय याच रस्त्यावरील पार्ले निमेश सोसायटीसमोरील जी. के. जाधव नावाच्या भल्या गृहस्थाच्या पेपर स्टॉलवर पेपर विकण्यासाठी दुपारी 11 पर्यंत बसत असे. त्यावेळी पेपर वाचण्याची सवय लागली. डहाणूकरमध्ये नाट्यमंडळात सक्रीय असल्याने लोकसत्ता-मटामधील नाटकांच्या जाहिराती पाहून नवं नाटक आल्यावर ते आवर्जून पाहणं, हे ठरलेलं असायचं.\nकाही दिवसांनी एक व्यक्ती पेपर स्टॉलवर इंडियन एक्स्प्रेस घेण्यासाठी आली. या व्यक्तीला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटलं. नंतर ते दिपक करंजीकर असल्याचं लक्षात आलं. ‘गांधी विरुद्ध सावरकर’, ‘प्रेमाच्या गावा जावे’ या आपण पाहिलेल्या नाटकातील कलाकार. दिपक सर पेपर घ्यायला आले की, त्यांच्यासोबत नेहमी बोलणं व्हायचं. मी शिकतोय, मला वाचनाची आवड आहे, मला नाटकांची आवड आहे हे सर्व त्यांना कळल्यावर ते माझ्याशी…\nरात्री दोन वाजता 'अफवा खरी ठरावी म्हणून...'ची पहिली कथा संपवली. एक्झिट. कथा एकच. पण दोन भागात- 'एक्झिट १' आणि 'एक्झिट २'. पहिला भाग वाचत असताना हिच कथा आहे, असं वाटून जातं. पण दुसरा भाग काहीतरी नवीनच समोर ठेवतो. पार धक्काच देतो. जोराचा.\nएक्झिट कथा दोन स्त्रियांच्या मनातलं वादळ मांडते. मीता आणि प्रज्ञा- एक कथेची पात्र, तर दुसरी कथा लेखिका. एक्झिट एक कथा असली, तरी दोन जगणं आपल्यासमोर ठेवते.\nकथा काल्पनिक नसतात, या मताचा मी आहे. त्या अनुभवाधारित किंवा प्रसंगाधारित असतात. (केवळ मनेरंजनासाठी लिहिलेल्या कथांबाबत बोलत नाही. कारण त्या पूर्णपणे काल्पनिकच असतात.) अर्थात कथेच्या गरजेनुसार थोडी खेचाखेच आणि काही रंजित घटना त्यात समाविष्ट केल्या जातात. पण सरसकट नाही. आणि काही कथा तर आपल्या आजूबाजूला घडलेली एखादी घटनाच वाटावी इतकी वास्तवदर्शी असते. 'एक्झिट'ला वास्ताचा मोठा स्पर्श मला जाणवला. ती कुठल्या घटनेवर आधारित आहे की पूर्णपणे कल्पनेतून साकारलीय, हे कथालेखिकाच सांगू शकेल. म्हणजे प्रज्ञा दया पवार याच.\nपहिल्या भागात मीता नामक स्त्रीची कथा आणि व्यथा मांडलीय. सिद्धहस्त द…\nऑगस्टच्या पगाराची खरेदी उशिरा झाली. इतकी की, पाच-सहा तारखेपर्यंत होणारी खरेदी, आज १४ तारीख उजाडली. म्हणजे पंधरवडा उलटलाच. हे ठीक नाही. पाच-सहा तारखेपर्यंत नवी पुस्तकं घरात आलीच पाहिजेत. अन्यथा पुस्तकांचं कपाट सैरभैर होतं. बाकी काही नाही.\nमाझ्या पुस्तकांचं कपाट म्हणजे अतृप्त आत्माच. पुस्तकांची भूक शमता शमत नाही. महिन्याच्या सुरुवातीला नवी पुस्तकं हवीच. अन्यथा मला त्रास देतो. हे कपाट माझ्यावर आर्थिक मंदी लादणार, हे नक्की. असो.\nतर पहिल्या आठवड्याऐवजी आज पंधरवाडा उलटता-उलटता वझिरा नाका गाठला. शब्द बुक गॅलरीत गेलो. आज पूर्ण बुक हाऊस फिरलो नाही. पहिल्याच स्टँडमधील आठ पुस्तकं निवडली. अर्थात प्रत्येक पुस्तक वाचावं असंच आहे.\nखरंतर पुस्तक निवडण्यामागे एक कारण असतं. तसंच आजच्या खरेदीतील पुस्तकांनाही आहे. आज जी पुस्तकं घेतलीयेत, त्यात ग्रामीण वास्तव मांडणारीच निम्मी आहेत. उदाहरणार्थ- कृष्णात खोतांच्या 'गावठाण' आणि 'धूळमाती' या दोन कादंब-या, शिवाय आसाराम लोमटेंचे 'इडा पीडा टळो' आणि 'आलोक' हे दोन कथासंग्रह.\nपण फक्त ग्रामीणच नाही. असंही एक पुस्तक खरेदी केलंय, जे खरंतर आधी…\nगांधी, उदयनराजे आणि अॅट्राॅसिटी\nमहात्मा गांधी आणि उदयनराजेंमध्ये लय इंटरेस्टिंग साम्य आहे. कुणी विचारही केला नसेल. पण तुम्हाला तर माहितंचय मी किती हुशार आहे. त्याच हुशारीचा वापर करुन गांधी आणि उदयनराजेंमधलं 'साम्य' शोधलंय. चला... फार दुनिया घुमाके न आणता सांगूनच टाकतो.\nगांधी कुठेतरी कधीतरी बोलले होते की, माझी दोन विधानं परस्परविरोधी असतील, तर दुसरं विधान ग्राह्य धरा. कारण दोन विधानांदरम्यान माझ्यात मतपरिवर्तन झालं असणार.\nउदयनराजेही याच पाँईंटवर गांधींसारखे आहेत. आता उदयनराजे असे कुठे म्हणाले नाहीत. पण त्यांचा इतिहास हेच सांगतो की, त्यांच्या दोन विधानांपैकी दुसरं विधान ग्राह्य धरावं. कारण उदयनराजेंनी पहिलं विधान 'चढल्यावर' केलं असण्याची शक्यता अधिक असते. 'उतरल्यावर' कळतं की, आपण बोलण्यातून मोठा घोळ घातलाय. मग दुरुस्ती करुन दुसरं विधान करतात.\nआता तुम्हाला माहितंचंय की मी उदाहरणाशिवाय बोलत नाय. घ्या उदाहरण- बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण देण्यासाठी पत्रकारांसमोर पाठिंबा दर्शवला. पण नंतर बहुधा 'उतरली' असावी. तेव्हा मग पत्रक काढून 'बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवरायांचा इतिहास वास्तवाला …\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005208-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/cia-to-visit-abottabad-2139020.html", "date_download": "2018-11-15T23:13:55Z", "digest": "sha1:6L42H3FTPBT6PM43UN3MR7NW4AWGCMJ4", "length": 9157, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "cia-to-visit-abottabad | अमेरिका घेणार लादेनच्या घराची झडती, हल्ले बंद करण्यासाठी पाकचे आर्जव", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअमेरिका घेणार लादेनच्या घराची झडती, हल्ले बंद करण्यासाठी पाकचे आर्जव\nअखेर पाकिस्तान अमेरिकेपुढे झुकले आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएला एबोटाबाद येथील लादेनच्या घराची झडती घ्यायला पाकिस्तानने...\nवॉशिंग्टन... अखेर पाकिस्तान अमेरिकेपुढे झुकले आहे. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएला एबोटाबाद येथील लादेनच्या घराची झडती घ्यायला पाकिस्तानने सहमती दर्शविली आहे.\nअमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्या पाकिस्तान दौर्याच्या पूर्वी पाकिस्तानने सीआयएला झडतीची परवानगी दिल्याने या घटनेला विशेष महत्त्व आले आहे. आता अमेरिकेची फोरेन्सिक चमू एबोटाबाद येथील लादेनच्या त्या घरात जाऊन आधुनिक उपकरणांच्या मदतीने भिंतीत आणि जमिनीखाली गाढलेल्या गोष्टींचा तपास करणार असल्याचे अमेरिकी अधिकार्यानी स्पष्ट केले आहे. या तपासातून अलकायदासंबंधी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता अमेरिकेने वर्तविली आहे.\nपाकिस्तानकडून परवानगी मिळाल्यानंतर सीआयएचे अधिकारी पहिल्यांदाच एबोटाबादला पोहोचत आहेत. याआधी सीआयएचे एजंट उपग्रह आणि गुप्तचरांच्या मदतीने या घरावर लक्ष ठेवून होते. 2 मे रोजी अमेरिकी कमांडर्सनी विशेष मोहीम आखून लादेनचा खात्मा केला होता.\nअमेरिकी अधिकारर्यानी दिलेल्या माहितीनुसार लवकरच सीआयए चमू एबोटाबादला जाईल आणि अलकायदाशी संबंधित कागदपत्रे, पुरावे आदी गोळा करेल. 2 मेच्या मोहिमेच्या वेळी पुरावे गोळा करणे शक्य झाले नव्हते.\nपाकिस्तान सरकारने अमेरिकेपुढे लोटांगण घातल्यामुळे पाकिस्तानी जनतेत संताप धुमसत असून याचा कधीही स्फोट होऊ शकतो असे जाणकारांना वाटते.\nदरम्यान अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन पाकिस्तानात पोहोचल्या आहेत. या दौरर्यात त्या पाकिस्तानी सेनेतील वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रपती आसिफ अली जरदारी आणि, सेनाप्रमुख जनरल कयानी आणि आयएसआय प्रमुख शुजा पाशा यांच्याशी वार्तालाप करणार आहेत. अमेरिकेशी तणावाचे संबंध निर्माण झाले असताना हिलरी क्लिंटन पाक दौरर्यावर येत आहेत, त्यामुळे या दौरर्याला विशेष महत्त्व आले आहे. दरम्यान जरदारी यांनी क्लिंटन यांच्याकडे द्रोण हल्ले बंद करण्यासाठी आर्जव सुरू केल्याचे वृत्त आहे.\nजेव्हा लोक साजरी करत होते दिवाळी, तेव्हा एक कुटूंब अशा अवस्थेत होते, व्हायरल झाला हा फोटो, आता आले सत्य समोर...\nपाकिस्तानी न्यूज चॅनल म्हणे, इम्रान खान चीनमध्ये 'भीक' मागायला गेले; नंतर मागितली माफी, सोशल मीडियावर ट्रोल\nइतकी हलाखीची परिस्थिती की देहविक्रय करून पोट भरतोय पाकिस्तानातील हा समुदाय, घरातून निघतानाही मरणाची भीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005649-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-111005.html", "date_download": "2018-11-15T22:56:04Z", "digest": "sha1:FENJYZPR4RL7QYIHHY2XJE7HFPYVCHZS", "length": 12189, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महाकवीला अखेरचा निरोप", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n16 जानेवारी : ज्येष्ठ कवी, विचारवंत आणि दलित पॅथरचे संस्थापक नामदेव ढसाळ यांना आज अखेरचा निरोप देण्यात येणारे. दादरमधल्या चैत्यभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.\nत्यापूर्वी त्यांचे पार्थिव आज सकाळी 11 वाजल्यापासून मुंबईतल्या वडाळामधल्या आंबेडकर कॉलेजमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यांच्या अंत्यादर्शनासाठी राज्याभरातून उपस्थित राहणारे त्यांच समर्थक आणि नेत्यांची सुरक्षता लक्षत घेतं पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nनामदेव ढसळ यांचं काल पहाटे 4 वाजता निधन झालं होतं. त्यांच्या साहित्यासाठी त्यांना भारत सरकारकडून पद्मश्रीची पदवी प्रदान करण्यात आली. महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात ढसाळांचं स्थान फार महत्वाचं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005649-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-246965.html", "date_download": "2018-11-15T23:52:18Z", "digest": "sha1:7PE3FKFTRCPARXJPA6NHWPW5LYBO24WZ", "length": 15820, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nउद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे\n26 जानेवारी : गेली 25 वर्ष युतीमध्ये शिवसेना सडली, यापुढे महाराष्ट्राभरात कुठेही भाजपसोबत युती करणार नाही. महाराष्ट्रावर भगवा फडकवूनच दाखवणार असा निर्धार करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेना युती तुटल्याची घोषणा केली. त्यांच्या भाषणातील हे ठळक मुद्दे....\nमुंबईत युती तुटली, उद्धव ठाकरेंची गर्जना\nमहापालिका निवडणुकीसाठी युती करणार नाही - उद्धव ठाकरे\nकुणाच्या दारात आता कटोरं घेऊन जाणार नाही -उद्धव ठाकरे\nआता शिवसेना यापुढे महाराष्ट्रावर भगवा फडकवणार -उद्धव ठाकरे\n25 वर्ष युतीमध्ये सडली -उद्धव ठाकरे\nउद्या जर कुणी शिवसैनिकांनी बंड केलं तर त्याचे दात पाडण्याचे ताकद मला द्या - उद्धव ठाकरे\nमला माझ्यासोबत चालणारे शिवसैनिक हवे आहेत पाठीत खंजीर खुपसणारे शिवसैनिक नको - उद्धव ठाकरे\nयुती करायची असेल तर मला जबाबदारीतून मुक्त करा,उद्धव ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा\nपंतप्रधान तुमचा, मुख्यमंत्री तुमचा उद्या आमच्या घरात घुसणार तर शांत बसणार नाही -उद्धव ठाकरे\nपद्म पुरस्कार हा गुरूदक्षिणा, उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना टोला\nहे सरकार कुणाचं आहे हा निर्णय घ्यायला कुणी सांगितलं - उध्दव ठाकरे\nऑफिसातल्या देव देवांचे फोटो काढण्याच्या निर्णय काय घेतात- उध्दव ठाकरे\nसमान नागरी कायद्यासाठी वटहुकूम काढा असा निर्णय घेण्याची हिंम्मत आहे का - उद्धव ठाकरेंचा सवाल\nपारदर्शकतेच्या गप्पा मारताय मग कार्यालयात '#पूजाबंदी'चा निर्णय सेनेच्या मंत्र्यांचा विश्वासात घेऊन का घेतला नाही -उद्धव ठाकरे\nसरकारी कार्यालयांमध्ये देवांचे फोटो काढण्याचा निर्णय मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरू - उद्धव ठाकरेंचा इशारा\nभाजप हा उधळलेला बैल त्याला वेसण घालावीच लागेल - उध्दव ठाकरे\nआधी राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारात पारदर्शकता आणा - उद्धव ठाकरे\nयुतीची चर्चा झालीच कुठे\nशिवसेनेला अंधारत ठेवून निर्णय -उध्दव ठाकरे\nपारदर्शकतेच्या गोष्टी आम्हाला शिकवू नका- उध्दव ठाकरे\nशिवसेनेला अंगावर घेण्यासाठी भाजपनं गुंड घेतले - उध्दव ठाकरे\nभाजपनं पोलिसांचा गैरवापर करू नये - उध्दव ठाकरे\nआमचं मुंबईशी नातं रक्ताचं - उध्दव ठाकरे\nचर्चा करायची चर्चा सुरू झाली आणि दुसऱ्या बैठकीत 114 जागांची केली हा शिवसेनेचा अपमान नाही -उद्धव ठाकरे\nआम्ही काम करून दाखवलं म्हणून हक्काने जागा मागितल्या थापा मारून नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचा#युतीतुटलीBJPmumbai election 2016shivsenaउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसभाजपमुंबईशिवसेना\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005649-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2014/08/22/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-15T23:40:22Z", "digest": "sha1:XLCCRXIBIRCLZHUFS7YTE5KJ5JDOHVYY", "length": 9211, "nlines": 140, "source_domain": "shecooksathome.com", "title": "नारळी भात – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nश्रावणातल्या सणांपैकी एक नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमेला कोळी समाजात महत्वाचं स्थान आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला समुद्र उधाणलेला असतो, शिवाय हा माशांच्या पैदाशीचा काळ म्हणून या काळात कोळी समुद्रात मासेमारीसाठी जात नाहीत. पण नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून मासेमारीला परत सुरूवात होते. थोडक्यात काय तर समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सण. किनारपट्टीवर अर्थातच नारळ मोठ्या प्रमाणावर पिकतात आणि म्हणूनच तिथल्या खाद्यसंस्कृतीत नारळाचं महत्व अनन्यसाधारण आहेच. म्हणूनच आजच्या या पौर्णिमेला नारळी भात करण्याची प्रथा आहे. तेव्हा आजची रेसिपी आहे नारळी भात. माझी ही रेसिपी आहे झटपट होणारी, तेव्हा नक्की करून बघा आणि कळवा.\nसाहित्य: 1 वाटी बासमती तांदूळ, पाऊण वाटी खोवलेला नारळ, आवडीनुसार अर्धा ते पाऊण वाटी किसलेला गूळ (अर्धी वाटी घातलात तर भात अगदी बेताचा गोड होतो.), 1 टेबलस्पून साजुक तूप, 4 लवंगा, 4 वेलच्या, 1 दालचिनीचा छोटा तुकडा, पाव टीस्पून जायफळाची पूड, पाव टीस्पून मीठ, केशराच्या 7-8 काड्या, अर्धी वाटी काजू तुकडा\n1) प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून निथळत ठेवा.\n2) एका लहान कुकरमध्ये तूप गरम करा. तूप चांगलं गरम झालं की त्यात लवंगा, वेलच्या आणि दालचिनी घाला.\n3) आता त्यात निथळलेले तांदूळ घालून चांगलं परता.\n4) त्यात किसलेला गूळ, खोवलेलं खोबरं, मीठ, जायफळ पूड, काजू तुकडा, केशराच्या काड्या घाला. सगळं नीट मिसळून घ्या.\nकुकरमधे डायरेक्ट परतून झाकण लावा\n5) गूळ विरघळला की त्यात दीड वाटी पाणी घाला आणि कुकरचं झाकण शिटीसकट लावा. दोन शिट्यांमधे किंवा मंद गॅसवर दहा मिनिटांत भात शिजतो.\nया भातात काही जण पिवळा रंग घालतात. पण मला स्वतःला पदार्थांमधे रंग वापरायला आवडत नाही म्हणून मी घालत नाही. हवा असल्यास घाला.\nगुळाऐवजी साखरही वापरता येईल, पण गुळामुळे भात खमंग होतो.\nएवढा भात साधारणपणे चार जणांना पुरेसा होतो.\nPrevious Post: कॉर्न दाणे घातलेला उपमा आणि मुगाची धिरडी\nNext Post: तुरीच्या दाण्यांची उसळ\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005649-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/dont-invite-foreign-teams-pakistan-current-situation-shoaib-akhtar-14612", "date_download": "2018-11-16T00:13:05Z", "digest": "sha1:CXUY4LEQMWMV2F7XSPSN5TAE5342QSAU", "length": 11964, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Don't invite foreign teams to Pakistan in current situation: Shoaib Akhtar परदेशी संघांना पाकमध्ये बोलावू नका- अख्तर | eSakal", "raw_content": "\nपरदेशी संघांना पाकमध्ये बोलावू नका- अख्तर\nगुरुवार, 27 ऑक्टोबर 2016\nयेथील परिस्थिती पूर्णपणे शांत होत नाही, तोपर्यंत कोणालाही बोलाविण्याचा धोका पत्करु नका. मला आशा आहे, की पाकिस्तानमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जाईल. पण, त्यासाठी काही वेळ जाईल.\nकराची - क्वेट्टा शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने परदेशी संघांना पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी बोलावू नका असा सल्ला पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) दिला आहे.\nक्वेट्टा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 62 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 170 हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाकिस्तानमध्ये श्रीलंका संघावर झालेल्या हल्ल्यानंतर एकही परदेशी संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिकेसाठी गेलेला नाही. आता अख्तरनेही याच कारणामुळे परदेशी संघांना निमंत्रण न देण्याचे आवाहन पीसीबीला केले आहे.\nअख्तर म्हणाला, की पाकिस्तानमधील सुरक्षेबाबतची स्थिती चांगली नसल्याने परदेशी संघांना बोलावू नका. येथील परिस्थिती पूर्णपणे शांत होत नाही, तोपर्यंत कोणालाही बोलाविण्याचा धोका पत्करु नका. मला आशा आहे, की पाकिस्तानमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जाईल. पण, त्यासाठी काही वेळ जाईल.\n\"रक्षा' ऍप महिलांचा सुरक्षारक्षक\nनागपूर - \"टॅग मी टू' चळवळीनंतर महिलांनी स्वतःवर झालेला अन्याय जगापुढे आणला. सिनेसृष्टीतील अनेक चेहरे यात अडकले. मात्र, या चळवळीमुळे खरा प्रश्‍न...\nजमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी\nफलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली...\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005649-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2018-11-15T23:14:13Z", "digest": "sha1:FJ423TOL24UK2VKL2DJLAIBZTTPWROZS", "length": 6615, "nlines": 48, "source_domain": "2know.in", "title": "ओपेरा मिनी मोबाईलवर मराठी वेबसाईट कशी वाचता येईल?", "raw_content": "\nओपेरा मिनी मोबाईलवर मराठी वेबसाईट कशी वाचता येईल\nRohan January 14, 2010 इंटरनेट, ओपेरा मिनी मोबाईलवर मराठी वेबसाईट, मोबाईल\nकालपर्यंत हा माझ्यासमोरचा एक खूप मोठा प्रश्न होता. माझ्या Nokia N70 मोबाईलवर देवनागरी फंट्स सपोर्ट करत नाहित. त्यामुळे कोणतीही मराठी अथवा हिंदी वेबसाईट मी त्यावर पाहू शकत नाही. त्यासाठी मी सगळीकडे खूप शोधाशोध केली, पण हाती काहीही लागले नाही. त्यामुळे कृपया देवनागरी फंट्स मोबाईलवर इंस्टॉल करण्याबाबत तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती तुम्ही मला आणि वाचकांना सांगा. पण तोपर्यंत मराठी वेबसाईट ओपेरा मिनीवर कशी पाहता येईल हे मी सांगणार आहे.\nकालच एका फोरमवर मला यासंबंधीची पडताळून पाहिलेली विश्वसनीय माहिती सापडली आहे आणि तीच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.\n१. ओपेरा मिनी उघडा.\n२. ऍड्रेस बारमध्ये opera:config टाईप करा. आणि त्यावर जा.\n३. तिथे तुम्हाला एक सेटिंग पेज दिसून येईल. सर्वांत खाली एक ऑपशन आहे “Use bitmap fonts for complex scripts”, तिथे No च्या ठिकाणी Yes करा.\n४. आता ‘सेव्ह’ करा.\nआता देवनागरी लिपीतील मराठी वेबसाईटही तुम्हाला अगदी चांगल्या रीतीने वाचता येईल.\nतोटा: या प्रक्रियेनंतर एखादी वेबसाईट ओपन होण्यासाठी मेमरी थोडी अधिक वापरली जाते.\nउपाय: या ट्रिकचा अमर्याद आनंद लुटण्यासाठी मोबाईल इंटरनेटचा अनलिमिटेड डाटा प्लॅन निवडा.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/category/satara-district/khatav-taluka-tehasil/?filter_by=review_high", "date_download": "2018-11-15T23:24:54Z", "digest": "sha1:M6A6OK56FGGH2DJZ4LEIEIY6SXVA7VKZ", "length": 14250, "nlines": 205, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "खटाव Archives - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nसातार्‍यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात घातले नोट बंदीचे वर्षश्राध्द\nजयदीप माने यांचे राज्यस्तरीय वेटलिप्टींग स्पर्धेत निवड\nमागण्या मान्य न झाल्यास वाघेश्‍वर ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा\nखाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या विनोद भोसले यांच्या कुटुंबियांना सकल मराठा समाज व...\nनगराध्यक्षांचे आदेश पेंडींग, राजेंचे फर्मान अंमलात\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Scrape-Controversy-Firing-on-merchants/", "date_download": "2018-11-15T22:58:51Z", "digest": "sha1:RGB5MY5A2HBQZWN4TI24R3M4NDO4K47Z", "length": 5426, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘भंगार’वादातून व्यापार्‍यावर गोळीबार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘भंगार’वादातून व्यापार्‍यावर गोळीबार\nऑगस्ट महिन्यांच्या पहिल्याच आठवड्यात अंधेरीतील व्यापारी अस्लम वली खान (58) यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा पर्दाफाश करण्यात अखेर एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या गोळीबाराची सुपारी देणारा व्यापारी आणि मुख्य आरोपी सिंकद रजान सय्यद सिकंदर बिपल्ला साहा याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून आर्थिक वादातून सुपारी देऊन हा गोळीबार झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आला आहे.\nअस्लम खान यांचा भंगाराचा व्यवसाय आहे. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरी येथील मरोळ चर्चजवळील जार्ज सेंटर अपार्टमेंटच्या एक विंगमधील रुम क्रमांक 401 मध्ये राहतात. शनिवारी 3 ऑगस्टला ते कामावरुन रात्री सव्वाबारा वाजता त्यांच्या राहत्या निवासस्थानी आले होते. कार पार्क केल्यानंतर ते घराच्या दिशेने जात होते. यावेळी तिथे बाईकवरुन दोन तरुण आले, या दोघांनी त्यांच्या तोंडावर रुमाल बांधले होते, काही कळण्यापूर्वीच त्यापैकी एका तरुणाने त्यांच्यावर गोळीबार केला होता. ही गोळी पोटात घुसल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. अलीकडेच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.\nयासंदर्भात अस्लम खान यांच्या जबानीनंतर हा गोळीबार व्यावसायिक वादातून झाल्याचे उघडकीस आले. आग्रीपाडा परिसरात राहणार्‍या सिंकद साहा या व्यापार्‍याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने अस्लम खान यांच्यावर गोळीबार करण्यासाठी भाडोत्री गुंडांना सुपारी दिल्याचे सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Names-of-fort-to-the-municipal-zonal-offices-in-pimpri/", "date_download": "2018-11-15T23:54:35Z", "digest": "sha1:ENUC6J4JYSTMWVEBDL3EMASZKBQTX7KP", "length": 6616, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापालिका क्षेत्रीय कार्यालयांना गड-किल्ल्यांची नावे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › महापालिका क्षेत्रीय कार्यालयांना गड-किल्ल्यांची नावे\nमहापालिका क्षेत्रीय कार्यालयांना गड-किल्ल्यांची नावे\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांना गड-किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. हा निर्णय नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेनुसार मंजूर करण्यात आला.\n‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाचे पन्हाळगड, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे पुरंदर, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे सिंहगड, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे रायगड, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाचे शिवनेरी, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे देवगिरी, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचे सिंधुदुर्ग आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाचे प्रतापगड असे नामकरण केले जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे गेल्या महिन्यात दिला होता. त्यानुसार सत्ताधारी भाजपने हा निर्णय घेतला आहे. पालिकेचे प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावे म्हणून 1997 मध्ये 4 प्रभाग कार्यालये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर 2012 मध्ये कामकाजाच्या विकेंद्रीकरणासाठी आणखी 2 प्रभाग कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. प्रभाग कार्यालयाऐवजी त्यांना क्षेत्रीय कार्यालये संबोधण्यास सुरुवात करण्यात आली.\nफेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शहरात चार वॉर्डांचा एक प्रभाग झाला. त्यामुळे प्रभागरचनेत बदल झाले. एकूण 31 प्रभाग नव्याने करण्यात आले. त्यामुळे पूर्वीच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत बदल झाले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडथळा येऊ नये; तसेच नागरी सुविधा पुरविणे सोयीचे व्हावे, यासाठी क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना करून नव्या आठ कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात ‘ग’ (थेरगाव शैक्षणिक संकुल) व ‘ह’ (कासारवाडी महिला आयटीआय) या नव्या क्षेत्रीय कार्यालयांची भर पडली. या नव्या क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज 9 ऑगस्ट 2017 पासून सुरू झाले. त्यासाठी स्वतंत्र क्षेत्रीय अधिकारीही नेमले गेले; तसेच क्षेत्रीय समिती अध्यक्षांची निवड करण्यात आली. सर्वच अध्यक्ष सत्ताधारी भाजपचे आहेत. या क्षेत्रीय कार्यालयांना गड व किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/peoples-sunday-bank-16438", "date_download": "2018-11-16T00:21:01Z", "digest": "sha1:TNYEEG7V2MONVGLGTII7UQ2YITY3GHNT", "length": 19614, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "peoples sunday in bank रविवारीही पोटपूजा सोडून नोटपूजा! | eSakal", "raw_content": "\nरविवारीही पोटपूजा सोडून नोटपूजा\nसोमवार, 14 नोव्हेंबर 2016\nमुंबई - रविवारच्या सुटीचा दिवस अनेकांचा आरामात जातो. हक्काची रजा असल्याने कुटुंबीयांसमवेत वेळ घालवता येतो... मात्र, आजचा रविवार काहीसा वेगळा ठरला. अनेक मुंबईकरांनी कुटुंबीयांना सोबत घेऊन सकाळीच बॅंक गाठली. तिथली गर्दी बघून एटीएम सेंटरकडे धाव घेतली...\nमुंबई - रविवारच्या सुटीचा दिवस अनेकांचा आरामात जातो. हक्काची रजा असल्याने कुटुंबीयांसमवेत वेळ घालवता येतो... मात्र, आजचा रविवार काहीसा वेगळा ठरला. अनेक मुंबईकरांनी कुटुंबीयांना सोबत घेऊन सकाळीच बॅंक गाठली. तिथली गर्दी बघून एटीएम सेंटरकडे धाव घेतली...\nआराम, मांसाहार अन्‌ पोटपूजा सोडून उपाशीपोटी सर्व जण नोटपूजेसाठी धडपडत होते. नवीन नोटा संपल्या, एटीएम बंद, फक्त खातेदारांनाच पैसे द्यायचा निर्णय, नोटा बदलण्याबाबत असमर्थता आदी अनेक विघ्ने जाणवल्याने अनेकांचा सुटीचा रविवार म्हणजे बिनपैशाचा तमाशाच ठरला.\nकामावर जायचे नसल्याने रविवारी सायंकाळपर्यंत बॅंकेत अन्‌ रात्री उशिरापर्यंत एटीएमसमोर खातेदारांची झुंबड उडाली होती. अनेक ठिकाणी एटीएम बंद पडल्या, बॅंकांनी फक्त खातेदारांनाच पैसे दिले, काही बॅंकांचे सर्व्हर बंद पडले आदी कारणांमुळे सुटी फुकट गेली. अनेक ठिकाणी आज पोस्टात व बॅंकांमध्ये टोकन पद्धत सुरू झाली. सोमवारी बॅंका बंद राहणार असल्याने रविवारी कितीही वेळ लागला तरीही पैसे घ्यायचेच, असा निर्धार करूनच खातेदारांनी बॅंकांमध्ये मोर्चा वळवला होता. सकाळपासून ते रांगेत उभे होते. उपनगरांमध्ये दुपारपर्यंत मोठ्या रांगा होत्या; पण दक्षिण मुंबईत शनिवारच्या तुलनेत कमी गर्दी होती. अनेक बॅंकांनी शनिवारपासूनच बिगरखातेदार व खातेदारांनाही थेट पैसे बदलून देण्याची सुविधा बंद केली. खातेदारांनी हवे तेवढे पैसे खात्यात जमा करावेत; पण त्यांना एका दिवशी दोन हजारच काढता येतील, अशी कार्यपद्धती बॅंकांनी वापरली.\nबिगरखातेदारांना पैसे बदलून देणे बऱ्याच बॅंकांनी बंद केल्याने आज अनेक ठिकाणी गोंधळ उडून वादावादी झाली. आमच्याच खातेदारांना पैसे देताना आम्हाला नाकीनऊ येत आहेत, तर ओळखपाळख नसलेल्या इतरांना कोठून पैसे देऊ, अशा शब्दांत कर्मचारी त्यांना समजावत होते. अनेक बॅंका व पोस्टांमध्ये ५० खातेदारांना टोकन दिले जात होते. त्या क्रमांकानुसार त्यांना बोलावले जात होते. त्यामुळे त्यांचा रांगेचा त्रास वाचला.\nनिर्णयाच्या समर्थनासाठी पवईत रॅली\nमोठ्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी पवईतील नागरिकांनी रॅली काढली. ‘काले धन के सर्जिकल स्ट्राईक में हम आपके साथ हैं’, ‘काले धन के खिलाफ आप का संघर्ष वंदनीय हैं’आदी घोषणांनी पवई दुमदुमली. रॅलीला समर्थन देण्यासाठी विधान परिषद सदस्य व मुंबई उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष आर. एन. सिंह, मुंबई भाजप उपाध्यक्ष अमरजित सिंह आदी उपस्थित होते.\nमोठ्या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळेच अभूतपूर्व परिस्थिती उद्‌भवल्याचे ओळखून भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी रांगेतील खातेदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. छत्र्या, खुर्च्या, पाणी, नाश्‍ता आदी पदार्थांचे वाटप त्यांनी सुरू केले. नागरिकांची चौथ्या दिवशीही त्रासातून मुक्तता होत नसल्याचे पाहून सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी मैदानात उतरले. भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आदी सर्वपक्षीय नेत्या-कार्यकर्त्यांनी रांगेतील खातेदारांसाठी पाणी-वडापावपासून खुर्च्या, छत्र्या आदींची सोय केली. उशिरा का होईना; पण त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले.\nअद्यापही अनेक लहान ट्रॅव्हल एजन्सी, छोट्या व्यायामशाळा आदींतर्फे जुन्या चलनातील रोख रक्कम स्वीकारली जाईल, असे संदेश उघड उघड मोबाईलवर येत आहेत. काही चार्टर्ड अकाऊंटंटही ‘कर वाचविण्याचा सल्ला हवा असेल तर आमच्याकडे या’ अशा सूचक शब्दांत काळा पैसा साठविणाऱ्यांना आमंत्रण देत असल्याचेही दिसून आले. काही सहकारी ग्राहक भांडारांनीही केंद्र सरकारच्या परिपत्रकाचा वेगळा अर्थ लावून क्रेडिट कार्डधारकांनाही परिचयपत्राची झेरॉक्‍स देण्यास सांगितले. परिणामी परिचयपत्रे न आणलेल्या अनेक ग्राहकांना हात हलवत परत जावे लागले.\nसिटीलाईटमधील आयडीबीआय शाखेत वादावादी\nसिटीलाईट परिसरातील आयडीबीआयच्या शाखेत सकाळी सर्व्हर बंद पडल्यामुळे गोंधळ उडाला. ९ वाजता शाखेत आलेल्या खातेदारांना साडेबारापर्यंतही पैसे मिळाले नव्हते. बॅंकेचा मुख्य सर्व्हर बंद पडल्याचे कारण कर्मचारी देत होते. काम थंडावल्याने नोटांच्या प्रतीक्षेत असलेल्या खातेदारांचा संयम सुटला आणि थोडी वादावादी झाली.\nजुन्या नोटा टाटा पॉवर स्वीकारणार\nटाटा पॉवरने आपली वीजबिल केंद्रे रविवारीही सुरू राहतील, अशी घोषणा करतानाच पाचशे व हजारच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील, असे जाहीर केल्याने अनेकांना दिलासा मिळाला. ही सवलत फक्त घरगुती ग्राहकांसाठी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nवडीलधाऱ्यांचं छत्र हरपल्यावर खचून न जाता पुढील पिढीला हाताशी धरून मार्गक्रमण केले पाहिजे. यातच भावी पिढी अधिक सक्षम होत जाईल. माझ्या आईचं पत्र...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/mumbai/former-corporator-suicide-govandi-107079", "date_download": "2018-11-15T23:35:02Z", "digest": "sha1:VBZTUCF4PIB5QUTTJWFJ6RRJ6D6INGGY", "length": 7064, "nlines": 43, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Former corporator suicide in Govandi गोवंडीत माजी नगरसेविकेची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nगोवंडीत माजी नगरसेविकेची आत्महत्या\nसकाळ वृत्तसेवा | मंगळवार, 3 एप्रिल 2018\nमुंबई - मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका नूरजहॉं रफीक शेख (वय 40) यांनी सोमवारी (ता. 2) सकाळी गोवंडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. शिवाजीनगर प्रभाग क्रमांक 137 मधून त्या समाजवादी पक्षाकडून सलग दोनदा निवडून आल्या होत्या. संजयनगर भागात त्या राहत होत्या. सोमवारी सकाळी 8.30 वाजता बंद खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांना मुलांनी पाहिले. त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.\nमुंबई - मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका नूरजहॉं रफीक शेख (वय 40) यांनी सोमवारी (ता. 2) सकाळी गोवंडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. शिवाजीनगर प्रभाग क्रमांक 137 मधून त्या समाजवादी पक्षाकडून सलग दोनदा निवडून आल्या होत्या. संजयनगर भागात त्या राहत होत्या. सोमवारी सकाळी 8.30 वाजता बंद खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांना मुलांनी पाहिले. त्यानंतर त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.\nनांदेड-दिल्ली विमानसेवा सोमवारपासून सुरू\nनांदेड : मागील अनेक दिवसापासून नांदेड ते दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला. येत्या सोमवारी (ता. 19) एअर इंडियाची ही सेवा सुरू होणार असून सचखंड...\nशेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण\nमुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍...\nउड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात\nदेहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर...\nसज्जनगडावरून उडी मारून प्रेमीयुगुलाची आत्महत्या\nसातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली. पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय...\nमिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून\nपाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि...\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/paschim-maharashtra/girl-set-blaze-koregaon-nagar-106084", "date_download": "2018-11-15T22:54:16Z", "digest": "sha1:KJDSIDR52ASYBLXEH3JIXYVAPMSJILCL", "length": 9627, "nlines": 46, "source_domain": "amp.esakal.com", "title": "girl set a blaze in Koregaon Nagar घरासमोर पेटवून दिलेल्या तरुणीचा रुग्णालयात मृत्यू | eSakal", "raw_content": "\nघरासमोर पेटवून दिलेल्या तरुणीचा रुग्णालयात मृत्यू\nसूर्यकांत वरकड | गुरुवार, 29 मार्च 2018\nआरोपींना अटक करून पोलिस ठाण्यात नेले जात असताना अश्‍विनीच्या नातेवाइकांनी त्यांना अडवून पोलिसांसमोरच बेदम मारहाण केली. कर्जत येथे पोलिस उप अधीक्षकांच्या कार्यालयाजवळच सायंकाळी हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तीन जणांना ताब्यात घेतले आहे.\nनगर : घरासमोर उभ्या असलेल्या तरुणीला दोन तरुणांनी पाठीमागून येऊन पेटवून दिले. कोरेगाव (ता. कर्जत) येथे शनिवारी (ता. 24) दुपारी झालेल्या या घटनेत गंभीर भाजलेल्या या तरुणीचा आज जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अश्‍विनी किसन कांबळे (वय 20) असे तिचे नाव असून, तिच्या मृत्युपूर्व जबाबानुसार कर्जत पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. शैलेश बारकू अडसूळ (वय 23), किशोर छगन अडसूळ (वय 28, दोघे रा. कोरेगाव, ता. कर्जत) अशी आरोपींची नावे आहेत.\nअश्‍विनी शनिवारी दुपारी घरासमोर उभी असताना आरोपी शैलेश व किशोर पाठीमागून आले. घरामध्ये कोणी नसल्याचा अंदाज घेऊन त्यांनी तिच्या अंगावरील कपडे पेटवून दिले. त्यात ती गंभीर भाजली. कुटुंबीयांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना जिल्हा रुग्णालयातील पोलिसांनी तिचा जबाब घेतला. त्यात तिने वरील माहिती दिली. त्यावरूनच कर्जत पोलिस ठाण्यात रविवारी (ता. 25) खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना अश्‍विनीचा आज मृत्यू झाला. त्यामुळे कर्जत पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले.\nदरम्यान, अश्‍विनीचा मृतदेह आज दुपारी कोरेगाव येथे नेला; मात्र आरोपींना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा तिच्या नातेवाइकांनी घेतला. पोलिसांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला; मात्र ते भूमिकेवर ठाम होते. नंतर कर्जत पोलिसांनी सायंकाळी आरोपी शैलेश व किशोर अडसूळ यांना अटक केली.\nकर्जतचे पोलिस निरीक्षक वसंत भोये यांनी सांगितले, की पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, केवळ भांडणे झाल्याने आरोपींनी तिला पेटविल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पोलिस गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहेत.\nआरोपींवर नातेवाइकांचा हल्ला आरोपींना अटक करून पोलिस ठाण्यात नेले जात असताना अश्‍विनीच्या नातेवाइकांनी त्यांना अडवून पोलिसांसमोरच बेदम मारहाण केली. कर्जत येथे पोलिस उप अधीक्षकांच्या कार्यालयाजवळच सायंकाळी हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तीन जणांना ताब्यात घेतले आहे.\nजमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी\nफलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली...\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/marathi-news-vadgaon-sheri-news-500-tree-cutting-103252", "date_download": "2018-11-15T23:19:11Z", "digest": "sha1:6Z62FISUQCLMKS5PNZTUMB3CVGPPC4I2", "length": 9797, "nlines": 57, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news vadgaon sheri news 500 tree cutting पाचशे वृक्षांची कत्तल | eSakal", "raw_content": "\nसकाळ वृत्तसेवा | शुक्रवार, 16 मार्च 2018\nवडगाव शेरी - नगर रस्ता परिसराचे भूषण असणाऱ्या डॉ. सालीम अली अभयारण्यातील जी जागा विकास आराखड्यानुसार निवासी करण्यात आली, त्याच जागेवरील सुमारे पाचशे झाडांची कत्तल करण्यात आल्याचे समोर आले आहे. नऊ महिन्यांपूर्वी पालिकेने केलेल्या वृक्षगणनेत या जागेवर पाचशे ब्याण्णव झाडे असल्याची नोंद असून, सध्या मात्र त्याच जागेवर फक्त पंचवीस झाडे शिल्लक आहेत.\nवडगाव शेरी - नगर रस्ता परिसराचे भूषण असणाऱ्या डॉ. सालीम अली अभयारण्यातील जी जागा विकास आराखड्यानुसार निवासी करण्यात आली, त्याच जागेवरील सुमारे पाचशे झाडांची कत्तल करण्यात आल्याचे समोर आले आहे. नऊ महिन्यांपूर्वी पालिकेने केलेल्या वृक्षगणनेत या जागेवर पाचशे ब्याण्णव झाडे असल्याची नोंद असून, सध्या मात्र त्याच जागेवर फक्त पंचवीस झाडे शिल्लक आहेत.\nकारवाईची मागणी पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य मनोज पाचपुते व धनंजय जाधव यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी वृक्ष प्राधिकरण विभागाचे सदस्य सचिव दयानंद घाडगे यांच्याकडे केली आहे. नगर रोड भागातील कल्याणी नगर येथील नदीपात्रालगत हरित पट्ट्याचे आरक्षण होते. परंतु विकास आराखड्यात ते बदलून त्यातील काही जागा निवासी करण्यात आली. हा संपूर्ण हरितपट्टा नदीपात्रालगत असल्याने येथे भरपूर झाडे आहेत. परंतु ज्या भूखंडावरील आरक्षण बदलण्यात आले त्या जागेवरील सुमारे पाचशे वृक्षांची बेकायदेशीर कत्तल झाली आहे.\nअहवालात नोंद वृक्षतोड झाल्याचे समोर आल्यानंतर घाडगे यांनी वृक्षगणनेचे काम दिलेल्या सार आयटी रिसोर्सेस प्रा. लि. या कंपनीकडून संबंधित जागेवर केलेल्या वृक्षगणनेची माहिती मागवली होती. त्यानुसार या जागेवर नऊ महिन्यांपूर्वी वृक्षगणना केल्याचे नमूद करून संबंधित जागेवर एकूण पाचशे ब्याण्णव झाडे होती, असे कंपनीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. याविषयी पाचपुते व जाधव म्हणाले, की नदीपात्रालगतची जागा निवासी केल्याने पर्यावरणाचे नुकसान झाले. त्याही पुढे जाऊन वृक्षातोडीसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. या भागातील वृक्षगणना यापूर्वीच झाली असल्याने बेकायदा वृक्षतोडीचा प्रकार समोर आला.\nअद्याप माझ्याकडे अशी वृक्षतोड झाल्याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. संबंधित विभागाच्या उद्यान पर्यवेक्षकाला जागेवर पाठवून माहिती घेतली जाईल. - वसंत पाटील, वृक्ष अधिकारी, नगर रस्ता\nमाझ्याकडे प्रशासकीय जबाबदारी आहे. जागेवर वृक्षतोड झाली का, याची माहिती तेथील वृक्षअधिकारी वसंत पाटीलच देऊ शकतील. - दयानंद घाडगे, सचिव, वृक्ष प्राधिकरण\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nछावणी उपाध्यक्षपदी पद्मश्री जैस्वाल बिनविरोध\nऔरंगाबाद : छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मश्री अनील जैस्वाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=33609", "date_download": "2018-11-15T23:29:50Z", "digest": "sha1:73RA43SOC7RHXF7E4Y2BJ4UYTQQIYEE4", "length": 9705, "nlines": 165, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "अवैध दारूची वाहतूक करणारे चांदुर बाजार पोलिसांच्या जाळ्यात दोन आरोपी याना अटक | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ अमरावती अवैध दारूची वाहतूक करणारे चांदुर बाजार पोलिसांच्या जाळ्यात दोन आरोपी याना अटक\nअवैध दारूची वाहतूक करणारे चांदुर बाजार पोलिसांच्या जाळ्यात दोन आरोपी याना अटक\nअवैध दारूची वाहतूक करणारे चांदुर बाजार पोलिसांच्या जाळ्यात\nदोन आरोपी याना अटक\nस्थानिक चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत मोठया प्रमाणात देशी दारूची वाहतूक सुरू होती.याची गुप्त माहिती चांदुर बाजार चे ठाणेदार अजय आकरे लागताच त्यांनी आज टाऊन भागात साई मंदिर परिसरात गुप्त माहिती च्या आधारे नाकाबंदी करून होणाऱ्या देशी दारूचा वाहतूक चा डाव उधळून लावला.\nया कार्यवाही मध्ये पोलिसांनी प्ललसर गाडी दोन देशी दारू च्या पावत्या असलेली दोन पेटी जप्त केली आणि दोन आरोपी याना ताब्यात घेण्यात आले.या कार्यवाही मध्ये त्यांनी एकूण 30760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या मध्येआरोपी 1)निशांत वानखड़े वय 29 वर्ष 2) श्रीकृष्ण इंगले वय 39 वर्ष दोन्ही राहणार शिराला या ना अट क करण्यात आली. कार्यवाही ठाणेदार अजय आखरे याच्या मार्गदर्शनखाली हेड कॉस्टबल दिलीप नांदुरकर यांचे पथकातील हेड कॉस्टबल शंकर कासदेकर ,नाईक पोलीस कॉस्टबल निकेश नशिबकर , पोलिस कॉस्टबल रवि कांबले यांनी केली आहे.दोन्ही ही आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nPrevious articleअवैध वाळू उपसा आणि वाहतूक मुळे कोदोरी गावाला जोडणारे रस्ते खड्डेमय सरपंच अतुल कडू यांच्या तक्रार तर त्या अवैध वाळू साठवणूक बाबत महसूल विभागाच्या भूमिका संशयास्पद\nNext articleश्री सार्वजनीक गणेशोत्सव मंडळातर्फे पोपटखेड धरणावर निर्माल्य संकलन\nप्रतिकुल परीस्तिथीवर मात करत आकोटच्या ५ विद्यार्थीनींनी पटकावले विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत स्थान\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लेखपालास लाच स्वीकारताना अटक\nब्रेकिंग न्यूज़ :- चंद्रपुर च्या जुनोना जंगलात रेल्वेच्या धड़केत वाघाच्या 2 बछड़यांचा मृत्यु…..\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nचांदूर रेल्वे नगर परीषदमध्ये प्लास्टीक बंदीविषयी मार्गदर्शन सभा – नागरीकांना दिली...\nचांदुर बाजार बँक प्रकरणात विधी अधिकारी पोलीस जाळ्यात\nअमरावती :- ओपिनियन पोल दरम्यान TV9 मराठी च्या प्रतिनिधींना धक्काबुक्की\nचांदुर बाजार येथे स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून ग्राहकांची लूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/durchsetzung", "date_download": "2018-11-16T00:01:32Z", "digest": "sha1:AJZDD3POM7WF36FVVEGTTHXE6UQUUZHH", "length": 7171, "nlines": 139, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Durchsetzung का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nDurchsetzung का अंग्रेजी अनुवाद\nस्त्रीलिंग संज्ञाशब्द प्रारूप:Durchsetzung genitive, no plural\nउदाहरण वाक्य जिनमे Durchsetzungशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n Durchsetzung कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nDurchsetzung के आस-पास के शब्द\n'D' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Durchsetzung का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'The interrogative' के बारे में अधिक पढ़ें\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/municipal-election-mumbai-26946", "date_download": "2018-11-15T23:57:49Z", "digest": "sha1:IU2VD7MNCJETO33257KGS4ZGXQKZ6ENV", "length": 15474, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "municipal election in mumbai कुटुंबे रंगलीत निवडणुकीच्या धामधुमीत | eSakal", "raw_content": "\nकुटुंबे रंगलीत निवडणुकीच्या धामधुमीत\nशनिवार, 21 जानेवारी 2017\nपत्नी, बहीण, मुलींनाही उमेदवारी मिळवण्यासाठी नेते प्रयत्नशील\nमुंबई - निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच पक्षांच्या आजी-माजी नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आपल्यासोबत कुटुंबीयांनाही उमेदवारी मिळावी, यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.\nपत्नी, बहीण, मुलींनाही उमेदवारी मिळवण्यासाठी नेते प्रयत्नशील\nमुंबई - निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच पक्षांच्या आजी-माजी नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आपल्यासोबत कुटुंबीयांनाही उमेदवारी मिळावी, यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.\nमुंबई महापालिकेत महिलांसाठी 50 टक्के आरक्षण आहे. त्यामुळे सध्याच्या पुरुष नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्‍यता मावळली आहे. आपल्याला नाही, तर किमान पत्नी किंवा बहिणीला तरी पक्षाने उमेदवारी द्यावी, यासाठी पक्षश्रेष्ठींकडे शब्द टाकला जात आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. समाजवादी पक्षातर्फे अश्रफ आझमी कुर्ल्यातून लढणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. शेजारच्या प्रभागातून पत्नी दिलशाद आझमी यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. कॉंग्रेसचे ब्रायन मिरांडा वाकोल्यातून; तर पत्नीसाठी कालिना येथून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. कांजूरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून धनंजय पिसाळ यांच्या पत्नी ज्योती यांचे नाव निश्‍चित झाले आहे. भांडुपमधून अपक्ष उमेदवार आणि सध्या भाजपच्या छत्रछायेखाली असलेले मंगेश पवार हे पत्नी सारिका यांना उमेदवारी मिळावी, भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्याशी सलगी वाढवत आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक चंदन शर्मा पत्नी चारू यांच्यासाठी पवई प्रभागात प्रयत्न करत आहेत.\nविक्रोळी पार्कसाईट परिसरातून हारून खान यांच्या पत्नी ज्योती यांना उमेदवारी मिळाली आहे. कॉंग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांच्यामार्फत नगरसेवक सुनील शिंदे पत्नीला नायगावमध्ये उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेनेचे क्रॉफर्ड मार्केट परिसरातील नगरसेवक गणेश सानप पत्नीला उमेदवारी मिळावी, यासाठी \"मातोश्री'वर फेऱ्या मारत आहेत. कॉंग्रेसच्या नगरसेविका नयना शेठ माटुंग्यातून, तर पती उपेंद्र दोशी शीवमधील टिळक रुग्णालय परिसरातून उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षश्रेष्ठींची मनधरणी करत आहेत. शीव कोळीवाडा परिसरातून कॉंग्रेसचे माजी नगरसेवक कचरू यादव आणि पत्नी ललिता यादव शेजारच्या प्रभागातून निवडणूक लढवू इच्छित आहेत. महापौर स्नेहल आंबेकर स्वतःसोबत पती मनोहर यांनाही उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करत आहेत.\nराष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे संपूर्ण कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांचे भाऊ कप्तान मलिक व बहीण डॉ. सईदा खान यांना कुर्ला येथून उमेदवारी मिळाली आहे. आता ते मुलगी सना हिला रिंगणात उतरवण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात असल्याचे समजते.\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nकचरा साचतोय बिनबोभाट; कुत्रीही मोकाट\nसातारा - शहरांच्या स्वच्छतेसाठी आणि सुंदरतेसाठी राज्यभर मोहीम सुरू आहे. त्यानुसार सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात प्रयत्न होत असले तरी, शहर आणि...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nउल्हासनगर रेल्वे स्थानकावर सार्वजनिक शौचालय लोकार्पण\nउल्हासनगर : 1956 साली उल्हासनगर रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. स्थानकाच्या निर्मितीला 62 वर्ष झाल्यावर प्रथमच प्लॅटफॉर्म एकवर सुसज्ज असे सार्वजनिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/how-to-quit-smoking-habits-117061200008_1.html", "date_download": "2018-11-15T22:53:04Z", "digest": "sha1:7ZK363SXELTDHVP4AAIR7EZTEZYRMZTY", "length": 9594, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "धूम्रपान सोडवण्यासाठी हे पदार्थ दररोज खा | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nधूम्रपान सोडवण्यासाठी हे पदार्थ दररोज खा\nलोक धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी अनेक उपाय करतात. मात्र, घरातीलच काही उपयांनी तुम्ही धूम्रपानाची सवय सोडू शकतात.\n* ओट्सच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठून ओट्सचे सेवन करा.\nमधामधे व्हिटॅमिन्स, एंझाईम्स आणि प्रोटीन्स असतात. धूम्रपानाची सवय सोडणार्‍यांनी दररोज मधाचे सेवन करावे.\nमुळ्याचे सेवन मोठ्या प्रमाणात धूम्रपान करणार्‍यांसाठी फायद्याचे आहे. मुळ्याचे सेवन मधासोबत केल्याचा अधिक फायदा होतो.\n*ज्येष्ठमधाचे नियमित सेवन केल्याने धूम्रपानाची सवय कमी होते.\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nकाही उपयोगाच्या आरोग्य टिप्स\nहाडांच्या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर ग्रीन टी प्या\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nघरचा वैद्य : नक्की करून बघा\nकांद्याच्या सालीत आणि पापुद्रय़ामध्ये भरपूर अँण्टिऑक्सिडंटस् असतात. तसेच त्यात क्वेसेंटीन ...\nमिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nबीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...\nहृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...\nआश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे\nकोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-15T22:39:19Z", "digest": "sha1:NDNZ6ECFM26W5IKHQ3MJBQATPOYU4CP7", "length": 5679, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बाथरुम आढळला तरुणाचा मृतदेह | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबाथरुम आढळला तरुणाचा मृतदेह\nसांगवी – येथील समर्थनगर परिसरात एका चाळीस वर्षीय इसमाचा मृतदेह राहत्या घरात बाथरुममध्ये आढळून आला. हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्‍त करण्यात येत असून, सांगवी पोलीस या दिशेने तपास करण्यात येत आहे.\nपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कैलास तौर (वय 40, रा. समर्थ नगर, नवी सांगवी, मूळ रा. गेवराई, बीड) असे मृत इसमाचे नाव आहे. कैलास तौर हे सांगवीमधील समर्थ नगर परिसरात एका भाड्याच्या खोलीत राहत होते. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे समजतं आहे. दोन दिवसांपूर्वीच तौर आपली पत्नी व मुलाला बीडला सोडून आले होते. कैलास तौर यांचा पिंपरी येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. घरी एकटेच असलेल्या कैलास यांचा मृतदेह सकाळी दहाच्या सुमारास घरातील बाथरुममध्ये आढळून आला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमैथिली गीतांनी रंगला फोगोत्सव\nNext articleइन्फोसिस, कॅपजेमिनी संघांचा उपान्त्य फेरीत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Vidhan-Parishad-Elections-BJP-Give-One-Seat-For-Maharashtra-Swabhimaan-Paksh/", "date_download": "2018-11-15T22:58:17Z", "digest": "sha1:IRUV7565W4W5CT7LWGOU7FPXRGXBFTJX", "length": 4830, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपची कोकणात 'अशी' फिल्डिंग! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपची कोकणात 'अशी' फिल्डिंग\nशिवसेनेला रोखण्यासाठी भाजपची कोकणात 'अशी' फिल्डिंग\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nशिवसेनेचे कोकणातील वाढते बळ रोखण्यासाठी भाजपने आतापासानूच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून या रणनितीचा एक भाग म्हणून नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला कोकण विधान परिषदेची एक जागा सोडली आहे.\nनुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने चांगले यश मिळविले आहे. कोकणात राणेच शिवसेनेला टक्कर देऊ शकतात, असे हेरुन भाजपने राणेंना बळ देण्यास सुरुवात केली आहे.\nभाजपने कोकण विधान परिषदेची जागा लढवित नसल्याचे स्पष्ट करत राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाला सोडण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे कोकणात शिवसेना, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अशी तिरंगी लढत रंगणार आहे. शिवसेनेने राजीव साबळे यांना तर सुनील तटकरेंना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा राष्ट्रवादीचा विचार आहे. त्यांना जादा ताकद मिळावी यासाठी त्यांच्या कुटुंबीयांपैकीच एखादा सदस्य ही निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. सध्या विधान परिषदेच्या 78 जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक 23 आमदार आहेत. तर काँग्रेसचे 19, भाजप 18, शिवसेना 9, अपक्ष 6, लोकभारती 1 आणि इतर 2 असे आमदार आहेत.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/advocate-appointed-after-case-result-come-out/", "date_download": "2018-11-15T23:49:24Z", "digest": "sha1:VJL4EX6J7Z3PUL4SHMYUCSSJVU5XGGVV", "length": 19393, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "खटल्याचा निकाल लागल्यानंतर विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nखटल्याचा निकाल लागल्यानंतर विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती\nमिलिंद देखणे | नगर\nसरकारी ‘लाल फिती’च्या कारभाराचे वाभाडे काढणारा गंभीर प्रकार राज्य शासनाच्या गृह खात्यासह विधी व न्याय विभागाच्या कार्यालयाकडून घडल्याचे उघडकीस आले आहे. नगरमध्ये अल्पवयीन बालिकेवरील अत्याचाराच्या खटल्याचा नुकताच निकाल लागला असून, आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. मात्र, हा निकाल लागल्याच्या दोन दिवसांनंतर राज्य शासनाने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलाच्या हाती नियुक्तीचे आदेश पडले आहेत. या प्रकारामुळे गृह व विधी खात्यांच्या गलथान कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत.\nनगर येथील रेल्वे स्थानकाजवळ 9 डिसेंबर 2016 रोजी चार वर्षांची बालिका बेवारस आढळली होती. या बालिकेवर अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर कोतवालीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर यांनी आरोपी बाळू बर्डे याच्या मुसक्या आवळल्या होत्या. याचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. नगर पोलिसांनी डिसेंबर 2017 रोजी या घटनेचा अहवाल पाठवून विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची विनंती केली होती. यानंतर गृह खात्याने हा प्रस्ताव विधी व न्याय खात्याकडे पाठविला होता. मात्र, या प्रस्तावाचे पुढे काय झाले, याबाबत कोणालाच काही माहिती मिळाली नाही. नगर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये 12 ऑक्टोबर 2017 रोजी या खटल्याची सुनावणी सुरू झाली होती. या गंभीर खटल्यात विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती होणे गरजेचे असताना, स्थानिक पातळीवर अतिरिक्त सरकारी वकील म्हणून अजून पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर नगर जिल्हा न्यायालयात वर्षभर हा खटला चालला. नुकतेच यातील आरोपीला दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.\nखटल्याचा निकाल लागल्यानंतर विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती केल्याचा आदेश विधी विभागाचे कक्ष अधिकारी वैशाली बोरुडे यांच्या सहीने यांनी 1 ऑगस्ट काढण्यात आला. खटल्याचा निकाल लागल्यानंतर या नियुक्तीचे पत्र ऍड. यादव यांना देण्यात आले. दरम्यान, लाल फितीच्या कारभाराचा फटका आता न्यायालयीन कारभारालाही बसल्याचे दिसून येत आहे.\n‘नियुक्तीचे पत्र मिळाल्यानंतर नगरच्या जिल्हा पोलीस प्रशासनाकडे विचारणा केली. यावर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क्रमांक 95/2017 या खटल्यात आरोपीला न्यायालयाने दोषी धरून दोन दिवसांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठाविल्याचे मला समजले. शिक्षा ठोठाविण्यात आल्यानंतर नियुक्तीचा आदेश मिळाला आहे.’\n– ऍड. उमेशचंद्र यादव, विशेष सरकारी वकील\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकरिअर : उत्तम संकलक व्हा\nपुढीलसोशल मीडिया हब योजनेत सरकारचा यू टर्न\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8D%E2%80%8C/", "date_download": "2018-11-15T23:12:59Z", "digest": "sha1:HJ7B5KKEN6N5RGO66YQMRBG72T6EQAXF", "length": 8488, "nlines": 48, "source_domain": "2know.in", "title": "गुगल बुकमार्कस्‌", "raw_content": "\nRohan June 25, 2010 इंटरनेट, ऑनलाईन, गुगल, पान, बुकमार्क, बुकमार्कस्‌, शेअर, संग्रह, साठवा, सेव्ह\nइंटरनेटवर एखादे पान किंवा एखादी वेबसाईट आपल्याला आवडते. अशावेळी ते पान आपल्याला कायमस्वरुपी संग्रहीत करायचे असेल, तर आपण त्या पानावर जायचा पत्ता साठवून ठेवू शकतो. असा पत्ता आपण अनेक ठिकाणी साठवू शकतो, उदाहरणार्थ आपल्या वेब ब्राऊजरमध्ये तुम्ही बुकमार्कस्‌ सेव्ह करुन ठेवू शकता. ऑनलाईन बुकमार्कस्‌ सेव्ह करण्यासाठी देखील अनेक साईट्स आहेत. जसे की, स्टंबलअपॉन, डिग इ.\nएखादे पान बुकमार्क करण्याचा फायदा म्हणजे, एक तर आपण आपल्या आवडत्या पानापर्यंत अगदी सहज पोहचू शकतो. आणि दुसरं असं की, आपण आपले आवडते पान आपल्या मित्रांबरोबर आणि जवळच्या लोकांबरोबर शेअर करु शकतो. आपण आपल्या ऑनलाईन अनुभुतीचा एक चांगला संग्रह करु शकतो, जो आपल्या आवडीच्या कामाच्या दृष्टिनेही महत्त्वाचा असेल.\nआजकाल बहुतेक प्रत्येकाने जीमेल अकाऊंट म्हणजेच गुगल अकाऊंट काढलेले आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की, गुगलच्या माध्यमातून आपल्याला आपल्या आवडत्या पानाचे ऑनलाईन बुकमार्कींग कसे करता येईल\n१. https://www.google.com/bookmarks हा गुगलच्या बुकमार्किंग विभागाचा पत्ता आहे. इथे आपण आपले आवडते पान साठवू शकतो.\n२. बुकमार्किंगच्या पानावर Tools मध्ये Add Bookmark नावाचा पर्याय आहे. इथून आपण आपल्या आवडत्या पानाचा पत्ता देऊन तो साठवू शकतो. किंवा आपण ज्या पानावर आहात तिथे गुगल बुकमार्कींग ची सोय असेल, तर आपण डायरेक्ट त्या पर्यायावर क्लिक करुन ते पान साठवू शकतो. उदा. या लेखाच्या खाली शेअरींगचे Add This बटण दिलेले आहे, त्याचा उपयोग करुन आपण हे पान गुगल बुकमार्कस्‌ मध्ये साठवू शकतो.\n३. आपण आत्तापर्यंत इतरत्र साठवलेले बुकमार्कस्‌ इंम्पोर्ट या पर्यायाचा वापर करुन गुगल बुकमार्कस्‌ मध्ये आणू शकतो, किंवा गुगल बुकमार्कस्‌ मध्ये समाविष्ट असलेले बुकमार्कस्‌ एक्सपोर्टच्या सहाय्याने दुसरीकडे हलवू शकतो.\n४. गुगल बुकमार्कस्‌ मध्ये आपण lists च्या सहाय्याने आपल्या बुकमार्कस्‌ चे वर्गीकरण करु शकतो.\nइंटरनेटवरील ऑनलाईन पानांचा एक चांगला संग्रह तयार करण्यासाठी आपण ‘गुगल बुकमार्कस्‌’ चा उपयोग करुन घेऊ शकतो.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=34872", "date_download": "2018-11-15T23:21:31Z", "digest": "sha1:7WOHBLVTHYU2Z7FKO3DZXJTZV5QKYKSD", "length": 8732, "nlines": 162, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "मनसे फुलवतेय अकोट तालुक्यात मराठी मनांची चळवळ… | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ अकोला मनसे फुलवतेय अकोट तालुक्यात मराठी मनांची चळवळ…\nमनसे फुलवतेय अकोट तालुक्यात मराठी मनांची चळवळ…\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना ही संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माणसांच्या व भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी झटत आहे त्यातच अकोट तालुक्यातील मराठी मनांची ही चळवळ पक्षस्थापनेपासून वाटचाल करीत आहे तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरात ही मनसेचा मराठी मनाचा एक झंजावात फुलला आहे मनसेच्या विद्यार्थी सेना मध्ये कार्य करुन असणाऱ्या शशांक कासवे यांनी व कार्यकर्त्यांनी राज साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचता केला आहे\nत्यांनी पक्षाच्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला असून त्यांच्या सोबतीला सुरज वर्मा यांची खंबीर साथ लाभली आहे. मराठमोळी संस्कृती फुलविण्यासाठी शशांक कासवे शुभम देशपांडे हे कार्य करीत आहेत दिवाळीच्या पर्वावर मराठी संस्कृती ची पालखी पुढे नेण्यासाठी शशांक कासवे मित्र मंडळ सुरज वर्मा व मनसैनिकांनी शहर तालुकावासीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.\nPrevious articleसामाजिक सौहार्द यासह वंचितांच्या आनंदासाठी ही दिवाळी साजरी करण्याचे ठाणेदार गजानन शेळकेंचे आवाहन\nNext articleचला श्रमदानातुन जलसाठे श्रीमंत करुयात… प्रा.संदीप बोबडे\nप्रतिकुल परीस्तिथीवर मात करत आकोटच्या ५ विद्यार्थीनींनी पटकावले विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत स्थान\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लेखपालास लाच स्वीकारताना अटक\nब्रेकिंग न्यूज़ :- चंद्रपुर च्या जुनोना जंगलात रेल्वेच्या धड़केत वाघाच्या 2 बछड़यांचा मृत्यु…..\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nअकोट शहर येथे बकरी ईद व कावडयात्रा निमित्त शांतता समिती सभा...\nठाणेदार गजानन शेळके यांच्या अकोटातील कार्यकाळास एक वर्ष पूर्ण\nबसचा सायकलस्वारास धक्का – वाहतुकीचा खोळंबा\nमिनी मंत्रालय असणाऱ्या जि.प.आणी पं स.निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर , ग्रामिण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/nitin-gadkari-mumbai/", "date_download": "2018-11-15T23:20:08Z", "digest": "sha1:HUFTUCEXBWN43NBB2AEXX4FAGUNU6OTM", "length": 15023, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "नितीन गडकरी यांच्याकडून महाराष्ट्रात निधीचे पाट | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/नितीन गडकरी यांच्याकडून महाराष्ट्रात निधीचे पाट\nनितीन गडकरी यांच्याकडून महाराष्ट्रात निधीचे पाट\n0 226 1 मिनिट वाचा\nराज्याच्या राजकारणात परतणार नसल्याचे मनोगत\nआता आपण दिल्लीत चांगले रमलो आहे, केंद्रात मंत्री म्हणून काम करताना जात, धर्म, भाषा, प्रांत बघितला जात नाही, असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती संभाळणाऱ्या नितीन गडकरी यांनी महाष्ट्रात मात्र निधी पाट सोडले आहेत. आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करताना राज्यातील पाटबंधारे, सागरी मार्ग, महामार्ग इत्यादी प्रकल्पांची पाच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची कामे मार्गी लावणार, असा दावा त्यांनी केला. राज्याच्या राजकारणात परतणार नसल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.\nमुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात गडकरी बोलत होते. जलसंपदा, भूपृष्ठ वाहतूक, नौकानयन अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. केंद्रातील जबाबदारी महत्त्वाची आहे, असे सांगत असताना, राज्यात १८ वर्षे विधान परिषदेचे सदस्य, युती सरकारमध्ये मंत्रिपद संभाळण्याची संधी मिळाली, अशा जुन्या आठवणींना उजाळा द्यायला ते विसरले नाहीत.\nमहाराष्ट्रातच २ लाख ८० हजार कोटी रुपयांची राष्ट्रीय महामार्गाची कामे चालू आहेत. आधीच्या सरकारच्या काळात ५ हजार ७०० कि.मी. लांबीचे महामार्ग होते. गेल्या दोन वर्षांत १६ हजार ७३६ कि.मी. लांबीचे रस्ते बनविण्यात आले. ५० टक्क्य़ांपेक्षा जास्त कामे झालेले परंतु निधीअभावी बंद पडलेल्या पाटबंधारे प्रकल्पांची ७५ हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. नदी जोड प्रकल्पाची ४० हजार कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत. महामार्गालगत १६७ पूलवजा बंधारे बांधण्याची योजना आहे. त्यामुळे पाण्याचा साठा होईल.\nआपण दिल्लीत चांगले रमलो आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणात परतण्याचा विचार नाही, अशी मन की बात त्यांनी बोलून दाखविली.\nपोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर उद्यान\nनितीन गडकरी यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या आणि भविष्यात राबविण्यात येणाऱ्या काही विकास योजनांची जंत्रीच जाहीर केली. नवी मुंबई विमानतळ जलमार्गाने जोडण्याचा प्रस्ताव आहे. अलिबाग-वडखळ रस्त्याचे रुंदीकरण करणार. पुणे-सातारा सहा पदरी मार्गाचे काम सुरू आहे. मुंबई-गोवा मार्ग पुढील मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. मुंबई-गोवा सागरी मार्ग तयार करण्याचा मानस आहे, त्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या साडेतीनशे हेक्टर जमिनीवर उद्यान बनविण्याचा प्रस्ताव आहे. मुंबईतील नागरिकांना या ठिकाणी शुद्ध हवा मिळेल, पाणी मिळेल, चालता येईल, यासाठी असे उद्यान बनविण्याचा मानस आहे, असे ते म्हणाले.\nसोमालिया बॉम्बस्फोटानं हादरलं, 18 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी\nराहुल गांधीला माझा नेता मानत नाही - हार्दिक पटेल\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T23:48:35Z", "digest": "sha1:WJMKGM5FTMGOJWH2HJDN5YMQUL7GNOR4", "length": 12947, "nlines": 48, "source_domain": "2know.in", "title": "ब्लॉगर ब्लॉगला दुसर्‍या साईटवरुन घेतलेले टेम्प्लेट कसे द्याल?", "raw_content": "\nब्लॉगर ब्लॉगला दुसर्‍या साईटवरुन घेतलेले टेम्प्लेट कसे द्याल\nRohan December 17, 2010 क्लिक, टेम्प्लेट, डाऊनलोड, नवीन, फाईल, बॅक अप, ब्लॉग, ब्लॉग टेम्प्लेट, ब्लॉगर\nमध्यंतरी ब्लॉगरने आपल्या टेम्प्लेट्स‌ मध्ये एडिटिंगची इतकी छान सुधारणा केली की, दुसर्‍या एखाद्या साईटवर जाऊन ब्लॉगर ब्लॉग साठी टेम्प्लेट घेण्याची काही गरजच उरली नाही. पर्वाच माझ्या एका ब्लॉगचे रुप पालटत असताना मी ब्लॉगरच्या या नवीन सुधारणेबाबत माहिती घेतली. ब्लॉगरने आपल्या टेम्प्लेट्स बाबत सुधारणा केल्याचं यापूर्वीच मला माहित होतं, पण याआधी तिकडे फिरकण्याची गरज कधी निर्माण झाली नव्हती. ब्लॉगरच्या टेम्प्लेट्स बाबत लिहायचं म्हटलं, तर त्यासाठी एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. पण आजचा तो आपला विषय नाहीये. आज आपण पाहणार आहोत की, ब्लॉगर सोडून, बाहेरुन, एखाद्या दुसर्‍या साईटवरुन घेतलेली टेम्प्लेट ब्लॉगर ब्लॉगला कशी देता येईल बाहेरील साईटवरुन घेतलेल्या सुंदर टेम्प्लेट्स आपल्या ब्लॉगला देणं हे खूपच सोपं आहे.\nसर्वप्रथम आपल्याला अशा साईटचा शोध घ्यायचा आहे, जी आपल्याला मोफत ब्लॉगर टेम्प्लेट्स पुरवेल. गुगल सर्च इंजिन मध्ये जाऊन आपण त्यासाठी ‘free blogger templates’ अशा आशायचा शोध घेऊ शकतो. पण आता प्रस्तुत लेखाच्या संदर्भात आपण आपल्या मराठी ब्लॉग विश्वातील ‘BEAUTIFUL BLOG TEMPLATES’ या टेम्प्लेट संबंधीत ब्लॉगचा उल्लेख करुयात. तर या ब्लॉगवर जाऊन आपल्या आवडीचं कोणतंही एक टेम्प्लेट निवडा आणि ‘Download Here’ या बटणावर क्लिक करा. मग आपण जाल ziddu.com वर. तिथे परत फाईलच्या खाली ‘Download’ वर क्लिक करा, व्हेरिफिकेशन कोड द्या आणि मग परत डाऊनलोड बटणावर क्लिक करा. फाईल शक्यतो डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणजे ती सापडायला सोपे जाईल.\nसरतेशेवटी आपल्या संगणकावर आता ‘एकावर एक तिन पुस्तंकं’ अशा चिन्हाची ‘WinRAR ZIP archive’ फाईल आहे. त्यावर आपला माऊस नेऊन राईट क्लिक करा. आणि मग ‘Extract Here’ वर क्लिक करा. त्याच फाईलच्या खाली एक नवीन फोल्डर आपल्याला दिसू लागेल. त्यावर क्लिक करुन तो उघडा. त्यात ‘xml Document’ नावाची एक फाईल असेल. ब्लॉगर ब्लॉगचे टेम्प्लेट बदल्यासाठी आपल्याला नेमकी हीच फाईल हवी आहे.\nयानंतर आपल्या वेब ब्राऊजर मध्ये ब्लॉगर.कॉम उघडा. ज्या ब्लॉगची टेम्प्लेट बदलायची आहे, त्या ब्लॉगच्या ‘Design’ या विभागात जा. त्या तिथून Edit HTML या पर्यायावर क्लिक करा. खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे (मोठ्या आकातात पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा, ते चित्र नवीन टॅबमध्ये उघडेल.) सर्वप्रथम ‘Download Full Template’ वर क्लिक करुन आपल्या ब्लॉगसाठी सध्याच्या क्षणी अस्तित्त्वात असणारे टेम्प्लेट संगणकावर डाऊनलोड करुन घ्या. हे अशासाठी की, समजा टेम्प्लेट बदलत असताना काही घोटाळा झाला, तर आपल्याकडे आपल्या जुन्या टेम्प्लेटचा ‘बॅक अप’ असावा. आपल्या ब्लॉगचा असा वेळोवेळी ‘बॅक अप’ ठेवत चला. जेणेकरुन ब्लॉगच्या प्रसारणात काही घोळ झाला, error आली, ..ब्लॉगवर प्रयोग करत असताना असं काहीही होऊ शकतं, अशावेळी आपल्याकडे आपल्या ब्लॉगचा ‘बॅक अप’ असणं अत्यंत आवश्यक आहे.\nब्लॉगर डिझाईन आणि त्यात HTML एडिटर इथे आहे\nमूळ टेम्प्लेट डाऊनलोड करा आणि नवीन टेम्प्लेट अपलोड करा\nआपण आपल्या ब्लॉगर ब्लॉग टेम्प्लेटचा बॅक अप घेतला आहे. आता परत चित्रात दाखवल्याप्रमाणे Browse या बटणाच्या सहाय्याने काही वेळापूर्वी डाऊनलोड केलेल्या नवीन टेम्प्लेटची ‘xml Document’ फाईल आत घ्या, अपलोड करा. ‘क्रोम वेब ब्राऊजर’ वर मला वाटतं Browse च्या ठिकाणी Choose File हा पर्याय दिसतो. ‘क्रोम वेब ब्राऊजर’ वापरणार्‍यांनी टेम्प्लेटची ‘xml Document’ फाईल अपलोड करण्यासाठी त्या पर्यायाचा वापर करावा.\nआपली ‘xml Document’ फाईल अपलोड झाली असेल. आता केवळ एकच काम उरलं आहे, ते म्हणजे ‘Save Template’ या बटणावर क्लिक करणं टेम्प्लेट सेव्ह करताच आपल्या ब्लॉगला हवं होतं ते नवीन रुप मिळालेलं असेल. View Blog वर क्लिक करुन आपण ब्लॉगचं हे बदलेलं स्वरुप पाहू शकता.\nया सर्व गोष्टी करत असताना काही चुक झाल्यास, किंवा नवीन ब्लॉग टेम्प्लेट प्रत्यक्ष पाहताना मनासारखी न वाटल्यास मागे डाऊनलोड केलेली ब्लॉगची मूळ टेम्प्लेट अपलोड करुन सेव्ह करावी. याने आपला ब्लॉग पूर्ववत होईल, त्यामुळे काळजी करण्याचं काही एक कारण नाही. आता निश्चिंतपणे आपला ब्लॉग अधिक सुंदर कराता येतो का ते पहा\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.sandarbhsociety.org/issue-112/", "date_download": "2018-11-15T23:31:28Z", "digest": "sha1:C4B53MMY3JXLDHPU75UBR2LM24BJQBKR", "length": 5144, "nlines": 88, "source_domain": "www.sandarbhsociety.org", "title": "Issue 112 | Sandarbh Society", "raw_content": "\nपुराणातील वांगी विज्ञान विकासाची प्रा. जयंत नारळीकर विज्ञान, तंत्रज्ञान, पूर्वज, पुराणे, आर्यभट्ट, आईनस्टाईन, कोपर्निकस, गॅलिलिओ आणि न्यूटन, मॅक्‍स्वेल, हर्टझ, मार्कोनी, बृहत्‌ विमानशास्त्र, वैज्ञानिक शिस्त, आख्यायिका 8\nविज्ञान आणि समाज – पुस्तक परिचय यशश्री पुणेकर विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिकांचे मोर्चे 16\nविज्ञान आणि समाज डॉ. नरेंद्र दाभोळकर भाषण – भाग १ डॉ. नरेंद्र दाभोळकर विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती, प्रयोग, स्वायत्तता, सम्यकता, निर्भयता, नम्रता आणि शोधकता, सी.व्ही. रामन्, जेम्स वॅट, शास्त्रीय विचारपद्धती, आगरकर, र. धों. कर्वे 19\nभीम नेलकटर वापरत होता का गं श्रद्धा कुंभोजकर इतिहास, इतिहासकार, इतिहास लेखन, पुरातत्त्वशास्त्रीय पुरावे, ऐतिहासिक पुरावे, पुराव्यांचे प्रकार पुराभिलेख, विचारांचा इतिहास, जोतिबा फुले, इतिहासाची विश्वासार्हता. 31\nसत्यापलाप प्रियदर्शिनी कर्वे समाजशास्त्र, वैज्ञानिक दृष्टिकोन, समाजमाध्यमे, खोटी वार्ता, अफवा, पोस्ट ट्रुथ, मकॅले 43\nसावध राहा छद्म विज्ञानापासून पॉल ह्युइट विज्ञान, छद्मविज्ञान, ज्योतिष शास्त्र, अतार्किकता 54\nविज्ञान आणि तर्कशक्ती सब्यसाची चटर्जी/संजीवनी आफळे विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, वेद, विज्ञानाची कार्यपद्धती, डॉ. मेघनाद साहा, सत्येंद्रनाथ बोस, इवोतोव्हचा तराजू 59\nविज्ञान (देखील) मूल्यव्यवस्थेचा आधार असू शकतं डॉ. हेमू अधिकारी विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवी संस्कृती 65\nसत्य कोणते आणि जादू कोणती – भाग – १ रिचर्ड डॉकिन्स/शंतनू अभ्यंकर विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, डी.एन.ए, डायनासोर, जादू, बुवाबाजी, प्रकाशाचा वेग, स्टिफनचे पंचक, गुणसूत्र, डी.एन.ए., ग्रेगोर मेंडेल, जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रीक, रोसालीन फ्रँक्लीन् आणि मॉरीस विल्किन्स 69\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/updated-thane-news-mns-chief-raj-thackeray-to-conduct-public-meeting-in-thane-toda/", "date_download": "2018-11-15T23:12:20Z", "digest": "sha1:U5FSG4BEYFZJO3NSJQEYUWFYJ72X3YVJ", "length": 9906, "nlines": 102, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लक्ष्यभेदी 'राज' सभेतून मिळणाऱ्या उत्तरांची उत्कंठा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलक्ष्यभेदी ‘राज’ सभेतून मिळणाऱ्या उत्तरांची उत्कंठा\nटीम महाराष्ट्र देशा – एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज, शनिवारी ठाण्यातील तलावपाळी येथील रस्त्यावर होणार आहे.\nमनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे स्थानक परिसरात फेरीवाल्यांवर केलेला हल्ला, त्यांच्यावरील अटकेची कारवाई, राज यांच्या सभेला स्थानक परिसरात नाकारलेली परवानगी या सर्व पाश्र्वभूमीवर ही सभा होत आहे. या सभेच्या निमित्ताने मनसेने शहरभर लावलेल्या फलकांवर ‘कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ‘मनसे’ देईल’ असे म्हटले असल्याने राज हे शनिवारी काय उत्तर देणार, याची उत्कंठा लागून राहिलेली आहे.\nएल्फिन्स्टन रेल्वे पुलावरील दुर्घटनेनंतर मनसेने स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना पिटाळूनही लावले होते. या पाश्र्वभूमीवर राज यांची सभा ठाणे स्थानक परिसरातच घेण्याचा मनसेचा इरादा होता. मात्र, सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी परवानगी नाकारली.\nत्यानंतर तलावपाळीजवळील रस्त्यावर सभेसाठी परवानगी देण्यात आली.दरम्यान, तलावपाळीच्या रस्त्यावर होणाऱ्या या सभेची मनसेतर्फे जय्यत तयारी सुरू आहे. या परिसरात शुक्रवारी सभेला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू होते. महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू असल्याची चर्चा शहरात सुरू होती. मात्र, महापालिकेमार्फत अशी कोणतीही छाटणी सुरू नसल्याचा दावा पालिकेचे वृक्षप्राधिकरण अधिकारी केदार पाटील यांनी केला.\nशनिवार, दि. १८ नोव्हेंबर २०१७, सायं. ५ वाजता.\nस्थळ : गडकरी रंगायतन चौक, तलावपाळी, ठाणे#महाराष्ट्रनवनिर्माणसेना #जाहीरसभा #महाराष्ट्रसैनिक #RajThackerayPublicMeeting #राजठाकरे pic.twitter.com/mO8EaQi2st\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nपंढरपूर : उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी आजपर्यंत कडाडून विरोध केलेला आहे परंतु त्यांना सदबुद्धी मिळाल्याने ते आता…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/new-mumbai-slum-dada-28885", "date_download": "2018-11-15T23:29:36Z", "digest": "sha1:LXRJ6NJCDMLUFEUOL7DOFEHPO7X23GBF", "length": 14097, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "new mumbai slum dada झोपडीदादांचे उखळ पांढरे | eSakal", "raw_content": "\nसुजित गायकवाड - सकाळ वृत्तसेवा\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017\nनवी मुंबई शहराला बेकायदा झोपड्यांचा पडलेला विळखा घट्ट होत असल्यामुळे शहर बकाल होतेय...\nनवी मुंबई - शहरातील घरांचे दर गगनाला भिडले असताना बेकायदा झोपड्यांचीही विक्री लाखो रुपयांना होत असल्याचे महापालिकेला निदर्शनास आले आहे. सिडको व एमआयडीसीच्या जागेवर बांधलेल्या झोपड्यांची झोपडीदादा खुलेआम विक्री करून लाखोंचा मलिदा खिशात टाकत आहेत.\nमोकळ्या जागेवर पत्रे व ताडपत्र्यांच्या झोपड्या बांधण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. याबाबत नागरिकांनीच महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत.\nमहापालिकेने २००२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे एमआयडीसी, जिल्हाधिकारी व सिडकोच्या जागेवर ४८ झोपडपट्ट्या आहेत. तेथे ४२ हजार बेकायदा झोपड्या आहेत. त्यानंतर तब्बल १५ वर्षे सर्वेक्षण झाले नसल्यामुळे त्याचा गैरफायदा घेण्यासाठी झोपडीदादा सक्रिय झाले आहेत. तुर्भे नाका व तुर्भे स्टोअर येथील झोपडीची किंमत पाच लाखांपासून सुरू होते. २३ लाखांपर्यंतच्या या झोपड्यांचे दर हेच झोपडीदादा ठरवतात. झोपडी दुमजली किंवा तीन मजली असेल तर तिचा भाव दहा लाखांच्या वर जातो. झोपडी घेतल्यानंतर नळजोडणी, वीज व मालमत्ता कर नोंदणीही करून देण्याची हमी झोपडीदादा देतात. बेकायदा झोपडीविक्रीतून बक्कळ पैसा मिळत असल्यामुळे ते कुठेही झोपड्या बांधून विकत आहेत. डोंगरावरील झाडे तोडूनही झोपड्या बांधल्या जात आहेत. नेरूळमधील एलपीजवळ रमेश मेटलच्या मागे आणि बेलापूरमधील सेक्‍टर २१ व २२ येथील बाल्तूबाई झोपडपट्टीत काही टोळ्यांकडून झोपड्यांची विक्री होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत.\nसरकारने २००० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला असल्याने त्याचा गैरफायदा झोपडपट्टीदादा घेत आहेत. सध्या तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर, ऐरोली, दिघा, पावणे एमआयडीसीच्या मागे, नेरूळमधील डोंगर, पारसिक हिल, आर्टिस्ट व्हिलेजच्या मागील डोंगर येथे झोपडपट्ट्या वसल्या आहेत. काही वर्षांपूर्वी या भागात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍याच झोपड्या होत्या; परंतु आता त्यांनी डोंगराचा बराचसा भाग व्यापला आहे.\nया बेकायदा झोपड्यांवर सिडको, महापालिका व एमआयडीसीकडून अनेकदा कारवाई केली जाते; परंतु त्यानंतर झोपडीदादा पुन्हा तेथे झोपड्या बांधतात. यामुळे त्यांना कोणाचाच धाक नसल्याचे दिसते.\nसाधी झोपडी ः सात ते आठ\nदोन किंवा तीन मजली ः १२ ते १४\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nफेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला\nपुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nआरोग्य कर्मचारी मस्त, नागरिक त्रस्त\nपुणे : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले कचऱ्याचे कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पूना...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-sudha-murti-comment-105047", "date_download": "2018-11-15T23:47:51Z", "digest": "sha1:2EVFB2GXUKSFX4NDNIDKX4OQQ6GB3S6M", "length": 14498, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Sudha Murti comment श्रीमंतापेक्षा गरीब माणसं प्रामाणिक - सुधा मूर्ती | eSakal", "raw_content": "\nश्रीमंतापेक्षा गरीब माणसं प्रामाणिक - सुधा मूर्ती\nशनिवार, 24 मार्च 2018\nकोल्हापूर -‘श्रीमंत माणसांपेक्षा गरीब माणसं प्रामाणिक असतात, याची प्रचिती मी देवदासी पुनर्वसन कार्यातून घेतली. या महिलांनी बॅंकांकडून कर्ज घेऊन व्यवसाय उभारले. कर्ज फेडले. स्वावलंबी बनल्या. त्या तीन हजार महिलांनी एक गोधडी मला भेट दिली. ती गोधडीच मला जगण्याची ऊब व लेखनाची ऊर्जा देते’, असे मत प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी येथे व्यक्त केले.\nकोल्हापूर -‘श्रीमंत माणसांपेक्षा गरीब माणसं प्रामाणिक असतात, याची प्रचिती मी देवदासी पुनर्वसन कार्यातून घेतली. या महिलांनी बॅंकांकडून कर्ज घेऊन व्यवसाय उभारले. कर्ज फेडले. स्वावलंबी बनल्या. त्या तीन हजार महिलांनी एक गोधडी मला भेट दिली. ती गोधडीच मला जगण्याची ऊब व लेखनाची ऊर्जा देते’, असे मत प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी येथे व्यक्त केले.\nयेथील मेहता पब्लिकेशन हाऊसतर्फे ‘तीन हजार टाके’, ‘गरुड जन्माची कथा, ‘सर्पाचा सूड’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन झाले. या वेळी त्या बोलत होत्या. अनुवादक लीना सोहनी, डॉ. सुनीलकुमार लवटे, अनिलकुमार मेहता उपस्थित होते.\nमूर्ती म्हणाल्या, ‘‘सीमा भागात देवदासींच्या पुनर्वसनाचे कार्य सुरू केले. त्या महिलांचाही विश्‍वास नव्हता; पण त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचा माझा हेतू समजल्यावर त्यांचा विरोध मावळला. महिलांच्या पुनर्वसनासाठी बॅंकांकडे कर्ज मिळून देण्यासाठी गेले; मात्र बॅंकांनी कर्ज नाकारले.’’\nत्या म्हणाल्या, ‘‘आयुष्यात आपण जन्माला कशासाठी येतो; तर शिक्षण, लग्न, चांगले घर, परदेश दौरा... यांपेक्षा वेगळे काही करायचे ठरविले. मी एक हिऱ्याचा दागिना खरेदी केला, तर तीन कोटी लागतील असा अंदाज बांधला; पण त्या हिऱ्याचा आनंद मलाच होता. त्याऐवजी त्या महिलाच माझ्यासाठी हिरे आहेत असे समजून हिऱ्यांचे दागिने घेण्याऐवजी तेच पैसे बॅंकेला गॅरंटी दिले. तेव्हा देवदासी महिलांना कर्ज मिळाले.’’\nदेवदासी महिलांनी माझा सत्कार केला. या वेळी काही महिला म्हणाल्या, ‘‘तुमच्यामुळे आमच्या आयुष्याची घडी बसली. त्याप्रति भेट म्हणून आम्ही तीन हजार महिलांनी टाके घालून तयार केलेली गोधडी तुम्हाला भेट देत आहोत.’’ त्या महिलांची कथा सांगणारे ‘तीन हजार टाके’ हे पुस्तक घडले, असेही मूर्ती यांनी सांगितले. डॉ. लवटे, लीना सोहनी यांनी मनोगत व्यक्त केले.\n६०-६५ वर्षांपूर्वी वडील कोल्हापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्‍टर होते. माझी बहीण येथे जन्मली. तिचे नाव ‘महालक्ष्मी’ ठेवले. त्यामुळे या भागातील भाषा-संस्कृतीविषयी आत्मीयता आहे. म्हणून मला येथे येण्यास आवडते.’’\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nअसा झाला दीप-वीर लग्नसोहळा \nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी कालपासून त्यांचे चाहते आसूसले होते. आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवत रणवीर-दीपिकाने...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/tablet-software-while-saying-16178", "date_download": "2018-11-15T23:38:03Z", "digest": "sha1:H3GDSXWTGRGOJ44HD64GQABJIRMJTTNN", "length": 12264, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tablet software while saying औषधाची वेळ सांगणारे सॉफ्टवेअर | eSakal", "raw_content": "\nऔषधाची वेळ सांगणारे सॉफ्टवेअर\nशुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016\nहैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटल आणि क्षयरोग व फुप्फुसाच्या रोगांविरुद्ध लढा देणाऱ्या इंटरनॅशनल युनियनने क्षयरोग झालेल्या रुग्णांना वेळेवर औषधाची आठवण करण्या साठी एक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत क्षयरोग झालेल्या रुग्णांना एसएमएस, व्हॉइस कॉलद्वारा औषध घेण्याची आठवण,तसेच समुपदेशनही केले जाणार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.\"\nहैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटल आणि क्षयरोग व फुप्फुसाच्या रोगांविरुद्ध लढा देणाऱ्या इंटरनॅशनल युनियनने क्षयरोग झालेल्या रुग्णांना वेळेवर औषधाची आठवण करण्या साठी एक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत क्षयरोग झालेल्या रुग्णांना एसएमएस, व्हॉइस कॉलद्वारा औषध घेण्याची आठवण,तसेच समुपदेशनही केले जाणार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.\"\n\"क्षयरोगाचे रुग्ण थोडे बरे वाटायला लागल्यावर औषध घेणे बंद करतात, त्यामुळे या रुग्णांना रोज आठवण करून देण्यासाठी आम्ही हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे,''असे संसर्गजन्य विभागाच्या प्रमुख सुनीता रेड्डी यांनी सांगितले. रुग्णांबाबतची ही माहिती एक खास सॉफ्टवेअर ''नि:क्षय' या संकेतस्थळावर आपोआप अपलोड करेल. सध्या क्षयरोगासंदर्भात स्वयंचलित यंत्रणा अस्तित्वात नाही आणि या प्रकरणांचा पाठपुरावा करणारीही प्रणालीही नाही, त्यामुळे हे नवीन सॉफ्टवेअर या दोन्हीही अडचणी कमी करेल. क्षयरोगावरील प्रभावी उपचारातील यश 95 टक्के आहे,'' असे द युनियनचे प्रकल्प संचालक सरबजित चढ्ढा म्हणाले. या सॉफ्टवेअरची अपोलो रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात येऊन त्याचा प्रतिसादही बघण्यात येणार आहे.\nओला, उबरचा उद्यापासून बंद\nमुंबई - बंद पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवार (ता. 17) पासून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांची विभागीय आयुक्तांकडुन दखल\nअकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे...\nसुविधां अभावी रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा देवून जनतेची फसवणुक\nबोर्डी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा गावातील उपजिल्हा रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा दिल्याचे दाखवुन आय. आर. बी कंपनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=34875", "date_download": "2018-11-15T22:56:23Z", "digest": "sha1:UK5NOOIIZ3EGA7BC4U4X7VWTKZ5M456G", "length": 8802, "nlines": 162, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "चला श्रमदानातुन जलसाठे श्रीमंत करुयात… प्रा.संदीप बोबडे | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ अकोला चला श्रमदानातुन जलसाठे श्रीमंत करुयात… प्रा.संदीप बोबडे\nचला श्रमदानातुन जलसाठे श्रीमंत करुयात… प्रा.संदीप बोबडे\nयंदा महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट घोंगावत आहे यात अकोट तालुक्याचे दुष्काळी यादित तालुक्याचे नाव नसल्यामुळे शेतीव्यवस्था आणखीनच भयांन झाल्याने दुष्काळाचे चित्र गडद झाले आहे.या दुष्काळ चित्र दुर व्हावे म्हणून संदिप बोबडे हे शिक्षक गेल्या तीन वर्षांपासून आदिवासी गावकरीसह आपली जलयात्रा पूर्ण करतो आहे श्रम ही श्रीराम है अस माननारे प्राध्यापक बोबडे तीन वर्षापासून आदिवासीबहुल भागात सुद्धा जलसंधारणासाठी कार्य करीत आहेत\nया दिवाळीला त्यांनी प्रदूषण मुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी प्रचार प्रचार करणार असल्याचा संकल्प केलाअसुन श्रमदानातून जलसाठे श्रीमंत करून ही दिवाळी साजरी करण्यासाठी प्रचार प्रसार करणार असल्याचं त्यांनी सांगीतलं,पाण्याच्या जाणीव जागृतीसाठी समस्त तालुका वासी व शहरवासीयांना दिवाळीच्या त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.\nPrevious articleमनसे फुलवतेय अकोट तालुक्यात मराठी मनांची चळवळ…\nNext articleप्रतिभावंत खेळाडूंना मुख्यमंत्री चषक स्पर्धा दिवाळी भेट\nप्रतिकुल परीस्तिथीवर मात करत आकोटच्या ५ विद्यार्थीनींनी पटकावले विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत स्थान\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लेखपालास लाच स्वीकारताना अटक\nब्रेकिंग न्यूज़ :- चंद्रपुर च्या जुनोना जंगलात रेल्वेच्या धड़केत वाघाच्या 2 बछड़यांचा मृत्यु…..\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nजल बचतीसाठी भुमी फाउंडेशनचा पुढाकार – बसस्थानकावरील फुटक्या नळांची केली दुरुस्ती\nअकोट शहरात स्त्रीशक्तीचा जागर -जननी 2 जनजागृती मोहीमेत कर्तृत्वान महीलांचा गौरव\nअकोटात भर पावसात हजारोंच्या गर्दीत पार पडले इंदोरीकर महाराजांचे किर्तन\nकालवाडी शिवारातल्या जुगारावर अकोट ग्रामीण पोलिसांची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/rama-ekadashi-118110300006_1.html", "date_download": "2018-11-15T23:59:31Z", "digest": "sha1:NJVIADZH56EE2KUM2VTHG7KTIEJOWZX2", "length": 19266, "nlines": 156, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रमा एकादशीचा उपवास केल्यामुळे सर्व पाप नष्ट होतात | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरमा एकादशीचा उपवास केल्यामुळे सर्व पाप नष्ट होतात\nकार्तिक महिन्याच्या कृष्णपक्ष एकादशीला रमा एकादशी म्हणून ओळखले जाते. या दिवशी उपवास ठेवून भगवान कृष्णांची पूजा केली जाते. यावेळी रमा एकादशी 3 नोव्हेंबर रोजी आहे. मान्यतांनुसार, या उपवासाच्या प्रभावाने सर्व पाप नष्ट होतात, अगदी ब्रह्महत्या सारखे प्रचंड पाप देखील दूर होतात. सौभाग्यवती महिलांसाठी, हा उपवास आनंद आणि शुभ मानला जातो.\nउपवास बद्दल विशेष गोष्टी\n1. उपवास पद्धत - रमा एकादशीला सकाळी लवकर उठून, लवकर अंघोळ केल्यावर उपास करण्याचा संकल्प करा. ज्या प्रकारे आपण उपास करू शकता, त्याचप्रमाणे संकल्प घ्या. उदाहरणार्थ - जर आपण पूर्ण दिवस काही न खाता, राहू शकत असाल किंवा एकदा फलाहार करण्यास इच्छुक असाल.\n* त्यानंतर पंचकर्माच्या उपासनेत श्रीकृष्णाची पूजा करावी. जर आपण स्वत: पूजा करू शकत नसाल तर पूजा करण्यासाठी कोणत्याही सक्षम ब्राह्मणांना बोलवू शकता.\n* यानंतर, देवाला नैवेद्य लावावा आणि प्रसाद भक्तांना वाटावा. त्याचप्रमाणे संध्याकाळी देखील श्रीकृष्णाची पूजा करावी. रात्री, भगवानच्या मूर्तीच्या बाजूला बसून श्रीमद भागवत किंवा गीता वाचावी.\n* पुढच्या दिवशी ब्राह्मणांना आमंत्रित करा. ब्राह्मणांना अन्न व दान देऊन ससम्मान त्यांना विदा करावे. त्या नंतरच अन्न घ्यावे. देवाला माखन-मिश्रीचे भोग लावले तर खूप चांगले होईल.\n2. उपवास कथा - रमा एकादशीच्या उपवासाची कथेचे वर्णन श्री पद्मा पुराणात केले आहे, जे पुढीलप्रमाणे आहे-\n* प्राचीन काळात मुचुकुंद नावाचा एक राजा होता. देवराज इंद्र, यम, वरूण, कुबेर आणि विभीषण त्यांचे मित्र होते. तो अतिशय धार्मिक आणि सत्यवादी होता. त्यांच्या राज्यात सर्व आनंदी होते.\n* त्यांची चंद्रभागा नावाची एक मुलगी होती, राजा चंद्रसेनच्या मुलगा शोभंशी तिचे विवाह झाले होते. एक दिवस, जेव्हा शोभन आपल्या सासुरवाडी गेला तर त्या दिवशी देखील एकादशी होती.\n* शोभनने एकादशीचे उपवास करायचे ठरवले. चंद्रभागाला चिंता होती की तिचा पती भुक कशी सहन करेल. या बाबतीत तिच्या वडिलांचे आदेश खूप कठोर होते.\n* राज्यात सर्व एकादशीचा उपवास ठेवायचे आणि कोणीही अन्नाचे सेवन करत नव्हते. शोभनने आपल्या पत्नीकडून असे उपाय जाणून घेण्याचे प्रयत्न केले ज्यामुळे त्याचे व्रत देखील पूर्ण होऊन जाईल आणि त्याला काही वेदना देखील होणार नाही, पण चंद्रभागाला असे कोणतेही समाधान सापडले नाही. अशा परिस्थितीत शोभन भुकेला, तहानलेला नाही राहू शकला आणि तो मरण पावला. यामुळे चंद्रभागाला खूप दुःख झाले. वडिलांच्या विरोधामुळे ती सती झाली नाही.\n* दुसरीकडे, शोभनने रमा एकादशीच्या प्रभावामुळे मंदराचल पर्वताच्या शिखरावर आपल्याला महान देवनगर मिळवला. तिथे ऐश्वर्याचे सर्व स्रोत उपलब्ध होते. गंधर्वांनी त्याची पूजा केली आणि अप्सरांनी त्याची सेवा केली.\n* एके दिवशी जेव्हा राजा मुचुकुंद मंदराचल पर्वत आले, तेव्हा त्याने आपल्या जावयाची भव्यता पाहिली. तो आपल्या गावी परत आला आणि संपूर्ण गोष्ट चंद्रभागाला सांगितली, ती हे ऐकून खूप आनंदी झाली.\n* ती तिच्या पतीकडे गेली आणि त्यांच्या भक्ती आणि रमा एकादशीच्या प्रभावामुळे तिनी शोभन बरोबर आनंदाने जगणे सुरू केले.\n3. रमा एकादशी शुभ मुहूर्त - रमा एकादशी तिथी प्रारंभ: 3 नोव्हेंबरला सकाळी 5:10 वाजता\nरमा एकादशी तिथी समाप्त: 4 नोव्हेंबरला सकाळी 3:13 वाजता\nरमा एकादशी पारणं वेळ: 4 नोव्हेंबरला सकाळी 08:47 ते 08:49\n4. रमा एकादशीचे महत्त्व - पौराणिक मतानुसार रमा नाश करून भगवान विष्णूचा धाम मिळवतो. मृत्यू झाल्यानंतर त्याला मोक्ष मिळते.\nशरद पौर्णिमा : हे चार काम केल्याने तुमच्या घरात होईल पैशांचा पाऊस\nनवरात्रीत लग्न का केले जात नाही\nविवाहित स्त्रिया पायांच्या बोटांमध्ये का घालतात जोडवी\nयावर अधिक वाचा :\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/ncp-congress-aghadi-meeting-seat-distribution-27418", "date_download": "2018-11-16T00:17:10Z", "digest": "sha1:ARYUU2DBO5RDVTYLCRWMHR7L6RHXOOA4", "length": 14261, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "ncp, congress aghadi meeting for seat distribution राष्ट्रवादी, कॉंग्रेस आघाडीच्या जागावाटपाचे गुऱ्हाळ | eSakal", "raw_content": "\nराष्ट्रवादी, कॉंग्रेस आघाडीच्या जागावाटपाचे गुऱ्हाळ\nमंगळवार, 24 जानेवारी 2017\nजळगाव - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी निश्‍चित झाली आहे. परंतु जागावाटपाबाबत चर्चेचे गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे. उद्या (24 जानेवारी) यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी व्यक्त केली.\nजळगाव - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी निश्‍चित झाली आहे. परंतु जागावाटपाबाबत चर्चेचे गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे. उद्या (24 जानेवारी) यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी व्यक्त केली.\nजळगाव जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागावाटपाचा निर्णय घेण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कोअर कमिटीची बैठक आज कॉंग्रेस भवनात बैठक आयोजित केली होती. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष-आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यासह माजी मंत्री गुलाबराव देवकर, ऍड. रवींद्र पाटील, संजय गरुड, माजी आमदार अरुण पाटील, तर कॉंग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. ललिता पाटील, बाळासाहेब प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.\nडॉ. सतीश पाटील म्हणाले, की आमची आघाडी निश्‍चित आहे. मात्र, जागा जिंकायच्याच या हेतूने आम्ही प्रत्येक जागेवर उमेदवार कोण या बाबींसह चर्चा करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत राष्ट्रवादीच्या 20, तर कॉंग्रेसच्या 10 जागा आहेत. त्यामुळे 30 जागा जवळजवळ निश्‍चित आहेत. उर्वरित 37 जागांबाबत चर्चा सुरू आहे. त्यातील बहुतांश जागा निश्‍चित झाल्या आहेत. केवळ दोन-तीन मतदारसंघांच्या जागांवरच निर्णय होणे बाकी आहे. उद्या (24 जानेवारी) आम्ही त्यासंदर्भात पुन्हा चर्चा करणार आहोत. आमचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे-पाटील उद्या (24 जानेवारी) दौऱ्यावर येत आहेत. त्यांनाही आम्ही जागावाटपाची माहिती देऊ. त्यानंतर आम्ही या जागांबाबत माहिती जाहीर करू.\nऍड. संदीप पाटील म्हणाले, की जागावाटपाबाबत आमची सकारात्मक चर्चा झाली. बहुतांश जागांबाबत एकमत झाले आहे. आम्ही जागा वाटप निश्‍चित झाल्यानंतर आमच्या प्रदेश स्तरावरील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू. त्यानंतर जागावाटप जाहीर करू. मात्र आज झालेली बैठक अत्यंत सकारात्मक झाली. आमची आघाडी निश्‍चित झाली असून, आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत.\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nउल्हासनगर रेल्वे स्थानकावर सार्वजनिक शौचालय लोकार्पण\nउल्हासनगर : 1956 साली उल्हासनगर रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. स्थानकाच्या निर्मितीला 62 वर्ष झाल्यावर प्रथमच प्लॅटफॉर्म एकवर सुसज्ज असे सार्वजनिक...\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांची विभागीय आयुक्तांकडुन दखल\nअकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे...\nपाडळीच्या उपसरपंचपदी अरुण पापडे यांची बिनविरोध निवड\nजुन्नर : पाडळी-बारव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरुण प्रल्हाद पापडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच पुष्पा बुट्टे पाटील यांनी आपल्या पदाचा...\nछावणी उपाध्यक्षपदी पद्मश्री जैस्वाल बिनविरोध\nऔरंगाबाद : छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मश्री अनील जैस्वाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/congress-leader-gurudas-kamat-passed-away-2newupdate-301782.html", "date_download": "2018-11-15T22:54:43Z", "digest": "sha1:4KRL7Z2WWRWZHHQV7D6J7PR6WSCAE7Q6", "length": 13987, "nlines": 40, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - LIVE : भाजप देशभर काढणार अटलजींच्या अस्थिच्या कलश यात्रा–News18 Lokmat", "raw_content": "\nLIVE : भाजप देशभर काढणार अटलजींच्या अस्थिच्या कलश यात्रा\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचं आज ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं.\nनवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी तीन महिन्यानंतर आज अर्थमंत्रालयाचा कारभार पुन्हा एकदा स्वीकारला. किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिय झाल्यानंतर ते आपल्या निवासस्थानीच आराम करत होते. संसर्गची शक्यता असल्याने जेटलींना डॉक्टरांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला होता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरूण जेटली यांच्याकडचा कार्यभार तात्पुरता पीयुष गोयल यांच्याकडे दिला होता. त्यामुळं जेटली हे बिनखात्याचे मंत्री होते. घरी असतानाही ते फेसबुकवर पोस्टच्या माध्यमातून अनेक विषयांवर आपली मतं व्यक्त करत होते.\nकुर्ग : दक्षिण कर्नाटकमधलं थंड हवेचं ठिकाण कूर्गमध्येही पावसानं हाहाकार माजवला आहे. मडिकेरी जिल्ह्यातले अनेक महत्वाचे रस्ते घाट स्वरुपाचे आहेत.. यातले अनेक रस्ते अक्षरशः वाहून गेलेत किंवा खचले आहेत. सोमवारपेट, विराजपेटला जायचे रस्ते बंद आहेत.. चिखल हटवण्याच्या कामालाच एवढा वेळ लागतोय की हे रस्ते पुन्हा बांधून तयार व्हायला खूपच वेळ लागणार आहे, हे निश्चित.कूर्ग अर्थात मडिकेरी भागात जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी केंद्र सरकारनंही मदत पाठवली आहे. मैसूर हवाई तळावर वायुदलाची 2 मोठी विमानं काल लँड झाली. खायच्या वस्तू, धान्य, साबण, सॅनिटरी नॅपकिन अशा अनेक महत्वाच्या वस्तू आता मैसूरहून मडिकेरीला पाठवण्यात येत आहेत.\nकोच्ची : केरळमध्ये प्रचंड पावसाच्या तडाख्याने १४.५० लाख लोक विस्थापित झालेत. ते सध्या ३,८७९ निवारा शिबिरांमध्ये राहात आहेत. पुरात अडकलेल्यांची सुटका करण्याचे मदतकार्य आता जवळजवळ आटोपतं घेण्यात आलंय. सार्वजनिक ठिकाणी तसेच घराघरांत जो प्रचंड कचरा वाहून आला आहे त्याची सफाई करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जे लोक घर सोडून गेले होते, ते आता परतायला लागलेत.. पण घरातलं चित्र फारसं आशादायक नाही. कारण पै पै जमवून घेतलेल्या महागड्या वस्तू संपूर्णपणे खराब झाल्या आहेत.. टीव्ही, फर्निचर, एसी, कॉम्प्युटर, पदडे... पावसाच्या पाण्यानं सगळंच बाद केलंय.. हजारो कुटुंब अशी आहेत ज्यांचं नुकसान लाखोंमध्ये गेलं आहे.. दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचंही मोठं नुकसान झालंय.. आता या सर्वांवर विमा कंपन्यांकडून पैसे मंजूर करून घ्यायची अतिरिक्त जबाबदारी येऊन पडली आहे.\nनवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचं आज ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. अस्वस्थ वाटू लगाल्यानं त्यांना नवी दिल्लीतल्या चाणक्यपुरीमधल्या प्रायमस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच दरम्यान त्यांचं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. मुंबई काँग्रेसचे दिर्घकाळ अध्यक्षपद त्यांनी भुषवलं होतं. काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांचे ते वडील होते. 1972 मध्ये त्यांनी विद्यार्थी नेते म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. गांधी घराण्याचे ते विश्वासू म्हणून ओळखले जात. राजीव गांधींचे जवळचे मित्र होते. खासदार, केंद्रात मंत्री आणि पक्षातही विविध पदांवर त्यांनी काम केलं. मुंबईत काँग्रेस वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 1987 मध्ये त्यांनी महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद भुषवलं होतं.\nनवी दिल्ली : नासाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर गोठलेलं पाणी आढळल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. भारताकडून नासाच्या १० वर्षांपुर्वी प्रक्षेपित करण्यात आलेल्या अंतराळ यान चांद्रयान-१ कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. नासानं चंद्राच्या सर्वात थंड आणि अंधाऱ्या ध्रुवीय क्षेत्रात गोठलेल्या अवस्थेत पाणी आढळल्याची माहिती दिली आहे. 'पीएनएएस' जर्नलमध्ये प्रकाशित लेखात बर्फ इकडे तिकडे विखुरलेल्या अवस्थेत असल्याचं सांगण्यात आलं आहे.\nनवी दिल्ली : नीट परीक्षेवरून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुन्हा एकदा यू-टर्न घेतला आहे. आता नीटची परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. तसंच ही परीक्षा ऑनलाइन होणार नसून विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागणार असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा निर्णय फिरवल्याचं समजतंय. या निर्णयामुळं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.\nकोच्ची : केरळमधील महापुरामुळे तेथून होणाऱ्या मसाल्यांची आवक थांबली आहे. वेलची २०० तर वेलदोडे १५० रुपयांनी महागलेत. लवंग, काळे मिरी, जायपत्री या मसाल्यांचीही टंचाई निर्माण झाली आहे. केरळमधील वेलदोडा, वेलची, जायपत्री, लवंग हे मसाले जगभरात प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातही लवंग वगळता बाकीचे मसाले केरळहून येतात. गेल्या आठ दिवसात ही आवक पूर्णपणे थांबली आहे. पुरवठ्यावर परिणाम झाल्याने बाजारात दर वाढताहेत. वेलचीचा घाऊक दर १५०० रुपये प्रतिकिलोवरून १७०० रुपयांवर गेला आहे.\nनवी दिल्ली,22 ऑगस्ट : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाला सात दिवस झाले आहेत. भाजप पूर्ण देशभर अटलजींच्या अस्थिंची कलशयात्रा काढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज भाजपच्या मुख्यालयात सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना अस्थी कलश सोपवले. त्याचबरोबर देशभर श्रद्धांजली सभांचंही आयोजन करण्याचा निर्णय भाजपने घेतलाय. वाजपेयींचं 16 ऑगस्टला निधन झालं होतं. 19 ऑगस्टला हरिव्दारमध्ये वाजपेयींच्या अस्थिंच विसर्जन करण्यात आलं होतं. देशातल्या प्रमुख नद्यांमध्येही अस्थिंचं विसर्जन करण्यात येणार आहे.\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nपंजाबमध्ये 6 ते 7 दहशतवादी घुसले, RSS नेते आणि दिल्ली टार्गेटवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-11-15T23:06:23Z", "digest": "sha1:SPJ3SKNJB5XGEJPPVKXE4OBY4PUVCL7N", "length": 10549, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नवी इनिंग- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nप्रियांकाची नवी इनिंग, भारतात सुरू करणार डेटिंग अॅप\nप्रियांका आता बनलीय गुंतवणूकदार. तिनं अमेरिकेच्या दोन टेक्नाॅलाॅजीच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलीय.\nसलील कुलकर्णींची आता नवी इनिंग\nशनाया आणि ईशाचा नवा प्लॅन तुम्हाला माहितीय\nबिग बाॅसनंतर रेशम टिपणीसची नवी इनिंग\nकाय आहे दीपिकाची नवी इनिंग\nराज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवसालाच अमित-मितालीचा साखरपुडा संपन्न\nउर्वशी राज ठाकरेची सिनेजगतात एन्ट्री\nसाक्षी मलिकची 'सुलतान' लव्ह स्टोरी\nब्लॉग स्पेस Feb 16, 2016\nसौरभ गांगुली टीम इंडियाचा नवा कोच \nफ्लॅशबॅक 2014 : हे वर्ष मोदींचेच...अन् सत्तासंघर्षाचे…\nरजनीकांतसोबत सोनाक्षींची नवी इनिंग\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-15T23:47:32Z", "digest": "sha1:J3AGXKNHJHKSEWJLCKU6VOTS6RDISUAM", "length": 11236, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोबाईल- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\nभारतीय समाजात संपूर्ण स्त्री-पुरुष समानता गाठण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचाय, हे सर्वज्ञात आहेच.\nDeepVeer : लग्नातली 'ही' गोष्ट कळली तर फॅन्सची मनं दुखावतील\nआई घरातून जाताना मोबाईल घेऊन गेली, रागातून मुलाची आत्महत्या\nगुप्त माहिती पाकिस्तानला देण्याप्रकरणी महाराष्ट्रातील जवान अटकेत\nपाच जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, 45 जणांना अटक\nऐकावं ते नवलंच, घर फोडी करून OLX वर विकायचे चोरीचं सामान\nजगातील तिसरा श्रीमंत देश बनण्याच्या मार्गावर भारत -मुकेश अंबानी\nजुगारच्या अड्ड्यांवर पोलिसांचा दणका, 7 जणांना अटक\n,न्यायालयातून चोराने वकिलाची बॅग लांबवली\nLIVE CCTV: तो चोरट्या पावलांनी आला आणि 1 लाखाची रोकड घेऊन गेला\nआता लक्ष्य 5G... कोण करणार भारतात या नव्या क्रांतीची सुरुवात\nबॉलिवूड अभिनेता एजाज खानला ड्रग्स प्रकरणी केली अटक\nमृत्यूच्या दाढेतून 10 महिन्याच्या बाळाला वाचवणारी कोण आहे ती देवदूत\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/drone/", "date_download": "2018-11-15T23:08:26Z", "digest": "sha1:OV34RID7JYHSYYJO6OK7NIKICLB2YUJO", "length": 12181, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Drone- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nVIDEO : कोल्हापुरात ड्रोन कॅमेराने टिपली अंबाबाईच्या मंदिरावरील विविधरंगी उधळण\nकोल्हापूर, 13 ऑक्टोबर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झालीय. नवरात्रोत्सवानिमित्त आंबाबाईच्या मंदिरावर करण्यात आलेल्या विविधरंगी रोषणाचीचं नयनरम्य दृश्य ड्रोन कॅमेरामधून शूट करण्यात आलंय. कोल्हापूरातील 'व्हॅम स्टुडिओ' यांच्या सौजन्याने मंदिराची ही डोळे दिपवणारी दृश्ये ड्रोन कॅमेरामधून शूट करण्यात आली आहेत. विविध रंगांची उधळण करत अंबाबाईचं मंदिर सजून गेलंय. त्यातच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे आकाशातून हे मंदिर अधिकच सुंदर दिसतंय.\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nदगडूशेठ हलवाई गणपतीचा नयनरम्य देखावा ड्रोनमधून पहा\nभद्रावतीत आता वनविभागाचं ड्रोन घेणार वाघाचा शोध\nPHOTOS : तुम्हाला ड्रोन उडवायचं आहे मग हे नियम जाणून घ्या\nVIDEO: चॅनलवर लाइव्ह भाषण देताना व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींवर ड्रोन हल्ला\nतहरीक ए तालिबान पाकिस्तानचा दहशतवादी म्होरक्या मुल्ला फजल उल्लाह ठार\nमहाराष्ट्र Mar 11, 2018\nहे पहा किसान मोर्चाचं ड्रोन फुटेज\nपोस्टमन काका होणार हायटेक, पत्रांचं वाटप ड्रोनमधून\nरेल्वे मंत्रालयाची हायटेक भरारी, रेल्वेवर असणार 'ड्रोन'ची नजर\nड्रोनच्या नजरेतून पुण्याचे अर्थवशीर्ष पठण\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.dellaarambh.com/marathi/post/three-makerspace-projects-children-love/", "date_download": "2018-11-15T23:39:34Z", "digest": "sha1:AFZHLFL7PY6K6SXC5I23B7WVK7VKLXRX", "length": 8990, "nlines": 33, "source_domain": "www.dellaarambh.com", "title": "मुलांना आवडणारे मेकरस्पेस चे तीन प्रोजेक्ट्स", "raw_content": "\nकृपया काहीतरी प्रविष्ट करा\nकृपया काहीतरी प्रविष्ट करा\nमुलांना आवडणारे मेकरस्पेस चे तीन प्रोजेक्ट्स\nमेकरस्पेस एक अशी जागा आहे जेथे मुले विविध साधने आणि साहित्य वापरून विविध गोष्टी तयार करू शकतात, शोध लावू शकतात, विविध गोष्टींबद्दल माहिती जाणून घेऊ शकतात. [1] येथे मुले शाळेत शिकलेल्या संकल्पना वापरून पाहू शकतात शिवाय नविन संकल्पना देखिल शिकू शकतात. मेकरस्पेस मध्ये ठराविक असा अभ्यासक्रम नसल्यामुळे मुले स्वतः गोष्टी तयार करून त्यातून शिकू शकतात.\nमेकरस्पेस मध्ये सहभागी झाल्यानंतर तुमचा पाल्य काय काय शिकू शकेल याची कल्पना तुम्हाला पुढील तीन मेकरस्पेस प्रोजेक्ट्स पाहून येईल.\n1. 4-चाकी फुग्याची कार\nमुलांसाठी हा प्रोजेक्ट मजेदार तर आहेच शिवाय त्यातून शिकायलाही मिळेल. गती, बल, घर्षण आणि वेग यांसारख्या भौतिकशास्त्रातील महत्वाच्या परिभाषा ज्या मुले केवळ पुस्तकात वाचतात त्या येथे फुगे, स्ट्रॉ, बाटल्या आणि टेप यांच्या सहाय्याने मूर्त स्वरूपात उतरतात. केवळ तेवढेच नाही तर प्रोजेक्टसाठी मुले घरातील जुन्या वस्तू परत वापरतात ज्याने मुलांना त्यांच्या निर्णयांचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून येतो.\n2. संयोजक म्हणून लीगो चा वापर\nलीगो हे मेकरस्पेस मधील अष्टपैलू साधन आहे ज्याचा वापर अनेक गोष्टी बनविण्यासाठी केला जातो. तुमचा पाल्य विविध आकाराच्या सपाट तुकड्यांना एकत्र जोडून खण बनवून त्यात स्टेशनरी, नाणी, गोट्या, चार्जिंग केबल्स इत्यादी वस्तू ठेवण्यासाठी ऑर्गनायजर बनवू शकेल. यातून मुलांना आकार, मिती, अवकाश यांसारख्या भूमिती मधील मूलभूत संकल्पना समजतात.\n3. सुवाहक (कंडक्टिव) शुभेच्छा पत्रे\nशाळेत शिकविलेल्या भौतिकशास्त्राच्या पाठांचा स्वतः केलेल्या प्रयोगांतून अनुभव घेतल्याने मुलांना संकल्पना चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत मिळते. कंडक्टिव (विद्युत सुवाहक) शुभेच्छापत्र बनविताना मुलांना पालक किंवा निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पॉवर एफिशिएन्सी, इलेक्ट्रिकल युनिट्स आणि इलेक्ट्रिकल वोल्टेज सारख्या संकल्पना शिकून त्यांच्या मागचे सिद्धांत प्रयोगातून बघता येतात. या प्रोजेक्टमुळे मुले विद्युत पुरवठ्याजवळ वावरताना सावध राहायला शिकतात त्याचबरोबर काही खास कार्यक्रमांच्या वेळी त्यांना नविन प्रयोग करून बघण्याची संधी मिळते.\nप्रत्येक मेकरस्पेस प्रोजेक्ट मध्ये तुमच्या पाल्याला शिकण्यासाठी काहीतरी नविन गोष्टी असतात. प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर जे समाधान मुलांना मिळते त्याची तुलना दुस-या कशाशीही होऊ शकत नाही. प्रत्येक प्रोजेक्ट झाल्यानंतर पुढे शिकत राहण्यासाठी मुले दूसरा प्रोजेक्ट करण्यासाठी आत्मविश्वासाने तयार होतात. मेकरस्पेस म्हणजे भविष्यातील ग्रंथालय असून मेकर माइंडसेट निर्माण करण्याने तुमच्या पाल्यामध्ये भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये विकसित होतील.\nतुमच्या पाल्याने मेकरस्पेस प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला का त्यांच्या सृजनशीलतेबद्दल आम्हाला #DellAarambh चा वापर करून Twitter वर माहिती द्या.\nतुमच्या मुलांना अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभागी करण्याची पाच कारणे\nतुमच्या पाल्याला गृहपाठ करताना पीसी ची मदत कशी होऊ शकते ते पहा\nमाझी मुलगी मुळाक्षरे शिकण्यासाठी पीसी चा वापर करते\nहल्ली पीसी हे शिक्षणाचा अविभाज्य भाग बनले आहेत\nमला वाटते की मुलांना मदत करण्यासाठी पालकांना तंत्रज्ञानाबद्दल माहिती असली पाहिजे\nआमचे अनुसरण करा साइटमॅप | अभिप्राय | गोपनीयता धोरण | @डेल इंटरनॅशनल सर्विसेस इंडिया प्रायवेट लिमिटेड कॉपीराइट. सर्व हक्क स्वाधीन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/53521", "date_download": "2018-11-15T23:04:56Z", "digest": "sha1:O6PRNNPN6WTRTBV4FFAOJC6WMIU6ZK2A", "length": 25002, "nlines": 200, "source_domain": "www.maayboli.com", "title": "१४ एप्रीलला कुणाचा वाढदिवस आहे? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /१४ एप्रीलला कुणाचा वाढदिवस आहे\n१४ एप्रीलला कुणाचा वाढदिवस आहे\nज्योतिषविषयक लेखमाला काही काळ थांबली होती. १४ एप्रीलच्या निमीत्ताने पुन्हा सुरु होत आहे. १४ एप्रीलला कुणाचा वाढदिवस आहे याच उत्तर महामानव बाबासाहेब आंबेडकर हे तर आहेच पण मायबोलीवर आणि मायबोलीच्या बाहेर असे अनेक लोक असतील ज्यांचा वाढदिवस १४ एप्रिल आहे.\nकाय विशेष आहे १४ एप्रील मध्ये हे जाणुन घ्यायला हा लेख वाचायला हवा.\nज्योतिषशास्त्रात ५ महत्वाचे राजयोग केवळ ५ महत्वांच्या ग्रहांचे विषीष्ठ राशीत विषीष्ठ अंशात असल्याने होतात. लग्न किंवा राशी कोणतीही असताना हे राजयोग फलदायी होताना दिसतात.\nकोणते पाच ग्रह आणि कोणत्या राशी ज्यात ग्रह विषीष्ठ अंशावर असता राजयोग होतो \nमेषेचा रवि, वृषभेचा चंद्र, कर्केचा गुरु, मकरेचा मंगळ, मीनेचा शुक्र आणि तुळेचा शनी हे मुलत्रिकोण आणि उच्च राशीत असतात. पैकी मेषेचा रवि १० अंशापर्यंत बलवान असतो.\nरवि हा सर्व ग्रहांचा राजा समजला जातो त्यामुळे रविचा राजयोग फारच प्रभावी असतो हे सांगणे नको.\nगेले काही वर्षे रवि मेषेत १४ एप्रीलला प्रवेश करतो आहे. अजुन पुढची काही वर्षे तो करणार आहे. मेषेचा दहा अंशापर्यंतचा रवी १४ एप्रील ते २४ एप्रील दरम्यान असतो. अजुन काही वर्षांनी जशी संक्रांत पुढे जाते तसे १५ एप्रीलला रवि मेषेत येईल. माझ्या मते १४ एप्रीलला जो योग गेले कित्येक वर्षे येत आहे तो पुढे असणार नाही.याच कारण १+४ = ५ हा आकडा रविचा आहे. तसे १४ एप्रील नंतर २३ एप्रील असा दिवस येतो ज्या दिवशी ५ ही बेरीज येते. पण १४ एप्रीलला जी झळाली आहे ती २३ ला नाही.\nमाझ्या जवळ देशा- परदेशातल्या किमान २०० लोकांच्या कुंडल्या आहेत ज्यात १४ एप्रीलला लोक जन्माला आलेले असुन महापौर, राजादुत, उच्च अधिकारी, प्रथितयश नट, मंत्री इ. गोष्टी त्यांना प्राप्त झालेल्या दिसतात.\nया दिवशी साधारण पणे दुपारी १२ च्या नंतर ज्याचा जन्म आहे किंवा कर्क लग्नावर ज्याचा जन्म आहे त्याच्या दशामात रवि येतो आणि तो देखील उच्चीचा. अश्या व्यक्तीला कितीही गरीब घरात जन्माला आला तरी उत्तम अधिकार, खास करुन सरकारी नोकरीत मानाची जागा, वहान इ. प्राप्त होताना दिसते.\nरवि आणि राहु एकत्र असताना सुध्दा एका व्यक्तीला मी अनेक वेळा नगरसेवक होताना पाहिले आहे. त्याला निवडणुकीत फारच जागरुक रहावे लागते. राजकारणात अनेक वेळा हातचा घास निसटतो असे असले तरी तो आपले स्थान टिकवुन आहे.\nया रविची आणखी खासीयत की ही व्यक्ती अनेक लोकांच्या मनात उत्तम जागा करुन रहाते. यामुळे अनेक चांगले व्यावसायीक योग निर्माण होऊन धनवान होताना दिसते. जे काही असते ते नक्कीच स्वकर्तुत्वाने असते.\nया रविच्या सोबत शुक्र खुप वेळा मागच्या म्हणजे मीन राशीत उच्चीचा असतो. तो जर चुकुन २७ अंशाच्या जवळ असेल तर मग मात्र हे दोन ग्रह मिळुन माणसाला फारच उंचीवर नेतात. मीनेचा शुक्र कलासक्त असतो त्यामुळे नाटक, सिनेमा यात या व्यक्तीला उंची देतो सोबत या क्षेत्रातला अधिकार ही देतो.\nकोणी आहे असा ज्याची जन्मतारीख खात्रीने १४ एप्रील आहे आणि ज्याला आयुष्यात काहीच प्राप्त झाले नाही माझा दावा नाही. असे असणार नाही. पण उत्सुकता नक्कीच आहे हे जाणुन घेण्याची की असा कोण आहे \n१४ एप्रीलला कुणाचा वाढदिवस आहे\nछान माहितीपूर्वक लेख आहे. पण\nछान माहितीपूर्वक लेख आहे. पण हाच मेषेचा रवी व्ययात असेल तर काय होईल माझ्या मैत्रिणीच्या सहकार्‍याची पत्रिका आहे, तिच्या आईचा घटस्फोट झालाय, वडलाना तिने प्रत्यक्षात पाहिले पण नाही. रवि पितृसुखाचा कारक आहे, मग उच्चीचा असला तरी फायदा काय\nकोणी आहे असा ज्याची जन्मतारीख\nकोणी आहे असा ज्याची जन्मतारीख खात्रीने १४ एप्रील आहे आणि ज्याला आयुष्यात काहीच प्राप्त झाले नाही माझा दावा नाही. असे असणार नाही. पण उत्सुकता नक्कीच आहे हे जाणुन घेण्याची की असा कोण आहे \n>>>>>>> नितीनजी, माझा एक जवळचा मित्र आहे ज्याची जन्मतारीख १४ एप्रिल आहे.\nत्याच्याबाबतीत तुम्ही म्हणताय तसे \" आयुष्यात काहीच प्राप्त झाले नाही \" अशी परिस्थिती नाही. पण आज घडीला तरी किर्लोस्कर मधील नोकरी (तीही एवढ्या ५-६ वर्षात लागलेली) सोडली तर त्याच्याकडे विशेष अस प्राप्त काही नाही.\nरश्मीजी, तिच्या आईचा घटस्फोट\nतिच्या आईचा घटस्फोट झालाय, वडलाना तिने प्रत्यक्षात पाहिले पण नाही. रवि पितृसुखाचा कारक आहे, मग उच्चीचा असला तरी फायदा काय\nव्ययातला रवि हा वडीलांशी न पटणे, वडिलांनी घरातुन हाकलुन देणे इ. घट्ना दर्शवितोच. परंतु हा रवि अधिकार दिल्याशिवाय रहात नाही. दशामात रवि असताना जेव्हढा प्रबळ अधिकार मिळेल तितका नाही मिळणार पण ही व्यक्ती पुढे गेल्याशिवाय रहात नाही.\nजन्मसाल, वेळ आणि स्थळ कळविल्यास आणखी जाणता येईल.\nव्ययातला रवि हा वडीलांशी न\nव्ययातला रवि हा वडीलांशी न पटणे, वडिलांनी घरातुन हाकलुन देणे इ.>>>. लहान वयात वडिलान्चा मृत्यु पण सहन करावा लागतो.:अरेरे: माझे आजोबा आई १५ -१६ वर्षाची असतानाच गेले. माझ्या आईच्या पत्रिकेत व्ययात रवी आहे, उच्चीचा नाही, त्यामुळे बरेच कष्टात जीवन गेले. पण परमेश्वर पाठिशी असला की सगळे सुरळीत होते. श्री स्वामी समर्थ आमच्या पाठिशी असल्याने आज जीवन म्हणजे काय हे खोलवर समजलेय.\nछान लेख. अधिक नविन माहिती व\nछान लेख. अधिक नविन माहिती व दृष्टी मिळाली. धन्यवाद.\nमस्त माहिती. माझ्या भाच्याचा\nमस्त माहिती. माझ्या भाच्याचा जन्म १४ अप्रिलचा. तो सध्या ८ वीत आहे. त्यामुळे अजुन २० वर्षांनीच कळेल पुढे जाऊन काय मिळाले ते.\nमस्त माहिती, पण माझा गोड भाचा\nमस्त माहिती, पण माझा गोड भाचा १५ एप्रिलचा म्हणून मी जराशी खट्टू.\nमाझ्या पुतण्याचा जन्म १४\nमाझ्या पुतण्याचा जन्म १४ एप्रिलचा. कालच वाढदिवस साजरा केलाय. यंदा १० वीला गेलाय तो बघु काय होते अजुन पुढे.\nपण १४ एप्रीलला जी झळाली आहे ती २३ ला नाही. मी २३ एप्रिलची आहे.\nनितिन छान लेख. आवडला.\nनितिन छान लेख. आवडला. टेक्निकॅलिटिज फारश्या झेपल्या नाहीत पण तुम्ही म्हणता तसं एक उदा. मी डोळ्याने पाहिलं आहे. माझ्या एका कलिगचा वादि १४ एप्रिल. शिक्षण आणि डोकं उत्तम. ४-५ वर्षातच धडाधड प्रमोशन्स मिळवून वर गेला. ऑफिस पॉलिटिक्स मुळे नोकरी सोडावी लागली पण आता जिथे आहे तिथे ही उत्तम कामगिरी करतो आहे.\nमाझ्या अगदी जवळच्या मैत्रीणीचा वाढदिवस १४ एप्रिलचा.\nमाहेर सुखवस्तु.. वडील कॉलेजचे प्रिन्सिपॉल. आणि सासरच परिस्थिती मध्यम असली तरी तिचा नवरा दिल्लीत सरकारी अधिकारी. तिचे आता दिल्लीत २ फ्लॅट्स, गावाकडे ४ प्लॉट्स वै. पण तब्येतीच्या बाबतीत थोडी अनलकी\nबाय द वे...रवी केतु लग्नी असतील तर काय उपद्व्याप करतात ते ही सान्गा प्लीज\n१४ एप्रिलला आपल्या अ‍ॅडमीन\n१४ एप्रिलला आपल्या अ‍ॅडमीन ह्या आय डी चा वाढदिवस असतो असे आत्ताच लक्षात आले.\nअरे व्वा.... तर मग माझ्या\nअरे व्वा.... तर मग माझ्या आयडीचा २० एप्रिल अस्तो..\nछान माहिती एक शंका विचारतो.\nएक शंका विचारतो. शुक्र मीन राशीत २७ अंशाअच्य पुढे असेल आणि रवी मेषेत १० अंशाच्या आत असेल तर ' शुक्र ' अस्तंगत होईल ना याने शुक्राच्या कारकत्वात फरक पडतो का \n१४ मे चे असे काही नाही का\n१४ मे चे असे काही नाही का हो\n१४ डिसेंबर चं काही विशेष\n१४ डिसेंबर चं काही विशेष\n१५ मार्च बद्दल सांगा ना\n१५ मार्च बद्दल सांगा ना प्लीज, अलबर्ट आईनस्टाईन १४ मार्चचे आहेत.\nमाझा १२ एप्रिलला असतो. काही\nमाझा १२ एप्रिलला असतो. काही विशेष\nरविचा राजयोग फक्त खात्रीने\nरविचा राजयोग फक्त खात्रीने सध्या १४ एप्रीलला असतो. एकटा रवि ३६५ दिवसात १ फेरी पुर्ण करतो त्यामुळे तारखेवार बोलता येते.\nअमोल केळकर - आपला मुद्दा बरोबर आहे. मीनेचा शुक्र अस्तंगत असता कलेच्या बाबतीत जरी जोरदार असला तरी वैवाहीक आयुष्याला फारसा चांगला नाही. रविच्या ( मेषेच्या ) साहचर्यांने कलेत अधिकार मिळवुन देईल पण..... वैवाहीक सुखात फलदायी रहाणार नाही. ( कुणीही वाचुन घाबरुन जाऊ नये. अस्तंगत शुक्र असता काही उपायांनी हा दोष घालवता येतो )\nमी आर्या, रवी केतु लग्नी\nरवी केतु लग्नी असतील तर काय उपद्व्याप करतात रास कोणती मेषेचा रवी १० अंशात असल्यास प्रगती नक्की होईल. वडीलांचे सुख लाभणार नाही. वडीलांपासुन लांब रहाणे, प्रेम नसणे इ गोष्टी अनुभवाला येतील. अरोग्याच्या तक्रारी नक्कीच असतील.\nमाझा बालमित्र आहे १४ एप्रिलचा\nमाझा बालमित्र आहे १४ एप्रिलचा आणि तुमचं वर्णन त्याला तंतोतंत लागू पडतं. घरची परिस्थिती काही फारशी चांगली नव्हती. या मुलाने मधेच कॉलेज सोडलं, हाँगकाँगला एका दूरच्या नातेवाईकाकडे गेला. तिथे काहीतरी दुकानात काम करत होता वगैरे. काही वर्षं ढोर मेहनत केली. आज तो मुलगा युरोपमधे आहे, प्रचंड श्रीमंत झाला आहे.\nमी पण १४ एप्रिलची. बालपण\nमी पण १४ एप्रिलची. बालपण मजेत. तरूणपण खुप कष्टात. मुलगा ५ वष असल्यापासुन सिन्गल पेरेंट. पण आता चांगली परिस्थिति. मुलगा , सुन इंजिनिअर. पण अरोग्याच्या तक्रारी आहेत.\n१४ एप्रिलला डॉ बाबासाहेब\n१४ एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकरां चा वाडदिवस आहे. त्य्यंची कुंडली काय म्हणतेय \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://rajbhavan-maharashtra.gov.in/rajbhavan/Pages/frm_press_releases.aspx?id=18715", "date_download": "2018-11-15T23:27:52Z", "digest": "sha1:VCP57KIFMNE3JZNDJQNKVRFH7OT5RBWS", "length": 5934, "nlines": 47, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "प्रसिद्धिपत्रकाचे तपशील", "raw_content": "\nदिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा\nछायाचित्र / चलचित्र दालन\nपेसा [पंचायत (अनुसूचित क्षेत्र विस्तार) अधिनियम 1996]\nमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील\nअंध - दिव्यांग व्यक्तींच्या समस्यांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन\nदृष्टिहीन आणि दिव्यांग व्यक्तींच्या विविध प्रलंबित समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आपण लवकरच संबंधित मंत्र्यांसह अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून समस्यांचा पाठपुरावा करू असे आश्वासन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे दिले.\nनॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड या संस्थेच्या वतीने दृष्टिहीन व्यक्तींच्या राष्ट्रीय ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे शुक्रवारी (दिनांक १४) पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते.\nअंध व्यक्तींना मतदानाचा हक्क स्वतंत्रपणे बजावता यावा यासाठी त्यांना ब्रेल लिपीमध्ये मतपत्रिका उपलब्ध करून देण्याच्या विनंतीबाबत संस्थेने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करावा अशी सूचना राज्यपालांनी केली.\n‘डिजिटल इंडिया’ अभियानात दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात परिवर्तन आणण्याची क्षमता आहे असा उल्लेख करून नॅब या संस्थेने दृष्टिहीन व्यक्तींना डिजिटल इंडिया अंतर्गत रोजगारक्षम प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.\nसर्व महानगर पालिका, नगर परिषदा व जिल्हा परिषदांनी आपल्या अर्थसंकल्पातील पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी वापरावा तसेच दृष्टिहीन व्यक्तींना सवलतीच्या दरात शिवशाही बसने प्रवास करण्याची मुभा द्यावी अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी यावेळी केली.\nकार्यक्रमाला नॅबचे उपाध्यक्ष सूर्यभान साळुंके, मानद सचिव गोपी मयूर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.\nडिस्क्लेमर| गोपनीय धोरण |साईटमॅप |मदत | अभिप्राय\nमहाराष्ट्र शासन | भारताचे राष्‍ट्रपति | भारताचे पंतप्रधान |भारत सरकार | आधार\n© हे राज भवनचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.महाराष्ट्र शासन, भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-AUTO-UTLT-these-cars-coming-back-to-india-5863378-PHO.html", "date_download": "2018-11-15T22:41:51Z", "digest": "sha1:WZKWAY3Q6SEAVCUENYWL4ZANP2ZMO7EK", "length": 8686, "nlines": 158, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "these cars coming back to India | भारतात परतत आहेत या कार, 4-5 वर्षापुर्वी झाल्या होत्या बंद", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nभारतात परतत आहेत या कार, 4-5 वर्षापुर्वी झाल्या होत्या बंद\nप्रीमि‍यम आणि लग्‍झरी सेगमेंटमध्ये तेजी पाहायला मिळत असल्याने कंपन्या आपल्या जुन्या कार पुन्हा बाजारात लॉन्च\nनवी दिल्ली- प्रीमि‍यम आणि लग्‍झरी सेगमेंटमध्ये तेजी पाहायला मिळत असल्याने कंपन्या आपल्या जुन्या कार पुन्हा बाजारात लॉन्च करत आहेत. कमी मागणी असल्याने यातील काही कार बंद करण्यात आल्या होत्या. पण आता वातावरण बदलल्याने या कार पुन्हा एकदा बाजारात दाखल होत आहेत. कंपन्यांचे म्हणणे आहे की भारतीय ऑटोमोबाइल बाजारात वेगाने बदल होत आहे आणि ग्राहकांची पसंतीही बदलत आहे.\nहोंडा सि‍वि‍क कंपनीच्या आयकॉनि‍क कारपैकी ही एक कार होती. ती नव्या जनरेशनच्या ऑटो एक्‍सपो 2018 मध्ये सादर करण्यात आली होती. होंडा कार्स इंडियाने 2006 मध्ये सिविक लॉन्च केली. या कारला होंडा सिटी आणि एकॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. मागणी कमी असल्याने 2012 मध्ये ही कार बंद करण्यात आली. यावर्षी होंडा दुसऱ्यादा आपली लक्झरी सेडान सिविक कार लॉन्च करणार आहे. हे होंडा सिविलचे 10 वे जनरेशन आहे.\nभारतात निर्माण झालेल्या होंडा सिविकमध्ये 1.5 लीटरचे डिझेल इंजिन आहे. तर पेट्रोल वर्जनमध्ये 1.8 लीटर आय-वीटेक इंजिन असेल. हिला 6 स्पीड मॅन्युअल अथवा सीवीटी ऑटोमॅटिकसोबत उपलब्ध करुन देण्यात येईल.\nनिसानने 2016 ऑटो एक्‍स्पो मध्ये एक्स ट्रेलच्या तिसऱ्या जनरेशनला शोकेस केले होते. या कारचा याच वर्षी लॉन्च करण्यात येणार आहे. ही नवी एक्स-ट्रेल देशातील पहिली हायब्रिड एसयूवी आहे. ही कार डिझेल वर्जनमध्ये नसेल. फेब्रुवारी 2014 मध्ये निसानने एक्‍स-ट्रेल आणि 370 जेड कूपेची विक्री बंद केली होती.\nपुढे वाचा: आणखी माहिती\nह्युंडई इंडि‍याने आपली पॉप्युलर हॅचबॅक कार सेंट्रोची विक्री 2014 मध्ये बंद केली होती. कंपनी ही कारला 2018 मध्ये पुन्हा एकदा लॉन्‍च करण्याच्या तयारीत आहे.ही कार ईऑन आणि ग्रॅन्ड आय 10 च्या मधील असेल. नवी सेंट्रो टॉल बॉय (ऊंची) कार असेल आणि ती पहिल्यापेक्षा मोठी असेल. तिच्या इंटीरि‍यरला सुध्दा बदलण्यात येणार आहे.\nActiva आणि Access सारख्या स्कूटर्सला टक्कर देणार ही दमदार मोपेड, 60 KMPL मायलेज आणि किंमत फक्त...\n15 हजार रुपयांमध्ये तुमच्या स्कुटरला बसवा सीएनजी किट, 44 रुपयांमध्ये 80 किलोमीटरचा प्रवास\nजगातील पहिली सर्वात हायटेक इलेक्ट्रीक बाइक, तुमच्या बोलण्यावर करेल काम, 274km चा नॉन स्टॉप मायलेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DIS-UTLT-infog-commonly-mispronounced-words-5826966-PHO.html", "date_download": "2018-11-15T22:42:20Z", "digest": "sha1:2LBPZ7FCRFCC2MT6A6XB3DXFDQUGOYJU", "length": 6436, "nlines": 161, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Commonly Mispronounced Words | तुम्‍हीही चुकीच्‍या पद्धतीने बोलता का हे इंग्रजी शब्‍द, जाणून घ्‍या योग्‍य पद्धत", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतुम्‍हीही चुकीच्‍या पद्धतीने बोलता का हे इंग्रजी शब्‍द, जाणून घ्‍या योग्‍य पद्धत\nरोज आपण अनेक इंग्रजी शब्‍द चुकीच्‍या पद्धतीने उच्‍चारतो. मात्र बहुतांश जण चुकीच्‍या पद्धतीने ते शब्‍द उच्‍चारत असल्‍याने\nयूटिलिटी डेस्‍क- रोज आपण अनेक इंग्रजी शब्‍द चुकीच्‍या पद्धतीने उच्‍चारतो. मात्र बहुतांश जण चुकीच्‍या पद्धतीने ते शब्‍द उच्‍चारत असल्‍याने आपल्‍यालाही तशा उच्‍चारणाची सवय पडते. मात्र मुळात ते चुकीचे असते. मुलाखत किंवा व्‍यावसायिक संभाषणावेळी यामुळे आपल्‍यावर लाजिरवाणे होण्‍याची वेळ येऊ शकते. थोडेसे लक्ष दिल्‍यास ही समस्‍या आपल्‍याला कायमची दूर होऊ शकते.\nमध्‍य भारतातील सर्वात मोठी एज्‍युकेशनल ट्रेनिंग सेंटर सीएच एजमेकर, इंदौरचे डायरेक्‍टर सौरभ शर्मा सांगत आहेत, इंग्रजीतील काही असे शब्‍द जे बहुतांश लोक चुकीच्‍या पद्धतीने उच्‍चारतात आणि येथे जाणुन घ्‍या त्‍यांना योग्‍य उच्‍चारण्‍याची पद्धत.\nपुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, सामान्‍य इंग्रजी शब्‍द ज्‍यांना बहुतांश जण चुकीच्‍या पद्धतीने उच्‍चारतात...\n सेक्सबाबतच्या या विचित्र चालीरीती, तुमचं डोकं सुन्न करतील\nया 4 प्रकारे जाणून घेऊ शकता कोणताही व्यक्ती चांगला माणूस आहे की नाही\nचाणक्य नीती : अशा स्त्री-पुरुषांचे सौंदर्य, विद्या आणि धन सर्वकाही आहे व्यर्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=34879", "date_download": "2018-11-15T22:55:58Z", "digest": "sha1:ZOARU4FUNIRGODZG3YVQZ5ELNMWTUX2P", "length": 8203, "nlines": 162, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "प्रतिभावंत खेळाडूंना मुख्यमंत्री चषक स्पर्धा दिवाळी भेट | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ अकोला प्रतिभावंत खेळाडूंना मुख्यमंत्री चषक स्पर्धा दिवाळी भेट\nप्रतिभावंत खेळाडूंना मुख्यमंत्री चषक स्पर्धा दिवाळी भेट\nअकोट शहर तथा तालुक्यातील प्रतिभावंत युवा खेळाडूंसाठी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री चषक स्पर्धा दिवाळी भेट ठरणार आहे.\nया स्पर्धेत शहरातील सर्व युवा खेळाडूं भाग घेऊन भरघोस बक्षिसे जिंकू शकतात या स्पर्धेतून आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी आकोट तालुका व शहरातील युवांना सुवर्णसंधी असणार आहे तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन भाजप नगरसेवक व माजी सभापती विनोद कपले यांनी केले आहे तसेच दिवाळीनिमित्त अकोट तालुक्यातील सर्व खेळाडू व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nPrevious articleचला श्रमदानातुन जलसाठे श्रीमंत करुयात… प्रा.संदीप बोबडे\nNext articleमराठी जनांच्या हक्कांसाठी मनसे राबवत आहे विविध उपक्रम\nप्रतिकुल परीस्तिथीवर मात करत आकोटच्या ५ विद्यार्थीनींनी पटकावले विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत स्थान\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लेखपालास लाच स्वीकारताना अटक\nब्रेकिंग न्यूज़ :- चंद्रपुर च्या जुनोना जंगलात रेल्वेच्या धड़केत वाघाच्या 2 बछड़यांचा मृत्यु…..\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\n*आगग्रस्थ पारधी बेड्यातील कुटुंबाना रेड क्रॉस सोसायटीने केले संसारोपयोगी साहित्याचे वाटप…*\nपातुर तालुक्यात जलक्रांतीसाठी युवतींचा पुढाकार\nवॉटरकप जलसंधारणासाठी पालिकेच्या शिक्षकवृंदाचे भरीव योगदान : बावन्न हजार रुपयाची लोकवर्गणी...\nकाटेपूर्णा अभयारण्यात वृक्षारोपण, सीडबॉल निमिर्ती व रोपण;१३ कोटी वृक्षलागवडीचा शुभारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/chaurasias-felicitation-and-concert/articleshow/65507339.cms", "date_download": "2018-11-16T00:16:43Z", "digest": "sha1:7PAF43CIHMWPMVAL5CGD7H6VRP4AQNHI", "length": 12959, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: chaurasia's felicitation and concert - चौरासिया यांचा सत्कार व मैफल | Maharashtra Times", "raw_content": "\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nचौरासिया यांचा सत्कार व मैफल\nबेडेकर गणपती मंदिर व नृत्ययात्रीतर्फे पद्मविभूषण पं हरिप्रसाद चौरासिया यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे...\nबेडेकर गणपती मंदिर व नृत्ययात्रीतर्फे पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते होणाऱ्या या सत्कारादरम्यान पं. हृदयनाथ मंगेशकर आणि विजय पुसाळकर यांची विशेष उपस्थिती असेल. कलासक्त ग्रुपच्या शिवशक्ती स्तुतीसह राकेश चौरासिया यांच्या बासरीवादनास पं. विजय घाटे तबला साथ करतील. कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल.\nयशवंतराव चव्हाण नाट्यगृह : सायं. ५\nअनन्वय फाउंडेशनच्या वतीने कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी सांगतेनिमित्त 'ते दिवस आणि कविता' ही विशेष काव्यमैफल आयोजित करण्यात आली आहे. संदीप खरे, शिवप्रिया सुर्वे, संदीप अवचट, संतोष शेणई, स्वप्नील पोरे आणि सुवर्ण कुलकर्णी हे कवी यात सहभागी होणार आहेत. कर्वे रस्त्यावरील डेक्कन जिमखाना येथील स्वा. सावरकर स्मारक सभागृह येथे सायंकाळी ६.३० वाजता ही मैफल होणार आहे.\nसावरकर सभागृह : सायं. ६.३०\nकिरण पुरंदरे यांच्याशी गप्पा\n'जंगलांच्या कथा' या विषयावर वाइल्ड संस्थेतर्फे गप्पांचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. मानद वन्यजीव संरक्षक आणि पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्याशी त्यांच्या जंगलभ्रमंतीच्या २५ वर्षांतील अनुभवांवर संस्थेचे अध्यक्ष शेखर नानजकर संवाद साधणार आहेत. राजेंद्रनगर येथील सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्क समोरील इंद्रधनुष्य पर्यावरण भवन येथे सायंकाळी ६.३० वाजता या गप्पा रंगतील.\nइंद्रधनुष्य सभागृह : सायं. ६.३०\n'अजबखाना' व विंदांच्या कविता\nमहाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि मावळ मराठी साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी सांगतेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात राजीव तांबे 'अजबखाना'चे सादरीकरण करणार आहेत. साहित्ययात्रा त्रैमासिकाच्या विंदा विशेषांकाचे प्रकाशनही तांबे यांच्या हस्ते होणार आहे. राजन लाखे या वेळी 'विंदांच्या कवितेचे वेगळेपण' याविषयी बोलणार आहेत.\nमसाप : सायं. ६.३०\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nश्रीलंकेच्या संसदेत खासदारांमध्ये तुफान राडा\nराहुल हे तर 'इटली का सौदागर': योगी आदित्यनाथ\nममता बॅनर्जींचा भाजपवर निशाणा\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\nओला, उबर पुन्हा संपावर\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार\nपुण्याचे नाव जिजापूर करा: संभाजी ब्रिगेड\nचंद्रकांत पाटलांची आज उलटतपासणी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nचौरासिया यांचा सत्कार व मैफल...\n'...तर पुन्हा चित्रपटांना संगीत द्यायला आवडेल'...\nपुण्यात बकऱ्यांच्या कुर्बानी ऐवजी रक्तदान...\nबाजार समिती निवडणुकांना पुन्हा ठेंगा...\nपुण्याला राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा...\nकाँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची बॅग हिसकविली...\nजास्त रक्कम जमा झाल्याने पैसे काढले...\nग्रामीण डाक सेवकांना वेतनवाढ...\n'पुलं'च्या साहित्याच्या कॉपीराईटवरून नवा वाद...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/my-hobbies/plantation-baby/articleshow/65737714.cms", "date_download": "2018-11-16T00:20:25Z", "digest": "sha1:KLMEMXD5Y2APYEFN72J2J4DLSUBPORAT", "length": 11928, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "my hobbies News: plantation baby - वृक्षारोपणाचं बाळकडू | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nघेई छंदललिता अवचितेमाहेरी घराजवळ खूप मोकळी जागा आणि घरची शेती होती...\nमाहेरी घराजवळ खूप मोकळी जागा आणि घरची शेती होती. त्यामुळे नवीन रोप लावणं आणि त्याची निगा राखणं हे आई-वडिलांकडूनच मिळालेलं बाळकडू आहे. लग्न झाल्यानंतर पनवेलला आले. मुलगा झाला आणि रयत शिक्षण संस्थेत ज्युनिअर कॉलेजमधे नोकरीही मिळाली. नेाकरी, घर आणि मुलगा वरद याचं संगोपन अशी तिहेरी जबाबदारी पार पाडत असताना बागकामाची आवड मात्र कायम राहिली.\nमी माझ्या गच्चीमध्ये माझा हा हरीत छंद जपला आहे. झाडांना पाणी-खत घालणं, माती बदलणं आणि नवीन रोप लावणं अशा सगळ्या कामांमध्ये माझे यजमानही माझी मदत करतात. सध्या माझ्याकडे गुलाबाचे काही प्रकार, जास्वंद, लीली आणि ब्रम्हकमळ अशी फुलझाडं आहेत. वेगवेगळ्या ठिकाणावरून मी त्या ठिकाणाची फुलझाडं विकत आणते आणि अशा पद्धतीनं जणू मी माझ्या छंदालाच खतपाणी घालते.\nझाडांना आलेला बहर, उमललेली सुंदर फुले पाहणं, त्यांचे फोटो काढणं हा खरोखर माझा कौतुकसोहळा चालूच असतो. ही फुलं देवाला वहायला आणि मैत्रिणींना द्यायलाही मला आवडतात. माझ्या मैत्रिणींना माझ्या बागेचं कौतुक वाटतं. हिरवाईमुळे चिमण्याही रोज सकाळी येऊन किलबिलाट करतात आणि दिवसाची सुंदर सुरुवात करून देतात. निसर्गाच्या सान्निध्यातील प्रत्येक गोष्ट किती रमणीय आहे ना सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवातच माझ्या या हिरव्या मित्रांच्या सहवासात घालवायला मला आवडतं. यामुळे मन प्रसन्न होतं. कॅालेजवरून आल्यानंतरही हिरवळीमुळे अन् फुलांच्या गोजऱ्या रुपानं सगळा थकवा निघून जातो. अनेकांनी माझ्या बागेकडून प्रेरणा घेऊन त्यांनीही छोट्याशा प्रमाणात घरी बाग फुलवली आहे. आपल्या छंदामुळे कोणालाही त्रास न होता आनंदच मिळावा हाच माझा उद्देश असतो.\nमिळवा लाइक अँड शेअर बातम्या(like & share... readers own page News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nlike & share... readers own page News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nश्रीलंकेच्या संसदेत खासदारांमध्ये तुफान राडा\nराहुल हे तर 'इटली का सौदागर': योगी आदित्यनाथ\nममता बॅनर्जींचा भाजपवर निशाणा\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\nओला, उबर पुन्हा संपावर\nघेई छंद याा सुपरहिट\nराखी सावंतला धोबी पछाड, हॉस्पिटलमध्ये दाखल\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nGratuity: ग्रॅच्युइटीची कालमर्यादा रद्द होणार\nChhattisgarh: नोटाबंदीमुळं मायलेकाला जामिनावर फिरावं लागतंय:...\nभाऊ कदम यांचा माफीनामा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nभाऊरायाला दिली हरीत भेट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/deepawali-marathi/diwali-gift-118103100011_1.html", "date_download": "2018-11-16T00:01:27Z", "digest": "sha1:P4ZF4QRZVA7TSXWBB27LB5XJBNIJ65NQ", "length": 15283, "nlines": 162, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दिवाळीत चुकून सुद्धा कोणालाही या भेटवस्तू देऊ नका | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदिवाळीत चुकून सुद्धा कोणालाही या भेटवस्तू देऊ नका\nदिवाळीच्या आगमनाच्या काही दिवस आधी लोक त्यांच्या घराच्या स्वच्छतेकडे खास लक्ष देतात आणि मग सणाच्या दिवशी इतर सजावट वस्तूंनी घरे सजवतात. या दिवशी संपत्तीची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याच वेळी लोक एकमेकांच्या घरी भेट देतात आणि उत्सव साजरा करतात. लोक दिवाळीत एकमेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू देतात. बऱ्याचं वेळा आपण नकळत आपल्या मित्रांना आणि नातेवाइकानं काही भेटवस्तू देतो जे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर आपल्यासाठी देखील योग्य नसते. आम्ही तुम्हाला अशा काही भेटवस्तूबद्दल सांगू ज्या तुम्ही दिवाळीवर चुकूनही तुमच्या प्रिय व्यक्तींना देऊ नका. चला जाणून घेऊ या त्या गोष्टी काय आहे\nया दिवाळी चुकून सुद्धा कोणालाही या भेटवस्तू देऊ नका.\nदिवाळी उत्सव लक्ष्मीशी संबंधित असल्याने, ज्योतिषानुसार, या भेटवस्तू देण्यास किंवा घेण्यास लक्ष्मीची कृपा आमच्यावर होत नाही.\n* दिवाळीच्या आधी धनतेरसची पूजा देखील फार महत्त्वाची आहे. या दिवशी आपण कोणालाही भेट देत असल्यास लक्षात ठेवा की हे आयटम ओकातला मेटलचे बनलेले नसावे.\n* लक्ष्मी आणि गणेश यांची प्रतिमा किंवा फोटो हे भेटवस्तू देऊ नये. यामुळे आपली समृद्धी दुसऱ्यांना दिली जाते असे मानले जाते.\n* आपण भेटवस्तू म्हणून भांडी देऊ शकता, पण त्यात पाण्याचे ग्लास आणि जग नसावे.\n* सोने आणि चांदीची भांडी देऊ नका.\nलक्ष्मीचा जन्म कसा झाला\nहिरे व्यापारी ढोलकिया देणार ६०० गाड्या, ९०० कर्मचाऱ्याना फडी\nदिवाळीपूर्वी घरातून हटवून द्या या 9 वस्तू\nवसुबारस: सण साजरा करण्याचे नियम व विधी\nधन्वंतरीला आरोग्य देवता मानण्यात आले आहे\nयावर अधिक वाचा :\nलक्ष्मी पूजन कसे करावे\nलक्ष्मी पूजा कशी करावी\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://puneganeshfestival.com/middle-div1-readmore.php?id=133&desc=%3Cbr%3E", "date_download": "2018-11-15T22:53:57Z", "digest": "sha1:AQUCWOUYPDTWLIUSDQTTHXKZN74ITFNN", "length": 7161, "nlines": 97, "source_domain": "puneganeshfestival.com", "title": "Puneganeshfestival.com PuneGaneshFestival.com", "raw_content": "\nपुढच्या वर्षी लवकर या राज्यभरात आज गौरी-गणपतींचं विसर्जन होणार\nसात दिवसांचे गणपती बाप्पा आज पुन्हा आपल्या घरी परतणार आहेत. राज्यात आज सात दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन होईल. बाप्पांसोबतच माहेरवाशीण गौरीलाही आज निरोप दिला जाणार आहे.\nमागील सात दिवस सकाळी-संध्याकाळ बाप्पांची होणारी पूजाअर्चा, नैवेद्याची तयारी, घराघरातून उमटणारा टाळ आणि झांजांचा आवाज आज एकदम कमी होईल.\nदरवर्षीच अत्यंत भावपूर्ण रितीने आज बाप्पांना निरोप देण्यात येतो. गणपती बाप्पा, मोरया पुढच्या वर्षी लवकर या, अशा आरोळ्या सगळीकडे पाहायला मिळतील.\nविजर्सनासाठी ठिकठिकाणी मोठी तयारीही करण्यात आली. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असल्याने पिण्याच्या पाण्याच्या तलावात, विहिरीत मूर्ती विसर्जन करणं अत्यंत धोकाचं असतं. त्यासाठी महापालिकेकडून किंवा काही समाजिक संस्थांकडून अनेक ठिकाणी कृत्रिम हौदांचीही अशी सोय करण्यात आली आहे. याठिकाणीच निर्माल्य आणि विसर्जन करावं असं आवाहनही करण्यात येतं आहे.\nविसर्जन मिरवणुकीत गिरीश महाजन-तुकाराम मुंडे यांनी धरला ठेका\nपुढच्या वर्षी लवकर या \nनिरोप देतो आता देवा, आज्ञा असावी \n एका लाडवाचा लिलाव १६.६० लाख रुपये\nविसर्जन मिरवणुकीत गिरीश महाजन-तुकाराम मुंडे यांनी धरला ठेका\nपुढच्या वर्षी लवकर या \nनिरोप देतो आता देवा, आज्ञा असावी \n एका लाडवाचा लिलाव १६.६० लाख रुपये\nदगडूशेठ आणि मंडईच्या रथांनी डोळ्यांचे पारणे फेडले\nकार्यकर्त्यांसह गणरायाचाही फेटय़ात रुबाब\nग्रामीण पथकांनी आणला मिरवणुकीत जोश\nगणेशभक्तांना परततानाही विघ्न ; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी\nजिवंत देखावे बनले गणेशोत्सवाचा नवा ट्रेंड\nशहरबात : ..तर आणखी र्निबध येतील\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://puneganeshfestival.com/rightside-div1-readmore1.php?id=4&desc=%3Cbr%3E", "date_download": "2018-11-15T23:19:20Z", "digest": "sha1:LFWTGYV4SJOU5YXHL2VT46NQAUEZAC6F", "length": 4877, "nlines": 85, "source_domain": "puneganeshfestival.com", "title": "Puneganeshfestival.com PuneGaneshFestival.com", "raw_content": "\nगणेशोत्सवाची सुरुवात होण्यापूर्वी मूर्तिकारांची गणेश चित्रशाळेत मूर्तींवर रंगकामाचा शेवटचा हात फिरवत असतानाची छायाचित्रं घेण्याचा मोह आवरता येत नाही. गणेशमूर्तीच्या चेह-यावरील भावमुद्रा कॅमे-यात टिपणं म्हणजे एक पर्वणी असते. साजि-या गोजि-या गणेशाची अनेक रूपं थक्क करणारी. लोअर परळ येथील मूर्तिकार विशाल शिंदे यांच्या हातांमधून साकारलेल्या अनेक वैशिष्टयपूर्ण मूर्ती गणेशाची अशीच नाना रूपं साकारतात.\nमराठी सेलिब्रिटी रमतात गणेशाच्या भक्तीत, पाहा गेल्या वर्षीची खास छायाचित्रे\nमराठी सेलिब्रिटी रमतात गणेशाच्या भक्तीत, पाहा गेल्या वर्षीची खास छायाचित्रे\nशाडूच्या मातीपासून घरीच घडवा लाडक्या बाप्पाची मूर्ती\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_120.html", "date_download": "2018-11-15T22:43:15Z", "digest": "sha1:23STXF6MMO675QDMDPAJDJZ5R7KAHQBZ", "length": 9267, "nlines": 114, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "वैज्ञानिक संशोधनाचे फायदे सामान्यांपर्यत पोहोचवा ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » महाराष्ट्र , वैज्ञानिक संशोधनाचे फायदे सामान्यांपर्यत पोहोचवा » वैज्ञानिक संशोधनाचे फायदे सामान्यांपर्यत पोहोचवा\nवैज्ञानिक संशोधनाचे फायदे सामान्यांपर्यत पोहोचवा\nविज्ञानातील संशोधनाची उपयुक्तता फक्त संशोधन केंद्र व प्रयोगशाळेपुरती मर्यादीत न राहता, त्याचा फायदा लोकांपर्यंत पोहचायला हवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले. ते भारत-इटली टेक्नॉलॉजी समिटमध्ये बोलत होते.भारतात डिजीटल पेमेंटची वाढ वेगाने होत असून याचा वेग महिन्याला 250 कोटी व्यवहार असा आहे. भारतात गेल्या 4 वर्षांत 1 जीबी डेटाची किंमत 90 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. त्यानुसार आमचे ध्येय आहे की, संशोधन आणि विकास कार्यक्रम हे केवळ संशोधन केंद्रांपर्यंत मर्यादित स्वरुपात न राहता लोकांपर्यंत पोहोचायला हवेत, असे ते म्हणाले.\nइटलीचे पंतप्रधान ज्युसेपे कॉन्टे यांचे एक दिवसीय भारत दौर्‍यावर मंगळवारी नवी दिल्लीत आगमन झाले. या दौर्‍यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. कॉन्टे हे भारत-इटली टेक्नॉलॉजी समिटमध्ये भाग घेण्यासाठी आपल्या उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासोबत भारतात आले आहेत. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान मोदींसह व्यापार, शिक्षण, अरोस्पेस, आरोग्य आणि गुंतवणूक अशा महत्वाच्या क्षेत्रात सहकार्य वाढीबाबत चर्चा केली.\nभारतात जन्म दाखल्यापासून निवृत्तीनंतर पेन्शनपर्यंतच्या अनेक सुविधा आज तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 300 पेक्षा अधिक केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवांना उमंग या अ‍ॅपच्या माध्यमातून एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले आहे. देशातील 3 लाखांपेक्षा अधिक कॉमन सर्विस सेंटर्सद्वारे गावागावांत ऑनलाइन सेवा देण्यात येत आहे, असे ते म्हणाले.\nश्री रामायण एक्सप्रेस आजपासून सुरू\nरामायणाशी संबंधित तीर्थस्थळांना जोडण्याचा प्रयत्न नवी दिल्ली वृत्तसंस्था धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे रामाय...\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-15T23:14:53Z", "digest": "sha1:KYR4OCSBCXJFWLJDAOPETCLJ53TJWTUA", "length": 6953, "nlines": 42, "source_domain": "2know.in", "title": "आपले प्रोफाईल चित्र तयार करा", "raw_content": "\nआपले प्रोफाईल चित्र तयार करा\nRohan March 7, 2010 इंटरनेट, तयार, प्रोफाईल चित्र, प्रोफाईल फोटो, मोफत वेबसाईट, सोशल नेटवर्किंग\nआजकाल जवळपास प्रत्येक व्यक्ती इंटरनेटवरील कोणत्या ना कोणत्या सोशल नेटवर्किंग कम्युनिटीत सहभागी झालेली आहे. एखादी सोशल नेटवर्किंग वेबसाईट जॉईन केल्यानंतर आपण आपल्या प्रोफाईलमध्ये आपली खरी-खोटी माहिती भरु लागतो, मग शेवटी वेळ येते ती आपल्या प्रोफाईलसाठी एक छानसा फोटो निवडण्याची बराच शोध घेतल्यानंतर आपण आपला सुंदरसा फोटो निवडतो. आणि जर कोणताच चांगला वाटत नसेल, तर मग ठिकठाक अशा फोटोवर काम चालून जातं. ( म्हणजे मी हे सारं त्यांच्याबद्दलच सांगतोय, जे आपला खरा फोटो निवडतात. 🙂 पण ब-याचदा असं घडतं की, आपला स्वतःचा किंवा दुसरा कोणताही एखादा फोटो आपल्याला पसंत तर पडतो, पण तो ‘त्या’ आकाराचा नसतो, ज्या आकाराची त्या वेबसाईटवर गरज आहे. अशावेळी mypictr ही वेबसाईट आपल्याला मदत करु शकते.\nआपले प्रोफाईल चित्र तयार करा\nmypictr.com वर तुम्ही तुमच्या संगणावरील फोटो Browse करुन त्यापॆकी एकाची निवड करता, त्यानंतर तो फोटो तुम्हाला कोणत्या वेबसाईटसाठी हवा आहे ते समोरच असलेल्या यादीमधून निवडता किंवा त्या फोटोची लांबी आणि उंची तुम्ही स्वतःच ठरवता आणि मग डाऊनलोड करुन घेता. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी ठरावीक आकाराचा बॅनर तयार करायचा असेल, तर अशावेळी देखील तुम्हाला या वेबसाईटचा उपयोग होऊ शकतो. या वेबसाईटचा कसा उपयोग करुन घ्यायचा ते सारं काही तुमच्यावर अवलंबून आहे.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/paschim-maharashtra/police-beaten-youth-sangali-106227", "date_download": "2018-11-15T22:54:12Z", "digest": "sha1:QDBWFAJOZZZ5ODHH3EUO7BMZNGJT2JZ6", "length": 6029, "nlines": 26, "source_domain": "amp.esakal.com", "title": "police beaten youth in sangali सांगलीत पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा पाय निकामी | eSakal", "raw_content": "'गणेश गंभीरे याच्यावर यापूर्वीही काही गंभीर गुन्हे दाखल आहे. या संपुर्ण प्रकरणाची माहिती घेतली जाईल. त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. त्याला झालेल्या मारहाणीच्या प्रकाराचा शोध घेऊ. दोषींवर कारवाई केली जाईल.' असे पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील सांगितले आहे.\n\"तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेल्यानंतर तक्रार न घेता बेदम मारहाण करण्यात आली. उलट आमच्यावरच गुन्हा दाखल केला. दिवसभर मारहाण करून रात्री सोडताना तक्रार केली तर बघून घेतो असा दम दिला. मरणासन्न अवस्थेत भाऊ पडल्यावर आमची तक्रार नोंदवून घरी सोडण्यात आले.'' अशी तक्रार जखमी गणेशचा भाऊ सुहास गंभीरे याने केली आहे.\nप्रभारी 'कारभार' अनिकेत कोथळे प्रकरणात शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रजेवर होते. त्या कालावधीतच हा प्रकार घडला. या प्रकरणातही कुपवाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक कदम रजेवर आहे. त्यांच्या जागेवर प्रभारी कार्यभार सहायक निरीक्षक भारत शिंदे पाहत होते. त्यांनी वरिष्ठ अधिकारी रजेवर असतानाच कायदा हातात घेत ज्या बेदमपणे तक्रारदारास मारहाण केली त्यावरुन पुन्हा एकदा खाकी वर्दीतील गुन्हेगारीचे दर्शन घडवले आहे.\nओला, उबरचा उद्यापासून बंद\nमुंबई - बंद पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवार (ता. 17) पासून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे...\nजमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी\nफलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली...\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2018/01/06/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-15T22:43:28Z", "digest": "sha1:LFH7P4CN4XG456CNGDKHSJOB6BZNFZC7", "length": 21933, "nlines": 178, "source_domain": "shecooksathome.com", "title": "प्रवासातले पदार्थ आणि स्वयंपाक – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nप्रवासातले पदार्थ आणि स्वयंपाक\nJanuary 6, 2018 sayalirajadhyaksha एकत्रित पदार्थांच्या पोस्ट्स, प्रवासातलं खाणं 5 comments\nप्रवास करताना अनेकांना एक मोठं आकर्षण असतं ते म्हणजे प्रवासात खायला मिळणारे वेगळे पदार्थ. काही लोक तर केवळ वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींची ओळख करून घेण्यासाठी प्रवास करत असतात. पण प्रवासात काही लोकांची खाण्याची अडचण होते. विशेषतः कुणी जर शाकाहारी असेल तर परदेशात फिरताना अशा लोकांची अडचण होऊ शकते. ब-याच देशांमध्ये शाकाहारी जेवणाची संकल्पनाच नसते, मग अशा ठिकाणी शाकाहारी लोकांची पंचाईत होते.\n२०१३ मध्ये आम्ही दहाजण स्पेनला गेलो होतो. त्यातल्या आम्ही दोघीजणी शाकाहारी होतो. पण काही ठिकाणी शाकाहारी म्हणजे काय हे हॉटेलमध्ये समजावून सांगताना नाकी नऊ आले होते.\nअन्न हेच पूर्णब्रह्मची एक मैत्रीण मानसी विजया हिनं मला इनबॉक्समध्ये याबद्दलच कळवलं आहे. मानसीचं कुटुंब दाक्षिणात्य असून शाकाहारी आहे. ती आणि तिचे कुटुंबीय मे महिन्यात युरोपला जाणार आहेत. तर या प्रवासात सुरूवातीचे ३-४ दिवस बरोबर खायला काय नेता येईल तसंच जर बरोबर इलेक्ट्रिक कुकर असेल तर हॉटेल रूममध्ये काय काय करता येईल याबद्दल लिहाल का असं मानसीनं मला विचारलं आहे. तेव्हा आजची पोस्ट खास मानसीसाठी.\nयुरोपमध्ये मेमध्येही ब-यापैकी थंड वातावरण असतं. शिवाय तिथे आपल्याइतके बॅक्टेरिया नसल्यानं पदार्थ लवकर खराब होत नाहीत. त्यामुळे इथे तुम्हाला बरेच पदार्थ नेता येतील. मानसीची ट्रिप आहे दहा दिवसांची. तिला सुरूवातीचे ३-४ दिवस बरोबर नेलेले पदार्थ खाता येतील. हे पदार्थ कुठले असू शकतात\nपहिल्या दिवशी खायला बरोबर जरा जास्त तेल लावून खमंग भाजलेले मेथी पराठे आणि रव्याचा सुकामेवा घालून केलेला, साजूक तूप घातलेला शिरा नेता येईल. दुस-या दिवशी खायला तिखटमिठाच्या किंवा साध्या ओवा-मिरं घालून केलेल्या पु-या नेता येतील. बरोबर सुक्या चटण्या, लोणचं असलं की एका वेळचं व्यवस्थित जेवण होऊ शकेल. या पु-या २-३ दिवस सहज टिकतात. त्यामुळे त्या किंवा पराठे परत तिस-या दिवशीही खाता येतील. शिराही २ दिवस नक्कीच टिकतो, त्यामुळे तोही खाता येईल. अशा प्रवासात बरोबर दाण्याची, तिळाची, खोब-याची चटणी तसंच एखादं लोणचं ठेवा. हे तुम्ही ब्रेडबरोबरही खाता येईल. शिवाय परदेशात उत्तम लोणी, चीज, जॅम मिळतं. हे सगळं तुम्ही ब्रेडबरोबर खाऊ शकता. परदेशात फळं तर खूप सुंदर मिळतात.\nबरोबर जर लहानसा इलेक्ट्रिक कुकर नेलात तर काय काय पदार्थ करता येतील\nप्रवासाला निघण्याच्या काही दिवस आधी तांदूळ आणि मूगडाळ समप्रमाणात धुवून घेऊन ती पंचावर टाकून चांगली वाळू द्या. नंतर कढईत मंद आचेवर भाजून घ्या. खूप लाल करू नका पण सळसळीत मोकळं होईल इतकं भाजा. ते थंड झालं की त्यात चवीप्रमाणे मीठ-हळद-जिरेपूड घाला. थोडे मिरेदाणे आणि लवंगा घाला. हे झिप लॉकच्या पिशवीत भरा. ऐनवेळी अडीच-तीनपट पाणी घालून शिजवा.\nइलेक्ट्रिक कुकरमध्ये नुसता पुलावही करता येईल. त्यासाठी बासमती तांदूळ धुवून, पंचावर कोरडे करा. नंतर ते तुपावर हलके भाजून घ्या. त्यात रेडीमेड पुलाव मसाला घालून ठेवा. चवीनुसार मीठ घालून ठेवा. इलेक्ट्रिक कुकरला करताना त्यात बाजारातून मटार, गाजरं, वेगवेगळ्या रंगांच्या सिमला मिरच्या असं घालून शिजवा. उत्तम पुलाव होऊ शकतो.\nउपमा हा असाच झटपट करता येण्याजोगा पदार्थ आहे. रवा कोरडा खमंग भाजून घ्या. नंतर तेलाची फोडणी करून त्यात मोहरी-हिंग घाला. उडदाची डाळ घालून खमंग लाल करा. त्यात थोडे काजूचे तुकडे घाला. कढीपत्ता घालून तो चुरचुरीत कोरडा तळा. त्यातच जाडसर वाटलेलं आलं-मिरचीचं वाटण घालून चांगलं परता. त्यात रवा घाला. तोही खमंग भाजा. गॅस बंद करा. थंड झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ-साखर घाला. हे झिप लॉकच्या बॅगेत कॅरी करा. ऐनवेळी अडीचपट पाणी घालून शिजवा.\nअसंच शि-याचंही करता येईल. आधी रवा कोरडा भाजून घ्या. साजूक तुपावर काजू, बदाम, बेदाणे घालून परतून घ्या. मग रवा घाला. भाजलं गेलं की बंद करा. थंड झाल्यावर त्यात वेलची पूड घाला. हे मिश्रण झिप लॉकच्या बॅगेत कॅरी करा. करताना त्यात आवडीनुसार पाणी किंवा दूध आणि चवीनुसार साखर घाला.\nनाचणीचं सत्व हे असंच बहुगुणी आणि पोटभरीचं आहे. नाचणीचं सत्व खाद्यपदार्थांच्या कुठल्याही दुकानात विकत मिळतं. हे नाचणीचं सत्व दूध घालून उकळा. त्यात साखर घाला. एक पोटभरीचा पदार्थ तयार होतो. अनेकदा हे सत्व साखर घातलेलंही मिळतं. किंवा जर गोड आवडत नसेल तर नाचणीच्या सत्वात योगर्ट घालूनही खाता येईल.\nपिठांच्या दुकानांमध्ये ज्वारीच्या लाह्यांचं पीठ तयार मिळतं. या ज्वारीच्या लाह्यांच्या पिठात साखर आणि दूध घालून फार मस्त लागतं. गोड आवडत नसेल तर दुकानातून प्लेन योगर्ट आणा आणि मीठ घालून खा. फ्लेवर वाढवायला त्यात ताजी फळं घालू शकता.\nहे तर झालं की तुम्ही स्वतः काय करून खाऊ शकता. पण आपण जेव्हा हॉटेलमध्ये राहातो तेव्हा बरेचदा त्यात ब्रेकफास्टचा समावेश असतो. सकाळी ब्रेकफास्ट करताना अनेक प्रकारची सिरीयल्स (म्युसेली, ओट्स) असतात. त्यात मध आणि फळं तसंच दूध घालून पोटभर खा. शिवाय युरोपमध्ये सुंदर ब्रेड मिळतात. त्या ब्रेडबरोबर उत्तम चीजेसही मिळतात. ती खा. फळांची तर रेलचेल असते. ती फळं खाच. पण एखादं-दुसरं फळं आपल्या हँडबॅगेत कॅरीही करा. म्हणजे ब्रेकफास्टचा प्रश्न सुटतो. गेल्या वर्षी इस्त्रायलला गेलो असताना एका रेस्टॉरंटमध्ये सकाळी म्युसेली, योगर्ट, ताजी फळं आणि डेट हनी (खजुराचा मध) असं इतकं सुंदर मिळायचं की मी खरंतर म्युसेली फॅन नाही, पण मलाही त्याची चटक लागली होती.\nदुपारी बाहेर फिरताना जर रेस्टॉरंटमध्ये एखादं थिक सूप मागवलंत तर पोटभर होतं. कारण बरोबर ब्रेड किंवा ब्रेडस्टिक्स असतातच. नाहीतर अनेक ठिकाणी पिझ्झा पीसेस मिळतात. ते घेता येतात. अनेक देशांमध्ये, विशेषतः मेडिटेरेनियन देशांमध्ये फळांचे ताजे रस फार सुंदर मिळतात. ते प्याच.\nएअर बीएनबीमध्ये राहात असाल तर मग रात्री परतताना तुम्ही बाजारातून हव्या त्या गोष्टी आणून लहानसा स्वयंपाकही करू शकता. नाहीतर मी वर जे झटपट पदार्थांचे पर्याय दिले आहेत तेही करू शकता. भारतात अनेक ठिकाणी आता रेडीमिक्स मिळतात. त्यात फक्त उकळतं पाणी घालून शिजवलं की काम होतं. तसं काही बरोबर कॅरी करू शकता. विशेषतः ज्या देशांमध्ये ऐन थंडीत प्रवास करता तिथे दिवसभर फिरल्यावर पायाचे तुकडे तर पडलेलेच असतात शिवाय थंडीमुळे संध्याकाळी परत जेवायला बाहेर पडावंसं वाटत नाही. तेव्हा असे काही पर्याय असलेले बरे असतात. किंवा म्हटलं तसं परततानाच पूर्वतयारीनं बरोबर काही घेऊन आलात तर मग फारशी तकतक होत नाही.\nफक्त एक लक्षात घ्या. शाकाहारी किंवा मांसाहारी असणं ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे. आपल्या या निवडीचा इतरांना त्रास होता कामा नये. त्याचबरोबर आपण जे बघायला जातोय त्यात तिथली खाद्यसंस्कृती हाही एक महत्त्वाचा भाग असतो. तेव्हा आपल्याला चालतील, रूचतील असे पदार्थ आवर्जून खाऊन बघा. म्हणजे मी असं नाही म्हणणार की तुम्ही शाकाहारी असाल तर मांसाहारी पदार्थ खाऊन बघा. पण शाकाहारी पदार्थांमध्ये जे पर्याय मिळतील ते जरूर चाखून बघा. खुल्या मनानं खाऊन बघा.\nप्रवास आपली जीवनदृष्टी समृद्ध करत असतो. तेव्हा प्रवासाला जाताना खुल्या मनानं जा आणि निर्भीडपणे अनुभव घ्या.\nसोशल नेटवर्कवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.\n#प्रवासतयारी #प्रवासाचीतयारी #प्रवासातलेपदार्थ #सोपाप्रवास #सोपेपदार्थ #साधेपदार्थ #हेल्थइजवेल्थ #हेल्दीखाहेल्दीराहा #अन्नहेचपूर्णब्रह्म #travelspecial #travelrecipes #simplerecipe #healthiswealth #healthyliving #mumbaimasala\nप्रवासाचीतयारीप्रवासातलेपदार्थHealth is WealthHealthy RecipesMenu\nPrevious Post: हिवाळ्यातले पदार्थ – २\nNext Post: मटार-सोलाणे-रताळी कबाब\nतुम्ही पदार्थांच इतक छान वर्णन करता की तो पदार्थ प्रत्यक्ष आपल्या समोर आहे\nव आपण तो खातोय अस वाटत…best wishes ..\nनेहमीप्रमाणे सखोल माहिती दिलीत.\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-vidarbha-rashtrasant-tukadoji-maharaj-nagpur-university-convention-ceremony", "date_download": "2018-11-15T23:22:46Z", "digest": "sha1:FOYEK4DM4W5YDYWJ6CVQY7TDU3LM36U5", "length": 17246, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news vidarbha Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University Convention Ceremony दोन तास झुंजून खेचून आणली ‘विजयश्री’ | eSakal", "raw_content": "\nदोन तास झुंजून खेचून आणली ‘विजयश्री’\nरविवार, 25 मार्च 2018\nनागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात आज अभूतपूर्व घटना घडली. विजयश्री नरेंद्र बजाज नावाच्या विद्यार्थिनीने तब्बल दोन तास विद्यापीठ प्रशासनासोबत झुंज देऊन सुवर्णपदक हस्तगत केले. या प्रकाराने सारेच अवाक्‌ झाले असून, विद्यापीठाच्या इतिहासात नोटिफिकेशन न काढता प्रथमच पदक प्रदान करण्यात आले. आता हाच नियम इतरांनाही लागू करावा, ही मागणी जोर धरणार असल्याने प्रशासन अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.\nनागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात आज अभूतपूर्व घटना घडली. विजयश्री नरेंद्र बजाज नावाच्या विद्यार्थिनीने तब्बल दोन तास विद्यापीठ प्रशासनासोबत झुंज देऊन सुवर्णपदक हस्तगत केले. या प्रकाराने सारेच अवाक्‌ झाले असून, विद्यापीठाच्या इतिहासात नोटिफिकेशन न काढता प्रथमच पदक प्रदान करण्यात आले. आता हाच नियम इतरांनाही लागू करावा, ही मागणी जोर धरणार असल्याने प्रशासन अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.\nदीक्षान्त सोहळ्यात सुवर्णपदक मिळणे ही बाब विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये फार गौरवाची असते. प्रथम वर्षापासून तर शेवटच्या वर्षापर्यंत नियमित सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच सुवर्णपदकाचा बहुमान मिळतो. हिस्लॉप महाविद्यालयात शिकलेली विजयश्री बजाज ही एम.ए. मानसशास्त्र विषयात सर्वाधिक ९.५९ ‘सीजीपीए’ असल्याने पदक मिळाल्याचे पत्र विद्यापीठाकडून पाठविण्यात आले. तशी यादीही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. मात्र, या यादीवर राचेल डेनिस पिटर्स या विद्यार्थिनीने आक्षेप नोंदवला. आपणाससुद्धा ९.५९ सीजीपीए असल्याचा दावा तिने केला होता. नियमाप्रमाणे दोन विद्यार्थ्यांना सारखा ‘सीजीपीए’ असल्यास जो विद्यार्थी वयाने लहान असेल त्याला सुवर्णपदक देण्यात येते.\nया नियमानुसार राचेल पिटर्स हिला पदक देण्याचे ठरविले. तसे पत्र राचेल पिटर्स हिला देण्यात आले. मात्र, हा बदल विद्यापीठाने विजयश्रीला कळविला नाही.\nसुवर्ण घेण्यासाठी ती शनिवारी दीक्षान्त सोहळ्यात उपस्थित झाली. यादीत नाव नसल्याने विद्यापीठाने तिला प्रवेश नाकारला. त्यामुळे तिच्या पालकांनी गोंधळ घातला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या भावनांचा खेळ मांडल्याचा आरोप केला. बराच वेळ गोंधळ सुरू असल्याने वेळेवर कुलगुरूंच्या परवानगीने विशेष बाब म्हणून विजयश्री बजाज हिला दुसऱ्याचे पदक देऊन गौरविण्यात आले. यानंतर ते परत घेऊन नव्याने तरतूद करून पदक देण्याचे आश्‍वासन विद्यापीठाकडून देण्यात आल्याचे समजते.\nविद्यापीठाने दोन वर्षांआधी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयानुसार गुणवत्ता यादी ही गुणांच्या आधारे नव्हे, तर ‘सीजीपीए’च्या आधारे तयार करण्याचा निर्णय घेतला. ज्या विद्यार्थ्याचा ‘सीजीपीए’ सर्वाधिक त्याला पदक व पारितोषिक दिले जाते. एकसारखा ‘सीजीपीए’ असल्यास ज्याचे वय कमी त्याला सुवर्णपदक देण्यात येते. विजयश्रीला पदक दिल्याने आता एकसारखा सीजीपीए असलेले अनेक विद्यार्थी पदकावर दावा करण्याची शक्‍यता आहे.\nविजयश्री बजाज हिला विशेष बाब म्हणून पदक देण्यात आले आहे. यामध्ये विद्यापीठाची कुठलीही चूक नाही. सारखा ‘सीजीपीए’ असताना लहान वयाच्या गुणवंत विद्यार्थ्याला ते पदक व पुरस्कार देण्यात येतो.\n-डॉ. नीरज खटी, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ\nदिले आणि परतही घेतले पदक\nबऱ्याच परिश्रमानंतर विजयश्री बजाज या विद्यार्थिनीला विद्यापीठाने समारंभात सुवर्णपदकाने सन्मानित केले. मात्र, तिचा आनंद हा फार काळ टिकला नाही. देण्यात आलेले पदक अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्याचे असल्याने ते काही वेळातच तिच्याकडून परत घेण्यात आल्याची माहिती आहे. या वेळी तिला नव्याने पदक देण्यासाठी विद्यापीठ विशेष तरतूद करणार असल्याची माहिती आहे.\nबेस्टच्या ताफ्यात भाड्याच्या बस\nमुंबई - बेस्ट आर्थिक संकटात असल्याने त्यावर उपाय म्हणून एक हजार बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे...\nफेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला\nपुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nआरोग्य कर्मचारी मस्त, नागरिक त्रस्त\nपुणे : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले कचऱ्याचे कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पूना...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/112?page=21", "date_download": "2018-11-16T00:03:02Z", "digest": "sha1:BRIIYBUM67YXFPGGWIM7HRBJNUHTHZ2L", "length": 18624, "nlines": 239, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुस्तक : शब्दखूण | Page 22 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सेवा-सुविधा /पुस्तक\nआंद्रे अगासी आणि स्टेफी ग्राफ हे माझे सर्वात नावडते टेनीसपटू. त्यामुळे आंद्रे अगासीचं \"ओपन\" हे आत्मचरित्र जेव्हा प्रसिध्द झालं तेव्हा ते वाचायची प्रचंड उत्सुकता वगैरे मला अजिबात नव्हती. आधीच अगासीचं पुस्तक, त्यात स्टेफी ग्राफ बद्दलही बरच काही येणार तेव्हा नकोच ते असा विचार करून मी एकदा जवळजवळ विकत घेतलेलं पुस्तक परत ठेऊन दिलं होतं. पण माझ्यातला टेनीस फॅन मला स्वस्थ बसू देईना. वेळ झाल्याझाल्या पहिल्यांदा लायब्ररीच्या वेबसाईटवर नंबर लावायला गेलो तर त्या पुस्तकासाठी माझा १५९ वा नंबर होता.\nAdm यांचे रंगीबेरंगी पान\nपुस्तक परिक्षणे : थाउजंड स्प्लेंडीड सन्स आणि अजून काही.\nमी लिहीलंय याची जाहिरात करण्यासाठी नाही तर जास्तीत जास्त लोक सहज रंगीबेरंगीवर येतात त्यांच्यापर्यंत हेच नाही तर एकूणच वाचू आनंदे हे पान पोचावं म्हणून..\nकादंबरी : थाऊजंड स्प्लेंडीड सन्स\nलेखक : खालिद होसेनी\nकादंबरी : मी मलाच माहित नाही.\nलेखक : राजन खान\nRead more about पुस्तक परिक्षणे : थाउजंड स्प्लेंडीड सन्स आणि अजून काही.\nसंघमित्रा यांचे रंगीबेरंगी पान\n'A Pack Of Lies' - गौरीच्या मुलीचं पुस्तक\nउर्मिला देशपांडेच पहिलंच पुस्तक 'A Pack Of Lies' लगेच विकत घेऊन वाचलं त्यामागे दोन कारणे- एकतर उर्मिला ही गौरी देशपांडेची मुलगी. आणि दुसरं म्हणजे उर्मिला किंवा जाहिरात क्षेत्रात जिला 'उम्मी' म्हणून ओळखलं जातं ती एकेकाळी माझी खूप आवडती मॉडेल होती. तिची ती एकसेक सुंदर कॅलेन्डर्स्-एअर इंडियाची ती कॅलेन्डर्स कलेक्टर्स आयटेम होती. उर्मिला कसं लिहितेय यापेक्षा ती काय लिहितेय याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती.\nहल्ली हल्लीच \"शेरलॉक होम्स\" या पुस्तकाचा (लेखक - Sir Arthur Conan Doyle) पहिला व्हॉल्यूम वाचून संपवला आहे. दुसरा वाचते आहे. आत्ता पर्यंत शेरलॉक होम्स हे पात्र (character या अर्थाने) नुसते ऐकून माहिती होते. मनोगतावर शेरलॉक होम्स च्या अनुवादीत कथा वाचून मूळ कथा वाचायचा मोह झाला. मित्राकडून दोन्ही भाग मिळाल्या मिळाल्या त्यावर तुटून पडले आणि शेरलॉक होम्स ची अशी काही मोहिनी पडली की त्यातून अजून बाहेर पडलेले नाहीये.\nया बीबीचा उद्देश -- वाचन, साहित्य कशाला म्हणतात याची जराही जाण नसताना -- काहीच्या काही वाचन करणारे वाचक नक्की काय वाचतात त्याबद्दल इथे लिहा.\nRead more about वाचनाची आवड अशीही\nपुस्तक परिचय : उदगीरचा इतिहास\nमाझ्या वडिल व्यवसायाने सर्जन. व्यवसायाव्यतिरीक्त प्रचंड वाचन आणि अधुन मधुन लिखाण.\nमहाराष्ट्र टाईम्स, सुधारक इ. मधुन त्यांचे लेख येत असतात. त्यांची काही पुस्तके पण प्रकशित झाली आहेत.\nपहिले पुस्तक हे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी होते. (Surgery for Undergraduate Students)\nदुसरे पुस्तक हे हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या आठवणी वर आधारीत होते, त्यांनी फक्त संपादित केले.\nमागच्या वर्षी 'राष्ट्र आणि राष्ट्रवाद' हे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्याला राज्यशासनाच्या २००९ च्या उत्कृष्ठ वाडग्मय निर्मितीचा पुरस्कार पण मिळाला. ह्या पुस्तका बद्दल नंतर कधीतरी लिहीन.\nRead more about पुस्तक परिचय : उदगीरचा इतिहास\nमहागुरु यांचे रंगीबेरंगी पान\nइंडिया आफ्टर गांधी - रामचंद्र गुहा\nआपल्या अनेकांच्या मनात इतिहास म्हटले की पंधरा ऑगस्टला वर जाणारा भारताचा तिरंगा आणि खाली उतरणारा युनिअन जॅक (वजा फाळणी) हाच शेवट डोळ्यासमोर येतो. याला कारण आपल्या इतिहासाच्या पुस्तकात इतिहास इथेच संपतो. इथून पुढे सुरु होते ते नागरिकशास्त्र आणि ते जणू काही इतिहासाशी काहीच संबंध नसल्यासारखे शिकवले जाते. इंडिया आफ्टर गांधी ह्या ७५० पानी (अधिक १००-१५० पाने संदर्भसूची आणि तळटीपा) ग्रंथात रामचंद्र गुहांनी नेमक्या ह्याच काळाच्या (१५ ऑगस्टपासून पुढच्या) इतिहासाचा परामर्ष घेतला आहे.\nRead more about इंडिया आफ्टर गांधी - रामचंद्र गुहा\nपाचट - श्री. योगीराज बागूल\nबलुती संपली आणि नगर-बीड जिल्ह्यांतला मोठा दलित समाज ऊसतोडणीच्या कामाला लागला. या वर्गाला शिक्षणाचा गंध नव्हता. गाठीशी जमिनी नव्हत्या. असल्या तरी त्या बहुतेक निकस. पोट कसं भरायचं हा मोठाच प्रश्न उभा राहिला. अशातच सहकारी चळवळ उदयास आली. सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, सहकारी पतपेढ्या भराभर स्थापन झाल्या. हे सहकारी साखर कारखाने चालवण्यासाठी दारिद्र्यात खितपत असलेला, हाताला कामाची आणि पोटाला भाकरीची गरज आहे, अशा कामगाराची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे अनायासेच साखर कारखान्याच्या अगदी पायरीतल्या कामात, म्हणजे ऊसतोडीत हा साराच्या सारा समाज अलगद ओढला गेला.\nRead more about पाचट - श्री. योगीराज बागूल\nपुस्तक परिचयः आपले मराठी अलंकार..\n'भारद्वाज प्रकाशन' माझ्या वडिलांचं असूनही आणि पुस्तकांबद्दल प्रचंड ओढ असूनही - प्रत्यक्ष 'प्रकाशनाच्या' कामात माझा आजवर फारसा हातभार नव्हता. पण 'काहीतरी वेगळं करावसं वाटतंय' ह्या विचारानी जेव्हा मी अस्वस्थ व्हायला लागले, तेव्हा 'आता प्रकाशनाच्या कामाची जबाबदारी आपण स्वीकारायची' असं ठरवलं.\nहे क्षेत्र माझ्यासाठी खूपच नवीन आहे...पण लहानपणापासून परीक्षेला, कोणत्या स्पर्धेला जायला निघालं की बाबा सांगायचे \"लढ बाप्पू...जा आणि बिनधास्त batting करून ये...आगे जो होगा देखा जायेगा\".\nहे प्रकाशनाचं काम हातात घेतलंय ते ही 'लढ बाप्पू...\" या शब्दांच्या आधारावरच\nRead more about पुस्तक परिचयः आपले मराठी अलंकार..\nrar यांचे रंगीबेरंगी पान\nलॉराचे ' लिटल हाऊस '\nलहानपणी शाळेत असताना मे महिन्यातल्या उन्हाळी सुट्ट्यांच्या एका दुपारी माझ्या हातात लॉरा इन्गाल्स वाईल्डरच्या 'लिटल हाऊस' या आठ पुस्तकांच्या मालिकेतील कोणतेतरी मधलेच एक पुस्तक पडले. तेही अनुवादित. अंबादास अग्निहोत्री नावाच्या लेखकाने केलेला तो 'वसंत फार दूर नाही..' या नावाचा अनुवाद होता. अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यातल्या एका शेतकरी इन्गाल्स कुटुंबातील लॉरा ही दोन नंबरची मुलगी असते आणि तिचे व तिच्या आनंदी, हसर्‍या कुटुंबाचे तिथल्या खडतर हिवाळ्यात, अनेक संकटांशी सामना करत केलेल्या प्रवासाचे, प्रवासातल्या मुक्कामांचे, वर्णन त्यात होते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/ratnagiri-district-co-opp-bank-deposited-112-83-crores-in-rbi/", "date_download": "2018-11-15T23:28:05Z", "digest": "sha1:U5KY5VRDFSNSAXU24KIZPGZOS3ZUYCW2", "length": 17054, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "रत्नागिरी जिल्हा बँकेने आरबीआयकडे भरले तब्बल ११२ कोटी ८३ लाख | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nरत्नागिरी जिल्हा बँकेने आरबीआयकडे भरले तब्बल ११२ कोटी ८३ लाख\nलाईक करा, ट्विट करा\nरत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या स्वरुपात ११२ कोटी ८३ लाख रुपये रिझर्व्ह बँकेकडे जमा केले आहेत. आता बँकेकडे जुन्या ५०० आणि १००० रुपयांची एकही नोट शिल्लक नसल्याचे बँकेचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.\nकाही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड आणि सीबीआयच्या माध्यमातून सर्वच बँकांच्या व्यवहाराची चौकशी करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्येही ही चौकशी झाली. मात्र जिल्हा बँकेने सर्व कारभार योग्य पध्दतीने केल्याने चौकशीत कोणतीही त्रुटी आढळली नाही. आलेल्या अधिकाऱ यांनी बँकेचे व्यवहार, बँकेत जमा झालेल्या रक्कमेबाबतची चौकशी आणि बँकेकडे असलेल्या नोटांचा तपशील तपासल्याचे डॉ.चोरगे यांनी सांगितले. १५ डिसेंबरनंतर आमच्याकडे जुन्या ५०० आणि १००० रुपयांची एकही नोट नसल्याचे त्यांनी जाहीर केले.\nरत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ५ लाख २४ हजार ५१६ खाती आहेत. त्या खात्यांपैकी ३९ हजार ०५६ खात्यांमध्ये कोणतेही व्यवहार होत नसल्यामुळे ती खाती स्थगित करण्यात आली असल्याची माहिती डॉ.तानाजी चोरगे यांनी दिली. जिल्हा बँकेच्या १९ शाखांनी केवायसीचे कामही पूर्ण केले असून अन्य बँकांमध्ये हे काम वेगाने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरत्नागिरीत ५० दिवसानंतरही ५००च्या नोटा गायबच\nपुढीलशिवसेना भाजप युतीचे राजन वराडकर यांची मालवण उपनगराध्यक्षपदी निवड\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/sahebrao-thanges-poem-16412", "date_download": "2018-11-15T23:43:45Z", "digest": "sha1:CMOPVQVHC2UAJSJ3NRVPAPZ63KFZBX4A", "length": 10470, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "sahebrao thange's poem अशी बोलते माझी कविता (साहेबराव ठाणगे) | eSakal", "raw_content": "\nअशी बोलते माझी कविता (साहेबराव ठाणगे)\nसोमवार, 14 नोव्हेंबर 2016\nहे कोण कोठुनी आले\nका कुणीच जागे नाही\nहे काय इथे चालले\nया कसल्या हाका येती\n- साहेबराव ठाणगे, ९८२०० ९३८६७\nमुपो. करंदी, ता. पारनेर, जि. नगर\nहे कोण कोठुनी आले\nका कुणीच जागे नाही\nहे काय इथे चालले\nया कसल्या हाका येती\n- साहेबराव ठाणगे, ९८२०० ९३८६७\nमुपो. करंदी, ता. पारनेर, जि. नगर\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nओला, उबरचा उद्यापासून बंद\nमुंबई - बंद पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवार (ता. 17) पासून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे...\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nजमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी\nफलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली...\nवडीलधाऱ्यांचं छत्र हरपल्यावर खचून न जाता पुढील पिढीला हाताशी धरून मार्गक्रमण केले पाहिजे. यातच भावी पिढी अधिक सक्षम होत जाईल. माझ्या आईचं पत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-1-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-15T22:53:00Z", "digest": "sha1:JBURL3BOMH2DP5MNOIYPO77ELTXQQ5GE", "length": 7137, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेल्वेतील 1 लाख नोकऱ्यांसाठी 2 कोटींपेक्षा अधिक अर्ज | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरेल्वेतील 1 लाख नोकऱ्यांसाठी 2 कोटींपेक्षा अधिक अर्ज\nनवी दिल्ली – भारतीय रेल्वेतील सुमारे 1 लाख नोकऱ्यांसाठी 2 कोटींपेक्षा अधिक अर्ज आल्याची माहिती रेल्वे मंत्रालयच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. अर्ज पाठवण्याची मुदत शनिवारपर्यंत असल्याने अर्जांच्या संख्येत बरीच वाढ होण्याची शक्‍यता आहे.\nरेल्वे पोलीस, इंजीन ड्रायवर आणि टेक्‍निशियन्सच्या जागांसाठी ऑनलाईन टेस्ट 15 भाषांतून घेण्यात येणार आहे. मध्यम आणि खालच्या पातळीतील नोकऱ्यांसाठी आलेला प्रचंड प्रतिसाद पाहून रेल्वे अधिकारीही चकित झाले आहेत. अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये अनेक उमेदवार आवश्‍यकतेक्षाही अधिक शैक्षणिक पात्रता असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक उमेदवार तर पी. एचडी आहेत, या नोकऱ्यांसाठी 50 लाख अर्जदारांचे अर्ज ऑनलाईन आलेले आहेत.\nजगातील एक सर्वात मोठे रेल्वे जाळे असणारी, सुमारे दहा लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे देशातील एक मोठी नोकरीदाता कंपनी आहे. भारतीय रेल्वेतून दररोज सुमारे 2.3 कोटी लोक प्रवास करतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभाजपच्या नाराज सिन्हांची ममतांनी घेतली भेट\nNext articleसरसकट शाळा बंदी करणे चुकीचेच\nशाहिद आफ्रिदीचे ‘ते’ वक्तव्य योग्यच – राजनाथ सिंह\n#Video : पाकिस्तान काश्मीरला सांभाळू नाही शकत – शाहिद आफ्रिदी\nश्रीपाद छिंदम याने नेले निवडणुकीसाठी दोन अर्ज\nजागतिक व्यापारयुद्धामुळे प्रयत्न करूनही निर्यात वाढेना\nपाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक\nशेजारी राष्ट्रांकडून लष्करी आधुनिकता ही चिंतेची बाब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/mumbai/1182-shivsena-on-president-elction", "date_download": "2018-11-15T23:55:17Z", "digest": "sha1:YUU4RIYBH6CENSUPXS7QZ4VKBAE6WWLO", "length": 4869, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने सुचवले नविन नाव - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने सुचवले नविन नाव\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nराष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनं आता एम. एस. स्वामिनाथन यांचं नाव सुचवले आहे.\nराष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत यांच्या नावाला सेनेनं पसंती दिली. मात्र, भाजपकडून त्यावर काहीच प्रतिक्रिया आलेली नाही.\nत्यामुळे भागवत यांच्या नावावर भाजपला शिक्कामोर्तब करायचं नसेल, तर डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना राष्ट्रपतीपदाचं उमेदवार करावं, अशी मागणी शिवसेनेनं\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/category/national/page/3/", "date_download": "2018-11-15T22:56:52Z", "digest": "sha1:UVTO77XWBDOEDH7A6OYDTMU4MKGO2RLM", "length": 12915, "nlines": 234, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "National | Maharashtra City News - Part 3", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nराष्ट्रीय महामार्गांवरील अपघातग्रस्तांना तातडीने मिळणार मदत, सरकार सुरु करतंय टोल-फ्री नंबर\nनवी दिल्ली – राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघाताची माहिती देण्यासाठी किंवा हायवेवरील एखादी असुविधेबद्दल तक्रार करण्यासाठी केंद्र सरकार नॅशनल टोल-फ्री क्रमांक…\nराष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याशी निगडीत चाईबासा कोषागार घोटाळ्याप्रकरणी रांची येथील सीबीआयच्या…\nमोदींची केली नक्कल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले मित्र आहेत. पण सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका…\nतंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगवान दिशा-Narendra Modi@WEF\nदावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत बोलताना जगापुढे आज शांतता आणि सुरक्षेचे मोठे आव्हान असल्याचे म्हटले. तंत्रज्ञानामुळे अर्थकारणाला वेगवान…\nआप’च्या 20 आमदारांना अपात्र ठरवणं ही तुघलकशाही:यशवंत सिन्हा\nनवी दिल्ली – ‘संसदीय सचिव’ हे लाभाचे पद भूषविल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली विधानसभेतील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या (आप)…\nभारत पाकला शत्रू मानत नाही: मोहन भागवत\nभारत हा हिंदू राष्ट्रच असून भाषा, धर्म, राहणीमान आणि परंपरा वेगवेगळ्या असूनही हिंदुत्वामुळेच भारत एकसंध आहे, असे मत सरसंघचालक मोहन…\nपत्रकारांनी टाकला जिग्नेश मेवाणींवर बहिष्कार\nदलित नेता आणि गुजरातमधील वडगामचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांच्या संमेलनावर पत्रकारांनी बहिष्कार टाकला आहे. चेन्नई येथे एका कार्यक्रमासाठी मेवाणी…\nनागालँड, त्रिपुरामधीलआणि मेघालय मतदानाच्या तारखा जाहीर\nत्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. त्रिपुरामध्ये १८ फेब्रुवारी रोजी तर नागालँड…\nहज यात्रेवरील अनुदान बंद – केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nनवी दिल्ली – केंद्र सरकारने हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही. हा…\nसुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश- लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला द्या\nनवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश बीएम लोया यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला देण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. सीबीआय न्यायाधीश बीएम…\nमागील पृष्ठ\tपुढील पृष्ठ\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/theft-case-in-kolhapur/", "date_download": "2018-11-15T23:16:51Z", "digest": "sha1:BJUCHA22A75O3FVVANDPCCCMWM65HJTW", "length": 7627, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन घटनांत २१ तोळे दागिने लंपास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › दोन घटनांत २१ तोळे दागिने लंपास\nदोन घटनांत २१ तोळे दागिने लंपास\nरुईकर कॉलनीतील दुकानासमोर लावण्यात आलेल्या मोपेडच्या डिक्कीतून साडेबारा तोळ्यांचे दागिने, तर न्यू पॅलेस परिसरातील वन अधिकार्‍याचे घर फोडून नऊ तोळ्यांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. गुरुवारी भरदिवसा घडलेल्या या दोन घटनांत 21 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 40 हजारांची रोख रक्कम चोरीस गेली.\nकलाथरन कुमार मेनन (वय 63, रा. महाडिक वसाहत) हे लक्ष्मीपुरीतील बँकेच्या लॉकरमधील साडेबारा तोळ्यांचे दागिने घेऊन घरी चालले होते. दुपारी बाराच्या सुमारास रुईकर कॉलनीत भाजी खरेदी करण्यासाठी ते थांबले. जनता बझारसमोर मोपेड उभी करून पंधरा मिनिटे बाजूला गेले. एवढ्यात अज्ञाताने डिक्की उचकटून त्यातील दागिन्यांची पिशवी लंपास केली. यामध्ये साडेतीन तोळ्यांचा रूबी नेकलेस, तीन तोळ्यांचा लक्ष्मीहार, तीन तोळ्यांची चेन, अडीच तोळ्यांचा पालका नेकलेस व बँकांची पासबुके असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला.\nन्यू पॅलेस परिसरातील पाटोळे पार्कात राहणार्‍या वनाधिकार्‍याच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी नऊ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख 40 हजार लंपास केले. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत विजय राजाराम खेडकर (वय 38) यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली. विजय खेडकर वन खात्यात विभागीय अधिकारी म्हणून नोकरीस आहेत. न्यू पॅलेस परिसरातील अतुल पाटोळे यांच्या घरी पत्नी व दोन मुलांसह भाड्याने राहण्यास आहेत. ते सकाळी नोकरीला गेले. तर दुपारी पावणे तीनच्या सुमारास त्यांची पत्नी मुलांना शाळेतून आणण्यास गेल्या होत्या. अर्ध्या तासात त्या मुलांना घेऊन घरी परतल्या असता दरवाजा उघडा दिसला. घरात पाहिले असता शेवटच्या खोलीतील लोखंडी कपाट उचकटल्याचे दिसले. तसेच प्रापंचिक साहित्यही अस्ताव्यस्त पडले होते.\nकपाटातील नऊ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदीचा ऐवज व रोख 40 हजार रुपये चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती फोनवरून पती विजय खेडकर यांना दिली. चोरट्यांनी चार तोळ्यांचे गंठण, दोन सोनसाखळ्या, कानातील टॉप्स, वेल, वळे, पैंजण जोड, चांदीचे कॉईन चोरून नेले.\nअर्ध्या तासात घर साफ\nविजय खेडकर यांची पत्नी कांचन खेडकर दुपारी 2.45 वाजता मुलांना शाळेतून आणण्यास घराबाहेर पडल्या. घरापासून शाळा जवळच असल्याने त्या 3.15 वाजता परतल्या. केवळ अर्ध्या तासाच्या कालावधीत चोरट्यांनी घरातील ऐवज लंपास केला. यापूर्वी चोरट्यांनी घराची रेकी केल्याचा पोलिसांना संशय आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Prime-Minister-Housing-Scheme-Case-Decrease-in-Borhadewadi-Homespunction-by-Rs/", "date_download": "2018-11-15T23:00:16Z", "digest": "sha1:PDUJDL7VWHDYWPP74VCCIZ7G7IEEXMWO", "length": 8287, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंतप्रधान आवास योजना प्रकरण : बोर्‍हाडेवाडी गृहप्रकल्पात साडेअकरा कोटींची घट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पंतप्रधान आवास योजना प्रकरण : बोर्‍हाडेवाडी गृहप्रकल्पात साडेअकरा कोटींची घट\nपंतप्रधान आवास योजना प्रकरण : बोर्‍हाडेवाडी गृहप्रकल्पात साडेअकरा कोटींची घट\nपंतप्रधान आवास योजनेतील बोर्‍हाडेवाडी गृहप्रकल्पाचा फेरप्रस्ताव आयुक्त स्थायी समितीसमोर बुधवारी (दि.8) सादर करणार आहेत. फेरप्रस्तावानुसार केवळ प्लास्टरचा दर्जा बदलल्याने 11 कोटी 30 लाख 55 हजार 559 रक्कमेची पालिकेची बचत होणार आहे. त्यामुळे 9 लाख 99 हजार 465 रुपयांची सदनिका आता 8 लाख 53 हजार 143 इतक्या कमी दरात उपलब्ध होणार आहे. तरीही, हा दर 27 हजार 995 रुपयांनी जास्तच आहे.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत बोर्‍हाडेवाडीतील गृहप्रकल्पाच्या 123 कोटी 78 लाख 37 हजार 894 रूपये खर्चाचे काम ठेकेदार एस. जे. कॉन्ट्रॅक्टरला देण्यास पालिका प्रशासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. सदर विषय अंतिम मंजुरीसाठी 18 जुलैला स्थायी समितीसमोर आला होता. गृहप्रकल्पाचे दर हे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा गृहप्रकल्पापेक्षा अधिक असल्याने कारण देत फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्तांना देण्यात आले होते. त्यासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनीही आयुक्तांना 6 जुलैला दिले होते.\nबोर्‍हाडेवाडीत पालिकेतर्फे 1 हजार 288 आणि प्राधिकरणाकडून सेक्टर क्रमांक 12 येथे 2 हजार 572 सदनिका बांधण्यात येत आहेत. ठेकेदाराचा निविदेनुसार आणि इन्फ्रास्ट्रक्चर कामांचा समावेश करून पालिकेच्या प्रतिसदनि का दर 9 लाख 99 हजार 465 रूपये आहे. तर, प्राधिकरणाचा प्रति सदनिका दर 8 लाख 25 हजार 148 रुपये आहे. तब्बल 1 लाख 74 हजार 317 रुपयांनी पालिकेचा वाढीव दर आहे. कारपेट एरिआचा प्रतिचौरस फुटाचा पालिकेचा दर 3 हजार 96 रुपये आणि प्राधिकरणाचा 2 हजार 599.54 रुपये दर आहे. या तुलनेत पालिकेचा दर तब्बल 496.46 रुपयांनी अधिक आहे.\nपालिकेची 14 मजली इमारत असून, प्राधिकरणाची 11 मजली इमारत आहे. प्राधिकरण इमारतीसाठी भिंतीच्या प्लास्टरसाठी वॉलकेअर पुट्टीचा समावेश आहे. तर, पालिका जिप्सम प्लास्टरचा वापर करणार आहे. तसेच, पालिकेने अ‍ॅल्युनियम खिडकी व प्राधिकरणाने एमएस खिडकी वापरली आहे. तसेच, पालिका निविदेमध्ये नामफलक, सदनिकाधारकांची एकत्रित नामफलक, लेटर बॉक्स, इमारतीचे नाव या खर्चाचा समावेश आहे. या बाबी फेरप्रस्तावामध्ये नमूद केल्या आहेत.\nअ‍ॅल्युनियम खिडकी कायम ठेवली जाणार आहे. मात्र, प्लास्टरचा प्रकार वगळल्यास केवळ इमारतीच्या आतील बाजूच्या फिनिशिंगमध्ये थोडासा फरक पडणार आहे. प्लास्टरचा दर्जा बदल्याने पालिकेचा प्रति चौरस फुटाचा दर घटून 2 हजार 641.94 रूपये होणार आहे. तर प्रति सदनिका दर 8 लाख 53 हजार 143 इतका असणार आहे. तरीही, हा दर प्राधिकरणाच्या सदनिकेच्या दरापेक्षा 27 हजार 995 रुपयांनी अधिक आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी केंद्र व राज्याकडून अनुदान मिळणार आहे. त्यामुळे बदललेल्या ‘डीपीआर’ला शासनाची पुन्हा मान्यता घ्यावी लागणार आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/E-auction-system-turmeric-Get-good-prices/", "date_download": "2018-11-15T22:59:41Z", "digest": "sha1:I2EAROQCUSRXZUZA52XHZ3YBQHV75B45", "length": 11378, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्‍यांना भुर्दंड १ कोटीचा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शेतकर्‍यांना भुर्दंड १ कोटीचा\nशेतकर्‍यांना भुर्दंड १ कोटीचा\nसांगली : उध्दव पाटील\nसांगली मार्केट यार्डात हळदीची रोजची आवक 20 ते 25 हजार पोती आहे. यार्डात पाच गल्लींमध्ये अडत्यांची सव्वाशे-दीडशे दुकाने आहेत. दुकानापुढे सौदा निघाल्यानंतर पुन्हा फेर येण्यास आवकेनुसार 10 ते 25 दिवस लागतात. त्यामुळे सौद्याचा दिवस असलेल्या गल्लीत हळदीची पोती बैलगाडीतून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. वाहतुकीवर वार्षिक 1 कोटी रुपये खर्च होत आहे. हा शेतकर्‍यांना विनाकारण भुर्दंड आहे. ‘निजामाबाद’ प्रमाणे ‘सांगली’तही हळदीचा ‘ई-लिलाव’ निघाल्यास वाहतुकीचा प्रश्‍नच उद्भवणार नाही. शेतकर्‍यांना कोटीचा भुर्दंड सोसावा लागणार नाही. ‘ई-लिलाव’ पध्दतीमुळे चांगला भावही मिळेल.\nसांगली मार्केट यार्ड हळदीसाठी प्रसिध्द आहे. सांगलीसह सातारा, जळगाव, नांदेड, परभणी व अन्य जिल्हे तसेच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातून हळदीची आवक होते. सांगली मार्केट यार्डात हळदीची वार्षिक आवक 15 लाख क्विंटल आहे. उलाढाल 1200 कोटी रुपयांची आहे. शेतीमालाची आवक झाल्यानंतर त्याच दिवशी सौदे होणे आवश्यक आहे. मात्र रोजची सुमारे वीस ते पंचवीस हजार पोती आवक, अडत्यांची शंभर ते दीडशे दुकाने यामुळे सौद्याचा फेर येण्यास दहा ते पंचवीस दिवस लागतात. आवक कमी असेल तर दहा दिवस आणि जास्त असेल तर पंचवीस दिवसांनी सौद्याचा फेर येतो.\nत्यामुळे काही बड्या अडत्यांनी पाच-पाच फर्म (पेढी) काढल्या आहेत. प्रत्येक गल्लीमधील सौद्यात ते हळद मांडतात. ज्या पेढीतील गल्लीत सौदा असेल तिथे बैलगाडीतून हळद नेतात. प्रत्येक लॉटमधील तीन-तीन पोती सौद्यात लावावी लागतात. एका पोत्याचा बैलगाडीतून वाहतुकीचा खर्च (नेणे - आणणे) 40 रुपये आहे. यार्डात गल्लीतील अंतर जास्त असेल म्हणजे गल्ली नंबर एकमधील पेढीतील हळद गल्ली नंबर 4 अथवा 5 पर्यंत नेण्यासाठी जादा 5 रुपये आकारले जातात. ही रक्कम शेतकर्‍यांच्या बिल पट्टीतून कपात केली जाते. प्रचलित पद्धतीमुळे हा शेतकर्‍यांवर भुर्दंड आहे.\nनिजामाबाद (तेलंगणा) प्रमाणे सांगलीतही ‘ई-लिलाव’ सुरू झाल्यास आवक झालेल्या हळदीची नोंदणी त्याच दिवशी बाजार समितीकडे होईल. दररोज ‘ई-लिलाव’ होईल. आवक होणारी हळद त्या-त्या दुकानात उपलब्ध असेल. खरेदीदार व्यापार्‍यांनी त्या-त्या दुकानात जाऊन गुणवत्ता पाहून ऑनलाईन दर नोंदवायचा. लॉटनिहाय सर्वाधिक दर नोंदवलेल्या खरेदीदाराची यादी ऑनलाईन प्रसिद्ध होईल व त्यानुसार विक्री होईल. प्रचलित पद्धतीप्रमाणे सौद्यासाठी दहा ते वीस दिवस वाट पहावी लागणार नाही.एका गल्लीतून दुसर्‍या गल्लीत हळद देण्याचा प्रश्‍नही उद्भवणार नाही. वाहतुकीवरील वार्षिक एक कोटींचा बोजा शेतकर्‍यांवर बसणार नाही.\nवाहतुकीच्या एक कोटी रुपयांची बचत हा ‘ई-लिलाव’चा हा पूरक फायदा आहे. ई-लिलाव प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता, सुसुत्रता व अधिक स्पर्धा, लिलाव जलद होऊन सर्व घटकांच्या वेळेत बचत, स्पर्धात्मक दर हे फायदेही आहेत. सर्व व्यवहार नोंदणीकृत झाल्याने बाजार समित्यांचेही उत्पन्न वाढेल.\nसांगली मार्केट यार्ड... हळद आवक, उलाढाल\nसांगली मार्केट यार्डात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेशातील आवक\nसन 2016-17 : आवक- राजापुरी हळद- 5 लाख 10 हजार 893 क्विंटल परपेठ हळद - 1 लाख 9 हजार 256 क्विंटल\nसन 2017-18: आवक- राजापुरी हळद- 11 लाख 32 हजार 158 क्विंटल परपेठ हळद- 3 लाख 71 हजार 438 क्विंटल\nहळदीची वार्षिक उलाढाल : 1200 कोटी रुपये.\nबेदाणा ई-लिलाव; प्रधानमंत्र्यांना दाखविण्यापुरता\n‘ई-नाम’ अंतर्गत शेतीमालाच्या ‘ई-लिलाव’साठी पहिल्या टप्प्यातील बाजार समित्या : वर्धा, दौंड, वरोरा, नागपूर, अहमदनगर, नंदूरबार, कोल्हापूर, मलकापूर, वणी, परभणी, लोणंद, अकोला, लातूर, औरंगाबाद, तुमसर, शिरूर, नेवासा, येवला, अर्जुनी मोरगाव, सेलू, अचलपूर, बसमत, मालेगाव, गेवराई, आटपाडी, सांगली, भोकर, अहेरी, बार्शी, धुळे.\n‘ई-नाम’अंतर्गत ‘ई-लिलाव’साठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. सांगलीत बेदाण्याचा ‘ई-लिलाव’ सुरू असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. पण प्रत्यक्षात ‘ई-लिलाव’ऐवजी प्रचलित पध्दतीने दर पुकारून सौदा निघतो. प्रधानमंत्र्यांना दाखविण्यापुरताच बेदाण्याचा ‘ई-लिलाव’ काढण्यात आला. खरेतर बाजार समिती, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अडते, व्यापार्‍यांशी संवाद साधला होता. ‘ई-लिलाव’साठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. पण प्रत्यक्षात इच्छाशक्तीच्या अभावाचे घोडे अडल्याचे दिसत आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/mhaisal-project-will-have-to-buy-water-in-sangli/", "date_download": "2018-11-15T23:45:11Z", "digest": "sha1:O724VGKPIPPQB5HHULY3TFPSMGSZZPJT", "length": 8147, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘म्हैसाळ’चे पाणी विकतच घ्यावे लागणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘म्हैसाळ’चे पाणी विकतच घ्यावे लागणार\n‘म्हैसाळ’चे पाणी विकतच घ्यावे लागणार\nआरग : औदुंबर जाधव\nभविष्यात पाण्याची किंमत वाढतच जाणार आहे. त्यामुळे भूजल पातळी वाढविणे, पाण्याची साठवण करण्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. ‘म्हैसाळ’चे पाणी कायमस्वरूपी मिळणार याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर या योजनेचे पाणी विकतच घ्यावे लागणार आहे.\nम्हैसाळ प्रकल्पाचे पहिल्यांदा आवर्तन सुरू झाले. तेव्हापासून माजी आमदार अजितराव घोरपडे यांनी वारंवार सूचना केल्या आहेत. पाणी जपून वापरा, पाण्याचे योग्य नियोजन करा, वार्षिक पिकाऐवजी नगदी पिके घ्या, पाण्याची साठवण क्षमता वाढवण्याकडे लक्ष द्या पण याकडे कोणी लक्ष दिले नाही. दुष्काळाच्या झळा वाढू लागल्या की, टंचाई निधीचा वापर करून पाणी सोडण्यात येते. पाण्याची मागणी वाढली, अन् त्याची थकबाकी देखील वाढतच गेली.\nयावेळी तर 34 कोटीची वीजवितरणची थकबाकी झाली आहे. त्यापैकी राज्य शासनाने 15 कोटी रुपये भरले आहेत. त्यामुळे ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू झाले, अन्यथा या सार्‍या भागात दुष्काळ जाहीर करावा लागला असता. सध्या एकरी बाराशे रुपये भरून शेतीसाठी पाणी मिळविण्याची धडपड शेतकरी करीत आहे. मात्र पाणी साठवण करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने पाणी वाया जाते, याकडे दुर्लक्ष होत आहे. पाटबंधारे विभागाने मागणीनुसार पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. पर्यायी व्यवस्थेसाठी 24 तासासाठी पाणी हवे असल्यास 64 हजार भरावे लागणार आहेत.\nमिरज पूर्व भागात भोसे येथील पाझर तलाव क्षमता 30 द. ल. घ. फूट , आरग येथील पाझर तलाव क्षमता 21 द. ल. घ. फूट, लिंगनूर येथील पाझर तलाव क्षमता 61 द. ल. घ. फूट क्षमता असणारे पाझर तलाव आहेत. या तलावामध्ये पाणी सोडण्याची मागणी होत आहे. त्यामुळे त्या गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेती पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. मागील काही वर्षांमध्ये पाऊसमान कमी झाल्याने वेळेपूर्वीच पाझर तलाव कोरडे पडू लागले होते. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या या भागाला जाणवू लागली.\nलिंगनूर येथील पाझर तलावासह त्या गावाने साखळी बंधारे शेततळी बांधून पाणी साठवण क्षमता वाढवली. लिंगनूरसह खटाव, संतोषवाडी या गावांना शेतीसह पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. तालुक्यात पाणी साठविण्याचे व योग्य प्रमाणात वापरण्याचे नियोजन कसे असावे याचा आदर्श इतर गावांनी घेण्याची आता गरज आहे.\nम्हैसाळ प्रकल्पाच्या लाभ मिरज पूर्वभागातील 26 हजार हेक्टर क्षेत्राला होतो. मात्र योग्य नियोजन व प्रकल्पाला लागलेली गळती यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पठारी भाग या पाण्यापासून आजदेखील वंचित आहे. या भागाला पाणी मिळावे यासाठी पोट कालवे काढण्यात आले. पण काही पूर्ण आहेत. काही अर्धवट अवस्थेत राहिल्याने या भागाला पाणी मिळत नाही. पाणी साठवण क्षमता वाढविणे, भूजल पातळी वाढवणे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2018-11-15T22:44:50Z", "digest": "sha1:NVAKOD57FBXJ5Q3EX73WIJ64HCRIVK7S", "length": 7203, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्रेस्त - विकिपीडिया", "raw_content": "\nब्रेस्त, बेलारूस याच्याशी गल्लत करू नका.\nक्षेत्रफळ ४९.५१ चौ. किमी (१९.१२ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासून उंची कमाल ३३८ फूट (१०३ मी)\nकिमान ० फूट (० मी)\n- घनता २,८५४ /चौ. किमी (७,३९० /चौ. मैल)\nफ्रान्समधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nब्रेस्त (फ्रेंच: Brest; ब्रेतॉन: Brest) हे फ्रान्समधील ब्रत्तान्य प्रदेशाच्या फिनिस्तर विभागामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या वायव्य कोपऱ्यात बिस्केच्या आखाताच्या किनाऱ्यावर वसले आहे. २००९ साली सुमारे १.४१ लाख शहरी लोकसंख्या असलेले ब्रेस्त हे फ्रान्समधील २२वे मोठे शहर आहे.\nफ्रान्सच्या दृतगती रेल्वेमार्गांवरील लील हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. फ्रेंच टी.जी.व्ही.मुळे येथून पॅरिसला ४:३० तासात पोचता येते. नागरी वाहतूकीसाठी ब्रेस्तमध्ये अद्यवायत बस, शहरी रेल्वे व ट्राम कार्यरत आहेत.\nफुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा स्ताद ब्रेस्त हा येथील प्रमुख संघ आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील ब्रेस्त पर्यटन गाईड (इंग्रजी)\nफ्रान्स मधील शहरे विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ डिसेंबर २०१६ रोजी १६:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/category/agriculture/page/8/", "date_download": "2018-11-16T00:07:17Z", "digest": "sha1:43L2XJMFPLMXFGEJ3CZQB4UEBA45KFNW", "length": 18416, "nlines": 243, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "कृषी Archives - Page 8 of 8 - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ; डिस्टलरींच्या बीओटीला तीव्र विरोध\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी ; पाटण येथील शेतकऱ्यांची मागणी\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमूळ दुखणे वेगळे-इलाज वेगळा\nकृषिमूल्य आयोग हा या देशातील अनेक आयोगांपेक्षा वेगळा आयोग आहे. या देशाची संरचना पाहिली तर हा देश निश्चितपणे शेतीप्रधान देश आहे आणि शेतक-यांवर अवलंबून...\nकिसन वीरची प्रगती अधोरेखित करण्यासारखी : थोरात.\nभुईंज : आज पर्यंतच्या माझ्या वाटचालीत राज्यात अनेक सहकारी साखर कारखाने उभे राहताना, चालताना आणि मोडीत निघतानाही पाहिलेले आहेत. मात्र, मदनदादा भोसले यांच्या नेतृत्वाखाली...\nदस्तुरखुद्य राजानेच औत हातात धरुन, पेरणीचा केला शुभारंभ\nदस्तुरखुद्य राजानेच औत हातात धरुन, पेरणीचा केला शुभारंभ सातारा : महाराष्ट्रात 86 टक्के शेती पावसावर व खरीप हंगामावर अवलंबून असते. पावसाळयाच्या तोंडावर बळीराज शेतीच्या मशागतीच्या...\nबनावट मुद्रांक प्रकरणातील आरोपी तेलगीचा मृत्यू\nहे राम, ‘नथु’रामच्या विरोधात सातार्‍यात तीव्र निदर्शने\nशरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या सत्कार सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे : आ. शशिकांत...\nसंस्कृती जोपासण्यासाठी आईची भूमिका महत्वाची : अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर\nकोवळ्या मुलांच्या हातात दगड देण्याची प्रवृत्ती वाढतेय ; ग्रंथ महोत्सवाचे...\nसातारकरांनी सुसकारा सोडला…सातारा शहरातील शिवाजी सर्कल पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरच्या...\nमतदार यादीतील चूक दुरूस्तीसाठी भाजपाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास तात्काळ अटक करा ; पाटण तालुका...\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nमहाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन शाखा सातारा यांच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने\nएसटीने भोंगळ कारभार त्वरीत सुधारावा : आ. शिवेंद्रसिंहराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=1180", "date_download": "2018-11-16T00:05:40Z", "digest": "sha1:PYQXHTYFCDTXDV5LRHA5R6JMIS57ZIFK", "length": 8761, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "दहा वर्षात मानसिक तणावातून ११५ सुरक्षा दलाच्या जवानांच्या आत्महत्या", "raw_content": "\nदहा वर्षात मानसिक तणावातून ११५ सुरक्षा दलाच्या जवानांच्या आत्महत्या\nएकीकडे सुरक्षा यंत्रणेवर खर्च वाढवला जात असताना जे जवान देशासाठी शहीद होण्यासाठी तयार असतात त्यांच्याकडे सरकारचे मात्र लक्ष नाही.\nरायपूर: एकीकडे सुरक्षा यंत्रणेवर खर्च वाढवला जात असताना जे जवान देशासाठी शहीद होण्यासाठी तयार असतात त्यांच्याकडे सरकारचे मात्र लक्ष नाही. वेगवेगळ्या मानसिक तणावातून जात २००७-२०१७ या दहा वर्षात ११५ सुरक्षा दलाच्या जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे जवानांप्रती सरकारची काय संवेदना आहे हे दिसून येत आहे.\nनक्षल प्रभावित छत्तीसगडमध्ये तैनात असलेले जवान नक्षलवाद्यांसोबत लढतांना मानसिक तणावाचा सामान करत आहेत. परंतु मानसिक तणावामुळे ते आपले स्वत:चे जीवन संपवून टाकत आहेत. मागील वर्षी छत्तीसगड राज्यात ३६ जवांनी आत्महत्या केल्या.\nछत्तीसगडमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये जवानांनी आपल्या रायफलमधून दुश्मनऐवजी स्वतः वर बंदुकीच्या गोळया झाडून जीवन संपवून टाकत आहेत. सरकारने खर्च वाढविण्यापेक्षा जवान आत्महत्या का करत आहेत याबाबत विचारमंथन केले पाहिजे.\nवेळेवर रजा न मिळणे, कामाचा ताण, अवेळी जेवण, युध्दसदृश्य परिस्थिती असेल किंवा सण, समारंभ असेल तर वेळ काळ न पाहता रात्रंदिवस पहारा, एखाद्या मोठ्या नेत्याची अंत्ययात्रा अथवा सभा असेल तर खडा पहारा जवानांना द्यावा लागतो.\nत्यातच वरिष्ठांचे बोलणे खावे लागते. अशा या तणाव निर्माण करणार्‍या परिस्थितीला कसे सामारे जायचे हा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण होतो.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nनोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब�\nसंशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे �\nसकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श�\nलाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी �\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्\nमोहन भागवत हाजिर हो स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या\nराफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब�\nदिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ �\n१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच�\nजेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश �\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्\nराफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र�\nभाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच\nराफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍\nस्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/they-have-strength-face-11563", "date_download": "2018-11-15T23:24:16Z", "digest": "sha1:NLMKOFVUV4T6ZSZ4YOICWV5GDQVXDDSL", "length": 13741, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "They have the strength to face the गुंडांचा सामना करण्याचे त्यांना मिळाले बळ! | eSakal", "raw_content": "\nगुंडांचा सामना करण्याचे त्यांना मिळाले बळ\nसोमवार, 8 ऑगस्ट 2016\nविद्यार्थिनींना भावल्या अंजलींच्या टिप्स\nआवाजातील ताकद, वेगाने पळणे, गुडघ्याने मारा, नाकावर ठोसा, माती डोळ्यांत टाकणे, हाताच्या पंजाचा ठोसा, बरगडीवर बुक्का, करंगळी दुमडणे, डोक्‍याचा ठोसा, हातात येईल ती वस्तू शस्त्र म्हणून वापर, चौफेर नजर व आत्मविश्‍वास या स्वसंरक्षणाच्या टिप्स देत अंजली यांनी प्रात्यक्षिके करून दाखविली. टिप्स व प्रात्यक्षिके विद्यार्थिनींना भावली.\nकोपर्डी (जि. नगर) - वासनांध गुंडांकडून मैत्रिणीचा खून झाल्याने आठवड्यापासून दहशतीत असलेल्या कोपर्डी परिसरातील तब्बल सातशे रणरागिणींना प्रात्यक्षिकांसह स्वसंरक्षणाच्या टिप्स मिळाल्या आणि गुंडांचा सामना करण्याचे बळही मैत्रीण निर्भयाच्या जाण्याचे शल्य मनात चीड निर्माण करीत असतानाच स्वतःच्या बचावासाठी आता त्या सरसावल्या आहेत. इतकेच नव्हे, तर गुंडांना न घाबरता नियमितपणे शाळेत जाऊन आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करण्याची शपथही त्यांनी घेतली.\nकोपर्डी गावाशेजारच्या कुळधरण (ता. कर्जत) या गावातील नूतन मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोपर्डी पंचक्रोशीतील सुमारे सातशे विद्यार्थिनी पाचवी ते बारावीच्या वर्गांत शिक्षण घेत आहेत. याच शाळेत कोपर्डीतील निर्भया नववीत होती. या आपल्या मैत्रिणीवर झालेले अत्याचार व खून प्रकरणामुळे विद्यार्थिनी भयभीत झाल्या आहेत. तथापि, त्यांच्यातील भीती दूर करून गुंडांचा सामना करण्याचे धैर्य त्यांच्यात पुन्हा निर्माण करण्याचे \"सकाळ‘च्या तनिष्का व्यासपीठाच्या कर्जत येथील गटाने ठरविले. त्यानुसार नगर येथील आंतरराष्ट्रीय ज्यूदोपटू व कुस्तीच्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक आणि नगरच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमधील शारीरिक शिक्षक अंजली देवकर-वल्लाकट्टी यांना विद्यार्थिनींना लाठीकाठी, ज्यूदो व कराटेच्या प्रात्यक्षिकांसह स्वसंरक्षणाचे धडे देण्याची विनंती केली. देवकर यांनीही त्यास होकार दिला.\n\"सकाळ‘चे निवासी संपादक ऍड. बाळ ज. बोठे पाटील यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाची शपथ दिली. तनिष्काच्या माध्यमातून जिल्हाभर विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याची मोहीम \"सकाळ‘ने हाती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांची विभागीय आयुक्तांकडुन दखल\nअकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे...\nनागपूर - राज्यातील विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या हजारो प्राध्यापकांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nअधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी\nमुंबई - १९ नोव्हेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असले, तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ आठच दिवस होणार आहे. या आठ दिवसांत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=1181", "date_download": "2018-11-15T23:15:17Z", "digest": "sha1:2CSBNHATOOJVDYUSX7QXDNX4WIMXIE42", "length": 10856, "nlines": 83, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "मोदींना तोंडाला लगाम घालण्याची समज द्या", "raw_content": "\nमोदींना तोंडाला लगाम घालण्याची समज द्या\nराष्ट्राध्यक्ष रामनाथ कोविंद यांना कॉंग्रेसचे साकडे\nनवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पदाचा दुरुपयोग करून राजकीय आणि व्यक्तिगत हिशेब चुकते करण्यासाठी विरोधीपक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना संपविण्याची वक्तव्ये जाहीरपणे करीत आहेत, अशी तक्रार करत मोदींना तोंडाला लगाम घालण्याची समज द्यावी, असे साकडे कॉंग्रेस पक्षाने राष्ट्राध्यक्ष रामनाथ कोविंद यांना घातले आहे.\nकर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी प्रधानमंत्रीपदाला न शोभणारी भाषा वापरल्याचे राष्ट्राध्यक्षांना पाठविलेले पत्र कॉंग्रेसने प्रसिद्ध केले. कॉंग्रेस हा देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे व आत्तापर्यंत त्याने अनेक आव्हाने व धमक्या पचविल्या आहेत.\nअशा धमक्यांना कॉंग्रेसचे नेतृत्व नेहमीच धीराने व निर्भयतेने सामोरे गेले आहे. त्यामुळे मोदींच्या धमक्यांपुढेही कॉंग्रेस पक्ष किंवा त्याचे नेते जराही नमणार नाही, असे या पत्रात ठामपणे नमूद करण्यात आले आहे.\nमोदींनी पातळी सोडली तरी प्रधानमंत्रीपदाला कमीपणा येईल, अशी त्यांच्याविषयी वक्तव्ये आम्ही कधीच करणार नाही, असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वारंवार सांगत आले आहेत. कर्नाटकच्या प्रचारात मोदींनी विधिनिषेध सोडल्याने प्रचार संपताच कॉंग्रेसने त्यांच्याविषयीचे गार्‍हाणे राष्ट्राध्यक्षांकडे मांडले आहे.\nभाजपाने लगेच पलटवार करून मर्यादा सोडून बेलगाम वक्तव्ये करणे ही कॉंग्रेसची संस्कृतीच असल्याचा आरोप करत सन २००९ पासून कॉंग्रेसच्या विविध नेत्यांनी केलेल्या विधानांची जंत्रीच जाहीर केली.\nत्यात कॉंग्रेस नेत्यांनी मोदींना गंदी नाले का कीडा, गंगू तेली, पागल कुत्ता, भस्मासूर, रावण, बंदर व उंदीर म्हटल्याचा उल्लेख आहे. सोनिया गांधी यांनी मोदींना ‘मौत का सौदागर’ व ‘जहर की केती करनेवाला’ म्हटल्याचेही भाजपाने स्मरण दिले.\nभाजपाचे प्रवक्ते शाहनवाज हुसैन म्हणाले की, ज्यांनी शालीन भाषेची मर्यादा सोडण्याचा विक्रम केला आहे तेच मोदींवर बोट उगारत आहेत. पण दुसर्‍याकडे बोट दाखविताना चार बोटे स्वत:कडे असतात याचे त्यांनी भान ठेवावे.\nकर्नाटकमधील पराभव स्पष्ट दिसत असल्याने कॉंग्रेस तोंड लपविण्यासाठी काही तरी निमित्त शोधत आहे. माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग, लोकसभेतील कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खारगे, माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम, अहमद पटेल, मोतीलाल व्होरा, कर्णसिंग, आनंद शर्मा, दिग्विजय सिंह, अंबिका सोनी व मुकुल वासनिक इत्यादी कॉंग्रेस नेत्यांच्या स्वाक्षरीने हे पत्र पाठविले गेले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nनोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब�\nसंशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे �\nसकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श�\nलाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी �\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्\nमोहन भागवत हाजिर हो स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या\nराफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब�\nदिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ �\n१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच�\nजेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश �\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्\nराफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र�\nभाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच\nराफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍\nस्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=33065", "date_download": "2018-11-15T23:11:18Z", "digest": "sha1:6P7L7LPWFDC34GB336ZK2DJWIVLYPCM4", "length": 7036, "nlines": 160, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "बशिर खान यांचे निधन | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome निधन वार्ता बशिर खान यांचे निधन\nबशिर खान यांचे निधन\nचांदूर रेल्वे – (शहेजाद खान)\nचांदूर रेल्वे येथील जेष्ठ पत्रकार युसुफ खान यांचे मोठे बंधु तथा तालुक्यातील घुईखेड येथील प्रतिष्ठीत नागरीक बशिर खान यासीन खान यांचे वृध्दापकाळाने बुधवारी दुपारी दुख:द निधन झाले. मृत्युसमयी ते ६६ वर्षांचे होते.\nत्यांच्या मनमिळावु वृत्तीमुळे ते सर्वदुर परिचीत होते. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. आज गुरूवारी त्यांच्यावर घुईखेड येथील कब्रस्थानमध्ये सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्यामागे पत्नी, विवाहीत २ मुले, २ मुली, जावाई, सुन, नातवंडासह बराच मोठा आप्तपरिवार आहे.\nPrevious articleअवैधपणे होत असलेल्या रेती तस्करी चा ट्रॅक्टर पकडला.\nNext articleपत्नी व सासऱ्याचा दुहेरी खून करणाऱ्या जावयाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा\nमहिला शेतकरी सुमन कातोरे यांचे ह्रदयविकाराने निधन\nजेष्ठ अभिनेते श्री विजय चव्हाण यांच दीर्घ आजाराने निधन\nश्रीधरराव मेश्राम यांचे निधन\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nमहिला शेतकरी सुमन कातोरे यांचे ह्रदयविकाराने निधन\nनगरसेवक मंगेश लोणकर यांना पितृशोक\nसुधाकरराव पोकळे यांचे निधन\nविजय बहिरट याचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/wardha-accused-ran-away-from-police-vhan/", "date_download": "2018-11-15T22:55:03Z", "digest": "sha1:PQ3A4DUI6RRHYTKWKBXSZMSABGNKYOWB", "length": 16208, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "सूसूला उतरला आणि पसार झाला… | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nसूसूला उतरला आणि पसार झाला…\nवर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील जामणी येथे लघुशंकेचा बहाणा करून एका आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या आहेत. मंगेश कोडापे असे या आरोपीचे नाव असून तो विनयभंगाच्या आरोपात अटक होता. हिंगणघाट पोलीसांच्या हातातून आरोपी फरार झाल्याने वार्ध्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. लघुशंकेच्या बहाण्याने पोलिसांच्या गाडीतून उतरलेल्या आरोपी मंगेश कोडापे याने पोलिसांच्या हाताला झटका मारून पळ काढला आहे.\nविनयभंगाच्या प्रकरणात अटक असलेल्या मंगेशला हिंगणघाट पोलिसांनी वर्धा येथे न्यायालयात हजर करण्यासाठी नेले होते. न्यायालयाने आरोपीला 7 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. वर्ध्याहून हिंगणघाट येथे परतीच्या वाटेत असतांना वायगाव निपाणी चौकामध्ये आरोपी मंगेश लघुशंकेचे कैारण देऊन पोलिसांच्या गाडीतून उतरला. यावेळी मंगेश सोबत पोलीसही होते. मात्र पोलिसांच्या हाताला झटका देईन त्याने शिताफीने धुम ठोकली. दरम्यान, बुधवारी उशीरापर्यंत पोलिसांना आरोपीचा पत्ता लागला नसून हिंगणघाट पोलीस शोध घेत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपत्नी रागावली म्हणून एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या\nपुढीललेख : शेतकऱ्यांमध्ये असंतोष का आहे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-know-why-snake-make-dance-2326325.html", "date_download": "2018-11-15T22:41:43Z", "digest": "sha1:G64LRJSX4MDKT4YCGSKYOVBZORUZRIXZ", "length": 6779, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "know-why-snake-make-dance | जाणून घ्या... नागाच्या डोलण्यामागचे विज्ञान", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजाणून घ्या... नागाच्या डोलण्यामागचे विज्ञान\nआपल्या देशात प्राचीन काळापासून नागांची पूजा केली जाते.\nआपल्या देशात प्राचीन काळापासून नागांची पूजा केली जाते. नागांचा अधिपती शिव आहे. भगवान शिवशंकराचे आभूषण नाग आहे. कणाकणांत ईश्वर आहे, याचीच प्रचिती आपल्याला नागपंचमीसारख्या सणांतून येत असते. गारुड्याच्या पुंगीवर नाग डोलताना आपण नेहमी पाहतो. परंतु नागाच्या या डोलण्यामागचे विज्ञान काय आहे, याची कल्पना बहुतेकांना नसते.\nतसे पाहिले तर नागांना कर्ण रंध्र किंवा कान नसतात. परंतु नागाची दृष्टी खूपच तीक्ष्ण असते. जमीन आणि हवेत होणारी कंपने आणि हालचालीसुद्धा नागाच्या त्वचेला आणि नाकाला जाणवतात. अशा रीतीने डोळे आणि नागाचे शरीरच जणु कानाचे काम करतात. गारुडी जेव्हा पुंगी वाजवतो तेव्हा आवाज एकून नव्हे तर पुंगीच्या हालचालीकडे पाहूनच नाग डोलू लागतो. यालाच आपण सर्पदेवता प्रसन्न झाल्याचे मानतो.\nसर्पपूजा करण्यामागे निसर्गाचे रक्षण व्हावे हा भाव आहे. तो विसरून कर्मकांडातून आपण निसर्गाला धोका तर पोहोचवत नाही ना, याचा विचार व्हावा. नागपंचमीने निसर्गाचे, नागांचे, सापांचे संरक्षण व्हावे इतकेच.\nया 12 गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुम्हीही नेहमी अडचणींपासून दूर राहू शकता\nमहिष्मतीचे राजा होते कार्तवीर्य अर्जुन, भगवान दत्तात्रेयला प्रसन्न करून मागितली 1 हजार भुजा, तेव्हापासून यांचे नाव पडले सहस्त्रबाहु अर्जुन...\nश्रीकृष्णाचा मुलगा सांबाला झाला होता कुष्ठ रोग, उपचारासाठी दिला सूर्यपूजेचा सल्ला; जाणून घ्या सूर्याच्या 12 अर्क स्थानांचे महत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/tag/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T23:44:30Z", "digest": "sha1:6BW5JB76V5KOPKDDT56I4YTYJRFT7ENF", "length": 10696, "nlines": 47, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "होळी पौर्णिमा | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nPosts Tagged ‘होळी पौर्णिमा’\nपरिपूर्णता ही एका स्वप्नासारखी असते, हातास कधीच लागत नाही पण तिचं एक चित्र डोक्यात पक्कं बसलेलं असतं. पुरणा-वरणाचा स्वयंपाक म्हटला की माझ्या डोळ्यांसमोर असंच चित्र उभं रहातं. केळीच्या पानावर, नाजूकपणे, जागच्या-जागी मांडलेल्या चटण्या-लोणची, कोशिंबिरी, भाज्या, भाताच्या मुदी, भजी, पापड, थेंबभर खीर, कटाची आमटी, कढी, पंचामृत आणि या साऱ्या बेताचा केंद्रबिंदू असलेली पुरणाची पोळी लहानपणी मात्र आईने असं छान मांडलेलं पान वाढलं की माझी तक्रार असायची, “एवढे सगळे पदार्थ केलेयस की त्यानेच पोट भरून जातं, पुरणपोळी खायला जागाच रहात नाही लहानपणी मात्र आईने असं छान मांडलेलं पान वाढलं की माझी तक्रार असायची, “एवढे सगळे पदार्थ केलेयस की त्यानेच पोट भरून जातं, पुरणपोळी खायला जागाच रहात नाही” आता मी दिवसभर खपून तोच घाट घातला की हे आठवतं आणि हसू येतं, कशासाठी हा आटापिटा असं मात्र वाटत नाही, पान पूर्ण भरल्याशिवाय समाधानच होत नाही; कारण काय, तर ही परिपूर्णतेची कल्पना, पिढीजात चालत आलेली\nयावेळी होळीच्या दिवशी अनायसे घरी होते, वेळही होता आणि उत्साहही होता म्हणून सगळं साग्रसंगीत करायचं ठरवलं. कसलीही घाई नाही, कोणताही आणि कोणाचाही व्यत्यय नाही अशा वातावरणात, मनापासून स्वयंपाक करायला लागले आणि घरभर भरून राहिलेल्या प्रत्येक गंधातून अनेक आठवणी जाग्या झाल्या. कोणाची तरी नात म्हणून, कोणाची भाची म्हणून, कोणाची लेक म्हणून, कोणाची नातसून, कोणाची सून म्हणून करून घेतलेल्या कोडकौतुकांची, भरल्या पंक्तींची, सुगरणींच्या हातच्या चविष्ट पदार्थांची आठवण झाली. तसा गतकाळच्या आठवणींत रमणारा माझा स्वभाव नव्हे पण गंध आणि चवी थेट भूतकाळात घेऊन जातात. आजचं माझं आधुनिक आयुष्य माझ्या आधीच्या पिढ्यांतील स्त्रियांच्या आयुष्याहून इतकं वेगळं असतानाही माझ्याही मनातला एक लखलखीत कोपरा तसाच, हुबेहूब त्यांच्यासारखाच आहे याचा पुनःप्रत्यय आला. एकटीच होते मी, तरी मनातल्या मनात या सगळ्या बायकांशी अखंड संवाद चाललेला होता, हे असं करावं, हे तसं करू नये वगैरे संभाषणे कानाशी चालूच होती आणि त्याला माझी प्रत्युत्तरेही. पानं मांडल्यावर मनात आलं की ही पंगत अपुरी आहे, ह्या पहिल्या पंगतीला बसण्याचा मान या सगळ्या बायकांचा आहे. कोणतेही काम नेटकेपणाने, सुबकतेने, कौशल्यांने, मेहेनत घेऊन आणि मनापासून करायचे हा धडा मला दिलेल्या या बायका काय बरं म्हटल्या असत्या माझ्या पंगतीला बसून मनापासून कौतुक केलं असतं की अजून चार धडे दिले असते मनापासून कौतुक केलं असतं की अजून चार धडे दिले असते मला तर वाटतं की “सुगरण आहे हो पोर” असं म्हणता-म्हणताच “ह्यात हिंग नसतो घालायचा किंवा हे थोडं कोरडं झालंय” असंही म्हणाल्या असत्या\nइतके पदार्थ करण्याने जेवताना मोठी मजा येते, कशाबरोबर काय खाऊन चव कशी वाढते किंवा कमी होते हे करून पहायचा एक खेळच होऊन जातो. तिखट, गोड, आंबट, तुरट, खारट, स्निग्ध, मऊ, कुरकुरीत, खुसखुशीत, गार, गरम, कोमट सगळं काही एकाच पानावर आधी गंधाने स्वाद घ्यायचा, मग डोळ्यांनी आणि शेवटी जिभेने. मी लहान असताना जे पदार्थ म्हणजे मला पुरणपोळीच्या मार्गात अडथळा वाटायचे, त्या सगळ्यां पदार्थांचा आस्वाद माझ्या बछड्याला मात्र पुरेपूर घेता येतो. अगदी चटणी-लोणच्यापासून कटाच्या आमटीतल्या शेवग्यापर्यंत सगळ्या पदार्थांचं रसग्रहण करून झाल्यावर बाईसाहेब इतक्या खूष झाल्या की लगबगीने आपल्या खोलीत जाऊन आपला बटवा घेऊन आल्या आणि त्यातली दोन नाणी माझ्या हातावर टेकवून म्हणाल्या “ इतका मस्तं स्वयंपाक केलास म्हणून तुला हे बक्षीस आधी गंधाने स्वाद घ्यायचा, मग डोळ्यांनी आणि शेवटी जिभेने. मी लहान असताना जे पदार्थ म्हणजे मला पुरणपोळीच्या मार्गात अडथळा वाटायचे, त्या सगळ्यां पदार्थांचा आस्वाद माझ्या बछड्याला मात्र पुरेपूर घेता येतो. अगदी चटणी-लोणच्यापासून कटाच्या आमटीतल्या शेवग्यापर्यंत सगळ्या पदार्थांचं रसग्रहण करून झाल्यावर बाईसाहेब इतक्या खूष झाल्या की लगबगीने आपल्या खोलीत जाऊन आपला बटवा घेऊन आल्या आणि त्यातली दोन नाणी माझ्या हातावर टेकवून म्हणाल्या “ इतका मस्तं स्वयंपाक केलास म्हणून तुला हे बक्षीस” आता इतकं गोड बक्षीस मिळाल्यावर पुढच्या वेळेस पुन्हा असा घाट घालणं अपरिहार्यच आहे\nअशाच परंपरा चालू रहातात, सक्तीने न लादलेल्या तर स्वेच्छेने स्वीकारलेल्या; जातीपातीच्या, कर्मकांडाच्या, भेदभावाच्या बंधनात न जखडता सौंदर्याच्या, परिपूर्णतेच्या शोधात समृद्ध झालेल्या\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/bedhadak/bedhadak-25th-july-on-mumbai-unviercity-paper-issiue-265944.html", "date_download": "2018-11-15T23:18:58Z", "digest": "sha1:AAWCL3EOGO7APVDJ6O7FZDD47RF26P3H", "length": 1797, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण?–News18 Lokmat", "raw_content": "\nमुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nपंजाबमध्ये 6 ते 7 दहशतवादी घुसले, RSS नेते आणि दिल्ली टार्गेटवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/all/page-133/", "date_download": "2018-11-15T23:27:52Z", "digest": "sha1:HILWPPDFH3FFSRG3FMOHFGPPIL22HUDT", "length": 10478, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खासदार- News18 Lokmat Official Website Page-133", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nविदर्भासाठी भाजप शिष्टमंडळाच्या भेटीगाठी\nस्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाकडे विदर्भाच्याच खासदारांची पाठ\nखासदार सचिनची राज्यसभेत हजेरी\n'तेलंगणाप्रमाणेच आम्हालाही स्वतंत्र राज्य द्या'\nवेगळा विदर्भ का नाही,मुत्तेमवारांचा काँग्रेसला घरचा अहेर\nमहाराष्ट्र Aug 3, 2013\n'राजीनामा देऊन विदर्भ मिळणार नाही'\nसिंधुदुर्गात मतदारसंघासाठी भाजपची हालचाल\nमहाराष्ट्र Aug 1, 2013\nपुणेकरांचे 1300 कोटी गेले 'खड्‌ड्यात'\n'विदर्भाच्या लढ्याचं नेतृत्त्व प्रकाश आमटेंकडे द्या'\n'शोभा डे बेईमान, गुन्हा दाखल करा'\nस्वतंत्र विदर्भाच्या मागणीलाही जोर\n'राज्यसभेची खासदारकी 100 कोटीत मिळते'\nअब्दुला म्हणतात,1 रुपयांत पोटभर जेवू शकता \nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/K-K-Range-Land-Acquisition-Process-in-Parner/", "date_download": "2018-11-15T23:21:08Z", "digest": "sha1:XEKZUXUUAPGY2TPGPNOQK2PMGBGKJ5OG", "length": 6313, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " के. के. रेंज जमीन अधिग्रहणप्रकरणी तोडगा काढू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › के. के. रेंज जमीन अधिग्रहणप्रकरणी तोडगा काढू\nके. के. रेंज जमीन अधिग्रहणप्रकरणी तोडगा काढू\nलष्काराच्या के. के. रेंजच्या तोफगोळा सरावासाठी अधिग्रहीत करण्यात येणार्‍या पारनेर, नगर व राहुरी तालुक्यांतील जमिनीसंदर्भात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे यांनी लष्कराच्या अधिकार्‍यांकडून स्वयंस्पष्ट आदेश मागविला आहे. अहवालानंतर संबंधित अधिकार्‍यांची संरक्षण भवनामध्ये बैठक बोलवून सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही मंगळवारी दिल्‍ली येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिल्याची माहिती जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी दिल्‍लीहून दिली.\nके. के. रेंजसाठी सध्या या तीनही तालुक्यांतील जमिनीवर तोफगोळ्यांचा सराव करण्यात येत असून, सराव क्षेत्र विस्तारित करण्यासाठी तीनही तालुक्यांतील जमिनींचे मोजमाप करण्यात येत आहे. या जमिनी अधिग्रहीत करण्यात का येऊ नयेत, असे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे अनेक गावांमधील हजारो ग्रामस्थांवर विस्थापित होण्याची वेळ येणार आहे. ते टाळण्यासाठी झावरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना या प्रश्‍नावर तोडगा काढण्याचे अवाहन केले होते. मंगळवारी दिल्‍ली येथे पवार यांच्या उपस्थितीत झावरे यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. विषय समजून घेतल्यानंतर के. के. रेंजचा विषय राज्यमंत्री भामरे यांच्या कार्यकक्षेत येत असल्याने सीतारमन यांच्या सूचनेनुसार पवार, झावरे यांनी भामरे यांची भेट घेतली.\nमंत्री भामरे यांनी संरक्षण विभागाशी संपर्क करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पवार, झावरे यांच्या उपस्थितीत संरक्षण भवनमध्ये संबंधित लष्करी अधिकार्‍यांनी बैठक घेण्यात येईल. या बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही मंत्री भामरे यांनी दिली. 1994 मध्ये संरक्षण मंत्री असताना असाच पेच निर्माण झाला त्यावेळी कशा पद्धतीने हा प्रस्ताव मागे घेण्यास भाग पाडले, याची माहितीही पवार यांनी या चर्चेदरम्यान मंत्री भामरे यांना दिली.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Adv-harishchandra-naik/", "date_download": "2018-11-15T23:02:15Z", "digest": "sha1:E5CHPL4JPNYM35BIHU7WCNLMO5X5WKW7", "length": 9186, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विकासासाठी शिक्षणावर भर द्यावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › विकासासाठी शिक्षणावर भर द्यावा\nविकासासाठी शिक्षणावर भर द्यावा\nमराठा समाजाचा इतिहास महान असून याच इतिहासावर जगण्याचा प्रयत्न करण्याऐवजी समाजाने आपल्या समाजाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. येणार्‍या काळात समाजोन्नतीसाठी वेगवेगळय प्रकारचे उपक्रम हाती घेऊन कार्याला चालना देणे गरजेचे आहे, असे अ‍ॅड. हरिश्‍चंद्र नाईक यांनी सांगितले. होंडा येथील सुंदरम् सभागृहात सत्तरी शहाण्णव कुळी क्षत्रिय मराठा समाजाच्या तिसर्‍या महामेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे उपाध्यक्ष तथा ठाणे जिल्हा पंचायत सदस्य फटी गावकर, उपाध्यक्ष वासुदेव परब, उपाध्यक्ष कृष्णा माजीक, खजिनदार गुरुदास गांवस, संयोजक उदय सावंत, सचिव सुभाषचंद्र गावस, कारापूर-सर्वणचे सरपंच रमेश सावंत, सल्लागार हरिश्‍चंद्र गावकर, हरिश्‍चंद्र गावस, म्हाऊस सरपंच वंदना गावस, महिला अध्यक्ष सपना परब, कार्यकारी सभासद प्रकाश गावकर, रमेश झर्मेकर, भालचंद्र गावकर, गोपाळ गावकर, नारायण गावस, अंकुश बोर्डेकर, संजय गावकर, अशोक धावस्कर, दत्ता सावंत आदींची उपस्थिती होती.\nगोवा मुक्तीनंतरच्या आजवरच्या कालखंडात सत्तरीतील शहाण्णव कुळी क्षत्रिय मराठा समाजाने ज्या पद्धतीने विकासाची झेप घेतली आहे, त्याला तोड नाही. विकासाच्या वेगवेगळय स्तरावर या समाजाला अनेक घटक मार्गदर्शक म्हणून आधार बनून राहिलेले आहेत. यात माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व विद्यमान आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांचे योगदान इतिहासाची साक्ष देणारे आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही, असा सूर महामेळाव्यातील विविध सत्रात मान्यवरांनी व्यक्त केला. विष्णू गावस यांनी यावेळी सादर केलेल्या‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या सुप्रसिद्ध ऐतिहासिक नाटकाच्या बहारदार प्रवेशाने उपस्थितांची मने जिंकली.\nमहामेळाव्याचे अध्यक्ष व जिल्हा पंचायत सदस्य फटी गावकर यांनी सांगितले, की समाजाच्या आजपर्यंतच्या वाटचालीत समाजमंडळींचे अथक परिश्रम आहेत. समाज विकासात भागाचे नेते प्रतापसिंह राणे व विश्‍वजित राणे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. येणार्‍या काळात या समाजाच्या विकासप्रवाहात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. समाजसंघटना संयोजक उदय सावंत यांनी सांगितले की, कृषी, वैचारिक, शैक्षणिक, सामाजिक, सार्वजनिक विकासात समाजाने जी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे यात राणे घराण्याचे वेगवेगळय स्तरावर प्रोत्साहन लाभले आहे. आता या समाजाचा शैक्षणिक स्तरावर विकास करण्यासाठी व समाजातील वेगवेगळय क्षेत्रात अभिमानाची कामगिरी करणाऱया समाजमंडळींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या समाजाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र काही विरोधक या समाज संघटनेला राजकीय समीकरणात बांधण्याचा प्रयत्न करीत आहे, तो मोडीत काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावा व ही एक निव्वळ समाजसंघटना असल्याची भावना दृढ करावी,असे आवाहन केले आहे.\nनाताळनंतर पर्यटक परतीच्या वाटेवर\nउत्तर कर्नाटकला 0.3 टीएमसी पाणी पुरेसे\nकर्नाटकला एक थेंबही पाणी देणार नाही : विनोद पालयेकर\nडिचोलीत गोवा सुरक्षा मंचची निदर्शने\nग्राहक हक्क रक्षणासाठी सदैव तत्पर\nगोवा धनगर समाज सेवा संघ वर्धापनदिनी विविध कार्यक्रम\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Falling-from-the-train-the-youth-dies/", "date_download": "2018-11-15T23:22:58Z", "digest": "sha1:QNKO2SAP3U5EEQNB55DJB3IO2ZMDOU3K", "length": 3603, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंधुदुर्गमधील तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सिंधुदुर्गमधील तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू\nसिंधुदुर्गमधील तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू\nमुंबई-रत्नागिरी अशा प्रवासादरम्यान भोके ते उक्षीमध्येे रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.\nश्रीधर भार्गव शिरवणकर (19, रा. सिंधुदुर्ग) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत रेल्वेचे कर्मचारी सतीश शंकर सुर्वे यांनी ग्रामीण पोलिसांना खबर दिली. त्यानुसार गुरुवार 10 मे रोजी सायंकाळी 7.15 वा. सुमारास सतीश सुर्वे यांना भोके ते उक्षी दरम्यान रूळावर एक तरुण बेशुद्धावस्थेत पडलेला दिसून आला होता. त्यांनी याची माहिती ग्रामीण पोलिसांना देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Beed-district-third-in-HSC-results/", "date_download": "2018-11-15T23:03:21Z", "digest": "sha1:5TH7JGXITRVNWGKNCEWRART2LQAV3SMD", "length": 7159, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बारावी निकालात जिल्हा तिसरा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › बारावी निकालात जिल्हा तिसरा\nबारावी निकालात जिल्हा तिसरा\nमहाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.30) जाहीर झाला. बीड जिल्ह्यातील 37 हजार 556 विद्यार्थ्यांपैकी 33 हजार 455 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल 89.08 टक्के लागला आहे. राज्याप्रमाणेच बीड जिल्ह्यातही मुलीच बेस्ट ठरल्या असून 91.34 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 87.75 टक्के आहे. औरंगाबाद विभागातून या वर्षी बीड जिल्हा तिसर्‍यास्थावर आला आहे.\nगतवर्षी जिल्ह्याचा निकाल 90.49 टक्के इतका लागला होता. यंदा जिल्ह्याच्या निकालात 1.41 टक्क्यांनी घट झाली असून, विज्ञान शाखेचा सर्वाधिक 95.64 टक्के इतका निकाल लागला आहे. या खालोखाल वाणिज्य शाखेचे 88.51 टक्के तर व्यवसाय अभ्यासक्रमाचा 82.62 टक्के व कला शाखेचा सर्वात कमी 80.59 टक्के निकाल लागला आहे. फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात 37 हजार 662 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. यापैकी 37 हजार 556 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 33 हजार 455 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल 89.08 टक्के इतका लागला आहे.\nयामध्ये 20 हजार 782 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर जिल्ह्यात 12 हजार 673 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. 4101 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 91.34 टक्के असून, मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 87.75 टक्के आहे. जिल्ह्यात 11 तालुक्यात बीड तालुक्याचा सर्वाधिक 91.41 टक्के इतका निकाल लागला आहे. गतवर्षीही जिल्ह्यात बीड तालुक्याचाच सर्वाधिक 92.62 टक्के इतका निकाल लागला होता. यंदा केज तालुक्याचा 90.79 टक्के निकाल लागला आहे, तर शिरूर तालुक्याने जिल्ह्याच्या निकालात 89.87 टक्के निकाल मिळवत तृतीय स्थान मिळवले आहे.\nऔरंगाबाद विभागात परभणी जिल्ह्याचा सर्वाधिक 89.90 टक्के इतका लागला असून, त्या खालोखाल औरंगाबाद जिल्ह्याचा 89.15 टक्के, तर विभागातील जालना जिल्ह्याचा 87.45 टक्के व हिंगोली जिल्ह्याचा 86.40 टक्के इतका निकाल लागला आहे. बीड जिल्ह्यातील 37 हजार 272 मुला-मुलींनी बारावीच्या परीक्षेसाठी नाव नोंदणी केली होती. गेल्या पाच वर्षांपासून औरंगाबाद विभागात बीड जिल्ह्याचा सर्वाधिक निकाल लागला होता. यंदा मात्र बीड जिल्हा बारावी परीक्षेच्या निकालात विभागात तिसर्‍या स्थानावर गेला आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/death-of-two-sisters-due-to-collapsing-in-the-nallah/", "date_download": "2018-11-15T23:01:18Z", "digest": "sha1:LCIDIGOG7KL2YEGK6P5YM4UO35TXHXK7", "length": 5097, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाल्यात पडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाल्यात पडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nनाल्यात पडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nघराजवळ असलेल्या नाल्यात पाय घसरुन पडल्याने दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना विक्रमगड तालुक्यातील आपटी गावात गवळीपाडा येथे घडली. अंजली दांडेकर (6) आणि सोनाली दांडेकर (4) अशी या मृत मुलींची नावे आहेत. या दुर्घटनेमुळे आपटी गावावर शोककळा पसरली आहे.\nगुलाब दांडेकर आणि त्यांचे कुटुंबीय बुधवारी घराच्या बाजूला लाकडे तोडत होते. अंजली आणि सोनाली घराजवळच खेळत होत्या. खेळताखेळता त्या नाल्याजवळ गेल्या आणि पाय घसरून नाल्यात पडल्या. नाल्यात साचलेल्या डबक्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. संध्याकाळची वेळ असल्याने मुली घरी गेल्या असतील, असे गुलाब दांडेकर यांना वाटले. ते घरी गेल्यानंतर दोन्ही मुली दिसत नाहीत म्हणून आजुबाजुला शोध सुरू केला. रात्रभर त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, गुरुवारी सकाळी नाल्याशेजारी मुलीची चप्पल दिसल्याने गुलाब यांना आपल्या मुली नाल्यात पडल्याची शंका आली. त्यांनी आपल्या शेजार्‍यांच्या मदतीने डबक्यात शोध घेतला असता, अंजली आणि सोनाली यांचे मृतदेह आढळून आले.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-car-accident/", "date_download": "2018-11-15T23:01:42Z", "digest": "sha1:BZDE35A4VWTJ57WQ5PQ2W5JJCZ26N3HH", "length": 3898, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : कार दुभाजकावर आदळल्याने दोघे गंभीर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : कार दुभाजकावर आदळल्याने दोघे गंभीर\nसातारा : कार दुभाजकावर आदळल्याने दोघे गंभीर\nसातारा- कोरेगाव रस्त्यावरील जिल्हा न्यायालयासमोर (कोर्ट) शनिवारी सांयकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दुभाजकावर चारचाकी कार आदळल्याने भीषण अपघात झाला. अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, अपघातामध्ये कारच्या दोन्ही एअरबॅग ओपन झाल्या असून कारचा चक्काचूर झाला आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी पोवई नाक्यावरुन बॉंबे रेस्टॉरंटकडे कोल्हापूर पासींगची कार भरधाव वेगाने निघाली होती. कार जिल्हा न्यायालयाच्या समोर आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार थेट दुभाजकावर जावून आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की कारचे दोन्ही एअरबॅग ओपन झाले. क्षणात मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. कारमध्ये जखमींना तत्काळ परिसरातील नागरिकांना बाहेर काढले व उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/amour-bluetooth-wireless-headset-na-mp3-player-blue-price-pjS1WU.html", "date_download": "2018-11-15T23:29:58Z", "digest": "sha1:7WXQICRDOTCWGJIZ5DCLAFX4Q7EXIN4P", "length": 15023, "nlines": 344, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "अमोर ब्लूटूथ वायरलेस हेडसेट ना पं३ प्लेअर ब्लू सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nअमोर पं३ प्लायर्स & इपॉड्स\nअमोर ब्लूटूथ वायरलेस हेडसेट ना पं३ प्लेअर ब्लू\nअमोर ब्लूटूथ वायरलेस हेडसेट ना पं३ प्लेअर ब्लू\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nअमोर ब्लूटूथ वायरलेस हेडसेट ना पं३ प्लेअर ब्लू\nअमोर ब्लूटूथ वायरलेस हेडसेट ना पं३ प्लेअर ब्लू किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये अमोर ब्लूटूथ वायरलेस हेडसेट ना पं३ प्लेअर ब्लू किंमत ## आहे.\nअमोर ब्लूटूथ वायरलेस हेडसेट ना पं३ प्लेअर ब्लू नवीनतम किंमत Sep 13, 2018वर प्राप्त होते\nअमोर ब्लूटूथ वायरलेस हेडसेट ना पं३ प्लेअर ब्लूफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nअमोर ब्लूटूथ वायरलेस हेडसेट ना पं३ प्लेअर ब्लू सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 470)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nअमोर ब्लूटूथ वायरलेस हेडसेट ना पं३ प्लेअर ब्लू दर नियमितपणे बदलते. कृपया अमोर ब्लूटूथ वायरलेस हेडसेट ना पं३ प्लेअर ब्लू नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nअमोर ब्लूटूथ वायरलेस हेडसेट ना पं३ प्लेअर ब्लू - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 14 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nअमोर ब्लूटूथ वायरलेस हेडसेट ना पं३ प्लेअर ब्लू - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nअमोर ब्लूटूथ वायरलेस हेडसेट ना पं३ प्लेअर ब्लू वैशिष्ट्य\nप्लेबॅक तिने 4 hr\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 26 पुनरावलोकने )\n( 10 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 3 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nअमोर ब्लूटूथ वायरलेस हेडसेट ना पं३ प्लेअर ब्लू\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T23:50:34Z", "digest": "sha1:O2BZL76NU5RUBS7N5U5L45IDK2SVC4MZ", "length": 11316, "nlines": 55, "source_domain": "2know.in", "title": "ब्लॉगर ब्लॉग कसा तयार करायचा?", "raw_content": "\nब्लॉगर ब्लॉग कसा तयार करायचा\nRohan June 15, 2011 गुगल अकाऊंट, टेम्प्लेट, नाव, पत्ता, ब्लॉग, ब्लॉग लिहा, ब्लॉगर, ब्लॉगर ब्लॉग\nज्याने ब्लॉगबद्दल थोडंफार ऐकलं आहे, त्याच्या मनात ब्लॉग बाबत एक उत्सुकता दिसून येते. सकाळ सारख्या वर्तमानपत्रांचा ही उत्सुकता जागवण्यामागे मोठा वाटा आहे. मी देखिल माझ्या मित्रांना माझ्या ब्लॉग बद्दल सांगतो, तेंव्हा ते मला सर्वात आधी हाच मूळ प्रश्न विचारतात की, ब्लॉग कसा तयार करायचा संगणक समोर नसताना मी त्यांना इतकंच सांगतो, की blogger.com वर जा, तिथे काही साध्या-सोप्या मोजक्याच पायर्‍या सांगितल्या आहेत, त्या वाचून त्याप्रमाणे करत गेलात, की लगेच तुमचाही एक ब्लॉग तयार होईल. पण यापुढे जर मी ऑनलाईन असताना मला कोणी विचारलं की, ब्लॉग कसा तयार करायचा संगणक समोर नसताना मी त्यांना इतकंच सांगतो, की blogger.com वर जा, तिथे काही साध्या-सोप्या मोजक्याच पायर्‍या सांगितल्या आहेत, त्या वाचून त्याप्रमाणे करत गेलात, की लगेच तुमचाही एक ब्लॉग तयार होईल. पण यापुढे जर मी ऑनलाईन असताना मला कोणी विचारलं की, ब्लॉग कसा तयार करायचा तर मी त्यांना माझ्या या लेखाचा दुवा देईन, जेणेकरुन त्यांना त्यांचा स्वतःचा ब्लॉग अगदी सहजगत्या तयार करता येईल. आणि आपले विचार, कल्पना, ज्ञान जगासोबत वाटून आपण काही करत आहोत याचे समाधान त्यांना मिळेल.\nब्लॉगर ब्लॉग कसा तयार करायचा\n१. सर्वप्रथम गुगलच्या blogger.com या साईटवर आपल्याला त्यासाठी जावं लागेल.\n२. चित्रात दाखवल्याप्रमाणे Get Started वर क्लिक करा.\nब्लॉग तयार करण्यासाठी इथून सुरुवात करा\n३. आपण जीमेल, ऑर्कुट इ. कोणतीही गुगलची सेवा वापरत आहात का म्हणजेच आपलं गुगल खातं, गुगल अकाऊंट आहे का म्हणजेच आपलं गुगल खातं, गुगल अकाऊंट आहे का नसेल, तर खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे एक पान आपल्याला दिसेल, त्यात आवश्यक ती माहिती भरुन सर्वप्रथम आपलं एक गुगल खातं तयार करा. मोठ्या आकारात पाहण्यासाठी खालिल चित्रावर क्लिक करा.\nगुगल अकाऊंट तयार करा\nब्लॉग तयार करण्यासाठीच्या तीन साध्या-सोप्या पायर्‍यांपैकी ‘गुगल अकाऊंट’ तयार करण्याची पहिली पायरी आपण पूर्ण केली आहे.\n४. आता ब्लॉग तयार करण्यासाठीची दुसरी पायरी आपण पूर्ण करणार आहोत.\nलोक आपल्या ब्लॉगला ओळखणार कसे आणि ते आपल्या ब्लॉग पर्यंत पोहचणार कसे आणि ते आपल्या ब्लॉग पर्यंत पोहचणार कसे लोकांनी आपल्या ब्लॉगला ओळखावं आणि त्यांनी आपल्या ब्लॉगपर्यंत पोहचावं यासाठी आपण आपल्या ब्लॉगला एक नाव देणार आहोत, शिवाय त्या ब्लॉगला एक पत्ता देणार आहोत. जसं आपल्या घराला एक नाव असतं, नंबर असतो आणि घरापर्यंत पोहचायचा एक पत्ता असतो. खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे दिलेल्या जागा भरुन CONTINUE वर क्लिक करा.\nब्लॉगला नाव आणि पत्ता द्या\n५. आपला ब्लॉग कसा दिसावा असं आपल्याला वाटतं ते आपण तिसर्‍या पायरीमध्ये ठरवणार आहोत. यात आपल्यासमोर काही टेम्प्लेट्स सादर केले जातील. टेम्प्लेट म्हणजे एकंदरीत आपला ब्लॉग कसा दिसेल ते आपण तिसर्‍या पायरीमध्ये ठरवणार आहोत. यात आपल्यासमोर काही टेम्प्लेट्स सादर केले जातील. टेम्प्लेट म्हणजे एकंदरीत आपला ब्लॉग कसा दिसेल याबाबतचं स्वरुप, रचना. घराचंच उदाहरण घेतलं, तर आपलं घर कसं दिसावं याबाबतचं स्वरुप, रचना. घराचंच उदाहरण घेतलं, तर आपलं घर कसं दिसावं, ते कसं असावं, ते कसं असावं याबाबत आपल्या काही कल्पना असतात की नाही याबाबत आपल्या काही कल्पना असतात की नाही प्रत्येकाचं घर सारखं असत नाही. त्याचप्रमाणे प्रत्याकाचा ब्लॉग हा ब्लॉगच असला, तरी तो प्रत्येकाच्या टेम्प्लेट निवडीनुसार वेगवेगळा दिसू शकतो.\nएकदा निवडलेलं टेम्प्लेट आपण पुढे कधीही, केंव्हाही आणि कितीही वेळा बदलू शकतो. म्हणजेच आज आपल्याला वाटलं की, आपला ब्लॉग असा दिसावा, उद्या वाटलं तसा दिसावा, तर आपण कधीही आपल्या ब्लॉगचे टेम्प्लेट बदलून त्याची रचना, स्वरुप बदलू शकतो. त्यामुळे अगदी निःश्चिंतपणे समोरील कोणत्याही एका टेम्प्लेटची निवड करुन CONTINUE वर क्लिक करा.\n६. अशाप्रकारे आपला स्वतःचा एक ब्लॉग तयार झाला आहे. आता Get Started वर क्लिक करुन लेख, कविता, साहित्य लिहायला सुरुवात करा. म्हणजेच ब्लॉग लिहायला, ब्लॉगिंगला सुरुवात करा.\nआपला ब्लॉग तयार झाला आहे. ब्लॉग लिहायला सुरुवात करा\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/marathwada/indraprastha-jalbhumi-campaign-laturs-drought-115669", "date_download": "2018-11-15T22:53:08Z", "digest": "sha1:WIBZ2AA6ZJVW76MWIZZYQTUGVGHNGUMS", "length": 11546, "nlines": 63, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Indraprastha Jalbhumi campaign for Laturs drought लातूरच्या दुष्काळमुक्तीसाठी इंद्रप्रस्थ जलभूमि अभियान | eSakal", "raw_content": "\nलातूरच्या दुष्काळमुक्तीसाठी इंद्रप्रस्थ जलभूमि अभियान\nहरी तुगावकर | शुक्रवार, 11 मे 2018\nजिल्हा दुष्काळमुक्त करणे, शेतकऱयांच्या जीवनात अर्थक्रांती घडविणे, हिरवळीचा पट्टा निर्माण करणे, जिल्हाभर वृक्ष लागवड करणे, शेतकऱयांच्या कुटुंबियांना स्वावलंबी करणे हा उद्देश अभियानाचा आहे.\nलातूर - रेल्वेने पाणी दिल्याने लातूर जिल्ह्याची नामुष्की झाली आहे. यातून बाहेर काढण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. या पुढे जावून आता लातूरच्या दुष्काळमुक्तीसाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून ता. 22 मे ते 5 जून या कालावधीत इंद्रप्रस्थ जलभूमि अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान `पंचनिष्ठे`ने राबविले जाणार आहे. या करीता आक्का फाऊंडेशन पुढाकार घेत असून शासनाचेही यात सहकार्य घेतले जाणार आहे. लोकसहभागही मोठा राहणार आहे.\nजिल्हा दुष्काळमुक्त करणे, शेतकऱयांच्या जीवनात अर्थक्रांती घडविणे, हिरवळीचा पट्टा निर्माण करणे, जिल्हाभर वृक्ष लागवड करणे, शेतकऱयांच्या कुटुंबियांना स्वावलंबी करणे हा उद्देश अभियानाचा आहे. याचे औपचारिक उदघाटन शुक्रवारी (ता. 11) पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जलयुक्त लातूरचे प्रमुख डॉ. अशोक कुकडे होते. पुढील तीन वर्ष हे अभियान राबविले जाणार आहे.\nइंद्रप्रस्थ अभियानाची पंचनिष्ठा -\n1) पाणी पुनर्भरण खड्डा - जिल्ह्यात चार लाख 37 हजार घरे आहेत. तीन वर्षात प्रत्येक घरी पाणी पुनर्भरण खड्डा घेण्यात येणार आहे. पावसाचा प्रत्येक थेंब छताच्या माध्यमातून पाईपद्वारे भूमिगत खड्डायत पोहचविण्यात येणार आहे.\n2) विहिरींचे पुनर्भरण - जिल्ह्यात ग्रामीण भागात सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या 25 हजार विहिरी व 9 हजार हातपंपाचे पुनर्भरण करून भूजलाच्या स्थितीत वाढ करणे.\n3) बोअरवेलचे पुनर्भरण करणे - जिल्ह्यात एक लाख 27 हजार विंधनविहिरी (बोअर) आहेत. या सर्व विंधनविहिरीचे पुनर्भरण करून पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न करणे.\n4) घरोघरी शोषखड्डा करणे - अभियानात घरा घरातील दुषित व सांडपाणी या शोषखड्डयात जिरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याकरीता प्रत्येक घरासमोर शोषखड्डा तयार केला जाणार आहे.\n5) घर तिथे झाड अभियान - जमिनीची धूप थांबविण्य़ासाठी झाड लावण्याची गरज आहे. या अभियानात प्रत्येक घरासमोर झाड लावले जाणार आहे.\nटंचाईच्या काळात आपण एकत्र येवून जलयुक्त शिवार यशस्वी करु शकतो हे दाखवून दिले आहे. आता जिल्ह्याला पाणीदार बनवायचे आहे. यातून हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाची लोक चळवळ व्हावी ही अपेक्षा आहे. या करीता लोकसहभाग महत्वाचा आहे. या करीता जलयोद्धा स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. जलयुक्त शिवार ते जलयुक्त वावर असे हे अभियान आहे. पाणी पुनर्भरण खड्डा, विहीरींचे पुनर्भरण, बोअरचे पुनर्भरण,शोषखड्डे, घर तिथे झा़ड या पंचनिष्ठेने हे अभियान पूर्णत्वास नेले जाणार आहे. - संभाजी पाटील निलंगेकर, पालकमंत्री, लातूर\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला राज्य बँकेचा दिलासा\nमुंबई - साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’चे पैसे देता यावेत, यासाठी कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जावरील दुरावा येत्या ३१ मार्चपर्यंत १५...\nहणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे पाणी विधानसभा निवडणूकीपूर्वी मिळणार : चरेगावकर\nकऱ्हाड : दोन्ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेमुळे कऱ्हाड उत्तरमधील अनक वर्ष रखडलेल्या हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचे पाणी येत्या विधानसभा निवडणूकीपूर्वी...\nनेमाडे संमेलनाध्यक्ष व्हावेत ही तर डॉ. कसबेंची इच्छा\nलातूर : एकमेकांमध्ये टोकाचे वैचारिक मतभेद असले तरी 'ज्ञानपीठ'प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे संमेलनाध्यक्ष व्हावेत यासाठी ज्येष्ठ विचारवंत-...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=1184", "date_download": "2018-11-15T23:05:57Z", "digest": "sha1:L3PH3AZU7CQJ7JB6RX4LTTMRV55DC5RA", "length": 8680, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’चा वापर", "raw_content": "\nभंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’चा वापर\nसात सेकंदानंतर पावती सिलबंद बॉक्समध्ये\nभंडारा: गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये पहिल्यांदाच ‘व्हीव्हीपॅट’ अर्थात व्होटर व्हेरिफीयेबल पेपर ऑडिट ट्रेल प्रणालीचा (मतदान चिठ्ठीचा) वापर करण्यात येणार आहे.\nपसंतीच्याच उमेदवाराला मत दिल्याची खात्री स्क्रीनवर बघून करता येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली. या प्रणालीत उमेदवारांचे नाव, चिन्ह, यादीतील क्रमांकाचा समावेश राहणार आहे.\nनोंदवलेले मत पसंतीच्या उमेदवाराऐवजी अन्य उमेदवाराला मिळत असल्याचे दिसताच केंद्राध्यक्षाकडे तक्रार करता येणार आहे.\nसात सेकंदानंतर प्रिंट झालेली पावती प्रिंटरला जोडलेल्या सिलबंद बॉक्समध्ये आपोआपच जमा होईल. ही मते मुद्रित स्वरूपात ठेवण्याची व्यवस्था असेल. या नव्या प्रणालीसंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे प्रशिक्षण पार पडले.\nया प्रणालीमुळे मतदारांमधील संभ्रम दूर करता येईल. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा क्षेत्रात ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅटचा वापर प्रथमच केला जाणार आहे. या मशीनच्या वापराबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे.\nप्रत्येक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मतदारांना व्हीव्हीपॅटचा डेमो पाहण्याची सोय केली आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी दोन्ही जिल्ह्यात जनजागृती अभियान राबवले जात आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या वापरासंबंधीची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरसुध्दा उपलब्ध आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nनोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब�\nसंशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे �\nसकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श�\nलाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी �\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्\nमोहन भागवत हाजिर हो स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या\nराफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब�\nदिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ �\n१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच�\nजेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश �\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्\nराफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र�\nभाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच\nराफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍\nस्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://rajbhavan-maharashtra.gov.in/rajbhavan/Pages/frm_officers.aspx", "date_download": "2018-11-15T23:05:56Z", "digest": "sha1:SAL6LWHQ6BRIEUXIT2SGM24ZBIGPIUA2", "length": 5937, "nlines": 95, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "विभाग / अधिकारी", "raw_content": "\nदिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा\nछायाचित्र / चलचित्र दालन\nपेसा [पंचायत (अनुसूचित क्षेत्र विस्तार) अधिनियम 1996]\nमुख्य पृष्ठ > विभाग / अधिकारी\nविभाग / अधिकारी [परत जा]Print\nराज्यपालांचा परिवार प्रबंधक विभाग\nनाव व पदनाम दूरध्वनी\nश्री. बी वेणुगोपाल रेडडी (भा.प्र.से.)\nश्री रणजीत कुमार (भा.प्र.से)\nश्रीमती उज्वला एस. दांडेकर\nश्री रमेश फ्रान्सिस डिसोझा\nश्री प्रताप पां लुबाळ\nश्री. राजेद्र धाकू राऊत\nलेखा अधिकारी 23632343 213\nनाव व पदनाम दूरध्वनी\nश्री. वसंत जी. साळुंके\nश्री विशाल आनंद (भा.पो.से.)\nमा. राज्यपालांचे भिषक 23634836 260 228\nश्री. एम. बी. पाटील\nश्री. प्रशांत आर. उन्हवणे\nडिस्क्लेमर| गोपनीय धोरण |साईटमॅप |मदत | अभिप्राय\nमहाराष्ट्र शासन | भारताचे राष्‍ट्रपति | भारताचे पंतप्रधान |भारत सरकार | आधार\n© हे राज भवनचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.महाराष्ट्र शासन, भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Ajit-Pawar-target-Government-in-hallabol-Morcha-In-aurangabad/", "date_download": "2018-11-15T23:11:10Z", "digest": "sha1:7554O7WUBBMFPQZTS7W2CCR5MVPSJLBL", "length": 8184, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सत्तेत आल्यानंतर सेनेच्या वाघाची शेळी व नंतर ससा झाला : अजित पवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › सत्तेत आल्यानंतर सेनेच्या वाघाची शेळी व नंतर ससा झाला : अजित पवार\n‘सत्तेत आल्यानंतर सेनेच्या वाघाची शेळी व नंतर ससा झाला’\nऔरंगाबाद ः विशेष प्रतिनिधी\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांची नावे, मोबाइल क्रमांक लिहून घेण्याच्या, तसेच आयुक्‍तालय परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्याच्या प्रकारामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी संतप्त झाले. पाठीमागच्या दाराने आणलेली ही आणीबाणी कदापि सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.\nसभेच्या प्रारंभीच गुन्हे शाखेचे तीन पोलिस पत्रकार कक्षात आले. पत्रकार व संबंधित वृत्तपत्राचे नाव तसेच मोबाइल क्रमांक लिहून देण्याची सक्‍ती ते करू लागले. ही बाब अजित पवार यांच्या कानावर घालण्यात आली असता, त्यांनी माईकचा ताबा घेऊन पोलिसांचे वाभाडे काढले. त्यानंतर सभेत झालेल्या भाषणातही त्यांनी याचा उल्लेख केला. ‘सत्ता येत-जात असते, तुम्ही आमचाही कारभार बघितला आहे. असे वागलात तर सत्तेत आल्यानंतर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. इंटरनेट सेवा बंद करून सरकार आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असून, पाठीमागील दाराने आणलेली ही आणीबाणी सहन केली जाणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला.\nगेल्या चार वर्षांच्या काळात मराठवाड्यात एकही धरण, साठवण तलाव अथवा बॅरेजेसचे काम झाले नसल्याची टीका त्यांनी केली. एमपीएससी घोटाळ्याची चौकशी करून वेळेवर परीक्षा घेण्याची मागणीही त्यांनी केली. आयुष्यमान भारत या योजनेवर त्यांनी टीका केली. या योजनेसाठी लागणारे 50 लाख कोटी रुपये कोठून आणणार, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. शिवसेना सत्तेत आहे का बाहेर, हे समजत नाही. सत्तेत आल्यानंतर सेनेच्या वाघाची शेळी व नंतर ससा झाला. आता मात्र कासव झाला असून, धक्‍का लागताच ते अंग ओढून घेतात, असा आरोप पवार यांनी केला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. राज्य मंत्रिमंडळाच्या तीन वर्षांपूर्वी औरंगाबादेत झालेल्या बैठकीत मराठवाड्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या 37 पैकी एकाही निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुका केव्हाही होवोत, मात्र सरकारला पदच्युत केल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.\nखड्ड्यांचे शहर : सुळे\nऔरंगाबाद शहरात रस्त्यांऐवजी खड्डेच पाहायला मिळाले. रस्त्यांची स्थिती पाहता खड्ड्यांचे शहर म्हणून औरंगाबाद ओळखले जाईल, अशी टीका खा. सुप्रिया सुळे यांनी केली. देशातील वातावरण बदलत असल्याचे गुजरात व राजस्थानातील निवडणुकांनी दाखवून दिले असून, सत्ता परिवर्तन अटळ असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. नवाब मलिक यांचेही भाषण झाले. आ. सतीश चव्हाण आणि आ. भाऊसाहेब चिकटगावकर यांनी रुमणे भेट देऊन शरद पवार यांचा सत्कार केला. राष्ट्रवादीचे राज्यभरातील वरिष्ठ नेते या वेळी उपस्थित होते.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pimpri-Indrayani-pollution-issue/", "date_download": "2018-11-15T23:41:07Z", "digest": "sha1:ZMDWNQ33EYDRENJGEOQIPAXB5INBO7LO", "length": 6763, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " इंद्रायणीच्या प्रदूषणाकडे पालिकेचे दुर्लक्ष | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › इंद्रायणीच्या प्रदूषणाकडे पालिकेचे दुर्लक्ष\nइंद्रायणीच्या प्रदूषणाकडे पालिकेचे दुर्लक्ष\nपिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सबरमतीच्या धर्तीवर नदी सुधार प्रकल्पांची वारंवार घोषणा झाली मात्र या योजना अद्याप कागदावरच आहेत पवनेबरोबरच इंद्रायणी नदी प्रचंड प्रदूषित होत असून त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे इंद्रायणी नदी ही संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली नदी आहे ही नदी पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. पुढे टाटा धरणामुळे नदी लुप्त होते आणि धराणापासून परत सुरू होते.लोणावळा शहरातील इंद्रायणीचा प्रवाह साधारणपणे सुमारे 4 किलोमीटरचा आहे. शहरातले नदीपात्र अत्यंत अरुंद आहे. कामशेत रेल्वे स्टेशनजवळ ते पात्र बर्यापैकी रुंद आहे. आळंदी गावातून वहात वहात पुढे जाऊन इंद्रायणी नदी ही भामा नदीला घेऊन तुळापूर गावाजवळ भीमा नदीस मिळते मात्र ही नदी प्रदूषित होताना दिसत आहे\nटाळगाव चिखली येथील स्मशानभूमी जवळ नाला थेट इंद्रायणी नदीत सोडण्यात आला आहे भुयारी गटाराचे पाणीही थेट नदीत सोडले जात आहे स्मशान भूमीत अंत्यसंस्कारा नंतर कडबा हार निर्माल्य नदीत सोडले जात आहे चिखलीकडून मूईकडे जाणार्‍या पुलाजवळ संपूर्ण नदीपात्रात जलपर्णी वाढली आहे नदीपात्राच्या बाजूने भंगाराची दुकाने असून भंगार व्यावसायिकांनी टाकलेला कचरा नदीत साठला आहे कंपन्यांचे रसायन मिश्रित पाणी नदीत सोडले जाते नदी पात्रात गवतही वाढले आहे टेम्पो ट्रक मधून राडारोडा नदीत आणून टाकला जातो या सर्व कारणांमुळे इंद्रायणी प्रदूषित होत आहे\nइंद्रायणीच्या होत असलेल्या प्रदूषणाबाबत पिपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले की इंद्रायणी सुधार साठी सविस्तर प्रकल्प अहवाल(डी पी आर) तयार करण्यासाठी आशा कामाचा अनुभव असणार्‍या प्रकल्प सल्लागाराकडून निविदा प्रस्ताव मागवण्यात आला होता साबरमती रिव्हर फ्रंट डेव्हलॉपमेंट प्रकल्प केलेल्या एच सी पी या कम्पनी कडून निविदा प्राप्त झाली आहे मात्र अधिक निविदा याव्यात यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=1185", "date_download": "2018-11-15T23:38:02Z", "digest": "sha1:JXQLSVMEYNOUUFY54YFZCQH5T5BJW54S", "length": 9532, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "मोदी सरकारने जखमेवर लावली पाकिस्तानची ‘साखर’", "raw_content": "\nमोदी सरकारने जखमेवर लावली पाकिस्तानची ‘साखर’\nराष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका\nमुंबई: देशात दंगल घडवायची असते, द्वेष निर्माण करायचा असतो, त्यावेळी भाजपाला जीना आणि पाकिस्तान दिसतो. आता त्याच पाकची साखर नागरिकांना खायला घातली जाते. देशातील साखर उद्योग संकटात आहे.\nभाव मिळत नसल्याने शेतकरी आणि साखर कारखानदार हतबल झाले आहेत. जखमेवर मीठ लावू नये असे म्हणतात. पण अशा स्थितीत सरकारने पाकिस्तानी साखर आयात करुन शेतकर्‍यांच्या जखमेवर पाकिस्तानी ‘साखर’च चोळली, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कल्याण तालुक्यातील दहीसर मोरी येथील एका गोदामात धडक दिली. साखरेने भरलेल्या गोण्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फाडल्या. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना मोदी सरकारवर टीका केली.\nदेशात दंगल घडवायची असते, द्वेष निर्माण करायचा असतो, त्यावेळी भाजपाला जीना आणि पाकिस्तान दिसतो. आता त्याच पाकची साखर नागरिकांना खायला घातली जाते. एकीकडे देशाचा साखर उद्योजक, शेतकरी व साखर कारखानदार मरत असून त्याला मारण्यासाठी परत तुम्ही साखरेची आयात करत आहात, असे त्यांनी मोदी सरकारला सुनावले.\nदेशाची अर्थव्यवस्था संकटात असताना मोदी सरकार पाकिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत करत आहे. साखरेच्या गोण्यांमधून आरडीएक्सच्या गोण्याही भारतात येऊ शकतील, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.\nपाकिस्तानी साखरेविरोधात शिवसेनेने अद्याप भूमिका मांडलेली नाही, याकडे लक्ष वेधले असता आव्हाड म्हणाले, शिवसेना किती नाटकी पक्ष हा त्याचा ज्वलंत पुरावा आहे. शिवसेना सत्तेत असून त्यांनी याबाबत काहीच भूमिका घेतलेली नाही.\nमाझ्या बापाचे सरकार आहे असे म्हणत सौरभ मल्होत्रा नामक व्यावसायिकाने साखर मागवली. देशातील सरकार शेतकर्‍यांचे नव्हे तर शेठजींचे आहे, अशी टीका त्यांनी केली.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nनोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब�\nसंशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे �\nसकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श�\nलाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी �\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्\nमोहन भागवत हाजिर हो स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या\nराफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब�\nदिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ �\n१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच�\nजेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश �\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्\nराफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र�\nभाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच\nराफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍\nस्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://puneganeshfestival.com/videsh-all-readmore.php", "date_download": "2018-11-15T23:37:17Z", "digest": "sha1:63SDLRBRE7CJASUQZGUGVKSB2AQYGCJT", "length": 3960, "nlines": 85, "source_domain": "puneganeshfestival.com", "title": "puneganeshfestival.com PuneGaneshFestival.com", "raw_content": "\nसोनाटा गणेशोत्सव अॅपवरील स्पर्धांचे निकाल\nदगडूशेठ आणि मंडईच्या रथांनी डोळ्यांचे पारणे फेडले\nराज्यात थाटात गणेश विसर्जन\nलालबाग राजाच्या दरबारातील हा अनोखा बाप्पा पाहिलात का\nसेट डिझायनर आणि आर्टिस्ट असलेल्या सुमित पाटीलने यंदाच्या गणपतीत नवा उपक्रम हाती घेतला\nपुण्यातील खड्ड्यांना जबाबदार कोण \nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/bollywood/marathi-cinekatta/3", "date_download": "2018-11-15T22:42:33Z", "digest": "sha1:2SAPUFQQLW3NFTFN5VJFGLI4L2J6JK4P", "length": 4673, "nlines": 98, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bollywood News Marathi : Bollywood Latest News, Breaking News and News Headlines Today, मराठी चित्रपट सृष्टी बातम्या - Divya Marathi marathi cinekatta Page:3", "raw_content": "\nमहेश मांजरेकरांचा ‘मी शिवाजी पार्क’ आता सातासमुद्रापलीकडे... जर्मनी, स्वीडन आणि अमेरिकेतही होणार आहे रिलीज\nउर्मिला मातोंडकरचे पती मोहसिन अख्तरच्या चित्रपटात शरदची हटके भूमिका, लीड रोलमध्ये आहे सोनाली कुलकर्णी\nPhotos: ‘झी मराठी अ‍ॅवॉर्ड्स 2018’वर ‘तुला पाहते रे’ची ठसठशीत मोहोर, संगीतकार अशोक पत्की यांना जीवन गौरव\nVIDEO : 'नाळ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, नागराज मंजुळेंनी साकारली आहे ही भूमिका\n14 वर्षानंतर पुन्हा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार पद्मिनी कोल्हापुरे, जाणुन घ्या समृद्ध प्रवास\nसई ताम्हणकरने विकत घेतली कुस्ती टीम, स्पोर्ट्स टीम खरेदी करणारी ठरली पहिली मराठी अॅक्ट्रेस\n‘आणि...डॉ.काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित मराठी रंगभूमीच्या पहिल्या सुपरस्टारची ही आहे कहाणी\nउर्मिला मातोंडकरच्या ‘माधुरी’चे पोस्टर रिलीज, चित्रपटात नवीन चेह-याला दिली संधी, रिलीज डेट झाली निश्चित\nB'day: स्वप्नील जोशीच्या दुस-या लग्नाची गोष्ट, कसं जडलं प्रेम, मधुचंद्रात अशी झाली होती फजिती\nB'day: स्वप्नीलने वकिलीकडे फिरवली पाठ, आठव्या वर्गात पहिल्यांदा पडला होता प्रेमात\n'अशी स्मिता पाटील आता होणे नाही...', कमी वयातच घेतली या जगातून कायमची एक्झिट\nRare Pics: डिलिव्हरीनंतर वारंवार येणा-या तापाकडे केले होते स्मिताने दुर्लक्ष, अंत्यसंस्काराला हजर होत्या राज बब्बरच्या पहिल्या पत्नी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/mla-harsh-vardhan-jadhav-one-year-rigorous-imprisonment-24926", "date_download": "2018-11-15T23:23:50Z", "digest": "sha1:BHKLCUL54SOG4VBFW6JUNOOKCU2Q6J45", "length": 17251, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "MLA Harsh Vardhan Jadhav one year rigorous imprisonment आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्ष सक्तमजुरी | eSakal", "raw_content": "\nआमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्ष सक्तमजुरी\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nऔरंगाबाद - मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घातल्यानंतर पोलिसांना मारहाण केल्याविषयीच्या प्रकरणात आमदार हर्षवर्धन जाधव यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी दोन कलमान्वये प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.\nतत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ता.5 जानेवारी 2011 ला वेरुळ लेण्यांना भेट देण्यासाठी आणि वेरुळच्या पर्यटन केंद्रामध्ये असलेल्या शासकीय बैठकीसाठी औरंगाबादला आले होते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त पोलिस बंदोबस्त तैनात केलेला होता. त्यावेळचे हे प्रकरण आहे.\nऔरंगाबाद - मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घातल्यानंतर पोलिसांना मारहाण केल्याविषयीच्या प्रकरणात आमदार हर्षवर्धन जाधव यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी दोन कलमान्वये प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.\nतत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ता.5 जानेवारी 2011 ला वेरुळ लेण्यांना भेट देण्यासाठी आणि वेरुळच्या पर्यटन केंद्रामध्ये असलेल्या शासकीय बैठकीसाठी औरंगाबादला आले होते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त पोलिस बंदोबस्त तैनात केलेला होता. त्यावेळचे हे प्रकरण आहे.\nया प्रकरणात सादर दोषारोपपत्रातील माहितीनुसार ः त्यावेळी विरेगाव ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे खुलताबाद ईदगाह टी पॉइंटजवळ वाहतूक नियमन करत होते. मुख्यमंत्री वेरुळ लेणी पाहून पर्यटन केंद्राकडे निघाल्याने टी पाइंटजवळ वाहतूक थांबविण्यात आलेली होती. दरम्यान, औरंगाबादकडून एक मोटार आली. ही गाडी स्वत: आमदार हर्षवर्धन जाधव चालवत होते. गाडीमध्ये तत्कालीन मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील बनकर व वाहनचालक संतोष जाधव हे बसलेले होते. पोलिसांनी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र आमदार जाधव यांनी गाडी न थांबवता सहायक पोलिस निरीक्षक कोकणे यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप होता, मात्र प्रसंगावधान राखत कोकणे यांनी रस्त्याच्या बाजूला उडी घेऊन जीव वाचवला. त्यानंतर सुसाट वेगाने आमदार जाधव हे वेरुळच्या दिशेने निघाले, कोकणे यांनी तातडीने वायरलेसवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली व त्यांचा पाठलाग सुरू केला. पुढे वेरुळ लेणीसमोरील महावीर स्तंभाजवळ दुसऱ्या अधिकाऱ्यांनी आमदार जाधव यांची गाडी अडवली. पाठलाग करणारे सहायक निरीक्षक कोकणे हेही लगेचच त्या ठिकाणी पोहचले. त्यावेळी गाडीतून उतरत आमदार जाधव यांनी मी आमदार आहे, ओळखत नाही काय, असे म्हणत शिवीगाळ करीत सहायक निरीक्षक कोकणे यांना मारहाण केली, मध्यस्थीचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की केली. या प्रकरणी कोकणे यांच्या तक्रारीवरून खुलताबाद पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणणे, शासकीय कर्मचाऱ्याला जखमी करणे, गंभीर जखमी करणे, विनयभंग करणे, शिवीगाळ करणे आणि धमकी देणे, अशा कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.\nया प्रकरणी पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी तपास करून 10 मार्च 2011 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी वकील अरविंद बागूल यांनी नऊ जणांच्या साक्ष नोंदवल्या. सुनावणीनंतर न्यायालयाने आमदार जाधव यांना दोषी धरून कलम 252 (शासकीय कामात अडथळा निर्माण करणे) या कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व कलम 323 (शासकीय कर्मचाऱ्याला जखमी करणे) या कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रीत भोगायच्या आहेत. न्यायालयाने दिलीप पाटील बनकर व संतोष जाधव यांना निर्दोष मुक्त केले. शिक्षा सुनावल्यानंतर आमदार जाधव यांनी तात्काळ दंडाची दहा हजारांची रक्कम भरली, त्यानंतर न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी वेळ म्हणून शिक्षेला एक महिन्याची स्थगिती दिली आहे.\nजमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी\nफलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली...\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/cripto-currencys-ban-in-india/", "date_download": "2018-11-15T22:40:53Z", "digest": "sha1:FFSDQFD2KX2B4EPKNPTZVTHQUN7ILZO7", "length": 14176, "nlines": 241, "source_domain": "www.saamana.com", "title": "बिटकॉईन आपटला, गुंतवणूकदार गोंधळला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमुख्यपृष्ठ विशेष अर्थसंकल्प २०१८\nबिटकॉईन आपटला, गुंतवणूकदार गोंधळला\nबिटकॉईन सारख्या क्रिप्टो करन्सीज बेकायदेशीर असून हिंदुस्थानमध्ये त्याला मान्यता मिळणार नाही असे स्पष्ट करत अर्थमंत्री जेटली यांनी देशात क्रिप्टो करन्सीजवर बंदी घालण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळत होता. पण ही ग्राहकांची फसवणूक करणारी योजना असल्याचे सरकारने म्हटले होते. अखेर आजच्या अर्थसंकल्पात यावर बंदी घालण्यात आल्याचे सरकारने सांगितले.\nबिटकॉईन बद्दल लोकांमध्ये उत्सुकता वाढत असल्याचे बघून केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला होता. साध्या भोळ्या नागरिकांची फसवणूक करणारी ही करन्सी असल्याने लोकांनी सावध राहावे असेही सरकारने म्हटले होते. तसेच अर्थमंत्रालयाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात बिटकॉईन बेकादेशीर असून याच्यात गुंतवणूक करणे जोखमीचे असल्याचे म्हटले होते. तसेच बिटकॉईनमध्ये छोट्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यास त्यांच्या कष्टाची कमाई क्षणात पाण्यात बुडू शकते, असेही या पत्रकात सांगण्यात आले होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलरेल्वे सुरक्षेसाठी घोषणा हाय फाय, मुंबईसाठी विशेष काय नाय\nपुढीलआदिवासींसाठी ‘एकलव्य’ योजनेअंतर्गत निवासी शाळा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/survey-predicts-that-congress-will-beat-bjp-in-madhya-pradesh-and-rajsthan-assembly-elections/", "date_download": "2018-11-15T23:12:13Z", "digest": "sha1:CHZ4PTM66DY3QKVGFW2XQDY3AIBAJHKJ", "length": 18074, "nlines": 264, "source_domain": "www.saamana.com", "title": "मध्य प्रदेश, राजस्थानात भाजपला दणका बसणार, काँग्रेस ‘कमबॅक’ करणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमध्य प्रदेश, राजस्थानात भाजपला दणका बसणार, काँग्रेस ‘कमबॅक’ करणार\nकर्नाटकात सत्तेचे स्वप्न भंगलेल्या भाजपसाठी येत्या काही महिन्यांत आणखी मोठा झटका बसण्याची दाट शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानात ‘कमळ’ कोमेजणार आणि काँग्रेस ‘कमबॅक’ करेल असा अंदाज ‘एबीपी न्यूज’ आणि ‘सीएसडीएस लोकनीती’ यांनी केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात व्यक्त केला आहे. छत्तीसगडमध्येही भाजपसाठी बुरे दिन येतील असा अंदाज आहे.\n२०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक होईल. तत्पूर्वी २०१८ च्या अखेरीस नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका अत्यंत महत्त्वपूर्ण असून याचा थेट परिणाम २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर होईल. भाजप आणि केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध जनतेमध्ये नाराजी वाढत आहे.\n– मध्य प्रदेशात सलग तीन टर्म भाजपची सत्ता आहे. शिवराजसिंह चौहान २००५पासून मुख्यमंत्री आहेत पण यावेळी मध्य प्रदेशात भाजपला मोठा झटका बसेल असा अंदाज सर्वेक्षणात मांडला आहे.\n– यावेळी भाजपला केवळ ३४ टक्के मते मिळतील. गेल्या वेळी ४४.८८ टक्के मते होती. १० टक्के मतांचा फटका बसेल.\n– गेल्या वेळी काँग्रेसला ३६.६८ टक्के मते मिळाली होती. यावेळी काँग्रेसच्या मतांमध्ये तब्बल १३ टक्क्यांनी वाढ होऊन तब्बल ४९ टक्के मते मिळतील असा अंदाज आहे.\nराजस्थानात भाजपच्या मतांमध्ये मोठी घट\n– राजस्थानात भाजपच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे सरकार आहे, मात्र भाजपवर जनतेची नाराजी वाढत असल्याने विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.\n– गेल्या निवडणुकीत भाजपला ४५.१७ टक्के मते मिळाली होती. यावेळी ही टक्केवारी ३९ टक्क्यांपर्यंत खाली घसरेल.\n– काँग्रेसला फायदा होणार आहे. गेल्यावेळी काँग्रेसला ३३.७ टक्के मते होती. त्यात यावेळी १० टक्क्यांनी वाढ होऊन ४४ टक्के मते मिळतील असा अंदाज आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलढोंगी भाजपचा कोथळा मतपेटीतून बाहेर काढा – उद्धव ठाकरे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/competition-for-ola-uber-as-tygr-launches-in-mumbai-will-it-roar/", "date_download": "2018-11-15T23:11:15Z", "digest": "sha1:BDVUVESYPCANW4ITHS2XY2SNRSYGA472", "length": 11480, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "TYGR- ओला, उबरला टायगरचे आव्हान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nTYGR- ओला, उबरला टायगरचे आव्हान\nटायगर या कॅब अ‍ॅग्रीगेटर अ‍ॅपने मुंबईत आपली सेवा सुरू केली असून यामुळे या क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या ओला आणि उबर कंपन्यांना जोरदार स्पर्धा निर्माण होणार असल्याचे मानले जात आहे.\nटायगर ही जगातील पहिली ओम्नी ट्रान्सपोर्ट सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. अर्थात यात प्रवासी वाहतुकीसह लॉजिस्टीक, स्पेशालिटी सर्व्हीसेस आणि डिलीव्ही सर्व्हीसेस आदी सेवांचा अंतर्भाव आहे. याची खासियत म्हणजे टायगर अ‍ॅप हे प्रवासी/ग्राहक आणि वाहतूकदारांमधील दुवा म्हणून काम करत असले तरी ते पेमेंटमध्ये हस्तक्षेप करत नाही. अर्थात आपण या अ‍ॅपच्या मदतीने कॅबद्वारे प्रवास केल्यानंतर हव्या त्या पध्दतीने संबंधीत चालकाला प्रवास भाडे अदा करू शकतो. तर टायगर अ‍ॅपला संबंधीत वाहनधारक महिन्याला माफक मूल्य अदा करत असतो. अर्थात या माध्यमातून वाहतूकदार आणि प्रवासी या दोघांचा लाभ होत असल्याने या सेवेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. यातच या अ‍ॅपची सेवा आता मुंबईत लाँच करण्यात आली आहे.\nटायगरने पहिल्या टप्प्यात मुंबईत पाच हजार कॅबच्या ताफ्यासह पदार्पण केले आहे. मात्र लवकरच कॅबची संख्या दहा हजारावर जाणार असल्याची माहिती या कंपनीतर्फे देण्यात आली आहे. अर्थात यामुळे ओला आणि उबर कंपन्यांना तगडे आव्हान मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष करून टायगरच्या माध्यमातून स्वस्त दरात प्रवास होणार असल्याची बाब या दोन्ही कंपन्यांना आव्हान देणारी ठरू शकते. या संदर्भात ‘टायगर’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पोद्दार म्हणाले की, “वाहनांची एक संपूर्ण नवीन यादी काही प्रमोशनल ऑफर्सच्या जोडीने दिली की शहरातील वाहतुकीच्या साधनांची समस्या सुटेल असा समज बहुतेक कॅब समन्वयक कंपन्यांचा असतो. प्रत्यक्षात मात्र, यामुळे केवळ सध्याच्या प्रणालीवरील बोजा वाढतो. आहेत त्याच पायभूत सुविधांमध्ये जास्तीची वाहने आल्यास वाहतुकीवर ताण पडतो. मग चालकांना मिळणारा नफा कमी होऊ लागतो आणि ते तो भाडी वाढवून भरून काढू लागतात.” ते पुढे म्हणाले की, “टीवायजीआरमध्ये आम्ही वाहतुकीच्या साधनांसाठी तसेच प्रवाशांसाठी एक शाश्वत अशी इकोसिस्टम बांधण्याचा प्रयत्न करतो. रस्त्यावरील गर्दीमुळे वाढणारा वाहतूक खर्च प्रवाशांकडून वसूल करण्याऐवजी आम्ही फारसे न वापरले जाणारे मार्ग शोधून काढतो. शिवाय आमच्या अ‍ॅपद्वारे संबंधितांना तंत्रज्ञानाचा लाभ देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. यामध्ये कॅबचालक आणि वाहतुकीशी संबंधित सर्वांचा समावेश होतो. ज्यायोगे ते त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने काम करू शकतात. आमच्या या बिझनेस मॉडेलला यापूर्वीही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे मुंबईत टीवायजीआर सुरू झाल्याने आमचे या व्यवसायातील भागीदार आणि प्रवासी दोघांना मोठा लाभ होईल असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो.”\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nटीम महाराष्ट्र देशा : विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालकांनी शनिवार, १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपाचा इशारा दिला आहे.…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/muktapeeth/dr-jyotsna-mahajan-write-article-muktapeeth-100545", "date_download": "2018-11-15T23:52:48Z", "digest": "sha1:TFTQYIRAZV3NOG6HDS62FI4YE4MTG3WG", "length": 20324, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr jyotsna mahajan write article in muktapeeth एक छोटीशी कहाणी | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 1 मार्च 2018\nस्वतंत्र भारताच्या पहिल्या पाणबुडीला पन्नास वर्षे झाली, या निमित्ताने झालेल्या समारंभाची कहाणी एका नौसैनिकाच्या पत्नीच्या नजरेतून...\nस्वतंत्र भारताच्या पहिल्या पाणबुडीला पन्नास वर्षे झाली, या निमित्ताने झालेल्या समारंभाची कहाणी एका नौसैनिकाच्या पत्नीच्या नजरेतून...\nदिवाळी होती. दूरध्वनी खणखणला. माझ्या पतींचे नौदलातील एक सहकारी मित्र पाटील बोलत होते, \"\"वहिनी, पाणबुडीच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती \"कलर्स निशाण' देणार आहेत. त्यानिमित्त होणाऱ्या सोहळ्याला तुम्हाला आमंत्रण आहे. कलवरी ही पाणबुडी नौसेनेमध्ये दाखल होणार आहे. त्यानिमित्त होणाऱ्या समारंभालासुद्धा'' माझे पती केशव कृष्ण महाजन पाणबुडी सेवेतून निवृत्त झाले, त्याला बेचाळीस वर्षे लोटली. नऊ वर्षांपूर्वी त्यांना देवाज्ञाही झाली; पण नौसेना एका माजी नौसैनिकाच्या पत्नीला समारंभासाठी बोलावत होती. खूपच छान वाटले. यांची सर्व कागदपत्रे काढून नावनोंदणी करताना मी एकदम लहानच झाले जणू'' माझे पती केशव कृष्ण महाजन पाणबुडी सेवेतून निवृत्त झाले, त्याला बेचाळीस वर्षे लोटली. नऊ वर्षांपूर्वी त्यांना देवाज्ञाही झाली; पण नौसेना एका माजी नौसैनिकाच्या पत्नीला समारंभासाठी बोलावत होती. खूपच छान वाटले. यांची सर्व कागदपत्रे काढून नावनोंदणी करताना मी एकदम लहानच झाले जणू लग्नानंतर विशाखापट्टणमला जायचे म्हणून जेवढा आनंद झाला होता, किंबहुना त्याहीपेक्षा जास्तीच आता झाला. इतकी वर्षे लोटली मध्ये अन्‌ विशाखापट्टणम परत पाहायला मिळणार.\nडिसेंबरचा पहिला आठवडा होता तो. नुसता जल्लोष, भेटीगाठी आणि मेजवानी. एका वेगळ्याच जगात होते सर्वजण. आजी-माजी अधिकारी, नौसैनिक सर्वांमध्ये एकच सूत्र पाणबुडीकर. येथे पाणबुडी शाखेचे एकमेव महावीरचक्रपदक विजेते कॅप्टन मोहन सामंत यांची भेट झाली. 1971 च्या युद्धात महत्त्वाची कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा सर्वोच्च बहुमान मिळाला आहे. भारतीय नौदलाची पहिली पाणबुडी कलवरी याचे कॅप्टन सुब्रह्मण्यम्‌ यांचीही भेट झाली. माझे पती याच पाणबुडीवर अभियंता होते. त्या वेळेस झालेल्या आमच्या भेटीची आठवण करून देताच या एक्‍याण्णव वर्षांच्या नौसैनिकाला खूप आनंद झाला. बहुमानप्राप्त सर्व नौसैनिकांच्या आठवणींना उजाळा देऊन, वीर नारींचा सन्मान व कुटुंबीयांना भेटी देताना प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी होते. एकहृदय व अभिमानास्पद असा हा सोहळा होता.\nपन्नास वर्षांपूर्वी, आठ डिसेंबर 1967 रोजी रशियाच्या किनाऱ्यावर रिगा येथे पहिली पाणबुडी दिमाखदार सोहळ्यात भारतीय नौदलात समाविष्ट झाली होती; पण हा समारंभ भारताबाहेर झाला होता. याच पाणबुडीवर माझे पती अभियंता म्हणून काम करत होते. हा दिवस \"पाणबुडी दिवस' म्हणून साजरा होतो. टपाल खात्याने \"पनडुब्बी दिन' म्हणून तिकीट काढले. महावीरचक्र प्राप्त कॅप्टन सामंत यांच्या नावाने काढलेले तिकीटही त्यांच्याच हस्ते प्रकाशित करण्यात आले. अतिशय अभिमानास्पद अशा या समारंभांना उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. आता पाणबुडी शाखेला \"कलर निशान' देण्याची वेळ जवळ आली होती. नौसैनिकांचे संचलन, ती शिस्त, आसन व्यवस्थेपासून ते निवेदनापर्यंत प्रत्येक गोष्टीचे नेटके आयोजन होते.\nभारतीय नौदलाला याआधी 27 मे 1951 रोजी \"कलर्स' मिळाले होते. तीनही दलांमध्ये प्रथम बहुमान नौदलाचा झाला होता. त्यानंतर आता पाणबुडी शाखेला हा बहुमान परत मिळणार होता. या शाखेने युद्ध व शांतता या दोन्ही पातळ्यावर काम केल्याची जाणीव ठेवून हा बहुमान मिळणार होता. राष्ट्रपतींचे निशान (प्रेसिडेंट कलर्स) हे भारतीय नौदलाला शौर्य आणि जिद्द याचे प्रतीक म्हणून प्रदान करण्यात येत होते. विशाखापट्टणमच्या कार्यक्रमानंतर सहाच दिवसांनी मुंबईला पूर्ण भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी नौदलात समाविष्ट झाली. या \"बारशा'लाही मला निमंत्रण होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते. येथेही तीच शिस्त, तशीच सुरक्षा व्यवस्था. नावानिशी दिलेली निमंत्रणपत्रिका \"के. कृ. महाजन यांच्या पत्नी, ज्येष्ठ पाणबुडीकर' ही पत्रिका गळ्यात घालून मिरवताना अभिमान वाटला नवऱ्याचा. महाजनांबरोबर काम केलेले अभियंता, कमांडर रामनाथन हे महाजनांच्या कामाची पद्धत व शिस्तबद्ध नियोजन याविषयी बोलले. आताच्या \"कलवरी'चे कॅप्टन श्रीकृष्ण मेहेंदळे यांचे वडील ज्येष्ठ पाणबुडीकर कमांडर दिलीप मेहेंदळे यांनी महाजनांच्या शिकवण्याच्या पद्धतीवर जोर दिला. खूप कौतुकाने सांगितले, की महाजनांनी त्यांना आयएनएस वीरबाहू येथे शिकवले होते. मी पुन्हा जुन्या काळात पोचले होते. कित्येक पाणबुडीकर भेटले, ज्यांची जिद्द व आत्मविश्‍वास कमी झालेला नाही. मत्स्योत्पादन व आयात-निर्यात यात प्रावीण्य मिळवून एक हजार माणसांना रोजगार उपलब्ध करून देणारे अंजेनेल्यू अजूनही पाणबुडी शाखेत मिळालेल्या प्रशिक्षणाला महत्त्व देतात. समोरच \"कलवरी' दिमाखात उभी होती. नौदल व फ्रान्सच्या साह्याने राबवण्यात येत असलेल्या प्रोजेक्‍ट 75 अंतर्गत ही पाणबुडी माझगाव गोदीत बांधण्यात आली. मल्याळम भाषेतील \"कलवरी' या शब्दाचा अर्थ \"टायगर शार्क' असा आहे. चपळपणा, शक्ती व दुसऱ्यांवर चढाई करून जाण्याची जिद्द या गोष्टी एका पाणबुडीत असायलाच हव्यात ना\nपंतप्रधानांच्या उपस्थितीत ही पाणबुडी देशसेवेसाठी नौदलात येणार आहे. समुद्रावर भारताची सत्ता राखणार आहे. भारतीयांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे हा. देहावर रोमांच उभे राहिले होते. मन भारून आणि डोळे भरून आले होते. \"ज्येष्ठ पाणबुडीकर' म्हणून पहिल्याच रांगेत बसले होते. वाटले की हा मान खरे तर माझ्या नवऱ्याचा. त्यांच्या वतीने मी आहे इथे. माझ्यातून तेच उपस्थित आहेत.\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nवडीलधाऱ्यांचं छत्र हरपल्यावर खचून न जाता पुढील पिढीला हाताशी धरून मार्गक्रमण केले पाहिजे. यातच भावी पिढी अधिक सक्षम होत जाईल. माझ्या आईचं पत्र...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nअसा झाला दीप-वीर लग्नसोहळा \nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी कालपासून त्यांचे चाहते आसूसले होते. आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवत रणवीर-दीपिकाने...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-sarpancha-oath-taking-ceremony-104343", "date_download": "2018-11-15T23:17:51Z", "digest": "sha1:XMTTWLSPBQRB2U47R4WNOADZX7PZDDR7", "length": 15711, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pune news sarpancha oath taking ceremony मांजरी बुद्रुक येथे पदग्रहण सोहळा थाटात | eSakal", "raw_content": "\nमांजरी बुद्रुक येथे पदग्रहण सोहळा थाटात\nबुधवार, 21 मार्च 2018\nमांजरी - मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा पदग्रहण सोहळा आज उत्साहात पार पडला. प्रामाणिकपणे व निःस्वार्थीपणे ग्रामस्थांची सेवा करण्याची शपथ घेऊन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून पदाधिकारी व सदस्यांनी पदभार घेतला.\nमांजरी - मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा पदग्रहण सोहळा आज उत्साहात पार पडला. प्रामाणिकपणे व निःस्वार्थीपणे ग्रामस्थांची सेवा करण्याची शपथ घेऊन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून पदाधिकारी व सदस्यांनी पदभार घेतला.\nमांजराईदेवी रयत परिवर्तन पँनेलचे प्रमुख गोपाळ म्हस्के, राजीव घुले पाटील, नंदकुमार घुले, माऊली घुले, बबनराव घुले पाटील, जगन्नाथ घावटे, बाळासाहेब घुले, दिगंबर घुले, जयसिंग म्हस्के, महेश बेल्हेकर, भानुदास म्हस्के, अक्षय घुले, राहुल घुले, जयराज घुले, शैलेश बेल्हेकर, अँड.शैलेश म्हस्के, आदित्य घुले पाटील, शिवाजी घुले, विशाल म्हस्के, अनिल घुले, अंकुश भोसले आदींसह महिला,ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.\nमांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यंदा सरपंच प्रथमच थेट जनतेतून निवडून देण्यात आला. मांजराईदेवी रयत परिवर्तन पँनेलचे शिवराज घुले हे ४४७ मतांनी विजयी झाल्याने यांना सरपंचपदाचा मान मिळाला आहे. मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच शिवराज बबनराव घुले यांचे अध्यक्षतेखाली नविन उपसरपंच निवडीची प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली. यावेळी निरीक्षक म्हणून नायब तहसीलदार समीर यादव, ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार यांनी काम पाहिले. अमित ज्ञानेश्वर घुले यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे त्यांनी जाहीर केले.\nदरम्यान, ग्रामपंचायत पटांगणात पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवनियुक्त सरपंच शिवराज घुले आणि उपसरपंच अमित घुले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पदग्रहणाचे सोपस्कार पार पाडण्यात आले. यावेळी सदस्य पुरुषोत्तम अण्णा धारवाडकर, संजय धारवाडकर, सुनीता घुले, निर्मला म्हस्के, सुमित घुले, सुवर्णा कामठे, सीमा घुले, समीर घुले, उज्वला टिळेकर, नयना बहिरट, प्रमोद कोद्रे, जयश्री खलसे, नेहा बत्ताले, बालाजी अंकुशराव, आशा आदमाने, निलेश घुले उपस्थित होते.\nसरपंच शिवराज घुले म्हणाले,\n\"नागरिकांना आपल्या समस्या व तक्रारी घरबसल्या ग्रामपंचायत प्रशासनाकडे मांडता याव्यात यासाठी लवकरच हेल्पलाइन क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देत ग्रामपंचायत टेक्नोसॅव्ही करण्याचा संकल्प आहे. पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, पथदिवे, आरोग्य, रस्ते यांसारख्या नागरी सुविधांबाबत आपण नेहमीच जागरूक राहू. सर्व सहकारयांच्या मदतीने अहोरात्र काम करून एक आदर्श ग्रामपंचायत निर्माण करू.''\n\"ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या पँनेलवर जनतेने जो विश्वास दाखवून सरपंच आणि सदस्य निवडून दिले आहेत त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जावू दिला जाणार नाही. सरपंच, उपसरपंच आणि सर्वच सदस्य पारदर्शी कारभार करून गावाचा विकास साधतील.''\nबेस्टच्या ताफ्यात भाड्याच्या बस\nमुंबई - बेस्ट आर्थिक संकटात असल्याने त्यावर उपाय म्हणून एक हजार बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे...\nफेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला\nपुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...\nआरोग्य कर्मचारी मस्त, नागरिक त्रस्त\nपुणे : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले कचऱ्याचे कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पूना...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/bmc-will-take-strict-actions-against-society-who-not-planning-garbage/", "date_download": "2018-11-15T22:49:30Z", "digest": "sha1:JNYE6EI2Q5JFYM2ITWARULDZKYPYIW3R", "length": 19750, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "कचरा व्यवस्थापनासाठी उरले फक्त ८५ दिवस, २ ऑक्टोबरपासून कठोर कारवाई | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nकचरा व्यवस्थापनासाठी उरले फक्त ८५ दिवस, २ ऑक्टोबरपासून कठोर कारवाई\nमुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांना कचरा विल्हेवाटीची व्यवस्था करण्याचे सक्त निर्देश देऊनही शेकडो सोसायट्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र महापालिकेच्या नोटिसीकडे दुर्लक्ष करणे सोसायट्यांना चांगलेच महागात पडणार आहे. कारण अशा हलगर्जी सोसायट्यांवर येत्या २ ऑक्टोबरपासून कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे फक्त उरलेल्या ८५ दिवसांत सोसायट्यांना कचरा व्यवस्थापन करावेच लागणार आहे. दरम्यान, आतापर्यंत केलेल्या कारवाईत १५ लाख ७६ हजारांचा दंड जमा करण्यात आला आहे.\nमुंबई महापालिकेने गेल्या वर्षी २ ऑक्टोबरपासून सोसायट्यांना कचर्‍याचे व्यवस्थापन करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. याबाबत पालिका प्रशासनाने नियम लागू करण्याआधी काही महिने आधीच ही घोषणा करून सोसायट्यांना कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करण्याची संधी दिली. यामध्ये २० हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या किंवा १०० किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणार्‍या आस्थापनांनी ओल्या कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी आपल्या परिसरातच व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानुसार गेल्या दहा महिन्यांपासून पालिकेची कारवाईदेखील सुरू केली. यामध्ये शेकडो सोसायट्यांनी कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे, तर अनेक सोसायट्यांनी पालिकेच्या नोटिसीकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र पालिकेने निर्देश देऊनही दुर्लक्ष करणे सोसायट्यांना चांगलेच महागात पडणार आहे.\n२००७ नंतरच्या सोसायट्या रडारवर\n२००७ नंतर बांधलेल्या २८६ सोसायट्यांना नोटीस देण्यात आल्या असून यातील १२१ सोसायट्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तर यातील २२ सोसायट्यांनी सुधारणेसाठी मुदतवाढ मागितली असून ३६ सोसायट्यांवर खटला दाखल करण्यात आला आहे. ११ प्रकरणे न्यायालयात असून ९६ सोसायट्यांवर कारवाई करणे बाकी आहे.\nमहाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमानुसार कचरा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करणार्‍या सोसायट्यांच्या अध्यक्ष, सचिवांना दोन ते पाच हजारांचा दंड ते एक महिना ते तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.\nमुंबईतील एकूण ३३७९ सोसायट्यांपैकी ३०२९ सोसायट्यांना पालिकेकडून कचरा व्यवस्थापन करण्याची नोटीस पाठवण्यात आली. यामध्ये १०९५ सोसायट्यांनी नोटिसीला सकारात्मक प्रतिसाद दिला, तर २५८ सोसायट्यांनी मुदतवाढ मागितली. यामध्ये पालिकेच्या नोटिसीकडे दुर्लक्ष करणार्‍या ९६३ सोसायट्यांवर खटला दाखल करण्यात आला. यातील २७८ प्रकरणे न्यायालयात आहेत, तर ३०९ सोसायट्यांवर कारवाई करणे बाकी आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलद.मा.मिरासदार यांना ‘साहित्यसम्राट आचार्य अत्रे मानचिन्ह’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Sainyabuli+la.php", "date_download": "2018-11-15T23:43:26Z", "digest": "sha1:UDHIYCOGLPUVEJ2IFSXREYS5CQXSFAOV", "length": 3395, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Sainyabuli (लाओस)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Sainyabuli\nक्षेत्र कोड: 074 (+85674)\nआधी जोडलेला 074 हा क्रमांक Sainyabuli क्षेत्र कोड आहे व Sainyabuli लाओसमध्ये स्थित आहे. जर आपण लाओसबाहेर असाल व आपल्याला Sainyabuliमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. लाओस देश कोड +856 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Sainyabuliमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +85674 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनSainyabuliमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +85674 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0085674 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Sainyabuli (लाओस)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/arthavishwa/11116", "date_download": "2018-11-15T23:17:20Z", "digest": "sha1:PSW5FEY6CIRUEA5QWTJKPDMRDN7SWZGP", "length": 9620, "nlines": 49, "source_domain": "amp.esakal.com", "title": "रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार डोनाल्ड ट्रम्प | eSakal", "raw_content": "\nरिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार डोनाल्ड ट्रम्प\nरिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार डोनाल्ड ट्रम्प\nपीटीआय | बुधवार, 20 जुलै 2016\nक्‍लिव्हलॅंड - अमेरिकेमधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक प्रचार करत असलेले रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प हे या पक्षाचे अधिकृत उमेदवार झाल्याची घोषणा आज (बुधवार) करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनास नुकतीच सुरुवात झाली आहे. ट्रम्प यांच्या उमेदवारीसंदर्भात पक्षामधील मतभेद उघड झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर रिपब्लिकन नेते व येथील लोकप्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष पॉल रायन यांनी ट्रम्प यांना पक्षकडून ठाम पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा नुकतीच व्यक्त केली होती.\nक्‍लिव्हलॅंड - अमेरिकेमधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक प्रचार करत असलेले रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प हे या पक्षाचे अधिकृत उमेदवार झाल्याची घोषणा आज (बुधवार) करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनास नुकतीच सुरुवात झाली आहे. ट्रम्प यांच्या उमेदवारीसंदर्भात पक्षामधील मतभेद उघड झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर रिपब्लिकन नेते व येथील लोकप्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष पॉल रायन यांनी ट्रम्प यांना पक्षकडून ठाम पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा नुकतीच व्यक्त केली होती.\nअमेरिकेमधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळणे हा आपला बहुमान असल्याची भावना ट्रम्प यांनी व्यक्त केली. \"मी कष्ट करेन आणि तुम्हाला निराश करणार नाही,‘ असे आश्‍वासन ट्रम्प यांनी घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिले. ट्रम्प हे अध्यक्षीय उमेदवारीचा यासंदर्भातील औपचारिक प्रस्ताव उद्या (गुरुवार) स्वीकारतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nदरम्यान, या अधिवेशनामध्ये बोलताना विविध रिपब्लिकन नेत्यांनी आज डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्यावर तिखट हल्ले चढविले. न्यू जर्सी राज्याचे गव्हर्नर ख्रिस ख्रिस्ती यांनी क्‍लिंटन या परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी वापरलेल्या खासगी इमेल अकाऊंटसंदर्भातील उघडकीस आलेल्या माहितीवरुन त्यांना लक्ष्य केले. या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीमध्ये क्‍लिंटन या \"अत्यंत निष्काळजीपणे‘ वागल्याचा ठपका येथील \"एफबीआय‘ने ठेवला आहे. यावरुन ख्रिस्ती व अन्य रिपब्लिकन नेत्यांनी क्‍लिंटन यांच्यावर टीका केली.\nट्रम्प यांनाच रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळणार, हे काही महिन्यांपूर्वीच निश्‍चित झाले होते. मात्र आज यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाले. ट्रम्प व क्‍लिंटन यांच्यामधील लढत आता अधिक टोकदार होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\nविठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा\nपुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...\nरस्त्यांवर थुंकणाऱ्या तीनशे जणांना दंड\nपुणे - रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली असून, तीनशे जणांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे, अस्वच्छता...\nशहरात दुष्काळ; गावांत सुकाळ\nपौड - मुळशी तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात भातपिकाच्या अतोनात नुकसानीमुळे दुष्काळाची छाया गडद झाली आहे. खाण्यासाठी दाणा आणि जनावरांसाठी पेंढाही...\nभाजपचा दक्षिणेतील चेहरा हरपला; अनंत कुमार यांचे निधन\nबंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण बंगळूरूचे खासदार अनंत कुमार (वय 59) यांचे आज (सोमवार) पहाटे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मागे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-issue-school-teachers-salary-100211", "date_download": "2018-11-15T22:52:06Z", "digest": "sha1:4VT3KHXHLAWFXXMXM6OO4BUVRWSVXI5V", "length": 11054, "nlines": 49, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Kolhapur News issue of school teachers salary माध्यमिक शाळांना दे धक्का... | eSakal", "raw_content": "\nमाध्यमिक शाळांना दे धक्का...\nयुवराज पाटील | मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nकोल्हापूर - मागील महिन्यात ज्या शाळांचे पगार निघाले, त्याच शाळांचे पगार यापुढे काढण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या आदेशामुळे जिल्ह्यातील ९४ माध्यमिक शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार यापुढे निघणार नाही.‘ बाप दाखव नाही तर...’ या म्हणीप्रमाणे शासनाने शिक्षकांच्या थेट खिशालाच कात्री लावली.\nकोल्हापूर - मागील महिन्यात ज्या शाळांचे पगार निघाले, त्याच शाळांचे पगार यापुढे काढण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या आदेशामुळे जिल्ह्यातील ९४ माध्यमिक शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार यापुढे निघणार नाही.‘ बाप दाखव नाही तर...’ या म्हणीप्रमाणे शासनाने शिक्षकांच्या थेट खिशालाच कात्री लावली.\nतीनच दिवसांपूर्वी (२३ फेब्रुवारी) काढलेल्या अध्यादेशात ज्या शाळांचा डिसेंबरमधील पगार जानेवारीत झाला, त्याच शाळांचा या महिन्यात पगार काढावा, असे स्पष्ट केले. माध्यमिक वेतन पथक अर्थात पे युनिटला हा अध्यादेश मिळाला. डिसेंबरमध्ये ७८२ पैकी ५८८ शाळांचे पगार झाले. शालार्थ प्रणाली बंद पडल्यानंतर ज्या शाळांची पगारबिले उशिराने सादर झाली, अथवा अन्य अडचणींमुळे बिले येऊ शकली नाहीत अशा ९४ शाळा आहेत. या शाळांचाही डिसेंबरचाही पगार निघालेला नाही. शासनाच्या आदेशामुळे यापुढे तो निघणार नाही.\nयासंबंधीचा आदेश २३ फेब्रुवारीला मिळाला. जानेवारीत ज्या शाळांचा पगार दिला, त्याच शाळांचे पगार यापुढे काढण्याचे शासनाचे आदेश आहेत. गेल्या महिन्यात ५८८ शाळांचे पगार झाले. या महिन्यातही याच शाळांचे पगार होतील. काही कारणांमुळे ९४ शाळा शिल्लक राहिल्या त्यांचे पगार शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत होणार नाहीत. - शंकर मोरे, अधीक्षक, माध्यमिक वेतन पथक\nशासनाने नेमका पगार का काढायचा नाही, याचे कारण दिलेले नाही. केवळ जानेवारीत ज्या शाळांचा पगार झाला, त्यांचा फेब्रुवारीत करा, असे सांगितले असले तरी जानेवारीतही पगार झालेले नाहीत. जी शाळांची आकडेवारी आहे ती डिसेंबरमधील आहे.\nमहिन्याला सुमारे पन्नास कोटी रुपये शिक्षकांच्या पगारावर खर्च होतात. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, रोस्टर, या बाबी शालेय शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतल्या आहेत. यापुढे जेवढे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी रेकॉर्डवर आहेत, त्यांचेच पगार होतील. शालार्थ शिक्षण प्रणालीद्वारे ऑनलाईन पगार होत होते. ही प्रणाली बंद पडली. त्यामुळे ऑफलाईन पगार सुरू आहेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणाऱ्या खर्चाचे ऑडिटच शासनाने या निमित्ताने सुरू केले. ज्या ९४ शाळांचे पगार होणार नाहीत, त्यांचे धाबे दणाणले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत वेतन पथकही काही करू शकत नाही, अशी स्थिती आहे.\nभविष्यात आदेश निघाले तर पुन्हा ज्या महिन्यापासून पगार झाले नाहीत, त्याचा हिशेब पे युनिटला करावा लागेल. ७८२ शाळांचे पगार करताना पे युनिटला कसरत करावी लागते. शासनाने अनुदान दिले तरच पगार वेळेत होतात. माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा, डी.एड., कॉलेज यांचे पगार पे युनिटकडून होतात. कोणत्या आठवड्यात कोणत्या शाळांनी बिले सादर करायची याचे वेळापत्रक निश्‍चित आहे. राज्यातील पे युनिटचा कारभार पाहता शासनाने शालार्थ प्रणाली लागू केली. ऑनलाईन प्रणाली बंद पडली आहे.\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांची विभागीय आयुक्तांकडुन दखल\nअकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=1188", "date_download": "2018-11-15T23:06:53Z", "digest": "sha1:NRBUT2F3WAYBQX4R5JBI7NG6PCKCX2A3", "length": 8714, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "माहिती-प्रसारण खात्यातून स्मृती इराणींची उचलबांगडी", "raw_content": "\nमाहिती-प्रसारण खात्यातून स्मृती इराणींची उचलबांगडी\nनेहमीच वादग्रस्त विधाने व निर्णय घेऊन चर्चेत राहिलेल्या स्मृती इराणी यांची माहिती आणि प्रसारण खात्यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उचलबांगडी केली आहे\nनवी दिल्ली: नेहमीच वादग्रस्त विधाने व निर्णय घेऊन चर्चेत राहिलेल्या स्मृती इराणी यांची माहिती आणि प्रसारण खात्यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उचलबांगडी केली आहे. हे खाते क्रीडा खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) असलेले राज्यवर्धन राठोड यांना देण्यात आले आहे.\nयाबरोबरच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रिपदाचा कार्यभार सोपण्यात आला आहे. ते प्रभारी अर्थमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.\nएम्समध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांना काही दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. यामुळे अर्थ मंत्रालयाच्या कारभारावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून हे खाते पीयूष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.\nपीयूष यांच्यावर अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार असणार आहे. अरुण जेटली यांची प्रकृती ठणठणीत होईपर्यंत पीयूष गोयल अर्थ मंत्रालयाचा कार्यभार सांभाळणार आहेत. स्मृती इराणी यांच्याकडे आता फक्त वस्त्रोद्योग हेच खाते शिल्लक राहिलेले आहे.\nयाबरोबरच या फेरबदलात एस. एस. अहलुवालिया यांच्याकडे असलेले पेयजल आणि स्वच्छता राज्यमंत्रिपदही काढून घेण्यात आले आहे. अहलुवालिया यांच्याकडे माहिती आणि प्रौद्योगिक राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nनोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब�\nसंशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे �\nसकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श�\nलाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी �\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्\nमोहन भागवत हाजिर हो स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या\nराफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब�\nदिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ �\n१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच�\nजेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश �\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्\nराफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र�\nभाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच\nराफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍\nस्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/kolhapur-news/13", "date_download": "2018-11-15T23:56:13Z", "digest": "sha1:YGN2R6AIBRQK7IRIHL6E2XY6GUKGBHXD", "length": 33717, "nlines": 227, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kolhapur News, latest News and Headlines in marathi | Divya Marathi", "raw_content": "\nराजू शेट्टी आणि अशोकराव चव्हाण यांच्या गळाभेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत\nकोल्हापूर- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी आज (शनिवार) सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उभय नेत्यांमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याच्या तसेच विविध प्रश्नांवर लोकसभेत एकत्र आवाज उठवण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. याभेटीदरम्यान राजू शेट्टी आणि अशोकराव चव्हाण यांनी गळाभेट घेतल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे. अशोक...\nकोल्हापूरच्या जावयाने कागलमधील गैबी दर्ग्यावर अर्पण केली चादर, श्रीरामाचेही घेतले दर्शन\nकोल्हापूर- अभिनेत्री सागरिका घाटगे आणि टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान या नवदाम्पत्याने कागलमधील गैबी दर्ग्यावर अर्पण चादर केली. तसेच प्रभु रामचंद्राचेही घेतले दर्शन घेतले कोल्हापूरचा जावई महालक्ष्मीच्या चरणी.. झहीर खान आणि सागरिकाने काल (शुक्रवार) रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. देवस्थान समितीने अंबाबाईची मूर्ती देवून त्यांचा सन्मान केला. कोल्हापूरच्या जावायाला पाहाण्यासाठी मंदिरात चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. झहीर आणि चक दे...\nपत्नीची वारंवार छेड काढल्याच्या रागातून कोल्हापुरात तरुणाचा चाकूने भोसकून खून\nकोल्हापूर- पत्नीची वारंवार छेड काढणाऱ्या समीर बाबासो मुजावर ( वय-28, रा. सुभाष नगर) या तरुणाचा आज (शनिवार) सकाळी 8 वाजता चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली. आरोपी अनिल रघुनाथ धावडे (वय-38) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर बाबासो मुजावर हा अनिल धावडे यांच्या पत्नीला त्रास देत होता. तिची भर रस्त्यावर छेड काढत होता. त्यामुळे अनिल याने त्याला वेळोवेळी ताकीत दिली होती. तरीही समीरच्या वागण्यात सुधारणा होत नसल्याने अनिल याने आपल्या बागलचौक येथील...\nखासदार धनंजय महाडिक म्हणजे जत्रेतील किल्लीचा ट्रॅक्टर; सतेज पाटीलांची बोचरी टीका\nकोल्हापूर- खासदार धनंजय महाडिक म्हणजे जत्रेतला किल्लीवर धावणारे ट्रॅक्टर आहे, अशा बोचरी टीका माजी गृह राज्यमंत्री आणि विधानपरिषदेचे विद्यमान आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. आमदार पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. जत्रेतल्या ट्रॅक्टरला किल्ली दिली तेवढाच तो ट्रॅक्टर चालतो. यापेक्षा वेगळी स्थिती खासदार महाडिक यांची नसल्याचे ते म्हणाले. खासदार धनंजय महाडिक यांनी काल दूध उत्पादकांच्या चुलीत सतेज पाटील यांनी पाणी ओतण्याचे काम करू नये, आमच्याशी वैर असेल तर राजकीय मैदानात उतरून दोन...\nउदयनराजेंनी एकाच वाक्यात जिंकली मने म्हणाले, आम्हाला आई-बाबा मिळाले तुम्हाला नाही पण...\nकोल्हापूर/सातारा- राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनी आज एक वक्तव्य केले. त्याद्वारे त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. उदयनराजे नेहमी राजकारणावर बोलतात. आज मात्र, त्यांनी अनाथ मुलांबद्दल आपले मत मांडले. अनाथ आश्रमातली सारी मुलं उद्या माझ्या गँगमध्ये असतील, असे विधानही उदयनराजेंनी यावेळी केले. या आश्रमशाळेमध्ये उदयराजेंनी ब्लँकेटचे वाटप केले. त्यावेळी ते बोलत होते. एक सांगतो, त्याचबरोबर एक खंतही सांगतो. आम्हाला आई-बाबा मिळाले, तुम्हाला मिळाले नाही. पण एकच...\nअनिकेत कोथळेचा खून हा पोलिस खात्याला लागलेला कलंक, दोषींना फाशी द्या: रामदास आठवले\nसांगली/कोल्हापूर- अनिकेत कोथळेचा खून हा पोलिस खात्याला लागलेला कलंक असून दोषींना फाशी द्यावी अशी मागणीकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीरामदास आठवले यांनी केली आहे. पोलिस कोठडीत थर्ड डिग्री वापरणे कायदेशीररित्या योग्य नाही. जे पोलिस थर्ड डिग्रीचा वापर करत असतील त्यांना पोलिस खात्यात ठेऊच नये असे मतही आठवले यांनी व्यक्त केले. पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती\nपुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अपघात, सहलीसाठी आलेले 12 विद्यार्थी जखमी, 1 गंभीर\nसातारा- पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर खांबाटकी बोगद्याजवळ नागपूरहून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात झाला आहे. यामध्ये 12 विद्यार्थी जखमी झाले असून 1 विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला पुण्यात हलवण्यात आले आहे. बुधवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. खांबाटकी बोगदा पार करुन पुढे जाणा-या विद्यार्थ्यांच्या बसला मागून येणा-या दुधाच्या टँकरने धडक दिली. त्यामुळे बसची धडक पुढे असलेल्या ट्रकला बसली. नंतर तो ट्रक पुढे...\nकोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल\nकोल्हापूर- गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-शिवसेना सरकार सर्वच पातळीवर सपशेल अपयशी ठरले आहे.पोकळ आश्वासन देऊन जनतेची फसवणूक करणाऱ्या या सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.राज्य सरकारच्या या अनागोंदी आणि जनविरोधी कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन केले.या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री आणि विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जबाजारी राज्य,विजेच्या...\nअनिकेतच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न; सीआयडीवर विश्वास नाही, सीबीआय चौकशीची मागणी\nसांगली- कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अनिकेत कोथळेच्या दोन भावांनी मंगळवारी स्वत: वर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, अनिकेतच्या मृत्यूची सीआयडी चौकशी न करता सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिस निरीक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून अनिकेतचा मृतदेह जाळून टाकून, दोन...\nलकी ड्रॉ मध्ये जिंकलेली कार घरी नेताना जिंकलेल्याचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nकोल्हापूर-चार चाकी गाडीच स्वप्नं आयुष्यभर पाहिलं..अखेर एका वस्त्रांच्या दुकानाने दिवाळीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या लकी ड्रॉ द्वारे नशिब फळफळले आणि चार चाकीचे स्वप्न पूर्ण ही झालं ... चार चाकी गाडी ताब्यात घेतली आणि हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने याच कार विजेत्या दिलीप कांबळे यांचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबातील सदस्यांचा आनंद दुःखाच्या सागरात मावळून गेला. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडणगे गावातील सर्वसामान्य कुटुंबातील चंद्रकांत...\nकोल्हापुरात महिलेने केला प्रियकराच्या मदतीने पतीचा खून; मृतदेह फेकला आंबोली घाटात\nमुंबई/कोल्हापूर- गडहिंग्लजमधील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. विजयकुमार यांच्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने त्यांचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. खूनप्रकरणी विजयकुमार यांची पत्नी जयलक्ष्मी गुरव आणि तिचा प्रियकर सुरेश चोथे या दोघांना मुंबईतील लोअर परळमधून अटक करण्यात आली आहे. 11 नोव्हेंबरला सिंधुदुर्गच्या आंबोली कावळेसाद येथे छिन्नविछीन्न अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. त्याचवेळी गडहिंग्लज येथून आपले शिक्षक पती बेपत्ता झाल्याची...\nकोल्हापुरात 1 ते 4 डिसेंबर दरम्यान ‘सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन’\nकोल्हापूर-शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन तंत्रज्ञान आणि माहिती मिळावी या उद्देशाने सतेज कृषी आणि पशु प्रदर्शन येत्या 1 ते 4 डिसेंबर दरम्यान कळंबा येथील तपोवन मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून देशविदेशातील नामवंत कंपन्यांचा सहभाग या प्रदर्शनात असणार आहे, अशी माहिती आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रदर्शनाचे उद्घाटनास1 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री पतंगराव कदम, आमदार हसन...\nचोरीच्या उद्देशाने आलेल्या चोराचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; मृतदेह सोडून साथीदार पसार\nकोल्हापूर- चोरीच्या उद्देशाने बंगल्यात आलेल्या चोरट्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरट्याचे इतर साथीदार त्याचा मृतदेह सोडून पसार झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील कराडमधील चौंडेश्वरीनगरातील गजानन हौसिंग सोसायटीजवळील पायस एंटरप्रायझेस बंगल्यात ही घटना आज (मंगळवार) उघडकीस आली. सूत्रांनुसार, तत्पूर्वी चोरट्यांनी कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. मृत चोरट्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, त्याच्यासोबत आणखी...\nलेखक म्हणून लोकप्रिय ठरलेल्या या प्रशासकीय अधिकाऱ्याची निवृती मात्र गतिमान कारभाराने चर्चेत\nमुंबई/कोल्हापूर- अवघ्या आपल्या लेखनामुळे परिचित असलेले नाव म्हणजे विश्वास पाटील हे होय. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून वावरणाऱ्या विश्वास पाटील यांची प्रशासकीय निवृत्ती मात्र अतिशय वादग्रस्त ठरली. निवृत्तीआधी 5 दिवसांत त्यांनी झोपुच्या 450 फायली निकालात काढल्या. 28 नोव्हेंबर 1959 रोजी त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यात जन्म झाला. चंद्रमुखी, पांगिरा, पानिपत, महानायक, लस्ट फॉर लालबाग, संभाजी या त्याच्या कादंबऱ्या गाजल्या. तर रणांगण हे नाटक व नॉट गॉन विथ द विंड हा त्यांचा लेख संग्रह गाजला....\nवडिलांच्या कारखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू; सांगलीतील धक्कादायक घटना\nकोल्हापूर- सांगली जिल्ह्यातील हरिपूरमध्येवडिलांच्या कारखाली चिरडून सव्वा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना झाली आहे. शिवम गंगथडे असे मृत मुलाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शिवमचे वडील सतपाल गंगथडे यांनी काल (सोमवार) संध्याकाळी शिवमला गाडीत बसवून परिसरातून फिरवून आणले. फिरवून आणल्यानंतर त्यांनी शिवमला घरात सोडले आणि कामानिमित्त ते बाहेर निघाले. मात्र, शिवम हा घरात न जाता वडिलांच्या पाठोपाठ आला. त्याचवेळी सतपाल कार मागे घेत असताना शिवमला चाकाखाली...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी केले प्रीतिसंगमाचे शुद्धीकरण\nकराड- राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपच्या राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी कराड येथील चव्हाणांच्या प्रीतिसंगम या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. अाम्ही यशवंतरावांनी दाखवलेल्या मार्गानेच वाटचाल करत असल्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली हाेती. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साेमवारी कृष्णा-काेयना या नद्यांच्या पवित्र पाण्याने प्रीतिसंगमाचे...\nकोल्हापुरात 'गोकुळ'विरोधात शेतकरी रस्त्यावर; पितळी गणपती चौकात पोलिसांनी मोर्चा अडवला\nकोल्हापूर-कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघावर आज गायीच्या दूधाला 2 रुपये दरवाढ द्यावी आणि अशा प्रकारच्या अन्य दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी गृहराज्यमंत्री आणि विद्यमान आमदार सतेज पाटील यांनी केले. हजारो दूध उत्पादक शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाला शाहूपुरी येथील सासने मैदानातून सुरवात झाली. हा मोर्चा कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अर्थात गोकुळच्या ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयावर...\nसरकारने शेतकऱ्यांना रडवले, आता शेतकरी सरकारला रडवेल; उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य\nसांगली/कोल्हापूर-सरकारने शेतकऱ्यांना रडवले, आता शेतकरी सरकारला रडवेल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातील गावांचा दौरा केल्यावर आज ते सांगलीत आले होते. भाजप सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन औरंगजेबाला सळो की पळो करुन सोडलं. पण आज तोच शेतकरी रडतो...\nनवसाचे पोर उडाणटप्पू निघाले तर बोलायचे कुणाला : उद्धव ठाकरे, शरद पावरांवरही केली टिका\nकोल्हापूर-हे सरकार म्हणजे नवसाचे पोर आहे. त्यामुळे हे पोर जर उडाणटप्पू निघाले तर बोलायचे कुणाला अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सत्ताधारी भाजपवर टीका केली. कोल्हापुरात उद्धव यांनी उद्योजकांशी संवाद साधला. सरकारने शेतकरी, उद्योजक आणि व्यापाऱ्यांना देशोधडीला लावले असले तरी रामदेवबाबांसारखे नवे उद्योजकही पुढे येत आहेत, सरकारच्या जाहिरातबाजीवरही खोचक टीकाही त्यांनी या वेळी केली. भाजप सरकार फसवे अाहे, मग सोबत राहता कशाला अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सत्ताधारी भाजपवर टीका केली. कोल्हापुरात उद्धव यांनी उद्योजकांशी संवाद साधला. सरकारने शेतकरी, उद्योजक आणि व्यापाऱ्यांना देशोधडीला लावले असले तरी रामदेवबाबांसारखे नवे उद्योजकही पुढे येत आहेत, सरकारच्या जाहिरातबाजीवरही खोचक टीकाही त्यांनी या वेळी केली. भाजप सरकार फसवे अाहे, मग सोबत राहता कशाला असे सांगणाऱ्या शरद पवारांनी १५ वर्षे...\nसंयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, औद्योगिक विकासाचा पाया रचणारे यशवंतराव चव्हाण\nकोल्हापूर- यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. महाराष्ट्र राज्याचे ते पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च, 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती, ते रसिक व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/category/satara-district/khatav-taluka-tehasil/page/3/", "date_download": "2018-11-15T23:08:03Z", "digest": "sha1:B4FT6LMQ4OFVONFFGBQGP2OGIXBENLJQ", "length": 23355, "nlines": 266, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "खटाव Archives - Page 3 of 25 - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nत्रिमली येथील शेतकरी शिवाजी येवले यांची कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या\nपुसेसावळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बुथ कमेटीची बैठक संपन्न\nमायणी येथील पहिले दलित इंजिनियर जयसिंग साधू कांबळे यांचे निधन\nगरजूंच्या मदतीसाठी आरोग्य शिबिरे महत्वाची : डॉ.जयवंत पाटील\nपुसेसावळी(प्रतिनिधी) : शासनाच्या आरोग्यविषयक अनेक योजना आहेत परंतु योजनांचा लाभ गरजूं ग्रामस्थांपर्यत पोहचत नाही,आरोग्यशिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्यविषयक लाभ मिळतो असे प्रतिपादन डॉ.जयवंत पाटील...\nखटावमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्याचे अनोखे दर्शन ; मोहरमचे डोले व गणपती एकाच...\nखटाव : हिदु-मुस्लीम ऐक्य भावना अधिकच दृढ होताना खटावमध्ये पहावयास मिळाले. सध्या घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. त्यातच मुस्लीम बांधवाचा मोहरम सण आला...\nमाजी आमदार प्रभाकरजी घार्गे यांच्या वाढदिवसानिम्मित आयोजित खटाव – माण अँग्रो...\nमायणी :- (सतीश डोंगरे) मा श्री प्रभाकरजी घार्गे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खटाव माण अँग्रो साखर कारखाना येथे आयोजित करण्यात आलेले \"रक्तदान शिबीर व सर्व...\nपुसेसावळी सरपंचपदी भाजपा विचारांच्या साेै.मंगलताई पवार यांची बिनविरोध निवड ;...\nपुसेसावळी: खटाव तालुक्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पुसेसावळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपा विचारांच्या साेै.मंगलताई ज्ञानदेव पवार यांची बिनविरोध निवड झाली , सन २०१५ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये...\nटेंभूचे पाणी तीन महिन्यांत मायणी तलावात पोहोचेल : ना.गिरीष महाजन\nवडूज: मायणी परिसरातील गावांच्या पाण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या टेंभू योजनेच्या कामाची मुदत सहा महिन्यांची आहे. मात्र प्रत्यक्षात तीन महिन्यांतच टेंभूचे पाणी मायणी तलावात पोहोचेल...\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे विभागीय स्पर्धेत घवघवीत यश\nम्हासुर्णे (प्रतिनिधी तुषार माने ) : महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक मंडळ पुणे व सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ व जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने...\nम्हासुर्णे येथे मोफत हृदय तपासणी शिबीर संंपन्न\nम्हासुर्णे :- ( प्रतिनिधी तुषार माने म्हासुर्णे) ता.खटाव येथे १८ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १०ते२ यावेळेत म्हासुर्णे गावचे सरपंच सचिन माने यांच्या हस्ते डॉ.श्रीराम...\nराजाशिवछत्रपती परिवाराकडुन किल्ले भुषणगडची स्वच्छता\nम्हासुर्णे (प्रतिनिधी तुषार माने ) :- महाराष्ट्रातील दुर्गस्वच्छतेत अग्रेसर असनारी नोंदणीकृत नामांकीत संस्था \"राजाशिवछत्रपती परिवार,महाराष्ट्र\" यांचेमार्फत सातारा जिल्हयातील किल्ले भूषनगड येथे दि.०९/०९/२०१८ रोजी दुर्गस्वच्छता...\nहुतात्मा क्रांती प्रतिष्ठानतर्फे वक्तृत्व,निबंध स्पर्धा उत्साहात\nम्हासुर्णे (प्रतिनिधी तुषार माने) :- हुतात्मा क्रांती प्रतिष्ठान जयराम स्वामी वडगाव यांच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व,निबंध स्पर्धा उत्साहात पार पडल्या.विजेत्यांना हुतात्मा दिनी हुतात्मा अभिवादन कार्यक्रमात...\nज.स्वा.वडगाव येथे सोसायटीच्या नवीन इमारतीचे उदघाटन ; जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या...\nम्हासुर्णे (प्रतिनिधी तुषार माने ): दुष्काळी भागातील सोसायटीने शंभर टक्के वसुल करुन आपल्या नफ्यातुन सोसायटीची इमारत उभी केली आणि त्या इमारतीत जिल्हा बॅक घेवुन...\nसातार्‍यातील शाही सीमोल्लंघन दणक्यात साजरे करण्यासाठी जय्यत तयारी सुरू\nचाफळ आठवडा बाजारामध्ये गोळीबार, एकाच मृत्यू\nकायद्याची जागृती करण्याचे विधी प्राधिकरणाचे काम अतिशय स्तुत्य : जिल्हाधिकारी\nविलासपूर एक आदर्श ग्रामपंचायत करण्यासाठी सहकार्य करु आ. शिवेंद्रसिंहराजे; ग्रामस्थांना डस्टबीनचे वाटप\nसातारा जिल्ह्यातील रस्ते 15 डिसेंबरपूर्वी खड्डे मुक्त करणार : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील\nवडूजला पाक विरोधात मोर्चा; नवाज शरीफांच्या पुतळ्याचे दहन\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nकाळचौंडी येथील तलावाला गळती ठेकेदाराकडून निकृष्ट काम,ग्रामस्थाचा उपोषणाचा इशारा\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=1189", "date_download": "2018-11-16T00:01:39Z", "digest": "sha1:6SV2P5XXHYUEZLC6KEORDQJYTD67OKDJ", "length": 9882, "nlines": 82, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "पलूस-कडेगावमधून विश्वजीत कदम बिनविरोध", "raw_content": "\nपलूस-कडेगावमधून विश्वजीत कदम बिनविरोध\nविरोधातील सर्व आठ जणांनी माघार घेतल्याने विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघातील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे विश्वजित कदम बिनविरोध निवडून आले.\nसांगली : कमालीची उत्कंठा वाढवणार्‍या राजकीय नाट्यानंतर अर्ज माघारीसाठी शेवटची केवळ पंधरा मिनिटे बाकी असताना भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.\nयाचवेळी विरोधातील सर्व आठ जणांनी माघार घेतल्याने विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघातील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे विश्वजित कदम बिनविरोध निवडून आले.\nकॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे विधानसभेच्या पलूस-कडेगाव मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. कॉंग्रेसने पतंगरावांचे पुत्र, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली.\nविधानसभेच्या निवडणुकांना जेमतेम वर्षभराचा कालावधी उरल्याने ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन कॉंग्रेसच्या नेत्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना आणि राष्ट्रवादीने उमेदवार न देण्याचा निर्णय घेऊन कदम यांना पाठिंबा जाहीर केला होता.\nभाजपने मात्र निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. देशमुख यांनी बुधवारी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला होता.\nअर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कदम यांच्याविरोधात संग्रामसिंह देशमुख यांच्यासह आठ जणांचे अर्ज होते. सोमवारी दुपारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून देशमुख यांचा अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले.\nत्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता देशमुख यांच्यासह अपक्षांचे अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे कॉंग्रेसचे विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विजयसिंह देशमुख यांनी जाहीर केले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nनोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब�\nसंशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे �\nसकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श�\nलाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी �\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्\nमोहन भागवत हाजिर हो स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या\nराफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब�\nदिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ �\n१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच�\nजेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश �\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्\nराफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र�\nभाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच\nराफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍\nस्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://rajbhavan-maharashtra.gov.in/rajbhavan/Pages/frm_articlewiselist.aspx", "date_download": "2018-11-15T23:52:48Z", "digest": "sha1:HY4YBHNRADVZSP4ZSZIR2HFUDQSIS23S", "length": 30167, "nlines": 167, "source_domain": "rajbhavan-maharashtra.gov.in", "title": "सांविधानिक भूमिका", "raw_content": "\nदिशादर्शकाकडे जा | मुख्य विषयाकडे जा\nमुख्य पृष्ठ > मा.राज्यपाल यांची भूमिका > सांविधानिक भूमिका\nप्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल :\n117[परंतु, एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांकरता राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यास या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही]\n154. राज्याचा कार्यकारी अधिकार\n(1) राज्याचा कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या ठायी निहित असेल आणि त्याचा वापर या संविधानानुसार त्याच्याकडून प्रत्यक्षपणे किंवा त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यांमार्फत केला जाईल.\n(2) या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे,-\n(क) कोणत्याही विद्यमान कायद्याद्वारे अन्य कोणत्याही प्राधिकाऱ्यास प्रदान करण्यात आलेले कोणतेही कार्याधिकार राज्यपालाकडे हस्तांतरित होतात, असे मानले जाणार नाही; किंवा\n(ख) राज्यपालास दुय्यम असलेल्या कोणत्याही प्राधिकाऱ्यास कायद्याद्वारे कार्याधिकार प्रदान करण्यास संसदेला किंवा राज्य विधानमंडळाला प्रतिबंध होणार नाही.\nराज्याचा राज्यपाल राष्ट्रपतीकडून सहीनिशी व स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे नियुक्त केला जाईल.\n(1) राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करील.\n(2) राज्यपाल, राष्ट्रपतीस संबोधून आपल्या अधिकारपदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल.\n(3) या अनुच्छेदाच्या पूर्वगामी तरतुदींना अधीन राहून, राज्यपाल, ज्या दिनांकास तो आपले अधिकारपद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर्षांच्या अवधीपर्यंत ते अधिकारपद धारण करील:\nपरंतु, राज्यपाल, त्याचा पदावधी संपला असला तरीही, त्याचा उत्तराधिकारी स्वत:चे अधिकारपद ग्रहण करीपर्यंत पद धारण करणे चालू ठेवील.\nकोणतीही व्यक्ती, ती भारतीय नागरिक आणि पस्तीस वर्षे वयाची असल्याखेरीज राज्यपालपदावरील नियुक्तीस पात्र असणार नाही.\n(1) राज्यपाल संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही, आणि संसदेच्या दोहोंपैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा अशा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाचा सदस्य, राज्यपाल म्हणून नियुक्त झाला तर, तो राज्यपाल म्हणून आपले अधिकारपद ग्रहण करील त्या दिनांकास, त्याने त्या सभागृहातील आपली जागा रिक्त केली असल्याचे मानण्यात येईल.\n(2) राज्यपाल कोणतेही अन्य लाभपद धारण करणार नाही.\n(3) राज्यपाल आपल्या अधिकृत निवासस्थानाचा निवासशुल्क न देता वापर करण्यास हक्कदार असेल आणि संसद कायद्याद्वारे ठरवील अशा वित्तलब्धी, भत्ते व विशेषाधिकार यांनाही हक्कदार असेल आणि त्यासंबंधात याप्रमाणे तरतूद केली जाईपर्यंत, दुसऱ्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेल्या अशा वित्तलब्धी, भत्ते व विशेषाधिकार यांना तो हक्कदार असेल.\n118[(3क) एकाच व्यक्तीस दोन किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले असेल त्याबाबतीत, राज्यपालास द्यावयाच्या वित्तलब्धी आणि भत्ते यांचा खर्च, राष्ट्रपती आदेशाद्वारे निर्धारित करील अशा प्रमाणात त्या राज्यांमध्ये विभागून दिला जाईल.]\n(4) राज्यपालाच्या वित्तलब्धी आणि भत्ते त्याच्या पदावधीत कमी केले जाणार नाहीत.\n159. राज्यपालाने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे.-\nप्रत्येक राज्यपाल व राज्यपालाची कार्ये पार पाडणारी प्रत्येक व्यक्ती, आपले अधिकार ग्रहण करण्यापूर्वी त्या राज्याच्या संबंधात अधिकारितेचा वापर करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या समक्ष किंवा तो अनुपस्थित असेल तर, त्या न्यायालयाचा जो ज्येष्ठतम न्यायाधीश उपलब्ध असेल त्याच्या समक्ष पुढील नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली सही करील. ती म्हणजे अशी ----\n\"मी, क. ख., ईश्वरसाक्ष शपथ घेतो / गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, मी . . . . . . . . (राज्याचे नाव) चा राज्यपाल म्हणून आपल्या पदाचे कार्यपालन निष्ठापूर्वक करीन (किंवा मी . . . . . . . . . . .. च्या राज्यपालाची कार्ये निष्ठापूर्वक पार पाडीन) आणि माझ्या संपूर्ण क्षमतेनिशी संविधान व कायदा यांचे जतन, संरक्षण व प्रतिरक्षण करीन आणि मी स्वत:ला . . . . . . . . . . . (राज्याचे नाव ) च्या जनतेच्या सेवेस व कल्याणास वाहून घेईन.\"\n160.. विवक्षित आकस्मिक प्रसंगी राज्यपालाची कार्ये पार पाडणे.-\nराष्ट्रपतीस, या प्रकरणात ज्याकरता तरतूद करण्यात आलेली नाही, अशा कोणत्याही आकस्मिक प्रसंगी राज्याच्या राज्यपालाची कार्ये पार पाडण्यासाठी योग्य वाटेल अशी तरतूद करता येईल.\n161. क्षमा, इत्यादी करण्याचा आणि विवक्षित प्रकरणी शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राज्यपालाचा अधिकार.-\nराज्याच्या राज्यपालास, कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येणाऱ्या अशा बाबीशी संबंधित असलेल्या कोणत्याही कायद्याविरूद्ध केलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल दोषी ठरवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला, शिक्षेबद्दल क्षमादान करण्याचा, शिक्षातहकुबी देण्याचा, शिक्षेस स्थगिती किंवा शिक्षेत सूट देण्याचा अथवा शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा अधिकार असेल.\n162. राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती.-\nया संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती, ज्यांच्या बाबतीत राज्य विधानमंडळास कायदे करण्याचा अधिकार आहे त्या बाबींपर्यंत असेल:\nपरंतु, ज्या बाबतीत राज्य विधानमंडळास व संसदेस कायदे करण्याचा अधिकार आहे, अशा कोणत्याही बाबतीत राज्याचा कार्यकारी अधिकार या संविधानाद्वारे किंवा संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे संघराज्यास किंवा त्याच्या प्राधिकाऱ्यास प्रदान केलेल्या कार्यकारी अधिकाराला अधीन असेल व त्याच्यामुळे मर्यादित होईल.\n163.राज्यपालास सहाय्य करण्याकरता व सल्ला देण्याकरता मंत्रिपरिषद.-\n(1) राज्यपालास आपले कार्याधिकार वापरण्याच्या कामी, या संविधानानुसार किंवा त्याखाली त्याने आपले कार्याधिकार किंवा त्यापैकी कोणताही कार्याधिकार स्वविवेकानुसार वापरणे आवश्यक असेल तेवढी मर्यादा खेरीजकरून एरव्ही, सहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमुखपदी असलेली एक मंत्रिपरिषद असेल.\n(2) एखादी बाब, जिच्याबाबत राज्यपालाने या संविधानानुसार किंवा त्याखाली स्वविवेकानुसार कृती करणे आवश्यक आहे अशा स्वरूपाची आहे किंवा नाही, असा कोणताही प्रश्न उदभवला तर, राज्यपालाने स्वविवेकानुसार दिलेला निर्णय अंतिम असेल, आणि राज्यपालाने केलेल्या कोणत्याही गोष्टीची विधिग्राह्यता, त्याने स्वविवेकानुसार कृती करावयास हवी होती किंवा नको होती, या कारणावरून प्रश्नास्पद करता येणार नाही.\n(3) मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणता, या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.\n164.. मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी.-\n(1) मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील, आणि राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते मंत्री अधिकारपदे धारण करतील:\nपरंतु, बिहार, मध्यप्रदेश व ओरिसा या राज्यांमध्ये जनजातीच्या कल्याणकार्यासाठी एक मंत्री असेल व त्याशिवाय त्याच्याकडे अनुसूचित जातीचे व मागासवर्गांचे कल्याणकार्य किंवा अन्य कोणतेही काम याचा प्रभार असू शकेल.\n(2) मंत्रिपरिषद राज्य विधानसभेस सामुदायिकपणे जबाबदार असेल.\n(3) मंत्र्याने आपले अधिकारपद ग्रहण करण्यापूर्वी राज्यपाल त्यास अधिकारपद व गुप्तता यांच्या शपथा, त्या प्रयोजनार्थ तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या नमुन्यांनुसार देईल.\n(4) जो मंत्री कोणत्याही कालावधीत सलग सहा महिने राज्य विधानमंडळाचा सदस्य नसेल त्याचे मंत्रिपद, तो सहा महिन्यांचा कालावधी संपताच संपुष्टात येईल.\n(5) मंत्र्यांचे वेतन व भत्ते, राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित करील त्याप्रमाणे असतील आणि राज्य विधानमंडळ याप्रमाणे ते निर्धारित करीपर्यंत, दुसऱ्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील.\n165. राज्यपाल, राज्याच्या महा अधिवक्त्याची नियुक्ती करील.\n166. राज्य शासनाची संपूर्ण शासकीय कारवाई राज्यपालाच्या नावाने करण्यात येत आहे असे व्यक्त केले जाईल.\n167.राज्यपालास माहिती पुरवणे, इत्यादींबाबत मुंख्यमंत्र्याची कर्तव्ये.-\n(क) राज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधीचे मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय व विधिविधानाकरता आलेले सर्व प्रस्ताव राज्यापालास कळवणे;\n(ख) राज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधी व विधिविधानाकरता आलेल्या प्रस्तावासंबंधी राज्यपाल मागवील ती माहिती पुरवणे; आणि\n(ग) ज्या बाबीवर एखाद्या मंत्र्याने निर्णय घेतलेला आहे, पण मंत्रिपरिषदेने जिचा विचार केलेला नाही अशी कोणतीही बाब, राज्यपालाने आवश्यक केल्यास, मंत्रिपरिषदेच्या विचारार्थ सादर करणे हे प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याचे कर्तव्य असेल.\n174.राज्यपाल सभागृहास वेळोवेळी अभिनिमंत्रित करील, त्याला सभागृहाची सत्रसमाप्ती करता येईल आणि विधानसभा विसर्जित करता येईल.\nपाचवी अनुसूची [244(१)] : अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमाती यांच्या प्रशासन व नियंत्रण यांची विशेष जबाबदारी.\nकलम ३७१(२): महाराष्ट्र राज्य - विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र यांच्यासाठी मा. राज्यपाल यांची विशेष जबाबदारी .\nडिस्क्लेमर| गोपनीय धोरण |साईटमॅप |मदत | अभिप्राय\nमहाराष्ट्र शासन | भारताचे राष्‍ट्रपति | भारताचे पंतप्रधान |भारत सरकार | आधार\n© हे राज भवनचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.महाराष्ट्र शासन, भारत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/youth-died-due-to-electric-shock-at-ambernath/", "date_download": "2018-11-15T23:00:29Z", "digest": "sha1:6YFIRQJV5OLNXJRYEHQ5GZ5P7W4VPXLQ", "length": 18000, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "विजेचा धक्क्याने तरुणाचा मृत्यू, महावितरणच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nविजेचा धक्क्याने तरुणाचा मृत्यू, महावितरणच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल\nअंबरनाथमध्ये महावितरणच्या गलथान कारभारामुळे विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. रिझवान शेख असं या तरूणाचे नाव आहे. रिझवानच्या गॅरेजच्या वीजपुरवठा खंडीत झाल्याने महावितरणकडे तक्रार दिली होती, मात्र महावितरणकडून रिझवानलाच वायर आणायला सांगितली आणि वीज पुरवठा सुरु असताना त्याला झाडाची फांदी तोडायला सांगितल्याने विजेच्या जोरदार धक्याने रिझवानचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी महावितरणच्या 4 कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअंबरनाथच्या लादिनाका परिसरात रिझवान शेख याच्या गॅरेजमधील विद्युत पुरवठा गेल्या चार दिवसांपासून खंडित झाला होता, त्यामुळे वीजपुरवठा दुरुस्त करण्यासाठी रिझवानच्या भावाने महावितरणकडे तक्रार केली होती. मात्र वायर नसल्याचे कारण देत, तुम्हीच वायर विकत आणून द्या आम्ही वीज पुरवठा सुरळीत करून देतो असे उत्तर त्यांना देण्यात आले. त्यामुळे रिझवानने वायर आणली. मात्र दुरुस्तीसाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रिझवानला विद्युत वाहिनीतील वीज प्रवाह बंद असल्याचे सांगून तेथील झाडाची फांदी तोडायला सांगितले. रिझवान फांदी तोडत असताना त्याला तारेचा जोरदार झटका लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.\nदरम्यान, महावितरणचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करीत असताना वीज पुरवठा खंडित करणे अपेक्षित होते, मात्र विद्युत प्रवाह सुरु ठेवल्याने रिझवानचा हकनाक बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी महावितरणच्या गलथान कारभारा विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात महावितरच्या चार कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबबनराव लोणीकर अधिकाऱ्यांवर भडकले, ‘लग्नानंतर वर्षभरात लेकरु होते पण…’\nपुढीलमोठी बातमी : प्रवाशांच्या जीवाशी खेळ, एअर इंडियाचे विमान बंद धावपट्टीवर उतरवले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/indian-14-bn-messages-sent-new-year%E2%80%99s-eve-24784", "date_download": "2018-11-15T23:19:16Z", "digest": "sha1:3MP7QBOXCWMKI3G3VTDH5MYE6WSGFWP6", "length": 12734, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indian 14 bn messages sent on New Year’s eve भारतीयांचे नववर्षाला चौदाशे कोटी व्हॉट्सऍप मेसेजेस | eSakal", "raw_content": "\nभारतीयांचे नववर्षाला चौदाशे कोटी व्हॉट्सऍप मेसेजेस\nशुक्रवार, 6 जानेवारी 2017\nनवी दिल्ली- नवीन वर्ष स्वागताचे मेसेजेस पाठविण्यासाठी भारतीयांनी सर्वाधिक पसंती व्हॉट्सऍपला दिली असून, 31 डिसेंबरच्या रात्री तब्बल चौदाशे कोटी मेसेजेस व्हॉट्सऍपवरून पाठविले आहेत, अशी माहिती कंपनीने दिली आहे.\nजगभरात सोशल नेटवर्किंगसाठी व्हॉट्सऍपचा सर्वाधिक वापर होताना दिसत आहे. नवीन वर्षानिमित्त शुभेच्छांचे मेसेजेस पाठविण्यासाठी भारतीय नेटिझन्सनी यंदा व्हॉट्सऍपला सर्वाधिक पसंती दिली. 31 डिसेंबरच्या रात्री तब्बल चौदाशे कोटी मेसेजेस भारतीयांनी पाठविले आहेत.\nनवी दिल्ली- नवीन वर्ष स्वागताचे मेसेजेस पाठविण्यासाठी भारतीयांनी सर्वाधिक पसंती व्हॉट्सऍपला दिली असून, 31 डिसेंबरच्या रात्री तब्बल चौदाशे कोटी मेसेजेस व्हॉट्सऍपवरून पाठविले आहेत, अशी माहिती कंपनीने दिली आहे.\nजगभरात सोशल नेटवर्किंगसाठी व्हॉट्सऍपचा सर्वाधिक वापर होताना दिसत आहे. नवीन वर्षानिमित्त शुभेच्छांचे मेसेजेस पाठविण्यासाठी भारतीय नेटिझन्सनी यंदा व्हॉट्सऍपला सर्वाधिक पसंती दिली. 31 डिसेंबरच्या रात्री तब्बल चौदाशे कोटी मेसेजेस भारतीयांनी पाठविले आहेत.\nव्हॉट्सऍप कंपनीने प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'नेटिझन्सची गरज ओळखून व्हॉट्सऍपमध्ये सातत्याने बदल केले गेले आहेत. यामुळेच जगभरात व्हॉट्सऍपला नागरिकांची मोठी पसंती मिळत आहे. यापुढेही वेगवेगळे बदल केले जाणार आहेत. भारतातून प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मेसेजेस एका दिवसात पाठविले गेले आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री चौदाशे कोटी मेसेजेस बरोबरच 310 कोटी इमेजेस, 70 कोटी जिफ इमेजेस व 61 कोटी व्हिडिओ पाठविण्यात आले आहेत. शिवाय, व्हाइस मेसेजचाही मोठ्या प्रमाणात वापर केले गेला आहे.'\nदरम्यान, नववर्षानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी व्हॉट्सऍपचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेल्याने एसएमएसची संख्या रोडावली आहे.\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nकेबलसाठी केलेले खड्डे बुजवा\nपुणे : दोन महिन्यांपूर्वी गणेश पेठेत महावितरणने भूमिगत केबल वायर टाकण्यासाठी केलेले खड्डे तसेच सोडून दिले आहेत. या कामाचा राडारोडादेखील तसाच पडून आहे...\nउंड्री : उंड्री येथे कानडेनगरच्या रस्त्यालगत खडी पसरली आहे. रस्त्याचे काम अर्धवट आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे....\nपर्वती : पर्वतीसमोरील मारुती मंदिरासमोर 24 तास बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक अडवली जाते आणि वाहतूक कोंडी होते. तेथे \"नो पार्किंग'...\nव्हिडिओ गेमच्या नादातून विद्यार्थ्याची आत्महत्या\nनागपूर - शाळकरी विद्यार्थ्याने घरी कुणी नसताना गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना महाल परिसरात उघडकीस आली आहे. मोबाईल व व्हिडिओ गेमच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/264", "date_download": "2018-11-15T22:44:16Z", "digest": "sha1:LXYVGL4YKXF45KQQHKH6OTHPFMSL3W5E", "length": 13616, "nlines": 221, "source_domain": "aisiakshare.com", "title": " एक कविता, आणि तिचं भाषांतर | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nएक कविता, आणि तिचं भाषांतर\nमी काही तासांपूर्वीच सदस्य झालो आहे. सर्वांना नमस्कार. ऑगडेन नॅशची एक कविता, आणि त्यानंतर मी केलेलं तिचं भाषांतर:\nपण देईन मी बक्षीस\nजर असेल कुठे जगात\nमजेशीर मूळ कविता आणि भाषांतर. भाषांतर कसं असावं याचा एक उत्तम वस्तुपाठ.\nता क. नवीन सभासदाचं स्वागत.\nता ता क : तीन ट वरून आठवलं. \"आमच्या काळी\" , म्हणजे आम्ही पौगंडावस्थेत होतो तेव्हा - एका नटीबद्दल म्हणायचो : पूजा भट्ट, घट्ट, मठ्ठ.\nएक अतिअवांतर प्रतिसाद : प्रस्तुत कवितेमधे जो शब्दांचा - शब्दांचा नव्हे तर अक्षरांचा - खेळ आहे त्यावरून आमचे इथले मित्र धनंजय यांची काही वर्षांपूर्वी वाचलेली कविता आठवते आहे. कोकणच्या माणसांना हा कोकणी सल्ला जरा अधिक आवडेल\n\"सल्ला सच्चा , सोळा आणे :\nनो आयडियाज् बट इन थिंग्ज.\nभाषांतर करताना दर वेळी शब्दशः अनुवाद शक्य नसतो आणि कित्येकदा योग्यही ठरत नाही. मूळ लिखाणाशी इमान राखणं, आणि तरीही दुसर्‍या भाषा/ संस्कृतीमध्ये चपखल बसणारे संदर्भ भावानुवादात आणणं कठीण असतं.\n(लामा लामा रेड पजामा आठव्लं)\n मजा आली. स्वागत आहे.\nमात्र मुळात जशी घट्ट लय आहे, तशी कुठली मराठमोळी लय राखता आले असते, तर अधिक मजा आली असती :\nमूळ कविता आणि भाषांतर दोन्ही आवडल्या. असेच अजून येऊ द्या.\n(फा.फे.सारखा ट्ट्टॉक आवाज काढत) मस्त.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\n(ट ला ट जोडून केलेली) कविता आवडली\n'स्वैर अनुवाद' आहे बर्का हा.\nनै तर दलाई लामा मधे धर्मगुरू हाय\nआय मिन अटल मधे पंतप्रधान.\nत्ये जम्लं झक्कास हाय, पन हाउ अनुवाद न्हाई \n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nसुंदर रचना अन बाकी प्रतिसाद.\nसुंदर रचना अन बाकी प्रतिसाद. फार्फार आवडले.\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : खगोलज्ञ विलिअम हर्शल (१७३८), नोबेलविजेता नाटककार गेरहार्ड हाउप्टमन (१८६२), रक्तपुरवठ्याच्या यंत्रणेचं कार्य शोधणारा नोबेलविजेता ऑगुस्त क्रोग (१८७४), चित्रकार जॉर्जिया ओ'कीफ (१८८७), लेखक रिचमल क्रॉम्पटन (१८९०), संगीतकार दत्ता डावजेकर (१९१७), कवयित्री शिरिष पै (१९२९), लेखक जे. जी. बॅलर्ड (१९३०), 'अॅबा'मधली गायिका फ्रीदा लिंगस्ताद (१९४५), लेखक सुहास शिरवळकर (१९४८), टेनिसपटू सानिया मिर्झा (१९८६)\nमृत्युदिवस : गणितज्ञ व खगोलज्ञ योहानस केपलर (१६३०), चित्रकार अल्बर्ट कुईप (१६९१), समाजशास्त्रज्ञ एमिल डर्कहाईम (१९१७), 'कामायनी'चे रचयिता कवी जयशंकर प्रसाद (१९३७), मानववंशशास्त्रज्ञ मार्गारेट मीड (१९७८), आचार्य विनोबा भावे (१९८२), अभिनेता सईद जाफरी (२०१५)\nजागतिक बंदिवान लेखक दिन\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - ब्राझिल, पॅलेस्टिन (स्वघोषित)\nवर्धापनदिन : झारखंड राज्य (२०००)\n१५३३ : इंकांचे पेरूवरील राज्य संपवणारा काँकिस्तेदोर फ्रान्सिको पिझारो राजधानी कुझकोमध्ये आला.\n१८५९ : ऑलिंपिकचे आधुनिक कालखंडात पुनरुज्जीवन.\n१९२० : 'लीग ऑफ नेशन्स'ची पहिली परिषद.\n१९४३ : जर्मन छळछावण्यांमध्ये जिप्सी लोकांनादेखील ज्यूंप्रमाणेच वागवले जावे अशी हिमलरची आज्ञा.\n१९४९ : नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना गांधीहत्येबद्दल फाशी.\n१९६९ : अमेरिकेच्या राजधानीत व्हिएतनाम युद्धाविरोधात अडीच लाख लोकांनी निदर्शन केले.\n१९७१ : इंटेलतर्फे पहिला व्यावसायिक सिंगल-चिप मायक्रोप्रोसेसर सादर.\n१९८८ : पॅलेस्टिनी नॅशनल काउन्सिलतर्फे स्वतंत्र पॅलेस्टिन राष्ट्राची घोषणा.\n१९८९ : सचिन तेंडुलकरचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण.\n१९९८ : आंतरराष्ट्रीय शस्त्रनिरीक्षकांना परवानगी दिल्यामुळे इराकवरचा हल्ला पुढे ढकलला गेला.\n२००० : झारखंड राज्याची स्थापना.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/raj-thakare-118110500008_1.html", "date_download": "2018-11-15T22:52:10Z", "digest": "sha1:HA7BV3BIF3AWO3E2CEKJHEPDNO33G4XV", "length": 11967, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'भारत' देश आयसीयूमध्ये, राज ठाकरे यांची व्यंगचित्रातून टीका | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'भारत' देश आयसीयूमध्ये, राज ठाकरे यांची व्यंगचित्रातून टीका\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धनत्रयोदशी निमित्तानं देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य करणारे व्यंगचित्र आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहे. याचित्राद्वारे त्यांनी भाजपाला चांगलेच फटकारले आहे. हा दिवस अनेक प्रकारे साजरा केला जातो. वैद्यकीय शास्त्राचा देव 'धन्वंतरी' ह्याचा जन्मदिवस म्हणूनही काही लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात,असे सांगत राज ठाकरे यांनी 'भारत' देशाला आयसीयूमध्ये दाखवले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर ,असे सांगत राज ठाकरे यांनी 'भारत' देशाला आयसीयूमध्ये दाखवले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर , अशा शब्दांत त्यांनी थेट भाजपा सरकारवर टीका केली आहे.\nअवनीला बेकायदेशीररित्या ठार मारले : मेनका गांधी\nदिवाळीपूर्वी मागण्या मान्य करा अन्यथा सत्ताधाऱ्यांना घेराव घालू - आ. ख्वाजा बेग\nचांगले सरकार असेल तर शिवसेना भाजपा सोबत - उद्धव ठाकरे\nआता व्हाट्सएप ग्रुप चॅटमध्ये पर्सनल उत्तर करण्यास सक्षम असाल, नवीन वैशिष्ट्य लॉचं करेल\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमराठा आरक्षण अहवाल झाला सादर, लवकरच मिळणार आरक्षण\nपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत शांततेच्या मार्गाने मराठा आंदोलने झाली. त्याचा परिणाम ...\nXiaomi Mi 8 Youth चा नवीन व्हेरिएंट झाला लॉन्च, जाणून घ्या ...\nचिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi)ने Mi 8 Youth 4 जीबी व्हेरिएंटची सुरुवात ...\nमुख्यमंत्र्यांचा दावा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ...\nमराठा आरक्षण ळिाले पाहिजे, याबाबत राज्यशासन नेहीच सकारात्क राहिले असून मागासवर्ग आयोगाचा ...\niphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय\nसोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा ...\nहिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा\nआपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 ...\nमुख्यमंत्र्यांचा दावा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ...\nमराठा आरक्षण ळिाले पाहिजे, याबाबत राज्यशासन नेहीच सकारात्क राहिले असून मागासवर्ग आयोगाचा ...\niphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय\nसोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा ...\nहिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा\nआपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 ...\nजाच करणाऱ्या सावकारांना जेलमध्ये टाका, आमदार विद्या चव्हाण ...\nयवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात सावकारग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ...\nरक्त देताय रिप्लेसमेंट डोनर मागितला असेल तर तक्रार करा ...\nहॉस्पिटलमध्ये जरत्या रुग्णाची संपूर्ण जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाकडे असते. पण, अनेकदा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Paramedical-Act-Protection-for-DMLT-Laboratories/", "date_download": "2018-11-15T23:40:10Z", "digest": "sha1:65V4K5TLAJF5FB4HNBVL47RXSYAVPYDQ", "length": 7534, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डीएमएलटी प्रयोगशाळांना पॅरामेडिकल कायद्याचे संरक्षण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › डीएमएलटी प्रयोगशाळांना पॅरामेडिकल कायद्याचे संरक्षण\nडीएमएलटी प्रयोगशाळांना पॅरामेडिकल कायद्याचे संरक्षण\nमहाराष्ट्रातील पॅरामेडिकल लॅबोरेटरी चालविणार्‍या डी.एम.एल.टी. धारकांना पॅरामेडिकल कायद्याचे संरक्षण असल्याचा दावा अक्‍लॅप पॅरामेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन परभणी या संघटनेने केला आहे.\nया संदर्भात संघटनेने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. काही संघटना डी.एम.एल.टी. पदवीधारकांचा अपप्रचार करीत असल्याचा आरोप अक्‍लॅप पॅरामेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन परभणी शाखेद्वारे करण्यात येत आहे. परभणी मनपा आयुक्त, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.\nडी.एम.एल.टी. व तत्सम पदवीधारक हे पॅरामेडिकल क्‍लिनिकल लॅबोरेटरी चालवितात त्यांना त्याबाबतचे पूर्ण शिक्षण व ज्ञान आहे. तसेच ते कायद्याद्वारे पॅरामेडिकल प्रॅक्टिशनर्सच्या कक्षेत येतात.\nते कोणतेही हिस्टोपॅथोलॉजी, कॅथोलॉजी, एफ.एन.ए.सी. या सारख्या पॅथॉलॉजिकल रिपोर्टवर सही करीत नाही व कोणत्याही प्रकारचे निदान करीत नाही व डॉक्टर हा शब्द आपल्या नावासमोर वापर नाहीत, असा दावा अक्‍लॅप पॅरामेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन परभणीने केला आहे. तथापि काही संघटना व्यावसायिक द्वेषातून डी.एम.एल.टी. धारकांचा अपप्रचार करीत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. डी.एम.एल.टी. धारक राज्याच्या आरोग्य सेवेमध्ये, शासकीय सेवेमध्ये तळागाळातील दुर्गम भागात जाऊन आरोग्यसेवा देत आहेत. डी.एम.एल.टी.धारक उच्च तंत्रज्ञान प्राप्त पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीद्वारे आरोग्य सेवा देत आहेत. डी.एम.एल.टी. धारक उच्च तंत्रज्ञान प्राप्त पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीद्वारे आरोग्य सेवा देत आहेत. याची दखल घेऊन शासनाने कायदा बनवून शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा देणारे पुरोगामी राज्य असल्याचे सिद्ध केले आहे. परंतु काही संघटना डी.एम.एल.टी. लॅब धारकांना व्यवसाय करण्यापासून वंचित करीत असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. यामुळे व्यक्ती व संघटनेमार्फत करण्यात येत असलेल्या डी.एम.एल.टी. धारकांचा अपप्रचार करणार्‍यांवर शासनाने कठोर कार्यवाही करावी असे अक्‍लॅप पॅरामेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन परभणी शाखेचे म्हणणे आहे. निवेदन देताना अध्यक्ष मोतीराम निकम, श्रीनिवास पांगरकर, सचिव विनोद कांबळे, उपाध्यक्ष अहेमद हुसैन, मो. खालेद, शिवेंद्र गौतम, दिपक कांबळे, अनिलकुमार गायकवाड, विजय मोरे, किरण आंबेकर, गोविंद चव्हाण, खालेद देशमुख, भगवान वैद्य, गीतांजली मंगरूळकर व इतर सदस्य उपस्थित होते.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/liquor-center-destroyed-in-Panchavati/", "date_download": "2018-11-15T23:03:47Z", "digest": "sha1:OJMGJPBBTNTBVOTCACGPEKHQV5XWIT3F", "length": 4856, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंचवटीत गुन्हेगारांची झाडाझडती, दारू अड्डे केले उद्ध्वस्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › पंचवटीत गुन्हेगारांची झाडाझडती, दारू अड्डे केले उद्ध्वस्त\nपंचवटीत गुन्हेगारांची झाडाझडती, दारू अड्डे केले उद्ध्वस्त\nपंचवटी परिसरात वाढते गुन्हे आणि सराईत गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यातर्फे झोपडपट्टी भागात कोम्बिंग ऑपरेशन घेण्यात आले. यामध्ये अनेक सराईत गुन्हेगारांच्या घरांची झडती घेण्यात आली. वैशालीनगरमध्ये असलेले गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.\nपंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी मंगळवारी संध्याकाळी फुलेनगर, लक्ष्मणनगर, भराडवाडी, गौंडवाडी, गजानन चौक, तेलंगवाडी, शेषराव महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, विद्युतनगर, नवनाथनगर या भागात कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबविली. यामध्ये रेकॉर्डवरील, तडीपार अशा 23 गुन्हेगारांच्या घरांची झडती घेतली. फुलेनगर येथील मनपा शाळा क्रमांक 56 मध्ये असलेल्या वैशालीनगर आणि लक्ष्मणनगरमधील गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त करून 1400 लिटर गावठी दारू आणि दारू बनविण्याचे रसायन रस्त्यावर ओतून नष्ट करण्यात आले. तसेच देशी दारूच्या 23 बाटल्या असा एकूण 22 हजार 144 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.\nया कोम्बिंग ऑपरेशनमध्ये वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ, देवीदास इंगोले, रघुनाथ शेगर, वाल्मीक शार्दुल, गिरमे, उपनिरीक्षक योगेश उबाळे, अश्‍विनी मोरे उपस्थित होते.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Wittlich+de.php", "date_download": "2018-11-15T22:43:55Z", "digest": "sha1:A2ITQ66VD3EZ2U2JYRKEBPYFEMYJFRNP", "length": 3418, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Wittlich (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Wittlich\nआधी जोडलेला 06571 हा क्रमांक Wittlich क्षेत्र कोड आहे व Wittlich जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Wittlichमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Wittlichमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +496571 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनWittlichमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +496571 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00496571 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Wittlich (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Permission-for-selling-potato-in-belgaon/", "date_download": "2018-11-15T22:59:37Z", "digest": "sha1:CAG4EGRM5P457J6W2AAL2P4OX6JAA2WD", "length": 7574, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परराज्यातील बटाटा एपीएमसीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › परराज्यातील बटाटा एपीएमसीत\nस्थानिक शेतकरी व रयत संघटनेने स्थानिक बटाट्याला भाव मिळावा, यासाठी परराज्यातील बटाट्याच्या विक्रीला विरोध दर्शविला होता. यामुळे त्या बटाट्याची विक्री बंद करण्यात आली होती; मात्र बटाट्याची मागणी वाढून आवक घटल्याने व्यापार्‍यांसमोर ग्राहक टिकविण्याचा प्रश्‍न उभा आहे. व्यापारी संघटनेने एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव यांच्याशी चर्चा करून परराज्यातील बटाटा विक्रीसाठी परवानगी मिळविली.\nएपीएमसी बाजारपेठेत गेल्या महिनाभरापासून आग्रा, इंदूर येथून आयातीला विरोध दर्शवून शेतकरी संघटनांनी स्थानिक बटाट्याच्या विक्रीला प्राधान्य देण्याची मागणी केली होती. परराज्यातील बटाट्यामुळे स्थानिक बटाट्याला भाव मिळत नाही.शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. उत्पादन खर्चही निघत नाही, असा आरोप करून शेतकरी संघटनांनी व्यापार्‍यांच्या धोरणाला विरोध करून एपीएमसी सचिवांना निवेदन दिले होते. यावरून आयात बटाटा विक्रीवर निर्बंध लादले. स्थानिक बटाट्याची आवक अत्यल्प होत आहे. एपीएमसीच्या बुधवार व शनिवारच्या बाजारात प्रत्येकी 5 हजार बटाटा पोत्यांची मागणी असते. सध्या केवळ 2 हजार पोत्यांची आवक होत आहे. व्यापार्‍यांना मागणीनुसार बटाटा पुरविणे अशक्य ठरत आहे. उलाढाल होत नसल्याने एपीएमसीच्या सेसवरही परिणाम होत आहे. यामुळे व्यापारी संघटना व एपीएमसी व्यापारी प्रतिनिधींनी समस्या सचिव गुरुप्रसाद व एपीएमसी अध्यक्ष जाधव यांच्यासमोर मांडल्या.\nगोव्याला नववर्ष व पर्यटकांची गर्दी वाढल्याने बटाट्याची मागणी वाढली आहे. गोव्याचे ग्राहक कोल्हापूर, हुबळी, सांगली बाजारपठेतून बटाट्याची आयात करत आहेत. याचा परिणाम आपल्या व्यवसायावर होत असल्याची तक्रार व्यापार्‍यांनी केली. अध्यक्ष जाधव यांनी एपीएमसी आवाराबाहेर थांबलेल्या इंदूर, आग्रा बटाट्याच्या गाड्यांना एपीएमसीत प्रवेश देण्यास परवानगी देऊन विक्रीला संमती दिली.\nएपीएमसी सदस्य तानाजी पाटील, महेश कुगजी, मनोज मत्तीकोप, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष राजू पाटील, एम. बी. मुंगारी, दीपक होनगेकर, संभाजी होनगेकर, अरविंद कडूकर, टी. एस. पाटील, महेश देसूरकर, तुषार ठुमरी, गजानन पाटील, नूर कोतवाल, रमेश हुक्केरी आदी व्यापारी उपस्थित होते.\nप्रत्येक जिल्ह्यात होणार ट्रॉमा सेंटर\nहानीकारक औषधसाठा कोनवाळ गल्‍लीत जप्त\nआत्यानेच चिमुरडीला जाळून ठार मारले\nबोरगाव येथील शालेय विद्यार्थिनींचे अपहरण\nतिहेरी खून प्रकरणामध्ये तपास अधिकार्‍यावर वॉरंट\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/chikhali-alam-story/", "date_download": "2018-11-15T23:12:58Z", "digest": "sha1:AT6NKQPZKONXQCIKSE6WZNZZKZOL5GAX", "length": 7519, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चिखलीच्या आलमचा मंत्रालयात ‘जम’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › चिखलीच्या आलमचा मंत्रालयात ‘जम’\nचिखलीच्या आलमचा मंत्रालयात ‘जम’\nपाटोदा : महेश बेदरे\nसध्या सर्वत्र बेरोजगारी वाढल्यामुळे तरुणांना रोजगार व नोकर्‍या मिळत नसल्याच्या सर्वत्र चर्चा सुरू असतात, परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत यश खेचून आणणाराच खरा जेता ठरत असतो. अगदी अशाच प्रकारे पाटोदा तालुक्यातील चिखली या छोट्याशा गावातील आलम बशीर शेख या अवघ्या बावीस वर्षांच्या तरुणाने थेट मुंबई गाठून अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही अतिशय धाडसाने व चतुराईने मंत्रालयासमोरे खादी कपडे विक्रीचा ( नेते वापरतात ते ) व्यवसाय सुरू केला व अवघ्या एक वर्षात आपला जम बसवून दाखवला.\nपाटोदा तालुक्यातील चिखली या गावातील आलम बशीर शेख या तरुणाची घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. प्रत्येक वर्षी वडील ऊसतोड मजुर म्हणुन कारखान्यावर जात, आपल्या वडिलांचे कष्ट बघून आलमला आपणही काहीतरी करावे असे वाटायचे, त्याला राजकीय नेत्यांचेही पहिल्यापासूनच आकर्षण वाटायचे, अखेर त्याने एक दीड वर्षापूर्वी मुंबई गाठली, बीड जिल्हातील एखाद्या मोठ्या नेत्याकडे काहीतरी काम करायचे अशी आलम ची इच्छा होती, त्यासाठी त्याने मंत्रालयाचे खेटे मारायला सुरुवात केली.\nदरम्यान काही दिवसांतच त्याच्या डोक्यात या नेत्यांचे कपडे पाहून आपण जर याच परिसरात असा छोटासा व्यवसाय सुरू केला तर असा विचार चमकून गेला व त्याने तत्काळ अतिशय धाडसाने निर्णय घेऊन हा व्यवसाय सुरू केला, या साठी त्याच्या वडिलांनी अक्षरशः व्याजाचे पैसे घेऊन त्याला दिले व मुंबईत वास्तव्यास असलेला गावकाडचा मित्र लक्ष्मण लाड याने आलमला कपडे विक्रीसाठी आपली जुनी कार देऊन मदत केली.\nआलमने थेट पंजाब, अमृतसरहून खादीचे रेडीमेड व कपडा विक्रीसाठी आणले. उत्तम दर्जाचे कपडे व लाघवी संभाषण चातुर्याने अल्पावधीतच आलमने अनेक नेत्यांशी ओळखी केल्या. आलमकडे जवळपास दीडशे आमदारांनी खादीचे कपडे विकत घेतले आहेत.\nयामध्ये शिक्षण मंत्री विनोद तावडे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माणिकराव ठाकरे, एकनाथ खडसे, यांच्यासह माजी राज्यमंत्री सुरेश धस व आ. भीमराव धोंडे आदींसह अनेक बड्या नेत्यांचा समावेश असून आता आलमकडे 2 हजारांपासून 20 हजारापर्यंतचे ड्रेस विक्रीसाठी आहेत.\nविनोद तावडेंचे विशेष सहकार्य\nआपल्याला या ठिकाणी व्यवसाय सुरू केल्यानंतर अनेक अडचणी येत होत्या. एके दिवशी येथून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्वतः एक शर्ट खरेदी केला व आपुलकीने चौकशी केली. त्यानंतर प्रत्येक अडचणीच्या वेळी तावडे यांनी सहकार्य केले व आता तर आमदार निवास परिसरात दुकानासाठी किरायाने जागेसाठी ही ते प्रयत्न करणार असल्याचे आलमने सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Baroda-bank-robbery-11-people-arrested/", "date_download": "2018-11-15T23:25:29Z", "digest": "sha1:7ZB3PZAAI5I2EK5Y466LB5URKGNGCJXM", "length": 7771, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बडोदा बँक दरोड्यातील ११ जणांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बडोदा बँक दरोड्यातील ११ जणांना अटक\nबडोदा बँक दरोड्यातील ११ जणांना अटक\nनवी मुंबई : प्रतिनिधी\nपालघर, मुंबई, पुणे, धुळे, नागपूर, अमरावती, सिल्वासा, अहमदाबाद, सुरत, राजकोटसह वडोदरा येथे दरोडा, घरफोडीचे शंभर गुन्हे दाखल असलेल्या टोळीने नवी मुंबईतील जुईनगर येथील बडोदा बँकेत भुयार खोदून 27 लॉकर फोडून सोने, चांदी व रोख रक्कम घेऊन पळ काढला होता. या टोळीतील 11 जणांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून 5523 ग्रॅम सोने, 412 ग्रॅम चांदी, 24 लाखांची वाहने अशी 1 कोटी 75 लाख 48 हजार 941 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई केली जाणार आहे.\nजुईनगर येथील बडोदा बँक दरोड्यातील आरोपींना 21 दिवसांत नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. बॅँकेवर दरोडा टाकावा यासाठी दरोड्यातील मुख्य आरोपी हाजी अली मिर्झा बेग 2014 पासूनच दरोड्यासाठी जुळवाजुळव व बँकेचा शोध घेत असल्याची माहिती तपासात पुढे आली. अटकेत असलेल्या 11 आरोपींपैकी सहा जणांना महाराष्ट्रात, तीनजणांना उत्तर प्रदेशात तर एकाला कोलकाता येथे जावून अटक केली आहे.\nजुईनगर सेक्टर 11 मधील बॅक ऑफ बरोडावर भुयार खोदून दरोडा टाकण्यात आला. 13 नोव्हेंबरला बँक उघडल्यावर दरोड्याचा प्रकार उघडकीस आला होता. पाच ते बारा फुट खोल, अडीच फुट रूंद आणि अंदाजे 45 ते 50 फुट लांबवर हे भुयार खोदून हा दरोड टाकण्यात आला होता. भुयार खोदताना माती पसरू नये यासाठी भुयारात सर्वत्र लाकडी प्लाय लावण्यात आले होते. बॅकेत एकूण 237 लॉकर असून त्यातील 30 लॉकर तोडण्यात आले. कोणते लॉकर तोडण्यात आले आहेत तेही बॅकेने प्रसिध्द केले आहे. सुमारे 70 हून अधिक लॉकर तोडण्याचा प्रयत्न झाला मात्र 30 लॉकर फोडण्यात त्यांना यश आले.\nयाप्रकरणी पोलिसांनी 11 जणांना अटक केली असून त्यांचा साथीदार गेनाप्रसाद हा दरोडा टाकण्यापूर्वीच एक महिना अगोदर मेंदूच्या आजाराने मयत झाला होता.\nबडोदा बँक दरोडाप्रकरणी श्रावण हेगडे, मोईन खान, हाजी अली मिर्झा बेग,अंजन मांझी उर्फ अंजु यांना गोवंडी बैंगनवाडीतून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली इर्टीगा व काही दागिनेही हस्तगत करण्यात आले आहे. त्यांनी संजय वाघ या मालेगावच्या सोनाराला दरोड्यातील सोने विकले होते. पोलिसांनी मोईद्दीन शेख यास कोलकाता हावडा, किशन मिश्रा यास उत्तर प्रदेशातून, शुभम वर्मा यास अलाहाबाद,आदेश वर्मा अलाहाबाद तर हाजी अलीची बहीण मेहरून्निसा हिला पुण्यातून अटक केली.\nमहिला उद्योजकांसाठी विशेष धोरण\nअवकाळी पावसामुळे मुंबईला भरली हुडहुडी\nबडोदा बँक दरोड्यातील ११ जणांना अटक\nकर्जत : कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या\n‘ओखी’चा धोका टळला; एक बोट बेपत्ता, जीवितहानी नाही\nबँक ऑफ बडोदा दरोडा प्रकरणातील ११ संशयित ताब्यात\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/gramsabha-issue-in-satara-26-January/", "date_download": "2018-11-15T23:15:57Z", "digest": "sha1:VAE2FQDK2IDBFGX7OOWNZMGRAKETQNU7", "length": 5651, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " २६ जानेवारीला ग्रामसभा घेण्याची कायद्यातच तरतूद : सीईओ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › २६ जानेवारीला ग्रामसभा घेण्याची कायद्यातच तरतूद : सीईओ\n२६ जानेवारीला ग्रामसभा घेण्याची कायद्यातच तरतूद : सीईओ\nकायद्यामध्ये दि. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे या ग्रामसभांवर संबंधित शासकीय कर्मचार्‍यांनी बहिष्कार न टाकता सभा घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.\nझेडपीच्या ग्रामपंचायत विभागामार्फत सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना या ग्रामसभेबाबत पत्र काढण्यात आले आहे. ग्रामपंचायत नियमानुसार प्रत्येक वित्तीय वर्षाच्या सुरूवातीनंतर दोन महिन्याच्या आत, प्रत्येक वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात, ऑगस्ट महिन्यात व 26 जानेवारी अशा चार ग्रामसभा घेण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यानुसार दि. 26 जानेवारी रोजी ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. नियमातील ही तरतूद आपल्या अखत्यारितील सर्व ग्रामपंचायती, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या तत्काळ निदर्शनास आणून द्यावी. सातारा जिल्ह्यामध्ये 26 जानेवारी रोजी सर्वच्या सर्व 1 हजार 496 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत वार्षिक विकास आराखडा, विकास आराखड्यातील आर्थिक व भौतिक कामांचा आढावा, आपले सरकार सेवा केंद्र, रोजगार हमी योजना, शालाबाह्य मुलांबाबत चर्चा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्हास्तरावर अपिलेट समिती मान्यता, मिशन अंत्योदय योजना, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम आदी विषय घेण्याची सूचना करण्यात आली आहे. ग्रामसभा कार्यवाहीबाबतचा अहवाल दि. 26 रोजी 5 वाजेपर्यंत कार्यालयास सादर करण्याच्या सूचनाही डॉ. कैलास शिंदे यांनी दिल्या आहेत.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/mallya-says-i-am-innocent-27837", "date_download": "2018-11-15T23:58:42Z", "digest": "sha1:Q4TDBX66D3DUG3SAICW4OOYUTOSIUWPA", "length": 12264, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mallya says, I am innocent! मल्ल्या म्हणतात, 'मी निर्दोष'! | eSakal", "raw_content": "\nमल्ल्या म्हणतात, 'मी निर्दोष'\nशुक्रवार, 27 जानेवारी 2017\nनवी दिल्ली: उद्योगपती विजय मल्ल्या यांनी सध्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा निधी दुसरीकडे वळविल्याप्रकरणी निर्दोष असल्याचा दावा केला आहे. न्यायालयीन सुनावणीतून माझ्या विरोधात काहीही निष्पन्न झाले नसल्याचे मल्ल्या यांनी म्हटले आहे.\nनवी दिल्ली: उद्योगपती विजय मल्ल्या यांनी सध्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा निधी दुसरीकडे वळविल्याप्रकरणी निर्दोष असल्याचा दावा केला आहे. न्यायालयीन सुनावणीतून माझ्या विरोधात काहीही निष्पन्न झाले नसल्याचे मल्ल्या यांनी म्हटले आहे.\nमल्ल्या यांनी ट्विटरवरून त्यांच्यावरील आरोपांबाबत खुलासा केला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की आतापर्यंत झालेल्या न्यायालयीन सुनावणीत किंगफिशर एअरलाइन्स आणि मी बॅंकांना नेमके किती पैसे देणे आहे, हे स्पष्ट झालेले नाही. प्रसारमाध्यमांनीच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्याआधी मला दोषी ठरविले असून, त्याच्या इतर सर्वांवर प्रभाव पडत आहे. आपल्या देशात दोषी सिद्ध होईपर्यंत व्यक्ती निर्दोष असतो. तरीही मी बॅंकांचे पैसे बुडवून पलायन केले अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे बॅंकांचे काहीच देणे नाही.\nभांडवली बाजार नियंत्रक संस्था \"सेबी'ने 25 जानेवारीला मल्ल्या आणि अन्य जणांना भांडवली बाजारात बंदी केली आहे. त्यांनी युनाटडेट स्पिरिटस्‌ ही कंपनी दिएगो या कंपनीला विकण्याआधी तिचा निधी दुसरीकडे वळविल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. युनायटेड स्पिरिटस्‌च्या संचालकपदाचा मल्ल्या यांनी मार्च 2016 मध्ये राजीनामा दिला होता.\nनांदेड-दिल्ली विमानसेवा सोमवारपासून सुरू\nनांदेड : मागील अनेक दिवसापासून नांदेड ते दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला. येत्या सोमवारी (ता. 19) एअर इंडियाची ही सेवा सुरू होणार असून सचखंड...\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\n‘अवनी’च्या मृत्यूची चौकशी सुरू\nयवतमाळ - टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंगळवारी (ता...\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले\nमिलिटरी स्पेशल ट्रेनचे डबे रुळावरून घसरले नागपूर : लष्कराची वाहने, साहित्यासह जवानांना घेऊन जाणाऱ्या मिलिटरी स्पेशल ट्रेनचे दोन वॅगन ट्रॅलीची चाके...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/philips-mp3-player-sa060304s-97-silver-price-p7zThV.html", "date_download": "2018-11-15T23:20:29Z", "digest": "sha1:CBD5K7EASBQMJPTTOHYDMBKCKTHA72J3", "length": 13183, "nlines": 288, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फिलिप्स पं३ प्लेअर सॅ०६०३०४स 97 सिल्वर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nफिलिप्स पं३ प्लायर्स & इपॉड्स\nफिलिप्स पं३ प्लेअर सॅ०६०३०४स 97 सिल्वर\nफिलिप्स पं३ प्लेअर सॅ०६०३०४स 97 सिल्वर\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफिलिप्स पं३ प्लेअर सॅ०६०३०४स 97 सिल्वर\nफिलिप्स पं३ प्लेअर सॅ०६०३०४स 97 सिल्वर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फिलिप्स पं३ प्लेअर सॅ०६०३०४स 97 सिल्वर किंमत ## आहे.\nफिलिप्स पं३ प्लेअर सॅ०६०३०४स 97 सिल्वर नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nफिलिप्स पं३ प्लेअर सॅ०६०३०४स 97 सिल्वरक्रोम उपलब्ध आहे.\nफिलिप्स पं३ प्लेअर सॅ०६०३०४स 97 सिल्वर सर्वात कमी किंमत आहे, , जे क्रोम ( 794)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफिलिप्स पं३ प्लेअर सॅ०६०३०४स 97 सिल्वर दर नियमितपणे बदलते. कृपया फिलिप्स पं३ प्लेअर सॅ०६०३०४स 97 सिल्वर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफिलिप्स पं३ प्लेअर सॅ०६०३०४स 97 सिल्वर - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 5 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफिलिप्स पं३ प्लेअर सॅ०६०३०४स 97 सिल्वर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nफिलिप्स पं३ प्लेअर सॅ०६०३०४स 97 सिल्वर वैशिष्ट्य\nएक्सपांडबाळे मेमरी 32 GB\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 426 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 45 पुनरावलोकने )\nफिलिप्स पं३ प्लेअर सॅ०६०३०४स 97 सिल्वर\n5/5 (5 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/mumbai/rights-minor-girls-reject-physical-relations-also-112470", "date_download": "2018-11-15T22:57:09Z", "digest": "sha1:CF2Z4LWFECR5MIRG2BKEZO2Z55OD3E7O", "length": 4447, "nlines": 27, "source_domain": "amp.esakal.com", "title": "The rights of minor girls to reject physical relations also शारीरिक संबंध नाकारण्याचा अल्पवयीन मुलींनाही अधिकार | eSakal", "raw_content": "पुण्यात 18 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेतील मुलगी 19 वर्षांची होती आणि तिच्या सहमतीने शारीरिक संबंध झाल्याचा आरोपीचा दावा होता. तो अमान्य करत पुण्यातील सत्र न्यायालयाने त्याला सात वर्षांच्या सक्तमजुरीची सजा सुनावली होती. तो सध्या जामिनावर आहे. त्याला महिनाभरात शरण येण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nअरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nनांदेड-दिल्ली विमानसेवा सोमवारपासून सुरू\nनांदेड : मागील अनेक दिवसापासून नांदेड ते दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला. येत्या सोमवारी (ता. 19) एअर इंडियाची ही सेवा सुरू होणार असून सचखंड...\nमराठा आरक्षणाचा अहवाल प्राप्त; अभ्यास करुन पुढील कार्यवाही\nमुंबई : मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य मागास आयोगाकडून आज (गुरुवार) राज्य सरकारकडे सुपूर्त करण्यात आला. या अहवालाचा अभ्यास करून पुढील कार्यवाही करण्यात...\nपानसरे हत्‍या प्रकरणातील संशयित अमोल काळेला पोलिस कोठडी\nकोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी अमोल काळेला न्यायालयाने 22 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-20-percent-reduction-water-supply-104162", "date_download": "2018-11-15T23:17:11Z", "digest": "sha1:TMFOQBV6OVONXLFAIVCDSODC54JO3YWB", "length": 13369, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news 20 percent reduction in water supply कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात | eSakal", "raw_content": "\nकंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात\nमंगळवार, 20 मार्च 2018\nऔरंगाबाद - मार्च महिन्यातच शहरात पाण्यासाठी ओरड सुरू झाली असून, सोमवारी (ता. 19) झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी केल्या. त्यामुळे महापालिकेच्या मुख्य वाहिन्यांवरून पैठण रोडवरील सुमारे 19 कंपन्यांना होणारा पाणीपुरवठा 20 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nऔरंगाबाद - मार्च महिन्यातच शहरात पाण्यासाठी ओरड सुरू झाली असून, सोमवारी (ता. 19) झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी केल्या. त्यामुळे महापालिकेच्या मुख्य वाहिन्यांवरून पैठण रोडवरील सुमारे 19 कंपन्यांना होणारा पाणीपुरवठा 20 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nशहरात महापालिकेतर्फे तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी पाणी कमी असल्याचे कारण दिले जाते. असे असताना दुसरीकडे मुख्य वाहिन्यांवरून 19 कंपन्या व काही ग्रामपंचायतींना रोज पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे पाणीपट्टीपोटी कोट्यवधी रुपये थकीत आहेत. सोमवारी झालेल्या सभेत पाण्याचा विषय चर्चेला येताच कंपन्यांच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याची सूचना प्रमोद राठोड यांनी केली. त्यानुसार उन्हाळ्यात शहराचा पाणीपुरवठा वाढावा, यासाठी कंपन्यांचे पाणी 20 टक्‍क्‍यांनी कमी करावे, पाणीपुरवठा विभागाकडे जे अंदाजपत्रक प्रलंबित आहेत ते तत्काळ मंजूर करावेत, नवीन रस्ते करण्यात येणार असल्याने सर्व वॉर्डांत नवीन जलवाहिनी टाकण्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात यावे, आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले. दरम्यान, नगरसेविका, नगरसेवकांनी कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. त्या वेळी चहल गांगरून गेले होते. वर्ष-वर्ष काम होत नसल्याचा आरोप या वेळी नगरसेवकांनी केला.\nमहापालिकेच्या मुख्य वाहिन्यांवरून पैठण रोडवरील चार गावांना पाणीपुरवठा होतो. तसेच व्हिडिओकॉनच्या तीन कंपन्या, अलाना, एमईएस, बेंचमार्क, तसेच वाल्मी, छावणी परिषदेचा यात समावेश आहे.\nयेवल्यात सलग आठ महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा सुरु\nयेवला - दिवाळी संपली की टँकरच्या पाण्यावर तहान भागविणारा हा तालुका..वर्षानुवर्षे याच तात्पुरत्या उपाययोजनेवर समाधानी राहात आहे. यामुळेच पाण्यासारखा...\nशेतीच्या पाण्याबरोबर चारा लागवडीचे नियोजन करणे आवश्यक - भालके\nमंगळवेढा - विद्यमान सरकार शेतकरी हिताच्या विरोधी असून, बंधारा दुरुस्ती व इतर सिंचनाच्या कामाला निधी देत नसल्याने बंधाऱ्याची किरकोळ दुरुस्ती करता...\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\nमुंबईत 10 टक्के पाणीकपात निश्‍चित\nमुंबई - मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू होणार, हे आता निश्‍चित झाले आहे. मुंबईतील निवासी आणि औद्योगिक भागांत 31 जुलै 2019 पर्यंत सरसकट 10 टक्के...\nदुष्काळी भागांत चारा छावण्या सुरू करा\nमुंबई - राज्यावर दुष्काळाचे सावट दाटले असताना बॅंकेत भरभक्कम रक्कम असलेल्या धार्मिक संस्थांनी दुष्काळी भागात अन्नछत्रे आणि जनावरांसाठी चारा छावण्या...\nलोकवर्गणीतून महिलांनी खोदली कूपनलिका\nमंगरूळ (जि. उस्मानाबाद) - यंदाच्या अत्यल्प पावसामुळे गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. मंगळूरमध्येही याच परिस्थितीशी महिला दोन हात करत आल्या....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.hanortex.com/mr/about-us/", "date_download": "2018-11-15T23:25:45Z", "digest": "sha1:HFP2LUT32ZBL23JES2I5EB6WEDBMURJX", "length": 4818, "nlines": 142, "source_domain": "www.hanortex.com", "title": "आमच्या विषयी - निंग्बो Hanor कापड कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nप्राण्यांना झोपण्यासाठी पसरलेला पेंढा वेळ\nHanor कापड निँगबॉ चीन मध्ये स्थित, प्रामुख्याने उत्पादन व बाळ कापड आणि घरी कापड विविधता निर्यात. आमच्या कापड उत्पादन ओळी बाळ घोंगडी, बाळ लाळेरे, बाळ swaddle, बाळ washcloth, बाळ hooded टॉवेल, बाळ ढेकर कापड, बाळाचा डायपर, बाळ आंघोळीसाठीचे कपड़े आणि बाळ कपडे यांचा समावेश आहे. आम्ही लोकर घोंगडी, बाथ टॉवेल, बीच टॉवेल, प्रौढ कपड़े, उशी, उशी कव्हर आणि बेड चादरीचे कापड मध्ये खास.\nआम्ही ग्राहकांना घरी आणि परदेशात दोन्ही चांगले व्यवसाय संबंध निर्माण केले. आमच्या श्रीमंत निर्यात अनुभव, उच्च दर्जाचे उत्पादने, स्पर्धात्मक दर, वरिष्ठ सेवा आणि वर-वेळ चेंडू, आम्ही आपल्या गरजा पूर्ण आणि आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त करू शकता की सकारात्मक आहे.\nआम्ही नेहमी आमच्या ग्राहक ध्येय अपेक्षा आहेत. आपण आमच्या मालिका कोणत्याही स्वारस्य असल्यास, कृपया अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. आपले समाधान आमचे प्रयत्न ध्येय आहे, कोणत्याही चौकशी आणि प्रश्न आमच्या उच्च कार्यक्षमता, प्रामाणिकपणा प्रेमळ लक्ष आणि तत्पर उत्तर असेल.\nखोली 1215, Haiguang इमारत, क्रमांक 298, Zhongshan, वेस्ट रोड, निँगबॉ, चीन.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nकॉपीराइट 2018 निँगबॉ Yinzhou Hanor कापड कंपनी लिमिटेड. सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/51875", "date_download": "2018-11-15T23:13:29Z", "digest": "sha1:E7SCZHJ6Z7DIGOZE4E4XFLLPUXRVUKTM", "length": 31984, "nlines": 271, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अ‍ॅझ्टेक किन्वा बोल | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अ‍ॅझ्टेक किन्वा बोल\nकिन्वा, मक्याचे दाणे, ब्लॅक बीन्स (भिजवून शिजवलेले किंवा कॅनमधले), अननस, कांदा किंवा कांद्याची पात, केल, टोमॅटो, मीठ, बारीक वाटलेली ताजी/ओली लाल मिरची किंवा मेक्सिकन हॉट सॉस, ऑलिव्ह ऑइल, लसणाच्या पाकळ्या\nचौदाव्या ते सोळाव्या शतकात अ‍ॅझ्टेक संस्कृती मध्य मेक्सिकोमध्ये अस्तित्वात होती. हे अ‍ॅझ्टेक लोकं जिरायती, बागायती आणि घरगुती शेती करत. मका हे मुख्य पीक आणि अवाकाडो, बीन्स, तांबडे भोपळे, रताळी, टोमॅटो, मिरच्यांचे प्रकार आणि राजगिरा ही इतर पिकं. पुढे दिलेल्या पाककृतीचा आणि अ‍ॅझ्टेक संस्कृतीचा काही संबंध असावा असं मला तरी वाटत नाही. पण किन्वा बोल बनवण्यासाठी लागणार्‍या जिन्नसांपैकी बरेच जिन्नस या अ‍ॅझ्टेक लोकांच्या रोजच्या आहाराचा भाग असल्यानं आणि शिजवलेला किन्वा शिजवलेल्या राजगिर्‍यासारखा दिसत असल्यानं या पदार्थाला 'अ‍ॅझ्टेक किन्वा बोल' असं जरा 'अ‍ॅन्टिक' नाव दिलं गेलं असावं. तर....\n१ वाटी (होय, एक वाटी) ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात ७-८ लसणाच्या पाकळ्या अख्ख्या टाकाव्यात. साधारण गुलाबी झाल्या की आंच बंद करून कढई तशीच ठेवावी. हे तेल आधीच तयार करून ठेवावं.\nसाधारण १ कप होईल इतका किंवा खाणार्‍याच्या भुकेच्या अंदाजाने किन्वा शिजवून घ्यावा. भाज्या चिरून हलक्या हातानं मिसळून ठेवाव्यात, त्यातच बीन्स घालून ठेवावेत. लोखंडी कढईला हलका तेलाचा हात लावून गरम करायला ठेवावी. चांगली कडकडीत तापली की त्यावर पाण्याचा हबका मारून सगळ्या भाज्या एकदम टाकाव्यात आणि भराभर हालवावं. आंच मोठीच असू द्यावी. भाज्यांच्या पाठी शेकून काळसर झाल्या की आधी तयार करून ठेवलेलं तेल १-२ चमचे घालावं, आपल्या कुवतीनुसार हॉट सॉस किंवा वाटून ठेवलेली लाल मिरची, किन्वा आणि मीठ घालावं. या स्टेपला थोडी टोमॅटो प्युरे सुद्धा घालू शकता. सगळं पुन्हा भराभर हालवत अर्धा मिनिट परतावं आणि पानात वाढावं. हेल्दी खाल्ल्याचा गिल्ट येऊ नये म्हणून सोबत टॉर्टिया चिप्स घ्याव्यात.\nजेवायला एकापेक्षा जास्त माणसं असतील तर त्या प्रत्येकासाठी नव्यानं किन्वा बोल बनवावा. पहिला घाणा झाला की कढईवर पाण्याचा हबका मारून पुसून घ्यावी. आवडत्या व्यक्तीसाठी सगळ्यात शेवटी बनवावा कारण कढई भरपूर तापलेली असते त्यामुळे भाज्यांना मस्त खरपूस जळकट चव येते.\n_भाज्या अजिबात शिजवायच्या नाहीत, कच्च्या राहिल्या पाहिजेत\n_भाज्या आपल्या आवडीप्रमाणं कमी-अधिक-वेगळ्या घेऊ शकता\n_यात ग्रिल्ड चिकन किंवा श्रिंप पण चांगलं लागत असावं कारण अनेक लोकांना तशी ऑर्डर देताना बघितलं आहे\n_हॉट सॉसऐवजी एन्चिलाडा सॉस, Tomatillo Salsa Verde इ. घालू शकता\n_लागणारा वेळ ३० मिनिटे दिला आहे कारण 'चला जेवायला जावं' टाइप करून प्रतिसाद सेव्ह करून खुर्चीवरून उठून किन्वा स्टेशनवर पोचून किन्वा बोलची ऑर्डर देऊन पैसे चुकते करून पुन्हा डेस्कपाशी तडमडायला तेवढाच वेळ लागतो\n आवडत्या व्यक्तीसाठीची टिप घरच्यांना देउन झाल्यावर स्वतःसाठी बरी पडेल असे वाटतेय मला , वर सर्वांना घालून मगच आपण खाल्ल्याचा सात्विक तवंग मिरवायला मोकळे\nचांगला वाटतो आहे पदार्थ..\nतयार करून ठेवलेलं तेल १-२ चमचे घालावं >>>> तेल एक-दोन चमचेच घालायचं असेल तर वाटीभर का तापवलय आधी त्या प्रमाणात कमी लसूण घालून करता येईल ना\nअ‍ॅझ्टेक संस्कृती बद्दल अधिक\nअ‍ॅझ्टेक संस्कृती बद्दल अधिक जाणून घेण्याची भूक लागलेय, किन्वा नक्कीच भागवेल ती भूक. तुमची लिंक एकदम भारी, ती तशी चुकून आहे का मुद्दामून या विचारात पडून विकी वाचायचा विचार यायच्या आत सगळी कृती वाचली.\nकिन्वा राहिलाय घालायचा. तो घालून नक्की करून बघणार धन्यवाद.\nअमितव, कुठे काय कुठे काय\nअमितव, कुठे काय कुठे काय\nपग्या, हो चालेल थोडंच तेल केलेलं. आधी मी जास्त प्रमाणात करण्यासाठी कृती लिहिणार होते म्हणून अंदाजाने वाटीभर लिहिलं.\nरेसिपी छान आहे नक्कीच करणार\nरेसिपी छान आहे नक्कीच करणार .. पण किन्वा कधी घालायचा \nतिसर्या स्टेप ला च असेल\nमस्त रेसिपी. हल्ली आमच्याकडे\nमस्त रेसिपी. हल्ली आमच्याकडे किन्वा चक्क आवडायला लागलाय.\nकुवतीनुसार >> हाहाहा ...\nकुवतीनुसार >> हाहाहा ... आवडीनुसार घालेन. पचवायची कुवत आणि खायची आवड ह्यांच्या भांडणात बाजू कुणाची घ्यावी ह्याबाबतीत मी कायमच गोंधळलेली असते.\n करुन बघण्यात येइल. >>\nआज कॅफेटेरियात जाउन ऑर्डर कर\nआज कॅफेटेरियात जाउन ऑर्डर कर आणि मग खायला लागायच्या आधी फोटो काढ आणि इथे टाक.\nते वर रताळी कलरचं काय आहे\nते वर रताळी कलरचं काय आहे\nते वर रताळी कलरचं काय आहे\nते वर रताळी कलरचं काय आहे\nकिती त्या किन्व्याच कौतुक. किन्याची खिचडी, salad, पुलावा ह्या repeated पाककृतीसाठी नविन धागा काढण्यापेक्षा मागे डीजेनी काढलेल्या धाग्यावरच receipes add केल्या असत्या तर जास्त सोईसकर झाल असत.\nआणि ही वरची comment टिपापा ला तर्गेट करण्यासाठी नाही आहे. हे माझ माबोवरच general observation आहे. बिबटे/बिट्टे same story\nआणि सगळ्यात कहर म्हणजे -- > दिनेशदा आपली १ रेसीपी - ३ वेळा प्रस्तूत करतात वेगवेगळी नाव देऊन Ref: अचारी बेन्ग्न\nटिपापा, बिबटे/बिट्टे receipe owners आणि दिनेशदा, तुमचे ईगो दुखावले असतील तर आधीच sorry, मला सगळ्या गोष्ठी well organized आणि lean लागतात--- borderline OCD आहे अस समजा आणि सोडून द्या\nरेसिपी छान आहे .. (पण घरी\nरेसिपी छान आहे ..\n(पण घरी करणं फारच कठिण दिसतंय .. बाहेरच्यासारखा वॉक/लोखंडी कढई जबरदस्त तापवून भाज्या परतवणं .. त्यातला क्रंच शिल्लक ठेवणं, थोड्याबहुत \"चार\" करणं आणि परत नुसतं पाणी शिंपडून नुसती पुसून नवनवीन सर्व्हिंग्ज् बनवणं हे घरच्या किचन मध्ये कसं जमवावं ह्याबद्दल काही टिप्स् असत्या तर आवडलं असतं .. ;))\nमला सगळ्या गोष्ठी well organized आणि lean लागतात--- borderline OCD आहे अस समजा आणि सोडून द्या\nतुम्हाला ओसीडी आहे पण बाकीच्यांचीही काही कारणं असतील त्याचं काय एकाच थ्रेडवर लिहीलेल्या शंभर रेसिपी शोधण्यासाठी १०० मिनीटं घालवावीत असं म्हणणं आहे का तुमचं एकाच थ्रेडवर लिहीलेल्या शंभर रेसिपी शोधण्यासाठी १०० मिनीटं घालवावीत असं म्हणणं आहे का तुमचं \"well organized आणि lean\" म्हणजे नक्की काय (एव्हढं सगळं करून आयत्या वेळी मायबोलीवर रेसिपी शोधणे हे तसंही जमतच नाही)\n>>किती त्या किन्व्याच कौतुक.\n>>किती त्या किन्व्याच कौतुक. किन्याची खिचडी, salad, पुलावा ह्या repeated पाककृतीसाठी नविन धागा काढण्यापेक्षा मागे डीजेनी काढलेल्या धाग्यावरच receipes add केल्या असत्या तर जास्त सोईसकर झाल असत.>> बरोबर पण मग एखादी पर्टिक्युलर रेसिपी हवी असेल तेव्हा शोधायला वेळ लागेल त्याचं काय\nपाककृती हवी आहे धाग्यावरही तिथेच नवीन रेसिपी न देता नवीन धाग्यात द्या असं अ‍ॅडमीनचं म्हणणं आहे जे वेळ वाचवण्याच्या दृष्टीने योग्यच आहे.\nwell organized आणि lean लागतात >>> तुमची पोस्ट वाचून तसं वाटलं नाही.\nघरच्या किचन मध्ये कसं जमवावं >>> सशल, शक्यतो खिडक्या उघड्या ठेवता येतील अशा सीझनमध्ये कर. घरी दोसे करतेस का दोशांचे पण एकामागून एक सर्विंग्स केले जातातच की.\nसशल, माणसागणिक वेगवेगळी सर्विंग्ज बनवणं जरा कटकटीचं होऊ शकेल पण भाज्या चिरून तयार असतील तर होऊ शकेल पटकन.\n>> घरी दोसे करतेस का\n>> घरी दोसे करतेस का दोशांचे पण एकामागून एक सर्विंग्स केले जातातच की.\nहो, डोसे होतात ना घरी .. पण प्रत्येक वेळेला तवा पुसून घेतला जात नाही .. हे वरचं प्रकरण घरी करायला बाहेरच्या किचन मध्ये भल्यामोठ्या लोखंडी कढया असतात तशी हवी असं वाटतं .. तसंच त्यांच्या किचन मध्ये लगेच पाठी नळ असतो आणि काही ठिकाणी छोट्या खराट्यासदृश काहितरी .. एक घाणा झाला की लगेच पाणी सोडून कढई साफ करायला .. (एका मॉडेल होममध्ये मी स्टव्ह पाठी नळ असलेलं गॉर्मे किचन बघितलं होतं) .. घरच्या आहे त्या साहित्यात आणि आमच्या अ‍ॅमॅच्यर स्किल ने करता येईल .. पण बाहेरच्यासारखा इफेक्ट येणं कठिण वाटतंय असं म्हणायचं आहे ..\n>>>>किती त्या किन्व्याच कौतुक. किन्याची खिचडी, salad, पुलावा ह्या repeated पाककृतीसाठी नविन धागा काढण्यापेक्षा मागे डीजेनी काढलेल्या धाग्यावरच receipes add केल्या असत्या तर जास्त सोईसकर झाल असत. <<< +१\nकाही रेसीपीत जराही असा खास बदल नसतो. जरासंच ह्यांव, त्यांव बदललं की माझी रेसीपी, माझे प्रयोग नावाखाली लिहायची. मध्ये वांग, अप्पे, तिळाची वडी, बिबटे-बिट्टे(अलीकडे),\nनाहितर रोजचे खिचडी,पराठे,डोसे,सॅलड वगैरे ह्या कॅटगरीतल्या(उगाचच आपण काहीतरी वेगळे असा सोस दाखवायची) असतातच.\nविकिमापियातली माहिती इथे कशाला तसेही काही सबंध नाहीच आहे म्हणताय ना पाकृ आणि संस्कृतीचा.\nकिंन्वा बिचार्‍या सॉउथ अमेरीका मधल्या लोकांनाच महाग मिळायला लागलाय....\n) लोकं किंन्वा खावूनच जगतात असे वाटतय आता त्या भसभसा किंन्वा रेसीप्या पाहून.\nहो ते आहे. पाठी नळ, खराटा ()\nहो ते आहे. पाठी नळ, खराटा (:खोखो:) एवढी व्यवस्था घरी नसणार.\nस्टोव्ह पाठचा नळ पास्ता पॉट\nस्टोव्ह पाठचा नळ पास्ता पॉट भरायला असतो म्हणे. किती त्या गृहिणींचा विचार.\nविकिमापियातली माहिती इथे कशाला तसेही काही सबंध नाहीच आहे म्हणताय ना पाकृ आणि संस्कृतीचा. >>>> किती बाणेदार आपली झंपी तसेही काही सबंध नाहीच आहे म्हणताय ना पाकृ आणि संस्कृतीचा. >>>> किती बाणेदार आपली झंपी पण हे आप्ल्या त्या तिकडे पण लिहित जा की गडे दर वेळी.\nमै >>किंन्वा बिचार्‍या सॉउथ\n>>किंन्वा बिचार्‍या सॉउथ अमेरीका मधल्या लोकांनाच महाग मिळायला लागलाय....\n) लोकं किंन्वा खावूनच जगतात असे वाटतय आता त्या भसभसा किंन्वा रेसीप्या पाहून.>> तुमचे जगभर नातेवाईक आहेत तसेच साऊथ अमेरिकेतही असणार आणि त्यांनीच तुमच्याकडे तक्रार केली असणार हे नक्की.\nमस्तं रेस्पी आहे. घराबाहेर\nघराबाहेर ठेवलेल्या ग्रिलच्या शेगडीवर भाज्या व्यवस्थीत जाळता येतील. किंवा हिवाळ्याच्या थंडीत स्मोक डिटेक्टर्सना ओली फडकी बांधून घरात.\nमै, स्मोक डिटेक्टर्सना ओली\nस्मोक डिटेक्टर्सना ओली फडकी बांधून >>>\n एखादा मोठा शोध लावल्यासारखं सांगताय. घ्या तुमच्या मैत्रीणीकडून उधार ती ही, पण तुम्हाला संधी हवी ना शेवटी.\n>>आणि ही वरची comment टिपापा ला तर्गेट करण्यासाठी नाही आह>><<\n त्याच त्या ह्या गोष्टीसारखं आहे.\nएक पोरगं रस्त्याच्या मधोमध उघड्यावर वेडे वाकडे चाळे, खाणाखुणा, लोकांविषयी काही बाही बोलणे करत असतो. उद्देश हाच की , लोकांनी त्याच्याकडे बघावं. (तसं नसतं तर उघड्यावर कशाला करेल ना). पण वरचे वर तक्रार सुद्धा हिच की, लोकं त्यालाच बघायला येतात, त्याच्याविषयी बोलतात, त्याचे एकायला येतात. तसा प्रकार असल्याने त्याला काय वाटेल ह्याची चिंता लोकांनी कशाला घ्या.\nफुकटची करमणूक करतय समजून सोडायचं\nछान आहे रेसिपी आणि फोटो पण.\nछान आहे रेसिपी आणि फोटो पण.\nlean लागत म्हणजे काय\nlean लागत म्हणजे काय फाफटपसारा नको असा अर्थ का\nमोठे मोठे शेफ सुद्धा एखाद्या पाककृतीचे व्हेरीएशन वेळोवेळी देत असतात. उदा: ढोकळा शोधलात तर तरला दलालच्याच १५-२० रेसिप्या (खून खू SSSन\nतुमचे स्वतःचे असे रेसिपी बुकलेट गुगल ड्राईव्हवर किंवा कुठेही ऑन-लाईन नाही का आवडली रेसिपी तर मी माझ्या बुकलेटमध्ये टाकते. पदार्थ करताना आपण केलेले बदल किंवा नंतर वाचनात आलेले बदल तिथे नोंदवून ठेवायचे. तेच तेच आहे असे वाटले तर आपले रेसिपी बुकलेट बदलायचं नाही. आपण आपल चोख असल की झाल. बाकी जग मग कितीका ढोलं होईना.\n>> हेल्दी खाल्ल्याचा गिल्ट\n>> हेल्दी खाल्ल्याचा गिल्ट येऊ नये म्हणून\n(असणारच, इसमें केल जो है\nभाज्या सरळ ग्रिल करून रेडी ठेवल्या तर आणखी सोप्पं काम होईल भौतेक. मी बहुधा केल चिप्सच घालेन. तेवढाच अ‍ॅडेड क्रंच.\nछान आहे रेसीपी. माझ्याकडे\nछान आहे रेसीपी. माझ्याकडे जब्री ग्रिल तवा आहे. त्यात मस्त होईल. चिकन घालून करून बघेन.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1?page=11", "date_download": "2018-11-16T00:22:17Z", "digest": "sha1:NNB6TONNGTITGRAFFMBKS5SKYZIYS232", "length": 12597, "nlines": 301, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अनुभव : शब्दखूण | Page 12 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माहिती /अनुभव\n\"आयुष्यात कधी मला काही झालं ना तर डायरेक्ट मरायला आवडेल मला.... उगाच च्यायला हातपाय निकामी झाल्यावर जगण्यात काय अर्थ आहे\" मी हॉस्टेलमधे एकदा तरातरा बोलले होते. \"दुसर्‍यावर आपलाभार कधी होता कामा नये..\" हे माझं तत्वज्ञान.\nनंदिनी यांचे रंगीबेरंगी पान\nअजून एक विश लिस्ट\nहे दिवस म्हणजे गाडी स्वतः न चालवण्याचे दिवस आहेत अगदी. दुसर्‍याच्या हाती गाडीचं चाक देऊन आपण निवांतपणे आजू बाजूची झाडं पहावीत. रोज काही हे सुख लाभत नाही.\nRead more about अजून एक विश लिस्ट\nमेधा यांचे रंगीबेरंगी पान\nआठवड्यामागचा शनिवार अगदी मस्तच उगवला शुक्रवारी रात्री राणीच्या देशातल्या हापिसमधून कोणी कोणताही सर्वर मोडला म्हणून फोन केला नाही, की हे सॉफ्टवेअर मोडलय, ते सॉफ्टवेअर चालत नाही म्हणून तक्रार केली नाही... सुखेनैव झोप झाली आणि दुपारी सगळे मायबोलीकर एकत्र भेटलो. खाणे, गप्पा यांत वेळ कसा निघून गेला काही कळलंदेखील नाही. मजा आली\nशैलजा यांचे रंगीबेरंगी पान\nही कादंबरी मी महाविद्यालयीन दिवसांत पहिल्यांदा वाचली होती.\nगजानन यांचे रंगीबेरंगी पान\nहिलरी क्लिंटन नॅशनल कँपेन हेड्क्वार्टर्स,\nदिवस :- पोटोमॅक प्रायमरीजचा, १२ फेब्रुवारी २००८.\nवेळ :- दुपारी साडेचार ते संध्याकाळी सात.\nलालू यांचे रंगीबेरंगी पान\nमाझ्या वैवाहिक आयुष्यातील एका वादळाची चर्चा मी मायबोलीवर साधारण सहा सात वर्षांपुर्वी केली होती. आता ते लेखन सापडत नाही पण जुन्या मायबोलीकराना ते स्मरत असेलच.\nRead more about मायबोलीचे अनंत उपकार\nदिनेश. यांचे रंगीबेरंगी पान\nमिनोतीने तिच्या ब्लॉग वर टॅग केले त्यालाही बराच काळ लोटला. पण लिहायला सुचत नव्हतं. सुनिता बाइंचं एक वाक्य आहे 'मण्यांची माळ' मधलं. ' माझ्या ऐहिक गरजा फार कमी आहेत.' ते एकच खनपटीला बसलंय गेले कित्येक दिवस.\nमेधा यांचे रंगीबेरंगी पान\nनव्या वर्षातला पहिला धक्का अन खरेदी\nसंथपणे नवीन वर्ष उलगडतय म्हणता म्हणता, गेल्या वीकांताला चांगलाच पचका झाला गेला आठवडा तसा शांतच गेला, म्हणजे ऑफिसमधे म्हणतेय मी. कुठलाही सर्वर मोडला नाही, कुठलही सॉफ्टवेअर मोडल नाही..सगळ कस शांततापूर्ण. बर वाटल, कधी नाही ते जरा आराम केला. वर्षाची सुरुवात अशी सुखदायक पाहून अगदी धन्य झाले\nRead more about नव्या वर्षातला पहिला धक्का अन खरेदी\nशैलजा यांचे रंगीबेरंगी पान\nमी एक पेंटींग बघत होतो. पावसाळी संध्याकाळ आणि उधाणलेला समुद्र. आकाशातल्या ढगांच्या फ़टीतून मधूनच किंचितसे सुर्य किरण समुद्रावर पडलेत आणि क्षितिजापाशी असलेलं पाणी एकदम चकाकून आलयं...\nameyadeshpande यांचे रंगीबेरंगी पान\nमायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते........\n( माझे रंगिबेरंगीचे पहिले पान माझ्या लेकासाठी)\n(त्यानेच फोन उचलला वाटते.. नेमकं नको तेच झाल)\nमाझा फ़क्त हेलो ऐकुन त्याने लगेच आवाज ओळखला\nफोनवरच मला पलिकडुन हुंदका ऐकु आला आणि पाठोपाठ जोरात रडणे..\nRead more about मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते........\nlopamudraa यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/agro/agro-news-farmer-husband-girl-108498", "date_download": "2018-11-16T00:01:32Z", "digest": "sha1:HPNQXUSI4CQ5LTHCP3QFNAQXXEWR3GWG", "length": 10933, "nlines": 58, "source_domain": "amp.esakal.com", "title": "agro news farmer husband girl नवरा शेतकरीच हवा... तो कष्टाळू, निर्व्यसनी हवा | eSakal", "raw_content": "\nनवरा शेतकरीच हवा... तो कष्टाळू, निर्व्यसनी हवा\nराजकुमार चौगुले | सोमवार, 9 एप्रिल 2018\nमलिकवाड, जि. बेळगाव - फक्त शेतकरी नवरा निवडीसाठी झालेल्या शेतकरी वधू-वर मेळाव्यात अपेक्षा व्यक्त करताना एक तरुणी.\nमी बी. ई. इलेक्ट्रिकल केले आहे; पण मी शेतकऱ्याशीच लग्न करणार आहे. शेतकऱ्याला वर्षाला कमी रक्कम मिळत असली तरी त्याच्याकडे असणारी संस्कराची शिदोरी ही माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तो जास्तीत जास्त उत्पादन घेणारा असावा एवढीच माझी अट आहे.\n- श्वेता पाटील, बाहुबली, जि. कोल्हापूर\nमलिकवाड, जि. बेळगाव (कर्नाटक) - माझं नाव...आहे. मी बी. कॉम झाले आहे. मला शेतकरी नवराच हवा. किमान ५ एकर तरी शेती हवी, तो प्रगतिशील आणि कष्टाळू हवा... त्याचे उत्पन्न चांगले हवे, तो निर्व्यसनी हवा... अशा अपेक्षांनी येथे ‘वर’ म्हणून फक्त शेतकरी मुलगा निवडीसाठी झालेला पहिला ऐतिहासिक शेतकरी वधू-वर मेळावा झाला.\nमहाराष्ट्र व कर्नाटकातील सुमारे ३८० मुलींनी शेतकरी ‘वर’ कसा असावा याबाबत अपेक्षा व्यक्त करत शेतकरी नवऱ्यासाठी पसंती दाखवली. येथील दिगंबर जैन मंदिराच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यासाठी दोन्ही राज्यांतील सुमारे ९५० इच्छुक शेतकरी वरांनी नोंदणी केली. एक एकरापासून शंभर एकर क्षेत्र असलेल्या मुलांनी यात सहभाग घेतला. लग्नाच्या बाजारात शेतकरी वराला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा हा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात आला.\nश्री १००८ मुनीसुवृत्तनाथ जैन मंदिर, विराचार्य पतसंस्था बेडकिहाळ, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जैन समाजाने पुढाकार घेऊन हा मेळावा घेतला. एवढ्यावरच न थांबता जे अपंग, अनाथ, गरीब मुले मुली असतील, तर मंदिर कमिटी लग्नाचा सर्व खर्च करणार असल्याची घोषणा या वेळी मालिकवाड मंदिर कमिटीने या वेळी केली.\nआज फक्त शेतकऱ्यांसाठी हा मेळावा घेऊन संयोजकांनी आमच्यासारख्या विवाह इच्छुक मुलांमध्ये एक नवा उत्साह आणला आहे. - मयूर देसाई, नरंदे, जि. कोल्हापूर\nशेतकरी सुखी तर जग सुखी हे वाक्य मी माझ्या आयुष्यातही अमलात आणले आहे. कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला लग्न ठरताना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. हे केवळ बोलून न दाखवता मी शेतकरी मुलाशी लग्न करून एक चांगला संदेश देणार आहे. - प्राजक्ता बिरादर, कुपवाड, जि. सांगली\nआजच्या युगात लग्न करून बाहेर नोकरीला जायचे आणि आई वडिलांना तसेच त्यांच्या हलाखीच्या स्थितीत टाकून जायचे, अशी उदाहरणे आहेत. शेतकऱ्यांशी लग्न झालयास आई वडिलांची सेवाही करण्याचे संस्कार यातून घडू शकतात, हाही या मेळाव्यामागचा उद्देश आहे. आम्ही दोन्ही राज्यांतील ७२ गावांमध्ये महिला मंडळाची वधू-वर जागृती बैठक घेतली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. - रावसाहेब कुनुरे, संयोजक\nदीडशे वधू-वरांची प्राथमिक बोलणी रविवारी सकाळी सुरू झालेला हा मेळावा सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होता. वधू-वर परिचयातून सुमारे दीडशे वधू-वरांनी प्राथमिक बोलणी जागीच करून लग्न ठरण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकले. मेळाव्यासाठी संजय कुनुरे, श्रेणिक भेंडीकटगे, अशोक भेंडीकटगे, विजय चिंचवाडे, बाळासाहेब पाटील, महेंद्र पाटील, राजू पाटील, संजय पाटील, प्रवीण पाटील आदींनी परिश्रम घेतले.\nपंचावन्न हजार शिधापत्रिका होणार डिलीट\nसातारा - सलग तीन महिने स्वस्त धान्य न घेतल्याने त्या शिधापत्रिकांवरील धान्य बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सातारा जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबर,...\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nअरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nअसा झाला दीप-वीर लग्नसोहळा \nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी कालपासून त्यांचे चाहते आसूसले होते. आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवत रणवीर-दीपिकाने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80-100-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-118102000030_1.html", "date_download": "2018-11-15T23:02:38Z", "digest": "sha1:6YTAE2T3FB2BJXYTYHIIGAJE6JC3PC76", "length": 14380, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कोजागरी पौर्णिमा करण्याचे काही नियम | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकोजागरी पौर्णिमा करण्याचे काही नियम\nआश्विन महिन्याच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असते. या दिवशी 'कोजागरी व्रत' केले जाते.\nया दिवशी विधीपूर्वक स्नान करून उपास ठेवायला पाहिजे. श्रीमंत लोक तांब्याच्या किंवा मातीच्या कळसावर वस्त्राने झाकलेली सोन्याची लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करतात. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर सोने, चांदी किंवा मातीच्या तुपाने भरलेले 100 दिवे लावतात. याशिवाय देवीला नैवैद्यही दाखविला जातो. तूप असलेली खीर तयार करावी व बर्‍याच पात्रात भरून ती चंद्र किरणांखाली ठेवावी. तीन तासानंतर संपूर्ण खीर लक्ष्मीला अर्पित करून ब्राह्मणांना प्रसाद म्हणून वाढावी. त्याबरोबर मांगल्यमय गाणी म्हणून, भजने म्हणत रात्री जागरण करावे. सकाळी सुर्योदयावेळी स्नान करून लक्ष्मीची सुवर्णाची प्रतिमा गुरूजींना अर्पित करावी.\nकोजागरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या कर कमलांमध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणार्‍याला प्रसन्न होते. जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार अपार धन-धान्य देईन, असे ती म्हणते. दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते. त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभतेच पण मृत्यूनंतर परलोकातही सद्गती मिळते\nका साजरा करतात महालक्ष्मीचा उत्सव\nदेवपूजेत या धातूची भांडी वापरू नयेत\nयावर अधिक वाचा :\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T23:04:52Z", "digest": "sha1:5TDFW5KP2CCBHQ7LPMSQKMDJW4T6P7QZ", "length": 7755, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मगर स्टेडियमवरील सुरक्षा रक्षकांचे आरोग्य धोक्‍यात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमगर स्टेडियमवरील सुरक्षा रक्षकांचे आरोग्य धोक्‍यात\nपिंपरी- नेहरुनगर येथे आण्णासाहेब मगर स्टेडियमवर अतिक्रमणातून जप्त केलेले साहित्य ठेवले आहे. त्या ठिकाणी विजेची व्यवस्था नाही. डासांचे प्रमाण वाढून साथीचे आजार पसरत आहेत. त्यामुळे अतिक्रमण साहित्याची सुरक्षा करताना सुरक्षारक्षकांचेच आरोग्य धोक्‍यात आले आहे.\nअतिक्रमण विभागात नेमलेल्या सुरक्षा रक्षक, मदतनीस यांना महापालिकेची वाहने सोडण्यासाठी नेमलेले कर्मचारी शिविगाळ करत आहेत. त्यांना अनेक वेळा उद्धट भाषा वापरून धमकविले जात आहे. मैदानातील एका ठिकाणी अतिक्रमणचे साहित्य टाकून दिले आहे. या ठिकाणी विद्युत व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी सर्वत्र अंधार असतो अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. चोरांना रोखण्यासाठी गेल्यास चोरट्यांकडून मारहाण होण्याची भिती सुरक्षारक्षक व्यक्‍त करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी विजेची व्यवस्था करावी अशी मागणी ते करत आहेत.\nसाहित्य ठेवलेल्या ठिकाणी सीमाभिंतदेखील बांधण्यात आलेली नाही. जप्त केलेल्या साहित्यांमध्ये टायर, पानटपऱ्यांचा समावेश आहे. पावसामध्ये या ठिकाणी पाणी साचून राहत आहे. अडगळीच्या साहित्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. औषध फवारणी केली जात नाही. मैदानाच्या शेजारीच रहिवासी घरे आहेत. त्यांनाही डासांचा त्रास होऊन साथीचे आजार पसरत आहेत. या बाबत अतिक्रमण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मदत मागूनही ते कोणतीच मदत करत नसल्याची तक्रार नॅशनल सिक्‍युरिटी सर्व्हिसेस या संघटनेच्या वतीने करण्यात आली. आयुक्‍तांनी यामध्ये लक्ष घालून संबंधीतांवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसफाई कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी\nNext articleजलसंपदा विभागाला 45 कोटींचा पहिला हप्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/me-too.html", "date_download": "2018-11-15T23:21:34Z", "digest": "sha1:5WU6MKIRUZ5PSUBTTSJAGOYMI2DRLW3X", "length": 7063, "nlines": 112, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "ठाण्याच्या कारागृहातही ME TOO वादळ ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » ठाणे , ठाण्याच्या कारागृहातही ME TOO वादळ » ठाण्याच्या कारागृहातही ME TOO वादळ\nठाण्याच्या कारागृहातही ME TOO वादळ\nमी टू प्रकरण वादळ आता पोलीस ठाण्यापर्यंत येऊन ठेपले आहे. ठाणे कारागृहामध्ये काम करणार्‍या महिला कर्मचार्‍याने कारागृह अधीक्षक नितीन वायचळ यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. महिला कर्मचार्‍याचा भाऊ शादाब पिंजारी यांनी आपल्या बहिणीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आवाज उठवला आणि मदतीसाठी काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर वाघमारे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक राजवर्धन यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी वाघमारे यांनी केली आहे.\nश्री रामायण एक्सप्रेस आजपासून सुरू\nरामायणाशी संबंधित तीर्थस्थळांना जोडण्याचा प्रयत्न नवी दिल्ली वृत्तसंस्था धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे रामाय...\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-11-15T22:56:36Z", "digest": "sha1:VOJKNDB5CKKRSQITHESQOXFLV4A4NCFS", "length": 10474, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:संचिका चढवा - विकिपीडिया", "raw_content": "\n* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.\nहे पान विकिपीडियावर प्रतिमा आणि बहुमाध्यमे चढविण्यासाठी आहे. प्रतिमा(छायाचित्र) आणि माध्यम-संचिका(चलचित्र ध्वनीमुद्रीका इत्यादी) बाबत प्रश्न विचारण्यासाठी येथे किंवा तुमचे खाते नसेल तर प्रतिमा चढवण्यासाठी येथे कृपया जा. नवा लेख तयार करण्यासाठी, कृपया लेख निष्णात पहा. प्रश्न कुठे विचारावेत हे तुम्हाला सापडेल किंवासंपादनाचे प्रयोग करता येतील. तुम्ही सार्वजनिक अधिपत्याखालील, किंवा जीएनयू फ्री डॉक्युमेंटेशन परवान्याखालील किंवा क्रिएटिव्ह कॉमन्स परवान्याखालील समावेशीते चढवित असाल, तर तो परवाना मागे घेता येत नाही\nतुम्ही प्रतिमा किंवा माध्यमाची मुक्त संचिका चढवित आहात काय\nकृपया ती विकिमीडिया कॉमन्सवर या फॉर्मद्वारे चढवा.\nकॉमन्सवर चढविलेले जिन्नस विकिपीडिया किंवा इतर विकिमिडिया प्रकल्पांमध्ये वापरणे शक्य होते, मुक्त प्रतिमांचे आणि बहुमाध्यमांचे केंद्रीभूत भांडार तयार करायला मदत होते. जर तुमच्याकडे एकत्रित प्रवेश (म्हणजे), सुविधा असेल तर ती तुम्ही कॉमन्सवर वापरू शकता.\nजर तुम्ही आमच्या प्रतिमाविषयक धोरणांशी परिचित असाल आणि कोणता परवाना लागू होतो हे आधीच माहिती असेल तर थेट संचिका चढविण्याच्या फॉर्मकडे जा.\nहे माध्यम कुठून आले आहे \nही / हे सर्वस्वी माझी निर्मिती/काम आहे.\nहे मुक्त परवान्या अंतर्गत परवानगी देणार्‍या इतर कुणाचे काम आहे\nहे आमेरिकी फेडरल शासनाचे काम आहे (NOT state or local government)\nहे फ्लिकरवरील एक काम आहे\nहे एक प्रसिद्धीकरिता वितरीत छायाचित्र आहे जाहिरातीतील, प्रेस कीट , किंवा तत्सम स्रोतातील\nही ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण fair use प्रतिमा आहे\nहे एक एकल गीताचे किंवा संग्रहाचे आवरणपृष्ठ आहे\nहा एका गीताचा एक ध्वनी- नमुना आहे\nहे पुस्तक, डीव्हीडी, वृ्त्तपत्र, मॅगझिन किंवा त्या सम स्रोताचे मुखपृष्ठ किंवा इतर पान आहे.\nही चित्रपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम, संगणक खेळ, संकेतस्थळ,संगणक कार्यक्रम, संगीताचा व्हिडीओ किंवा त्यासम स्रोताची एक पडद्यावरची प्रतिमा आहे.\nहा एक संघटना, छाप (ब्रॅंड), उत्पादन, सार्वजनिक सुविधा, किंवा अन्य बाबीचा लोगो आहे.\nहे पोस्टाच्या स्टँपचे,अथवा चलनी नोटेचे छायाचित्र आहे\nहे एका संकेतस्थळावरचे(वेबसाईटवरचे) छाया/चित्र आहे\nछाया/चित्रकार/लेखक/निर्माता कोण आहे किंवा कोणता परवाना लागू होतो याची मला कल्पना नाही\nमला परवाने काय असतात हे समजून घेण्याकरिता सहाय्य हवे आहे अथवा छायाचित्राचे प्रताधिकार Fair Use policies बद्दल समजून घ्यायचे आहे\nया प्रकल्पावर छायाचित्र चढवण्यापूर्वी मराठी विकिपीडियावर आपण autoconfirmed सदस्य असणे आणि दाखल झालेले असणे (सदस्य म्हणून प्रवेश केलेला असणे आवश्यक आहे.).वर नमूद केल्याप्रमाणे आपण चढवू इच्छित असलेले छायाचित्र मुक्त मजकुर असल्यास, कृपया विकिमीडिया कॉमन्स या विशेष सहप्रकल्पात चढवण्यास प्राधान्य द्यावे; विकिमीडीया कॉमन्स येथे चढवलेली चित्रे मराठी विकिपीडियासोबतच विकिमीडियाच्या सर्व सहप्रकल्पातून सरळ प्रदर्शित करता येऊ शकतात. पर्यायाने , requests for image uploads can be made at विकिपीडिया:Images for upload.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2015/08/29/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A5%A8/", "date_download": "2018-11-16T00:03:45Z", "digest": "sha1:YI3B4UGKQAYCPO44V3XATGEFX434NKXR", "length": 19327, "nlines": 140, "source_domain": "shecooksathome.com", "title": "भाताचे प्रकार – २ – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nभाताचे प्रकार – २\nगेल्या पोस्टमध्ये मी भातांच्या नेहमी केल्या जाणा-या प्रकारांबद्दल लिहिलं होतं. कल्पनाशक्तीचा वापर केला तर आपण भाताचे कितीतरी प्रकार करू शकतो. आज त्याच पोस्टचा दुसरा भाग.\nकॉर्न पुलाव – १ वाटी तांदूळ असतील तर १ वाटी कॉर्न दाणे, १ वाटी गाजराचा कीस आणि अर्धी वाटी चिरलेली सिमला मिरची घ्या. तूपावर थोडा अख्खा गरम मसाला (२ लवंगा, ७-८ मिरी, २ वेलच्या, १ तमालपत्रं) घाला. तांदळाला थोडा एव्हरेस्टचा गरम मसाला चोळा. गरम मसाला तडतडला की त्यात भाज्या घाला. चांगलं परता. नंतर त्यात तांदूळ घालून परता. चांगले परतले की दुप्पट पाणी घाला. मीठ घाला. भात चांगला शिजवून घ्या. हा भात अतिशय सौम्य चवीचा होतो.\nमसूर पुलाव – १ वाटी मोड आलेले मसूर आणि १ वाटी तांदूळ असं प्रमाण घ्या. आलं-लसूण-सुकी लाल मिरची-धणे- थोडी खसखस असं वाटून घ्या. तेल गरम करा. त्यावर चिरलेला कांदा घाला. कांदा परतला की चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटो चांगला परतला की वाटलेला मसाला घाला. तो परतून मसूर घाला. मसूर जरासा परतला की तांदूळ घाला. दुप्पट पाणी घाला. मीठ घाला. भात चांगला शिजवा. वरून थोडं साजूक तूप सोडा. होत आला की भरपूर कोथिंबीर घाला.\nजिरा राईस – निथळलेल्या बासमती तांदळाला थोडी लसणाची पेस्ट चोळून ठेवा. तूप गरम करा. त्यावर थोडा अख्खा गरम मसाला (मिरी, लवंग, वेलची, तमालपत्र) घाला. तडतडला की त्यात भरपूर जिरं घाला. जिरं तडतडलं की त्यावर तांदूळ घाला. लसणाचा खमंग वास येईपर्यंत आणि चांगले सळसळीत कोरडे होईपर्यंत परता. नंतर त्यात दुप्पट पाणी घाला. मीठ घाला. भात मोकळा शिजवा.\nफ्राईड राईस – गाजर, फरसबी, कोबी, सिमला मिरची, बीन स्प्राऊट्स, कांद्याची पात अशा सगळ्या किंवा हव्या त्या भाज्या चायनीजला चिरतो तशा चिरून घ्या. पातीचा कांदाही वापरा. फ्राईड राईसला बुटका तांदूळ वापरा. पण मोकळा भात व्हायला हवा. कुकरला सव्वापट पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्या. गाजर, फरसबी अर्धवट शिजवून घ्या. बाकीच्या भाज्या कच्च्याच घ्या. तेल गरम करा. त्यात पात वगळून बाकीच्या भाज्या घाला. वापरत असाल तर अजिनोमोटो घाला. मी घालत नाही. भाज्या मोठ्या आचेवर चांगल्या परता. त्यात मीठ-मिरपूड-सोया सॉस घाला. त्यात शिजलेला भात आणि कांद्याची पात घालून हलक्या हातानं मिसळून घ्या.\nहातफोडणीचा भात – उरलेला भात असतो तो हातानं चांगला मोकळा करा. त्यावर कांदा अगदी बारीक चिरून घाला. कोथिंबीर घाला. मीठ घाला. एका लहान कढईत फोडणी करा. त्यात मोहरी आणि जरा जास्त हिंग घाला. गॅस बंद करून जरा जास्त लाल तिखट घाला. ही फोडणी भातावर ओता. हलक्या हातानं कालवा.\nफोडणीचा भात – तेलाची मोहरी-हिंग-हळद अशी फोडणी करा. त्यात कढीपत्ता आणि शेंगदाणे घाला. चांगलं परतलं की कांदा घालून चांगला मऊ होईपर्यंत परता. शिजलेल्या भातावर तिखट-मीठ घालून चांगलं हलवून घ्या. तो भात यात घाला. कोथिंबीर घाला. दणदणीत वाफ काढा.\nदक्षिण भारतात तर भाताचं प्रस्थ फारच मोठं आहे. दक्षिणेतल्या बहुसंख्य राज्यांमध्ये मुख्य जेवण हे भाताचंच असतं. त्यामुळे अर्थातच इथे भातांचेही विपुल प्रकार बघायला मिळतात. भिशी बेळे भात, लेमन राईस, पुळीवगरै, कोकोनट राईस, तैर सादम किंवा दही भात, चित्रान्ना, वेन पोंगल, टोमॅटो राईस असं भाताच्या प्रकारातलं वैविध्य आपल्याला इथे बघायला मिळतं. शिवाय सांबार-राईस आणि रस्सम राईसही आहेतच. मुंबईत मुथ्थुस्वामी नावाचा दाक्षिणात्य केटरर आहे. तो जे जेवण देतो त्यात भाताचे हे सगळे प्रकार अफलातून असतात. मी लहान असताना आम्ही तिरूपती बालाजीला गेलो होतो. तेव्हा पहिल्यांदा मी बादलीत भात आणि सांबार देताना बघितलं. अवाक झाले होते मी ते बघून. कारण आपल्याकडे एखाद्या वाटीचा भात होतो. तर वर उल्लेख केलेल्या काही प्रकारांच्या रेसिपीजही मी शेअर करते आहे.\nभिशी बेळे भात – अर्धी वाटी चणा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, १ इंच दालचिनीचा तुकडा, १ कप सुकं खोबरं, १० लाल सुक्या काश्मिरी मिरच्या, १ वाटी धणे (हा सगळा मसाला थोड्याशा तेलावर खमंग लाल भाजून त्याची पूड करून ठेवा.) फरसबी, कांदा, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, गाजर, बटाटे या किंवा यापैकी आवडतात त्या भाज्या घेऊन त्याचे तुकडे करा. मी कुकरला करते. त्यामुळे आधी तूरडाळीचं वरण शिजवून घ्या. तेलाची मोहरी-हिंग-हळद-कढीपत्ता घालून फोडणी करा. त्यावर भाज्या घाला. भाज्या परतून त्यात वरण घाला. आपल्या आवडीनुसार तयार मसाला घाला. चिंचेचा कोळ घाला. आवडत असल्यास थोडा गूळ घाला. मीठ घाला. चांगली उकळी आली की धुवून तासभर ठेवलेले तांदूळ घाला. एक शिटी काढा. वरून साजूक तूप घालून भात खा. कुकरमध्ये करायचं नसेल तर बाहेर पातेल्यातही करू शकता.\nचित्रान्ना – भात शिजवून घ्या. तो थंड होऊ द्या. थोडा मोकळा भात हवा. कढईत तूप गरम करा. मोहरी घालून तडतडली की थोडी चणा डाळ आणि उडीद डाळ घालून चांगली लाल होऊ द्या. मग सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता आणि जरा जास्त हिंग घाला. थोडीशी हळद घाला. मग त्यात भात, मीठ घालून हलक्या हातानं मिसळून घ्या. आता त्यात कोथिंबीर, थोडं ओलं खोबरं, लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ किंवा कैरीचा कीस घाला. जरासं गरम करून गॅस बंद करा. काही लोक यात जाडसर दाण्याचं आणि तिळाचं कूटही घालतात.\nपुळीवगरै किंवा चिंचेचा भात – अर्धी वाटी चणा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी धणे, पाऊण वाटी तीळ, १०-१२ काश्मिरी सुक्या लाल मिरच्या ( हा सगळा मसाला कढईत सुका भाजून घ्या. थंड झाल्यावर त्याची पूड करून ठेवा.) भात शिजवून थंड करून मोकळा करून घ्या. कढईत तूप किंवा तेल गरम करा. मोहरी घालून तडतडली की थोडे शेंगदाणे घाला. शेंगदाणे लाल झाले की त्यात थोडी चणा डाळ आणि थोडी उडीद डाळ घालून लाल होऊ द्या. आता त्यात कढीपत्ता घाला. हिंग घाला, हळद घाला. मस्त फोडणी झाली की त्यात चिंचेचा कोळ घाला. एक मिनिटभर परतून आपल्या आवडीनुसार मसाला आणि मीठ घाला. भात घाला. हलक्या हातानं मिसळून घ्या. गरमागरम खा.\nलेमन राईस – भात शिजवून थंड करून, मोकळा करून घ्या. एका कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. तडतडली की थोडी चणा डाळ आणि उडीद डाळ घाला. ती लाल झाली की कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, हिंग आणि थोडं किसलेलं आलं घाला. हळद आणि भात घाला. मीठ आणि लिंबाचा रस घाला. हलक्या हातानं मिसळून घ्या.\nदही भात – भात शिजवून थंड करून घ्या. दही भातासाठी शक्यतो मऊ भात घ्या. भात करताना त्यात दही, दूध, मीठ घालून चांगला सरबरीत कालवा. आवडत असल्यास त्यात किसलेली काकडी घाला. थोडं किसलेलं आलं, मेतकूट, कोथिंबीर घालून कालवा. एका कढईत तेलाची खमंग फोडणी करा. त्यात उडदाची डाळ घालून लाल करा. नंतर त्यात कढीपत्ता, सुकी लाल मिरची किंवा तळणीची मिरची घाला. जरा जास्त हिंग घाला. ही फोडणी भातावर घाला. दही भात तयार आहे.\nयापुढची पोस्ट असणार आहे ती खिचडीच्या प्रकारांची.\nPrevious Post: भाताचे प्रकार -१\nNext Post: प्रसादाचे दहा पदार्थ\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/farmers-deprived-ban-notes-16619", "date_download": "2018-11-16T00:11:52Z", "digest": "sha1:DCQ7LFLVOPAXPOTEJ7HVX3QQRDCBYMBN", "length": 13932, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmers deprived for ban notes \"डीसीसी'त नोटाबंदीने शेतकरी हवालदिल | eSakal", "raw_content": "\n\"डीसीसी'त नोटाबंदीने शेतकरी हवालदिल\nबुधवार, 16 नोव्हेंबर 2016\nमुंबई - ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेचा कणा व शेतकऱ्यांची सर्वाधिक खाती असलेल्या जिल्हा सहकारी बॅंकांत जुन्या नोटा जमा करण्यास बंदी केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या नोटाबंदीच्या निर्णयाने जिल्हा बॅंकांतील सर्वच व्यवहार ठप्प झाले असून, संचालकांनी या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी मुंबईत जिल्हा बॅंकांच्या अध्यक्षांची यासाठी बैठक झाली.\nमुंबई - ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेचा कणा व शेतकऱ्यांची सर्वाधिक खाती असलेल्या जिल्हा सहकारी बॅंकांत जुन्या नोटा जमा करण्यास बंदी केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या नोटाबंदीच्या निर्णयाने जिल्हा बॅंकांतील सर्वच व्यवहार ठप्प झाले असून, संचालकांनी या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी मुंबईत जिल्हा बॅंकांच्या अध्यक्षांची यासाठी बैठक झाली.\nजिल्हा सहकारी बॅंका म्हणजे सामान्य नागरिक, अल्पमुदतीचे कर्जधारक व शेतकरी यांच्या सर्वाधिक ठेवी व खाती असलेल्या बॅंका आहेत. अनेक शेतकरी व सामान्य नागरिकांची केवळ जिल्हा बॅंकेत खाती आहेत. त्यामुळे, स्वत:कडील जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी यांच्याकडे जिल्हा बॅंक हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे, रिझर्व्ह बॅंकेचा हा निर्णय त्यांच्यावर अन्याय करणारा असल्याचे जिल्हा बॅंक अध्यक्षांचे मत आहे. राज्यातले सुमारे 50 टक्‍के नागरिक थेट जिल्हा सहकारी बॅंकांशी जोडलेले आहेत.\nकेंद्र सरकारने नोटाबंदीची पहिली अधिसूचना काढली त्या वेळी जिल्हा सहकारी बॅंकांचा समावेश त्यामध्ये नव्हता. मात्र, सुधारित अधिसूचनेत सर्व जिल्हा सहकारी बॅंकांचा नोटबंदीत समावेश केल्याने कामकाज ठप्प पडले आहे. सहकारी बॅंकांसोबत रिझर्व्ह बॅंक दुजाभाव करत असल्याचा आरोप मुंबई जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर यांनी केला.\nदरेकर यांनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली असून, मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना दूरध्वनीवरून यासंबंधी कळविले आहे. राज्यात जिल्हा सहकारी बॅंकाशी निगडित कोट्यवधी खातेधारक असल्याने त्यांच्यावर हा अन्याय असून, हा निर्णय तातडीने मागे घेण्याची विनंती रिझर्व्ह बॅंकेला करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\nहणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे पाणी विधानसभा निवडणूकीपूर्वी मिळणार : चरेगावकर\nकऱ्हाड : दोन्ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेमुळे कऱ्हाड उत्तरमधील अनक वर्ष रखडलेल्या हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचे पाणी येत्या विधानसभा निवडणूकीपूर्वी...\nओला-उबर पुन्हा संपावर जाणार\nमुंबई: ओला-उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि चालक-मालक पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १७ नोव्हेंबरपासून संप पुकारला जाणार आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-vinod?page=11", "date_download": "2018-11-16T00:12:49Z", "digest": "sha1:U2ANFB3HRP572QZXWME2L66PK6UWAYH4", "length": 5703, "nlines": 145, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - विनोदी लेखन | Marathi Humor | Marathi Vinodi sahitya | Page 12 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विनोदी लेखन\nगुलमोहर - विनोदी लेखन\nपावसाची सुरूवात- आमचेही लिज्जत पापड\nकम्माल गाण्यांचे धम्माल रसग्रहण लेखनाचा धागा\n|| आरती श्रीहनीसिंगची || लेखनाचा धागा\nकिस्सा स्टॅटिक इलेक्ट्रिसीटी चा लेखनाचा धागा\nजादूची गोळी लेखनाचा धागा\nएक किस्सा लेखनाचा धागा\nनमस्कार चमत्कार लेखनाचा धागा\nआठवणींच्या राज्यात लेखनाचा धागा\nशांता क्लोजचा दैवी चमत्कार लेखनाचा धागा\n(अल्पावधीत माडी कशी चढवावी ) * लेखनाचा धागा\nरहस्य कथा लेखन लेखनाचा धागा\nअस्से पाहुणे सुरेख बाई लेखनाचा धागा\nफ़ेसबुक फ़्र्येंड लेखनाचा धागा\nमाझा ‘मॉर्निंग वॉक’ लेखनाचा धागा\nश्वानांचे प्रेम लेखनाचा धागा\nविद्रोही कवितेची रेसिपी लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/mumbai-best-programme-money-has-been-showered-by-madhavi-juvekar-302674.html", "date_download": "2018-11-15T23:26:29Z", "digest": "sha1:TS5P636OP2EF4KN7Y7KJSEVD43KYHUWZ", "length": 14415, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "माधवी जुवेकरला नागीण डान्स भोवला, बेस्टने केलं बडतर्फ", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमाधवी जुवेकरला नागीण डान्स भोवला, बेस्टने केलं बडतर्फ\nबेस्ट कार्यालयात सत्यनारायण पुजेवेळी अभिनेत्री माधवी जुवेकरसह नागीन डान्स करणाऱ्यांना कारवाईचा डंख लागलाय.\nमुंबई, 27 आॅगस्ट : बेस्ट कार्यालयात सत्यनारायण पुजेवेळी अभिनेत्री माधवी जुवेकरसह नागीन डान्स करणाऱ्यांना कारवाईचा डंख लागलाय. माधवी जुवेकर आणि इतर 7 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलंय. तर 5 जणांची पदोन्नती रोखण्याची शिफारस करण्यात आलीये.\nवडाळा आगारात या कर्मचाऱ्यांनी पैशांची उधळण करत नागिन डान्स केला होता,ज्यावर सर्वस्तरातून टीका झाली होती. याविरोधात माधवी जुवेकरसह 13 जण बेस्टकडे दाद मागणार आहेत. दरम्यान बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी ही शिक्षा टोकाची असल्याची भूमिका मांडलीये.\nमागील वर्षी 8 नोव्हेंबर 2017 रोजी दसऱ्यानिमित्त बेस्टच्या एफ साऊथ कस्टमर केअर विभागाने एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अभिनेत्री माधवी जुवेकर हिचा नोटा उधळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात माधवी ही एका महिला कर्मचाऱ्यासोबत नागीन डान्स करत होती. बेस्टच्या वडाळा आगारात दसऱ्यानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ही घटना घडली होती. कॉमेडी एक्सप्रेस आणि अनेक नाटकांमध्ये काम केलेली माधवी ही बेस्टमध्ये कामाला आहे.\nया कार्यक्रमात माधवीने केलेल्या आक्षेपार्ह डान्सबद्दल संताप व्यक्त होतोय. एकीकडे पगार वेळेत मिळत नाही अशी तक्रार बेस्ट कर्मचाऱ्यांकडून केली जात असताना हा व्हिडिओ समोर आल्याने त्याबद्दल उलट सुलट प्रतिक्रिया उमटायला लागल्यात.\nया प्रकरणाची बेस्ट प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती. दौलतजादा नागीण डान्स करणाऱ्या 11 कर्मचाऱ्यांना बेस्ट प्रशासनानो नोटीसा पाठवल्या होत्या. बेस्टची कर्मचारी असलेली माधवी जुवेकर हिला देखील नोटीस धाडण्यात आली होती. बेस्ट विभागीय अधिकाऱ्याकडून ही नोटीस पाठवण्यात आली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: bestmadhavi juvekarनागीण डान्सबेस्टमाधवी जुवेकर\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2016/11/23/%E0%A4%85%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2018-11-15T22:43:25Z", "digest": "sha1:LQJMEN2W6VRA7YI4KZPJFXOVLC4U44YM", "length": 13481, "nlines": 147, "source_domain": "shecooksathome.com", "title": "अळूवडी – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nNovember 23, 2016 sayalirajadhyaksha चटपटीत चटकमटक झणझणीत, तोंडीलावणं, पारंपरिक महाराष्ट्रीय रेसिपी, ब्राह्मणी पदार्थ One comment\nश्रावणात उत्तम पालेभाज्या मिळतात. शिवाय ब-याचशा रानभाज्याही मिळतात. विशेषतः कोकणात रानभाज्या ब-याच मिळतात. श्रावणात हमखास केली जाणारी पालेभाजी म्हणजे अळू. अळूची ब्राह्मणी पद्धतीनं केलेली चिंचगूळ घातलेली भाजी फर्मास लागते. सारस्वतांमध्ये अळूची चिंचेचा कोळ आणि खोब-याचं वाटण लावून भाजी करतात. पण मला ती फारशी आवडत नाही. अळूचा कुठलाही पदार्थ करताना त्याला चिंचेचा कोळ लावतातच, याचं कारण असं आहे की अळू बरेचदा खाजरा असतो. चिंच लावल्यामुळे त्याचा खाजरेपणा कमी होतो.\nअळू ही मूळची रानभाजी. म्हणजे ती रानावनातच आपोआप उगवत असे. हळूहळू तिचा खाण्यासाठी वापर व्हायला लागला. जसजसा खाण्यासाठी वापर व्हायला लागला तसतसा अळू मुद्दाम पिकवला जायला लागला. अळूचं मूळ भारताचा पूर्व भाग, नेपाळ आणि बांगलादेशात असावं असं मानलं जातं. आता अळू जगभर खाल्ला जातो. अळूची पानं सुपासारखी असतात. कोवळ्या पानांची भाजी केली जाते. तर जरा जून पानांच्या वड्या केल्या जातात. अळकुड्या किंवा अरवी म्हणजेच अळूचे कंद. अरवीचीही चिंच घालून भाजी केली जाते. अळकुड्यांची कुरकुरीत परतून केलेली भाजी तोंडीलावणं म्हणून छान लागते. भारतातल्या बहुसंख्य राज्यात अळू खाल्ला जातो. मांसाहारी पदार्थांमध्येही अळूचा वापर केला जातो. महाराष्ट्र तसंच गुजरातेत अळूवड्या लोकप्रिय आहेत. बारीक कोलंबी घालूनही अळूवडी करतात. मी एका रेसिपी शोमध्ये तयार अळूवड्यांवर नारळाचं दूध घालून त्या झाकून ठेवून मस्त फुलवून केलेला पदार्थ बघितला होता. तोही मस्त लागत असणार.\nअळूला भरपूर पाणी लागतं. त्यामुळे अळू नेहमी पाण्याच्या एखाद्या डबक्यात लावला जातो. बरेचदा सांडपाण्यात अळूची आळी दिसतात. बीडला आमच्या बागेत अळूचं मोठं आळं होतं. सगळ्या गल्लीतले लोक आमच्या घरून अळू नेत असत. माझी आई अळूच्या पानांची भजी आणि त्या भज्यांची चिंच-गूळ घालून मस्त भाजी करते. सध्या श्रावणात बरेच लोक मांसाहार करत नाहीत. अशांना चमचमीत खायला म्हणून या दिवसांत बरेचदा तळलेले पदार्थ हवे असतात. मग बरेचदा अळूवडी केली जाते. आज मी अळूवडीचीच रेसिपी शेअर करणार आहे.\nसाहित्य – १५-१६ वडीसाठीची अळूची पानं, २ वाट्या डाळीचं पीठ, २ टेबलस्पून चिंचेचा पातळ कोळ, २ टेबलस्पून गूळ, २-३ टीस्पून तिखट, प्रत्येकी २ टीस्पून धणे-जिरे पूड, अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, वड्या तळण्यासाठी तेल\n१) अळूची पानं स्वच्छ धुवून कोरडी करा. पानं कोरडी झाल्यावर पुसून घ्या. उलटी करून हलक्या हातानं त्यावर लाटणं फिरवा म्हणजे त्यांच्या शिरा जरा दबतील आणि पानं मऊ होतील.\n२) बेसनात सगळं साहित्य घाला आणि पाणी घालून भज्यांच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट पीठ भिजवा.\n३) आता अळूची पानं उलट्या बाजूंनी आकारानुसार घ्या. सगळ्यात मोठं पान घेऊन त्यावर तयार मिश्रण हातानं लावा. हे मिश्रण पानावर एकसारखं पसरवा.\n४) त्यावर दुसरं पान ठेवा. परत मिश्रण पसरवा. अशी ७-८ पानं एकावर एक ठेवत जा. नंतर या पानांचा घट्ट रोल करा. असे जितके होतील तितके रोल करून घ्या.\n५) कुकरच्या भांड्याला तेल लावून त्यात हे रोल ठेवा. शिटी न लावता २०-२५ मिनिटं उकडून घ्या.\n६) थंड झाल्यावर आपल्याला हव्या त्या जाडीच्या वड्या कापा.\nया वड्या तुम्ही पॅनमध्ये शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायही करून उत्तम लागतात. किंवा फोडणीला मोहरी, हिंग, तीळ घालून या वड्या परतवा. वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घाला. किंवा तेल-मोहरी-हिंग-हळद अशी फोडणी करा. त्यावर वड्या घाला. जराशा परतून त्यात थोडं उकळतं पाणी, चिंचेचा कोळ, गूळ, थोडा काळा मसाला घालून अंगासरशी रस्सा करा.\nतिखटमिठाचं आणि चिंचगुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमीजास्त करा. इतक्या पानांमध्ये २५-३० अळूवड्या होतात.\nAluvadiअन्न हेच पूर्णब्रह्मअळूवडीपातरावडीपारंपरिक महाराष्ट्रीय पाककृतीMumbai MasalaTraditional Maharashtrian RecipeTraditional Recipe\nPrevious Post: दिव्यांची रसमलाई\nNext Post: परदेशातल्या पार्टीसाठी पदार्थ – १\nअळूवडी ची ही रेसिपी छान आणि सोपी आहे..Thanks\nपण ह्यात चवीसाठी अर्थात आवडीनुसार लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून ही वडी खूप छान लागते.\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Taungdwingyi+mm.php", "date_download": "2018-11-15T23:36:47Z", "digest": "sha1:EXFHKXSJRYBEVWKOULCQVZPMIRHFKISP", "length": 3692, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Taungdwingyi (म्यानमार (ब्रह्मदेश))", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Taungdwingyi\nआधी जोडलेला 6351 हा क्रमांक Taungdwingyi क्षेत्र कोड आहे व Taungdwingyi म्यानमार (ब्रह्मदेश)मध्ये स्थित आहे. जर आपण म्यानमार (ब्रह्मदेश)बाहेर असाल व आपल्याला Taungdwingyiमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. म्यानमार (ब्रह्मदेश) देश कोड +95 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Taungdwingyiमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +95 6351 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनTaungdwingyiमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +95 6351 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0095 6351 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Taungdwingyi (म्यानमार (ब्रह्मदेश))\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%B2%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2018-11-15T23:09:08Z", "digest": "sha1:Z232TZLKUZMGUSKYYGXKCPYUL7P5UOKZ", "length": 8161, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अॅलेक स्टुअर्ट - विकिपीडिया", "raw_content": "\n(ॲलेक स्टुअर्ट या पानावरून पुनर्निर्देशित)\nपूर्ण नाव ॲलेक जेम्स स्टुअर्ट\nजन्म ८ एप्रिल, १९६३ (1963-04-08) (वय: ५५)\nगोलंदाजीची पद्धत Occasional उजव्या हाताने medium\nक.सा. पदार्पण (५४३) २४ फेब्रुवारी १९९०: वि वेस्ट ईंडीझ\nशेवटचा क.सा. ८ सप्टेंबर २००३: वि दक्षिण आफ्रिका\nआं.ए.सा. पदार्पण (१०४) १५ ऑक्टोबर १९८९: वि श्रीलंका\nएकदिवसीय शर्ट क्र. ४\n१९८१ – २००३ Surrey\nकसोटी ODI प्र.श्रे. लि.अ.\nसामने १३३ १७० ४४७ ५०४\nधावा ८४६३ ४६७७ २६१६५ १४७७१\nफलंदाजीची सरासरी ३९.५४ ३१.६० ४०.०६ ३५.०८\nशतके/अर्धशतके १५/४५ ४/२८ ४८/१४८ १९/९४\nसर्वोच्च धावसंख्या १९० ११६ २७१* १६७*\nचेंडू २० ० ५०२ ४\nबळी ० – ३ ०\nगोलंदाजीची सरासरी – – १४८.६६ –\nएका डावात ५ बळी – – ० –\nएका सामन्यात १० बळी – n/a ० n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी – – १/७ –\nझेल/यष्टीचीत २६३/१४ १५९/१५ ७२१/३२ ४४२/४८\n१४ ऑक्टोबर, इ.स. २००७\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nइंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९२\n१ गूच (क) • २ बॉथम • ३ डेफ्रेटेस • ४ फेअरब्रदर • ५ हिक • ६ इलिंगवर्थ • ७ लॅम्ब • ८ लुईस • ९ प्रिंगल • १० रीव • ११ स्मॉल • १२ स्मिथ • १३ ऍलेक स्टुअर्ट (य) • १४ टफनेल\nइंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९६\n१ आथरटन (क) • २ कॉर्क • ३ डेफ्रेटेस • ४ फेअरब्रदर • ५ डॅरेन गॉफ • ६ हिक • ७ मार्टिन • ८ इलिंगवर्थ • ९ रसेल (य) • १० नील स्मिथ • ११ रॉबिन स्मिथ • १२ ऍलेक स्टुअर्ट • १३ थोर्प • १४ व्हाईट\nइंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, १९९९\n१ ऍलेक स्टुअर्ट (क/wk) • २ इयान ऑस्टीन • ३ क्रॉफ्ट • ४ मार्क इलहाम • ५ फेअरब्रदर • ६ अँड्रु फ्लिन्टॉफ • ७ अँगस फ्रेझर • ८ डॅरेन गॉफ • ९ ग्रेम हिक • १० ऍडम होलिओके • ११ हुसेन • १२ नीक नाइट • १३ ऍलन मुल्लाली • १४ ग्रॅहाम थोर्प • १५ विन्सेंट वेल्स • प्रशिक्षक: डेव्हिड लॉय्ड\nइंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, २००३\n१ नीक नाइट •२ कॅडीक • ३ हुसेन • ४ ऍलेक स्टुअर्ट • ५ पॉल कॉलिंगवूड • ६ क्रेग व्हाइट • ११ अँड्रु फ्लिन्टॉफ • १५ रॉनी इरानी • २२ मथ्यू होगार्ड • २३ मार्कस ट्रेस्कोथिक • २८ स्टीफन हर्मिसन • २९ ऍशले जाइल्स • ३७ इयान ब्लक्वेल • ४0 जेम्स अँडरसन • ९९ मायकेल वॉन • प्रशिक्षक: डंकन फ्लेचर\nइ.स. १९६३ मधील जन्म\nइ.स. १९६३ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n८ एप्रिल रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०९:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/state-having-4-lakh-13-thousand-debt/", "date_download": "2018-11-15T23:03:51Z", "digest": "sha1:QD5PD2QCQLXYENJAF4PDCEDWTVFKHT7G", "length": 16025, "nlines": 241, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "राज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Maharashtra/राज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार\nराज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार\n0 241 1 मिनिट वाचा\nराज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज असून ते २००७-०८ च्या तुलनेत कमी आहे. शिवाय, यावर्षीचे महसुली उत्पन्न २४ लाख ९६ हजार कोटी आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीची चिंता विरोधकांनी करण्याचे कारण नाही. आमचे सरकार त्यासाठी सक्षम आहे, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.\nवित्तमंत्री मुनगंटीवार यांचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. बजेटवर अंतिम हात फिरवल्यानंतर ते लोकमतशी बोलत होते. यावर्षीचा अर्थसंकल्प हा शेतकरी, उद्योग, सामाजिक न्यायाच्या विविध योजनांना न्याय देणारा आणि राज्यात रोजगार वाढविणारा असेल असेही ते म्हणाले. राज्याने ज्यादा व्याज दराने कर्ज घ्यायचे, तो पैसा विविध विभागांना त्यांच्या योजनांसाठी द्यायचा आणि त्या विभागांनी तो खर्च न करता कमी व्याज दराने पुन्हा बँकांमध्ये ठेवीच्या रुपाने ठेवतात.\nपरिणामी राज्याचे नुकसान होते असे सांगून अर्थमंत्री म्हणाले, ही सगळी रक्कम मुख्य बजेट मध्ये आणली जाईल व जशी गरज असेल तशी ती विविध विभागांना दिली जाईल.आजपर्यंत ६० हजार कोटींची रक्कम पीएलए खात्यात निघाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यावर मोठे कर्ज आहे.\nव्याजासाठी किती रुपये द्यावे लागतात\nराज्यावर जरी मोठे कर्ज असले आणि व्याजापोटी दरवर्षी ३० हजार कोटी रुपये द्यावे लागत असले तरी कर्जाचे हे प्रमाण उत्पनाशी सांगड घालूनच केलेले आहे.\nशेवटी जनतेच्या भल्यासाठी, त्यांच्या पायाभूत सोयीसाठी आणि नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी जर कर्ज काढले तर त्यात चुकीचे काहीच नाही. २००७-०८ साली कर्जाचे प्रमाण २५.५ होते जे आज १६.६ आहे. पण गेल्या २० वर्षांत जेवढ्या पुरवणी मागण्या झाल्या नाहीत, तेवढ्या या वर्षात झाल्या. नियोजनाच्या अभावातून हे झाले का\nपुरवणी मागण्या या विक्रमी होत्या हे मान्य आहे. ते तर्कसंगत वाटणारही नाही. पण गेल्यावर्षी पासून आपण प्लॅन व नॉनप्लॅन असे बजेट नीति आयोगाच्या शिफारशीमुळे एकत्र केले. त्यामुळे केंद्र आणि राज्याच्या एकत्रीत योजनांना द्यावा लागणारा राज्याचा हिस्सा त्यावेळी निश्चित झाला नव्हता. तो जसा जसा होत गेला तशा पुरवणी मागण्या कराव्या लागल्या. शिवाय कर्जमाफी, गारपीट यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करावी लागली. पण यामुळे विविध विभागांच्या निधीला ३० टक्के कट लावला गेला ३० टक्के नाही, १० ते २०\nटक्के कट लावला गेला. हे आमच्याच काळात नाही तर आधीपासून हे होत आले आहे. परिस्थितीनुरुप ते करावेही लागते. पण हे करताना डीपीडीसी, आमदार निधी, कुपोषण, आरोग्य या विभागांना कट लावला नव्हता.\nबजेटमधून जनतेला काय मिळणार\nशेतकरी, तरुण बरोेजगार आणि सामाजिक न्यायासाठीचे हा अर्थसंकल्प असेल. आपला तरुण राज्यातच नाही तर रेल्वे, बँका, मिल्ट्री या माध्यमातून देशभरात रोजगारासाठी जावा यासाठीचे वातावरण देणारा हा अर्थसंकल्प असेल.\nकोणत्या विभागाकडे किती डिपॉझिट \nही आकडेवारी मोजक्या विभागांची आहे.\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात - नितीन गडकरी\nज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/The-Agricultural-Production-Test-is-now-in-Belgaon/", "date_download": "2018-11-15T23:54:38Z", "digest": "sha1:GLNFUYLXDPKNSJV5CZZYTVXSXLJZ3YWA", "length": 7394, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कृषी उत्पादन चाचणी आता बेळगावातच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › कृषी उत्पादन चाचणी आता बेळगावातच\nकृषी उत्पादन चाचणी आता बेळगावातच\nभाजीपाला, फुले, फळांसह विविध कृषी उत्पादनांचा दर्जा तपासण्यासाठी बेळगावात अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू होत आहे. याचा फायदा बेळगावसह उत्तर कर्नाटकातील शेतकर्‍यांना होणार आहे. पेस्टीसाईड रेसिड्यू अ‍ॅनालिसिस (कीटकनाशक अवशेष चाचणी) असे प्रयोगशाळेचे नाव असून या ठिकाणी होणार्‍या दर्जा तपासणीमुळे शेतकर्‍यांना शेतीमाल निर्यातीची संधी उपलब्ध होणार आहे.\nबेळगावसह उत्तर कर्नाटकातील शेतकरी शेती उत्पादनांबरोबरच बागायती उत्पादने घेत आहेत. येथून उत्पादने निर्यात करण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, अनेक देशांनी शेतीमालाच्या दर्जाबाबतचे प्रमाणपत्र सक्‍तीचे केल्याने शेतकर्‍यांसमोर अडचण निर्माण झाली होती. त्यावर बागायत खात्याने तोडगा काढला असून जैविक केंद्रामध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू केली आहे. या ठिकाणी शेतीमालाची चाचणी घेण्यात येत आहे. सध्या प्रयोगिक तत्त्वावर चाचण्या घेण्यात येत आहेत. लवकरच प्रयोगशाळेचा कायमस्वरूपी कार्यारंभ होणार आहे.\nअलिकडच्या काळात रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. पीक कापणीनंतर त्याबरोबर कीटकनाशकाचे अंश, धूळ, खताचा अंश त्यामध्ये असतो. उत्पादनामध्ये असणारे त्याचे प्रमाण शोधण्यासाठी प्रयोगशाळेचा आधार घ्यावा लागतो. ही प्रयोगशाळा आता बेळगावातच उपलब्ध असल्याने शेतकर्‍यांना शेतीमाल निर्यातीचा मार्ग सुकर झाला आहे. याआधी धारवाड, बंगळूर, मुंबई येथे शेतीमाल पाठवून तेथील प्रयोगशाळेत चाचणी घेतली जात होती. दुसर्‍या टप्प्यातील चाचणी बंगळूर आणि मुंबई येथे होते. काहीवेळा विदेशातच अंतिम चाचणी केली जाते. दुसर्‍या टप्प्यातील चाचणीत काही कमतरता दिसून आल्यास विदेशात पाठविलेला माल अडवला जातो. यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.\nया सर्वांचा विचार करून बेळगावातच प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. सर्व समस्यांवर प्रयोगशाळेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विविध टप्प्यांतील चाचण्यांसाठी शेतकर्‍यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत होते. आता नव्या प्रयोगशाळेमुळे शेतकर्‍यांचे फेर्‍या आणि खर्चही वाचणार आहे.\nविविध उत्पादने निर्यात करणार्‍या उद्योजकांनाही प्रयोगशाळेचा उपयोग होणार आहे. लोणचे, जॅम, जेलीसह विविध खाद्यपदार्थ बेळगावात तयार केले जातात. आंतरराष्ट्रीय पातळीवर या उत्पादनांना मागणी आहे. या उत्पादनांचा दर्जा प्रयोगशाळेत तपासता येत असल्याने बंगळूर किंवा मुंबईची फेरी वाचणार आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Explanation-of-Chandrakant-Patil-on-Rats-Mythology/", "date_download": "2018-11-15T22:57:39Z", "digest": "sha1:GRQ7FYWZK6W7DWQYEOVSTMYTILQIC3F2", "length": 6662, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उंदीर मारले, घुशींचे काय : विरोधकांचा सवाल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › उंदीर मारले, घुशींचे काय : विरोधकांचा सवाल\nउंदीर मारले, घुशींचे काय : विरोधकांचा सवाल\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सुरू केलेले मूषकपुराण सरकारची पाठ सोडायला तयार नाही. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदन करताना जी आकडेवारी उंदीर मारल्याची म्हणून जाहीर करण्यात आली, ती उंदीर मारण्यासाठी ठेवलेल्या गोळ्यांची असल्याचे सांगितले. त्यावर विरोधकांनी मंत्रालयातील उंदीर मारले तरी मंत्रालयाला लागलेल्या घुशींचे काय, असा सवाल करून हे पुराण पुढे सुरूच ठेवले.\nकामकाज सुरू होताच चंद्रकांत पाटील यांनी निवेदन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 33 टक्के कामे ही मजूर सहकारी संस्थांना दिली जातात. त्यासाठी सहकार विभागाला कळविल्यानंतर केवळ वर्कऑर्डर काढण्याचे काम हे आपल्या खात्याकडून होते. मंत्रालय व विस्तारित इमारतीत उंदीर निर्मूलनासाठी प्रत्येकी 2 लाख 40 हजार रुपयांचे हे काम होते. त्यासाठी 3 लाख 19 हजार 400 गोळ्या पुरविण्यात आल्या. त्यामुळे हे आकडे मारलेल्या उंदरांचे नाहीत, तर ते गोळ्यांचे असल्याचे पाटील म्हणाले. ज्या मजूर संस्थेला हे काम देण्यात आले, त्या संस्थेच्या अस्तित्वाची माहिती घेण्यासाठी पत्र दिल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.\nत्यांच्या या निवेदनावर बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाल्यामुळे उंदीर मारण्यात आले असले तरी मंत्रालयाला लागलेल्या घुशींचे काय, असा सवाल करीत मांजरी व बोके सोडले असते तरी उंदरांचा बंदोबस्त झाला असता, अशी टिपणी केली. विधानसभा अध्यक्षांवर अविश्‍वास ठराव दाखल केल्याप्रकरणी झालेल्या गदारोळातही विरोधकांनी हे मूषकपुराण जिवंत ठेवत ‘गणपतीचे वाहन मारणार्‍या सरकारचा धिक्‍कार असो,’ अशा घोषणा दिल्या.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/crime-agents-2500-thousand-people-in-satara/", "date_download": "2018-11-15T23:00:01Z", "digest": "sha1:KX4VAQ37C7NW65OMGL2GHROR6VDP224D", "length": 6748, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साताऱ्यात अडीच हजार आंदोलकांवर दंगलीचा गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › साताऱ्यात अडीच हजार आंदोलकांवर दंगलीचा गुन्हा\nसाताऱ्यात अडीच हजार आंदोलकांवर दंगलीचा गुन्हा\nसातार्‍यातील मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलनानंतर महामार्ग रोखून जाळपोळ, तोडफोड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अडीच हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दंगल घडवणे, खूनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानीची कलमे लावून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे.\nनिखिलेश मस्के, सुरज निगडे, उदयजित कांबळे, सचिन माने, संभाजी गंभीर, किरण जाधव (सर्व रा.सातारा शहर परिसर) अशी अटक केलेल्यांची नावे असून, यांच्यासह अल्पवयीन युवकांचाही समावेश आहे.\nदरम्यान, बुधवारी रात्रीपासून दंगलीत समावेश असणार्‍यांची नावे समोर येत असून त्यामध्ये मंगेश जगताप, संजय पवार, मंगेश ढाणे, मल्लेश मुलगे, सचिन कोळपे, सचिन खोपडे, महेश माने, जीवन राउते, निकेत पाटणकर, संदीप नवघणे, सचिन कदम, समीर शेख, लक्ष्मण खरडे (सर्व रा.सातारा शहर परिसर व तालुका) यांचा समावेश आहे. गुन्ह्यात निष्पन्न झालेल्यांची नावे आणखी वाढणार असून त्यांचा शोध सुरु आहे. याप्रकरणी फौजदार नानासाहेब कदम यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.\nबुधवारी सकल मराठा समाजाचा हजारो बांधवांच्या उपस्थितीत मराठा क्रांती ठोक मोर्चा व ठिय्या आंदोलन शांततेत पार पडले. दुपारी बारानंतर मात्र, अचानक महामार्ग रोखण्यावरुन हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनाचे हे लोण एवढे आक्रमक बनले की अचानक विसावा नाका, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील सर्व भाग, नटराज मंदिर परिसरात आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत सातारा जिल्हा पोलिस दलातील अधिकार्‍यांसह तब्बल 32 कर्मचारी जखमी झाले आहेत. दुपारी तीन नंतर अखेर पोलिसांनी दगडफेक करणार्‍या जमावाला काबू करण्यास सुरुवात करुन धरपकड मोहीम राबविली.\nरात्री उशीरापर्यंत पोलिसांनी सुमारे ७० जणांना ताब्यात घेतले होते. संबंधितांची चौकशी केली असता गुरुवारी सकाळपर्यंत 10 जणांचा दंगलीत प्रत्यक्ष सहभाग आढळला. याशिवाय पोलिसांनी केलेले, शुटींग फोटो याची खातरजमा केली असता त्यातून आणखी अनेकांची नावे समोर आली असून यामध्ये सुमारे अडीच हजार जणांचा समावेश असल्याचे पोलिसांचे तक्रारीत म्हणणे आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/309-discount", "date_download": "2018-11-15T23:42:21Z", "digest": "sha1:4JXXUYJ2FFGTCMHYJUSUDUU7NU4STCHF", "length": 4261, "nlines": 107, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "Discount - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशाओमीच्या या स्मार्टफोनची किंमत फ्कत 5,999\n2 GB रॅमसह जबरदस्त फिचर्स असलेला स्मार्टफोन फक्त 5999 रुपयांत\n2GB रॅमसह इंटेक्स एक्वा लायन्स-3 लॉंच\n6 महिन्यात जिओला किती झाला तोटा\n8GB रॅम, 128GB मेमरी आणि पावरफुल कॅमेरा; ‘वन प्लस’ला टक्कर देणार आसुसचा जबरदस्त स्मार्टफोन\nBMW ला तगडी टक्कर देणार सुझुकीची सुपरबाईक\nआता व्हॉट्सअॅपवर करता येणार पैसे ट्रान्सफर\nऑनलाइन फूड ऑर्डर करताय\nघर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी\nजबरदस्त फिचर्स असलेले मोटोचे दोन फोन लॉंच\nजिओ फोन अखेर लाँच झाला पण...\nजिओ लवकरच आणणार 500 रुपयांचा 4G फोन\nजिओची ‘धन धना धन’ ऑफर\nजिओनंतर आता रिलायन्सनेही आणला फ्री डेटा-कॉलिंगसाठी सर्वात स्वस्त प्लान\nड्यूएअ डिस्प्ले असलेला सॅमसंगचा फ्लीप स्मार्टफोन लाँच\n पाहा या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या जबरदस्त सूट \nफक्त 70 रुपयांत वर्षभर डेटा; स्वातंत्र्यदिनी रिलायन्सची धमाकेदार ऑफर\nम्हणून आयटी क्षेत्रात नोकर कपातीची टांगती तलवार...\nरिलायन्स जिओचा ग्राहकांचा डेटा हॅक करणारा हॅकर अटकेत\nही आहे जिओची आणखी एक धमाकेदार ऑफर\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/antararastriya-duradhvani-kramanka+Hamga+kamga.php", "date_download": "2018-11-15T23:28:41Z", "digest": "sha1:AXBYCL2XMKDPHMA56HFOZF4YG7NCAOQQ", "length": 10188, "nlines": 19, "source_domain": "www.desakoda.info", "title": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक हाँग काँग", "raw_content": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक हाँग काँग\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक हाँग काँग\nदेशाचे नाव वा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामॅसिडोनियामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 08765.123456 देश कोडसह 00852.8765.123456 बनतो.\nआम्ही आपल्यासाठी चांगली यात्रा आणि/किंवा यशस्वी व्यवसाय करार इच्छितो\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी हाँग काँग या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765.123456 00852.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक हाँग काँग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/candidates-ballot-box-28983", "date_download": "2018-11-16T00:14:48Z", "digest": "sha1:NV2FZCB7DV3MCQVFP7SG7SY2RQ2HAVBE", "length": 16261, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Candidates off the ballot box वीस उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद | eSakal", "raw_content": "\nवीस उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद\nशनिवार, 4 फेब्रुवारी 2017\nऔरंगाबाद - मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवारी (ता. तीन) जवळपास 87.26 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 93.69 टक्के मतदान हिंगोलीत, तर सर्वांत कमी मतदान 75.68 टक्के मतदान औरंगाबाद जिल्ह्यात झाले. एकूण 58 हजार 410 मतदारांपैकी 50 हजार 968 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.\nऔरंगाबाद - मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवारी (ता. तीन) जवळपास 87.26 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 93.69 टक्के मतदान हिंगोलीत, तर सर्वांत कमी मतदान 75.68 टक्के मतदान औरंगाबाद जिल्ह्यात झाले. एकूण 58 हजार 410 मतदारांपैकी 50 हजार 968 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.\nआता प्रमुख राजकीय पक्षांसह विविध शिक्षक संघटनांच्या 20 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. सोमवारी (ता. सहा) मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजेपासून मराठवाड्यातील 275 मतदान केंद्रांवर शिक्षक मतदारांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांवर मतदानाचा जोश दिसून येत होता. पसंती क्रमानुसार मतदान असल्याने शिक्षकांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागत होते. दुपारी बारा वाजेपर्यंत सरासरी 27 टक्के मतदान झाले होते. दुपारी दोनपर्यंत सरासरी 56 टक्के मतदान झाले. त्यानंतरही मतदारांचा ओघ सुरूच होता. मराठवाड्यात सर्वच ठिकाणी शांततेत मतदान झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचे विक्रम काळे, शिक्षक परिषदेचे भाजप पुरस्कृत सतीश पत्की, शिवसेनेचे प्रा. गोविंद काळे, मराठवाडा शिक्षक संघाचे व्ही. जी. पवार, शिक्षक बचाव समितीचे युनूस पटेल, संग्राम मोरे यांच्यासह वीस उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.\nमतदान केंद्राबाहेर कार्यकर्ते, शिक्षकांचे टेबल\nप्रत्येक मतदान केंद्राबाहेर प्रमुख राजकीय पक्षांसह शिक्षक संघटनांचे कार्यकर्ते, प्रतिनिधी यांनी टेबल लावले होते. प्रत्येकाकडे उमेदवारांच्या नावांची यादी होती. तर काहींनी ही यादी लॅपटॉपमध्ये ठेवली होती. जास्तीत शिक्षक मतदारांना मतदानासाठी केंद्रापर्यंत आणण्यासाठी या प्रतिनिधींकडून प्रयत्न केला जात होता. याच केंद्राबाहेर प्रमुख पक्षातील आमदार, पदाधिकारी, नेते यांनीसुद्धा भेटी दिल्या.\nगाड्या, नाश्‍ता, जेवणाची व्यवस्था\nशिक्षक मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी स्वतंत्र गाड्या करण्यात आल्या होत्या; तसेच केंद्राबाहेर असणाऱ्या कार्यकर्ते, प्रतिनिधी यांच्यासाठी सकाळी नाश्‍ता, दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासून मंडप टाकून अनेक कार्यकर्ते चार वाजेपर्यंत केंद्राबाहेर बसले होते.\nमराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी (ता. सहा) फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. कलाग्रामसमोरील मराठवाडा रियल इंडस्ट्रीज ठिकाणी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरवात होईल. त्यासाठी 56 टेबल लावण्यात आलेले आहेत. गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर 1 हजार मतदान मोजले जाणार असून, वैध मतदानावर मतांचा कोटा ठरविण्यात येणार आहे.\nजिल्हे................एकूण झालेले मतदान...........मतदानाची टक्केवारी\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांची विभागीय आयुक्तांकडुन दखल\nअकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे...\nछावणी उपाध्यक्षपदी पद्मश्री जैस्वाल बिनविरोध\nऔरंगाबाद : छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मश्री अनील जैस्वाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\nदिव्यांगांसाठी ईटीसी सेंटर उभारण्याचा निर्णय\nनाशिक - दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने ईटीसी सेंटर उभारण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/samsung-series-5-50j5570-1257-cm-50-full-hd-flat-smart-tv-price-pmcdBN.html", "date_download": "2018-11-15T23:50:00Z", "digest": "sha1:XB7XFF3HHJWVII3WSSTFYPBQR4FHDU6E", "length": 13919, "nlines": 315, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग सिरीयस 5 ५०ज५५७० 125 7 कमी 50 फुल्ल हँड फ्लॅट स्मार्ट तव सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग सिरीयस 5 ५०ज५५७० 125 7 कमी 50 फुल्ल हँड फ्लॅट स्मार्ट तव\nसॅमसंग सिरीयस 5 ५०ज५५७० 125 7 कमी 50 फुल्ल हँड फ्लॅट स्मार्ट तव\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग सिरीयस 5 ५०ज५५७० 125 7 कमी 50 फुल्ल हँड फ्लॅट स्मार्ट तव\nसॅमसंग सिरीयस 5 ५०ज५५७० 125 7 कमी 50 फुल्ल हँड फ्लॅट स्मार्ट तव किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सॅमसंग सिरीयस 5 ५०ज५५७० 125 7 कमी 50 फुल्ल हँड फ्लॅट स्मार्ट तव किंमत ## आहे.\nसॅमसंग सिरीयस 5 ५०ज५५७० 125 7 कमी 50 फुल्ल हँड फ्लॅट स्मार्ट तव नवीनतम किंमत Jul 25, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग सिरीयस 5 ५०ज५५७० 125 7 कमी 50 फुल्ल हँड फ्लॅट स्मार्ट तवटाटा Cliq उपलब्ध आहे.\nसॅमसंग सिरीयस 5 ५०ज५५७० 125 7 कमी 50 फुल्ल हँड फ्लॅट स्मार्ट तव सर्वात कमी किंमत आहे, , जे टाटा Cliq ( 79,994)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग सिरीयस 5 ५०ज५५७० 125 7 कमी 50 फुल्ल हँड फ्लॅट स्मार्ट तव दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग सिरीयस 5 ५०ज५५७० 125 7 कमी 50 फुल्ल हँड फ्लॅट स्मार्ट तव नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग सिरीयस 5 ५०ज५५७० 125 7 कमी 50 फुल्ल हँड फ्लॅट स्मार्ट तव - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग सिरीयस 5 ५०ज५५७० 125 7 कमी 50 फुल्ल हँड फ्लॅट स्मार्ट तव वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 50 Inches\nडिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080 Pixels\nकॉन्ट्रास्ट श Mega Dynamic\nड़डिशनल ऑडिओ फेंटुर्स MP3\nड़डिशनल विडिओ फेंटुर्स AVI\n( 49 पुनरावलोकने )\n( 21 पुनरावलोकने )\n( 43 पुनरावलोकने )\n( 4 पुनरावलोकने )\n( 33 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 442 पुनरावलोकने )\n( 31 पुनरावलोकने )\n( 39 पुनरावलोकने )\n( 38 पुनरावलोकने )\nसॅमसंग सिरीयस 5 ५०ज५५७० 125 7 कमी 50 फुल्ल हँड फ्लॅट स्मार्ट तव\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=34883", "date_download": "2018-11-15T22:56:27Z", "digest": "sha1:QLCRDXTUWCCY6FITNHFA2UUMRAFENYU5", "length": 8545, "nlines": 162, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "मराठी जनांच्या हक्कांसाठी मनसे राबवत आहे विविध उपक्रम | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ अकोला मराठी जनांच्या हक्कांसाठी मनसे राबवत आहे विविध उपक्रम\nमराठी जनांच्या हक्कांसाठी मनसे राबवत आहे विविध उपक्रम\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी सतत लढा पुकारणारा पक्ष असून या अंतर्गत मनसेचे युवा कार्यकर्ते सुरज वर्मा अनेक उपक्रम सातत्याने राबवत आहेत.याआधी त्यांनी महाराष्ट्रातील मराठी पुत्रांसाठी मोफत तत्त्वावर शालेय व महाविद्यालयीन प्रवेशाला लागणारी शासकीय दाखले बनवण्यासाठी मोफत सेवा दिली आहे.\nतर दहावी व बारावीच्या परीक्षार्थ्याना त्यांनी निकालाची प्रत मोफत वाटप केली आहे. महाराष्ट्राच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण जनतेने एकत्र येत राज साहेबांना भरघोस पाठिंबा देण्याचे त्यांनी आव्हान केले असून दिवाळीनिमित्त अकोट तालुका तथा शहर वासीयांना व तमाम महाराष्ट्रीयन जनतेला त्यांनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत\nPrevious articleप्रतिभावंत खेळाडूंना मुख्यमंत्री चषक स्पर्धा दिवाळी भेट\nNext articleदिवाळीच्या आगमनासोबतच शहरवासीयांना लागले नरसिंग महाराज यात्रेचे वेध\nप्रतिकुल परीस्तिथीवर मात करत आकोटच्या ५ विद्यार्थीनींनी पटकावले विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत स्थान\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लेखपालास लाच स्वीकारताना अटक\nब्रेकिंग न्यूज़ :- चंद्रपुर च्या जुनोना जंगलात रेल्वेच्या धड़केत वाघाच्या 2 बछड़यांचा मृत्यु…..\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nकालवाडी शिवारातल्या जुगारावर अकोट ग्रामीण पोलिसांची कारवाई\nनंदीपेठच्या राजा चे पद्य पुजन संपन्न..जय बजरंग गणेशोत्सव मंडळाचे अमृतमहोत्सवी वर्ष\nसंत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगावच्या कर्मचाऱ्यांची केरळच्या पुरग्रस्तांना मदत\nश्री सार्वजनीक गणेशोत्सव मंडळातर्फे पोपटखेड धरणावर निर्माल्य संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-246971.html", "date_download": "2018-11-15T22:57:13Z", "digest": "sha1:HWEJ7YTJGWPYHNYS2SHWNVEGRL4KO2ON", "length": 13950, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच -मुख्यमंत्री", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n...त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच -मुख्यमंत्री\n26 जानेवारी : जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती तुटल्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.\nमुंबईतील गिरगावमध्ये झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भाजप युती तुटल्याची घोषणा केलीये. एवढंच नाहीतर यापुढे महाराष्ट्रात यापुढे युती करणार नाही असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला. उद्धव ठाकरे यांच्या घोषणेवर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब टि्वट करून प्रतिक्रिया दिली. सत्ता हे साध्य नाही तर साधनविकासाचे पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र आहे. असं म्हणत जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.\nतर 28 तारखेला गोरेगावला त्याच ठिकाणी भाजपचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करणार असं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं.\nआम्ही स्वबळावर निवडणुका लढायला तयार आहोत. कुठल्याही स्तरावर स्वबळावर निवडणूक लढायला आमची तयारी आहे. जरी युती तुटली असली तरी राज्य सरकारवर परिणाम होणार नाही. आमचं सरकार 5 वर्षे राहिल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.\nसत्ता हे साध्य नाही तर साधनविकासाचे पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र जे येतील त्यांच्यासोबत जे येणारनाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचा#युतीतुटलीBJPmumbai election 2016shivsenaउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसभाजपमुंबईशिवसेना\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/darkness-life-15504", "date_download": "2018-11-16T00:02:01Z", "digest": "sha1:MHXFV332HBBPNBIACLUYTJ6OVWCCK75M", "length": 15283, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "the darkness of life ...अन्‌ आयुष्यातील अंधार दूर झाला | eSakal", "raw_content": "\n...अन्‌ आयुष्यातील अंधार दूर झाला\nसंतोष शाळिग्राम - @sshaligramsakal\nरविवार, 6 नोव्हेंबर 2016\nपुणे - '‘निसर्गानं अंधत्व दिलं; पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आमच्या आयुष्यातील अंधार दूर केला. या विद्यापीठानं आम्हाला संगणक चालविण्यात तरबेज केलं. त्यामुळं आम्हाला चांगल्या पगाराची नोकरी लागली आणि आमचं जगण सुकर झालं...’’ या भावना आहेत\nपुणे - '‘निसर्गानं अंधत्व दिलं; पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आमच्या आयुष्यातील अंधार दूर केला. या विद्यापीठानं आम्हाला संगणक चालविण्यात तरबेज केलं. त्यामुळं आम्हाला चांगल्या पगाराची नोकरी लागली आणि आमचं जगण सुकर झालं...’’ या भावना आहेत\nविद्यापीठातील अंध विद्यार्थी अध्ययन केंद्रात शिक्षण घेऊन विविध बॅंका, रेल्वे खात्यात अधिकारी, लिपिकपदावर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या.\nविद्यापीठातील प्रशिक्षणामुळे सुमारे ३३ जणांना नोकरी लागली. इच्छाशक्ती असेल, तर निसर्गानं लादलेल्या अंधत्वावरही मात करता येते, हेच या सर्वांनी दाखवून दिले आहे. शिक्षणशास्र विभागात हे अध्ययन केंद्र आहे. येथे त्यांना संगणक चालविण्याचे कौशल्य देऊन नोकरी करण्याची क्षमता मिळवून दिली जाते.\nविभागप्रमुख डॉ. संजीव सोनावणे म्हणाले, ‘‘अंध विद्यार्थी अध्ययन केंद्र २००८ मध्ये सुरू झालं. त्याचे अभ्यासक्रम आणि त्यासाठी संगणकप्रणाली विकसित करण्यापासून सर्वच गोष्टी कराव्या लागल्या. पदवी, पदव्युत्तर पदवी असलेले विद्यार्थी येथे प्रवेश घेतात. त्यांना एखादा धडा शिकविल्यानंतर संगणकावरच परीक्षा घेतली जाते. त्यांनी शिक्षणात किती प्रगती केली, याची माहिती संगणकच देतो.’’\n‘‘इंटरनेटचा वापर, ई-मेल करणे, पत्र तयार करणे, स्क्रीन वाचायचा कसा, हे शिकविले जाते. हा अभ्यास आवाजात त्यांना ऐकविला जातो. त्यांच्यासाठी व्यक्तिमत्वविकासाचे कार्यक्रम आयोजित करतो. यातून त्यांच्यामध्ये नोकरी करण्याची क्षमता आणि आत्मविश्‍वास निर्माण होतो. आतापर्यंत सुमारे चार वर्षांत ३९ विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीयीकृत बॅंका, रेल्वे, विद्यापीठे यांत सहायक प्राध्यापक, अधिकारी, संगणक निदेशक, लिपिक या पदांवर नोकरी मिळाली आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.\nअंधत्व असले, तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अध्ययन केंद्रामुळे संगणकाचे प्रगत ज्ञान मिळाले. त्यामुळे आंध्रा बॅंकेत नोकरी लागली. आता २२ हजार रुपये पगार मिळतो आहे. याचे श्रेय विद्यापीठाला जाते.\n- प्रवीण पालके, लिपिक, आंध्रा बॅंक\nविद्यापीठात घेतलेल्या संगणक शिक्षणामुळेच नोकरी मिळाली. त्यामुळे आयुष्य मार्गी लागले. सध्या मी सेंट्रल बॅंकेत अधिकारी आहे. साधारणपणे ४८ हजार रुपये वेतन मिळते. अंध अध्ययन केंद्रातूनच बॅंकेतील नोकरीसाठी अर्ज केला होता.\n- माधुरी गोरे, अधिकारी, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, कॅम्प, पुणे\nनिसर्गाने दृष्टी नाकारली असली, तरी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न केले. त्यांना संगणकाचे प्रगत ज्ञान मिळावे म्हणून पायाभूत सुविधा उभारल्या. यातून त्यांना नोकरी तर लागलीच; त्यांचे आयुष्य घडले, याचे समाधान वाटते.\n- डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू\n#HelpStudent विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे\nपुणे - आर्थिक दुर्बल घटक वर्गातून कष्ट करीत शिक्षणाची कास धरणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना ‘कमवा आणि शिका’ बरोबरच आता कौशल्य विकासाचे प्रशिक्षण...\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2018-11-15T23:39:53Z", "digest": "sha1:L23MTVNHFIEJJ45HFGV37WE5K5IAPDGG", "length": 2833, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "कमवणे | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nघरी बसून इंटरनेट मार्फत पैसे कसे कमवता येतील हा इंटरनेटवर सर्रास विचारला जाणारा प्रश्न आहे. घरी बसून पैसे कमवणं हा विचार देखील …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=25875", "date_download": "2018-11-15T23:01:43Z", "digest": "sha1:O4YTZFLCU2JKTFRHJG5RSOIREPKTY3TN", "length": 11276, "nlines": 162, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "परळी, केज, अंबाजोगाई, माजलगाव मतदार संघातील वाढत्या गुन्हेगारीमुळे जनता दहशतीखाली | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला मराठवाडा बीड परळी, केज, अंबाजोगाई, माजलगाव मतदार संघातील वाढत्या गुन्हेगारीमुळे जनता दहशतीखाली\nपरळी, केज, अंबाजोगाई, माजलगाव मतदार संघातील वाढत्या गुन्हेगारीमुळे जनता दहशतीखाली\nपरळी, केज, अंबाजोगाई, माजलगाव मतदार संघातील वाढत्या गुन्हेगारीमुळे जनता दहशतीखाली\nबीड -परळी, माजलगाव, अंबाजोगाई, धारुर, केज, वडवणी या तालुक्यात अवैध गुटखा विक्री, पत्त्याचे क्लब, जुगार, मटका बेकायदेशीर दारु विक्री, वाळू तस्करी आदी बेकायदेशीर धंदे राजरोसपणे चालू असून या तालुक्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे\nमाजलगाव तालुक्यात बेसुमार वाळू उपसा करणार्‍या वाहनांची भरधाव वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असून यात अनेक लोकांचे अपघातात बळी गेले आहेत. दिवसा ढवळ्या अवैध वाळू तस्करी महसुल व स्थानीक पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने चालू आहे. परळी, अंबाजोगाई, केज येथे मोठ-मोठे जुगाराचे अड्डे, गुटख्याची तस्करी, अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर चालू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढली असून तरुणाई व्यसनाच्या आहारी चालल्याने अनेकांचे संसार उध्दवस्त होत आहेत. अशीच परिस्थिती थोड्याफार प्रमाणात धारुर व वडवणी तालुक्यात पण आहे. महिला – मुलींचे विद्यार्थीनींचे रस्त्याने फिरने अवघड झाले असून छेड-छाडीच्या वाढत्या घटनेने भितीचे वातावरण निर्माण झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nअशी तक्रार शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक बीड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असून वरील तालुक्यातील वाळू तस्करी, गुटखा तस्करी, मटका, जुगार, पत्त्याचे क्लब, तत्काळ बंद करण्याचे संबंधीत यंत्रणेस आदेश देवून हे अवैध धंदे तत्काळ बंद करावेत व दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा बीड जिल्हा शिवसेना प्रत्येक तालुक्यातील पोलिस स्टेशन समोर ढोलबजाव आंदोलन करुन राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा उभा करुन निषेधाच्या घोषणा करुन तीव्र निदर्शने व आंदोलने करील असाही इशारा सचिन मुळूक यांनी दिला आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाई संजय महाद्वार, बाळासाहेब आंबुरे, योगेश नवले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nPrevious articleपत्रकार संजय तिपाले यांना धार्मिक लिखाणाबद्दल तर मावलाई राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.\nNext articleहिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हेच हिंदूंचे धर्माप्रती कर्तव्य आहे – रश्मी परमेश्‍वरन्, हिंदु जनजागृती समिती\nधनगर आरक्षणासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स च्या अहवालाची गरजच काय – श्री धनंजय मुंडे\nशिक्षकांचे अतिरिक्त मतदान कामे कमी करा – एसएफआय\nदिलेली आश्‍वासने पूर्ण केली नाही तर, त्या पक्षाची नोंदणी रद्द केली जाणार\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nआदिवासींचा संपूर्ण विकास करण्यासाठी भाजपला विजयी करा\n२२ विमा धारकांना पॉलिसीच्या बोगस पावत्या देऊन ९ लाख ४७ हजारांचा...\nपोलीस भरती घोटाळ्याची राज्यभर व्याप्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://khirapat.wordpress.com/tag/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%93%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82/", "date_download": "2018-11-15T23:26:30Z", "digest": "sha1:2LD7YFVQQA6MRQ3YDGOMSPHWLN6FOWGA", "length": 9750, "nlines": 47, "source_domain": "khirapat.wordpress.com", "title": "कमलाबाई ओगलें | खिरापत", "raw_content": "\nमाझ्या खाद्य आणि इतर अनुभवांची सरमिसळ\nPosts Tagged ‘कमलाबाई ओगलें’\nकधी काही पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ बनवायचा असला आणि त्याबद्दल मला कोणतीही शंका आली की माझी पावले सहजच पुस्तकाच्या कपाटाकडे वळतात आणि मी ‘रुचिरा’ उचलते. गेली बारा-तेरा वर्षं वापरून-वापरून माझ्या पुस्तकाची पाने अगदी निखळायला लागली आहेत, त्यावर हळदीचे, तेलाचे आणि तिखटाचे डाग पडले आहेत पण तरी हे पुस्तक चाळताना अजूनही मला नेहेमी नवीन काहीतरी सापडतं. कमलाबाई ओगलेंनी एक खाद्यपदार्थांचं पुस्तक नव्हे तर जणू माझ्या पिढीजात खाद्यसंस्कृतीचा सारांशच माझ्या हातात ठेवला आहें असं वाटतं. आईकडून मुलीला आणि तिच्याकडून तिच्या मुलीला जसं सहजपणे द्यावं तसं हे देणं आमच्या हातात पडलं आहे. पुस्तकात पाककृती आहेत पण त्यात क्लिष्टता नाही, उपयोगी सूचना आहेत पण वाचणाऱ्याच्या क्षमतेबद्दल थोडा विश्वास आणि थोड्या अपेक्षाही आहेत, पर्यायी जिन्नस आणि इतर माहितीही आहें. पुस्तकाचा आवाका एवढा मोठा आहें कि त्यात रोजच्या स्वयंपाकापासून ते १०० माणसांसाठी पंचपक्वान्नाच्या खास पंगतीपर्यंत सारं काही आहें. आजकालच्या जमान्यात एखाद्या लेखकाने त्यातल्या वेगवेगळ्या प्रकारांचे १० खंड काढून, ते अनेक फोटोवगैरे घालून चकमकीत बनवून अव्वाच्या सव्वा किंमतींना विकले असते पण कमलाबाईंनी केवळ ९० रुपयांत मिळणारया या एकाच साध्या पुस्तकात, हातचे काही न राखता आपल्या आयुष्यभराच्या अनुभवांची आणि ज्ञानाची तिजोरी आपल्यापुढे रिकामी केली आहें.\nमाझी आई अतिशय सुगरण आहें आणि तिची आईही सुगरण होती पण मला आठवतेय तेंव्हापासून कधी काही अडलं तर आईनेही ‘रुचिरा’चाच आधार घेतला आहें. माझ्या आता लक्षात येतंय की आईकडून मुलं जे शिकतात ते बरेचदा पाहून आणि नकळत कानावर पडलेल्या गोष्टी ऐकून, पण मला हे शिकव असं म्हणून, समोर बसून काही लिहून घ्यावं असं फारसं कोणी करत नाही. त्यामुळे अनेकदा आईकडून शिकायचं राहून जातं आणि मग ‘रुचिरा’ मदतीला येते.\nमला माझा स्वयंपाकघरातला पहिला अनुभव आठवतोय. आई काही कामानिमित्त बाहेरगावी गेली होती पण आज्जी घरी होती. आई घरी नाही म्हणून मी स्वयंपाक करायचा ठरवला आणि आज्जी सारख्या सूचना करते म्हणून दरवाजाही बंद करून घेतला. मी तेंव्हा फक्त १०-१२ वर्षांची होते आणि त्यापूर्वी मी चहा सोडून काही बनविले नव्हते पण तरी मी साखरभात बनवायचे ठरविले ते रुचिराच्या जोरावर. मला आठवतयं की सगळ्यांनी तो भात कौतुक करून करून (प्रोत्साहन देण्यासाठी असेल) खाल्ला होता आणि मला प्रचंड आत्मविश्वास मिळाला. आजही, इतकी वर्षं स्वयंपाक करत असूनही, पुरणपोळी किंवा उकडीचे मोदक करताना काही विसरत तर नाही ना हे पडताळण्यासाठी रुचीरावर नजर टाकली जातेच.\nपण मला या पुस्तकात सर्वात जास्त काय भावतं तर त्यातलं कमलाबाईंचं मनोगत. दरवेळी ते वाचताना त्यांच्या प्रत्येक शब्दामागचा प्रामाणिकपणा, साधीसोपी शैली आणि विनम्रता मला भारावून टाकते आणि का कोण जाणे पण माझे डोळे कृतज्ञतेने भरून येतात. त्यांनी हे पुस्तक आपल्या सासूबाईंना अर्पण केलयं ज्यांच्याकडून त्या स्वयंपाक करायला शिकल्या पण हे पुस्तक लिहून माझ्यासारख्या अगणित मुलींना शिकवणाऱ्या कमळाबाईंचे हे ऋण आम्ही कसे फेडावे प्रकाशकाने कमलाबाईंचा उल्लेख ‘सव्वा लाख सुनांची आवडती सासू’ असा केला आहें पण मला वाटते की ‘अगणित मुलींची सुगरण आई’ हे नाव जास्त सयुक्तिक आहें.\nज्युली, ज्युलिया आणि मी\nप्रवर्ग कॅटेगरी निवडा खाण्याचे पदार्थ (14) गोड पदार्थ (4) चटण्या आणि लोणची (2) जॅम / जेली (1) न्याहारी (1) फळे (3) आंबा (1) क्रॅनबेरी (1) गूजबेरी (1) सफरचंद (1) बाळंतिणीचा आहार (1) बेकिंग (5) भात/बिर्याणी/पुलाव वगैरे (1) मसाले (1) सामग्री (7) अक्रोड (1) आंबा (1) काजू (1) टोमॅटो (1) पिस्ता (1) बदाम (3) मटण (1) मश्रूम्स (1) सीफूड (1) कालव (1) ख्रिसमस (1) पहिले पाउल (1) Uncategorized (3)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/6958-jm-headlines-may-04-8-00am-alies", "date_download": "2018-11-15T23:51:54Z", "digest": "sha1:TDTM6T4AXOWKZLOJZKBS3M5VMMM55YCJ", "length": 7367, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "#हेडलाइन्स @8.00am 040618 - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM\n#हेडलाइन येत्या तीन दिवसांता मान्सून राज्यात दाखल होणार... तर पश्चिम महाराष्ट्रात 48 वळवाच्या पावसाची शक्यता...\n#हेडलाइन शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा संपाचा आज चौथा दिवस... सात जूनपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवल्यास 10 जूनला भारत बंद करणार... शेतकऱ्यांचा सरकारला अल्टिमेटम...\n#हेडलाइन शेतकऱ्यांच्या संपाचा मुळे पंधरा टक्क्यांनी आवक घटली... तर दर वीस टक्क्यांनी वाढले... संप लांबल्यास भाव आणखी वाढणार असल्याची शक्यता...\n#हेडलाइन भाजपा जिल्हाधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची दादरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक... आगामी निवडणूक बाबत करणार विचार मंथन...\n#हेडलाइन रत्नागिरीत पर्यटनाला गेलेल्या मुंबईतील कुटुंबियांवर काळाचा घाला... आरेवारे समुद्रात 5 जणांचा बुडून मृत्यू....तर एका मुलीला वाचवण्यात स्थानिकांना यश...\n#हेडलाइन धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांचं दिर्घ आजारांनं निधन... आज दुपारी होणार अंत्यसंस्कार...\n#हेडलाइन साताऱ्यातल्या पसरणी घाटातील हत्या प्रकरणाला वेगळं वळण... प्रेम प्रकरणातून आनंद कांबळेची हत्या झाल्याचं निष्पन्न.. पतीच्या हत्येसाठी प्रियकराला सुपारी दिल्याचं उघड...\n#हेडलाइन जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर दीपक मानकरांवर गुन्हा दाखल .. सुसाईड नोटमधून समोर आलं सत्य\n#हेडलाइन राज ठाकरे यांची व्यंगचित्रातून भाजपावर टीका.... कर्नाटक निवडणुकीनंतर इंधन आणि गॅस सिलेंडरच्या भाववाढीवरून राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून टोला....\n#हेडलाइन आंबा, बिर्याणी मिसळीनंतर डोंबिवलीत चटणी महोत्सवाचं आयोजन... वेग-वेगळ्या प्रकारच्या चटण्यांच्या आस्वादासाठई खवय्यांना सुटले पाणी... चटणीबरोबर पापड, लोणच्याची जोड...\nBlog: शिक्षणाचं बाजारीकरण थांबवाच\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \n(जय महाराष्ट्रचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकता.)\nBlog: शिक्षणाचं बाजारीकरण थांबवाच\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/7740-happy-krishna-janmashtami-gokulashtami-2018-celebration-mumbai-maharashtra", "date_download": "2018-11-15T23:01:23Z", "digest": "sha1:77USQ43GCZPIS5CLJZFPR5YAVZ4GTRVW", "length": 9503, "nlines": 138, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "देशभरात गोकुळाष्टमीचा उत्साह, मुंबईत दहीहंडीसाठी गोविंदा सज्ज.... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदेशभरात गोकुळाष्टमीचा उत्साह, मुंबईत दहीहंडीसाठी गोविंदा सज्ज....\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\t 03 September 2018\nगोकुळ अष्टमी म्हणजे कृष्ण जन्माचा दिवस,जन्माष्टमी.याच दिवशी म्हणजेच श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणूनच या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो.श्रीकृष्ण जन्माष्टमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातही गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी या उत्सवाला विशेष महत्त्व आहे.\nकृष्णाच्या जन्माचा हा दिवस एखाद्या सोहळ्याप्रमाणे साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी उपवास करुन कृष्णाची मनोभावे पूजा केली जाते. एखाद्या लहान बाळाप्रमाणे कृष्णमूर्तीला आंघोळ घालून त्याच्यासमोर भक्तीगीते म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. अनेक ठिकाणी रात्री १२ वजता हा कृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. मथुरेत दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची अलोट गर्दी आहे. या उत्सवाच्या दिवशी काल्याचा प्रसाद तयार केला जातो. सर्वांना नैवैद्य म्हणून दही, पोहे, काकडी यांचा एकत्र काला दिला जातो. लोणी आणि साखरेचा प्रसाद एकत्र करून कृष्णाला दिला जातो.\nगोकुळाष्टमी दिवशी महाराष्ट्रात राज्यात विशेषतः मुंबईत, उंच मातीच्या मडक्यामध्ये दही व दुध भरून उंच दोरीने बांधले जाते. तिथपर्यंत मानवी मनोरा तयार करून मडक्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्पर्धा केल्या जातात.जो मडक्यापर्यंत पोहोचला तो त्या मडक्याला नारळाने फोडून दहीहंडी स्पर्धा जिंकतो.‘गोविंदा’ हा एकदम साहसी खेळ होतो.\nआज मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गोविंदा आता सज्ज झालेत ते दहीहंडी फोडण्यासाठी...कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते.\nगिरगावमधील इस्कॉन मंदिरात रविवारी मोठया उत्साहात कृष्णाजन्माष्टमी साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्याने भाविकांनी गर्दी केली होती. मुंबईमधूनच नाही तर परदेशामधूनही भाविकांनी मंदिरात हजेरी लावली होती. 'हरे कृष्णा, हरे राम'च्या भजनात भाविक तल्लीन झाले होते. रात्री ठीक 12 वाजता शंख वाजवून कृष्ण जन्माचा उत्सव साजरा करण्यात आला. सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन याठिकाणी करण्यात आले आहे.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nशेतकरी संपावर, राज्यभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन\nविदर्भात होणार 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\n‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी 3 हजार पानांचं आरोपपत्र; सुनिल तटकरेंचं मात्र नाव नाही\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/tablets/swipe-pocket-pc-tab-price-mp.html", "date_download": "2018-11-15T23:36:01Z", "digest": "sha1:ZBK3B4A7ZJPCR44CEST2WNUXVDVG254X", "length": 12396, "nlines": 336, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वीप पॉकेट पिकं टॅब India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nस्वीप पॉकेट पिकं टॅब\nस्वीप पॉकेट पिकं टॅब\nस्वीप पॉकेट पिकं टॅब किंमत\nस्वीप पॉकेट पिकं टॅब वरIndian बाजारात सुरू 2013-04-04 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nस्वीप पॉकेट पिकं टॅब - चल यादी\nस्वीप पॉकेट पिकं टॅब ब्लॅक\nसर्वोत्तम 3,990 तपशील पहा\nस्वीप पॉकेट पिकं टॅब - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत स्वीप पॉकेट पिकं टॅब वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nस्वीप पॉकेट पिकं टॅब वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nस्वीप पॉकेट पिकं टॅब - वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 6 Inches\nफ्रंट कॅमेरा Yes, 1.3 MP\nइंटर्नल मेमरी 4 GB\nप्रोसेसर स्पीड 1.2 GHz\n( 114 पुनरावलोकने )\n( 14 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 108 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\nस्वीप पॉकेट पिकं टॅब ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/sri-bhavani-museum-at-aundh/", "date_download": "2018-11-15T23:26:36Z", "digest": "sha1:KN6XTROSIK4ZN55E32CREVBNMR62W7UF", "length": 22460, "nlines": 234, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "औंध येथील श्रीभवानी वस्तूसंग्रहालय पार्किंग परिसरातील स्वच्छतागृहाची दुरावस्था ; पर्यटकांची मोठी गैरसोय ; पुरातत्व विभागाने लक्ष घालण्याची मागणी - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome सातारा खटाव औंध येथील श्रीभवानी वस्तूसंग्रहालय पार्किंग परिसरातील स्वच्छतागृहाची दुरावस्था ; पर्यटकांची मोठी गैरसोय...\nऔंध येथील श्रीभवानी वस्तूसंग्रहालय पार्किंग परिसरातील स्वच्छतागृहाची दुरावस्था ; पर्यटकांची मोठी गैरसोय ; पुरातत्व विभागाने लक्ष घालण्याची मागणी\nऔंध (सचिन सुकटे) :- औंध येथील श्री भवानी वस्तूसंग्रहालय परिसराच्या पार्कींग क्षेत्रातील स्वच्छतागृह मागील सहा ते सात वर्षांपासून बंद असून देखभाल दुरूस्ती अभावी लाखो रुपये खर्चून बांधलेल्या स्वच्छतागृह पर्यटकांसाठी खुले करण्याची मागणी होत असून शासनाच्या पुरातत्व विभागाने यासाठी त्वरित निधी उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. दरम्यान या स्वच्छता गृहाची दुरवस्था झाली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी,येथील मूळपीठ डोंगरावर नियमित हजारो भाविक, पर्यटक श्री यमाईदेवी दर्शनासाठी व श्रीभवानी वस्तूसंग्रहालय पाहण्यासाठी येतात .मात्र येथील पार्किंग क्षेत्रातील स्वच्छतागृह सहा ते सात वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे राज्याच्या तसेच परराज्यातून येणार्‍या पर्यटक,महिला पर्यटकांची बंद असलेल्या स्वच्छता गृहाअभावी कुचंबणा गैरसोय होत आहे. या स्वच्छता गृहामध्ये दोन शौचालय युनिटस व आठ मुर्त्या आहेत. पण हे सर्व बंद असल्याने संग्रहालय पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच हे युनिट बंद असल्याने त्याच्या आतील भागाचे बरेच नुकसान झाले आहे. शौचालय तसेच मुर्त्या मधील भांडी फुटली आहेत.\nदारे तुटली आहेत.वाँशबेसिनच्या पाईप तुटलेल्या आहेत. टाईल फरशा ही फुटलेल्या आहेत.\nपाईपलाईन खराब झाली आहे. तसेच मागील टाकीचे ही नुकसान झाले आहे. शौचालय बरेच दिवस बंद असल्याने त्याच्या दुरुस्ती मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. त्यासाठी पुरातत्व विभागाने तातडीने यासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी पर्यटक ,ग्रामस्थ वर्गातून केली जात आहे.\nमागील काही महिन्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हे युनिट ही अपुरे पडणार आहे. त्यासाठी संग्रहालय परिसराबाहेर पार्किंग क्षेत्रामध्ये पुरुष व महिलांसाठी वेगवेगळी युनिटस उभी करावीत.\nPrevious Newsमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने केलेले आहे :- मुख्यमंत्री\nNext News१५१वर्षांच्या परंपरेचा हेळगांवचा नवसाला पावणारा श्रीगणेशा\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nपारदर्शक प्रेक्षा गॅलरी ठरणार पर्यटकांचे खास आकर्षण\nपोवई नाक्यावर शुक्रवारचा चक्का जाम…संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आंदोलनाची धग पोहचल्याने अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आले. मात्र शुक्रवारी दुपारी सातारा येथील वर्दळीच्या पोवईनाक्यावर ग्रेडसेपरेटच्याकामामुळे प्रचंड...\nलोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेली प्रकरणे पक्षकारांनी सामोपचाराने मिटवावीत : आर. एन. लढ्ढा\nम्हासुर्णे परिसरातील ऊस शेतकरी हुमणीच्या प्रादुर्भावाने अडचणीत\nतालुक्याच्या विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही : ना. एकनाथ शिंदे\nउदयनराजेंविषयीच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-16T00:05:42Z", "digest": "sha1:TLY2VXREF3VEMO37TB3QXSYI3WJ6YLLG", "length": 8274, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिव्यांगासाठी स्वावलंबन कार्डचे वाटप | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदिव्यांगासाठी स्वावलंबन कार्डचे वाटप\nकोपरगाव – संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी शासकीय योजनांचा मार्गदर्षन मेळावा शनिवारी पार पडला. भाजपचे प्रांतीक सदस्य विधीज्ञ रविंद्र बोरावके, उपनगराध्यक्ष विजय वाजे, गटनेते रविंद्र पाठक व तालुकाध्यक्ष शरद थोरात, कैलास खैरे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना स्वावलंबन कार्डचे वितरण करण्यात आले. 90 दिव्यांग बांधवांनी या मेळाव्याचा लाभ घेतला. प्रारंभी भाजपचे दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकूंद काळे यांनी प्रास्तविक केले. शहराध्यक्ष मुख्तार पठाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यशोधन मल्टीप्लेक्‍सचे संचालक चेतन बागले यांनी दिव्यांग शिष्यवृत्ती प्रवास भाड्यात सवलत, किमान कौशल्य प्रशिक्षण आदी शासकीय योजनांची माहिती दिली. याप्रसंगी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड, जितेंद्र रणशूर, नगरसेवक शिवाजी कांडेकर, स्वप्नील निखाडे, रवींद्र रोहमारे, विवेक सोनवणे, माजी संचालक बाळासाहेब नरोडे, व्यापारी नारायण अग्रवाल, भाजपचे माजी शहराध्यक्ष महावीर दगडे, अजिनाथ ढाकणे, दिनेश कांबळे, वैभव गिरमे, रिपाइंचे शहराध्यक्ष भोलानाथ पगारे, करंजीचे उपसरपंच रवींद्र आगवण, सतीश रानोडे, अकबर लाला शेख, फकिर महंमद पहिलवान, आयूब मास्टर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक जयवंत मरसाळे, पंडीत पंडोरे, एस. आर. पवार, पी. एच. वाणी यांनी विषेश परिश्रम घेतले. शहराध्यक्ष कैलास खैरे यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे: भांडण सोडविणाऱ्यावर कोयत्याने वार\nNext articleरामनवमीनिमित्त श्रीगोंद्यात बजरंग दलाच्यावतीने शोभायात्रा\nपाणी उपश्‍याप्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nयुवकांच्या प्रसंगावधानाने वाचले महिलेचे प्राण\nसेंट्रल बॅंकेसमोरील उपोषण मागे\nअकोलेत छात्रभारती विद्यार्थी संघटनेचा मोर्चा\nपिचडांच्या प्रकृतीची पवारांकडून विचारपूस\nश्रीगोंद्यातील साखर कारखान्यांना ऊस टंचाई भेडसावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/pune-sports-gargi-pawar-news/", "date_download": "2018-11-15T23:53:29Z", "digest": "sha1:OHGKAHDRSGXY7V7RWXDJN5CJYCEAR6ZB", "length": 11903, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाराष्ट्रच्या गार्गी पवार हिला दुहेरी मुकुटाची संधी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहाराष्ट्रच्या गार्गी पवार हिला दुहेरी मुकुटाची संधी\nदहाव्या ओम दळवी मेमोरियल मानांकन सुपर सिरीज टेनिस स्पर्धा\nपुणे – मुलींच्या गटात गार्गी पवार हिने दुहेरी गटांतील विजेतेपदाबरोबरच एकेरी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. तर, मुलांच्या गटात महाराष्ट्रच्या आर्यन भाटियाने मध्यप्रदेशच्या डेनिम यादवचा पराभव करत ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दहाव्या ओम दळवी मेमोरियल मायक्रो इंडिया करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली.\nमहाराष्ट्र पोलिस (एमटी जिमखाना) टेनिस जिमखाना, परिहार चौक, औंध येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या एकेरी गटात उपांत्य फेरीत गुजरातच्या बिगरमानांकित मोहित बोद्रेने हरियाणाच्या अव्वल मानांकीत सुशांत दबसचा 7-5, 6-1असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकीत आर्यन भाटियाने मध्यप्रदेशच्या दुस-या मानांकीत डेनिम यादवचा 7-6(6), 6-3असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुहेरीत अंतिम फेरीत सुशांत दबस व उदित गोगोई यांनी आर्यन भाटिया व डेनिम यादव यांचा 6-2, 6-3असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले.\nतर, मुलींच्या गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या आकांक्षा नित्तुरेने अव्वल मानांकित आपली राज्य सहकारी सुदिप्ता कुमारचा 6-3, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. चौथ्या मानांकित गार्गी पवारने दुसऱ्या मानांकित बेला ताम्हणकरचा 6-2, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुहेरीत अंतिम फेरीच्या सामन्यात गार्गी पवारने बेला ताम्हणकरच्या साथीत पवनी पाठक व आईरा सूद यांनी 6-1, 6-4असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.\nस्पर्धेतील दुहेरी गटांतील विजेत्या खेळाडूला करंडक व 25 एआयटीए गुण, तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक व 20 एआयटीए गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे ट्रस्टी विक्रम बोके, बंडूशेठ बालवाडकर आणि तुषार पडाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे उमेश दळवी, आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री संतोष वेंकटरमण आदी मान्यवर उपस्थित होते.\nउपांत्य फेरी : मुले – मोहित बोद्रे (गुजरात) वि.वि. सुशांत दबस (हरियाणा) (1) 7-5, 6-1, आर्यन भाटिया (महा) (4) वि.वि. डेनिम यादव (मध्यप्रदेश) (2) 7-6(6), 6-3,\nउपांत्य फेरी : मुली – आकांक्षा नित्तुरे (महाराष्ट्र) वि.वि. सुदिप्ता कुमार (महाराष्ट्र) (1) 6-3, 6-4, गार्गी पवार (महाराष्ट्र) (4) वि.वि. बेला ताम्हणकर (महाराष्ट्र) (2) 6-2, 6-4.\nदुहेरी गट: उपांत्य फेरी : मुले – आर्यन भाटिया/डेनिम यादव वि.वि. राजेश कन्नन/उदित कंभोज 4-6, 6-4, 10-3, सुशांत दबस/उदित गोगोई वि.वि. आदित्य बलसेकर/कार्तिक सक्‍सेना 6-3, 6-2,\nअंतिम फेरी सुशांत दबस/उदित गोगोई वि.वि. आर्यन भाटिया/डेनिम यादव 6-2, 6-3,\nदुहेरी गट : उपांत्य फेरी : मुली – गार्गी पवार / बेला ताम्हणकर वि.वि. सुदिप्ता कुमार / आकांक्षा नित्तुरे 6-3, 1-6, 10-7, पवनी पाठक / आईरा सूद वि.वि. साई दिया बालाजी/प्राची बजाज 6-3, 1-6, 10-7,\nअंतिम फेरी – गार्गी पवार/बेला ताम्हणकर वि.वि. पवनी पाठक/आईरा सूद 6-1, 6-4.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमाजी मंत्री अकबर यांच्यावर थेट बलात्काराचाच आरोप\nNext articleरावेतकर करंडक स्पर्धेत 150 खेळाडू सहभागी होणार\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nगुजरातच्या व्रज गोहिल, प्रियांका राणा यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का\nगोल्डन बुट शर्यतीमध्ये कोरो याची आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2014/08/23/%E0%A4%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2018-11-15T22:43:55Z", "digest": "sha1:RHP5GMEDNYTEMV7J3TR2B55EI2VKZ7ZA", "length": 10655, "nlines": 180, "source_domain": "shecooksathome.com", "title": "उकडशेंगोळे – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nकाल भुरक्याच्या रेसिपीमध्ये मी उकडशेंगोळ्यांचा उल्लेख केला होता. महाराष्ट्राच्या ब-याचशा भागात वेगवेगळ्या प्रकारची शेंगोळी केली जातात. काही भागात गोड शेंगोळीही केली जातात. कोकणातला खाजं किंवा मराठवाड्यातला गट्गीळं नावाचा प्रकारही शेंगोळ्यांचा गोड प्रकारच. कणकेची शेंगोळी करून ती गुळाच्या पाकात टाकली जातात.\nउकडशेंगोळे हा मात्र वन डिश मीलचा एक झणझणीत प्रकार आहे. पावसाळी हवेत रात्रीच्या जेवणात हा प्रकार केला तर सूपही नको आणि इतर काही पदार्थही नकोत\nसाहित्य: दोन वाट्या ज्वारीचं पीठ, एक वाटी कणीक, पाऊण वाटी डाळीचं पीठ (बेसन), हळद, तिखट, मीठ चवीनुसार, चिमूटभर हिंग, जि-याची पूड १ टीस्पून, अर्धा टीस्पून अख्खं जिरं, १५-२० लसूण पाकळ्या, मोहरी, तेल, पाणी\nकृती: 1) ज्वारीचं पीठ, कणीक आणि बेसन एकत्र करून घ्या. त्यात चवीनुसार तिखट, मीठ घाला. हळद, हिंग, जि-याची पूड, जिरं घालून पीठ भाकरीच्या पिठाइतकं सैल भिजवा.\nपिठं एकत्र करून भिजवा\n2) भिजवलेल्या पिठाची वळकटी करून तिला शेंगोळ्याचा आकार द्या. अशी सगळी शेंगोळी करून घ्या.\nअशा आकाराची शेंगोळी करून घ्या\n3) पातेल्यात तेल कडकडीत गरम करा. नेहमीपेक्षा थोडी जास्त मोहरी घाला.\n4) मोहरी तडतडली की त्यात ठेचलेला भरपूर लसूण घाला. त्यावर लगेचच हळद आणि थोडं लाल तिखट घाला. आणि त्यावर साधारण एक लिटर पाणी ओता. फोडणी खमंग झाली पाहिजे पण जळता कामा नये.\n5) पाण्याला चांगली उकळी आली की त्यात तयार शेंगोळ्यांपैकी ४-५ शेंगोळी मोडून पाण्यात कालवून घाला म्हणजे पाण्याला दाटपणा येईल.\n6) नंतर त्यात शेंगोळी घाला. पाण्यात थोडंसं मीठ आपल्या चवीनुसार घाला.\n7) शेंगोळी शिजली की गॅस बंद करा.\nशेंगोळी लहान कुकरमध्ये डायरेक्ट फोडणीला घालूनही करता येतात. पाण्याला उकळी आली की कुकरचं झाकण लावा आणि मंद गॅसवर ७ ते १० मिनिटं ठेवा.\nगरम शेंगोळ्यांवर भुरका घाला, किंवा सुक्या खोब-याची लसणाची चटणी घाला किंवा साजूक तूप घाला आणि खा. शेंगोळ्यांना पाणी शक्यतो जास्त घाला. लसणाच्या स्वादाच्या या सूपसारख्या पाण्याची लज्जत काही औरच असते.\nकाही लोक उकळताना कोथिंबीरही घालतात पण मी घालत नाही कारण माझी आई घालत नाही. कोथिंबिरीमुळे लसणाचा स्वाद मारला जातो असं ती म्हणते.\nPrevious Post: मुळ्याचा पराठा\nलातूर भागात याला कोंडबोळे म्हणतात\nदेशावरच्या तुमच्या छान छान रेसिपीज वाचुनच पोट भरते.\nखरच तुम्ही सतत अशा आणि तुमच्या साबांच्या सारस्वत पध्दतीच्या रेसिपीज देत रहा.\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+424+tr.php", "date_download": "2018-11-15T22:43:12Z", "digest": "sha1:SUSW2TDYG5RNYNZ66IYG7YSUG752DQTO", "length": 3502, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 424 / +90424 (तुर्कस्तान)", "raw_content": "क्षेत्र कोड 424 / +90424\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 424 / +90424\nशहर/नगर वा प्रदेश: Elazığ\nआधी जोडलेला 424 हा क्रमांक Elazığ क्षेत्र कोड आहे व Elazığ तुर्कस्तानमध्ये स्थित आहे. जर आपण तुर्कस्तानबाहेर असाल व आपल्याला Elazığमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. तुर्कस्तान देश कोड +90 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Elazığमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +90 424 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनElazığमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +90 424 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0090 424 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 424 / +90424 (तुर्कस्तान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/samsung-galaxy-c9-pro-26901", "date_download": "2018-11-15T23:56:30Z", "digest": "sha1:57VLM4HDB2IRHVEJBBEBQ24TC2E4OGQY", "length": 10515, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "samsung galaxy C9 pro ‘गॅलेक्‍सी सी 9 प्रो’ बाजारपेठेत दाखल | eSakal", "raw_content": "\n‘गॅलेक्‍सी सी 9 प्रो’ बाजारपेठेत दाखल\nशुक्रवार, 20 जानेवारी 2017\nपाटणा: सॅमसंग कंपनीने \"गॅलेक्‍सी सी 9 प्रो' हा नवा स्मार्टफोन गुरुवारी बाजारपेठेत सादर केला. अत्याधुनिक प्रोसेसरसह अधिक क्षमतेची बॅटरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे.\nपाटणा: सॅमसंग कंपनीने \"गॅलेक्‍सी सी 9 प्रो' हा नवा स्मार्टफोन गुरुवारी बाजारपेठेत सादर केला. अत्याधुनिक प्रोसेसरसह अधिक क्षमतेची बॅटरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे.\nयाविषयी माहिती देताना सॅमसंग इंडियाचे मोबाईल व्यवसाय विभागाचे सरव्यवस्थापक सुमीत वालिया म्हणाले, \"गॅलेक्‍सी सी 9 प्रो' या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6 इंचाचा असून, तो पूर्ण एचडी आहे. यात 6 जीबी रॅम असून, अधिक क्षमतेची बॅटरी व जास्त स्टोरेज आहे. याचा पुढील कॅमेरा 15 मेगापिक्‍सेल आणि मागील कॅमेरा \"एफ 1.9' लेन्ससह आहे. यामुळे कमी प्रकाशात अधिक चांगली छायाचित्रे काढणे शक्‍य होणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 39 हजार 600 रुपये आहे.''\nपंचावन्न हजार शिधापत्रिका होणार डिलीट\nसातारा - सलग तीन महिने स्वस्त धान्य न घेतल्याने त्या शिधापत्रिकांवरील धान्य बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सातारा जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबर,...\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nवडीलधाऱ्यांचं छत्र हरपल्यावर खचून न जाता पुढील पिढीला हाताशी धरून मार्गक्रमण केले पाहिजे. यातच भावी पिढी अधिक सक्षम होत जाईल. माझ्या आईचं पत्र...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=34887", "date_download": "2018-11-15T22:56:05Z", "digest": "sha1:D36ZAJUIRLGJOZC2JFSWTVU4M6I7YU6I", "length": 8749, "nlines": 162, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "दिवाळीच्या आगमनासोबतच शहरवासीयांना लागले नरसिंग महाराज यात्रेचे वेध | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ अकोला दिवाळीच्या आगमनासोबतच शहरवासीयांना लागले नरसिंग महाराज यात्रेचे वेध\nदिवाळीच्या आगमनासोबतच शहरवासीयांना लागले नरसिंग महाराज यात्रेचे वेध\nदिवाळी होताच पडणारी गुलाबी थंडी व या थंडी सोबत शहराचे ग्रामदैवत नरसिंग महाराजांची येणारी यात्रा.दिवाळी येताच शहरवासीयांना आता यात्रेचे वेध लागले आहेत.या यात्रेला दिवाळीला माहेरी येणाऱ्या मुली या आवर्जून येतात. नरसिंग मंदिराचा परिसर या यात्रेने गजबजून जातो. महाराजाची यात्रा ही आकोट वासीयांसाठी अध्यात्मीक आनंद देणारी असल्याचे नगरसेवक ॲड.योगैश पुराडउपाध्ये यांनी सांगीतले.\nतसेच यात्रेच्या दहीहंडी उत्सवाला सोमवारवेस शनिवारा मोठी मढी आदी भागातुन मोठ्या प्रमाणावर भावीक येतात अशी माहिती युवा सामाजिक कार्यकर्ता सागर बोरोडे यांनी सांगीतले.दरम्यान या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम सभापती ॲड.योगैश पुराडउपाध्ये व सागर बोरोडे यांनी समस्त जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.\nPrevious articleमराठी जनांच्या हक्कांसाठी मनसे राबवत आहे विविध उपक्रम\nNext articleअकोट च्या मातीला साहित्याचा दरवळ\nप्रतिकुल परीस्तिथीवर मात करत आकोटच्या ५ विद्यार्थीनींनी पटकावले विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत स्थान\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लेखपालास लाच स्वीकारताना अटक\nब्रेकिंग न्यूज़ :- चंद्रपुर च्या जुनोना जंगलात रेल्वेच्या धड़केत वाघाच्या 2 बछड़यांचा मृत्यु…..\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nअकोटात श्री’ च्या विसर्जनासाठी सुतगिरणीच्या प्रांगणात गणेशकुंड व्यवस्था*\n*करवीर पिठ शंकाराचार्य श्री विद्यानृसिंह स्वामिंच्या हस्ते कळस स्थापना व प्राणप्रतिष्ठा...\nअकोटात जननी २ मोहीमेच्या शुभारंभ- शाळा महाविद्यालयात जनजागृतीपर कार्यशाळा संपन्न\nक्रांतिसूर्य प्रतिष्ठाण अडगाव बु शिवाजी नगर तर्फे म.जोतिबा फुले जयंती उत्साहात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/rahulgandhi-somanthmandir-gujratelection/", "date_download": "2018-11-15T23:58:43Z", "digest": "sha1:667AMY2AUVNHDMFJE2QYMGKOJ6KZRKL4", "length": 13803, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: काँग्रेस | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Political/राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: काँग्रेस\nराहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: काँग्रेस\nराहुल गांधींना फसवण्याचं भाजपचं षडयंत्र\n0 121 एका मिनिटापेक्षा कमी\nप्रसिद्ध सोमनाथ मंदिरास आज भेट देणाऱ्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव मंदिरातील नोंदवहीत “बिगर हिंदू’ गटात नोंदविण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या हिंदू असण्यावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्यानंतर कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या वादामध्ये आणखी तेल ओतले. राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू असल्याचे वक्तव्य त्यांनी केल्याने पुन्हा हा वाद चिघळला आहे.\nराहुल यांचे आजचे सोमनाथदर्शन वादाच्या भोवऱ्यात अडकले. त्यांचे नाव “बिगर हिंदू’ भाविकांच्या यादीमध्ये नोंदले गेल्यानंतर कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष आमने सामने आले. राहुल यांनी “बिगर हिंदू’साठीच्या रजिस्टरमध्ये स्वाक्षरीच केली नव्हती, असा दावा दीपेंद्र हुडा यांनी केला असून, याच रजिस्टरमध्ये राहुल हे आपले नाव राहुल गांधीजी असे का लिहितील, असा सवालही त्यांनी केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहमद पटेल आणि कॉंग्रेसचे माध्यम समन्वयक मनोज त्यागी यांनी या भाविकांच्या नोंदवहीत नोंदणी केली होती.\nकाँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केलाय. त्यासाठी त्यांनी राहुल गांधींचे, राजीव गांधींना अग्नी देतानाचे जानवं घातलेले फोटो पुरावा म्हणून सादर केलेत. गुजरातमध्ये भाजपकडे विकासाचा मुद्दा नसल्यानेच ते राहुल गांधींच्या धर्माचा वाद उकरून काढताहेत. असंही सुरजेवाला यांनी म्हटलंय.\nदरम्यान, गांधी फॅमिलीचे कट्टर विरोधक सुब्रमन्यम स्वामी यांनी राहुल गांधी हे धर्माने ख्रिश्चनच असल्याचा दावा केलाय. त्यासाठी त्यांनी दहा जनपथ नजीक एक चर्च देखील बांधून घेतल्याचा दावा केलाय. राहुल गांधींना ख्रिश्चन म्हणून घेण्यास लाज वाटते का अशी मुक्ताफळंही सुब्रमन्यम स्वामी यांनी उधळलीत. दरम्यान, या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर स्वतः राहुल गांधी मात्र, मी शिवभक्त असल्याचं म्हटल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलंय.\nराज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं - नाना पाटेकर\nराहुल गांधींच्या नातेवाइकानेच केला आरोप\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईत निधन\nराज्यावर ४ लाख १३ हजार कोटींचे कर्ज : मुनगंटीवार\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/4pune/page/5/", "date_download": "2018-11-15T22:58:39Z", "digest": "sha1:D2RF4DA76JBQ4NGDXJ3JUC6QYAEQD3BM", "length": 19174, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "पुणे | Saamana (सामना) | पृष्ठ 5", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nतडीपार गुंडाकडून तरुणाला बेदम मारहाण\n पाथर्डी बाजार समितीच्या आवारात लघुशंके साठी गेलेल्या तरुणाला तडीपार गुंडासह पाच जणांनी बेदम मारहाण करत त्याच्याजवळील साडेसहा हजार रुपये लुटले. ही घटना रविवारी...\nमराठा क्रांती मोर्चाची बैठक\n नगर मराठा क्रांती मोर्चाची बैठक 13 नोव्हेंबर रोजी दु.12 वाजता गुरुदत्त लॉन्स, हॉटेल पूर्णा-कीर्ती समोर, पंपिंग स्टेशन रोड,सावेडी येथे आयोजित करण्यात आली...\nभाजप विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार; ’भाकप’ची कारवाईची मागणी\n नगर भारतीय जनता पार्टी विरोधात महापालिकेकडे तक्रार दाखल झाली आहे. दोन वेगवेगळे आरटीओ रजिस्ट्रेशन क्रमांक असलेल्या एकाच वाहनातून भारतीय जनता पार्टी विनापरवाना प्रचार...\n‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’ लुटली, सोन्याचे दागिने ओरबाडून चोरटे पसार\n श्रीगोंदा दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर बेलवंडी रेल्वे स्थानकाच्या मुख्य मार्गालगतच्या ‘आउटर’वर थांबलेल्या महाराष्ट्र एक्सप्रेसमधील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी ओरबाडून नेले. रविवारी पहाटे घडलेल्या...\nडॉ. माशेलकर यांना सदाशिवराव मंडलिक फाऊंडेशनचा पुरस्कार\nसामना ऑनलाईन, कोल्हापूर लोकनेते व दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या जयंतीनिमित्त सदाशिवराव मंडलिक इरिगेशन, ऑग्रिकल्चरल, एज्युकेशन ऍण्ड कल्चरल डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा...\nखंत… पुण्याने ‘पवारां’ना काय दिले\n पुणे पवार आणि पुण्याचा अनेक वर्षांपासूनचा घनिष्ट संबंध आहे, नरहर पवार नावाच्या ज्येष्ठ इंजिनीअरने स. प. महाविद्यालय, फिल्म इन्स्टिटय़ूट, महादजी शिंदे पॅलेस,...\nकोपरगावात स्वच्छता अभियानाचे २०० आठवडे पुर्ण, साईभक्त सेवा मंडळाने कापला केक\n कोपरगाव स्वतःला 'स्वच्छता भुते' म्हणून घेत साईभक्त सेवा मंडळाच्या सदस्यांनी रविवारी बसस्थानकाच्या परिसराबरोबर प्रवाशी बसण्याचे बाकडे पाण्याच्या साह्याने धुवून स्वच्छ केली. तसेच ...\nपाथर्डीत जखमी जवानांचे ग्रामस्थांनी केले स्वागत\n पाथर्डी अतिरेक्यांच्या हल्ल्यात जखमी झालेला जवान आपल्या गावी येताच त्याचे ग्रामस्थांनी फटाके वाजवून जोरदार स्वागत केले. या सत्काराने भारावलो अशी प्रतिक्रिया ऋषिकेश...\nनेवासात गोमांस विक्री करणाऱ्या दोघांना अटक\n नेवासा नेवासा शहरात विनापरवाना बेकायदा गोमांस विक्री करतांना दोन जणांना पोलिसांनी रविवारी सकाळी पकडले. नेवाशात दाखल झालेल्या पोलिस निरीक्षक रणजित ढेरे यांनी...\nचिचोंटी तालुक्यात एका तासात 11 घरफोड्या\n पाथर्डी पाच जणांच्या टोळीने अवघ्या एका तासात तब्बल अकरा ठिकाणी घरफोडी केल्याची घटना तालुक्यातील चिचोंडी येथे घडली. या घटनेने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी...\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://puneganeshfestival.com/rightside-div1-readmore1.php?id=1&desc=%3Cbr%3E", "date_download": "2018-11-15T23:34:53Z", "digest": "sha1:BDFLXIFNZQNLNCDU3TA6J7TT76MQQZRD", "length": 10264, "nlines": 102, "source_domain": "puneganeshfestival.com", "title": "Puneganeshfestival.com PuneGaneshFestival.com", "raw_content": "\nशाडूच्या मातीपासून घरीच घडवा लाडक्या बाप्पाची मूर्ती\nगणरायाच्या आगमनाची चाहूल : शाडूच्या मातीपासून घरीच घडवा लाडक्या बाप्पाची मूर्ती\nनितिन सुलताने, दिव्य मराठी वेब टीम | Aug 26, 2014, 10:23AM IST\nपर्यावरणपूरक गणेशोत्सवासंदर्भात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण करण्यात आली आहे. नागरिकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दिशेने सर्वात मोठे पाऊल म्हणजे पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विघटन होत नसल्याने त्याचा पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरगुती गणेशोत्सवात मातीच्या किंवा कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींची स्थापना करण्याचे प्रमाण वाढले आहे. पण या मूर्तींची किंमत अधिक असल्याने सार्वजनिक गणेश मंडळे अद्याप मातीच्या मूर्तींचा फार विचार करत नाहीत. शिवाय मातीच्या मूर्तीं तयार करण्यासाठी आकारावर बंधने येत असल्यामुळेही मंडळे मातीच्या मूर्तींना पसंती देत नाही.\nप्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांशी तुलना करता मातीच्या मूर्त्यांचे दर हे सुमारे चार ते पाच पटीने अधिक असतात. त्यामुळे अनेक जण नाइलाजाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांची स्थापना करतात. पण गेल्या एक ते दोन वर्षांत यावरही एक चांगला पर्याय समोर आला आहे. तो म्हणजे गणेशाच्या स्वनिर्मित मूर्तीची स्थापना. अनेक ठिकाणी गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते. त्यात गणेश मूर्ती तयार करण्यासंदर्भात संपूर्ण मार्गदर्शन केले जाते. तसेच अनेक ठिकाणी मातीही उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे तुम्हाला घरच्या घरीची मूर्ती तयार करता येते.\nस्वतः गणेशमूर्ती तयार करून तिची स्थापना करण्याचा आनंदच काही और असतो. आपण तयार केलेली मूर्ती व्यावसायिक कलाकाराएवढी सुबक असेलच असे नाही. पण तिच्याशी आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. त्यामुळे घरीच शाडूची माती विकत आणून मूर्ती बनवण्यालाही अनेक जण प्राधान्य देतात. अशाच गणेशभक्तांसाठी शाडूच्या मातीची गणेशमूर्ती तयार करण्यासंदर्भात काही टिप्स याठिकाणी देत आहोत.\nमूर्ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य\n- शाडूची माती - अनेक ठिकाणी ही माती सहजपणे उपलब्ध होते. किलोच्या दरानुसार ही माती मिळते.\n- माती भिजवण्यासाठी भांडे\n- लाकडी पट्टी किंवा मूर्ती तयार करण्याची अवजारे. काही दुकानांमध्ये अवजारे विकतही मिळतात. त्याला Carving stics असेही म्हणतात.\n- रंगकाम करण्यासाठी ब्रश.\n- रंग - नैसर्गिक रंगाचाच वापर करावा, त्यासाठी हळद, मुलतानी माती, कुंकू, गुलाल याचा ावपर करूनही रंग तयार करता येतात. तसेच विकतही मिळतात. डींकाचा (फेव्हीकॉल) वापर केल्यास मूर्ती लवकर रंग पकडतात.\n- मूर्ती जेवढी मोठी तयार करायची असेल (तळाचा आकार) त्यानुसार जाड खोके.\nत्याशिवाय जुने वृत्तपत्र, प्लास्टीक.\n(याशिवाय आपल्या गरजेनुसार साहित्य वापरता येईल.)\nपुढील स्लाइडवर वाचा, मूर्ती तयार करण्याची कृती\nमराठी सेलिब्रिटी रमतात गणेशाच्या भक्तीत, पाहा गेल्या वर्षीची खास छायाचित्रे\nमराठी सेलिब्रिटी रमतात गणेशाच्या भक्तीत, पाहा गेल्या वर्षीची खास छायाचित्रे\nशाडूच्या मातीपासून घरीच घडवा लाडक्या बाप्पाची मूर्ती\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/chargesheet-booklet-published-congress-28263", "date_download": "2018-11-15T23:20:10Z", "digest": "sha1:WEIJIXFCPKHHIKJBNHCUAFG5FBPPMSJ5", "length": 11998, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chargesheet booklet published by the Congress \"आरोपपत्र' पुस्तिकेचे कॉंग्रेसकडून प्रकाशन | eSakal", "raw_content": "\n\"आरोपपत्र' पुस्तिकेचे कॉंग्रेसकडून प्रकाशन\nमंगळवार, 31 जानेवारी 2017\nमुंबई - मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपच्या कार्यकाळात विविध विभागांत झालेला गैरव्यवहार मुंबईतील नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी मुंबई कॉंग्रेसने शिवसेना-भाजपविरोधात आरोपपत्र पुस्तिका तयार केली आहे. खासदार शशी थरूर यांच्या हस्ते सोमवारी पुस्तिकेचे प्रकाशन झाले.\nमुंबई - मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपच्या कार्यकाळात विविध विभागांत झालेला गैरव्यवहार मुंबईतील नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी मुंबई कॉंग्रेसने शिवसेना-भाजपविरोधात आरोपपत्र पुस्तिका तयार केली आहे. खासदार शशी थरूर यांच्या हस्ते सोमवारी पुस्तिकेचे प्रकाशन झाले.\n\"\"मुंबईतील मतदारांनी शिवसेना-भाजपला महापालिकेत चार वेळा संधी दिली. पाणी, रस्ते, कचरा, शिक्षण, सांडपाणी, क्षेपणभूमी या मूलभूत सोयीसुविधा देण्यात शिवसेना-भाजप अपयशी ठरले. आता कॉंग्रेसला संधी देऊन पाहा, मुंबईत बदल घडेल,'' असे थरूर या वेळी म्हणाले. पाच वर्षे मुंबई महापालिकेचे लेखापरीक्षण झालेले नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. याबाबत मुंबईतील नागरिकांनी जाब विचारायला हवा, असेही ते या वेळी म्हणाले.\nभाजपने शिवसेनेवर आरोपपत्र तयार करणे ही खूप मोठी थट्टा आहे. पालिकेतील सर्व गैरव्यवहारांत दोघेही सहभागी आहेत, असा आरोप मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. या वेळी मुंबईचे माजी सहपोलिस आयुक्त सुरेश मराठे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nजमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी\nफलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली...\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/entertainment/7501-urvashi-rautela-funny-video", "date_download": "2018-11-15T23:34:04Z", "digest": "sha1:JGS4DOUSSKEAEW4WAEZ64PU6DMZWOAHU", "length": 7819, "nlines": 150, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "उर्वशी पोझ द्यायला गेली, आणि... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nउर्वशी पोझ द्यायला गेली, आणि...\nजय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई\nउर्वशी रौतेला बॉलिवूडमध्ये सध्या आपल्या लूक्स आणि स्टाइलमुळे चांगलीच प्रसिद्ध होत आहे. तिच्या अनेक फोटोंमुळे आणि व्हिडिओंमुळे तिच्या फॅन्सच्या संख्येतही वाढ होतेय.\nमात्र यावेळी असंच स्टायलीश पोषाखात फोटोशूट करत असताना उर्वशीवर बाका प्रसंग गुदरला.\nफोटोशूटदरम्यान ती वेगवेगळ्या पोझ देत होती. मात्र एक पोझ देताना तिचा कसा तोल गेला ते पाहा.\nआधीच अरुंद असणारा कठडा आणि त्यात पायात घातलेले हाय हिल्स शूज यांमुळे उर्वशीला तोल सांभाळणं कठीण झालं आणि त्यामुळेच पोझ देता देताच तिचा तोल गेला.\nसुदैवाने ती पडली नाही. तिनं कसंबसं स्वतःला सावरलं. मात्र या गडबडीत तिच्या कमरेचा पट्टा मात्र खाली पडला.\nविशेष म्हणजे या प्रसंगामुळे उर्वशी अजिबात खजिल झाली नाही, तर उलट ती आपल्या धडपडण्यावर मनमोकळेपणाने हसली.\nएवढंच नव्हे, तर आपल्या या फजितीचा व्हिडिओदेखील तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.\nयाचबरोबर 'अपेक्षा विरुद्ध वास्तव' अशा अर्थाचं शीर्षक देत फॅन्सना आपल्या 5 वैताग देणा-या मित्रांना टॅग करण्यासाठी सुचवलं आहे.\nतिचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 10 लाखांपेक्षाही जास्त लोकांनी पाहिला आहे.\nचाहत्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर 'लाइक'ही केलं आहे.\nआपल्याच धडपडण्यावर न लाजता तो व्हिडिओही बिनधास्त शेअर केल्याबद्दल अनेक फॅन्सनी तिचं कौतुक केलंय.\nउर्वशीच्या धडपडण्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nफक्त एका फोनवर सोनम शूटिंग सोडून दिल्लीहून मुंबईत धावत आली\nव्यवसायिकाच्या त्रासाला कंटाळून अभिनेत्री झीनत अमान यांनी केली जुहू पोलिसांकडे तक्रार\nनववधू सोनमचं नवं रूप आणि सेलिब्रेटींची उपस्थिती\nनेहा धुपिया आणि अंगदची 'सिक्रेट वेडिंग'\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/7311-angaraki-chaturthi-celebration-in-maharashtra", "date_download": "2018-11-15T22:41:06Z", "digest": "sha1:TW5NORIIUJBO263CW3J7USCHWXX3PGSA", "length": 7589, "nlines": 146, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "अंगारकीनिमित्त सिद्धीविनायक, दगडूशेठ मंदिरासह ठिकठिकाणी भाविकांची गर्दी - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअंगारकीनिमित्त सिद्धीविनायक, दगडूशेठ मंदिरासह ठिकठिकाणी भाविकांची गर्दी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nआज अंगारकी चतुर्थीनिमित्त ठिकठिकाणी गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. मुंबईच्या सिद्धीविनायक गणेश मंदिरातही पहाटेपासून भाविकांची रिघ पहायला मिळत आहे.\nयानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पहाटे 3 वाजल्यापासून भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून यावेळी मंदिरात फुलांची नयनरम्य अशी सजावट करण्यात आली आहे.\nया सजावटीत मंगल कलश वापरण्यात आले आहेत. आजच्या दिवशी गणरायाच्या आशीर्वादाचा वर्षाव सर्व भक्तांवर व्हावा या कल्पनेतून या सजावटीचा संकल्प करण्यात आला आहे.\nआपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी सर्व भक्तांनी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे .\nअंगारकी चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरांमध्ये भाविकांची रीघ\nअंगारकीनिमित्त मुंबईचे सिद्धीविनायक मंदिर सजून उठले\nतसेच सिद्धीविनायक गणेश मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही पहाटे 3 वाजल्यापासून भक्तांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी\nश्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात फुलांची नयनरम्य अशी सजावट\nआपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी\nमुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी आयपीएल ट्रॉफीसह सिद्धीविनायकाच्या चरणी लीन\nमावळत्या सूर्यकिरणांचा अंबाबाईला चरणस्पर्श\n‘श्रीं’च्या दर्शनासाठी सिध्दीविनायक मंदिरात भाविकांची गर्दी\nसिद्धिविनायकाच्या विसर्जनाला 'या' कलाकारांनी वाजवला ढोल\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8B_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-11-15T23:55:38Z", "digest": "sha1:ENQW3LX7XHIZPRRQXBSKUDQYMO524354", "length": 6373, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिकागो बुल्स - विकिपीडिया", "raw_content": "\nशिकागो बुल्स (इंग्लिश: Chicago Bulls) हा अमेरिकेच्या शिकागो शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या मध्य विभागामध्ये खेळतो.\nपूर्व परिषद पश्चिम परिषद\nनॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमधील संघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ डिसेंबर २०१७ रोजी १०:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T23:14:00Z", "digest": "sha1:WRKEYW67NW4PJHDIUR5XJVPSBXUZVSNR", "length": 2845, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "लेखमाला | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nघरी बसून इंटरनेट मार्फत पैसे कसे कमवता येतील हा इंटरनेटवर सर्रास विचारला जाणारा प्रश्न आहे. घरी बसून पैसे कमवणं हा विचार देखील …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/havy-rain-in-mahabaleshwar/", "date_download": "2018-11-15T23:30:59Z", "digest": "sha1:IMIBVGYK3HUK762GZMCDHAEUHX5XEXOQ", "length": 23061, "nlines": 242, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "महाबळेश्‍वरमध्ये मुसळधार; पाच इंच पावसाची नोंद - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome ठळक घडामोडी महाबळेश्‍वरमध्ये मुसळधार; पाच इंच पावसाची नोंद\nमहाबळेश्‍वरमध्ये मुसळधार; पाच इंच पावसाची नोंद\nमहाबळेश्‍वर : परतीच्या पावसाचा जोर वाढला असून येथे कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोर पकडल्यामुळे शहर व परिसरातील जनजीवन प्रभावित झाले आहे. आज सकाळी साडेआठ पयर्ंतच्या चोवीस तासात येथे तब्बल 237 मीमी पावसाची नोंद झाली आहे. जर आज अखेर येथे 6008 मीमी पाऊस झाला आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे वेण्णा धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. हे पाणी महाबळेश्‍वर पांचगणी रस्त्यावर आल्याने या रस्त्यावरील वाहतुक मंद झाली आहे. तसेच या भागातून वहात असलेल्या वेण्णा नदी दुथडी भरून वाहत असून पात्रातून बाहेर आलेले पाणी परिसरातील शेतीमध्ये घुसले आहे. त्यामुळे हा सर्व परिसर जलमय झालेला दिसत आहे. आज सकाळी साडेआठ पासून मुसळधार पावसाची संततधार असून नऊ तासात येथे तब्बल 126 मीमी म्हणजेच पाच इंच पावसाची नोंद झाली आहे. विकंेंड असल्याने पर्यटकांची आवक चांगलीच वाढली आहे. या सर्व पर्यटकांना मुसळधार पावसामुळे कोणत्याही पाँइर्ंटवर जाता आले नाही. तसेच वेण्णालेक येथील पालिकेचा बोट क्लब सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ बंद ठेवण्यात आला होता. महाबळेश्‍वर आगारातून सुटणारे बसेस ही उशीरा धावत होत्या.\nपावसाने विश्रांती घेतल्याने लिंगमळा परिसरात पेरण्या करण्यात आल्या होत्या. जर असाच पाऊस सुरू राहिला तर बळीराजा समोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. ग्लॉनोगल डॅम मधुन सुरू असलेल्या गळतीमुळे धरणाच्या पाण्याची पातळी झपाट्याने खाली चालली होती. परंतु गेली दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने या धरणातील पाण्याची पातळी वाढली वाढली आहे. या धरणाच्या सांडव्या वरूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. मुसळधार पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. हौशी पर्यटक या मुसळधार पावसात चिंब भिजण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. बस स्थानक, वेण्णालेक, छ. शिवाजी महाराज चौक येथील चहाच्या टपरीवर गरमागरम चहा पिण्यासाठी तसेच गरमा गरम मक्याचे कणीस खाण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे. महाबळेश्‍वरकडे येणारे सर्वच घाटात जागोजागी धबधबे दिसू लागले आहेत. अंबेनळी घाटात मोठ्या धबधब्यावर हौशी तरूणाईची गर्दी झाली होती.\nPrevious Newsपोलिसांवर हल्ला करणार्‍या चोरट्यांना अटक\nNext Newsतडका १८ सप्टेंबर २०१६\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nमांढरदेव यात्रेतील भाविकांच्या आरोग्यासाठी पाणी आणि अन्न तपासणी करा तसेच कलम...\nजिल्ह्यात 28 हजार 440 जणांनी गॅसची सबसिडी नाकारली…\nपरदेशात जिंकण्याचे ‘विराट’ आव्हान\nराष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा घाट\nठळक घडामोडी July 25, 2016\nशासनाच्या दुर्लक्षामुळेे सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकेची होतीय फरफट ; शासनाने मान्य केलेल्या...\n‘त्या’ नराधमांना फासावर लटकताना पहायचे आहे ; कोपर्डीच्या भगिनीला सातार्‍यात श्रद्धांजली...\nजलयुक्त शिवार अभियानासाठी यावर्षी 210 गावांची निवड\nजिल्हाधिकार्‍यांच्या निषेधार्थ लक्ष्मण मानेंचे मुंडण\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\nविनापरवाना वृक्षतोड केल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल ; महसुल विभागाच्या धडक...\nमहाबळेश्‍वर प्रवासी व प्रदूषण कर वसुलीच्या ठेक्यामध्ये घपला\nमहाबळेश्वर पालिका निवडणुकीसाठी सुमारे ८० टक्के शांततेने मतदान ,शेवटच्या टप्प्यात सर्वच...\nदिवाळी पर्यटकांची महाबळेश्वर मध्ये प्रचंड गर्दी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://puneganeshfestival.com/middle-div-news2-readmore1.php?id=4&desc=%3Cbr%3E", "date_download": "2018-11-15T23:39:13Z", "digest": "sha1:KJPUOLZ6BM3NAKFQ3SOBTIOYSVCD7TM7", "length": 5824, "nlines": 92, "source_domain": "puneganeshfestival.com", "title": "puneganeshfestival.com PuneGaneshFestival.com", "raw_content": "\nगणपतीला दुर्वा का वाहतात...\nअंगलासुराने अशी अनेक जंगले जाळली होती. शेतातली पिके, जनावरे, पशुपक्षी, माणसे यांना जाळून तो त्यांची राख करी. अनेक राक्षसांना गणपतीने मारले आहे, हे अंगलासुराला ठाऊक होते. त्याला गणपतीचा सूड घ्यायचा होता. गणेशाचा वध करायचा होता; म्हणून तो त्याच्या शोधात होता; पण गणपति त्याच्या हाती लागत नव्हता.\nएके दिवशी श्री गणेशाने आपले छोटे रूप पालटले. तो अंगलासुराच्या तिप्पट उंच झाला. हे पाहून राक्षस घाबरला. श्री गणेशाने त्या राक्षसाला हातात उचलले आणि सुपारीसारखे खाऊन टाकले. त्यामुळे गणेशाच्या अंगाची भयंकर आग होऊ लागली. ती आग न्यून करण्यासाठी सर्व देवता आणि ऋषीमुनी यांनी त्याला दूर्वा वाहिल्या. दुर्वांनी आग थांबली आणि गणपति शांत झाला.\nम्हणून गणपतीला दुर्वा वाहतात......\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मुर्तीविषयी\nगणेश विसर्जन कसे करावे\nगणपतीला दुर्वा का वाहतात...\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मुर्तीविषयी\nगणेश विसर्जन कसे करावे\nगणपतीला दुर्वा का वाहतात...\nबाप्पा म्हणाले \"सुखी रहा\"\nकहाणी गणेशाची - वृक्षसंवर्धनाची\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/One-killed-in-an-accident-near-Kakati/", "date_download": "2018-11-15T23:02:54Z", "digest": "sha1:IM3X52HHJ6XACTI4MPSNYA6T4YG3KHRH", "length": 3717, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साखरपुड्याहून परतत असताना काकतीजवळ दुचाकीस्वार ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › साखरपुड्याहून परतत असताना काकतीजवळ दुचाकीस्वार ठार\nसाखरपुड्याहून परतत असताना काकतीजवळ दुचाकीस्वार ठार\nसाखरपुड्याहून परतणार्‍या दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो ठार झाला, तर आणखी एक जण जखमी आहे.सुरेश बाबू सदावर (वय 42, रा. देवगिरी मेन रोड) असे मृताचे नाव आहे. तो गवंडी होता.\nरविवारी बेळगावहून मोटारसायकलवरून देवगिरीला घरी परतत असताना काकतीजवळ अज्ञात वाहनाने ठोकरल्याने सुरेश गंभीर जखमी झाला. लगेच त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचे उपचार सुरू असताना रात्री निधन झाले.\nसुरेश आंबेवाडीला मोटारसायकलवरून साखरपुड्याला गेला होता. कार्यक्रम आटपून काकतीमार्गे येत असताना मुत्तेनहट्टी क्रॉसजवळ हा अपघात घडला. त्यांच्यासमवेत बाळू शट्टुप्पा बिर्जे (बंबरगा) हा इसम गंभीर जखमी झाला असून सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/will-give-reservation-to-woman-rahul-gandhi/", "date_download": "2018-11-15T23:32:09Z", "digest": "sha1:2DZDXXBE5OIUCDDIHNT7TKVSQGLQYP25", "length": 4498, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महिलांना आरक्षण मिळवून देऊ : राहुल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › महिलांना आरक्षण मिळवून देऊ : राहुल\nमहिलांना आरक्षण मिळवून देऊ : राहुल\nकेंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना महिलांना आरक्षण मिळवून देण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने महिला आरक्षण मुद्याला बगल दिली. पुढील काळात केंद्रात काँग्रेस सत्तेवर आल्यास महिलांना आरक्षण मिळवून देण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे आश्‍वासन अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यानी दिले.\nयेथील राजवाडा रस्त्यावरील आयट्रिया हॉटेलमध्ये रविवारी रात्री महिला साधकांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.\nमहिलांच्या सक्षमीकरणासाठी परिश्रम घेण्याची इच्छा असणार्‍यांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे. तेव्हाच महिलांच्या समस्यांची जाण येईल, असे सांगत राहुल गांधी यांनी\nमहिला साधकांना राजकारणात प्रवेश करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांचे गुण वाढविण्यापुरतेच शिक्षण देण्यात येते, हे योग्य आहे का, असा प्रश्‍न एका शिक्षिकेने केला. उत्तर देताना राहुल म्हणाले, जादा गुण मिळविणे हे एकच ध्येय असणे चुकीचे आहे. पाल्यांच्या कलागुणांना, कौशल्याला वाव देऊन त्यांचा विकास घडवून आणण्याकडे पालकांचे लक्ष असायला हवेे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Datta-Credit-Societys-thirteen-branch-Officer-arrested/", "date_download": "2018-11-15T23:42:16Z", "digest": "sha1:MC5P2EWVTQR4GWRNL5LWDI7EBKG3G6OX", "length": 6874, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दत्त पतसंस्थेच्या तेरा शाखाधिकार्‍यांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › दत्त पतसंस्थेच्या तेरा शाखाधिकार्‍यांना अटक\nदत्त पतसंस्थेच्या तेरा शाखाधिकार्‍यांना अटक\nकडेगाव : शहर प्रतिनिधी\nयेथील दत्त नागरी सहकारी पतसंस्थेने बोगस ठेवीदार तयार करून 60 लाखांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संस्थेच्या 13 शाखाधिकार्‍यांना कडेगाव पोलिसांनी अटक केली आहे.\nदत्त पतसंस्थेला शासनाने 1 कोटी 57 लाख 33 हजार रुपयांचे पॅकेज दिले होते. यामध्ये 60 लाख 17 हजार 83 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सांगलीचे लेखापरीक्षक दिलीप एडके यांनी कडेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती.\nया तक्रारीनुसार अटक करण्यात आलेले संस्थेचेशाखाधिकारी असे ः तानाजी महादेव गरुड (वय57, रा.कडेपूर), रविंद्र निवृत्ती शिंदे (वय 43, रा.चिखली ), जितेंद्र एकनाथ घोडके (वय 54),हणमंत जगन्नाथ जाधव (वय 51 ), वसंत महादेव शिंदे (वय 49), शिवाजी नारायण राऊत (वय 48 ), तानाजी रामचंद्र शिंदे (वय39 रा.चिखली), इनायतुल्ला मन्सूर तांबोळी (वय 54), किसनसिंह फत्तेसिंह रजपूत (वय 54), संजय सदाशिव गायकवाड (वय 51, सर्व रा. कडेगाव ), जुबेर जमुलाल बागवान (वय 41, रा.तोंडोली), संतोष शामराव भोसले (वय 41, रा. कोळेवाडी, ता. कराड), प्रशांत कृष्णाजी पाटील (वय 41, रा. ताकारी, ता. वाळवा).\nडबघाईस आलेल्या पतसंस्थांना उभारी मिळावी, या उद्देशाने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाच्या काळात राज्यातील पतसंस्थांना बिनव्याजी आर्थिक मदत करण्यात आली होती. याप्रकरणी लेखा परीक्षक दिलीप येडके यांनी कडेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n2008 -09 मध्ये शासनाने पतसंस्थांना बिनव्याजी आर्थिक मदत केली होती. त्यामध्ये दत्त नागरी सहकारी पतसंस्थेसही आर्थिक मदत केली होती. परंतु पतसंस्थेतील मूळ ठेवीदारांना लाभ द्यावा, अशी शासनाची अपेक्षा होती. त्यामध्ये विधवा पेन्शनधारक, परितक्त्या यांना या पॅकेजचा लाभ देणे बंधनकारक होते. मात्र या सर्वांनी शाखेत बसून 652 नवीन ठेवीदारांच्या याद्या तयार करून 60 लाख 17 हजार 83 रुपयांचा अपहार केला असा आरोप आहे.\nदत्त नागरी सहकारी पतसंस्थेस शासनाने 1 कोटी 57 लाख 33 हजार रुपयांचे पॅकेज दिले होते.या संस्थेच्या कडेगावसह तडसर ,तोंडोली, शाळगाव ,ताकारी उपाळे मायणी (जि. सांगली) आणि कराडा, विंग, मसूर, पुसेसावळी, शिवडी, म्हसुर्णी, तळमावले, पुसेगाव (जि. सातारा) अशा एकूण 16 शाखा आहेत.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Malkapur-burglary-in-3-places/", "date_download": "2018-11-15T23:09:00Z", "digest": "sha1:NGLYTOGFCCF4DVHO6WC6GVN6RUJ4LNYS", "length": 7429, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मलकापूरमध्ये ३ ठिकाणी घरफोडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › मलकापूरमध्ये ३ ठिकाणी घरफोडी\nमलकापूरमध्ये ३ ठिकाणी घरफोडी\nचोरट्यांनी मलकापूर, कोयना वसाहतीला पुन्हा लक्ष्य केले असून शास्त्रीनगरमधील एकाच रात्रीत तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.\nकोयना वसाहतीमधील दोन बंद फ्लॅट फोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना ताजी असताना दुसर्‍याच दिवशी शास्त्रीनगरमध्ये या घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन बंगल्यांतून अंदाजे एक तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदीच्या वस्तू व एलईडी टीव्ही चोरट्यांनी गायब केला आहे. तर विश्रामनगर येथील अंगणवाडीच्या दाराचा कोयंडा तोडून रोकड लंपास केली.\nघटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शास्त्रीनगर परिसरातील रानडे हॉस्पिटलजवळ अधिकराव परशुराम कदम यांचा बंगला आहे. अधिकराव कदम हे सातारा येथे महिला व बालकल्याण शहरी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून काम करतात. ते सोमवार, दि. 19 रोजी इंदौर येथे ट्रेनिंगसाठी गेले होते. तर पत्नी सुरेखा या बेलदरे येथे गेल्या होत्या. बुधवारी मध्यरात्रीनंतर बंगल्याच्या दाराचा कोयंडा तोडून आत प्रवेश करून चोरट्यांनी आतील लोखंडी कपाटाचा दरवाजाही तोडला. कपाटातील पंधरा हजारांच्या चांदीच्या वस्तू लंपास केल्या. हॉलमधील अंदाजे 30 हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्हीही नेला. सुमारे 60 ते 65 हजारांचा ऐवज लंपास केला. बंगल्यामधील इतर साहित्यही विस्कटले होते. तर शेजारीच बधू शांताराम कदम यांच्या बंगल्याचा कोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या बंगल्यात चोरट्यांना काहीही मिळाले नाही.\nयेथूनच जवळ प्रशांत मच्छींद्र शिंदे यांचा गिताभवन बंगला आहे. शिंदे कुटुंबिय नोकरीनिमित्त मुंबईत राहतात तर त्यांच्या आई मनिषा या शास्त्रीनगर येथील बंगल्यात राहतात. त्याही आठ दिवसांपूर्वी मुलाकडे मुंबईला गेल्या होत्या. त्यांच्याही बंगल्याचा कोयंडा तोडून कपाटातील लहान अंगाठी, तीन महागडी घड्याळे, चांदीच्या वस्तू , दहा वर्षांपासून देवासाठी जमा केलेले पैसे व रोख रक्कम व महागडे नवीन दहा ते बारा ड्रेस, असा सुमारे पस्तीस ते चाळीस हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. तसेच जवळच आसलेला सिरसट यांचा बंगला फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला.\nशास्त्रीनगर मलकापूर येथे शिवाजीनगर 1, 2 आणि विश्रामनगर अशा तीन अंगणवाड्या एकाच ठिकाणी आहेत. बुधवारी रात्रीच्यावेळी बंद अंगणवाडीचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यानी लोकसहभागातून जमा केलेले 2 हजार 800 रूपये ठेवलेला डबा पळवून नेला आहे.या घटनेची नोंद शहर पोलिसात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/marathwada-news/1", "date_download": "2018-11-15T23:03:20Z", "digest": "sha1:BRORM4HMKIU6BNESNED7RRLOSW3AKNKX", "length": 33373, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathwada News, latest News and Headlines in Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nविवाहितेस गुंगीचे औषध पाजून तिच्या मुलासमोरच तिच्यावर केला अत्याचार, औरंगाबादेतील धक्कादायक घटना\nऔरंगाबाद- एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेला पाण्यातून गुंगीचे औषध पाजून तिच्या मुलासमोरच तिच्यावर अत्याचार करणार्या नराधमाला गुरुवारी (दि.15) पोलिसांनी अटक केली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत (दि. 19) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के.के. कुरंदळे यांनी दिले. चरण प्रेमसिंग सोणावले (25, रा.शुलीभंजन, ता.खुलताबाद) असे नराधमाचे नाव आहे. प्रकरणात 24 वर्षीय विवाहीत पीडितेने तक्रार दिली. तक्रारीत, पीडितेचे लग्न झाले असून पीडितेचा पती मोक्काच्या खटल्यात...\nमुलीला बाहेर जाऊ दिले म्हणून पतीकडून पत्नीस विटेने मारहाण\nजालना- मुलीला बाहेर का जाऊ दिले म्हणून पतीकडून पत्नीस लाथा, बुक्क्यांसह विटेने डोक्यात मारून जखमी केले. तसेच सासू-सासऱ्यांना ही शिवीगाळ केल्याची घटना परतूर तालुक्यातील मसला येथे मंगळवारी घडली. या प्रकरणी जयश्री व्यंकटेश गाढवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, आई-वडिलांसह घरी असताना व्यंकटेश दौलतराव गाढवे यांच्यासह इतर तीन जण घरी आले. त्यांनी मुलीला बाहेर का जाऊ दिले म्हणून लाथा बुक्क्यांसह विटांनी मारहाण केली. यानंतर सासू-सासऱ्यांनाही शिवीगाळ करुन तू येथे कशी राहते, आम्ही पाहून...\nपोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीस 14 दिवसांची कोठडी\nगेवराई- तेलंगणा राज्यात चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगारास पकडण्यासाठी गेलेल्या गेवराई पोलिसावर आरोपीने वस्तऱ्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना गेवराई येथील जुन्या बसस्थानकाजवळ घडली. मात्र, जखमीहोऊनही पोलिसाने त्या आरोपीला अटक केली होती. गेवराई पोलिसांनी मंगळवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गेवराई येथील शेख इक्बाल ऊर्फ अप्पू असे पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. इक्बालवर तेलंगणा राज्यात घरफोडी चोरीचे...\nस्वाराती रुग्णालयातील डाॅक्टरांनी दिवाळीत सुटी न घेता 5 दिवसांत केल्या 191 प्रसूती\nअंबाजाेगाई-हक्काच्या दिवाळीच्या सुट्या असतानाही सामाजिक भान जागृत ठेवत स्वाराती रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागातील डॉक्टरांनी आपली दिवाळी रुग्णांसोबत साजरी करत रुग्णांना रुग्णसेवा दिली. या दिवाळीच्या पाच दिवसांच्या कालावधीत ६४ महिलांचे सिझर व १२७ महिलांची प्रसूती केली. दोन अत्यवस्थ महिलांची शस्त्रक्रिया करून जीवदान देण्यात आले. ही सर्व कामगिरी स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दिवाळीचा सण व...\n​मद्याच्या व्यसनापायी मुलाने घरातील 11 तोळे सोन्यावरच मारला डल्ला\nऔरंगाबाद- बारावीत शिक्षण घेत असतानाच कुसंगत लागल्यामुळे दारू-सिगारेटचे व्यसन लागले. व्यसनापायी मित्रांची २५ हजार रुपयांची उधारी झाली. या मित्रांनी वसुलीसाठी त्यांनी तगादा लावल्याने हैराण झालेल्या मुलाने मग स्वत:च्याच घरातील ११ तोळे सोन्याचे दागिने पळवले आणि घरफोडीचा बनाव केला. परंतु चोरी करताना घराचे चॅनेल गेट, कपाट बनावट किल्लीचा वापर झाल्याचे आढळून येताच पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी मुलांवर निगराणी ठेवली. मुलास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने एका मैदानातील पाइपमध्ये लपवून...\n​सोने तस्करीप्रकरणी संशयाची सुई दिल्ली विमानतळ अधिकाऱ्यांकडे\nऔरंगाबाद-अबुधाबीहून आलेले तस्करीचे ३ किलो सोने दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कडेकोट संरक्षणातून औरंगाबादपर्यंत आलेच कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात असून देशांतर्गत तपास यंत्रणा गाफील राहिली की विमानतळावरील अधिकाऱ्यांचा यामध्ये सहभाग आहे, या दृष्टीने केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाने तपास सुरू केला आहे. चिकलठाणा विमानतळावर मंगळवारी रात्री सीमा शुल्क विभाग, केंद्रीय महसूल अन्वेषण संचालनालय (डीआरअाय ) आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) संयुक्तपणे कारवाई...\nशेतकऱ्यांना मिळणाऱ्या 'समृद्धी'च्या 100 कोटींवर मध्यवर्ती बँकेचा डोळा\nऔरंगाबाद-समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनापोटी वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शंभर कोटी रुपयांच्या मोबदल्यावर जिल्हा सहकारी बँकेची वक्रदृष्टी गेली असून रामकृष्ण गोदावरी उपसा सिंचन योजनेसाठी या शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जापोटी ही रक्कम बँकेकडे वळती करावी, अशी विनंती बँकेने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) केली आहे. वैजापूर तालुक्यातील २ हजार ८०० शेतकऱ्यांनी सातबारावर २५ वर्षांपूर्वी रामकृष्ण उपसा सिंचन योजनेसाठी सुमारे २० हजार ते दोन लाख...\nद्यायची नाही तर कर्जमाफी जाहीर केलीच कशासाठी\nगंगापूर- राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर करून सोळा महिने उलटूनही गंगापूर तालुक्यातील अवघ्या पंचवीस ते तीस टक्के शेतकऱ्यांना माफीचा लाभ मिळाला असून अद्याप चाळीस हजारपेक्षा अधिक शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात या विषयात काही ठोस भूमिका सरकार घेते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी माहिती जाणून घेतली असता शासनाकडूनच काही निर्देश आले नसल्याची बाब समोर आली असून द्यायची नाही तर पोकळ घोषणा कशासाठी, असा सवाल संतप्त शेतकरी...\nनांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी खुनाच्या 2 घटना\nनांदेड-जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना घडल्या. याप्रकरणी नांदेड ग्रामीण व तामसा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी अज्ञात असून अद्याप एकालाही अटक झालेली नाही. नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हस्सापूर पुलाचे जवळ हरमिंदरसिंग देविंदरसिंग भोसीवाले (२४) या तरुणाचा मंगळवारी (दि. १३) दुपारी धारदार शस्त्राने डोक्यावर, चेहऱ्यावर, छातीवर, हातावर वार करून खून केला. खुनानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कौठा परिसरातील गोदावरी...\nमृत जनावरांच्या हाडांपासून तेल, भुकटी बनवणारा कारखाना सील\nउस्मानाबाद-तालुक्यातील पिंपरी व चिलवडी परिसरात मृत जनावरांच्या हाडापासून तेल व भुकटी तयार करण्याचे कारखाने महसूल प्रशासनाच्या वतीने अखेर सील करण्यात आले आहेत. मात्र, सातत्याने सील काढून कारखाना सुरू करण्याचा प्रकार होत असल्यामुळे संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे. कारखाने बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयतच हाडे व मांस आणून टाकण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला होता. तसेच भाजपनेही यासंदर्भात कारवाईची मागणी केली होती....\nजायकवाडीसाठी 2000 क्युसेकने निळवंडेतून विसर्ग:पाणी अडवले जाऊ नये म्हणून खास दक्षता\nअकोले- जायकवाडीला द्यावयाच्या ३.८५ टीएमसीपैकी आतापर्यंत निळवंडे धरणातून दोन टीएमसी पाणी देण्यात आले आहे. उर्वरित १.८५ टीएमसी पाणी देण्याची गरज असल्याने बुधवारी सायंकाळी सहा वाजता निळवंडे धरणातून २ हजार क्युसेकने प्रवरा नदीपात्रात आवर्तन सोडले. १.८५ टीएमसी पाणी देण्यासाठी किमान १० दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे उपअभियंता रामनाथ आरोटे यांनी दिली. या महिन्यात जायकवाडीसाठी भंडारदरा व निळवंडेतून सोडलेल्या २ टीएमसी पाण्यापैकी प्रत्यक्षात जायकवाडीत १.५० टीएमसी...\nATM कार्डद्वारे चोरट्यांनी काढलेली दीड लाखाची रक्कम खातेदारास परत करण्याचे 2 बँकांना आदेश\nऔरंगाबाद-रेल्वे प्रवासात चोरीस गेलेल्या दोन बँकांच्या एटीएम कार्डमधून चोरट्यांनी परस्पर एक लाख ४४ हजार रुपये काढले. या प्रकरणात केवळ बँकांना कळवूनही कार्ड त्वरित बंद केले नाही. बँकेच्या सेवेत त्रुटी आढळल्याने ग्राहकाची रक्कम तसेच नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी ५ हजार रुपये आणि खटल्याच्या खर्चापोटी २ हजार रुपये देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले अाहेत. केवळ नाव व बँकेची शाखा सांगितल्यावर ग्राहकाच्या चोरी गेलेल्या एटीएम कार्डची सेवा खंडित करण्याची प्रणाली बँकेने विकसित करणे गरजेचे...\nएअर इंडियाच्या विमानातून तीन किलो सोन्यासह संशयित तरुण ताब्यात\nऔरंगाबाद- दिल्लीहून पावणेआठच्या सुमारास औरंगाबाद विमानतळावर आलेल्या एअर इंडियाच्या विमानातून एका ३० ते ३५ वर्षांच्या तरुणाला केंद्रीय आैद्योगिक सुरक्षा दलाच्या ( सीआयएसएफ) जवानांनी थेट विमानात शिरून ३ किलो सोन्यासह ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत सीअायएसफ आणि सीमा शुल्क (कस्टम)विभागाचे अधिकारी त्याची विमानतळावरच चौकशी करत होते. त्याने विमानातून आणलेले सामान देखील जप्त करण्यात आले आहे. मात्र गोपनीय कारवाई असल्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांना देखील या पासून दूर ठेवण्यात...\nजालन्यामध्ये सहा महिन्यांत दीड कोटीची रेशीम कोष खरेदी\nजालना- जालना बाजार समितीने सहा महिन्यांपूर्वी रेशीम कोष खरेदीची बाजारपेठही सुरू केली आहे. येथे सहा महिन्यांत दीड कोटी रुपयांचा कोष खरेदी करण्यात आला आहे. देशात बंगळुरू येथे रामनगरम ही सर्वात मोठी रेशीमची बाजारपेठ आहे. त्या तुलनेत जालना बाजार समितीत चांगला दर मिळतो आहे. जालना बाजार समितीच्या वतीने २१ एप्रिल २०१८ राेजी राज्यातील पहिली रेशीम कोष खरेदीची बाजारपेठ जालना येथे सुरू करण्यात आली. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना बंगळुरू येथे जाण्याऐवजी स्थानिक पातळीवरच बाजारपेठ उपलब्ध झाली....\nपंधरा दिवसांत खड्डे बुजवले नाही तर पोत्यात घालून मारू: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा\nकेज- पाच किलो मीटर अंतराच्या चंदनसावरगाव-जवळबन रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असतानाही केजच्या बांधकाम विभागाकडून ते बुजवले जात नसल्याने मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांच्या संतप्त भावना पाहता बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता व गटविकास अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत खड्डे बुजवू असे लेखी पत्र देताच कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले....\nस्थानिक पोलिस ‘फेल’; एसपी, आयजी यांच्या पथकांकडून कारवाईला सुरुवात\nजालना- जिल्ह्यात १७ पोलिस ठाणे आणि त्यात दीड हजारावर पोलिसांची संख्या आहे. तरीही जिल्ह्यात चोरी व दरोड्यांच्या घटनांत वाढत असल्याने आता पोलिस अधीक्षक आणि विशेष पोलिस महानिरीक्षकांनी स्वत:ची पथके स्थापन करून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. चालू वर्षात ऑक्टोबर अखेरपर्यंत तब्बल ४ हजार ८८६ गुन्हे घडले. यात दरोड्यांचे अनेक गुन्हे तपासाअभावी प्रलंबित आहेत. वारंवार दरोड्याच्या घटना घडत असल्याने अनेक गावे दहशतीखाली आहेत. दरम्यान, २० दिवसांत चार घटनांमध्ये तब्बल...\nसेनेच्या कामांना होकार अन् भाजपच्या कामांना नकार देणाऱ्या आयुक्तांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार\nऔरंगाबाद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराची कचरा कोंडी फोडण्यासाठी कचरा समस्या सोडवण्यात निपुण असलेल्या डॉ. निपुण विनायक यांना मनपात आयुक्त म्हणून नियुक्त केले. मात्र, याच आयुक्तांकडून शिवसेनेचे आदेश पाळण्यात येत असल्याची तक्रार सोमवारी विमानतळावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचा प्रकार समोर आला. शिवसेनेच्या कामांना होकार देणारे मनपा आयुक्त भाजपच्या मागण्या धुडकावून लावत असल्याचे गाऱ्हाणे या वेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी मांडले. विशेष म्हणजे शहराच्या...\nदिवाळी सुटीत बाहेरगावी गेलेल्या तीन पोलिसांच्या घरांसह 7 ठिकाणी घरफोडी\nऔरंगाबाद- सुधाकरनगर पोलिस वसाहतीमधील ४ जवानांसह शहरात गेल्या २४ तासांत एकूण ७ ठिकाणी घरफोडी करण्यात आली. दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी सुधाकरनगरसह पुंडलिकनगर, वानखेडेनगरातही घरफोड्या केल्या. गेल्या सहा महिन्यांपासून सातारा परिसरातील सुधाकरनगरात बीट पुस्तिकेवर पोलिसांची साधी स्वाक्षरीदेखील नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पोलिसांची गस्तही बंद असल्याचे त्यांनी सांगितले. सातारा परिसरात रविवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान मोपेड दुचाकीवर...\nमाजी आमदार माधवराव गायकवाड यांचे निधन\nमनमाड - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार, स्वातंत्र्यसेनानी, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, कामगार व खंडकरी शेतकऱ्यांचे लढाऊ नेतृत्व कॉ. माधवराव बयाजी गायकवाड (बाबूजी) यांचे ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी स्वातंत्र्यसेनानी कुसुमताई व मानसकन्या अॅड. साधना गायकवाड असा परिवार आहे. कॉ. गायकवाड यांची अंत्ययात्रा मंगळवारी शिवाजीनगर येथील निवासस्थानापासून निघणार आहे. राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत...\nधनंजय मुंडेंचा दुष्काळ बैठकीतून काढता पाय: मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पडले बाहेर\nबीड-दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी बीडमध्ये होते. बैठकीत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाषणही केले. एरवी दुष्काळावरून सरकारला धारेवर धरणारे धनंजय मुंडे स्वत:च्या जिल्ह्यातील आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांना विविध प्रश्नांचे निवेदन देत काही मिनिटांतच बाहेर पडले. केवळ बैठकांवर बैठका आपणास मान्य नसून तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले . मुंडेंनी काही दिवसापूर्वीच परळीतील गावांचा दौरा केला.होता....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-LCL-pragya-dya-pawar-article-in-rasik-5911873-NOR.html", "date_download": "2018-11-15T22:41:57Z", "digest": "sha1:6VDSD4QQQWUPKQTRFH3PUDPNVW5NFL4J", "length": 23901, "nlines": 160, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pragya Dya Pawar article in rasik | त्‍यांनी केलीय तुझी फाइल करप्‍ट", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nत्‍यांनी केलीय तुझी फाइल करप्‍ट\nआधी संशय, मग अफवा आणि सगळ्यात शेवटी फैसला. अफवा काही सेकंदांत हजारो-लाखोंपर्यंत पोहोचवली जाते.\nआधी संशय, मग अफवा आणि सगळ्यात शेवटी फैसला. आगीचा वणवा पसरायला वेळ लागेल, पण अफवा काही सेकंदांत हजारो-लाखोंपर्यंत पोहोचवली जाते. पोलिस यंत्रणा, न्यायव्यवस्था, प्रशासन, सत्ताधारी सारे या सगळ्यांना गृहीत धरून कधी गोमांसावरून, तर कधी मुलं पळवून नेणारी टोळी समजून तिथल्या तिथे फैसला केला जातो. हिंसेचा व्हायरस वेगाने पसरत राहतो...\nजुलैचा धुवाधार पाऊस अनेक ठिकाणी सुरू झालेला आहे. एकूणातच पावसाचं आणि कवितेचं नातं खूप आतलं आहे. अनेक वर्तमानपत्रांच्या जून-जुलै महिन्यातल्या रविवारच्या पुरवण्या पावसाच्या कवितांनी दुथडी भरून वाहत असतात. याला फेसबुक-व्हॉट्सअॅपचाही अपवाद नसतोच. पावसाबद्दलच्या काही कविता माझ्याही हातून लिहिल्या गेल्या आहेत. एका वर्षी रविवार पुरवणीतली जागा माझ्या कवितेनेही व्यापलेली होती.\n‘पाऊस : निपट निरंजन’ असं त्या कवितेचं शीर्षक होतं. त्या कवितेतल्या सुरुवातीच्या ओळी अशा होत्या :\n...म्हणजे, मलाही खरंच आवडेल / पावसाला पाऊस म्हणायला / भन्नाट टप्पोरे / ओलेगच्च शिडकावे / बेभान झेलायला.\nतसा तर तू होतासच / अतीव सुंदर / अनवट पार्थिव सुरांचा / एखाद्या जिवंत मिथकासारखा वाटायचास तू / अगदी कालपरवापर्यंत...\nपण मग ही कविता इतिहासाला एक वळसा घालून पावसाला थेट वर्तमानात आणून उभं करते.\nतुझा इतिहास / निष्पाप निष्कलंक / निरलस निर्व्याज / निबिड निघोट / प्रिमिटिव्ह कम्युनिझमचा / दलालांना न पेलवणारा;\nत्यांनी केलीय तुझी फाइल करप्ट / सोडलाय नखशिखान्त व्यवस्थेचा व्हायरस\nआणि तू झालास निपट निरंजन / निर्दय निर्घृण / निव्वळ निखारा\nतू / नियुक्त निमित्त / आपत्ती व्यवस्थापनाचं / निर्मम\nआपत्ती व्यवस्थापनाचं नियुक्त निमित्त\nधुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या राईनपाडा गावात १ जुलै रोजी नाथपंथी डवरी गोसावी या भटक्या जमातीतल्या ५ भिक्षुकांना स्थानिकांच्या मोठ्या जमावाने निर्घृणपणे ठार मारलं. तेही ग्रामपंचायतीच्या कार्यालयात. हे भिक्षेकरी रविवारच्या आठवडी बाजारात काहीतरी पदरात पडेल, या अपेक्षेने आले होते. एका लहान मुलीशी त्यांच्यातला एक जण बोलत असल्याचं पाहून गावकऱ्यांना ते मुलं चोरण्याच्या टोळीतले असावेत, असं वाटलं. त्यामुळे झटपट चौकशी, धमक्या, मारहाण आणि खून या क्रमाने अवघ्या दोन-तीन तासातच सगळा प्रकार घडला. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत त्यांच्यातल्या तिघांचा मृत्यू झाला होता, तर दोघे अत्यवस्थ अवस्थेत होते. पोलिसांनी त्या दोघांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करून पाहिला, तेव्हा जमावाने पोलिसांवरही हल्ला चढवून त्यांना अडवलं आणि ते दोघेजण ठार झाल्याची खात्री झाल्यावरच पोलिसांना परिस्थिती ताब्यात घेऊ दिली.\nया घटनेच्या दोनच दिवस आधी म्हणजे, २८ जूनला त्रिपुरात तीन जणांना अशाच रीतीने ठार मारण्यात आलं. फरक एवढाच की, ते तिघे एकत्र नव्हे, तर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मारले गेले होते. पण कारण तेच होतं. मुलं चोरण्यासाठी ते आले आहेत, असा स्थानिक लोकांचा समज झाला होता. त्या तिघांमध्ये एक होता, उत्तर प्रदेशातून आलेला फेरीवाला विक्रेता झहीर खान, दुसरी होती, एक मनोरुग्ण स्त्री (जिचं नाव पोलिसांनी जाहीर केलं नाही) आणि तिसरा होता सुकांता चक्रवर्ती नावाचा इसम. यातली चकीत करणारी बाब म्हणजे, या सुकांताला त्रिपुरा सरकारने लोकांमध्ये मुलं चोरणाऱ्या टोळीसंबंधीच्या अफवा दूर करण्याच्या प्रचार कामासाठी पाठवलं होतं\nमुलांना पळवून नेत असल्याच्या अफवेला बळी पडून देशात गेल्या एका महिन्यात ३१ जणांच्या हत्या झालेल्या आहेत त्यातल्या सर्वाधिक ९ महाराष्ट्रात झालेल्या आहेत. झारखंडमध्ये ७, त्रिपुरामध्ये ४, आसाम, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल आणि तेलंगणमध्ये प्रत्येकी २, तर गुजरात, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी १ अशा हत्या घडलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये ९ हत्या झालेल्या असल्या, तरी त्याशिवाय मारहाणीचे १४ प्रकार घडलेले आहेत. पंढरपूरचे माजी नगरसेवक नंदकुमार डोंबे व त्यांच्या दोन सहकाऱ्यांना नंदुरबार जिल्ह्यातल्या म्हसावद गावच्या लोकांनी मूलचोर समजून मरेस्तोवर मारलं. वस्तुतः हे तिघं तिथे मजूर शोधण्यासाठी गेले होते. शेवटच्या क्षणी जमावाला रोखण्यात पोलिसांना यश आलं आणि त्या तिघांचे प्राण वाचले. याचा अर्थ, आज देशभरातच हे आपत्तीजनक प्रकार सुरू झाले आहेत. अलीकडच्या काळात आपत्ती निर्मूलनापेक्षा सगळा भर आपत्ती व्यवस्थापनावर असतो. साहजिकच व्यवस्थापन करण्यायोग्य बाबींवर लक्ष केंद्रित होतं. सध्या देशभरात होणाऱ्या या हत्यांची मुख्य जबाबदारी सोशल मीडियावर टाकण्यात येत आहे. सोशल मीडियातून व्हायरल झालेल्या मेसेजेसमधून मुलांच्या चोऱ्या करणाऱ्या टोळीसंबंधी खऱ्या-खोट्या बातम्या पसरत राहतात, लोक घाबरतात, अस्वथ होतात, प्रत्येक अनोळखी माणसावर वहीम घेऊ लागतात आणि अंधुकसा असा जरी काही प्रकार डोळ्यांसमोर घडताना दिसला, की त्यांचा संताप उफाळून येतो, ते त्या संशयितांना गुन्हेगार मानतात आणि त्यांना जागच्या जागी धडा शिकवून मोकळे होतात. त्यामुळे ठिकठिकाणी सोशल मीडियावरील वृत्तांवर विश्वास ठेवू नका अशा मोहिमा राबवल्या जात आहेत. त्रिपुरातल्या अशाच एका शासकीय मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या सुकांता चक्रवर्तीचा उल्लेख वर आलेला आहेच. इथे मुद्दा केवळ सोशल मीडियाचा नाहीच. धुळ्यात व त्यापूर्वी नागपूर जिल्ह्यात भटक्या समूहातील व्यक्तींच्या हत्या झालेल्या असल्याने भटक्या समूहांच्या प्रश्नांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली दिसते. जगण्यासाठीच्या मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या भटक्या समाजाचे असंख्य प्रश्न आहेत. वसाहतवादी ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर मारलेला ‘गुन्हेगार जमाती’ हा शिक्काही गेल्या सत्तर वर्षात अद्याप पूर्णपणे पुसला गेलेला नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या पारधी समाजातील लोकांच्या हत्या हा त्याचा पुरावा आहे.\nराईनगावातील त्या ५ जणांच्या हत्या या त्यांच्या भटकेपणामुळे झाल्या आहेत, हे तर खरंच, पण जमावाच्या हातून झालेल्या हत्यांचा आणखी एक प्रकार आपण गेल्या तीन-चार वर्षात पाहिलेला आहे, अजूनही पाहतो आहोत. त्याची सुरुवात झाली, उत्तर प्रदेशातील दादरीच्या मोहम्मद अखलाकपासून. त्याच्या घरातल्या फ्रीजमध्ये गोमांस असल्याची अफवा पसरल्याने जमावाने त्याची हत्या केली. गोरक्षा हा आपला प्रधान राजकीय कार्यक्रम करू इच्छिणाऱ्या दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांनी, या हत्येविषयी सुरुवातीपासून अत्यंत असंवैधानिक आणि असंवेदनशील अशी भूमिका घेतली. तोवर लहान-सहान बाबींवर प्रतिक्रिया देणाऱ्या पंतप्रधानांची अचानकच वाचा गेली. हेही कमी की काय म्हणून ‘आमच्या गोमातेला जो कोणी हात लावेल त्याचा हात तिथल्या तिथे छाटला जाईल’ अशी वक्तव्यं सत्ताधारी वर्तुळातल्या अनेक वरिष्ठांनी जाहीरपणे केली. एकूणात कायद्याचे राज्य या संकल्पनेला सत्ताधाऱ्यांकडूनच चूड लावली जात होती. मोहम्मद अखलाकला मारणाऱ्या रवी सिसोदिया नावाच्या हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर गावाने त्याचं शव तिरंग्यात गुंडाळून अखलाकच्या घरासमोर ठेवून अन्य आरोपींच्या सुटकेसाठी निदर्शनं केली. यावेळी भारतीय ध्वज नियमांचं उल्लंघन त्या जमावाकडून होऊनही त्यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या वर्षीच्या जानेवारीमध्ये काश्मीरमधील कथुआत बलात्कारी आरोपीच्या बाजूने निघालेल्या वकिलांच्या मोर्च्यामध्ये तिरंगा फडकावत काश्मीरच्या आघाडी सरकारमधील भाजपचे मंत्री सहभागी झालेले होते. राज्य संस्थाच जेव्हा कायदायंत्रणेला धाब्यावर बसवून गुन्हेगारांच्या समर्थनार्थ भूमिका घेते, तेव्हा लोकांची गुन्हे करण्याबाबतची भीती नाहीशी होते. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर ‘एक कुतीया कुत्ते की मौत क्या मरी, सारे पिल्ले एक सूर मे बिलबिलाने लगे’ असं ट्वीट करणारा सुरतचा गुजराती व्यापारी निशीथ दधीचला पंतप्रधान मोदींसह धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंग तोमर आणि गिरीराजसिंग हे अन्य भाजप नेते अजूनही फॉलो करतात, त्यातून ते नेमकं काय सुचवू पाहत असतात\nमोहम्मद अखलाकच्या हत्येने सुरु झालेली मालिका अजूनही संपलेली नाही. गेल्या वर्षी गुजरातेतील उना येथे मृत गायींची चामडी सोलल्याच्या आरोपावरून चार दलित तरुणांना मारहाण करण्यात आली होती. तर मागच्याच जून महिन्यात १८ तारखेला उत्तर प्रदेशात हापूर येथे गुरांचा व्यापार करणाऱ्या कासीमची जमावाने निर्मम हत्या केली. कायद्याच्या राज्याला दिलेल्या सोडचिठ्ठीची पुढची कडी म्हणजे, धुळ्याची घटना. या हत्याकांडाला केवळ भटक्या समाजाशी जोडणं योग्य होणार नाही. आणि तरीही जर या घटनेतून भटक्या विमुक्त समूहांनी काही धडा घ्यायचाच असेल, तर तो ‘यापुढे आम्ही कधीही सक्तीची भटकंती करणार नाही, भिक्षुकी करणार नाही, निवासासाठी आणि उदरनिर्वाहासाठी आमची स्वतःची अशी जमीन शासनाकडून मिळाली पाहिजे, यासाठी आमच्या आत्मसन्मानासाठी आम्ही संघर्षरत राहू’ असाच घ्यावा लागेल. आपत्ती व्यवस्थापनाऐवजी आपत्ती निर्मूलन करणं हीच भटक्या विमुक्त समूहांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रगतीसाठी अनिवार्य अशी बाब आहे. त्यासाठी फायली नि फोल्डरच्या पलीकडे जाऊन आता मदरबोर्डच बदलावा लागेल\n.... तोचि दिवाळी दसरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/jacqueline-fernandez-reveals-her-secrets-about-relationship-on-feet-5953607.html", "date_download": "2018-11-15T22:54:35Z", "digest": "sha1:JSJDST3PDVVCJY33JINUJGZGPYS7NBNP", "length": 10111, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jacqueline Fernandez Reveals Her Secrets About Relationship On Feet | Inside Gossip: एखाद्याच्या प्रेमात पडण्यापेक्षा मांजरावर प्रेम करणे चांगले, म्हणतेय जॅकलिन फर्नांडिस", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nInside Gossip: एखाद्याच्या प्रेमात पडण्यापेक्षा मांजरावर प्रेम करणे चांगले, म्हणतेय जॅकलिन फर्नांडिस\nअभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिच्या खासगी आयुष्याविषयीच्या अनेक गोष्टींचा उलगडा केला.\nआपल्या पसंतीच्या सेलिब्रिटीजच्या माहित नसलेल्या आतील गोष्टी जाणून घ्यायला त्यांचे चाहते उत्सुक असतात. वूट ओरिजिनल 'फिट अप विथ द स्टार्स' हा नवीन 10 एपिसोड्सचा शो घेऊन येत आहे. हा शो फॅशनिस्टा अनायता श्रॉफ अदजानीया होस्ट करीत आहे. या शोमध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिच्या खासगी आयुष्याविषयीच्या अनेक गोष्टींचा उलगडा केला.\nजॅकलिन फर्नांडिस एक स्वतःच दिवा आहे. जेव्हा अनायाता श्रॉफ अदजॅनियाने जॅकलिनला तिच्या नाते संबंधांबद्दल विचारणा केली, तेव्हा ती म्हणाली \"एखाद्या संबंधांमध्ये राहण्यापेक्षा मांजरावर प्रेम करणे अधिक चांगली गोष्ट आहे.\"\nजॅकलिनला कोणत्या डेट्स आवडतात\nजॅकलिन फर्नांडिस देशातील तरुणांच्या हृदयावर राज्य करीत आहे. अनायाता श्रॉफ अदजानियाने तिच्या वूटवरील 'फिट अप विथ द स्टार्स' या कार्यक्रमात, जॅकलिनला विचारले की, तुला कोणत्या प्रकारची लोकं आणि कशा प्रकारच्या डेटिंग्स करायला आवडतात यावर जॅकलिनने सांगितले की, मी कित्येकदा प्रवास करते आणि मला आयुष्यातील महत्त्वाच्या छोट्या-छोट्या गोष्टींमधून देखील खूप आनंद मिळतो. एखाद्या व्यक्तीबरोबर जर डेटवर जायची इच्छा असेल तर ती व्यक्ती परिपूर्ण नसली तरी चालेल पण, जी चांगले कपडे घालू शकतो आणि जिच्यासोबत मी बिनधास्त वागू शकते, अशा व्यक्तीसोबत मी डेटवर जाणे पसंत करेन. जॅकलिनला तिच्या विशेष आवडत्या व्यक्ती सोबत नॉर्थन लाईट बघण्याची इच्छा आहे.\nआपल्याला जॅकलिन बद्दल माहित नसलेल्या गोष्टी...\nफिट अप विथ द स्टार्स शोमध्ये जॅकलिनने तिच्या खासगी आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी शेअर केल्या. जॅकलिनने वयाच्या बाराव्या वर्षी काम करायला सुरवात केली. जॅकलिन बहुभाषी आहे, स्पॅनिश, फ्रेंच, अरेबिक या भाषा तिला चांगल्या प्रकारे बोलता येते. जॅकलिनला पोल डान्स खूप आवडतो. याशिवाय तिला बिंग हाऊस शो बघायला आवडतो आणि जेव्हा तिला काहीच करावेसे वाटत नाही तेव्हा ती गोड पदार्थ खाते.\nजॅकलिन तुम्हाला स्वाईप करण्यासाठी काय गरजेचं आहे\nजॅकलिन फर्नांडिस स्वतःच दिवा आहे. जेव्हा अनायाता श्रॉफ अदजॅनियाने जॅकलिनला विचारले, तुला टिंडरवर स्वाइप करण्यासाठी काय भाग पाडेल त्यावर जॅकलिन म्हणाली, \"एक मनोरंजक प्रोफाइल असलेल्या आणि टिंडरवरील क्रिएटीव्ह फोटो असलेली व्यक्ती मला स्वाइप करायला भाग पडू शकते\".\nलव्ह स्टोरी / रामलीलाच्या किसींग सीनमुळे वाढली होती दीपिका-रणवीरची जवळीक, 6 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर थाटले लग्न\nवेट इज ओवर / रणवीर-दीपिका आज संध्याकाळी 6 वाजता शेअर करणारा लग्नाचा पहिला फोटो, 18 नोव्हेंबर रोजी इटलीहून परतणार मायदेशी\nरजनीकांतच्या मुलीने घटस्फोटित अभिनेत्यासोबत केला साखरपुडा, दीड महिन्यात थाटणार दुसरे लग्न, 5 वर्षांच्या मुलाची आहे सिंगल मदर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/devendra-fadnavis-completes-two-years-office-15455", "date_download": "2018-11-15T23:24:42Z", "digest": "sha1:XL4GRTSF4PNUWTNUOAI76WMIW3MJMNB4", "length": 29199, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "Devendra Fadnavis completes two years in office सरकारी कारभार लोकाभिमुख | eSakal", "raw_content": "\nजीवन तळेगावकर, गुरुग्राम, हरियाणा\nशनिवार, 5 नोव्हेंबर 2016\nफडणवीस सरकारच्या दोन वर्षांच्या कारभाराचं मूल्यमापन डोळसपणे; पूर्वग्रह न ठेवता केलं तर जमेच्या बाजू निश्चितच जास्त दिसतील.\nसरकार दरबारी घेतलेले निर्णय लवकरात लवकर लोकांपर्यंत पोचवण्यासाठी 'सोशल मीडिया'चा (फेसबुक, ट्विटर) होणारा वापर यावेळी केंद्रात व राज्यात सत्तेवर असणाऱ्या सरकारचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. याआधी कधीही एवढी पारदर्शिता राखली गेली नाही, सरकारी कारभाराला लोकाभिमुख करण्यासाठी उचलले हे पाऊल स्वागतार्ह.\nफडणवीस सरकारच्या दोन वर्षांच्या कारभाराचं मूल्यमापन डोळसपणे; पूर्वग्रह न ठेवता केलं तर जमेच्या बाजू निश्चितच जास्त दिसतील.\nसरकार दरबारी घेतलेले निर्णय लवकरात लवकर लोकांपर्यंत पोचवण्यासाठी 'सोशल मीडिया'चा (फेसबुक, ट्विटर) होणारा वापर यावेळी केंद्रात व राज्यात सत्तेवर असणाऱ्या सरकारचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. याआधी कधीही एवढी पारदर्शिता राखली गेली नाही, सरकारी कारभाराला लोकाभिमुख करण्यासाठी उचलले हे पाऊल स्वागतार्ह.\nदुसरी सगळ्यात जमेची बाजू म्हणजे, या सरकारच्या एकही मंत्र्यावर अजून भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाला नाही. उलट जिथे धूर उठला तिथे लगेच अग्निशमन दलाला पाठवावं एवढ्या तत्परतेनं ज्यांच्या बाबतीत शंका उपस्थित केल्या गेल्या त्यांना जाब विचारण्यात आले, मग ते खडसे असोत, मुंडे असोत, निलंगेकर, रावल, वाईकर की तावडे. पक्षांतर्गत शिस्तीचा बडगा उगारला गेला, तो कधी मुंबईहून तर कधी दिल्लीहून अन यानंतर एखाद्या मंत्र्याला सत्तेबाहेर ठेवण्यापर्यंतची तत्परता दाखवण्यात आली, याआधीच्या सरकारांनी 'चलता है' सारखं धोरण स्वीकारलं अगदीच 'आदर्श' नाईलाज होईपर्यंत, पण,या सरकारच्या बाबतीत असं अजिबात झालेलं दिसत नाही, निदान सकृतदर्शनी तरी नाही. मागील सरकारमध्ये असताना ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले ते छगन भुजबळ आता तुरुंगात डांबले गेले, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरु आहे, पण, पाटबंधारे खात्याच्या मागील सरकारातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी नेटानं का होत नाही याचं उत्तर या सरकारला समाधानकाराकपणे देता आले नाही.\nमहाराष्ट्रात कितीक योजना महत्वाच्या म्हणून घोषित झाल्या पण अशा योजनांचा पाठपुरावा सरकारी बाबूंवरच केवळ सोडण्याचा प्रघात यावेळी मोडण्यात आला, सक्षम व्यवस्थापकांना 'वॉर रुम'चे प्रमुख म्हणून नेमण्यात आले. महत्वाच्या योजना मार्गी लावण्यासाठी हा कार्यकारी निर्णय घेण्यात आला, ही जमेची बाब. विशेषतः 'स्मार्ट सिटी प्रकल्पां'चे लोण देशात पसरत असताना खासजी आणि सरकारी संस्थांमध्ये अनेक पातळ्यांवर सुसंवाद घडवून आणण्यासाठी खासगी क्षेत्रांच्या कामकाजाची समाज असणाऱ्या व्यक्ती शासनदरबारी असणं आवश्यक असतं, त्याची सुरुवात या निमित्तानं महाराष्ट्रात होते आहे. महाराष्ट्रातील ठाणे, कल्याण- डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, सोलापूर, औरंगाबाद या महापालिका क्षेत्रांत सरकारी-खासगी समन्वयातून लवकरच विकासाची कामं सुरु होणार आहेत.\n'आपले सरकार' सारखी वेबसाईट आज १०९ सेवांना माहितीच्या महाजालावर उपलब्ध करून देते, त्यात सुधारणेची गरज आहे हे निश्चित पण ज्या महाराष्ट्रात मागील दोन वर्षा आधी पर्यंत मुख्यमंत्री x@rediffmail.com असा स्वतःचा ई-मेल जनतेसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांवर सर्रास उपलब्ध करून देत त्या पार्श्वभूमीवर आपण केवळ दोन वर्षांत खूपच अंतर पार केले असे म्हणावे लागेल, आता मुख्यमंत्री chiefminister@maharashtra.gov.in हा एनआईसीने व्यवस्थापित केलेला ई-मेल वापरतात आणि https://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांच्या गैरसोयीची दखल घेतात, आवश्यक ती कारवाई केली जाते, ट्रॅकिंग क्रमांक दिला जातो. हे सर्व एवढ्या लवकर होईल असे वाटले नव्हते.\nदुष्काळात होरपळलेला महाराष्ट्र, विशेषतः मराठवाडा, कायम पाण्याच्या बाबतीत कोरडा राहतो. एवढ्यावर्षांपासून राबवलेल्या जलसंधारणाच्या योजना कुठे फलद्रुप झाल्या हा सामान्यांना भेडसावणारा प्रश्न या मातीच्या पाचवीला पूजलेला, अशा परिस्थितीत एक मुख्यमंत्री नेटानं 'जलयुक्त शिवार' सारखी योजना अल्पकाळात एकसुरी राबवतो, प्रसंगी प्रशासनावर अतिरिक्त कामाचा बोजा वाढवून, त्याचे दृष्य परिणाम मान्सून नंतर दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, ओहळ, तलाव यातून दिसू लागतात याला योगायोग समजावं का या उपक्रमात शासनाव्यतिरिक्त कैक जणांचे हात राबले, सामुदायिक श्रमदान लाभले, कितीक अशासकीय संस्थांचे पाठबळ लाभले हे नक्कीच तरीही एखादी योजना कागदावरून प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती या सरकारनं दाखवली आहे याबाबत दुमत असण्याचं कारण नाही. याच सरकारद्वारे 'मुख्यमंत्री पेयजल योजने' सारखे अल्पकालीन मुदतीचे उपक्रम पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी राबवले गेले, पाण्याची रेल्वे महाराष्ट्रात आणली गेली. पाणी हा प्रश्न एका परिच्छेदाच्या परिप्रेक्ष्यात मावण्यासारखा नाही पण दीर्घमुदतीच्या योजना या प्रश्नाच्या कायमस्वरूपी निवारणासाठी हाती घेण्याची गरज आहे, कदाचित जुन्याकाळातील पाणचक्की कला, बारवांची वास्तुकला इ चे पुनरुज्जीवन करण्याची मानसिकता अंगी बाळगून.\nशेतकऱ्यांचं दीर्घकालीन हित लक्षात घेऊन त्यांच्या मालाला मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय या सरकारनं घेतला. आतापर्यंत शेतकरी आपला माल अडत्यांना विकत असे (हे कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) चे कमिशन एजन्ट असत). मालाचा दर कृषी उत्पन्न बाजार समिती ठरवत असे, शेतकऱ्याला तो दर ठरवण्याचा अधिकार नव्हता. याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रात भाव नाही म्हणून कांदा सडकेवर फेकला जात असताना तो दिल्लीत रु. २० प्रतिकिलो ने विकला जात असे, पण शेतकऱ्याला आपला माल दिल्लीपर्यंत पोचवण्याची पर्यायी व्यवस्था नव्हती, आता ती उपलब्ध होऊ शकते, कारण हळूहळू बाजार समित्यांचे राजकारण व मक्तेदारी मोडीत निघून खासगी क्षेत्राचा प्रवेश सुकर होणार व शेतकऱ्याला चांगला भाव मिळणार, निदान भाव काय आहे हे कळण्यासाठी याआधीच eMandi ची सुरुवात झाली होती पण आता त्याला वितरण मार्ग उपलब्ध करून देण्याची सुरुवात या निर्णयाने होणार आहे. म्हणजे, महाराष्ट्रात भाव नाही म्हणून एखाद्यानं ठरवलं तर तो आपला माल दुबईच्या बाजारपेठेतही विकू शकतो. मग आज समित्यांसाठी राबणाऱ्या माथाडी कामगारांचं काय असा सवाल केला जातो, पण कामगाराला उलट अधिक वेतन आणि कामाचे अवसर मिळण्याचा मार्ग खासगी क्षेत्राच्या प्रवेशाने सुकर होणार आहे, संक्रमणकाळ गोंगाटाचा होणार हे नक्की पण या अशा समित्या व दरवर्षी हक्कानं कर्जं माफ करून घेणारे साखर कारखाने यांच्या भोवती घोटाळणाऱ्या महाराष्ट्राच्या अर्थकारणाला वेगळी दिशा देण्याचा हा प्रयत्न आहे. याचा राजकीय अर्थ काढणाऱ्यांच्या पोटात या शेतकरी हित-संवर्धन निर्णयानं शूळ उठला तर त्याचं कारण शेतकऱ्यांचं हित असू शकत नाही हे सरळच आहे.\nया सरकारची अजून एक जमेची बाजू म्हणजे महाराष्ट्रात वाढणारी थेट परकीय गुंतवणूक (FDI, Foreign Direct Investment). २०१५-१६ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार भारतात होणाऱ्या एकूण निवेशात महाराष्ट्राचा वाटा २०. ६% एवढा वाढला आहे.\nकेंद्र सरकारमध्ये मोदींव्यतिरिक्त स्वतःच्या कार्यक्षमतेची स्वतंत्र छाप पडणारे मंत्री आहेत जसे गडकरी, प्रभू, पर्रीकर, जेटली, स्वराज, राजनाथसिंग, गोयल, प्रधान, नड्डा, जावडेकर, व्ही के सिंग, रिजिजू तसं चित्रं राज्याच्या मंत्रिमंडळात दिसत नाही, शिवसेनेच्या सुभाष देसाईंचा अपवाद वगळता. सरकार चालवताना एकखांबी तंबू होऊन चालत नाही, म्हणतात ना- 'A team moves only as fast as the slowest member.' या सरकारात असलेल्या अन्य मंत्र्यांना देखील आपापल्या कार्यक्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवणे आवश्यक आहे, तरच हे सरकार आमूलाग्र बदल घडवून आणू शकेल. बऱ्याचवेळा कार्यक्षम नेते अकार्यक्षम सनदी अधिकाऱ्यांपुढे आणि नोकरशाहीपुढे हतबल झालेले दिसतात, पण या सरकारचा एकूण प्रशासनिक अनुभव मागील सरकारच्या तुलनेने कमी असल्यामुळे त्यांना काम करवून घेण्याचे कसब शिकण्याची अधिक गरज आहे, त्यासाठी प्रशिक्षण शाळांची आवश्यकता जाणवते. राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते शरदजी पवार यांच्या आत्मकथनात- 'लोक माझे सांगाती' याची बीजे मिळतात, आपण लोकांसाठी राज्य चालवतो आहोत, याची एकदा जाणीव पक्की ठेवली की मग जिथे जे चांगलं आहे तिथून ते शिकायला अडचण येत नाही.\nशेवटी, काही सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत मात्रं या सरकारचे निर्णय ठोस नाहीत असे जाणवते, जसे आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणास तत्वतः विरोध असण्याचे कारण नाही, पण असा पवित्रा हे सरकार स्पष्टपणे घेऊ शकले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना काढल्या गेलेल्या 'मूक मोर्चाला' प्रतिसाद देणे आवश्यक होते म्हणून आर्थिक दृष्टीने मागास वर्गास (EBC, Economically Backward Class) शिष्यवृत्ती मर्यादा वाढवून देणे भाग पडले पण त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न तात्पुरता निकालात काढला गेला तरी सुटला नाही हे नक्की. बऱ्याच वेळेला मोदी आणि फडणवीस सरकार उजवे किंवा डावे निर्णय घेताना दिसत नाही, ते निवडणुकांच्या सोयीचे निर्णय घेताना दिसतात. शेवटी, डॉ. आनंदगिरी म्हणतात तेच खरं - \"लोकस्य भिन्नरुचिचित्वात् तदनुरञ्जनस्य ईश्वरेणापि कर्तुं अशक्यत्वात्\".\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nबेस्टच्या ताफ्यात भाड्याच्या बस\nमुंबई - बेस्ट आर्थिक संकटात असल्याने त्यावर उपाय म्हणून एक हजार बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे...\nफेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला\nपुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/district-bank-will-be-high-court-note-ban-16904", "date_download": "2018-11-15T23:28:29Z", "digest": "sha1:TVX367MFOFQHNLZ3CBIIRUVGYFT4ZOB2", "length": 16649, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "District Bank will be the High Court for note ban नोटाबंदीविरुद्ध जिल्हा बॅंका उच्च न्यायालयात जाणार | eSakal", "raw_content": "\nनोटाबंदीविरुद्ध जिल्हा बॅंका उच्च न्यायालयात जाणार\nशुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016\nसांगली - जिल्हा मध्यवर्ती बॅंकांमध्ये पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास कदापि मान्यता देणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी जाहीर केले. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बॅंकांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (ता. 18) ही याचिका दाखल करण्यात येईल, असे सांगली जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nसांगली - जिल्हा मध्यवर्ती बॅंकांमध्ये पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास कदापि मान्यता देणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी जाहीर केले. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बॅंकांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (ता. 18) ही याचिका दाखल करण्यात येईल, असे सांगली जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nमुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत काल राज्यातील जिल्हा बॅंक अध्यक्षांची बैठक झाली होती. त्यात जिल्हा बॅंकांमध्ये पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास आणि बदलून देण्यास मान्यता मिळावी म्हणून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी मुख्यमंत्री बोलतील, असा निर्णय झाला होता. अर्थमंत्र्यांनी नकार दिल्यास रिझर्व्ह बॅंकेलाच न्यायालयात खेचण्याचा इशारा देण्यात आला होता. अर्थमंत्र्यांनी आज महत्त्वाची घोषणा करून जिल्हा बॅंकांची कोंडी केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांचे मोठे हाल होणार असून, त्याविरुद्ध जनहित याचिका दाखल करत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.\nते म्हणाले, \"\"देशातील एकूण अर्थकारणाच्या केवळ 2 टक्के पैसे सहकारी बॅंकांमध्ये आहेत. त्यात किती काळा पैसा असणार आहे आमच्या बॅंका अत्याधुनिक आहेत, सलग तीन-तीन वर्षे \"अ' वर्ग मिळाला आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत; मग कोणत्या कारणास्तव आम्हाला नाकारले आहे. किमान त्याचे कारण द्यायला नको का आमच्या बॅंका अत्याधुनिक आहेत, सलग तीन-तीन वर्षे \"अ' वर्ग मिळाला आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत; मग कोणत्या कारणास्तव आम्हाला नाकारले आहे. किमान त्याचे कारण द्यायला नको का या प्रकरणी आम्ही गप्प राहणार नाही. उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ग्रामीण जनतेचा आवाज न्यायालयापर्यंत पोहोचवू.''\nदररोज पाच लाखांचा तोटा\nजिल्हा बॅंकेला 147 कोटी रुपयांचे चलन नियमित ठेवावे लागते. शिवाय, नोटाबंदी काळात 242 कोटी रुपये जमा झाले आहेत. ही सारी रक्कम बिनव्याजी बॅंकेत पडली आहे. त्यावर ग्राहकांना मात्र व्याज द्यावे लागणार आहे. परिणामी, बॅंकेला दररोजचा पाच कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये पैसे जमा करून घेण्यास व बदली नोटा देण्यास टाळाटाळ केली जात आहे.\nजिल्हा बॅंकेच्या ठेवी 4 हजार 31 कोटीत आहे. कर्ज येणे बाकी 3 हजार 207 कोटी आहे. गेल्या वर्षी ढोबळ नफा 84 कोटी झाला. एनपीए 0.82 टक्के आहे. नेटवर्थ पॉझिटिव्ह आहे. 26 लाख खातेदार असलेली ही बॅंक \"स्ट्रॉंग' आहे; मग बंदी का असा सवाल याचिकेत उपस्थित केला जाणार आहे.\nही याचिका अत्यंत संवेदनशील विषयावर असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने लवकर सुनावणी घ्यावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत. ग्रामीण जनतेची फरफट करून सरकार काय साध्य करणार आहे. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, ते निवांत आहेत. गोरगरीब जनता आणि छोटे व्यापारी, शेतकरी, कामगार रांगेत उभे आहेत. त्यांच्या घरांपर्यंत पोहोचलेल्या जिल्हा बॅंकेवरच बंदी घातल्याने त्यांनी करायचे काय\n- दिलीप पाटील, अध्यक्ष, सांगली जिल्हा बॅंक.\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\nहणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे पाणी विधानसभा निवडणूकीपूर्वी मिळणार : चरेगावकर\nकऱ्हाड : दोन्ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेमुळे कऱ्हाड उत्तरमधील अनक वर्ष रखडलेल्या हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचे पाणी येत्या विधानसभा निवडणूकीपूर्वी...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी मारेकऱ्याना फाशीची शिक्षा झाली पाहिजे - रामदास आठवले\nब्रह्मपुरी (सोलापुर) - प्रतीक शिवशरण हत्या प्रकरणात दोन आठवड्याचा कालावधी उलटूनही पोलीस पथकास अजूनही तसाप लागला नाही. तरी तपास सीआयडीकडे देण्यास...\nओला-उबर पुन्हा संपावर जाणार\nमुंबई: ओला-उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि चालक-मालक पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १७ नोव्हेंबरपासून संप पुकारला जाणार आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/marathwada/water-gun-animals-aurangabad-zoo-not-working-110012", "date_download": "2018-11-15T23:33:12Z", "digest": "sha1:UJAEYH25SZ36W43KKNLYCM6KPF3SSK6W", "length": 8636, "nlines": 52, "source_domain": "amp.esakal.com", "title": "water gun for animals in aurangabad zoo not working औरंगाबाद- सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयातील वॉटर गन एकाच वर्षात बंद | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबाद- सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयातील वॉटर गन एकाच वर्षात बंद\nसकाळ वृत्तसेवा | रविवार, 15 एप्रिल 2018\nऔरंगाबाद : तापमान चाळीस अंशापर्यंत पोचले असल्याने सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची कासावीस वाढली आहे. प्राण्यांना उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने वाघ, बिबटे, साप यांच्यासाठी कुलर सुरू केले आहेत. वाघांसाठी लाखो रुपये खर्च करून वॉटर गन लावण्यात आली होती मात्र ती एकाच वर्षात बंद पडली. दुरुस्तीसाठी यांत्रिकी विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nऔरंगाबाद : तापमान चाळीस अंशापर्यंत पोचले असल्याने सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची कासावीस वाढली आहे. प्राण्यांना उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने वाघ, बिबटे, साप यांच्यासाठी कुलर सुरू केले आहेत. वाघांसाठी लाखो रुपये खर्च करून वॉटर गन लावण्यात आली होती मात्र ती एकाच वर्षात बंद पडली. दुरुस्तीसाठी यांत्रिकी विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nमहापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयात वाघ, बिबटे, तरस यासारखे हिंस्र प्राणी आहेत. त्याच बरोबर नीलगायी, हरिण, कोल्हे लांडगे असे सुमारे दीडशे वन्यजीव आहेत. या प्राण्यांना उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा त्रास सहन करावा लागतो. वाघांसाठी तीन ठिकाणी पिंजरे असून, त्यात हौद बांधून पाणी सोडण्यात येते. असे असले तरी वातावरणात गारवा निर्माण करण्यासाठी दरवर्षी कुलर लावण्यात येतात. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. शनिवारी 39 अंश एवढे तापमान नोंदविले गेले. त्यामुळे गेल्या आठवड्यातच दहा कुलर सुरू करण्यात आले आहेत. वाघ, बिबट्यांचे पिंजरे व सर्पालयात हे कुलर लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्राण्यांसाठी अल्हाददायक वातावरण तयार झाले आहे.\nगतवर्षी लाखो रुपये खर्च करून दोन वॉटर गन लावण्यात आल्या होत्या. या गनव्दारे पाण्याचे फवारे वाघांचे वास्तव्य असलेल्या भागात सोडले जात होते. त्यामुळे या भागातील तापमान कमी होण्यास मदत होत होती. मात्र एकाच वर्षात वॉटर गन बंद पडल्या.\nबेस्टच्या ताफ्यात भाड्याच्या बस\nमुंबई - बेस्ट आर्थिक संकटात असल्याने त्यावर उपाय म्हणून एक हजार बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे...\nफेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला\nपुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nआरोग्य कर्मचारी मस्त, नागरिक त्रस्त\nपुणे : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले कचऱ्याचे कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पूना...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/primary-health-sub-center-got-anandibai-joshi-award-109060", "date_download": "2018-11-15T23:38:15Z", "digest": "sha1:UW63SR5B2K6KKQWSBCEHMNZMU3ZFZYYA", "length": 8612, "nlines": 51, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Primary Health Sub-Center got Anandibai Joshi Award मांजरी- प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास आनंदीबाई जोशी पुरस्कार | eSakal", "raw_content": "\nमांजरी- प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास आनंदीबाई जोशी पुरस्कार\nकृष्णकांत कोबल | बुधवार, 11 एप्रिल 2018\nमांजरी खुर्द - पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ठ आरोग्य सेवेबद्दल देण्यात येणारा प्रथम क्रमांकाचा डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास मिळाला आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर २०१६-१७ या वर्षाचा हा जिल्हास्तरीय पुरस्कार जिल्हापरिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.\nमांजरी खुर्द - पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ठ आरोग्य सेवेबद्दल देण्यात येणारा प्रथम क्रमांकाचा डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास मिळाला आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर २०१६-१७ या वर्षाचा हा जिल्हास्तरीय पुरस्कार जिल्हापरिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.\nजिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात मांजरी खुर्द उपकेंद्रातील आरोग्य सेवक प्रवीण भराड, आरोग्य सेविका मनिषा डुचे व आशा स्वयंसेविका यांनी हा पुरस्कार स्विकारला. गौरवचिन्ह, सन्मानपत्र व रोख पंधरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.\nआमदार दत्तात्रय भरणे, आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पुणे मंडळाचे डॉ. संजय देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, सर्व समित्यांचे सभापती, वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागसेन लोखंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.\nवाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मांजरी खुर्द उपकेंद्र कार्यरत असून, उपकेंद्रात होणाऱ्या प्रसूती, गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या सेवा, लहान मुलांचे लसीकरण, आर.सी.एच. नोंदी, रेकॉर्ड व स्वच्छता आदी निकषांवर हा पुरस्कार दिला जातो. मागच्या सलग तीन वर्षापासून मांजरी खुर्द उपकेंद्राला हा पुरस्कार मिळत आला आहे. अशी माहिती वाघोली केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागसेन लोखंडे यांनी यावेळी दिली.\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nआरोग्य कर्मचारी मस्त, नागरिक त्रस्त\nपुणे : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले कचऱ्याचे कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पूना...\nउल्हासनगर रेल्वे स्थानकावर सार्वजनिक शौचालय लोकार्पण\nउल्हासनगर : 1956 साली उल्हासनगर रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. स्थानकाच्या निर्मितीला 62 वर्ष झाल्यावर प्रथमच प्लॅटफॉर्म एकवर सुसज्ज असे सार्वजनिक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/marathwada-news/2", "date_download": "2018-11-15T22:41:36Z", "digest": "sha1:ZL3QTTK7FFCYEPUWN5I3JMV4GVS4UAJO", "length": 33867, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathwada News, latest News and Headlines in Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nकपाशीपेक्षा गांजाची झाडेच जास्त वाढली; पोलिसांची कारवाई\nबदनापूर - कमी पावसामुळे या हंगामात पिकांची वाढ खुंटून उत्पन्न घटले. मात्र एका शेतकऱ्याने कपाशीबरोबरच गांजाची झाडे लावली. परंतु कपाशीपेक्षा गांजाची झाडेच जास्त वाढल्याने ती पोलिसांच्या नजरेत भरली आणि बदनापूर तालुक्यातील किन्होळा येथील शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दादासाहेब भूजंग या शेतकऱ्याने दाेन एकर शेतात गांजाची ६१ झाडे लावली होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली पीअाय रामेश्वर खनाळ, पंढरीनाथ बोलकर, चैनसिंग घुसिंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी...\nआई तुळजाभवानीच्या अभिषेक पूजेसाठी भाविकांची रात्र रांगेतच\nतुळजापूर- तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या ढिसाळ नियोजनाचा फटका भाविकांना बसत आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पुजेसाठी भाविकांना आख्खी रात्र रांगेत जागून काढावी लागत आहे. विशेष म्हणजे रांगेत कोणत्याच सुविधा नसल्याने भाविकांतून संताप व्यक्त करण्यात येत असून मंदिर संस्थानने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. सध्या दिपावली सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर...\nधारूरला साकारणार सात कोटींचा गूळ प्रकल्प, रोज होणार शंभर टन उस गाळप\nधारूर- मागील चौदा वर्षांपासून धारूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एकही प्रकल्प उभा राहिला नव्हता. परंतु आता या वसाहतीमध्ये आधुनिक पद्धतीचा देशातील पहिला सात कोटी रुपयांचा गूळ उद्योग प्रकल्प उभा राहत अाहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे. दररोज शंभर टन उसाचे गाळप होणारा हा देशातील पहिला प्रकल्प असणार आहे. तसेच शंभरहून अधिक कुशल-अकुशल कामगारांना रोजगारही मिळणार आहे. यामुळे भविष्यात आता येथील औद्योगिक वसाहतीला अधिक महत्त्व येणार आहे. धारूर येथे औद्योगिक वसाहत उभी राहावी...\nजालना दररोज रात्री 50 पोलिसांचे पेट्रोलिंग, तरीही दरोडे; खेडेगावांत दहशत\nजालना/आष्टी-वर्षभरापासून जिल्ह्यात दरोडे, चोऱ्या, लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून महिनाभरातच दोनवेळा कोम्बिंग ऑपरेशन, दररोज रात्री पेट्रोलिंगमध्येही वाढ केली. परंतु, यानंतरही दरोडेखोरांवर पोलिसांचा वचक बसत नाही. विशेष करून परतूर तालुक्यातील आष्टीत ५ सप्टेंबर रोजी दरोडेखोरांनी महिलेच्या गळ्याला धारदार शस्त्र लावून ५ लाख ३६ हजारांचा ऐवज लंपास केल्याच्या घटनेतील एकही आरोपी अजूनही पोलिसांना ताब्यात घेता आलेला नाही. दरम्यान, याच गावात शुक्रवारी...\n17 नोव्हेंबरच्या रात्री उल्कावर्षाव पाहण्याची संधी\nऔरंगाबाद-शनिवारी (१७ नोव्हेंबर) औरंगाबादकरांना उल्कावर्षाव पाहण्याची संधी मिळणार आहे. एमजीएमच्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्रात शनिवारी रात्री आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात नक्षत्र ताऱ्यांची ओळख करून दिली जाणार आहे. सायंकाळी ५ ते दुसऱ्या दिवशी (१८ नोव्हेंबर) पहाटेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमातील ग्रहताऱ्यांची तोंडओळख करून देण्यात येणार आहे. आकाशदर्शनाचा या सत्रात दोन मोठ्या दुर्बिणीद्वारे (न्यूटोनियन व गॅलिलियन) नवमीची चंद्रकोर पाहायला...\nउस्मानाबादच्या तरुणाने दुबईमध्ये व्हॅट्सऍपवर सुरू केले सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या विषयांवरील २८३ ग्रुप\nऔरंगाबाद- शुभेच्छा संदेश अन् अवखळ चेष्टामस्करीपुरत्याच सीमित राहिलेल्या सोशल मीडियाचा उपयोग निर्भेळ आनंद मिळवण्यासह ज्ञानवृद्धीसाठीही होेऊ शकतो. ही कविकल्पना नव्हे बरं, हा आहे उस्मानानाबादच्या मराठमोळ्या तरुणाने सातासमुद्रापार दुबईत राहताना सुरू केलेला अनोखा प्रयोग. यातून सुरू झालेल्या, विविधांगी विषयांवरील सकारात्मक ऊर्जा पुरवणाऱ्या २८३ ग्रुपचे जगभरात ४ हजार सदस्य आहेत. स्वदेश, स्वभाषा आणि आप्तापासून शेकडो मैल दूर राहूनही मराठी अस्मिता जपण्याचा हा उपक्रम त्यामुळे निराळा...\nजुगार खेळताना जिल्हा बँकेचे 6 कर्मचारी पकडले: शाखा व्यवस्थापकाचाही यात समावेश\nबीड - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचारी पतसंस्थेच्या कार्यालयात जुगाराचा डाव मांडून आकडेमोड करणारे जिल्हा बँकेचे सहा कर्मचारी व अन्य एका जणाला शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून गजाआड केले. यामध्ये काही ठिकाणचे शाखा व्यवस्थापक तर काही लिपिकांचा समावेश आहे. शनिवारी या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. शहरातील नगर रोड भागात एलआयसी कार्यालयाच्या शेजारील इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी पतसंस्थेचे कार्यालय आहे. शनिवारी या ठिकाणी जिल्हा...\nआठ दिवसांत उसाचे पैसे दिले नाही तर गप्प बसणार नाही- खा. शेट्टी\nउस्मानाबाद- सरकारने कारखानदार व ऊस उत्पादकांमध्ये मध्यस्थाची भूमिका घेऊन समस्या सोडवणे अपेक्षित असताना सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. सरकार, कारखानदारांच्या संगनमतातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. परंतु, कारखानदारांनी आठ दिवसांत एफआरपीचे पैसे द्यावेत अन्यथा मी गप्प बसणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ते रविवारी (दि.११) उस्मानाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. खासदार शेट्टी पुढे म्हणाले की, गतवर्षीच्या...\nज्येष्ठ विचारवंत अविनाश डोळस यांचे निधन, आंबेडकरी चळवळीच्या विश्वकोशाचे काम राहिले अपूर्ण..\nऔरंगाबाद- भारिप-बहुजन महासंघ तथा आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत आणि राज्य सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांचे (६७) रविवारी पहाटे ५.४५ वाजता हृदयविकाराने अाैरंगाबादेत निधन झाले. छातीत दुखत असल्यामुुळे त्यांना पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्याेत मालवली. छावणीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर रविवारी सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी...\nदरोडेखोरांचा आष्टीत धुडगूस; 6 लाखांचा ऐवज पळवला,व्यापाऱ्यांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या\nअाष्टी- दरोडेखोरांनी अगोदर पाठीमागील बाजुने व्यापाऱ्याच्या घरावर दगडफेक केली,त्यानंतर लोखंडी दरवाजा व आणखी दोन दरवाजे तोडून बेडरुममध्ये प्रवेश केला. धारदार शस्त्राचा धाक दाखवून महिलांच्या अंगावरील दागिने तसेच कपाटात ठेवलेले जवळपास २५ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. आष्टी गावातील या दरोड्याने व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण असुन संतप्त व्यापाऱ्यांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या देत घटनेचा निषेध नोंदवला. आष्टी (ता.परतूर) येथील व्यापारी...\nमद्यपी चालकाकडून ट्रक उलटला, कुटुंबातील चाैघांचा दबून मृत्यू, मदतीऐवजी बघ्यांनी लुटली साखर\nमाजलगाव- सावरगावच्या छत्रपती साखर कारखान्यातून छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे ३० टन साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक दारूच्या नशेत नागमोडी ट्रक चालवत असताना अचानक ट्रक उलटला. त्याखाली एकाच दुचाकीवरून माजलगावकडे येत असलेल्या एकाच कुटुंबातील चाैघांचा दबून मृत्यू झाला. ही घटना दीपावली पाडव्याच्या दिवशी गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावरील एचपी गॅस गोडाऊनजवळ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. दयानंद गणेश सोळंके (४० ), संगीता दयानंद सोळंके (३६), राजनंदिनी दयानंद सोळंके (७), पृथ्वीराज दयानंद...\nदीड तास पाठलाग करून महिला फौजदाराने पकडले 4 चोरट्यांना\nऔरंगाबाद-महिला पोलिस उपनिरीक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांनी सुमारे दीड तास पाठलाग करुन शुक्रवारी रात्री बीड बायपासवर ट्रक चालकाला लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. सुशीला खरात असे या बहाद्दर महिला फौजदाराचे नाव असून त्यांनी आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी या चौघा लुटारूंना पोलिस पकडून ठेवले होते. या चोरट्यांच्या ताब्यातून दोन दुचाकी, चार मोबाइल व ट्रकचालकाकडून लुटलेले रोख १ हजार ६०० रुपये असा एकूण ६१ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. राजू सुधाकर सोनवणे (३१,...\nदावरवाडीच्या शिक्षकाचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू: छिद्रे बुजवतांना अचानक गेला तोल\nपाचोड- शेततळ्यातील पानकापडास पडलेल्या छिद्रे बुजवण्याचे काम करताना अचानक पाय घसरुन तोल गेल्यामुळे शेततळ्यात बुडून शिक्षकांचा मृत्यू झाला. ही घटना पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. गणेश काकासाहेब रंध (३३, रा. दावरवाडी ता. पैठण) असे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. शिक्षक गणेश रंधे हे थेरगाव ( ता. पैठण) येथील विना अनुदानित त्रिंबकदास पटेल महाविद्यालयात इतिहास व मराठीचे प्राध्यापक म्हणून गेल्या पाच वर्षापासून कार्यरत होते....\nपांगरा शिंदेसह 6 गावांना भूकंपाचा सौम्य धक्का: 2.6 रिश्टर स्केलची नोंद; नागरिकांत भीती\nहिंगोली- अनेक दिवसांपासून वसमत तालुक्यातील पांगरा शिंदेसह सुमारे २२ गावांना भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. आजची ही दहावी वेळ आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजून २३ मिनिटाला भूकंप झाला. तर सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटाला पिंपरदरी येथे दुसरा धक्का बसल्याने गावातील नागरिक सैरावैरा पळत होते, तर सततच्या या भूकंपामुळे ऐन सणासुदीत आलेले पाहुणे भयभीत झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. या भूकंपाची नोंद लातूर येथील भूमापन केंद्रात झाली. काही दिवसांपासून पांगरा शिंदेसह वापटी, कुपटी, शिरळी, खापरखेडा,...\nसंत गोरोबा काकांच्या पालखीसमोर फटाके फोडण्यावरून दगडफेक, सोहळ्याला गालबोट\nउस्मानाबाद / तेर - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर केवळ रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके उडवण्यासाठी शासनाने मुभा दिली असली तरी दिवाळीत दिवसभर तसेच निर्धारित वेळेपेक्षा अधिक फटाक्यांची आतषबाजी झाली. मात्र, पोलिसांना फटाक्यांची आतषबाजी ऐकायला आली नाही. दरम्यान, तेर (ता.उस्मानाबाद) येथे वैराग्य महामेरू संत गोरोबाकाकांच्या पायी कार्तिकी पालखी सोहळ्याच्या प्रस्थानदिनी शुक्रवारी(दि.९) पालखीसमोर फटाके उडवण्यावरून तसेच टवाळखोरांच्या हुल्लडबाजीमुळे पालखी सोहळ्याला गालबोट लागले. दोन...\nपत्नी, मुलीला विष देत तरुणाची आत्महत्या; मृत्यूचे गूढ कायम:चिठ्ठीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू\nबीड - पत्नी, मुलीला विष देत पतीनेही गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी बीड शहरातील संत नामदेवनगर भागात समोर आली. दरम्यान, शनिवारी दुसऱ्या दिवशीही या प्रकरणाचे गूढ कायम असून घटनेचे नेमके कारण समोर आलेले नाही. पंचनाम्यात मिळालेल्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी अद्याप चिठ्ठीत उल्लेख असलेल्या व्यक्तीवरही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. सध्या या प्रकरणात आकस्मिक मृत्यूचीच नोंद आहे. शहरातील संत नामदेवनगर भागात राहणारे योगेश सूर्यभान शिंदे (२६) हे खासगी...\nतरुणाने गुप्तीचे वार करून भावी सासऱ्यालाच संपवले,बेटी व्यवहार पटत नसल्याचे कारण\nहिंगोली-सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे रोटी व्यवहार जमतो, परंतु बेटी व्यवहार जमत नाही, यामुळे प्रेम जडलेल्या मुलीची तिच्या घरच्यांनी लग्न करण्यास विरोध केल्यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने भावी सासऱ्याचा गुप्ती आणि लाठ्या काठ्याचे वार करून निर्घृण खून केला. याबाबत सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथील कैलास माणिक शिंदे असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार...\nपाच धरणांतून येणार होते 8.99 टीएमसी पाणी, आले 3.31, बाकी पाणी मुरले कुठे\nपैठण-जायकवाडी धरणात समन्यायी पद्धतीने ८.९९ टीएमसी पाणी दारणा, मुळा, प्रवरासंगममधून सोडण्यात आले होते. या पैकी साडेपाच टीएमसी पाणी जायकवाडीत येणे अपेक्षित असताना केवळ ३.३१ टीएमसीच पाणी जायकवाडीत आले असून आणखी दोन टीएमसी अपेक्षित पाण्याचा हिशेब लागत नाही. पाटबंधारे विभागाचे अधिकारी काही बोलण्यास तयार नसल्याने जायकवाडीच्या समन्यायी पाण्यावर पश्चिम महाराष्ट्राने आपल्या भागातील तलाव भरून घेतले असल्याचे समोर येत आहे. सध्या जायकवाडी धरणात ३२ टक्के पाणीसाठा असून हे पाणी औरंगाबाद, जालना...\nशेतकऱ्याचीे सरण रचून चितेवर उडी: दिवाळी साजरी न करता आल्याने नैराश्य\nनांदेड- उमरी तालुक्यातील तुराटी गावात भाऊबिजेला पोतन्ना रामन्ना बलपिलवाड (६५) या शेतकऱ्याने शेतात स्वत:च सरण रचून धगधगत्या चितेवर उडी घेत आत्महत्या केली. कर्जाचा बोजा व दुष्काळाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले. पोतन्ना यांना ७ एकर कोरडवाहू जमीन होती. पत्नी, १ मुलगा, ५ मुली असे त्याचे कुटुंब होते. सातत्याने पडणारा दुष्काळ व कर्जबाजारीपणामुळे ते विवंचनेत होते. दिवाळीही साजरा करता न आल्याच्या नैराश्यातून त्यांनी जीवन संपवले. कर्जमाफीत नाव नाही : पोतन्ना यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते....\nराजधानी दिल्लीच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दुप्पट महाग, युनिट स्लॅबमध्ये घट केल्यास ग्राहकांना वीज मिळेल 50 टक्के स्वस्त\nऔरंगाबाद- राजधानी दिल्लीच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दुप्पट महाग अाहे. भारनियमनाचा त्रास सहन करूनही राज्यातील वीज ग्राहकांना महागडी वीज खरेदी करावी लागत अाहे. मात्र दिल्लीप्रमाणे राज्यातही युनिट स्लॅबमध्ये वाढ केल्यास राज्यातील अडीच कोटी घरगुती वीज ग्राहकांना ५० टक्के स्वस्त उपलब्ध होऊ शकते, असे दिव्य मराठी ने केलेल्या अभ्यासांती स्पष्ट झाले. दिल्लीत आम आदमी पार्टी सत्तेवर येताच केजरीवाल सरकारने जनतेला स्वस्तात वीज देण्याचे अाश्वासन पूर्ण केले. त्या वेळी देशभरात त्याची चर्चा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/wife-alleges-physical-and-mental-harassment-on-husband-in-gujarat-5955838.html", "date_download": "2018-11-15T23:02:24Z", "digest": "sha1:SWHEDL6LH5W2PE2V6KA2T7B3ZTXWAF24", "length": 9273, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "wife alleges physical and mental harassment on husband in Gujarat | Husband च्या विचित्र वागण्याला वैतागली Wife; म्हणाली, घरी आलेल्या प्रत्येकाला माझ्या 'त्या' गोष्टी दाखवतो", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nHusband च्या विचित्र वागण्याला वैतागली Wife; म्हणाली, घरी आलेल्या प्रत्येकाला माझ्या 'त्या' गोष्टी दाखवतो\nगुजरातच्या एका 32 वर्षीय महिलेने आपल्या पतीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.\nअहमदाबाद - साता जन्माच्या गाठी म्हटल्या जाणारे लग्नाचे बंधन सद्यस्थितीला काही वर्षेही टिकवणे कठिण झाले आहे. लग्नानंतर पती किंवा पत्नीकडून मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोप केले जातात. असेच एक ताजे प्रकरण गुजरातमध्ये समोर आले आहे. येथील एका 32 वर्षीय महिलेने आपल्या पतीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तो गेल्या अनेक महिन्यांपासून आपले मानसिक आणि लैंगिक शोषण करत असल्याचे आरोप तिने यात लावले आहेत. तत्पूर्वी आपल्या पतीला सुधरण्यासाठी तिने दीड वर्षांचा वेळही दिला होता. परंतु, पतीमध्ये सुधारणा झाली नाही. उलट त्याने आणखी छळ करण्यास सुरुवात केली.\nथाटात झाला होता विवाह, तिसऱ्या महिन्यातच हकलून दिले...\nगुजरातमध्ये राहणाऱ्या पीडित महिलेने सांगितले, की \"गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात माझा विवाह झाला होता. लग्न झाल्याच्या काही दिवसांतच पतीने मानसिक छळ सुरू केला. आपल्या माहेरून हुंडा आणला नाही अशी तक्रार तो नेहमीच करत होता. त्याचे अत्याचार सहन केल्यानंतर कालांतराने सुधरण्यासाठी वेळ देखील दिला होता. परंतु, दिवसेंदिवस त्याचा छळ वाढत गेला. यानंतर त्याने फेब्रुवारी महिन्यात मला घराबाहेर काढले. माहेरील आल्यानंतरही त्याने मला जगू दिले नाही. वारंवार फोन करून त्याने 10 लाख रुपयांची मागणी केली.\nघरी आलेल्या सर्वांना दाखवायचा माझे अंडरगार्मेंट्स...\nत्याच्या विचित्र वागण्याचा उल्लेखही महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. ती सांगते, \"घरी आलेल्या प्रत्येकाला तो नातेवाइक असो किंवा मित्र त्यांना माझा पती माझे अंडरगार्मेंट्स दाखवायचा. आपल्याला पत्नीच्या कुटुंबियांकडून या अंडरगार्मेंट्स व्यतिरिक्त दुसरे काहीच मिळाले नाही. सासऱ्याने मला हुंड्यात हेच दिले असे तो म्हणत होता.\" पतीच्या विरोधात पोलिसांत तक्रार केल्याने आपल्या जीवाला धोका असून पोलिसांनी संरक्षण द्यावे अशी मागणी सुद्धा तिने केली आहे. पोलिस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.\nयेथे आईच आपल्या मुलींना वारसात देतात हा 'व्यवसाय', गुंडांपेक्षा जास्त भीती पोलिसांची\nवयाच्या 70 व्या वर्षी प्रेमात पडले आजोबा, नातवंडांनी केला विरोध तर गावकऱ्यांनी बदनाम; मग दोघांनी उचलले टोकाचे पाऊल\nआईसमोरच मुलीला नेले उचलून, तोंडावर कापड बांधून रात्रभर बलात्कार; बाप म्हणाला- एकुलती एक लेक फुलासारखी जपली, पोलिसांत चकरा मारतोय- ते काहीच करत नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-247837.html", "date_download": "2018-11-15T22:53:57Z", "digest": "sha1:MDMSSXLFTII3HPD2HZDIFVMJDY3677Q7", "length": 15422, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराला अतिरिक्त गृह सचिवही जबाबदार -अण्णा हजारे", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nसाखर कारखान्यातील भ्रष्टाचाराला अतिरिक्त गृह सचिवही जबाबदार -अण्णा हजारे\nप्रफुल्ल साळुंखे,02 फेब्रुवारी : राज्य विक्री झालेल्या 47 साखर कारखान्यांच्या विक्रीत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीची प्रत देत अण्णा हजारे यांनी राज्याचे अतिरिक्त गृह सचिव सुधीर श्रीवास्तव यांची भेट घेतली. या संपूर्ण घोटाळ्यात सुधीर श्रीवास्तव यांना जबाबदार धरत त्यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलंय.\n2011मध्ये श्रीवास्तव यांच्या काळात राज्य बँकेच्या प्रशासकीय मंडळात असताना 6 कारखान्यांची विक्री करण्यात आलीय. त्यांनी या कारखान्यांची किंमत जास्त असताना ती कमी दाखवली असा आरोप करण्यात आलाय.हे सर्व पाहता स्वतःचं नाव संशयाच्या भोवऱ्यात असताना श्रीवास्तव यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतली का असा प्रश्न उपस्थित होतोय.\nसुधीर श्रीवास्तव यांच्या काळात विक्री झालेले कारखाने कुणी कुणी घेतले ते पाहा -\n1) प्रियदर्शिनी स.सा.कारखाना उदगीर\nअमित विलासराव देशमुख यांनी विकत घेतला, आता नामकरण विकास स.सा.कारखाना युनिट 2\n2) कन्नड स.सा. कारखाना कन्नड\nराजेंद्र पवार आणि महेश पवार यांनी विकत घेतला. आता बारामती अॅग्रो ( मुख्यालय सिंगापूर)\n3) घृस्नेवर स.सा.कारखाना औरंगाबाद\nराष्ट्रवादी आमदार सतीश चव्हाण यांनी घेतला, आता उमंग शुगर प्रा. ली.\n4) विजयसिंग राजे दफळे स.सा.कारखाना. जत\nजयंत राजाराम पाटील यांनी विकत घेतला, आता कारखान्याचे नाव राजाराम पाटील स. सा. का. युनिट 3\n5) पारनेर .स.सा. कारखाना\nविदुरा नवले पाटील यांनी घेतला, आता नावबदल क्रांती शुगर प्रायव्हेट लिमिटेड\nअण्णा हजारे यांनी साखर कारखाना घोटाळा प्रकरणी एम.आर.ए पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत दिलेली नावं अशी\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , एकनाथ खडसे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंग मोहिते, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख, अशोक चव्हाण, जयंत राजाराम पाटील, छगन भुजबळ, फौजिया खान, जयप्रकाश दांडेगावकर, राजन पाटील, पृथ्वीराज देशमुख\nआदी बड्या नेत्यावर गुन्हे दाखल करावे याबाबत पोलिसात तक्रार नोंदवली आहे, 130 पानी फिर्याद आणि 1700 पानी पुरावे सादर केलेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: anna hajaresudhir shrivastavअण्णा हजारेसुधीर श्रीवास्तव\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-11-15T22:54:33Z", "digest": "sha1:37THWFWVMYHP4JSWSS46UO6ON4F3SIDX", "length": 6216, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आफ्रिकन संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nआफ्रिकन संघ ही आफ्रिका खंडातील ५३ देशांची एक राजकीय संघटना आहे. मोरोक्को व्यतिरिक्त आफ्रिकेतील इतर सर्व देश आफ्रिकन संघाचे सदस्य आहेत.\nआफ्रिका संघ · अरब लीग · आसियान · स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ · राष्ट्रकुल परिषद · युरोपीय संघ · रेड क्रॉस · नाटो · ओपेक · संयुक्त राष्ट्रे · आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था · आंतरराष्ट्रीय न्यायालय · आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय · आंतरराष्ट्रीय नाणेनिधी · युनेस्को · जागतिक आरोग्य संघटना · जागतिक बँक · जागतिक व्यापार संघटना · ब्रिक्‍स · ट्रांसपरन्सी इंटरनॅशनल\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१७ रोजी ००:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/promotions-mobile-app-28674", "date_download": "2018-11-16T00:11:13Z", "digest": "sha1:KU4EYEGEB2FA6P4LUKSHMRDHFROW3NAG", "length": 12294, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Promotions by Mobile App ठाण्यात मोबाईल ॲपद्वारे प्रचार | eSakal", "raw_content": "\nठाण्यात मोबाईल ॲपद्वारे प्रचार\nगुरुवार, 2 फेब्रुवारी 2017\nभावी नगरसेवक नागरिकांच्या खिशात येतील, अशा पद्धतीने विकसित केलेले ॲप यंदाच्या निवडणुकीचे वेगळेपण सांगत आहे...\nठाणे - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करून मतदारांच्या नजरेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढवल्या जात आहेत. मुख्यत्वे नवोदित उमेदवार मतदारांना व विशेष करून नवोदित व तरुण मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी हायटेक प्रचार करत आहेत.\nया हायटेक प्रचारात उमेदवार वैयक्तिक मोबाईल ॲपचा फंडा वापरत आहेत. निवडून आल्यावर नगरसेवक म्हणून उपयोगी पडणाऱ्या सर्व सुविधांनी परिपूर्ण असा हा ॲप आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात नवे खेळाडू जिंकण्यासाठीच उतरत असल्याचे स्पष्ट होत आहे.\nउमेदवारांनी आपले मोबाईल ॲप तयार करून प्रभागात त्याचा प्रचार, प्रसार करायला सुरुवात केली आहे. या ॲपमध्ये सुरुवातीला नागरिकांना मोबाईल क्रमांकाचे रजिस्ट्रेशन करावे लागणार असले, तरी यामुळे भावी नगरसेवक तुमच्या खिशात, असे चित्र पाहायला मिळणार आहे. यामध्ये उमेदवाराची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. मतदारसंघ, त्याने केलेली आंदोलने, विकासकामे यांची जंत्री यात रंगवण्यात आली आहे. वृत्तपत्रातील बातम्यांचा एक कप्पा आहे. शहरातील महत्त्वाच्या लिंक व संपर्क क्रमांक व प्रबोधनात्मक सूचना यामध्ये आहेत. उमेदवारांचे जाहीरनामे, आवाहने, संदेश यांचा विभाग असून विरोधकांच्या घोटाळ्यांसाठी विशेष जागा राखून ठेवण्यात आली आहे. व्हिडीओ क्‍लिप्स व छायाचित्रांची गॅलरी यामध्ये आहे. नागरिकांच्या सूचना व तक्रारी घेण्यासाठी एक विशेष दालन या ॲपमध्ये प्रथमदर्शनी आहे. त्यामुळे या ॲपच्या माध्यमातून उमेदवार घराघरात प्रत्येकाच्या हाती फ्लॅश होणार आहेत.\n\"रक्षा' ऍप महिलांचा सुरक्षारक्षक\nनागपूर - \"टॅग मी टू' चळवळीनंतर महिलांनी स्वतःवर झालेला अन्याय जगापुढे आणला. सिनेसृष्टीतील अनेक चेहरे यात अडकले. मात्र, या चळवळीमुळे खरा प्रश्‍न...\nकचरा साचतोय बिनबोभाट; कुत्रीही मोकाट\nसातारा - शहरांच्या स्वच्छतेसाठी आणि सुंदरतेसाठी राज्यभर मोहीम सुरू आहे. त्यानुसार सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात प्रयत्न होत असले तरी, शहर आणि...\nवडीलधाऱ्यांचं छत्र हरपल्यावर खचून न जाता पुढील पिढीला हाताशी धरून मार्गक्रमण केले पाहिजे. यातच भावी पिढी अधिक सक्षम होत जाईल. माझ्या आईचं पत्र...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/mumbai/2605-western-railway-virar-nalasopara-accident", "date_download": "2018-11-15T23:16:41Z", "digest": "sha1:V3QX54KVTZSWEBNOUAROS6GQ5UQEBPMT", "length": 6803, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "नालासोपारा आणि वसई रेल्वे ट्रॅक दरम्यान “खुनी खंबा” - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनालासोपारा आणि वसई रेल्वे ट्रॅक दरम्यान “खुनी खंबा”\nजय महाराष्ट्र न्यूज, विरार\nमुंबईची लाइफलाईन असलेली लोकल दिवसेंदिवस अनेकांच्या मृत्यूची डेडलाईन बनत आहे. रेल्वेच्या वाढत्या गर्दीमुळे अनेक प्रवाशांचा बळी जात आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूमागे लोकलमधील गर्दीसह अनेक तांत्रिक कारणे देखील आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा आणि वसई रेल्वे ट्रॅक दरम्यानचा ‘तो’ खांब “खुनी खंबा” ठरत आहे.\nनालासोपारा आणि वसईच्या दरम्यान एकाच ठिकाणी रेल्वेरुळालगत असलेल्या विद्युत खांबाजवळ कित्येक दिवस सतत अपघात घडत आहेत.\nगेल्या वर्षभरात प्रत्येक महिन्यात 20 ते 25 जणांचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला आहे. आज पुन्हा एकदा असाच एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.\nआज सकाळी 8च्या सुमारास विद्युत खांबाजवळ 25 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 40 ते 45 मिनिटांनंतर या मृतदेहाची दखल घेण्यात आली.\n2016 ते आतापर्यंत तब्बल 376 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 209 पुरुष तर 167 महिलांचा समावेश आहे .\nम्हणून ब्लड बँकमधून वर्षभरात तब्बल 6 लाख लीटर रक्त फेकावं लागतं\nराँग नंबरचं राईट लग्न\nमुंबईच्या आंतरराष्ट्रीय शाळेत बाल लैंगिक शोषण\nमुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहाजण दोषी; कय्युम शेखची निर्दोष सुटका\nमुंबईच्या राणीच्या बागेत फक्त ‘पेंग्विन’चेच राज्य\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.talathiinmaharashtra.in/p/blog-page_72.html", "date_download": "2018-11-15T23:24:51Z", "digest": "sha1:SNR76HD3JRMRNR4C57Y27SQYVNSNH76R", "length": 29655, "nlines": 352, "source_domain": "www.talathiinmaharashtra.in", "title": "\"महाराष्ट्रातील तलाठी\": मा. जमाबंदी आयुक्त.पुणे यांचे परिपत्रके Share", "raw_content": "दि.१४ नोव्हेंबर २०१३ रोजी कार्यंवित तलाठी यांचे कार्यासाठी ऊपयुक्त माहीती असणारे संकेतस्थळ. संकेतस्थळा विषयी अडचणी व अधिक माहीती साठी ckamraj@outlook.com या मेल आडी वर संपर्क साधु शकता.\nमा.जमाबंदी आयुक्त,पुणे सर्व परिपत्रक ई-फेरफारसाठी सर्व प्रथम करावयाची कार्यवाही\nNLRMP Talathi Laptop Setup video ई-फेरफार आज्ञावली विवीध सुविधा बाबत\nई-फेरफार प्रणाली २.० मध्ये फेरफारघेण्याची मार्गदर्शिका\nसर्व softwareची एक फाईल\nमराठी टायपिंग साठी indic64bit\nया शिवाय ईतर Download\nGRASS प्रणाली चलान हेड,सबहेड\nमहत्वाचे फेरफारांचे प्रकार व त्यावरील कार्यवाही.(हक्क नोंदणी)\nम.ज.म अधि.१९६६ खंड १\nम.ज.म अधि.१९६६ खंड २\nम.ज.म अधि.१९६६ खंड ३\nम.ज.म अधि.१९६६ खंड ४\nविभागीस दुय्यम सेवा पर‍िक्षा\nईतर महत्वाचे नियम व पुस्तकेे\nसामाजिक अर्थ सहाय्य योजना अर्ज नमुना\nशेतक-यांन साठी राज्य व केंद्र सरकारच्या योजना.\nसामाजिक अर्थ सहाय्य योजना\nराजीवगांधी जीवनदायी आरोग्य योजना\nसंवर्ग निहाय जातीची यादी\nप्रतिक्रीया व अभिप्राय सुचवा\nDCPS खात्‍यात जमा न झाालेली वेतन कपात रक्‍कम शोधुन DCPS खात्‍यात जमा करणे बाबतची पध्‍दती\nGRAS प्रणाली वर ऑनलाईन कार्यपध्‍दती बाबत.\nईनाम आणी वतनी जमिनी बाबत.\nबस वेळापत्रक व आरक्षण\nबदली संदर्भात नियम व अटी\nविनंती वरुन/संवर्ग बाह्य बदली बाबतचे धोरण\nमहाराष्ट्रातील कार्यरत तलाठी यांची माहीती\nबदली अधिनीयम २००५ नुसार\nबदली अधिनियम सुधारणा २००७\nबदली संदर्भातील आवश्यक ईतर शासन निर्णय\n*महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*\nमहाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत\nआपल्या शेती विषयक व महसुल विषयक प्रश्न विचारा.\nसंगणक किंवा लॅपटॉप slow चालत असल्यास\nपेन ड्राइव ला RAM बनवा\nMicrosoft office च्या excel मध्ये अंकाचे रूपांतर अक्षरात करण्याची पध्दती.\nमहाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद\nमा. जमाबंदी आयुक्त.पुणे यांचे परिपत्रके\nई-महाभूमि तथा राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम :\n७/१२ च्या संगणीकृत डाटाचे युनिकोड मध्ये रूपांतरण ,अध्यावतीकरण व व्हेरिफिकेशन व्हॅलीडे शन करण्याबाबत\nई-फेरफार प्रकल्पांतर्गत Edit Module वापरुन हस्तलिखीत व संगणकीकृत अधिकार अभिलेख ( गा.न.७/१२) तंतोतंत जुळविणे बाबत.\nई-फेरफार प्रकल्प प्रत्यक्ष साजावर तपासणी करुन निदर्शनास आलेल्या वस्तुस्थीती दर्शक तांत्रीक अडचणीचा प्राप्त अहवाला बाबत.\nडिजीटल इंडीया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम MIS ची माहीती अद्यावत करणे.\nई-चावडी व ई-फेरफार आज्ञावलींच्या अंमलबजावणीसाठी नाविन्य पुर्ण योजनेतुन तलाठी यांना laptop व printer पुरविणे बाबत\n‍ अधिकार अभीलेख गाव न. ७/१२ च्या पीडीएफ प्रिंट आउट उपलब्ध करुन देणे बाबत.\nसुधारीत गाव नमुना नं १ (क) मधील धारणा प्रकार २ च्या जमि नी व्यवहारासाठी उपलब्ध करुन देणे बा बत. Tahsildar login\nसुधारीत गा व नमुना नं १ (क) मधील धारणा प्रकार २ च्या जमि नी व्यवहारासाठी उपलब्ध करुन देणे बाबत. DDE login\nई-फेरफार आज्ञावली अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय help desk निर्माण करणे\nमा. जमाबंदी आयुक्‍त ,पुणे आणि संचालक भुमि अभिलेख (म.राज्‍य ) पुणे यांचे अचुक ७/१२ वितरणा साठी ची खबरदारी बाबत चे परीपत्रक\nफेरफार क्रमांक दिलेले पण प्रमाणीत न करता आलेल्या फेरफारा बाबत\nमा. जमाबंदी आयुक्‍त ,पुणे आणि संचालक भुमि अभिलेख (म.राज्‍य ) पुणे यांचे फेरफार क्रमांक दुरुस्‍ती बाबत चे पत्र येथे पहा\nसंगणकीकृत ७/१२ चा डेटा तपासणी व्हेरिफिकेशन & व्हॅलीडेशन .\nडाटा दुरुस्ती आज्ञावली मधील अहवाल क्र.१,३,६,८ व ९ निरंक करणे बाबत.\nतालुकास्तरीय ई-फेरफार पूर्व तयारी डाटा प्रमाणीकरण आज्ञावली सुधारीत.\nई-फेरफार आज्ञावली अंमलबजावणीसाठी ७/१२ वरील खातेप्रकार व आणेवारी नमूद करणेचे पद्धतीमध्ये सुधारणा करणे बाबत.\nऑनलाईन ई-म्युटेशनची पूर्व तयारी करणेपुर्वी करावयाची कार्यवाही.\nमे. एनकोड सोल्युशन(n code solutions) यांचेकडून डिजिटल सिग्नेचर प्राप्त करून घेणे बाबत.\nडाटा दुरुस्ती आज्ञावली अहवाल क्रमांक 1 व 3 निरंक करणेबाबत\nई फेरफार आज्ञावली अंमलबजावणीसाठी पूर्वतयारीची कामे पूर्ण झाल्याचे तपासणीसाठी तालुकास्तरीय ई फेरफार पूर्व तयारी डाटा प्रमाणीकरण आज्ञावलीचा वापर करणे व अंतिम डेटा सीडी पाठविणेची कार्यपध्दती\nराष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम तथा ई-महाभूमी डाटा व्हालिडेशन विहीत परीमानानुसार केलेल्या तपासणी कामाच्या नोंदी गाव निहाय व गट नंबर/सर्व्हे नंबर निहाय ठेवणेबाबत\nई-चावडी व ई-फेरफार आज्ञावलींचे संपूर्ण राज्यात अंमलबजावणी काम पूर्ण झालेला अहवाल पडताळणी सूची\nई-चावडी व ई-फेरफार आज्ञावलींच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व डीस्ट्रीक डोमेन एक्सपट,डेटाबेस अडमिनिस्ट्रेटर, मंडळ अधिकारी व तलाठी यांचे ई- चावडी व ई-फेरफार आज्ञावलीं मध्ये रजिस्ट्रेशन करणे बाबत\nई-फेरफार आज्ञावलीं डेटाबेस अडमिनिस्ट्रेटर यांची नेमणूक व कर्तव्ये\nहस्तलिखीत फेरफार नोंदवहीतील मंजुर/नामंजुर नोंदी संगणकात घेण्यासाठी \"म्युटेशन अपडेशन मोड्यूल\" युनिकोड रुपांतरीत ७/१२ चा डेटा अद्यावत करण्याबाबतची प्रणाली\nडेटा दुरुस्ती आज्ञावलीं युनिकोड रुपांतरीत ७/१२ चा डेटा दुरुस्तीची सांख्यिकी माहिती संधारण करणेबाबत\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nUnknown २६ जून, २०१६ रोजी ९:४८ म.उ.\n आपन या संकेतस्थळाला भेट दिल्‍याबद्यल धन्‍यवाद.\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\n#माहिती अधिकार व तलाठी संबंधी माहिती\n# पालकमंत्री पांदण रस्ता योजना बाबत माहीती\nआजची सर्व वर्तमानपत्रे वाचा\nकामराज ब चौधरी, तलाठी तहसिल पुसद जि.यवतमाळ email.ckamraj@outlook.com\nमहाराष्ट्रातील तलाठी/ मंडळअधिकारी माहीती फार्म.( केवळ तलाठी यांनीच माहीती भरावी)\n==>#तलाठी यांनी आपली माहीती फार्म मध्ये येथे भरा.#\n==>#मंडळ अधिकारी यांनी आपली माहीती फार्म मध्ये येथे भरा.#\nमहाराष्ट्रातील तलाठी/ मंडळअधिकारी यांची माहीती.\n==>#फार्म मध्ये भरलेली तलाठी माहीती येथे पहा.#\n==>#फार्म मध्ये भरलेली मंडळअधिकारी माहीती येथे पहा.#\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n101 लेख (1) ७/१२ सदरी बिनशेती नोंद व आकार काढणेची पध्दती. (1) अंशदान निवृत्तीवेतन व्‍याज दर. (1) अकृषक वापर धोरण (3) अधिकार अभिलेख व गाव नमुने (1) अनधिकृत बिनशेती वापर नमुना (1) आणेवारी सॉफ्टवेअर (2) ई-फेरफार ( NLRMP) (20) ईनाम आणी वतनी जमिनी बाबत. (1) ऊपयुक्त फार्म. (1) कलम ८५ नुसार वाटणी ची कार्यवाही. (1) कायदा माहीतीचा अन् अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा. (1) गाव नमुना ७ /१२ (1) गाव नमुने 1 ते21 (1) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (1) गौण खनिज. (1) घरबांधणी अग्रिम (1) जबाब व पंचनामा (1) जमिनीची वर्गवारी (1) तलाठी कामकाज मार्गदर्शिका. (1) तलाठी कॅलेंडर. (1) तलाठी प्रशिक्षण्‍ा (1) तलाठी माहीती . (1) तलाठी व मंडळ अधिकारी मार्गदर्शिका. (1) निवृत्तीवेतन प्रकरणे ऑनलाईन बाबत. (1) पिक पाहणी. (1) पिक पैसेवारी (3) पिक विमा योजना (3) पेन्शन योजना (1) प्रधानमंत्री विमा योजना. (1) फेरफारा चे प्रकार (3) भोगवटदार वर्ग 2 (1) महसुली व्‍याख्‍या. (1) महसूल प्रश्रनोत्तर (1) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश. (1) माहीतीचा अधिकार (1) मोजणी अभिलेख (1) रजा प्रवास सवलत (1) विभागीय चौकशी. (1) शेतकऱ्यांच्‍या आत्महत्‍या बाबत विशेष मदतीचा कार्यक्रम (2) शेतजमिनीची खरेदी (1) शेतातील रस्‍ते (1) सेवांतर्गत परिक्षा (4) स्वघोषणापत्र व स्वयंसाक्षांकना बाबत. (1) हिंदु वारसा कायदा. (3) Date setting software (1) DCPs रक्‍कम खात्‍यात जमाकरणे बाबत. (3) GRAS ऑनलाईन कार्यपध्‍दती (2) INCOME TAX FILE (3) MLRC (1) UNICODE रुपांतरण. (1)\nरामदास जगताप, उप जिल्हाधिकारी ( Ramdas Jagtap, Dy collector )\nब्‍लॉग वरिल सर्व पोस्‍ट.\nशेती विभाग (शेती संबंधी माहीती)\n१) शेती विषयक महत्वाची माहीती\nउदा..जमीनीचे रेकॉर्ड.,7/12 म्हणजे काय\nपाईपलाईन / पाटाचे हक्क.,रस्त्यांचे हक्क ई व इतर\n२) सेंद्रिय शेतीबद्दल माहीती.\nउदा. सेंद्रिय शेतीबद्दलची वेबसाइट,\nसेंद्रिय शेतीचा सिक्कीम पॅटर्न,\nशेणखताच्या वापरा बाबत ई.\n३) शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या काही महत्वपूर्ण योजना .\nउदा.1. गाई-म्हशी विकत घेणे – शेळीपालन –\nकुक्कुटपालन –शेडनेट हाऊस –पॉलीहाउस -\nमिनी डाळ मिल –मिनी ओईल मिल –\nपॅकिंग व ग्रेडिंग सेटर- ट्रॅक्टर व अवजारे –\n' तलाठी मित्र ' आज्ञावली चे निर्माता\n' तलाठी मित्र ' आज्ञावली चे निर्माता श्री. महेश चामणीकरसर यांचे सोबत चे क्षण.\nदैनिक लोकमत मधील २०/१२/२०१७ रोजी प्रसिद्ध झालेले वृत्त\nदैनिक विदर्भ मतदार १८/१२/२०१७ चे वृत्त\n#*नियम व पुस्तके :- तलाठी संवर्गातील विभागीय दुय्यम व महसुल अहर्ता परिक्षा माहीती व अभ्यासक्रम----------------------\n#*डॉ कुंडेटकर सर विभाग:-डॉ संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी यांचे उपयुक्त सर्व लेख --------------------\n#*डाऊनलोड:- ForticlintSSlVPNसॉफ्टवेअर व ईतर आवश्यक सॉफ्टवेअर.------------------\n#*बदली विभाग :- बदली संदर्भातील शासन निर्णय व तलाठी माहीती.-------------------\n#*शोध विभाग:-विवीध प्रकारचे शोध साहीत्य---------\nमेल व्‍दारे ब्‍लॉग वरिल नविन माहीती साठी मेल आडी नोंदवा Follow by Email\nमहा.मुद्रांक सुधारणा २०१५( बक्षीस पत्रास २०० रु मुद्रांक व १% अधिभार व आकारणी बाबत.)\nपिक कापणी प्रयोग मार्गदर्शिका 2015. साठी येथे पहा.\nमहाराजस्‍व अभियान शासन निर्णय.\nमहसुल व वन विभाग.\nयवतमाळ जिल्‍हयाचे संकेत स्‍थळ.\n2011चे जनगणने नुसार आपल्‍या गावची लोकसंख्‍या पहा.\nआपल्‍या मतदान कार्डास आपला आधार क्रमांक लिं‍क करा.\nआपल्‍या विधान सभा मतदार संघातील भाग मतदार यादी आपला मतदान क्रमांक शोधा.\nऑनलाईन मतदार नोंदणी किंवा दुरुस्‍ती करा.\nसबरजिस्‍टर कार्यालयात नोंदणी केलेल्‍या दस्‍तांची माहीती व प्रत मिळवा. 1985 पासुन\nसेवार्थ आडी वापरुन आपल्‍या पगार व कपातीची माहीती.\n“शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (GRAS)\nमहत्‍वाचे मोबाईल अॅप (Mobile App)\nमहाराष्‍ट्र जमिन महसुल अधिनियम.\nसातबारा व नोंदणी ऑफीस नुसार valuation\nआधार कार्ड,पॅन कार्ड,पासपोर्ट,स्‍पीडपोस्‍ट ई स्‍टेटस.\n`महाराष्ट्रातील तलाठी \" ब्लॉग\nमहाराष्ट्र शासन निर्णय सुविधा\nगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना\nमहाराष्ट्रातील कार्यरत तलाठी / मंडळ अधिकारी यांची माहीती.\nम हाराष्ट्रातील कार्यरत तलाठी यांची संपुर्ण माहीती सर्व तलाठी मंडळींना मिळावी जेणे करुन जे तलाठी आपसी बदलीचे शोधात असतील त्यांना हृया मा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/marathwada-news/3", "date_download": "2018-11-15T23:19:50Z", "digest": "sha1:LRC723JM6WDE3KYB43YCQTDHBFL5JHSO", "length": 33306, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathwada News, latest News and Headlines in Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nवेतनातून कापलेली रक्कम बँकेत ठेवल्यास मिळू शकेल 7500 व्याज, पेन्शन मात्र 2250\nऔरंगाबाद- आयुष्यभर खासगी आणि निमशासकीय विभागात काम करणाऱ्या देशभरातील ६२ लाख २३ हजार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अवघ्या ९०० तेे २२५० रुपयांची पेन्शनवर समाधान मानावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कर्मचारी निवृत्ती योजनेअंतर्गत शासनाने ६ ते १० लाख रुपये कापले. ही रक्कम बँकेत किंवा पोस्टात ठेवली तरी महिन्याकाठी सरासरी किमान ७५०० रुपये व्याज मिळू शकते. शासनाकडे हक्काचे पैसे शिल्लक असताना कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पेन्शन मिळत आहे. वाढती महागाई, आरोग्याचे प्रश्न आणि अन्य...\nबीडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या; आत्महत्या की हत्या कारण अस्पष्ट\nबीड- शहरातील नामदेव नगर भागात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. मिळालेली माहिती अशी की, गणेश शिंदे यांनी गळफास घेतला असून त्यांची पत्नी आणि मुलगी यांचे मृतदेह घरात आढळून आले. मात्र, या आत्महत्या आहेत की, हत्या कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपास सुरू असून शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्या आहेत.\nबीड-माजलगाव रस्त्यावर भीषण अपघात..एकाच कुटुंबातील चौघांचा जागेवरच मृत्यू, एक गंभीर\nमाजलगाव- बीड-माजलगाव-परभणी या राज्य महामार्गावर पवारवाडीजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पवारवाडीजवळील गॅस गोडाऊनसमोर हा अपघात झाला. या अपघातात एक गंभीर जखमी झाला आहे. मिळालेली माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती साखर कारखान्यातून साखरच्या पोते भरलेला ट्रक दुपारी 12 वाजून 35 मिनिटांला निघाला. पवारवाडीजवळील गॅस गोडाऊनसमोर ट्रक रस्त्यावर पलटी झाला. समोरून येणारे दोन मोटरसायकल ट्रकआणि...\nपरळीत राखेच्या वाहतुकीवर कडक निर्बंध, रात्री राख उचलण्यासह वाहतुकीला बंदी\nपरळी- येथील औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचे प्रमुख मार्गावर प्रदूषण होत असल्याने औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्यांनी राख वाहतुकीवर कडक निर्बंध घातले आहेत. रात्रीच्या वेळी राख उचलण्यास व वाहतूक बंद करण्यात आली आहे. दिवसा होणारी राख वाहतूक नियमाप्रमाणेच करावी, अशा सूचना दिल्या आहेत. दाऊतपूर, वडगाव येथील राखेच्या तळ्यातून सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच राखेची उचल व वाहतूक करता येणार असून वाहतूक करणाऱ्या वाहनात समतल प्रमाणात राख भरावी लागणार आहे. राखेच्या...\nट्रक-दुचाकीच्या धडकेत मामा ठार, पाच वर्षांची भाची गंभीर\nवाळूज- ट्रकच्या (एमएच ४३ यू ६५७०) धडकेने भाचीला घेऊन दुचाकीवरून (एमएच २० बीबी १६५२) निघालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. मुंबई-नागपूर महामार्गावरील खोजेवाडी फाट्यावर बुधवारी सकाळी ९ वाजता हा अपघात झाला. दीपक पूनमचंद महेर (१८, रा. बेंडेवाडी, ता. वैजापूर) असे त्यांचे नाव आहे. भाची वैष्णवी पोपटसिंह सत्तावन (५, रा. जोगेश्वरी) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. एमआयडीसीवाळूज ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पोलिस उपनिरीक्षक उंबरे तपास करत आहेत.खोजेवाडी फाट्याजवळ अपघात; घाटीत...\nबस मंडपाला धडकली; 22 प्रवासी बचावले: चालकाच्या प्रसंगावधानाने टळली जीवितहानी\nहिंगोली-मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पुसद येथे जाणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे कळमनुरी येथे ती बसस्थानकाजवळील लमानदेव मंदिराजवळील सभा मंडपाला या बसने धडक दिली. बसचालकाने प्रसंगावधान दाखवल्याने बसमधील २२ प्रवासी बालंबाल बचावले. हिंगोली-नांदेड महामार्गावरून एम. एच. ४० एन. ८५६७ या क्रमांकाची पुसद आगाराची बस हिंगोलीमार्गे जात होती. मात्र, कळमनुरी शहरापासून काही अंतरावर बसचे ब्रेक निकामी झाले. ही बाब चालकाच्या लक्षात येताच चालकाने बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला....\nसहावर्षीय मुलीचा विनयभंग आरोपीविरोधात गुन्हा दाखल\nपरभणी- शहरातील मेहराजनगर भागात किराणा दुकानावर चॉकलेट आणण्यासाठी गेलेल्या एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ३५ वर्षीय आरोपी विरोधात नानलपेठ पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीच्या वडिलाने याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. सदर मुलगी ही तिच्या अत्याकडे गेली होती. ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ च्या दरम्यान सदर मुलगी सेवक नगरातील किराणा दुकानावर चॉकलेट आणण्यासाठी गेली असता याच...\nलोकसभेची उमेदवारी देताना बाहेरचा उमेदवार लादू नये: लोकसभा विचार मंचाची स्थापना\nलातूर-अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात कोणत्याच पक्षाने बाहेरचा उमेदवार लादू नये. स्थानिक व्यक्तीला संधी द्यावी यासाठी सर्वच पक्षांवर दबाव टाकण्यासाठी ऐन दिवाळीत लातूर लोकसभा विचार मंचाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी अनुसूचित जातीमधील काही विचारवंतांनी पुढाकार घेतला आहे. सर्वसाधारणपणे एखादा मतदारसंघ अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव झाला की तेथील मातब्बर नेते स्थानिकांना डावलून बाहेर जिल्ह्यातला उमेदवार तेथून उभा करतात आणि त्याला निवडून...\nलग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक; आरोपी नायजेरियन\nनांदेड- हल्ली संकेतस्थळावरून लग्नाच्या गाठी बांधल्या जात आहेत. मात्र या संकेतस्थळावरूनही फसवणूक होऊ शकते हे देगलूर येथील एका महिलेच्या अनुभवावरून उघडकीला आले. एका संकेतस्थळावरून एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवत पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याच्या आरोपावरून एका नायजेरियन तरुणाला देगलूर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मूळ नायजेरियाचा रहिवासी असलेला आणि सध्या दिल्ली येथील महावीर एन्क्लेव्ह येथे राहणाऱ्या थियोफिलस मारो याचे एका मॅट्रिमोनियल...\nडीसीजी व डीपीडी या प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर दोन बालकांचा मृत्यू, दोघे गंभीर\nपरभणी- पालम तालुक्यातील रोकडेवाडीत डीसीजी व डीपीडी या प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर प्रत्येकी ३ महिन्यांच्या गोपाळ रामकिशन सकनूर, राम निळे या दोन बालकांचा मृत्यू झाला. तर विद्या भकाणे, लखण निळे या बालकांवर अंबेजाेगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोकडेवाडीतील आरोग्य केंद्रात कर्मचारी निलेवाड यांनी बुधवारी सकाळी काही बालकांचे लसीकरण केले. सकाळी ११ वाजता गोपाळचा मृत्यू झाला. व्यंकटेश श्यामराव निळे यांची जुळी मुले राम-लखण व दत्तराव रावजी भकाणे यांची मुलगी विद्या या तीन बालकांनाही...\nकपाशीच्या शेतात विवाहितेची गळा आवळून हत्या; पतीचा वीज तारेला धरून आत्महत्येचा प्रयत्न\nगंगापूर- गंगापूर तालुक्यातील मांजरी येथे सोमवारी दुपारी कपाशीच्या शेतामध्ये पतीने पत्नीचा साडीने गळा दाबून खून केला. त्यानंतर पसार होऊन राहाता येथे जाऊन वीज प्रवाह सुरू असलेल्या तारेला धरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. फकीराबादवाडी (ता. वैजापूर)येथील विजय अंबादास थोरात हा आपला जमीनजुमला विकून मांजरी येथील शेती घेऊन शेतवस्तीवर ४ महिन्यांपूर्वी स्थायिक झाला होता. सोमवारी दुपारी त्याने कपाशीच्या शेतामध्ये पत्नी ज्योती (32) हिचा तिच्या साडीने गळा दाबून खून करून पळ काढला....\nचाराटंचाई निर्माण झाल्याने विदर्भातील सोयाबीनचे भूस आले मराठवाड्यात\nसाेयगाव देवी-यावर्षी भोकरदन तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच हिवाळ्यातच पाणीटंचाई आणि चारा टंचाई जाणवत आहे. पशुधन जगवावे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील शेतकरी भगवान लोखंडे यांनी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून सोयाबीनचे भुस ट्रेकटरच्या सहाय्याने खरेदी करूनआणले आहे. भुसाशी गंजी दोन ते तीन हजार रुपये व ट्रॅक्टरचे भाडे ४ हजार असा एकूण ७ ते ८ हजार रुपये खर्च झाला आहे. यासाठी शंभर...\nउद्धव ठाकरेंनी नव्हे, पक्षातील मध्यस्थांनी माझ्यासह शिवसैनिकांवर अन्याय केला\nवडवणी - जिल्ह्यात दोन दिवसापूर्वीच शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्या. या निवड प्रक्रियेत निष्ठावंत व चांगले काम असणाऱ्या शिवसैनिकांना डावलल्याने शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी मंगळवारी नाराज शिवसैनिकांची वडवणीत एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु शिवसेना न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेत काम न करणाऱ्यांची पदे जातात. परंतु काम करणाऱ्यांची येथे पदे जातात हे दुर्दैव वाटते. आम्ही शिवसेनेवर नाराज...\nमोदी सरकारची खास टीम असल्याचे सांगत खंडणी मागणारे दोघे अटकेत\nऔरंगाबाद-तुमच्या ऑइल कंपनीतून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. प्रदूषण महामंडळाची कारवाई थांबवायची असेल तर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत खंडणी मागणाऱ्या इरफान शहा हारुण शहा (२७, रा. नारेगाव) व शेख रशीद शेख महेमूद (४०, रा. पडेगाव) या दोघांना जिन्सी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांचे दोन साथीदार मात्र पसार झाले. स्पेशल २६ चित्रपटाप्रमाणे हे दोघे आम्ही मोदी सरकारची खास टीम असल्याचे सांगत व्यापारी, व्यावसायिकांना धमकावून लुटत होते. कलीम...\n‘कृष्णा’ योजनेसाठी नाबार्डकडून 2200 कोटींचे कर्ज घेणार; 43 गावे, 30 वाड्यांसाठी टंचाई आराखडा\nउस्मानाबाद- मराठवाड्यातील अनेक गावांसाठीमहत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचे काम निश्चित कालावधीत म्हणजे ४ वर्षांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून त्यासाठी नाबार्डकडून २२०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रकल्पासाठी आतापर्यंत ८०० कोटी रुपये दिले असून, योेजनेचे काम गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळी आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,...\nसुधीर मुनगंटीवार स्वत: बंदूक घेऊन 'अवनी'ला गोळ्या घालायला गेले नव्हते, राजीनामा मागणे चुकीचे- मुख्यमंत्री\nउस्मानाबाद- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वत: बंदूक घेऊन वाघिणीला मारायला गेले नव्हते. वाघीण मृत्यू प्रकरणात त्यांचा यांचा राजीनामा मागणे चुकीचे असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवार यांची पाठराखण केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर उठलेल्या वादंगावर प्रतिक्रिया दिली. याप्रकरणी आपण मनेका गांधी यांच्याशी बोलणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी...\nनारेगावातील फोम गोदामात साडेतीन तास अग्नितांडव\nऔरंगाबाद- नारेगाव कचरा डेपोपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या ३० बाय १०० फुटांच्या फोमच्या बंद गोदामाला सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन विभागाचे सहा बंब आणि खासगी २० टँकरच्या मदतीने रात्री नऊ वाजता आग आटोक्यात आली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. नारेगावात तीन लाइनमध्ये प्रत्येकी तीन अशी नऊ पत्र्यांची गोदाम आहेत. सय्यद साबेर यांच्या मध्यभागी असलेल्या फोमच्या गोदामाने सर्वप्रथम पेट घेतला. सर्व गोदामे एकमेकांना लागून चारही बाजूंनी बंद आहेत. त्यामुळे आग...\nबिगर सिंचन, औद्योगिक सिंचनासाठीचे आरक्षण रद्दबातल करण्यासाठी याचिका\nवैजापूर- नाशिक पाटबंधारे विभागाने वैजापूर, गंगापूरसाठी असलेल्या नांदूर - मधमेश्वर प्रकल्पातील चार सिंचन प्रकल्पाच्या पाण्यावर बिगर सिंचन तसेच औद्योगिक सिंचनाचे लागू केलेले आरक्षण रद्द करण्याची याचिका शेतकरी मित्र प्रतिष्ठानचे प्रमुख डाॅ.राजीव डोंगरे यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडे दाखल केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील नांदूर-मधमेश्वर जलद कालव्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुकणे,भावली,भाम,वाकी या चार धरणांची निर्मिती करण्यात आलेली आहे. या धरणाद्वारे...\nसाखर उद्योग मोडीत काढण्याचे केंद्र व राज्य सरकारचे षड‌्यंत्र- अशोक चव्हाण\nनांदेड-एका बाजूस उसाची एफआरपी वाढवून द्यायची, दुसऱ्या बाजूस पाकिस्तानमधून साखर आयात करून साखरेचे भाव बाजारात कमी करायचे, या दृष्टचक्रात साखर कारखानदारी अडकली असून हा उद्योगच मोडीत काढण्याचे षड्यंत्र केंद्र आणि राज्य सरकारने रचले असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी केला. सोमवारी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या युनिट क्र.१ मधील बॉयलर प्रदीपन व गाळप शुभारंभ प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री आ....\nदक्षिणेकडील चक्रवातामुळे महाराष्ट्रात दाटून आले ढग: पुढील 24 तास अशीच स्थिती राहणार;\nनांदेड- काही वर्षांपूर्वी दिवाळीचे अभ्यंगस्नान म्हटले की अंगावर नुसता काटा येत असे. पांघरुणातून शरीराचा थोडा जरी भाग बाहेर पडला तरी अंगात हुडहुडी भरत असे. आता चित्र एकदम पालटले आहे. या वर्षी दिवाळीत अंगात हुडहुडी तर जाऊ द्या, उलट घाम फुटत आहे. ढगाळ वातावरणाने तर उकाडा अधिकच वाढला आहे. दक्षिणेकडे उठलेल्या चक्रीवातामुळे ऐन थंडीच्या दिवसांत उकाडा आणि ढगाळ वातावरण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जमीन कोरडीच आहे. त्यामुळे जमिनीतून निघणारी भाप आणि आकाशात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/literature/karuna-gokhale-book-review/articleshow/64047133.cms", "date_download": "2018-11-16T00:11:56Z", "digest": "sha1:5GWER4VGQN72KB4D3MV4BS4HOX5UTYWT", "length": 21522, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Literature News: karuna gokhale book review - साठ लाख वर्षांचा 'शब्द प्रवास' | Maharashtra Times", "raw_content": "\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसाठ लाख वर्षांचा 'शब्द प्रवास'\n'सहजप्राप्त गोष्टींची माणसाला किंमत नसते' आणि 'अति परिचयात् अवज्ञा' ही वाक्यं जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होतात, कारण ती स्वाभाविक मानवी प्रवृत्ती आहे. आपल्याला बोलता येतं, शब्द लक्षात राहतात, व्याकरणाचा उपयोग करता येतो यात आश्चर्य ते काय जन्मताक्षणीच आपल्याला निसर्गाकडून ही देणगी मिळालेली असते.\n'सहजप्राप्त गोष्टींची माणसाला किंमत नसते' आणि 'अति परिचयात् अवज्ञा' ही वाक्यं जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होतात, कारण ती स्वाभाविक मानवी प्रवृत्ती आहे. आपल्याला बोलता येतं, शब्द लक्षात राहतात, व्याकरणाचा उपयोग करता येतो यात आश्चर्य ते काय जन्मताक्षणीच आपल्याला निसर्गाकडून ही देणगी मिळालेली असते. अशी आपलीच काय, बोलता येणाऱ्या जवळपास प्रत्येकाचीच भावना असते. चालणं, बोलणं, हात-पाय हलवणं, विचार करणं, स्वतःचा बचाव करणं, या देणग्या माणसाला निसर्गानं जन्मतःच बहाल केलेल्या असतात. त्यामुळं यापैकी एखादी क्षमता एखाद्यात नसेल तेव्हाच त्याला त्याचं मोल कळतं. एरवी माणूस विचार करतो तो आर्थिक स्थैर्य, प्रगती, स्पर्धेत टिकून राहण्याची धडपड आणि इतरांकडे जे आहे ते आपल्यालाही मिळावं याचाच. परंतु 'शब्द बापुडे केवळ वारा' म्हणून आपण ज्याकडे दुर्लक्ष करतो ते शब्द तयार व्हायला, त्या शब्दांमधून वाक्यांचा जन्म व्हायला, त्याचे व्याकरण तयार व्हायला लाखो वर्षे लागली याचा आपण कधी विचार केला आहे का जन्मताक्षणीच आपल्याला निसर्गाकडून ही देणगी मिळालेली असते. अशी आपलीच काय, बोलता येणाऱ्या जवळपास प्रत्येकाचीच भावना असते. चालणं, बोलणं, हात-पाय हलवणं, विचार करणं, स्वतःचा बचाव करणं, या देणग्या माणसाला निसर्गानं जन्मतःच बहाल केलेल्या असतात. त्यामुळं यापैकी एखादी क्षमता एखाद्यात नसेल तेव्हाच त्याला त्याचं मोल कळतं. एरवी माणूस विचार करतो तो आर्थिक स्थैर्य, प्रगती, स्पर्धेत टिकून राहण्याची धडपड आणि इतरांकडे जे आहे ते आपल्यालाही मिळावं याचाच. परंतु 'शब्द बापुडे केवळ वारा' म्हणून आपण ज्याकडे दुर्लक्ष करतो ते शब्द तयार व्हायला, त्या शब्दांमधून वाक्यांचा जन्म व्हायला, त्याचे व्याकरण तयार व्हायला लाखो वर्षे लागली याचा आपण कधी विचार केला आहे का उत्क्रांतीचा संबंध माणसाच्या केवळ शारीरिक विकासाशी नसून भाषिक विकासाचाही समांतर प्रवास असू शकतो याचे आपल्याला कधी आकलन झाले आहे का उत्क्रांतीचा संबंध माणसाच्या केवळ शारीरिक विकासाशी नसून भाषिक विकासाचाही समांतर प्रवास असू शकतो याचे आपल्याला कधी आकलन झाले आहे का बोलणे ही आपल्यादृष्टीने एवढी सहजक्रिया आहे की आपण या पद्धतीनं कधी तिचा विचारच केलेला नसतो. राजहंस प्रकाशनाच्या 'चालता-बोलता माणूस' या करुणा गोखले यांनी लिहिलेल्या नव्या पुस्तकात माणसाच्या भाषिक प्रवासाचा अतिशय मार्मिक, शास्त्रशुध्द आणि रंजक असा आलेख आहे. अतिशय गुंतागुंतीचा आणि कठीण असा हा विषय गोखले यांनी सोप्या सुलभ भाषेत, शास्त्रीय संकल्पनांचा अतिरेक न करता आणि एखादी कथा सांगावी तशा रसाळ शैलीत समजावून सांगितला आहे. भाषांसंबंधी आस्था, प्रेम आणि उत्सुकता वाटणाऱ्या प्रत्येकानं हे पुस्तक वाचायलाच हवं.\nआधी चार पायांवर चालणारा माणसाचा पूर्वज दोन पायांवर चालू लागला त्याला ६० लाख वर्षं झाली आहेत. ३५ लाख वर्षांपूर्वी तो झाडावरुन उतरला आणि हळूहळू समूहात राहू लागला. त्यानंतर ३०-३२ लाख वर्षं तो हातवारे, चित्कार यांतूनच संवाद साधत होता, त्याच्यात फार काही बदल झाले नाहीत. दोन-अडीच लाख वर्षांपूर्वी हे बदल थोडे थोडे सुरु झाले, त्यानंतर दोन लाख वर्षं ते होत राहिले आणि साधारण ३० हजार वर्षांपूर्वी बहुधा प्राथमिक अवस्थेत शब्दांची भाषा जन्माला आली असावी. त्यानंतरच्या पंचवीस वर्षात तिची घडण झाली आणि आज आपण जिला संवादाची भाषा म्हणतो ती केवळ ८-९ हजार वर्षे जुनी आहे. तिला लिपी लाभून तर अवघी पाच हजार वर्षं झाली आहेत. म्हणजे आज जगात ज्या साडे सहा हजार भाषा आणि बोलीभाषा आहेत, त्यांचा इतिहास फार तर पाच हजार वर्षच मागं जाऊ शकतो. आधीची ३५ लाख वर्षे माणसाचा पूर्वज बोलू शकत नव्हता त्याची कारणं काय, नंतर तो बोलायला लागला त्यामागे कोणते शारीरिक बदल होते, कुठल्या गरजा होत्या आणि भाषिक क्षमतेचा मेंदुशी कसा संबंध आहे या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात दिलेली आहेत. याविषयी जगात जिथे कुठे आणि जे काही संशोधन झालेले आहे, त्या सगळ्यांचा आधार घेत, त्या संशोधनांचे निष्कर्ष सोप्या शब्दांत सांगत लेखिका हे सगळे विश्व आपल्याला उलगडवून दाखवते.\nलेखिकेनं घेतलेली मेहनत आणि लेखिकेचं भाषाशास्त्र या विषयावरील प्रेम या दोन्हीच्या संगमातून हे पुस्तक आकाराला आलेलं आहे. अशा एखाद्या विषयावर जगभरात झालेलं संशोधन, चर्चा, निष्कर्ष, त्या निष्कर्षांवर घेतले गेलेले आक्षेप, केलेले प्रयोग यांचा अभ्यास करुन पुस्तक लिहिलं जाण्याची परंपरा मराठीत फार नाही. त्यामुळे अनेक विषय असे आहेत की ज्यांचे सदर्भ हवे असतील तर इंग्रजी पुस्तकांना शरण जाण्याशिवाय पर्याय नसतो. करुणा गोखले यांचे हे पुस्तक मात्र यासंबंधीच्या जागतिक संदर्भाची,संशोधनाची पूर्ण माहिती देतं. याहून अधिक माहिती हवी असेल तर ती कुठे मिळू शकेल याचे संदर्भही देतं. खरंतर ही सगळी क्लिष्ट माहिती रंजक आणि सोप्या भाषेत देण्याविषयी त्यांनी स्वतःच एवढं दडपण घेतलं की त्यांना वारंवार आपण लिहितो आहोत ते रटाळ तर होत नाही ना, कठीण तर होत नाही ना असा प्रश्न पडतो आणि तशी भीती त्या सतत व्यक्तही करत राहतात. प्रत्यक्षात त्यांनी सगळंच अगदी ओघवत्या, सहज कळेल अशाच भाषेत आणि शैलीत लिहिलेलं आहे.\nभाषेचा विकास आणि मेंदूचा विकास हा एकमेकांचा हात हाती धरूनच झालेला आहे त्यामुळे ऐकणे, पाहणे आणि आकलन होणे या क्षमतांचा आणि माणसाच्या बोलण्याचा संबंध सांगण्यापासून तर मेंदूत विविध ठिकाणी होणाऱ्या रासायनिक क्रिया, दीर्घकालीन स्मृती यांतून भाषेचा प्रवास कसा होत गेला, हे त्या टप्प्याटप्प्याने सांगतात. भाषेचा प्रवास समजून घेण्यासाठी वापरली जाणारी साधने, त्यातील अडचणी यांचीही माहिती देतात. शब्दांच्या मेंदूतील स्मृती, शब्दांपासून वाक्ये तयार करण्याची प्रक्रिया, विविध भाषांमधील व्याकरणातील तफावत आणि त्याची कारणे याबाबतची माहिती त्या यात देतात. बोलण्याच्या ओघात आपण शब्द तयार करणे, अंदाज बांधणे, संबंध जोडणे, लक्षात ठेवणे अशा कितीतरी गोष्टी करत असतो. काहींच्या मेंदुतील बिघाडामुळे अथवा मेंदूला मार बसल्याने ही क्षमता नष्ट होते किंवा मुळात तयारच होत नाही, तेव्हा किती अनर्थ घडू शकतो याची पुस्तकात दिलेली उदाहरणे आणि शास्त्रीय मीमांसा तर सर्जनशील लेखकांना अनेक कथानकांची प्रेरणा देणारी आहे.\nपुस्तकाचे शीर्षक 'चालता बोलता माणूस' असे असून उपशीर्षक आहे, 'माणूस बोलू का लागला याचा उत्क्रांतीच्या अंगानं घेतलेला शोध'. लेखिकेनं हा शोध विषयावर प्रेम करत, कालानुक्रमे प्रवास सांगत आणि विषयाला असलेल्या विविध पैलूंच्या सर्व शक्यता लक्षात घेत केलेला आहे. म्हटलं तर हा माणसाचा ६० लाख वर्षांचा प्रवास आहे आणि पाहिले तर तो गेल्या सात-आठ हजार वर्षांचा आहे. परंतु मागच्या-पुढच्या काळातील आवश्यक तेवढे संदर्भ देत हे पुस्तक जणू आपल्याला या संपूर्ण काळात फेरफटका मारून आल्याचा अनुभव देतं. खरंतर ते वाचून झाल्यावर एकही वायफळ शब्द तोंडातून जाऊ नये असं वाटू लागतं. पुस्तकाचं मुखपृष्ठ अर्थवाही असलं तरीही ते टेक्स्टबुक शैलीचं झालेलं आहे. त्यातून हे पुस्तक गंभीरपणे घेतले पाहिजे असा आवश्यक संदेश जातो, परंतु ते तेवढेच रंजकही आहे, हे मात्र वाचकांपर्यत पोचत नाही.\nलेखिका : करुणा गोखले\nप्रकाशक : राजहंस प्रकाशन\nकिंमत : २२० रु.\nमिळवा साहित्य बातम्या(Literature News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nLiterature News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nश्रीलंकेच्या संसदेत खासदारांमध्ये तुफान राडा\nराहुल हे तर 'इटली का सौदागर': योगी आदित्यनाथ\nममता बॅनर्जींचा भाजपवर निशाणा\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\nओला, उबर पुन्हा संपावर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसाठ लाख वर्षांचा 'शब्द प्रवास'...\nएक भेट पुस्तकांच्या गावाला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/deepawali-marathi/diwali-puja-marathi-118110300027_1.html", "date_download": "2018-11-16T00:01:55Z", "digest": "sha1:RTPDT2UPE5LKE7ONPCGBTWB6UZAHPOY7", "length": 13742, "nlines": 158, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दिवाळी सण कसा साजरा कराल | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदिवाळी सण कसा साजरा कराल\nआकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत व पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात.\nयमतर्पण : अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवितात, तर काही जण त्याचा रस (रक्‍त) जिभेला लावतात.\nदुपारी ब्राह्मणभोजन घालतात व वस्त्रदान करतात.\nप्रदोषकाळी दीपदान करतात. ज्याने प्रदोषकात घेतले असेल, तो प्रदोषपूजा व शिवपूजा करतो.\nदिवाळी स्पेशल : दीपज्योतिर्नमोऽस्तुते\nमांगल्याचे प्रतीक म्हणजे पणती\nदिवाळीत चुकून सुद्धा कोणालाही या भेटवस्तू देऊ नका\nलक्ष्मीचा जन्म कसा झाला\nदिवाळी स्पेशल : आकाशकंदील\nयावर अधिक वाचा :\nलक्ष्मी पूजन कसे करावे\nलक्ष्मी पूजा कशी करावी\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://shrimantmisal.com/about.html", "date_download": "2018-11-15T22:42:56Z", "digest": "sha1:SXJYAST3AWPIKYEHTHJMW2KFGRPKMPRY", "length": 3691, "nlines": 27, "source_domain": "shrimantmisal.com", "title": "About - Shrimant Misal & much more...", "raw_content": "\nआणि बरेच काही ...\nपुण्याची खरी मिसळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे श्रीमंत मिसळ\nश्रीमंत मिसळ च्या मालकीण सौ स्वप्ना बिरादार सांगतात की श्रीमंत मिसळ आणि बरेच काही या नावातच मिसळच्या एका नव्या पर्वाची चाहुल आहे. आता पर्यंत मिसळ म्हणजे झणझणीत / चमचमीत रस्सा त्या जोडीला फरसाण युक्त मिसळ व पाव अशी सर्वसाधारण ओळख होती, पण त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन मिसळ सोबत बरेच काही म्हणजे दही, लाडु, सॅलड, शेंगा इ देऊन मिसळ हे एक परीपुर्ण अन्न बनविण्याचा संकल्प आम्ही केला आहे. मिसळ कडे केवळ एक पोट भरण्याचा पर्याय म्हणुन न पाहता चवदार मिसळ खाऊन तृप्त व पूर्णत्वाचा अनुभव करत आमच्याकडे गिर्याहीक पुन्हा नव्याने येतात. नावाप्रमाणेच बरेच काही देण्याचा प्रयन्त चालु आहे. अनेक मान्यवरांच्या सूचनांनुसार व मागणीनुसार बदल करत एक नवीन मिसळ पुणेकरांच्या सेवे करीता सादर आहे.\nपुणेकरांच्या वैभवशाली परंपरेला साजेशी अशी मिसळ म्हणून श्रीमंत मिसळ समाजातील सर्व वर्गामध्ये ज्ञात आहे. आपणही एकवेळ अवश्य भेट द्या व श्रीमंत मिसळचा आंनद घ्या.\nश्रीमंत मिसळ ही इतर मिसळ पेक्षा वेगळी का आहे \nदर्जेदार उपहारगृह व तत्पर सेवा\nइथे फक्त शाकाहारी पदार्थ मिळत असल्याने सर्व कुटुंबाकरिता ठिकाण\nपुरुष, स्त्री, लहान , मोठे सर्वांकरिता उपयुक्त अशी चव\nमिसळ सोबत अप्पे , साबुदाणा खिचडी , पोहे , साबुदाणा वड , सँडविच इत्यादी पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Invalid-nal-connection-issue/", "date_download": "2018-11-15T23:09:07Z", "digest": "sha1:B6PF7DFLYJTWJCWRM4VMZDNHK6I5PKVF", "length": 4330, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मालमत्ता ५१ हजार, नळ जोडण्या २२ हजार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › मालमत्ता ५१ हजार, नळ जोडण्या २२ हजार\nमालमत्ता ५१ हजार, नळ जोडण्या २२ हजार\nजालना : अप्पासाहेब खर्डेकर\nनगरपालिकेच्या हद्दीत 51 हजार मालमत्तांची नोंद झाली आहे, तर पाणीपुरवठा विभागाच्या दप्तरी नळधारकांची संख्या केवळ 22 हजार 346 आहे. विशेष म्हणजे कर विभागाच्या दफ्तरी नळधारकांची संख्या जवळपास 16 हजार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात नळजोडणीधारकांची संख्या किती, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे; परंतु अद्यापही हजारोंच्या संख्येने अवैध नळजोडण्या असून पालिकेचा मोठा महसूल यामुळे बुडत आहे.\nनगर पालिकेने मध्यंतरी अनधिकृत नळधारकांविरुद्ध मोहीम उघडली होती. मात्र त्यात काही साध्य झाले नाही. तसेच नियमित पाणीपट्टीचा भरणा करणार्‍या नागरिकांना अवैध नळ जोडण्यांमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मालमत्तांच्या सर्वेक्षणानंतर नळजोडण्याचे सर्वेक्षण करून त्यांची नोंद घेणे अपरिहार्य झाले आहे. एकीकडे तापमानात वाढ झाल्याने बाष्पीभवनात झालेली वाढ, मुख्य जलवाहिनीवर असलेली गळती, यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असताना अवैध नळजोडण्यामुळे नियमित पाणीपट्टीचा भरणा करणार्‍या नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-municipal-corporation-Loss-of-authority/", "date_download": "2018-11-15T23:03:06Z", "digest": "sha1:WZOHCP4EF4LFC5A6W5QN5UFYDNCBOFVY", "length": 13019, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालिकेच्या अधिकारांवर ‘गदा’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पालिकेच्या अधिकारांवर ‘गदा’\nकोल्हापूर-गांधीनगर रोडवरील तब्बल अडीचशे एकर जागा साडेचार वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर कोल्हापूर महापालिका हद्दीत आली. त्यामुळे कचरा डेपो, ट्रक टर्मिनन्ससह इतर काही प्रश्‍न मिटणार आहेत. परंतु, आता हक्काची जागा महापालिकेला मिळण्यात राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचा अडसर निर्माण झाला आहे. शासन निर्णय होईपर्यंत महापालिकेने कारवाई करू नये, असे तोंडी आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कारवाईला खो बसला आहे. परिणामी, ‘महापालिकेच्या अधिकारांवर शासनाची गदा,’ अशी चर्चा महापालिकेत सुरू आहे.\nकचरा डेपो, ट्रक टर्मिनन्ससाठीच्या आरक्षित जागेसह महापालिकेच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्या अतिक्रमित बांधकामांना उचगाव ग्रामपंचायतीने परवनगी दिलेली आहे. काही वर्षांपूर्वी महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविल्यानंतर संबंधितांनी उचगाव ग्रामपंचायतीची परवानगी असल्याचे दाखविले होते. काहींनी न्यायालयात धाव घेतली होती. जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत संबंधित जागा महापालिका हद्दीतच असल्याचा निकाल झाला. त्यानंतर उचगाव ग्रामपंचायतीने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयातील खंडपीठासमोर सुनावणी होऊन न्यायाधीशांनी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला अहवाल देण्याचे आदेश दिले. शासनाने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला त्यासंदर्भातील अहवाल देण्याचे आदेश दिले होते.\nजिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला संबंधित जागा कोल्हापूर महापालिका हद्दीतच असल्याचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार नगरविकास विभागानेही तावडे हॉटेल परिसरातील जागा महापालिकेचीच असल्याचा अहवाल न्यायालयात दिला. उच्च न्यायालयाने त्या अहवालातील पुराव्याच्या आधारेच संबंधित जागा कोल्हापूर महापालिकेचीच असल्याचे आदेश दिले आहेत. मग आता तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृतपणे बांधकामे कोल्हापूर महापालिका हद्दीत येतात की उचगांव ग्रामपंचायत हद्दीमध्ये येतात असा नगरविकास विभागाच्या अधिकार्यांना प्रश्‍न का पडला आहे\nसुमारे अडीचशे एकर जागा कोल्हापूर महापालिका हद्दीत असल्याचे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने 22 फेब्रुवारीला दिले आहेत. न्यायालयाने 2014 पूर्वीच्या मिळकतधारकांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दहा आठवड्यांची मुदत दिली आहे. तर न्यायालयाच्या आदेशामुळे 2014 नंतर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या बेकायदेशिर इमारतीवर हातोडा फिरविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आता राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात कायदेशिर अभ्यास करून धोरणात्मक निर्णय घेईपर्यंत महापालिकेने कारवाई करू नये, असे आदेश दिले आहेत.\n2014 नंतर बांधकामे केलेल्यांची नावे...\n2014 नंतर बांधकामे केलेल्या प्रॉपर्टीधारकांची नावे महापालिका प्रशासनाने न्यायालयात सादर केली आहेत. ती अशी... 1) अश्‍विन जयपाल मसुटे, 2) शामलाल वंजानी, 3) लक्ष्मी शाम गगवाणी, 4) दामजी नानजी पटेल व हरीलाल नानजीभाई पटेल, 5) पप्पू मेघानी व दिपक मोटवाणी, 6) वंदनाबाई जयरामदास चंदवाणी व इतर 2, 7) दिपाली मगदूम, 8) मोहन आहुजा, 9) बाळासाहेब खुटाळे, 10) सोनू छाब्रिया, 11) नानकराम कोडोमल, 12) आनंदरपूर ट्रस्ट, श्रीआनंदपूर सत्संग भवन, 13) रवी गालिचा, 14) शंकर पंजवाणी व इतर 15) सुरेश नरसिंघाणी, 16) राजेश चावला, 17) गुणपाल मसुटे व भोपाल मसुटे, 18) शाम दर्याणी, 19) राजू मसुटे.\nतर 1400 एकर जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करावे लागतील...\nराज्य शासनाच्यावतीने तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेने आरक्षित केलेल्या जागेवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. कोल्हापूर महापालिकेने शहर व परिसरात सुमारे 1400 एकर जागेवर विविध कारणांसाठी आरक्षणे टाकली आहेत. त्यातील काही जागांवर झालेली अतिक्रमणे महापालिका प्रशासनाने अक्षरशः उध्वस्त केली आहेत. तर काही ठिकाणच्या अतिक्रमणाबाबत न्यायालयात दावे सुरू आहेत. अद्यापही अनेक ठिकाणी अतिक्रमणे आहेत. तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमित इमारती आता विनाकारण उध्वस्त करून व्यापार्यांचे नुकसान करण्याऐवजी दंड भरून त्या मिळकती रितसर कायदेशिर कराव्यात, अशी मागणी केली जात आहे. परंतू कचरा डेपो व ट्रक टर्मिनसच्या आरक्षित जागेवरील इमारती नियमित करून दिल्यास शहरातील सुमारे 1400 एकर जागेवरीलही लहान-मोठी अतिक्रमणे नियमित करून द्यावी लागणार असल्याचे अधिकार्यांतून सांगितले जात आहे.\n29 जानेवारी 2013 - अतिक्रमणधारकांसाठी महापालिकेची अंतिम नोटीस\n25 फेब्रुवारी 2013 - उचगांव ग्रामपंचायतीतर्फे न्यायालयात याचिका\n22 नोव्हेंबर 2013 - कनिष्ठ न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती आदेश\n3 डिसेंबर 2013 - महापालिकेच्यावतीने न्यायालयात अपील दाखल\n2 मे 2014 - वरिष्ठ न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाची स्थगिती उठविली\n25 मे 2014 - महापालिकेच्यावतीने अतिक्रमणावर धडक कारवाई\n27 मे 2014 - मुंबई उच्च न्यायालयाची कारवााईला स्थगिती आदेश\n22 फेब्रुवारी 2018 - महापालिकेची जागा असल्याचा न्यायालयाचा निकाल\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/rajapur-nanar-against-protest/", "date_download": "2018-11-15T22:58:21Z", "digest": "sha1:DQV5NBBEQJAOUGOOJ4WH66Q4OFWKFY7F", "length": 6763, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘नाणार’विरोधात निदर्शने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘नाणार’विरोधात निदर्शने\nतालुक्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेतून विरोध केला जात असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मात्र हा विरोध दिसत नसल्यामुळे प्रकल्प विरोधकांनी प्रकल्पाच्या विरोधात एकापाठोपाठ असे आंदोलन सत्र सुरू ठेवले आहे. नागपूर अधिवेशनात धरणे आंदोलन, मुंबईत दादर येथे निदर्शने झाल्यानंतर बुधवारी तालुक्यातील डोंगर तिठा निदर्शने करण्यात आली.\nनाणार प्रकल्पाला विरोध होत असताना शासन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाणारबाबत पर्यावरणीय बाबींचा अभ्यास करून ‘समृद्धी’प्रमाणे चर्चा करण्याची भाषा करत आहेत. प्रकल्प विरोधकांनी विविध आंदोलन, मोर्चे, निवेदने यांच्या माध्यमातून विरोध शासनापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांना प्रकल्पग्रस्त जनतेचा विरोध दिसत नाही. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात आंदोलनाचे सत्र सुरू करण्यात आले आहे. प्रथम नागपूर अधिवेशनात धरणे आंदोलन, त्यानंतर मुंबई-दादर येथे निदर्शने झाल्यानंतर बुधवारी राजापूर तालुक्यातील डोंगर येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.\nबुधवारी सकाळी 10 वाजल्यापासूनच डोंगरतिठा याठिकाणी निदर्शने करण्यासाठी प्रकल्पग्रस्त, शेतकरी व मच्छीमार मोठ्या प्रमाणात जमा होऊ लागले. त्यानंतर 11 वाजल्यापासून निदर्शने करण्यास सुरूवात झाली. सत्ताधार्‍यांविरोधात सुमारे दीड तास घोषणाबाजी करण्यात आली.\nयावेळी प्रकल्पाला विरोध माहिती असूनही येथील जनतेसोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री येणार असे सांगत आहेत. मात्र, आता येथील ग्रामस्थांना या प्रकल्पाबाबत चर्चा करण्याची इच्छाच नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. या प्रकल्पाला येथील जनतेचा सुरूवातीपासूनच विरोध आहे व आजही तो कायम आहे. हा प्रकल्प येथून रद्द करण्यात यावा, या एकमेव मागणी शिवाय अन्य कोणतीही मागणी येथील जनतेची नाही. शासनाला हा विरोध कळत नसेल तर भविष्यात प्रकल्पाविरोधात उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात यावेळी उपस्थितांना दिला.\nयावेळी रिफायनरीविरोधी शेतकरी- मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम, ओंकार प्रभुदेसाई, सचिव भाई सामंत यांच्यासह अन्य पदाधिकारी, सेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक उपस्थित होते.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/tamasha-folk-artist-mangala-bansode-criticism-on-govt/", "date_download": "2018-11-15T23:00:28Z", "digest": "sha1:KTYSNZBLVJUNPNI4QQNB23IC7BMDDV2E", "length": 7853, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तावडे तमाशा कलावंतांना वेळ देत नाहीत : मंगला बनसोडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › तावडे तमाशा कलावंतांना वेळ देत नाहीत : मंगला बनसोडे\nतावडे तमाशा कलावंतांना वेळ देत नाहीत : मंगला बनसोडे\nराज्याची लोककला म्हणून तमाशा कलेला मोठ्या प्रमाणात लोकाश्रय मिळाला; मात्र म्हणावा तेव्हढा राजाश्रय मिळाला नाही. तमाशा कलावंतांच्या आणि फडांच्या अडीअडचणींवर मात करण्यासाठी आम्ही गेली चार वर्षापासून राज्याचे सांस्कृतिक मंत्री म्हणून विनोद तावडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र तावडे वेळ देत नाहीत, असा आरोप राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे व इतर तमाशा कलावंतांनी केला आहे.\nतमाशा कलावंतांच्या मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलै रोजी नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढून उपोषण करण्याचा इशाराही तमाशा कलावंतांनी दिला आहे.\nतमाशा कलावंत आणि फड मालकांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडण्यायाठी अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या वतीने बुधवारी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी मंगला बनसोडे बोलत होत्या. परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष अविष्कार मुळे, किरणकुमार ढवळपुरीकर, लता पुणेकर, मंदा पाटील यांच्यासह इतर तमाशा कलावंत उपस्थित होते.\nमंगला बनसोडे म्हणाल्या, की तमाशा कला दिवसेंदिवस लोप पावत चालली आहे. या कलेत समाजातील उपेक्षीत घटकातील लोकांचा जास्त समावेश असल्याने शासनाकडून या कलेकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्याची लोककला जिवंत रहावी, यासाठी शासनाने आर्थिक सहाय्य करणे गरजेचे आहे. मराठी चित्रपट, नाटकाला भरीव अनुदान मिळते. मग लोककलाच का दुर्लक्षीत ठेवली जात आहे. आमच्या अडीअडचणी मांडण्यासाठी आम्ही सांस्कृतिक मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे चार वर्षात एकदाही तमाशा कलावंतांना वेळ देऊ शकले नाहीत. जातीवंत कलाकार भिक मागत आहेत. आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असेही बनसोडे म्हणाल्या.\nप्रत्येक गावात तमाशा करण्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागतात. पोलिसांकडून होणारा त्रास थांबण्यासाठी गृह खात्याने तमाशाला विनामुल्य संरक्षण द्यावे, वाद्य परवाना संपूर्ण हंगामासाठी मिळावा, तमाशा कलेस राजाश्रय मिळायला हवा, पक्ष व संघटना त्रास देतात, त्यांचा बंदोबस्त करा, खऱ्या तमाशा कलाकारास मानधन मिळत नाही. हे अनुदान योग्य कलाकाराला मिळावे, यासाठी या समितीवर तमाशा कलावंतांना घ्यावे. वर्गीकरन न होता समान मानधन द्यावे, तमाशा कलावंतांना म्हाडाची घरे द्यावीत. वर्षाला आठ ते नऊ लाख रुपये खर्च फक्त टोलसाठी जातो. त्यामुळे तमाशांच्या गाड्यांना टोलमधून सूट मिळावी, आदी मागण्या यावोळी कलावंतांनी केल्या.\nकलावंतांच्या मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलै रोजी नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढून त्या ठिकाणी उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/sachin-tendulkar-first-century-in-england-cricket-300530.html", "date_download": "2018-11-15T22:55:26Z", "digest": "sha1:32XIWVQTEMNEJZQL6LBLURHXMBW5X2DL", "length": 3376, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - सचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट–News18 Lokmat", "raw_content": "\nसचिनचा आजच्या दिवशीचा चमत्कार पाहून इंग्लंडच्या खेळाडूंनीही केला होता सॅल्यूट\nसचिन तेंडूलकरने त्याचं पहलं अंतराष्ट्रीय शतक हे इंग्लंड विरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड मँचेस्टर या मैदानावर ठोकलं होतं. 1990 ला सचिन फक्त 17 वर्षांचा होता. एवढ्या लहान वयात त्यानं हा विक्रम केला. हे शतक बनवताना त्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं होतं. त्यानं हे शतक भारतीय संघाच्या दुसऱ्या धावात आणि चवथ्या मॅचमध्ये बनवलं होतं. भारतीय संघ ती मॅच वाचवण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी सचिनने शानदार शतक ठोकले आणि ती मॅच ड्रॉ झाली होती.\nसचिनने या मॅचमध्ये 189 चेंडूत शानदार 119 धावा ठोकल्या. त्यात 17 चौकार होते. भारतीय संघाने सचिनच्या या 119 धावांच्या जोरावर 343/6 चा स्कोर बनवला आणि त्यामुळे ती मॅच ड्रॉ झाली.\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nपंजाबमध्ये 6 ते 7 दहशतवादी घुसले, RSS नेते आणि दिल्ली टार्गेटवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/video-a-mobile-thief-jumped-on-the-railway-track-at-kurla-294362.html", "date_download": "2018-11-15T23:05:13Z", "digest": "sha1:NK4LMN7I2BAPXTQNYJRQENYCC6IIWFPM", "length": 13095, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : कुर्ला स्थानकावर महिला चोराला पकडण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nVIDEO : कुर्ला स्थानकावर महिला चोराला पकडण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद\nकुर्ला येथील फलाट क्रमांक 1 वर गुरूवारी लोकलमधून एक महिला उतरली असता तिच्या हातातली मोबाईल हिसकावून जैनब पठाण ही अट्टल चोर पळू लागली.\nमुंबई, 30 जून : महाराष्ट्र सुरक्षा बल आणि आरपीएफच्या जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कुर्ला रेल्वे स्थानकावर एका महिला मोबाईल चोराचा पाठलाग करून पकडलंय. ही महिला लोकलच्या महिला डब्यातील महिलांचे मोबाईल,पर्स चोरी करत असे. रेल्वे पोलिसानी तिला अटक केली असून आता तिच्याकडून इतर गुन्ह्याचा तपास लागण्याची शक्यता आहे.\nकुर्ला येथील फलाट क्रमांक 1 वर गुरूवारी लोकलमधून एक महिला उतरली असता तिच्या हातातली मोबाईल हिसकावून जैनब पठाण ही अट्टल चोर पळू लागली. ही घटना पाहणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बल आणि आरपीएफच्या महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी तिचा पळत पाठलाग केला. या वेळी या महिला चोराने अगदी रेल्वे रुळावर उडी घेतली, तिच्या मागे या जवानांनी देखील उडी घेत तिला रंगेहात जेरबंद केलं. जैनब ही अट्टल चोर असून तिला लोहमार्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. सध्या तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.\nबर्थडे स्पेशल : सुप्रिया सुळे-आई ते लोकनेत्या, पहा फोटो गॅलरी\n'धूम 4'मध्येही सलमान-कतरिनाची जोडी\nVIDEO - 'संजू' सिनेमा आहे तरी कसा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2018-11-15T23:10:55Z", "digest": "sha1:YLTW727XNEPF5NE7VOGNBIOYXBT22BFO", "length": 9516, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मरीन ड्राइव्ह- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n'मरीन ड्राइव्ह'वरून 5 अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता\nबेपत्ता असलेल्या विद्यार्थिनी कुलाब्यातील 'फोर्ट कॉन्व्हेंट स्कुल'च्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या या विद्यार्थीनी आहेत.\nजलसिंचन घोटाळ्यातील आरोपी जिगर ठक्कर याने डोक्यात गोळ्या घालून केली आत्महत्या\nपावसामुळे मरीन ड्राइव्ह पडलं ओस\nमुंबईत 'बुर्ज खलिफा'सारख्या 3 इमारती उभारणार; गडकरींचा निर्धार\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B2/all/page-6/", "date_download": "2018-11-15T23:32:56Z", "digest": "sha1:IH7OCRL4SYMAO25UDYFSWAKBYLBJ4EMZ", "length": 10600, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शक्कल- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nतळीरामांना गाडी देऊ नका आणि सोबत प्रवासही करू नका अन्यथा..\n'आई-बाबा आमच्याशी तरी बोला, फेसबुक-व्हॉट्स अॅप टाळा'\nएका बहाद्दराने ट्रॅक्टरच शेतात पुरला पण...\nगणेश विसर्जनात पुणेकर झाले एका दिवसाचे पोलीस अधिकारी \n...आणि गाई माॅलमध्ये घुसल्या\nमाऊली तू...,बछड्यांना वाचवण्यासाठी वाघिणीनं घेतला वारूळाचा आसरा \nनव्या वर्षाच्या स्वागताचे काऊंटडाऊन सुरू\nप्रचाराची अनोखी शक्कल, पंकजा मुंडेंनी केलं फोनवरून भाषण\nप्रचाराचा 'हटके' फंडा,एसटीत प्रचाराची 'टींग टींग' \nपर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा सरकारचा अनोखा फंडा\nचार लग्न, पैसा आणि 'ती','लेडी लखोबा लोखंडे'चा पर्दाफाश\nलोकल प्लॅटफॉर्मवर सोनसाखळी चोरी सीसीटीव्हीत कैद\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/doctor/all/", "date_download": "2018-11-15T23:26:47Z", "digest": "sha1:QLK7S35DBALU4LHGK6MHYA73L2W43KBR", "length": 12322, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Doctor- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nब्लॉग स्पेसNov 9, 2018\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nयवतमाळच्या पांढरकवडा भागात अवनी वाघिणीला वनविभागानं मारल्याचं प्रकरण अजून निवळलेलं नाही. ती नरभक्षक झाल्यानं तिला कोर्टाच्या निर्देशाप्रमाणेच ठार केलं, असं वनविभागाचं म्हणणं आहे, तर पर्यावरणवादी मात्र अवनी वाघीण नरभक्षक असल्यापासूनच आक्षेप घेत आहेत. वन्यप्राण्यांचं माणसाबरोबरचं सहजीवन जवळून पाहिलेल्या एका पशुवैद्यकानं या मानव विरुद्ध वाघ संघर्षाचा एक नवा पैलू समोर आणलाय या लेखातून.\nधक्कादायक - प्रसुती शस्त्रक्रियेदरम्यान पोटातच राहिला कापूस आणि बॅन्डेज पट्टी\nपैसे नाही म्हणून दाखवलं आयुष्मान कार्ड, डॉक्टर म्हणाले जा मोदींकडून आण पैसे\nडॉक्टरांनी चक्क स्वत:चीच केली एनडोस्कोपी; वैद्यकीय क्षेत्रात नवा विक्रम\n#Durgotsav2018 : बिबट्याचा हल्ला परतवून त्याला जीवदान देणाऱ्या धाडसी डॉक्टरची थरारक कहाणी\nVIDEO: ती रस्त्यावर विव्हळत होती...पण एकानेही मदतीसाठी गाडी थांबवली नाही\nVIDEO: डॉक्टर तरुणीचा गळा कापणारा 'तो' मांजा अजूनही तिथेच\nदुचाकीवरून जाताना मांजाने चिरला गळा, डॉक्टर तरुणीचा जागीच मृत्यू\nखराब अक्षरासाठी कोर्टानं तीन डॉक्टरांना ठोठावलाय दंड\nआयुष्मान खुरानाच्या पत्नीला डिटेक्ट झाला ब्रेस्ट कॅन्सर\nसांगली अवैध गर्भपात प्रकरण : बायको पाठोपाठ डॉक्टर विजय चौगुलेलाही ठोकल्या बेड्या\nसांगली अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. रुपाली चौगुलला अटक\nनर्सिंगच्या 'अॅडमिशन'मध्ये बहिणीची फसवणूक, भावानं केली आत्महत्या\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/youtube/", "date_download": "2018-11-15T23:49:22Z", "digest": "sha1:S5WO4HEVWHRQDQLCQPRKEUD75MRWG2GC", "length": 11061, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Youtube- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nएक तासासाठी बंद झालेली YOUTUBE सेवा पुन्हा सुरू...\nसर्व्हर डाऊन झाल्यानं जगभरातली यू ट्यूबची सेवा झाली होती ठप्प...\nनागराजच्या आयुष्याची गोष्ट 'नाळ'\nप्रसुन जोशींची 'ही' 5 गाणी, ज्यांनी दिली प्रेमाची कबुली\nVIDEO : चेतन भगतच्या नव्या पुस्तकाचा फिल्म स्टाईल प्रोमो पाहिलात का\nसंगीताने झिंगलेल्या या 6 गायकांची YouTube वर धुम \nटाईमपास म्हणून सुरू केलेलं युट्युब चॅनेल आहे 72 हजारांवर लोकांची पसंती\nकाँग्रेस, गांधी आणि नेहरू कुटुंबाबाबत अपप्रचार करणाऱ्या युट्यूब चॅनल विरोधात गुन्हा दाखल\nकॅलिफोर्नियामध्ये युट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जण जखमी\nसोशल मीडियावर सर्वाधिक प्रसिद्ध आहेत बॉलिवूडच्या 'या' दोन अभिनेत्री\nदिग्दर्शक संदीप सावंतशी दिलखुलास गप्पा\nटेक्नोलाॅजी Aug 21, 2017\nYoutubeचे व्हिडिओ पाहताना वापरा हे की-बोर्डचे शाॅर्टकट\nमराठा क्रांती मोर्चाचा ब्राह्मण मुख्यमंत्री असण्याला विरोध नाही - आयोजक\nमहाराष्ट्र Aug 7, 2017\nमराठा मोर्चाचं गुपित उलगडणार फक्त आयबीएन लोकमतवर\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?cat=635", "date_download": "2018-11-15T23:39:02Z", "digest": "sha1:XCSI57K42PXE5DYURKQJRHZGOCBZZM3I", "length": 4513, "nlines": 136, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "जालना | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला मराठवाडा जालना\nउस्मानाबाद- सहाय्यक पोलिस निरीक्षक गणपत जाधव यांनी चार सुवर्ण व एक रौप्यपदक पटकावले\nमुक्ताबाई पालखी सोहळा जालन्यात दाखल\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/megablock-kalyan-titwala-26940", "date_download": "2018-11-15T23:52:11Z", "digest": "sha1:C4IVXKEQIXHH47YOOIQNIJ3O5R7MXQSX", "length": 15517, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "megablock kalyan to titwala मेगाब्लॉकमुळे रविवारी कल्याणनंतर प्रवास खडतर | eSakal", "raw_content": "\nमेगाब्लॉकमुळे रविवारी कल्याणनंतर प्रवास खडतर\nशनिवार, 21 जानेवारी 2017\nलांब पल्ल्याच्या गाड्यांबरोबर लोकलसेवा रद्द\nमुंबई - देखभाल व दुरुस्तीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी (ता. 22) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर शेलू ते कर्जत आणि कल्याण ते टिटवाळादरम्यान मेगाब्लॉक असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांबरोबर लोकलसेवा रद्द करण्यात आल्या आहेत.\nलांब पल्ल्याच्या गाड्यांबरोबर लोकलसेवा रद्द\nमुंबई - देखभाल व दुरुस्तीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी (ता. 22) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर शेलू ते कर्जत आणि कल्याण ते टिटवाळादरम्यान मेगाब्लॉक असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांबरोबर लोकलसेवा रद्द करण्यात आल्या आहेत.\nयाकारणाने रविवारी कल्याणच्या पुढचा प्रवास कटकटीचा ठरणार आहे.\nमध्य रेल्वेच्या शेलू ते कर्जत स्थानकादरम्यान शनिवार आणि रविवारी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 वाजेदरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहेत. दोन्ही दिवशी दोन तासांचेच दुरुस्तीचे काम होणार असले, तरी त्याचा परिणाम लोकल सेवेवर होणार आहे. या काळातील सहा लोकल बदलापूर व अंबरनाथपर्यंतच चालवण्यात येणार आहेत. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या चेन्नई व हैदराबाद एक्‍सप्रेस या कर्जत-पनवेल-दिवा मार्गे वळवण्यात येतील.\nशहाड स्टेशनजवळची जलवाहिनी क्रेनच्या मदतीने काढण्यासाठी रविवारी सकाळी 9.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कल्याण ते टिटवाळा दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात ठाण्याहून सकाळी 8.59 वाजल्यापासून व सीएसएमटीवरून सकाळी 11.08 वाजल्यापासून सुटणाऱ्या टिटवाळा लोकल रद्द करण्यात येणार आहेत. आसनगावहून सकाळी 9.12 आणि टिटवाळ्याहून दुपारी 12.21 वाजेपर्यंत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक 12110 व 12109 पंचवटी आणि गाडी क्रमांक 12118 व 12117 गोदावरी एक्‍सप्रेस धावणार नाही, असे रेल्वेने कळवले आहे. मुंबईहून निघणाऱ्या हावडा सुपरफास्ट, नागपूर सेवाग्राम, पाटलीपुत्र एक्‍सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. तर मुंबईत येणाऱ्या हावडा एक्‍सप्रेस, सेवाग्राम, महानगरी, राजेंद्रनगर, वाराणसी, हटिया, अलहाबाद, पाटलीपुत्र, जालना-दादर जनशताब्दी एक्‍सप्रेस दोन तास उशिरा अपेक्षित आहेत.\nहार्बर रेल्वेमार्गावरील नेरूळ ते पनवेल दरम्यान सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेदरम्यान दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. नेरूळ ते पनवेल-बेलापूर दरम्यान सकाळी 11.01 ते 4.26 वाजेदरम्यान आणि पनवेल-बेलापूर ते सीएसटी दरम्यान सकाळी 11.14 ते दुपारी 4.15 वाजेदरम्यान लोकलसेवा पूर्णपणे बंद असेल. ट्रान्सहार्बर मार्गावर नेरूळ ते पनवेल/बेलापूर दरम्यान सकाळी 11.42 वा. ते दुपारी 4.04 वाजेदरम्यान आणि पनवेल/बेलापूर ते ठाणे दरम्यान दुपारी 11.04 ते दुपारी 3.53 वाजेदरम्यान लोकल रद्द असतील. पनवेल ते अंधेरी सेवाही चालवण्यात येणार नाही.\nपश्‍चिम रेल्वेमार्गावर भाईंदर ते वसई रोड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात धीम्या लोकल बोरिवलीपासून वसई रोड/ विरारपर्यंत जलदमार्गावर वळवण्यात येतील.\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nकेबलसाठी केलेले खड्डे बुजवा\nपुणे : दोन महिन्यांपूर्वी गणेश पेठेत महावितरणने भूमिगत केबल वायर टाकण्यासाठी केलेले खड्डे तसेच सोडून दिले आहेत. या कामाचा राडारोडादेखील तसाच पडून आहे...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\nउल्हासनगर रेल्वे स्थानकावर सार्वजनिक शौचालय लोकार्पण\nउल्हासनगर : 1956 साली उल्हासनगर रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. स्थानकाच्या निर्मितीला 62 वर्ष झाल्यावर प्रथमच प्लॅटफॉर्म एकवर सुसज्ज असे सार्वजनिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=1192", "date_download": "2018-11-15T23:06:19Z", "digest": "sha1:EGH6B3R3QYNKJ5HQRUCWAQVVUQTLURVT", "length": 8231, "nlines": 81, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "इव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यास भाजपाला अडचण काय?", "raw_content": "\nइव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यास भाजपाला अडचण काय\nजपाची बहुमताकडे वाटचाल सुरू असतानाच दुसरीकडे पुन्हा एकदा इव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरूवात झाली आहे\nकर्नाटक: भाजपाची बहुमताकडे वाटचाल सुरू असतानाच दुसरीकडे पुन्हा एकदा इव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरूवात झाली आहे.\nइव्हीएमऐवजी मत पत्रिकेद्वारे मतदान घेण्यास भाजपाला अडचण काय आहे, असा सवाल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांनी उपस्थित केला आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे.\nदेशातला एकही राजकीय पक्ष असा नाही ज्यांनी इव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे. भाजपानेही एकेकाळी याबाबत विरोधाची भूमिका पार पाडली आहे, असे मोहन प्रकाश यांनी म्हटले आहे.\n‘आता देशात ‘कॉंग्रेस खोजो’ अभियान सुरू होईल’\nत्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याच्या सर्व शक्यता भाजपाने खोडून काढत बहुमताकडे वाटचाल केली. अजूनही भाजपा बहुमताच्या काटावर असला तरी पक्षासमोर सध्या तरी कोणतीच अडचण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे लिंगायत बहुल भागातही भाजपाला दणदणीत यश मिळाले आहे.\n२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची ही चाचणी परीक्षा असल्याचे देशात बोलले जात होते. दरम्यान, आता भाजपाच्या विजयानंतर पुन्हा एकदा इव्हीएमचा मुद्दा गाजणार असल्याचे मोहन प्रकाश यांच्या वक्तव्यानंतर स्पष्ट होत आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nनोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब�\nसंशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे �\nसकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श�\nलाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी �\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्\nमोहन भागवत हाजिर हो स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या\nराफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब�\nदिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ �\n१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच�\nजेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश �\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्\nराफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र�\nभाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच\nराफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍\nस्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-15T23:13:12Z", "digest": "sha1:XQ4LP4GG6C6Y6DT5BN7YMPCESQ5SG35H", "length": 6784, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रयत विद्यार्थी मंचच्या वतीने पिंपरीत विद्यार्थी दिन साजरा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरयत विद्यार्थी मंचच्या वतीने पिंपरीत विद्यार्थी दिन साजरा\nपिंपरी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेत घेतलेला प्रवेश दिन शहरात शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त रयत विद्यार्थी मंचच्या वतीने पिंपरीतील आंबेडकर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा व संविधान प्रस्ताविकेचे पूजन करण्यात आले. संतोष शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बहुजन हिताय, बहुजन सुखाय वाचनालयाचे संचालक गिरीष वाघमारे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 साली साताऱ्यातील राजवाडा चौक येथील प्रतापसिंह विद्यालयाकत प्रवेश केला होता. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी केलेल्या त्यंच्या योगदानाची संपूर्ण जगाने दखल घेतली आहे. त्यामुळेच राज्य सरकार हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करत आहे, असे त्यांनी सांगितले. धम्मराज साळवे, अंजना गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. रयतचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, कार्याध्यक्षा अंजना गायकवाड, सचिव नीरज भालेराव, सहसचिव मेघा आठवले, सहसचिव भाग्यश्री आखाडे, शहराध्यक्ष रोहित कांबळे, सचिव समाधान गायकवाड, उपाध्यक्ष महेश गायकवाड, उपाध्यक्ष वैभव कांबळे, प्रतीक वाघमारे, योगेश कांबळे, रुहिनाज शेख आदी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleम्हस्कोबा मंदिराचा ग्रामस्थांना विसर\nNext articleएकतर्फी कायद्याच्या जोखडातून मुक्‍तता (भाग-२)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/now-tur-dal-will-be-55-rs-274277.html", "date_download": "2018-11-15T22:57:31Z", "digest": "sha1:OR2FSA6M5OILXYLXW45FK26IOBKSBENK", "length": 12232, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तूर डाळ आता 120ऐवजी 55 रुपयांत मिळणार", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nतूर डाळ आता 120ऐवजी 55 रुपयांत मिळणार\nशेतकऱ्यांकडून सरकारनं जवळपास 25 लाख क्विंटल तूरडाळ खरेदी केली होती. ती डाळ अजूनही पडून आहे. ही डाळ सरकार एक आणि पाच किलोंच्या पॅकेटमध्ये भरून व्यापाऱ्यांना पुरवणार आहे.\n14 नोव्हेंबर : सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार तूर डाळ 55 रु. किलो या भावानं विकणार आहे. शेतकऱ्यांकडून सरकारनं जवळपास 25 लाख क्विंटल तूरडाळ खरेदी केली होती. ती डाळ अजूनही पडून आहे. ही डाळ सरकार एक आणि पाच किलोंच्या पॅकेटमध्ये भरून व्यापाऱ्यांना पुरवणार आहे.\nअन्न आणि नागरी पुरवठा खात्यानं हा निर्णय घेतलाय. आणि व्यापाऱ्यांनी जादा पैसे घेऊ नये, म्हणून तूरडाळीच्या पॅकेटवर 55 रु. किलो अशी एमआरपीही छापण्यात येणार आहे. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.\nसरकार विकणार तूर डाळ\n- व्यापाऱ्यांना 50 रु. किलोनं विकणार\n- पॅकेटवर 55. रु. एमआरपी छापणार\n- एक आणि पाच किलोची पॅकेट्स\n- सरकारकडे 25 लाख क्विंटलचा साठा\n- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nएकटक पाहत डोळा मारला, कोर्टाने सुनावली ३ वर्षांची शिक्षा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2/", "date_download": "2018-11-15T23:12:34Z", "digest": "sha1:FJPSLWXGJLON3C6QTTDH2BVFC7SGSA45", "length": 2951, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "पोर्टेबल | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nस्मार्टफोनचे रुपांतर वाय-फाय हॉटस्पॉट मध्ये कसे करता येईल\nआपला मोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा ते आपण मागच्या लेखात पाहिलं. वाय-फाय म्हणजे काय ते आपण मागच्या लेखात पाहिलं. वाय-फाय म्हणजे काय ते देखील आपण त्या लेखात थोडक्यात पाहिलं. आपल्या घरात …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/grah-nakshatra-and-relation-118102900009_1.html", "date_download": "2018-11-15T23:25:28Z", "digest": "sha1:JRX6WF3SFPK3WF36GKBCFET562ZU6QSX", "length": 16148, "nlines": 156, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ग्रह नक्षत्रांचा संबंधांवर प्रभाव | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nग्रह नक्षत्रांचा संबंधांवर प्रभाव\nग्रह नक्षत्र आमच्या आपसातील संबंधांवर काय प्रभाव टाकतात, या बद्दल लाल पुस्कात बरेच काही दर्शवले आहे. लाल पुस्तकानुसार प्रत्येक ग्रह आमच्या नातलगांशी निगडित आहे अर्थात पत्रिकेतील ग्रह ज्या भावात असतील त्यानुसार आमच्या नातलगांची स्थिती स्पष्ट होते.\n1. सूर्य : वडील, काका आणि पूर्वज\n2. चंद्र : आई आणि मावशी\n3. मंगळ : बंधू आणि मित्र\n4. बुध : बहीण, आत्या, पुत्री, साळी आणि आजोळ पक्ष.\n5. गुरू : वडील, आजोबा, गुरू, देवता.\n6. शुक्र : पत्नी किंवा स्त्री.\n7. शनी : काका, मामा, सेवक आणि नोकर\n8. राहू : साळा आणि सासरे. तसं तर राहूला आजोबांचे प्रतिनिधित्व प्राप्त आहे.\n9. केतू : संतानं आणि मुलं. केतूला आजोबा (आईचे वडील) यांचे प्रतिनिधी मानले जाते\nअसे समजले जाते की पत्रिकेतील प्रत्येक भाव कुणा न कुणा संबंधांचा प्रतिनिधित्व करतो व प्रत्येक ग्रह मानवीय नात्यांशी संबंध ठेवतो. जर पत्रिकेत एखादा ग्रह दुर्बळ असेल तर त्या ग्रहांशी संबंध असलेल्या नात्यांना मजबूत करून ग्रहाला बलवान करता येत.\nदुसरीकडे ग्रहांना बलवान बनवून संबंधांना प्रगाढ मजबूत करू शकता. तसेच नातलगांना आनंद देऊ शकता, जसे की बहिणीवर एखादे संकट आले असतील तर तुम्ही तुमच्या बुध ग्रहाला सुधारण्याच्या प्रयत्न केला पाहिजे.\nकाही ज्योतिषीय योगामुळे विवाहविच्छेद होतात..\nमंत्राने करा घरातील वास्तूदोष दूर\n12 भावांचे शुभ-अशुभ प्रश्न कुंडलीच्या माध्यमाने जाणून घ्या....\nकुशाग्र बुद्धी मिळवायची, मग बुध मंत्राचा जप करा\nसाप्ताहिक राशीफल 8 ते 14 ऑक्टोबर 2018\nयावर अधिक वाचा :\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=1193", "date_download": "2018-11-15T23:46:37Z", "digest": "sha1:OGA3QOL64YOBGBVXC2GVRYVUYUF6KJ5O", "length": 11552, "nlines": 85, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "हिंदू-मुस्लीम धार्मिक धु्रवीकरणाच्या बनावट पोस्ट व्हायरल करून कर्नाटकात भाजप सत्तेवर", "raw_content": "\nहिंदू-मुस्लीम धार्मिक धु्रवीकरणाच्या बनावट पोस्ट व्हायरल करून कर्नाटकात भाजप सत्तेवर\nव्हॉटसअपसारख्या सोशल मीडियाचा गैरवापर, अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टचा दावा\nकर्नाटक: हिंदू-मुस्लिम धार्मिक धु्रवीकरणाच्या बनावट पोस्ट व्हायरल करून सोशल मीडियाचा गैरवापर करत कर्नाटकात भाजप सत्तेवर आला आहे, असा दावा अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाने केला आहे. त्यामुळे भाजप कुठल्या थराला जाते याचे हे जीवंत उदाहरण आहे.\nनिवडणुका आल्या की रॅली ही बाब आता कालबाह्य झाली आहे. भारतात आता निवडणुका व्हॉटसअप आणि फेसबुकच्या माध्यमातून लढवल्या जात आहेत. तसेच या निवडणुका जिंकल्याही जात आहेत. ऍप्सचा उपयोग चॅटींग व माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी करण्यात येत होता.\nआता याचा वापर बनावट पोस्ट व्हायरल करून धार्मिक दंगे भडकाविण्यासाठी केला जात आहे. २० हजारांपेक्षा जास्त व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून १५ लाख समर्थकांशी सेकंदात पोस्ट व्हायरल होतो. परंतु यातील बहुतांशी पोस्ट बनावट व दंगे भडकावणारे असतात.\nत्याचाच वापर भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत केला आहे. हिंदू-मुस्लिम धार्मिक धु्रवीकरण करण्याचे षड्यंत्र त्यांचे सफल झाले त्यामुळे भाजपला विजय मिळाला असा दावा वॉशिंग्टन पोस्टने केला आहे. त्याचबरोबर तोडून-मोडून विपर्यास केलेले पोस्ट व्हायरल केले जातात.\nदरम्यान व्हॉटसअपवर स्वामीत्व असणार्‍या फेसबुकवर लोकतंत्राला नुकसान पोहचविण्याचा आरोप करण्यात आला आहे. रशियन एजंटवर नियंत्रण राखण्यात फेसबुकला अपयश आले असा त्यांच्यावर आरोप आहे.\nत्यामुळे जगभरात बनावट माहिती व दोन समुदायात द्वेष पसरवणारे पोस्ट व्हायरल होत आहेत. म्यानमार आणि श्रीलंकेसारख्या देशात फेसबुकमुळे दंगे भडकले आहेत.\nहत्या आणि धार्मिक हिंसाही झाल्या आहेत. रशियन नागरिक संचलित अकाऊंटच्या माध्यमातून ८ अरब लोकांपर्यंत चुकीची माहिती व द्वेष पसरवणारा मजकूर अमेरिकेत पसरविण्यात आला होता.\nसार्‍या जगभरात ९ हजार ५०० कोटी लोक व्हॉटसअपचा वापर करतात. व्हॉटसअपचा संदेशाला कोड असतो. त्याला कंपनीचे अधिकारीही वाचू शकत नाहीत. हे लोकतंत्रासाठी फार मोठे आव्हान आहे. आता या माध्यमाचा वापर आपल्या विरोधकांना शिवीगाळ करण्यासाठी केला जात आहे.\nकारण व्हॉटसअप संचलन करणारे लोक इंटरनेटसाठी नवे आहेत. व्हॉटसअपवरील बातचित जवळच्या लोकांकडे होते. त्यामुळे लोकांसमोर खरी माहिती आणणे कठीण होऊन बसते. त्यातच खोटी माहितीला लोक खरे मानतात. त्यामुळे हा मामला आता हाताबाहेर जाऊ लागला आहे.\nव्हॉटसअपलाही यातून बाहेर कसे पडावे असा प्रश्‍न पडला आहे. पाठविण्यात आलेली माहिती कुठून आली याचा काहीही सुगावा लागत नाही. याचाच फायदा राजनितीक दलांनी उठवला असून खोटी व बनावट माहिती पाठवून नामानिराळे राहता येते असे या क्षेत्रातील तज्ञ निखील पाहवा यांचे म्हणणे आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nनोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब�\nसंशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे �\nसकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श�\nलाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी �\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्\nमोहन भागवत हाजिर हो स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या\nराफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब�\nदिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ �\n१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच�\nजेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश �\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्\nराफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र�\nभाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच\nराफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍\nस्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA/all/page-6/", "date_download": "2018-11-15T23:46:47Z", "digest": "sha1:SXQPC4O62VHOAH2R6AZZGHSAJJCMAC4C", "length": 11475, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजप- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nराम मंदिरासाठी मोहन भागवतांनी दगडूशेठ हलवाई गणपतीला घातलं साकडं\nसरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राम मंदिरासाठी मंगळवार सकाळी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं घातलं. त्यासाठी भागवतांनी बाप्पाला विधीवत अभिषेकही केला.\nमुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांच्या बैठकीत नेमकं काय झालं\nराहुल गांधी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार नाहीत - चिदंबरम\nCCTV फुटेज निघालं खोटं, भाजप नगरसेवकाने पोलिसाला मारहाण केल्या प्रकरणात नवं ट्विस्ट\nउद्धव ठाकरे काय बोलतात, तेच कळत नाही -राज ठाकरे\nपैसे काढायचे असतात तेव्हाच शिवसेनेचे राजीनामे निघतात - राज यांचा हल्लाबोल\nउद्धव ठाकरेंना द्या मोस्ट कन्फ्युज पॉलिटिशियन अवॉर्ड - विखे पाटील\nकाय करायचं ते करा, आम्ही कायदा हातात घेणार - रविकांत तुपकर\nमहाराष्ट्र Oct 21, 2018\nपंतप्रधानांनी खोटी आश्वासनं देऊन देशाला फसवलं, हा देशद्रोह-उद्धव ठाकरे\nअमरावतीत वाघाने केली शेतकऱ्याची शिकार\nयवतमाळात मंदिराच्या कुंडात बुडून बालकाचा मृत्यू\nनव्वद वर्षाचा तरुण; आजही चालवतोय बैलजोडी आणि नांगर\nशिवसेनेनं फक्त अग्रलेख लिहणं थांबवून सत्तेतून बाहेर पडावं : ओवेसी\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%A3/videos/page-6/", "date_download": "2018-11-15T23:31:00Z", "digest": "sha1:TZ3RPUI7Z2XFIYM6CBOE362STXTN4OAR", "length": 9857, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाषण- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nस्पेशल रिपोर्ट : नरेंद्र मोदींची अमेरिकावारी \nमी देशाचा प्रधानमंत्री नाही तर प्रधानसेवक- मोदी\nराज ठाकरेंचं संपूर्ण भाषण\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mayawati-on-the-financial-grounds-to-give-reservation-to-minorities/", "date_download": "2018-11-16T00:02:53Z", "digest": "sha1:BSVRGLZG4GDTKOLFO5JFKOFBFOUVMN6M", "length": 8539, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आर्थिक निकषावर अल्पसंख्याकांना आरक्षण देण्यासाठी मायावती मैदानात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआर्थिक निकषावर अल्पसंख्याकांना आरक्षण देण्यासाठी मायावती मैदानात\nटीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकार उच्च वर्णिय जातीच्या गरीबांना संविधानात सुधारणा करून आरक्षण देण्यासाठी पाऊल उचणार असेल तर त्याचं समर्थन सर्व प्रथम बसप करेल’, बहुजन समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती म्हणाल्या. तसेच मुस्लीम आणि अन्य धर्मीय अल्पसंख्याक समाजात गरीबांची संख्या मोठी आहे. तेव्हा त्यांच्यासाठी देखील आरक्षणाची व्यवस्था केली गेली पाहिजे, अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली.\nबहुजन समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी आता नवीन डाव टाकत. एससी/एसटी विधेयकातील सुधारणाचं स्वागत करताना त्यांनी आर्थिक निकषावर अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याच्या मागणीचं समर्थन तर केलंच. त्याचबरोबर मुसलमानांना आरक्षण मिळावं अस वक्तव्य देखील त्यांनी केल.\nलोकसभेत मंजूर करण्यात आलेल्या अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती सुधारणा विधेयक राज्यसभेत देखील मंजूर होईल अशी आशा मायावती यांनी व्यक्त केली. मात्र हे सारं होत असताना दलितांना मोठा त्रास सहन करावा लागला. दलितांनी हिंदुस्थान बंद यशस्वी करून दाखवल्यामुळेच हे सुधारणा विधेयक आल्याचं म्हणत त्यांनी हे श्रेय आपल्या पक्षाच्या नवी करून घेतल.\nउद्धव ठाकरेंना आरक्षणातील काही कळतं का\nदलितांवरील अत्याचारावर मला बोलू दिल जात नाही – मायावती\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-students-suicide-attempt-is-in-the-ministry-new-update/", "date_download": "2018-11-16T00:02:27Z", "digest": "sha1:ZACNNCF2AHPB4ODIRRHL6SQOZVT4HYL6", "length": 9316, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ब्रेकिंग-मंत्रालय कि आत्महत्यालय? आणखी एका विद्यार्थाचा आत्महत्येचा प्रयत्न", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n आणखी एका विद्यार्थाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमुंबई : मंत्रालयात आत्महत्येच त्र सुरूच आहे. जमिनीच्या मोबदल्यासाठी सरकारच्या विरुद्ध लढा देणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर अहमदनगरच्या अविनाश शेटे या २५ वर्षीय तरुणानं मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज (गुरवार) पुन्हा पैठण येथील हर्षल रावते वय (३०) वर्ष हा मंत्रालयात जखमी अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी सेंट जॉर्ज हॉस्पिटल मध्ये नेले आहे.\nधर्मा पाटील प्रकरणानंतर तिसरी घटना, काल नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील एका विद्यार्थ्याने मंत्रालयाच्या गेट समोर आत्मदाहनाचा प्रयत्न केला होता, त्यापूर्वी मंत्रालयात एका शेतकऱ्याकडून विषाची बाटली जप्त करण्यात आली होती. आज मंत्रालयाच्या नवीन इमारतीतील त्रिमूर्ती पॅसेज मध्ये हर्षल रावते या युवकाने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.\n६ महिन्यांपूर्वी असच मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर जाऊन एका तरुणाने उडी मरण्याची धमकी दिली होती. पण तो तरुण राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचं सांगत सरकाने या प्रकरणाकडे कानाडोळा केला होता. पण महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण, शेतकरी मंत्रालयात येऊन हे टोकाचे पाऊल का उचलत आहेत याकडे खरच लक्ष दिलं पाहिजे.\nमंत्रालयात आज आणखी एक बळी गेला. हर्षल रावतेची ही आत्महत्या आहे की अपघात, हे चौकशीत सिद्ध होईल. परंतु मंत्रालय हे आता Suicide point झाले आहे आणि ही बाब महाराष्ट्रासाठी शोभनीय नाही. नागरिकांना मंत्रालयात येऊन जीव देण्याची वेळ का येते, याचे सरकारने आत्मपरिक्षण केले पाहिजे.\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे…\nमुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीची वस्तूस्थिती मांडणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल गुरुवारी राज्याच्या…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-upcoming-budget-will-not-be-popular-prime-minister-narendra-modi/", "date_download": "2018-11-15T23:13:19Z", "digest": "sha1:FXDYHHKB6LR3M236S7KZJAXXAMUA7ZZN", "length": 10111, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "येणारा अर्थसंकल्प हा लोकप्रिय नसणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nयेणारा अर्थसंकल्प हा लोकप्रिय नसणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nभारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणांची प्रक्रिया कायम राहील\nनवी दिल्ली: फेब्रुवारी महिन्यात सादर होणाऱ्या बजेटमध्ये नेमक काय असेल याची देशभरातील सर्व नागरिकांना उत्सुकता आहे. मात्र याच उत्सुकतेवर पाणी फेरण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. केंद्र सरकारकडून आगामी काळात मांडण्यात येणारं अर्थसंकल्प सर्वांना खूश करणारा नसेल. मात्र सरकारचा आर्थिक सुधारणांना दिशा देण्यावर भर असणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणांची प्रक्रिया कायम राहील. असे नरेंद्र मोदी यांनी २१ जानेवारीला स्पष्ट केले.\nयावर्षी मांडण्यात येणारा अर्थसंकल्प हा लोकप्रिय नसल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले असून सरकार आपल्या सुधारणांच्या अजेंड्यावर चालणार आहे, म्हणूनच भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत अर्थव्यवस्थांच्या पाच प्रमुख गटांतून बाहेर येऊन जगातील एक वेगळी व आकर्षक अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. असे नरेंद्र मोदी यांनी ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. यावेळी लोकांना खूश करणारा अर्थ संकल्प असेल का असे विचारले असता पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, लोकांना मोफत गोष्टी आणि सूट हवी असते, ही एक धारणा झाली आहे.\nनरेंद्र मोदी पुढे म्हणाले, सर्वसामान्य जनतेला प्रामाणिक सरकार हवे आहे. सर्वसामान्य जनतेला सूट किंवा मोफत वस्तू नकोत. ही तुमची कोरी कल्पना आहे. आमच्या सरकारचे निर्णय जनतेच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहेत. मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदींनी आपल्या सरकारच्या आर्थिक धोरणांचा जोरदार बचाव केला. तसेच आपल्या अर्थविषयक धोरणांचे समर्थन करत मोदींनी नोटाबंदी हे एक मोठे यश आहे, असे सांगितले. त्याचप्रमाणे देशात ‘एक देश एक कर’प्रणाली लागू करण्यासाठी ‘जीएसटी’मध्ये नवे बदल करण्यात आल्याचे ते म्हणाले. अर्थव्यवस्थेची वाढ होतेय पण देशात बेरोजगारी वाढतेय हा विरोधकांचा आरोप खोटा असल्याचे मोदींनी सांगितले. सरकार नव्या रोजगारांची निर्मिती करत आहे, असे ते म्हणाले.\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/details.php?id=1194", "date_download": "2018-11-15T23:06:45Z", "digest": "sha1:PRKQURMFZHXTNGB5NFEZW6XD7BEHPGGZ", "length": 8872, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "विद्यार्थिनींना बनवावे लागते मध्यान्ह भोजन, पोळी लाटताना विद्यार्थिनी कॅमेरात कैद", "raw_content": "\nविद्यार्थिनींना बनवावे लागते मध्यान्ह भोजन, पोळी लाटताना विद्यार्थिनी कॅमेरात कैद\nउत्तरप्रदेशमधील अकबरपूर जिल्ह्यातील सहानी प्राथमिक विद्यालयात आचारी नसल्याने विद्यार्थिनींना मध्यान्ह भोजन बनवावे लागत आहे.\nअकबरपूर : उत्तरप्रदेशमधील अकबरपूर जिल्ह्यातील सहानी प्राथमिक विद्यालयात आचारी नसल्याने विद्यार्थिनींना मध्यान्ह भोजन बनवावे लागत आहे. येथील चार विद्यार्थिनी पोळी लाटताना कॅमेरात बंद झाल्या आहेत.\nयाबाबतची माहिती जेव्हा गट शिक्षण अधिकारी वीएन द्विवेदी यांना देण्यात आली तेव्हा ते म्हणाले, या प्रकरणात कारवाई करून मुख्यध्यापकांशी चर्चा केली जाईल. यामध्ये जो दोषी आढळून येईल त्यांच्याविरद्ध कठोर पावले उचलली जातील.\nप्राथमिक व उच्चप्राथमिक या दोन्ही शाळांमध्ये एकाच स्वयंपाकघरात भोजन बनविले जात होते. मात्र यानंतर भोजन वेगळे बनविले जाऊ लागले. लवकरच प्राथमिक शाळेसाठी वेगळे स्वयंपाकघर बनविले जाईल. सध्या एकाच छताखाली भोजन बनविले जात आहे.\nपश्‍चिम बंगालच्या एका शाळेत मध्यान्ह भोजनात मृत पाल निघाली होती. यामुळे ८७ विद्यार्थी आजारी पडले होते. झारखंडातील संथाल परगना येथूनही एक बातमी आली होती. जेथील विद्यार्थी मध्यान्ह भोजनानंतर नाल्यातील पाणी पीत होते.\nइतकेच नाही तर मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या एका अधिकृत सूत्रांकडून ही बाब समोर आली होती की, सरकार मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत प्राथमिक स्तरावर प्रती विद्यार्थी प्रतिदिन भातासाठी ६ रुपये ६४ पैसे व माध्यमिक स्तरावर प्रतिप्लेट ९ रुपये ६० पैसे खर्च करते. मध्यान्ह भोजनवर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nनोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब�\nसंशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे �\nसकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श�\nलाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी �\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्\nमोहन भागवत हाजिर हो स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या\nराफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब�\nदिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ �\n१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच�\nजेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश �\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्\nराफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र�\nभाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच\nराफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍\nस्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/an-interview-with-designer-jewelry-maker-sayali-marathe/", "date_download": "2018-11-15T23:19:14Z", "digest": "sha1:IUA32LTQHXEXSZZ4VB5262C2UIQNLURY", "length": 35754, "nlines": 251, "source_domain": "www.saamana.com", "title": "…गुंफू ‘आद्या’च्या माळा! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nमुख्यपृष्ठ ब्लॉग जिंदगी के सफर में\nचांगल्या पगाराची नोकरी, देशोदेशीचा प्रवास, उत्तम सहकारी आणि बढतीची संधी असे सहसा जुळून न येणारे योग एखाद्याच्या वाटय़ाला यावे आणि त्या व्यक्तीने नोकरी सोडून व्यवसायाला सुरुवात करावी आणि तो व्यवसायही उत्तम चालावा, याला आपण त्या व्यक्तीचे ‘नशीब बलवत्तर’ असेच म्हणू पण नाही, अशा बाबतीत केवळ नशिबावर अवलंबून चालत नाही, तिथे कर्तृत्वाची जोड ही लागतेच. हेच सिद्ध करून दाखवले आहे हरहुन्नरी ज्वेलरी डिझाइनर सायली मराठे हिने\nमूळची पुण्याची असलेली सायली व्यवसायाने इंजिनिअर आहे. पुण्यातील एका नामांकित कंपनीत साडे नऊ वर्षे तिने नोकरी केली. सगळे काही उत्तम, सुरळीत चालू असताना एक दिवस अचानक नोकरी सोडून पूर्णवेळ व्यवसाय करण्याचा तिने निर्णय घेतला. तिचा हा निर्णय गरजेतून नाही, तर आवडीतून, छंदातून घेतला गेला होता आणि ह्या निर्णयाला तिच्या नवऱयाचा भक्कम पाठिंबा होता. उलट त्यानेच सायलीला पूर्णवेळ व्यवसायात उतरण्याचे सुचवले होते. एव्हाना पगारातून पुरेसा धनसंचय झाल्याने तिनेही स्वतःला व्यवसायात झोकून दिले. त्यानिमित्ताने उद्योग जगताला सायलीच्या रूपाने एका महत्वाकांक्षी उद्योजिकेची ओळख झाली.\nदागिने घालण्याची आवड नसलेली सायली बालपणापासून दागिने जमवायची. तिच्यातला हा विरोधाभास पाहून तिच्या घरच्यांना ती हा काय ‘उद्योग’ करतेय असा नेहेमी प्रश्न पडायचा, परंतु ह्या ‘उद्योगाचे’ भविष्यात ‘महाउद्योगात’ पर्यवसान होणार आहे, असे तिच्या घरच्यांनाच काय तर खुद्द सायलीलाही कधी वाटले नव्हते.\nबालपणी कोणी भेटवस्तू म्हणून दिलेले कानातले, गळ्यातले सायली जमवत असे. पुढे कमवती झाल्यावर हा छंद जोपासण्यासाठी ती आर्थिकदृष्टया सक्षम झाली. तिच्या खजिन्यात शेकडो दागिन्यांची भर पडली. त्यातले काही दागिने ती भेट म्हणून मैत्रिणींना द्यायची, तर बाकीचे दागिने स्वतः न्याहाळायची. नोकरीनिमित्त परदेश प्रवास करताना तिथल्या दागिन्यांनीही तिला भुरळ घातली.\nफावल्या वेळात दागिन्यांचे साचे विकत आणून तिने हौस म्हणून दागिने बनवण्यास सुरुवात केली. तिच्याकडचे अनोखे आणि वैशिष्टयपूर्ण दागिने पाहून तिच्या मैत्रिणींनी तिला तिच्या संग्रही असलेल्या शेकडो दागिन्यांचे प्रदर्शन भरविण्यास सांगितले. तिने प्रदर्शन भरवले, पण फेसबुकवर ही तिच्या व्यवसायाची सुरुवात होती, म्हणून तिने आपल्या फेसबुक पेजचे नाव ‘आद्य’ ठेवले. आद्य म्हणजे सुरुवात, ज्याला अंत नाही. इंग्रजी उच्चारानुसार त्याचे उच्चारण ‘आद्या’ झाले आणि तेच पाळण्यातले नाव भविष्यात तिच्या व्यवसायाची ओळख झाली.\nसायलीच्या ‘आद्या’ ह्या फेसबुकवरील प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अवघ्या दोन आठवडय़ात तिचे सगळे दागिने विकले गेले आणि नव्या दागिन्यांसाठी विचारणा होऊ लागली. नोकरी सांभाळून ऑर्डर पूर्ण करणे तिला शक्य नव्हते. फेसबुक पेजवरील तिच्या दागिन्यांची मागणी पाहता तिने शितावरून भाताची परीक्षा केली आणि आत्मविश्वासाने उद्योग जगात पाऊल ठेवले. २०१३ मध्ये तिने स्वतःची वेबसाईट सुरू केली. त्यावर निवडक ५० प्रकारचे दागिने विक्रीसाठी ठेवले. फेसबुकच्या माध्यमातून तिच्या संकेतस्थळाचीही मोठया प्रमाणात जाहिरात होऊ लागली. आद्याच्या चाहत्यांची संख्या अडीच लाखांचा आकडा पार करू लागली. फेसबुकच्या नियमानुसार अडीच लाखांच्यावर चाहत्यांची संख्या गेली असता, त्या पेजच्या धारकाला शुल्क भरून मगच जाहिरात करता येते. त्यानुसार सायलीने फेसबुकची सशुल्क सेवा सुरू केली.\nसद्यस्थितीत बहुसंख्य लोक छोटय़ा-मोठय़ा वस्तूंची बेधडक ऑनलाईन शॉपिंग करतात. याच आधुनिक प्रणालीचा वापर करून सायलीने ऑनलाईन व्यवसाय सुरू केला. कोणत्याही विक्रेत्याला बाजारात आपल्या वस्तूची जशी जाहिरात करावी लागते, तशीच जाहिरात ऑनलाईन उद्योजकांनाही करावी लागते. ह्या बाबतीत सायलीचा अनुभव विचारला असता ती सांगते, ‘आद्याची जाहिरात करण्यासाठी मी फेसबुकचा पुरेपूर वापर केला. सोशल मीडियाचा वापर करणाऱयांचा फेसबुकवर जास्त वावर असतो. तिथे तुम्हाला दरदिवशी आपल्या उत्पादनाबद्दल काही ना काही बोलून जाहिरात करायची असते. तसे केल्याने तुम्ही लोकांच्या नजरेसमोर राहता. सगळे जण आपल्या पोस्टवर प्रतिक्रिया देत नसले, तरी लोक तुमची दखल घेत असतात. मी ही तेच केले. आद्याचे नवनवे कलेक्शन फेसबुकवर दाखवले. दागिन्यांची किंमत आणि सखोल माहिती घेण्यासाठी लोक संकेतस्थळाला भेट देऊ लागले. दागिने वाजवी दरात उपलब्ध असल्याने आणि शॉपिंग प्रक्रिया सोपी ठेवल्याने लोक वरचेवर खरेदी करू लागले. दागिने बनवणे, ऑनलाईन ऑर्डर घेणे, ब्लॉगवर दागिन्यांची सविस्तर माहिती देणे, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम ह्यासारख्या सोशल साईटवर आद्याची जाहिरात करणे, इ. कामासाठी मी सक्षम माणसे नियुक्त केली आणि स्वतःला निर्मिती प्रक्रियेत बुडवून घेतले. सुरुवातीपासूनच नवऱ्याने व्यवसायाची आर्थिक बाजू संभाळल्याने मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करता आले.’\nदागिन्यांच्या व्यवसायात उतरत असताना, सायलीने ह्या व्यवसायाचा सखोल अभ्यास केला. तिला हस्तनिर्मित दागिनेच करून विकायचे होते. त्यासाठी बाजारात कोणकोणत्या प्रकारचे हस्तनिर्मित दागिने बनवले जातात, हे तिने धुंडाळून पाहिले. जयपूर, जोधपूर, दिल्ली, हैदराबाद ही मुख्य बाजारपेठ तिने स्वतः जाऊन पाहिली. तिथल्या दुकानदारांशी, कारागिरांशी बोलून व्यवसायाचा अंदाज घेतला. देशाच्या कानाकोपऱयातून कच्चा माल मागवला, साधारण ५०,००० रुपयांची गुंतवणूक केली. चांदी आणि सोन्याचा मुलामा दिलेले दागिने, कांस्य, तांबे, मणी, मूल्यवान रत्न, ऑक्सिडाईडचे दागिने तिला बनवायचे होते. पारंपरिक दागिन्यांना आधुनिकतेच ‘टच’ देऊन तिने दागिन्यांचे रुपडेच पालटून टाकले. त्यामुळे सर्व वयोगटातील स्त्रीया तिच्या दागिन्यांकडे आकर्षित होऊ लागल्या. तसेच सर्व प्रकारच्या कपडयांवर साजेसे दागिने तयार केल्याने तिच्या दागिन्यांची मागणी वाढू लागली. उदा. पूर्वी आजीबाईंच्या कानात असलेली सोन्याची किंवा मोत्याची कुडी चांदीचे आवरण करून नव्या रूपात आणल्याने ती जीन्स घातलेल्या मुलींच्याही कानात दिसू लागली. तसेच, सर्वात जास्त लोकप्रिय असलेली आद्या कलेक्शनची नथ केवळ नऊवारीवर न घालता पाचवारी साडी किंवा कोणत्याही आधुनिक पेहरावावर मुली वापरू लागल्या. असे दागिन्यांचे सर्व प्रकार आद्याच्या तिजोरीत आहेत.\nसायलीच्या दागिन्यांनी केवळ मराठी मनालाच नाही, तर परभाषिकांना, परप्रांतीयांनाही मोहिनी घातली आहे. देश-विदेशातून तिच्या दागिन्यांना मागणी आहे. ‘टाईमपास-२’ मध्ये प्रिया बापटसाठी तर ‘पोश्टर गर्ल’ चित्रपटात सोनाली कुलकर्णीसाठी सायलीने दागिने डिझाईन केले आहेत. गिरिजा ओक, पर्ण पेठे, स्पृहा जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रिया बापट अशा मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक तारका आद्याचे दागिने वापरतात. पैकी अनेक जणी सायलीच्या जुन्या मैत्रिणी आहेत. त्यांच्या मैत्रीची गोष्ट सायली सांगते, ‘शाळा, कॉलेजमध्ये असल्यापासून मी प्रायोगिक नाटकांत काम करायचे. आज पुण्यातून मुंबईत आलेले अनेक कलाकार नाटयक्षेत्रामुळेच माझ्या परिचयाचे आहेत. कधी काळी मलाही पूर्णवेळ नाट्यक्षेत्रात उतरायचे होते. पण अभ्यासातही चांगली गती असल्याने अभियांत्रिकीचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्या क्षेत्रातही मनापासून रमले. काही वर्षांनी नियतीने माझ्यातल्या उद्योजिकेला जागविले. हो हे एवढयासाठी म्हणते, कारण बालपणी सगळ्या मुली भातुकली खेळायच्या तेव्हा मी दुकान, दुकान खेळायचे. साखर म्हणून वाळू, गूळ म्हणून दगड विकायचे. थोडक्यात गल्लापेटीवर बसण्याची तेव्हाची सुप्त इच्छा दागिने व्यवसायातून पूर्ण झाली. त्यामुळे ह्या क्षेत्रातही मी रमले. हे सर्व काही छान सुरू असले, तरी भविष्यात पुन्हा एकदा नाट्यक्षेत्रात उतरण्याचा माझा मानस आहे आणि तोही मी नक्की पूर्ण करेन.’\nसायलीच्या याच गुणांमुळे सुरुवातीला तिचा उल्लेख हरहुन्नरी असा केला. तिच्यातल्या कलागुणांचे श्रेय ती आपल्या घरच्या मंडळींना देते. आई-वडील आणि आजी हे तिघेही नोकरी करणारे असले तरी ते काव्य-शास्त्र-विनोदात रमणारे होते. त्यांनीच सायलीला अभ्यासाबरोबर इतर ललित कलांची गोडी लावली. सर्वप्रकारच्या वाचनामुळे सायली बहुश्रुत झाली आणि याचे फलित तिला आपल्या कलाकारीत उतरवता आले. तिने लाँच केलेले आणि तिचे सगळ्यात आवडते असलेले ‘इतिहास’ कलेक्शन हे त्यापैकीच एक पारंपरिक दागिन्यांवर बारकाईने काम करून नवा साज देण्याचा तिचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी ठरला. दागिन्यांमध्ये आवश्यक बदल घडवण्यासाठी तिने ऐतिहासिक पुस्तकांचा आधार घेतला. जुन्या प्रकारच्या दागिन्यांची पाहणी केली आणि त्यातून नवीन कलेक्शन साकार केले.\nव्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलेले नसताना सायली दागिने बनवण्याच्या क्षेत्रात उतरली आणि केवळ अनुभव आणि मेहनतीच्या जोरावर यशस्वी झाली. या यशाचा मार्ग नक्कीच खडतर होता, पण त्यातूनही मार्ग काढत ती आज यशस्वी उद्योजिका झाली. ह्या प्रवासाबद्दल विचारले असता ती सांगते, ‘तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडा, मेहनतीला पर्याय नाही. व्यवसायात उतरायचे तर तुम्हाला स्वतःला झोकून द्यावे लागते. मराठी उद्योजकांच्या बाबतीत नेमक्या ह्याच गोष्टीचा अभाव दिसतो. तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पुरेसे पैसे असले, तर ते गुंतवून भविष्यात वैध मार्गाने दुप्पट कसे होतील याचा विचार सातत्याने उद्योजकाच्या डोक्यात असावा लागतो. इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करण्याची सवय लावून घ्यायला हवी. प्रतिस्पर्धी असतील, तरच स्पर्धेला जास्त मजा आहे. त्यांच्याकडे लक्ष ठेवा, परंतु त्यांच्यावर पाळत ठेवण्यात वेळ वाया घालवू नका. लोक तुमची नक्कल करतील, करू द्या. पण त्यांनी नक्कल करण्याआधी तुमच्या ग्राहकाने अस्सल काय आणि नक्कल काय हे ओळखण्या इतपत तुमची ब्रँड व्हॅल्यू तयार करा. अपयशाने खचून न जाता, आव्हाने स्वीकारून कठीण परिस्थितीतून मार्ग काढत पुढे चला. या सगळ्या अनुभवातून गेल्यामुळे आणि तरीही तटस्थपणे कामात सातत्य ठेवल्यामुळे मी या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू शकले आहे. आजवर अनेक मोठया कंपन्यांकडून, ज्वेलर्सकडून मला त्यांच्यासाठी काम करण्यासाठी विचारणा झाली. मात्र मला माझी स्वतंत्र ओळख टिकवायची होती, म्हणून त्या प्रलोभनांना मी वेळोवेळी नम्रपणे नकार दिला. रतीब टाकण्यात मला रस नाही, प्रत्येक वस्तू दर्जेदार असली पाहिजे. ३०० रुपयांपासून ३६००० रुपयांपर्यंतच्या ग्राहकाला समान वागणूक दिली पाहिजे. फुकट द्यायचे नाही आणि फुकट घ्यायचेही नाही. फुकट मिळालेल्या गोष्टींना किंमत उरत नाही. असे काही नियम मी स्वतः साठी आखून घेतले आहेत आणि ते पाळल्यामुळेच बहुतेक मी स्वतःला सिद्ध करू शकले, असे वाटते.’\nयेत्या पंधरा वर्षांत सायलीला ‘ऑनलाईन ज्वेलरी मार्केट’ मध्ये जगभरातील नामांकित उद्योजकांमध्ये स्थान मिळवायचे आहे. त्यादृष्टीने तिने प्रवासही सुरू केला आहे. तिच्या ह्या जिद्दीला भरभरून शुभेच्छा\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलचुकून फर्स्टक्लासच्या डब्यात चढलेल्या बापलेकाला टीसींची मारहाण,दंडाव्यतिरिक्त उठाबशांची शिक्षा\nपुढीलअशी शोभायात्रा बघितली आहे कधी \nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपैशांचा पाऊस भाग ४३- शेअर बाजारातील गुंतवणूक व त्याबाबत विचारपद्धती\nपैशांचा पाऊस भाग ४२ :- गुंतवणुकीचे तीन फॅक्टर\nपैशांचा पाऊस भाग ४१- हिंदुस्थान : एक आर्थिक महासत्ता\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/6sambhajinagar/page/358/", "date_download": "2018-11-15T22:41:49Z", "digest": "sha1:NM45L35HNBMNGVIMIQDHE5EDFTOI24UA", "length": 19479, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "संभाजीनगर | Saamana (सामना) | पृष्ठ 358", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nनोकरीचे आमिष दाखवून चार लाखांचा गंडा\n संभाजीनगर मंत्रालयात ओळख असल्याची थाप मारून नागपूर येथील उच्चशिक्षित तरुणास चार लाखांना गंडा घालणाऱ्या नेताजी धारगावे या भामट्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने...\nरेणुकामाता कमानीचा रस्ता डांबरीकरणाऐवजी व्हाईट टॉपिंगचा\n संभाजीनगर शहरात व्हाईट टॉपिंगचे आणि सिमेंटचे रस्ते तयार केले जात आहेत. त्याप्रमाणे सातारा-देवळाईतील रेणुकामाता कमान ते अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंतचा रस्ता व्हाईट टॉपिंगचा...\nपैठणला तरुणाने २ दुचाकी पेटविल्या\n पैठण प्लॉटच्या ताब्याच्या निमित्ताने दोघांमध्ये वाद झाला. अन् राग अनावर झालेल्या एका तरुणाने २ दुचाकींच्या नळ्या तोडून पेट्रोल काढले. अन् चक्क दोन्ही...\nउसाच्या चांगल्या उत्पादनामुळे पाचोड परिसरात ३० वर्षांनंतर गुऱ्हाळ\n पाचोड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पाणी पातळीत वाढ होऊन जायकवाडी जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे. दोन्ही कालव्यांसह गंगाथडी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या...\nनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस\n वैजापूर ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन न करता बेकायदेशीर काम केल्या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास तहसीलदारांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. तालुक्यात...\nघाटीने ‘आयुष’ अंतर्गत ५० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव पाठविलाच नाही\n संभाजीनगर राष्ट्रीय आयुष अभियान या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यात चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना ५० रुग्णशय्येचे संलग्न रुग्णालयांच्या उभारणी २०१७-१८ साठी निधी मंजूर...\nमोफत पाठ्यपुस्तक वाहतुकीचे कोट्यवधी रुपये थकले\n संभाजीनगर शालेय मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत पुस्तकांच्या वाहतुकीसाठी मुख्याध्यापकांनी खिशातून भरलेले पैसे निधी न आल्याने मिळालेले नाहीत. दोन वर्षांपासून जवळपास करोडे रुपये मुख्याध्यापकांना...\nसिल्लेखान्यातील जनावरांची कत्तल थांबवा\n संभाजीनगर सिल्लेखाना प्रभागात जनावरांची कत्तल होत असल्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रभागात आणि रस्त्यावर दुर्गंधी पसरत असून, ड्रेनेजलाईन व...\nगारपिटग्रस्तांची सरकारकडून क्रूर थट्टा, आरोपींसारखे काढले फोटो\n धाराशीव आधी बोंडअळी व नंतर गारपिटीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची राज्य सरकारने क्रूर थट्टा चालवली आहे. धाराशीव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा...\nपाणी पळविण्याच्या ‘डावा’ने मराठवाड्यात संताप\nसामना प्रतिनिधी,संभाजीनगर कायम दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या वैजापूर, गंगापूर तालुक्यांतील नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या गंगापूर, दारणा धरण समूहातील पाणी नाशिकसाठी आरक्षित करण्याच्या ‘नाशिककरां’च्या धोरणाने संभाजीनगरसह मराठवाडा...\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/books-companions/articleshow/65427599.cms", "date_download": "2018-11-16T00:17:56Z", "digest": "sha1:5DV6XBV56S3Q7YSLEZ4I5CU5YVE2KR3J", "length": 13594, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News: books companions - पुस्तकांचे पालनकर्ते | Maharashtra Times", "raw_content": "\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nशरद मराठे, माजी ग्रंथपाल गेल्या ५४ वर्षांपासून वाचन मंदिर संस्थेशी अतूट नाते असलेले खऱ्या अर्थाने ग्रंथांचे पालनकर्ते...\nशरद मराठे, माजी ग्रंथपाल\nगेल्या ५४ वर्षांपासून वाचन मंदिर संस्थेशी अतूट नाते असलेले खऱ्या अर्थाने ग्रंथांचे पालनकर्ते. …केवळ भिवंडी तालुक्यात त्यांच्या मार्गदर्शनामुळे ४० ग्रंथालय उभारण्यात आली. ग्रंथालय स्थापन करणे आणि मार्गदर्शन करणे हा त्यांचा छंद. ठाण्यात ग्रंथालय मार्गदर्शक म्हणून माजी ग्रंथपाल शरद मराठे यांची ओळख. ग्रंथालय आणि वाचनालय हा त्यांचा श्वास होता. त्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.\nभिवंडी तालुक्यातील माजी ग्रंथपाल शरद मराठे हे वयाच्या ७६ वर्षापर्यंत वाचनालयाशी जोडले गेले होते. ग्रंथपाल मार्गदर्शक ओळख असलेले शरद मराठे यांच्या जाण्याने वाचनचळवळीतील मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांनी ठाणे जिल्ह्यात नवीन ग्रंथालय सुरू करण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे केवळ भिवंडी तालुक्यात ४० ग्रंथालय उभारत युवा पिढीला वाचनसंस्कृतीशी जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर त्यांची सासूरवाडी ही नागपूरची. कधी नागपूरला मराठे गेले तर तेथेही वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न करत असत. नागपूरमध्येही त्यांनी आतापर्यंत ३ वाचनालय सुरू केली. ५४ वर्षांपूर्वी मराठे यांनी दिवाळी अंक टाकण्यापासून सुरुवात करत वाचनालयाशी जोडले गेले. पुढे काही दिवसात ते गंथपाल झाले. कोणाला ग्रंथालय सुरू करायचे असेल तर ते संपूर्ण मार्गदर्शन त्या व्यक्तीला करत असत. भिवंडी महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे माजी ग्रंथपाल शरद मराठे म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. तसेच ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे संस्थापक सदस्य असलेले मराठे वाचन मंदिर संस्थेचे कार्यकारणी सदस्यही होते. वाचन मंदिर संस्थेत सलग ५४ वर्षांपासून अधिक काळ कार्यरत होते. ग्रंथालय चळवळीतही मराठे सतत कार्यरत होते.\nया कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. पण पुरस्कारासाठी त्यांनी स्वत:हून कुठेच प्रस्ताव पाठविला नाही. ज्या विद्यार्थ्यांना पीएचडी करायची असेल असे विद्यार्थी मराठे यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी नेहमी येत होते. ग्रंथपाल म्हणून त्यांनी स्वत: इतके समर्पण करून घेतले की निवडणुकीच्या कामकाजावेळीही दोन्ही विरोधी पक्षाची बैठक घेऊन ग्रंथालय सुरू करण्याबाबत पुढाकार घेतला. वयाच्या ७०व्या वर्षापर्यंत त्यांनी ग्रंथपाल म्हणून कार्य केले. मात्र त्यानंतर सरकारच्या आदेशानुसार वयाची मर्यादा येत असल्यामुळे ते निवृत्त झाले. मात्र तरीही त्याचे वाचनचळवळीशी असलेले नाते अखंड सुरू राहिल्याचे किशोर नागवेकर यांनी सांगितले.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nश्रीलंकेच्या संसदेत खासदारांमध्ये तुफान राडा\nराहुल हे तर 'इटली का सौदागर': योगी आदित्यनाथ\nममता बॅनर्जींचा भाजपवर निशाणा\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\nओला, उबर पुन्हा संपावर\nरॉकेल प्यायल्याने चिमुकल्याचा मृत्यू\nकसारा-मुंबई मार्गावर रेल्वे रुळाला तडा\nठाणे: एकतर्फी प्रेमातून महिलेवर चाकूहल्ला\nविनयभंग करणाऱ्याला तरुणीचा चोप\n'...घाणेकर'वरून मनसेचा खळ्ळ खट्याकचा इशारा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nविजेच्या धक्क्याने मूर्तीकाराचा मृत्यू...\nशहीद मेजर कौस्तुभ राणे यांना गौरव पुरस्कार...\nकल्याण स्थानकातून मुलाचे अपहरण...\n...तर राज्यात सरकारची गरजच काय\nबिगर आदिवासींची भव्य सभा...\nआदिवासी मुलांचे उपोषण मागे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/shahrukh-khan-journey-25-years-life-16284", "date_download": "2018-11-15T23:22:07Z", "digest": "sha1:4FXVEH2LRAEI237OVAN2WX5CXYMG2ILW", "length": 12121, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "shahrukh khan journey in 25 Years of a life किंग खानचा जीवनप्रवास '25 ईयर्स ऑफ ए लाइफ'मध्ये | eSakal", "raw_content": "\nकिंग खानचा जीवनप्रवास '25 ईयर्स ऑफ ए लाइफ'मध्ये\nरविवार, 13 नोव्हेंबर 2016\nमुंबई - चित्रपट अभिनेता शाहरूख खान याच्या जीवनप्रवासाचे \"25 ईयर्स ऑफ ए लाइफ' या पुस्तकाचे नुकतेच त्याच्या हस्ते प्रकाशन झाले. पत्रकार, चित्रपट निर्माते समर खान यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रकाशन सोहळ्यास अब्बास मस्तान, कुंदन शाह, अनुभव सिन्हा, पियूष पांडे आदी हिंदी चित्रपटसृष्टीतील मंडळींसह पेनार्ड रिकार्ड इंडियाचे राजा बॅनर्जीही उपस्थित होते.\nमुंबई - चित्रपट अभिनेता शाहरूख खान याच्या जीवनप्रवासाचे \"25 ईयर्स ऑफ ए लाइफ' या पुस्तकाचे नुकतेच त्याच्या हस्ते प्रकाशन झाले. पत्रकार, चित्रपट निर्माते समर खान यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रकाशन सोहळ्यास अब्बास मस्तान, कुंदन शाह, अनुभव सिन्हा, पियूष पांडे आदी हिंदी चित्रपटसृष्टीतील मंडळींसह पेनार्ड रिकार्ड इंडियाचे राजा बॅनर्जीही उपस्थित होते.\nया पुस्तकाबाबत शाहरूख खान म्हणाला, \"अनेक वर्षांपूर्वी दिल्लीहून आलेल्या माझ्यासाठी चित्रपट उद्योगात 25 वर्षे काढणे स्वप्नवत होते. ही वर्षे आकर्षण, मेहनत आणि विविध चढ-उतारांनी भरलेली होती. माझ्यावर, माझ्या स्वप्नांवर विश्‍वास ठेवणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना मी हे पुस्तक अर्पण करतो. आज मी जो काही आहे, तो चाहत्यांमुळे. त्यामुळे त्यांचेही मी आभार मानतो.\nसमर खान म्हणाले, हे पुस्तक माझ्यासाठी शाहरूखची गोष्ट वेगळ्या नजरेतून सांगण्यासाठी उत्तम संधी होती. माझ्या स्वप्नातील प्रकल्प सत्यात उतरवण्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार मानतो.\nया पुस्तकात चित्रपटसृष्टीतील शाहरूखच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा आहे.\nनांदेड-दिल्ली विमानसेवा सोमवारपासून सुरू\nनांदेड : मागील अनेक दिवसापासून नांदेड ते दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला. येत्या सोमवारी (ता. 19) एअर इंडियाची ही सेवा सुरू होणार असून सचखंड...\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण\nमुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍...\nउड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात\nदेहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर...\nसज्जनगडावरून उडी मारून प्रेमीयुगुलाची आत्महत्या\nसातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली. पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय...\nऔरंगाबाद - प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर परिवर्तन नक्कीच घडते. असाच परिवर्तनाचा ध्यास पोलिस आयुक्त, सामाजिक संस्थेने घेतला. केंद्राच्या कौशल्य विकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/eight-members-standing-committee-26840", "date_download": "2018-11-15T23:50:14Z", "digest": "sha1:SSFAFZTXPHQSAF7AENVVSRAQR2IH3SY2", "length": 14202, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Eight members of the Standing committee स्थायीच्या रिक्त आठ सदस्यांची निवड | eSakal", "raw_content": "\nस्थायीच्या रिक्त आठ सदस्यांची निवड\nशुक्रवार, 20 जानेवारी 2017\nकोल्हापूर - महापालिकेच्या स्थायी समितीत रिक्त झालेल्या आठ सदस्यांची नियुक्ती आज करण्यात आली. यामध्ये कॉंग्रेसकडून संदीप नेजदार व राहुल माने या दोघांचाही समावेश करण्यात आला आहे. सभापतिपदासाठी कॉंग्रेसकडून संदीप नेजदार यांचे नाव निश्‍चित झाले आहे. महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.\nकोल्हापूर - महापालिकेच्या स्थायी समितीत रिक्त झालेल्या आठ सदस्यांची नियुक्ती आज करण्यात आली. यामध्ये कॉंग्रेसकडून संदीप नेजदार व राहुल माने या दोघांचाही समावेश करण्यात आला आहे. सभापतिपदासाठी कॉंग्रेसकडून संदीप नेजदार यांचे नाव निश्‍चित झाले आहे. महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.\nस्थायी समितीचे आठ सदस्य चिठ्‌ठीद्वारे निवृत्त झाले होते. यामध्ये कॉंग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे तीन, भाजप-ताराराणीच्या तिघांचा समावेश होता. या पक्षांचे तितकेच सदस्य आज स्थायीत नव्याने समाविष्ट करण्यात आले. सभा सुरू होताच गटनेत्यांनी आपली नावे महापौर हसीना फरास यांच्याकडे दिली. त्यानुसार कॉंग्रेसकडून डॉ. संदीप नेजदार व राहुल माने, राष्ट्रवादीकडून अजिंक्‍य चव्हाण, अफजल पिरजादे, मेघा पाटील यांची नावे समाविष्ट करण्यात आली. तर भाजप-ताराराणी आघाडीकडून आशीष ढवळे, सुनंदा मोहिते, कविता माने यांची नावे देण्यात आली. कॉंग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील, भाजपचे विजय सूर्यवंशी व ताराराणी आघाडीचे सत्यजित कदम यांनी ही नावे दिली. त्यानंतर नावे निश्‍चित करण्यात आली.\nस्थायी समितीत दोन्ही कॉंग्रेसचे 8 तर भाजप-ताराराणीचे 7 सदस्य आहेत. शिवसेनेकडे एक जागा आहे. 16 सदस्यसंख्या असलेल्या समितीत सत्तेचे पारडे कोणाकडे झुकवायचे, याची किल्ली मात्र शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सदस्यांना मोठे महत्त्व आहे. शिवसेनेकडून प्रतिज्ञा निल्ले या समितीत काम करतात.\nमहिला बालकल्याणच्या समितीची निवड\nमहिला बालकल्याण समितीवरही 9 सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये छाया पोवार, वहिदा सौदागर, माधुरी लाड, सूरमंजिरी लाटकर, दीपा मगदूम, गीता गुरव, सीमा कदम व अर्चना पागर यांचा समावेश आहे. महिला बालकल्याण समितीमध्ये आता राष्ट्रवादीचा सभापती होणार आहे. या पदावर कोणाची वर्णी लागते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\n‘महाजन फॉर्म्युला’ची धुळे महापालिकेत कसोटी\nजळगाव - ‘शतप्रतिशत: भाजप’ हे सूत्र घेऊन भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर करीत आहे. महापालिका निवडणुकीच्या यशासाठी तर पक्षाने सध्या विरोधी...\nहणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे पाणी विधानसभा निवडणूकीपूर्वी मिळणार : चरेगावकर\nकऱ्हाड : दोन्ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेमुळे कऱ्हाड उत्तरमधील अनक वर्ष रखडलेल्या हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचे पाणी येत्या विधानसभा निवडणूकीपूर्वी...\nपानसरे हत्‍या प्रकरणातील संशयित अमोल काळेला पोलिस कोठडी\nकोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी अमोल काळेला न्यायालयाने 22 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे....\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-15T23:59:03Z", "digest": "sha1:D7XRY3ZK5RDOQ4G4RWSS46MRM3ORUIQK", "length": 3820, "nlines": 39, "source_domain": "2know.in", "title": "जाहिरात | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nलिंक शेअर करुन पैसे कमवण्याचा आणखी एक मार्ग मी आज आपल्याला सांगणार आहे. मागच्यावेळी आपण लिंक शेअर करुन पैसे कसे कमवायचे\nऑर्कुटवर मोफत जाहिरात करा\nएक दोन वर्षांपूर्वी आर्कुटवर जाहिराती दाखवल्या जात नव्हत्या, पण त्यानंतर वरच्या कोपर्‍यात उजव्या बाजूला ऑर्कुटद्वारे गुगलच्या जाहिराती दाखवल्या जाऊ लागल्या. या जाहिरातींमुळे …\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nसूचना : हा लेख कालबाह्य ठरवण्यात आला आहे. आपल्या मोबाईलवर इतर वेळी अनेक जाहिरातींचे sms येत असतात. काही वेळा तसे कॉलही नको …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_678.html", "date_download": "2018-11-15T23:40:26Z", "digest": "sha1:EFWR537AO4NIVLGVMN2OXAY6556VRFHC", "length": 7642, "nlines": 114, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "खड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » खड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू , ठाणे » खड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू\nखड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू\nखड्ड्यांचे प्रश्न अजूनही सुटले नसून गुरुवारी सायंकाळी आणखी एक खड्डेबळी गेल्याची घटना समोर आली आहे. ग्रामस्थांनीही यावेळी आक्रमक पवित्रा घेत मृतदेह घटनास्थळी ठेवून आंदोलन छेडण्यात आले.\nगणेश शांताराम पाटील(35)असे मृत युवकाचे नाव असून तो आपल्या मुलीच्या बारशाचे सामान आणण्यासाठी गेला होता. घरी परत जात असताना भिवंडी वाडा मार्गावरील धोंडा वडवली येथे रस्त्यात असलेल्या खड्ड्यात त्याची दुचाकी पडली आणि गणेश पाटील रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला मार लागल्याने तो कोमात गेला. त्यास ठाण्यातील खाजगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. या घटनेने परिसरांतील ग्रामस्थ आणि मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करीत गुरुवारी सायंकाळी त्याचा मृतदेह रस्त्यावर ठेवीत धोंडावडवली येथे घटनास्थळी आंदोलन केले.\nश्री रामायण एक्सप्रेस आजपासून सुरू\nरामायणाशी संबंधित तीर्थस्थळांना जोडण्याचा प्रयत्न नवी दिल्ली वृत्तसंस्था धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे रामाय...\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ramdas-athwle-talk-on-rahul-gandhi-pm-stetment/", "date_download": "2018-11-16T00:14:54Z", "digest": "sha1:M3A7NNLMKJ3BQGLWYBLQJQNYYEPOORW3", "length": 8827, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राहुल गांधींंच्या पंतप्रधान पदावर रामदास आठवलेंची भविष्यवाणी, वाचा नेमक काय म्हणाले आठवले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराहुल गांधींंच्या पंतप्रधान पदावर रामदास आठवलेंची भविष्यवाणी, वाचा नेमक काय म्हणाले आठवले\nपुणे: २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यास आपण पंतप्रधान होवू शकतो असा विश्वास कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भविष्यवाणी केली असून पुढील किमान 10-15 वर्ष राहुल गांधी हे पंतप्रधान होणार नसल्याच त्यांनी सांगितले आहे.\nरामदास आठवले यांनी आज कोरगाव भिमातील पूजा सकट हिच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली, त्यानंतर पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पूजा सकट आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे, तसेच तिच्या कुटुंबियांना 1 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे.\nकर्नाटक निवडणुकीत आरपीआय ३० जागांवर लढत आहे, तर 194 जागेवर पाठिंबा दिला आहे त्यामुळे भाजपला बहुमत मिळेल. मोदी सरकार कायदा बदलणार असल्याची चर्चा केली जाते, पण आपण कायद्याचे संरक्षण करू असे आश्वासन मोदींनी आम्हाला दिल्याच रामदास आठवले यांनी सांगितले आहे.मी भाजपसोबत असल्याने माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जात असल्याच म्हणत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच नाव न घेता टीका केली. काँग्रेस आणि सर्वांनी मिळून दलित अत्याचार थांबविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असेही ते म्हणाले.\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nटीम महाराष्ट्र देशा : विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालकांनी शनिवार, १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपाचा इशारा दिला आहे.…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-meeting-was-concluded-in-the-presence-of-co-minister-regarding-sugarcane-prices/", "date_download": "2018-11-15T23:11:33Z", "digest": "sha1:FTKP275VUDKQFZWVS25Q575I7AH4FNTD", "length": 10093, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "उसाची पहिली उचल हमीभाव दरानुसार - सुभाष देशमुख", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nउसाची पहिली उचल हमीभाव दरानुसार – सुभाष देशमुख\nऊस दराबाबत सहकार मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न\nमुंबई: राज्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये यंदाच्या गळीत हंगामात उसाची पहिली उचल शासनाच्या हमीभावानुसार दिली जाईल, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज सांगितले.सह्याद्री अतिथीगृहात ऊस दराबाबत आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक संपन्न झाली त्यावेळी श्री. देशमुख यांनी ही माहिती दिली.\nश्री. देशमुख म्हणाले, राज्यात सहकार क्षेत्र अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांचे आहेत. शेतकरी व साखर कारखानदार यांच्यामध्ये समन्वय ठेवून सर्वांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील. साखर कारखान्यातून पहिली उचल हमीभावानुसार दिली जाईल. दुसऱ्या उचलपासून परिस्थिती पाहून कारखानदारांकडून भाव दिला जाईल. त्यात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ कसा होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हमीभावापेक्षा साखर कारखान्यांनी अधिक भाव दिल्यास शासनाला कोणतीही अडचण नाही. साखर दर नियंत्रण समितीची बैठक लवकरच घेण्यात येणार आहे. तसेच गुजरात व उत्तरप्रदेश राज्यातील साखर कारखाने देत असलेला हमीभाव आणि इथेनॉलच्या दराबाबत अभ्यास करण्यासाठी राज्याचे एक अभ्यास मंडळ त्या राज्यात पाठविण्यात येईल. आणि या अभ्यासमंडळाकडून १५ दिवसात अहवाल मागून या अहवालाचा अभ्यास करून यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. याच बरोबर साखर कारखान्यांच्या वजनकाटे तपासणीसाठी जिल्हास्तरावर नेमण्यात येत असलेल्या समितीमध्ये शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीचा सुध्दा समावेश करण्यात येईल, असेही श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले.\nया बैठकीत विविध शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि कारखान्यांच्या अडचणी यावर चर्चा करण्यात आली. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, साखर आयुक्त संभाजी कडू पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ मुंबईचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, अनिल घनवट, इतर प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार :…\nमुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. त्याआधी बोलणे उचित नाही. मात्र,…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2014/11/18/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T22:55:44Z", "digest": "sha1:6LFH6ILW27QKZT5TERWA4MHCVJRHKFLT", "length": 12537, "nlines": 156, "source_domain": "shecooksathome.com", "title": "पेंडभाजी किंवा पेंडपाला – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nमहाराष्ट्रातल्या बहुतेक गावांमधे भाकरीबरोबर वरणाचे किंवा डाळीचे घट्ट प्रकार खाण्याची पध्दत आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात गोळा वरणाबरोबर किंवा घट्ट पिठल्याबरोबर भाकरी खातात. आमच्याकडे मराठवाड्यात तुरीचं शिजवलेलं घट्ट वरण, त्यावर कच्चं तेल, तिखट, काळा मसाला घालून, वर बारीक चिरलेलं कांदा-कोथिंबीर घालून खातात. कच्चं तेल आवडत नसेल तर मग लसणाची फोडणी घालूनही खाता येतं. हे वरण गारच खायचं असतं. हा प्रकार अफलातून लागतो. काही ठिकाणी डाळ-मेथीचं वरण असंच घट्ट केलं जातं. तुरीची डाळ मेथी दाणे घालून शिजवायची, त्यात चिंच गूळ घालून हाटायचं, थोडा काळा मसाला घालायचा आणि वरून लसणाची फोडणी द्यायची. वरणाचा हा प्रकारही मस्त लागतो. साता-याकडे चणाडाळ भिजवून त्यात लसूण-हिरव्या मिरचीचं वाटण घालून घट्ट पिठलं करतात. शिवाय शेंगदाण्याच्या कुटाचाही म्हाद्या नावाचा अफलासून प्रकार साता-यात केला जातो. हा प्रकार टिकाऊ असतो. सातारा भागातले बरेच लोक सैन्यात आहेत. ते जेव्हा सुटीवरून परत जातात तेव्हा त्यांच्याबरोबर हा प्रकार दिला जातो कारण तो काही दिवस टिकतो. अर्थात हे सगळे प्रकार ज्वारी-बाजरीच्या भाकरीबरोबरच खायचे. आज मी अशाच एका पदार्थाची रेसिपी शेअर करणार आहे. माझी आई हा पदार्थ फार छान करते. मी जेव्हा माहेरी जाते तेव्हा एक दिवस खास या पदार्थासाठी, पेंडपाल्यासाठी राखून ठेवलेला असतो. आजची रेसिपी आहे पेंडपाला किंवा पेंडभाजी.\nसाहित्य – १ वाटी चणा डाळ, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मोडलेली गवार, २ टीस्पून मेथी दाणे, दीड टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून काळा मसाला, पाव टीस्पून हळद, २ टीस्पून का-हळाची (खुरासणी) पूड, ४-५ लसूण पाकळ्या ठेचलेल्या, २ टीस्पून तेल, फोडणीसाठी मोहरी, चिमूटभर हिंग, मीठ चवीनुसार\nवरून घ्यायच्या फोडणीसाठी – पाव वाटी तेल, मोहरी, १५-२० लसूण पाकळ्या गोल चिरून, ४-५ सुक्या लाल मिरच्या, चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद\n१) दोन्ही डाळी आणि मेथीदाणे एकत्र करून स्वच्छ धुवून घ्या.\n२) कुकरच्या भांड्यात घालून त्यात बेताचं पाणी घाला. साधारणपणे २ ते अडीच वाट्या पाणी पुरे होईल. त्यात गवारीचे मोडलेले तुकडे घाला.\n३) कुकरला शिजवून घ्या. तीन शिट्या पुरे होतील. चणा डाळ पूर्ण राहिली पाहिजे, मोडता कामा नये.\n४) शिजवलेली डाळ हलक्या हातानं एकत्र करा. डाळीचे दाणे दिसायला हवेत.\n५) कढईत तेल गरम करा. तेल तापलं की मोहरी घाला. मोहरी तडतडली की हिंग घाला. त्यातच पाठोपाठ हळद आणि लाल तिखट घाला. लगेचच शिजलेली डाळ घाला. नीट हलवून घ्या.\n६) त्यात मीठ, काळा मसाला आणि का-हळाची पूड घाला. परत हलवून घ्या. मध्यम आचेवर उकळी येऊ द्या.\n७) उकळी आली की गॅस बंद करा. पेंडभाजी तयार आहे. पेंडभाजीवर वरून फोडणी घालून खातात.\nएक मस्त उकळी येऊ द्या\nवरून घालण्याची फोडणी –\n१) छोट्या कढईत तेल कडकडीत गरम करा. त्यात मोहरी घालून तडतडू द्या.\n२) मोहरी तडतडली की त्यात लसणाचे तुकडे घाला. ते चांगले लाल, कुरकुरीत होऊ द्या.\n३) आता त्यात सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घाला. मिरच्या परतल्या की चिमूटभर हिंग आणि चिमूटभर हळद घाला. गॅस बंद करा.\nपेंडभाजी देताना ताटात पेंडभाजी घ्या. त्यावर तयार फोडणी घाला. बरोबर गरम भाकरी, लोण्याचा गोळा आणि ताजं ताक द्या. मला इतकं असेल तर बरोबर काहीही लागत नाही. तुम्हाला हवं असेल तर एखादी कोशिंबीर करा. मग करून बघा आणि नक्की कळवा कशी झाली ते.\nPrevious Post: झटपट दाल फ्राय आणि झटपट जिरा राईस\nNext Post: फरसबी गाजराची भाजी\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/sc-obc-seats-addition-12177", "date_download": "2018-11-16T00:05:52Z", "digest": "sha1:RW5VPP5STUE3MGKGEGZQCTME2426AAC7", "length": 15431, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "SC, OBC seats in addition to the एससी, ओबीसीच्या जागांमध्ये वाढ | eSakal", "raw_content": "\nएससी, ओबीसीच्या जागांमध्ये वाढ\nराजेश प्रायकर/नीलेश डोये - सकाळ वृत्तसेवा\nसोमवार, 5 सप्टेंबर 2016\nप्रभागासाठी एसटी, खुल्या वर्गाच्या जागांत घट - अनेकांची राजकीय समीकरणे बिघडणार\nनागपूर - लोकसंख्येनुसार महापालिकेच्या सदस्य संख्येमध्ये वाढ झाली. त्यामुळे अनेकांना गुदगुल्या झाल्या. परंतु, अनुसूचित जमातीसोबत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित जागांमध्ये घट झाली असून एससी व ओबीसींसाठी जागा वाढणार असल्याची उच्चपदस्थ सूत्राने नमूद केले. त्यामुळे अनेकांची राजकीय गणिते बिघडणार असून राजकीय पक्षांनाही धक्का बसणार आहे.\nप्रभागासाठी एसटी, खुल्या वर्गाच्या जागांत घट - अनेकांची राजकीय समीकरणे बिघडणार\nनागपूर - लोकसंख्येनुसार महापालिकेच्या सदस्य संख्येमध्ये वाढ झाली. त्यामुळे अनेकांना गुदगुल्या झाल्या. परंतु, अनुसूचित जमातीसोबत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित जागांमध्ये घट झाली असून एससी व ओबीसींसाठी जागा वाढणार असल्याची उच्चपदस्थ सूत्राने नमूद केले. त्यामुळे अनेकांची राजकीय गणिते बिघडणार असून राजकीय पक्षांनाही धक्का बसणार आहे.\nमहानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार असून चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे एकूण ३८ प्रभागांमध्ये चौरंगी लढती बघायला मिळणार आहे. शासनाने महापालिकेची सदस्य संख्या ६ ने वाढवून १५१ केली आहे. यात हुडकेश्‍वर, नरसाळाही सामील करण्यात आले आहे. या क्षेत्रांतील नागरिकांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी सदस्य संख्या वाढ करण्यात आली आहे. सदस्य संख्येत वाढ झाल्याने सर्वच वर्गातील प्रतिनिधींनीच्या संख्येत वाढ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. ओबीसी, एससी व खुल्या प्रवर्गातील नगरसेवकासाठी आरक्षित जागेच्या संख्येत वाढ होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, एसटी व खुल्या प्रवर्गातील नगरसेवकांसाठी आरक्षित जागेच्या संख्येत घट झाल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्राने सांगितले. सध्या एसटी नगरसेवकांची सख्या १३ असून पुढील निवडणुकीसाठीसाठी १२ झाली आहे. खुल्या प्रवर्गातील नगरसेवकासाठी आरक्षित जागेत एकने घट झाली असून ६८ करण्यात आली आहे. ओबीसी प्रवर्गातील नगरसेवक संख्येत २ तर एससीच्या संख्येत सहाने वाढ झाली आहे. २४ लाख ४७ हजार ४९४ लोकसंख्या असून या आधारेच प्रवर्गातील नगरसेवकांची संख्या निश्‍चित करण्यात आली आहे. यात ५० टक्‍के जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत.\nअशी असेल संख्या (१५१) विद्यमान संख्या (१४५)\nएससी - ३० २४\nएसटी - १२ १३\nओबीसी - ४१ ३९\nखुला प्रवर्ग - ६८ ६९\nमहापालिकेत नामनिर्देशित सदस्यांची संख्या सद्य:स्थितीत पाच आहे. सदस्य संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे नामनिर्देशित सदस्यवाढीची शक्‍यता होती. मात्र, शासनाकडून या संख्येत कोणतीही वाढ करण्यात आली नाही.\nजातीय लोकसंख्येच्या आधारे प्रत्येक भागात प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे. त्यानुसार एससी आणि एसटीचे आरक्षण निश्‍चित करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागात ओबीसी वर्गासाठी एक जागा असणार आहे. तीन प्रभागांत ओबीसीसाठी दोन जागा असतील. तीन जागांसाठी चिठ्ठी काढण्यात येणार आहे. ३० प्रभागांत खुल्या वर्गातील दोन सदस्य असतील.\n\"रक्षा' ऍप महिलांचा सुरक्षारक्षक\nनागपूर - \"टॅग मी टू' चळवळीनंतर महिलांनी स्वतःवर झालेला अन्याय जगापुढे आणला. सिनेसृष्टीतील अनेक चेहरे यात अडकले. मात्र, या चळवळीमुळे खरा प्रश्‍न...\nकचरा साचतोय बिनबोभाट; कुत्रीही मोकाट\nसातारा - शहरांच्या स्वच्छतेसाठी आणि सुंदरतेसाठी राज्यभर मोहीम सुरू आहे. त्यानुसार सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात प्रयत्न होत असले तरी, शहर आणि...\nछावणी उपाध्यक्षपदी पद्मश्री जैस्वाल बिनविरोध\nऔरंगाबाद : छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मश्री अनील जैस्वाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा...\nनेहरू उद्यानाचेही परस्‍पर लोकार्पण\nनाशिक - स्मार्टसिटीअंतर्गत पुनर्निर्माणाचे काम सुरू असलेल्या नेहरू उद्यानाचे बुधवारी (ता. १४) पुन्हा एकदा परस्पर लोकार्पण करण्याची घोषणा आयुक्त...\n‘महाजन फॉर्म्युला’ची धुळे महापालिकेत कसोटी\nजळगाव - ‘शतप्रतिशत: भाजप’ हे सूत्र घेऊन भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर करीत आहे. महापालिका निवडणुकीच्या यशासाठी तर पक्षाने सध्या विरोधी...\nजुनी सांगवीत लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरी पत्राचे वाटप\nजुनी सांगवी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संजय गांधी निराधार योजना समिती अंतर्गत येथील जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव प्रभागातील अपंग,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-15T23:02:03Z", "digest": "sha1:DKPUC2RSWM5P6O7F6NT2KZIZISD3HHJB", "length": 7629, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…तर पोलीस यंत्राणाच बरखास्त करा! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n…तर पोलीस यंत्राणाच बरखास्त करा\nआम्हाला पंतप्रधानांशी भांडायचे नाही, मात्र भिडेंवर कारवाई झाली नाही, तर कुणाच्या शेपटीवर पाय ठेवायचा आणि कुठले प्रकरण कधी काढायचे हे आम्हाला चांगलेच कळते.\n– ऍड. प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, भारिप बहुजन महासंघ.\nमुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे येत्या आठ दिवसांत भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी संभाजी भिडेंवर कारवाई न केल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करू, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी यांनी दिला आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याबाबत अगोदर या रावसाहेब पाटीलवर आणि त्याच्या माध्यमातून भिडेंवर कारवाई करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सर्व बाबी स्पष्ट असतानाही जर पोलीस भिडेंवर कारवाई करत नसतील, तर पोलीस यंत्राणाच बरखास्त करावी, अशी संतप्त मागणीही त्यांनी यावेळी केली.\nयावर येत्या आठ दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे ते म्हणाले. आजचे आंदोलन हा निव्वळ सरकारला इशारा असून आठ दिवसांत भिडेंवर कारवाई न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आंबेडकर यांनी यावेळी दिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभीमा नदी पात्रातील वाळू चोरांची नावे गायब\nNext articleकोल्हापूर विमानतळाचे “छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ नामकरण\nशाहिद आफ्रिदीचे ‘ते’ वक्तव्य योग्यच – राजनाथ सिंह\n#Video : पाकिस्तान काश्मीरला सांभाळू नाही शकत – शाहिद आफ्रिदी\nजागतिक व्यापारयुद्धामुळे प्रयत्न करूनही निर्यात वाढेना\nमुख्यमंत्री, प्रशासकीय यंत्रणांमधील संवादाची चौकशी करा – अॅड. प्रकाश आंबेडकर\nप्रकाश आंबेडकरांकडून भिडेंना ‘क्लीन चिट’\nपाकिस्तानकडून 12 भारतीय मच्छिमारांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-15T22:39:24Z", "digest": "sha1:ZEZQ3UV4RKT5MD4B75LEKBYEIJJCL3VE", "length": 7312, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बेलदार भटका समाज संघाच्या जिल्हाध्यक्षपदी महेश मोहिते | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबेलदार भटका समाज संघाच्या जिल्हाध्यक्षपदी महेश मोहिते\nवडगाव मावळ, (वार्ताहर) – येथील युवा सामाजिक कार्यकर्ते महेश अर्जुन मोहिते यांची बेलदार भटका समाज संघाच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली.\nदेहू येथे रविवारी (दि. 25) रोजी बेलदार भटका समाज संघाच्या जाहीर मेळाव्या प्रसंगी युवा सामाजिक कार्यकर्ते महेश मोहिते यांच्या समाजोपयोगी कार्याची तसेच कार्यक्षम नेतृत्वाची दखल घेऊन बेलदार भटका समाज संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रमेश जाधव, महिला अध्यक्ष मैनाबाई चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य सरचिटणीस सुखदेव मोहिते व कायदेशीर सल्लागार ऍड. नवनाथ पवार यांच्या हस्ते महेश मोहिते यांना पुणे जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आला.\nया वेळी दिलीप जाधव, सुनील मोहिते व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. महेश मोहिते यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराप्रसंगी महेश मोहिते पुणे जिल्ह्यातील बेलदार भटका समाजाचे मजबूत संघटन करुन त्यांचे सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक व सार्वजनिक योजना मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअवसरी खुर्दमध्ये 40 जणांची आरोग्य शिबीर\nNext article“बॉल टॅम्परिंग’ हा संपूर्ण ऑस्ट्रेलियाचा अपमान\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/article-by-mallika-amarsheikh/", "date_download": "2018-11-15T23:16:03Z", "digest": "sha1:SM63STJXO4M4E223AI6A5TQFUVTFZWL4", "length": 25718, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "नायपॉल आणि आपण | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nनायपॉल जुनी मुळं शोधत इथवर आले. कोलंबस मुळं नसतानाही शोधत गेला आपण काय शोधतो आपल्याकडले लेखक अजूनही परंपरा, रोमँटिसिझम यात अडकून पडले आहेत. खरं तर जगभरात जेवढे प्रश्न आहेत तेवढेच, किंबहुना जास्त प्रश्न आज हिंदुस्थानात आहेत. मुद्दाम ठरवून कुणी कथा लिहीत नाही हे कबूल, पण नायपॉल यांनी किमान हिंदुस्थानातल्या संघर्षमयी माणसांची ओळख करून घेतली तशी ती आपल्याकडील किती लेखकांना करावाशी वाटली आपल्यातही एखादे नायपॉल, एखादा गॉर्की, ओ हेन्री, शेक्सपियर किंवा पुन्हा एखादे व्यास का होऊ शकत नाहीत आपल्यातही एखादे नायपॉल, एखादा गॉर्की, ओ हेन्री, शेक्सपियर किंवा पुन्हा एखादे व्यास का होऊ शकत नाहीत जो फक्त आणि फक्त माणसाचा शोध घेईल…\nएका भल्या सकाळीच नेहमीप्रमाणेच स्वयंपाकाच्या गडबडीत असताना दारात दोन अनोळखी पाहुणे उभे राहिले.\nएक होते व्ही. एस. नायपॉल न् दुसरे चारुदत्त त्यांनी त्यांची ओळख सांगितली न् नामदेवची मुलाखत घेण्याची त्यांची तीक्र इच्छाही चारूनं सांगितली. मला वाटतं चारू हे ‘टाइम्स ऑफ इंडिया’चा पत्रकार होते त्यावेळी तो नायपॉलना हिंदुस्थानातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना भेटून त्यांची मुलाखत घेण्यासाठी मदत करत होता. चहापाणी करताना नामदेव घरात नाही न् रात्रीपर्यंत तो परतण्याची शक्यता नाहीच हे सांगितल्यावरही ते जराही विचारात पडले नाहीत. उलट चारू यांनी मीही लेखन आणि कविता करते हे सांगितल्यावर ‘‘मग मी यांचीच मुलाखत घेतो प्रथम’’ असं नायपॉल म्हणाले. मला तर त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर अचंबित, स्तंभित, आश्चर्यचकित असं बरंच कायसं झाले\nनायपॉल यांनी बरेच प्रश्न विचारले. जे मला समजले, पण माझं मराठी त्यांना कळण्यासारखं नव्हते. त्यामुळे चारूने ते भाषांतरीत करून त्यांना सांगितले. ही मुलाखत चालू असताना मला अनेक गोष्टी जाणवल्या. कारण माझी जो मुलाखत घेतो त्याला त्याआधी मीही वाचत जाते. एक लेखक दुसऱया लेखकाला अशाच प्रकारे जास्त चांगलं वाचू शकतो, असं माझं ठाम मत आहे. दुसरं म्हणजे नायपॉल यांनी नंतर पुस्तकात उद्धृत केलेली मुलाखत वाचताना तर हेही जाणवलं की, या माणसाची नजर म्हणजे एक्स-रे आरपार, धारदार माझी बोलीभाषा, शैली, माझी देहबोली, माझे विचार, एवढंच काय तर माझ्या घराच्या भिंतींचा रंग, तेथील फर्निचर.. एवढं सगळं तपशीलवार वर्णन म्हणजे ग्रेटच होतं. मला आठवतं त्यावेळी मी घराला मूव्ह कलर दिलेला होता. जो कुणीच देत नाही. मात्र नायपॉल यांना हा रंगही जाणवला ही कमालच म्हणायची. आमच्या घराचं व्यक्तिमत्त्व आमच्यासकट न्याहाळणारा, पारखणारा हा पहिलाच माणूस\nनायपॉल हे मूळ हिंदुस्थानी वंशाचे असले तरी त्यांचं पूर्ण जीवन हिंदुस्थानबाहेरचं मला स्वतःला हिंदुस्थानबाहेरचे लेखक आणि हिंदुस्थानी लेखक हा वेगळय़ा लेखाचाच विषय वाटतोय. आणि यावर कुणीच भाष्य केलेलं नाही. असे का, हा प्रश्न मला नेहमीच पडतो. लेखक म्हटल्यावर त्याला जातपात, प्रांत, देश, खंड यांच्या बॅरिकेडस् नकोतच. ‘न्यासोच्छिपटं जगत्सर्वम् मला स्वतःला हिंदुस्थानबाहेरचे लेखक आणि हिंदुस्थानी लेखक हा वेगळय़ा लेखाचाच विषय वाटतोय. आणि यावर कुणीच भाष्य केलेलं नाही. असे का, हा प्रश्न मला नेहमीच पडतो. लेखक म्हटल्यावर त्याला जातपात, प्रांत, देश, खंड यांच्या बॅरिकेडस् नकोतच. ‘न्यासोच्छिपटं जगत्सर्वम्’ असं म्हटलं ते उगीच नाही. अर्थात महाभारतानंतर एकही महाकाव्य या भूमीत उपजलेलं नाही जे सार्वकालिक, सार्वभौम आणि या सुंदर, पण गरीब पृथ्वीवरील यच्चयावत लोकांचं दुःख असं शब्दबद्ध करील, जे कुणालाही आपलं वाटेल.\nऑस्कर वाईल्ड, ओ हेन्री, मॅक्झिम गॉर्की किंवा इव्हन पर्लबकची ‘द अर्थ’ ही कादंबरी, या मंडळींच्या साहित्यातील प्रत्येक माणूस हा आपल्या मातीतला वाटतो. खूप कमी अपवाद वगळता आपल्या हिंदुस्थानातल्या अशा कुठल्या लेखकांच्या लिखाणात असं आढळतं एक रवींद्रनाथ टागोर यांचा मात्र अपवाद. अर्थात त्यांना जो नोबेलसारखा सर्वोच्च पुरस्कार मिळाला तो यासाठी नाही, तर गीतांजलीसाठी.\nनायपॉल जुनी मुळं शोधत इथवर आले. कोलंबस मुळं नसतानाही शोधत गेला आपण काय शोधतो आपण आपल्याला तरी शोधतो का इतरांची गोष्टच सोडा. जे लेखक स्वतःला, दुसऱयाला, समाजाला, व्यवस्थेला शोधत नाहीत त्यांना लेखक म्हणण्यापेक्षा लेखनिकच म्हणावं\nआपल्याकडले लेखक अजूनही परंपरा, रोमँटिसिझम यात अडकून पडले आहेत. निखळ मानवी भावना कुठे दिसत नाही. गिमिक्स, पोज, बांधिलकीचा भाबडेपणा, कुठल्या तरी शोधासाठी नाही, तर फक्त आत्मप्रौढीनं ग्रासलेलं लिखाण खरडण्यात यांचे शब्दच्छल सुरू असतात. निव्वळ आणि निव्वळ मानवी अस्तित्व, त्याचं दुःख, त्याचे प्रश्न हे आज आपल्याला किती साहित्यांतून पाहावयास मिळतात खरं तर जगभरात जेवढे प्रश्न आहेत तेवढेच, किंबहुना जास्त प्रश्न आज हिंदुस्थानात आहेत. अठरापगड जाती, दारिद्रय़, अज्ञान, बेरोजगारी, आजही मैल मैल चालून चार हंडे पाणी बायांना आणावं लागणं… अनेकदा दहा-दहा फूट खोल विहिरीत उतरून बायका ते गढूळ पाणी आणून संसार चालवतात.\nकर्ज काढून नवरा जातो. मागे पोरबाळं राहतात तरी बाई न मरता झगडत राहते. सावकारांच्या नजरांच्या जळवा अंगावर चिकटलेल्या काढत राहते. यावर कथा आहे का आजवर कुणाची मुद्दाम ठरवून कुणी कथा लिहीत नाही हे कबूल, पण नायपॉल यांनी किमान हिंदुस्थानातल्या संघर्षमयी माणसांची ओळख करून घेतली तशी ती आपल्याकडील किती लेखकांना करावाशी वाटली मुद्दाम ठरवून कुणी कथा लिहीत नाही हे कबूल, पण नायपॉल यांनी किमान हिंदुस्थानातल्या संघर्षमयी माणसांची ओळख करून घेतली तशी ती आपल्याकडील किती लेखकांना करावाशी वाटली लाखो हत्तींना मारणाऱया वीरप्पनला मारायला अनेक वर्षे लागली. वाळू उपसा करून डोंगरदऱया कुरतडणारे, मानवी अवयवांची तस्करी करणारे, स्त्राrला रेडलाइट एरियात धाडणारे असे अनेक नव्हे, तर शेकडो प्रश्न वणव्यागत आपल्या देशात पसरले आहेत. तरीही आपण किती काळ आत्मग्लानीत राहणार आहोत लाखो हत्तींना मारणाऱया वीरप्पनला मारायला अनेक वर्षे लागली. वाळू उपसा करून डोंगरदऱया कुरतडणारे, मानवी अवयवांची तस्करी करणारे, स्त्राrला रेडलाइट एरियात धाडणारे असे अनेक नव्हे, तर शेकडो प्रश्न वणव्यागत आपल्या देशात पसरले आहेत. तरीही आपण किती काळ आत्मग्लानीत राहणार आहोत आपल्याला आरसा दाखवायला आता व्ही. एस. नायपॉल येणार नाहीत, पण आपल्यातही एखादे नायपॉल, एखादे गॉर्की, ओ हेन्री, शेक्सपियर किंवा पुन्हा एखादे व्यास का होऊ शकत नाहीत आपल्याला आरसा दाखवायला आता व्ही. एस. नायपॉल येणार नाहीत, पण आपल्यातही एखादे नायपॉल, एखादे गॉर्की, ओ हेन्री, शेक्सपियर किंवा पुन्हा एखादे व्यास का होऊ शकत नाहीत जो फक्त आणि फक्त माणसाचा शोध घेईल, त्याच्या दुःखाचा विचार करील आणि ते शब्दबद्ध करील\n(लेखिका ज्येष्ठ कवयित्री आहेत.)\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-15T22:42:50Z", "digest": "sha1:IH42LCTPU7EQF7WDKHLM653Z732GYU5P", "length": 8009, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ताजनापूर उपसा सिंचन योजनेबाबत विधानभवनात आढावा बैठक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nताजनापूर उपसा सिंचन योजनेबाबत विधानभवनात आढावा बैठक\nमुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या टप्पा-2 कामासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात आढावा बैठक घेतली. यावेळी जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते.\nमुख्यमंत्री म्हणाले, जायकवाडी जलाशयामुळे पुनर्वसित प्रकल्पबाधिताना सिंचनाचा लाभ देणे गरजेचे आहे. ताजनापूर उपसा सिंचन प्रकल्पाचा पहिला टप्पा 2011 मध्ये पूर्ण झाला असला तरी दुसऱ्या टप्प्याचे कामही वेगाने पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारा 15 कोटींचा निधी केंद्र शासनाकडून विविध योजनेंतर्गत प्राप्त करु. त्यासाठी सर्व मागण्यांचे एकत्रित प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.\nताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा-2 हा प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात आहे. हा प्रकल्प 395.48 कोटी रुपयाचा असून पहिला आणि दुसरा टप्पा मिळून 6 हजार 960 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यावर 3 हजार 878 दशलक्ष घनफूट पाण्याची उपलब्धता असणार आहे. या प्रकल्पात 2 हजार 614 अश्वशक्तीचे विद्युत पंप उभारणीची कामे पूर्ण झाली असून पोहोच रस्ता, पोहोच कालवा, मुख्य पंपगृह, उर्ध्वगामी नलिका या घटकांची 95 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. 70 टक्के विद्युत कामे पूर्ण झाली असून वितरण कुंडाच्या कामासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशेतकरी कर्जमाफीला मुदतवाढ\nNext articleव्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन मिशनसाठी सिद्धीविनायक न्यासाकडून १० कोटी रुपये\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाचा प्रश्न प्राधान्याने सोडवू\nझोपेचे सोंग घेणाऱ्यांना उठवता येत नाही\nउद्योगपूरक धोरणांमुळे महाराष्ट्र नव्या उंचीवर : देवेंद्र फडणवीस\nअतिरिक्त आयुक्तांच्या नियुक्तीचा फेरविचार करावा\nन्या. नरेश पाटील यांनी घेतली मुख्य न्यायाधीशपदाची शपथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-15T23:04:05Z", "digest": "sha1:RHXXEHFOJDARUMUEVN4MFT6NRDPMPFKQ", "length": 7923, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोटनिवडणुकीच्या निकालातून देशाचा बदलता मूड सूचित-कॉंग्रेस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपोटनिवडणुकीच्या निकालातून देशाचा बदलता मूड सूचित-कॉंग्रेस\nनवी दिल्ली: कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत भाजपला बसलेल्या झटक्‍याने कॉंग्रेसच्या गोटात खुशीची लाट पसरली आहे. त्यातून पोटनिवडणुकीच्या निकालातून देशाचा बदलता मूड सूचित होत असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसने दिली आहे.\nकर्नाटकमधील बातमी अतिशय आशादायी आहे. त्यातून देशातील मूड प्रतिबिंबित होतो. देशात झालेल्या मागील दहा पोटनिवडणुकांत कॉंग्रेस आणि इतर पुरोगामी शक्तींनी भाजपचा पराभव केला, असे कॉंग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. तर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम्‌ यांनी कर्नाटकमधील 4-1 हा निकाल टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील कसोटी मालिका विजयाप्रमाणे भासत असल्याचे ट्‌विट केले.\nदिवाळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे. द्वेष, असहिष्णुता हे आधुनिक जगातील राक्षस आहेत. नवे वर्ष प्रेम, सहिष्णुता आणि घटनात्मक मुल्यांचा विजय घेऊन येवो, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, कर्नाटकमधील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्‌विटरवरून पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांचे अभिनंदन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमद्य माफियांनी उपनिरीक्षकाला ट्रक खाली चिरडून मारले\nNext articleछत्तीसगडमध्ये 90 जागांसाठी 1291 उमेदवार रिंगणात\nकॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह\nधाडसी पर्यटकांचा ओढा युद्धजन्य क्षेत्राकडे\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून\nनेहरुंच्या धोरणांमुळेच भारतात एक चहावाला पंतप्रधान : शशी थरुर\nमोदी-केजरीवाल ऐकत नाहीत म्हणून रेल्वे प्रवाशांचे ट्रम्प यांना गाऱ्हाणे\nरजनीकांत यांच्या वक्तव्याला अद्रमुकचा आक्षेप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-solapur-news-health-check-campaign-indian-oil-corporation-101598", "date_download": "2018-11-15T23:55:38Z", "digest": "sha1:5ZRXTFXCDFCFJXV4KC4FEHWYX7KK2GWU", "length": 13708, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news solapur news health check up campaign indian oil corporation इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लि.च्या वतीने सर्व रोगनिदान शिबीर | eSakal", "raw_content": "\nइंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लि.च्या वतीने सर्व रोगनिदान शिबीर\nबुधवार, 7 मार्च 2018\nमोहोळ (सोलापूर) : इंडीयन ऑईल कॉपोरेशन लिमीटेड, कोयली -अहमदनगर -सोलापूर पाईपलाईन्स यांच्या सौजन्याने मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे सर्व रोगनिदान तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबीराचे उद्घाटन इंडियन ऑईल कॉपोरेशन कंपनीच्या पश्चिमी क्षेत्र बडोदराचे महाप्रबंधक विनोद कछवाहा यांनी केले. अध्यक्षस्थानी मोहोळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के होते.\nमोहोळ (सोलापूर) : इंडीयन ऑईल कॉपोरेशन लिमीटेड, कोयली -अहमदनगर -सोलापूर पाईपलाईन्स यांच्या सौजन्याने मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे सर्व रोगनिदान तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबीराचे उद्घाटन इंडियन ऑईल कॉपोरेशन कंपनीच्या पश्चिमी क्षेत्र बडोदराचे महाप्रबंधक विनोद कछवाहा यांनी केले. अध्यक्षस्थानी मोहोळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के होते.\nयावेळी बोलताना कछवाहा म्हणाले इंडियन ऑईल कॉपोरेशन कंपनीच्या वतीने सामाजिक जाणीवेच्या बांधिलिकीतुन ग्रामीण भागातील उपेक्षित व अत्यावश्यक अशा ठिकाणी आरोग्य, वीज , पाणी यासह स्वच्छ भारत मिशन, या अंतर्गत सुविधा उपलब्ध करून देणे व समाजातील शेवटच्या घटका प्रर्यत विकासाचा आलेख पोहचविणे यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत. यावेळी व्यासपिठावर शिरापूरचे सरपंच बाळासाहेब राजेपांढरे, उपसरपंच सौदागर साठे, पाकणी येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे मुख्य डेपो व्यवस्थापक मोहम्मद शकील अख्तर, व्यवस्थापक सुनील कोल्हटकर, वरिष्ठ व्यवस्थापक अनुक्रमे ए.के. सिंग अहमदनगर, प्रभातकुमार मनमाड, राजेशकुमार बघेलका बडोदा, राकेश महातो प्रबंधक अहमदनगर, गुंजनकुमार कनिष्ठ व्यवस्थापक बडोदा, जिल्हा वनअधिकारी संजय माळी आदी उपस्थीत होते.\nया शिबीरात आसपासच्या परिसरातील सुमारे ३०० रूग्णांची तपासणी करण्यात आली. यासाठी यशोधरा रुग्णालय सोलापूर चे डॉ खलीद जामदार, डॉ स्वप्नाली उगले, यांच्या सह सहकारी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या शिबीरास अंबीका विद्यामंदीरचे मुख्याध्यापक बी.जी. कुलकर्णी, जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका सुशीला शेंडगे , संजय सावंत, गोंविद पाटील, श्रीकांत धोत्रे आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थीत होते.\nकचरा साचतोय बिनबोभाट; कुत्रीही मोकाट\nसातारा - शहरांच्या स्वच्छतेसाठी आणि सुंदरतेसाठी राज्यभर मोहीम सुरू आहे. त्यानुसार सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात प्रयत्न होत असले तरी, शहर आणि...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nआरोग्य कर्मचारी मस्त, नागरिक त्रस्त\nपुणे : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले कचऱ्याचे कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पूना...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/prepaid-riksala-no-response-passengers-19184", "date_download": "2018-11-16T00:13:58Z", "digest": "sha1:ADQQAV4JOTQGC44M54PVDHG3NPAR4DK5", "length": 14668, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prepaid riksala no response from passengers ‘प्रीपेड रिक्षा’ला नाही प्रवाशांचा प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\n‘प्रीपेड रिक्षा’ला नाही प्रवाशांचा प्रतिसाद\nबुधवार, 7 डिसेंबर 2016\nशिवाजीनगर, स्वारगेट येथील कार्यालये बंद; पुणे स्टेशनची सेवा सुरू\nपुणे - प्रवाशांना वाजवी दरात हक्काची व सुरक्षित वाहतूक सेवा मिळण्यासाठी शहरात तीन ठिकाणी प्रीपेड रिक्षा सेवा सुरू केली होती. मात्र, त्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट येथील ही सेवा अनेक महिन्यांपासून बंद आहे, तर पुणे रेल्वे स्टेशन सेवेवर कॅब सर्व्हिसचा परिणाम झाला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.\nशिवाजीनगर, स्वारगेट येथील कार्यालये बंद; पुणे स्टेशनची सेवा सुरू\nपुणे - प्रवाशांना वाजवी दरात हक्काची व सुरक्षित वाहतूक सेवा मिळण्यासाठी शहरात तीन ठिकाणी प्रीपेड रिक्षा सेवा सुरू केली होती. मात्र, त्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट येथील ही सेवा अनेक महिन्यांपासून बंद आहे, तर पुणे रेल्वे स्टेशन सेवेवर कॅब सर्व्हिसचा परिणाम झाला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.\nशिवाजीनगर येथील प्रीपेड रिक्षा थांब्याच्या कार्यालयात कचरा साचल्याचे दिसून आले. प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याने स्वारगेट येथील प्रीपेड थांब्याचे कार्यालयच गायब झाले आहे. पुणे स्टेशनवर अजूनही प्रीपेड सेवा सुरू असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले. काहींच्या म्हणण्यानुसार कॅब सर्व्हिसचा या सेवेवर परिणाम झाला आहे.\nतिन्ही ठिकाणी दररोज हजारो प्रवाशांची ये-जा होते. त्यांना येथूनच सुरक्षितपणे नियोजित ठिकाणी पोचण्यासाठी प्रीपेड रिक्षा थांब्याची सुविधा वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मदतीने सुरू केली. मात्र, या सेवेला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.\nशिवाजीनगर येथील विक्रेते म्हणाले, ‘‘या सुविधेला प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याने हा थांबा बंद केला आहे. त्याचा उपयोग आता वाहतूक पोलिस करतात.’’ पुणे स्टेशन येथील रिक्षाचालक कैलास शेवकर म्हणाले, ‘‘शेकडो प्रवासी येथून ये-जा करतात. त्यामुळे या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, कॅब सर्व्हिसचा काही अंशी परिणाम या सेवेवर झाला आहे.’’\nपुणे रेल्वे स्थानकावरील कार्यालयाचे कर्मचारी राजेश रोकडे म्हणाले, ‘‘हा थांबा २४ तास सुरू असतो. बाहेरगावांहून येणाऱ्या प्रवाशांची रिक्षासाठी मागणी असते. त्यामुळे ही सुविधा प्रवाशांना सोईस्कर पडते. रिक्षा नोंदणीचे दहा रुपये आणि मीटरनुसार होणाऱ्या भाड्यावर २० रुपये अधिक आकारले जातात; पण सुरक्षा आणि नियोजित ठिकाणी वेळेवर पोचण्यासाठी प्रवाशांचा सेवेला प्रतिसाद मिळत आहे.’’\n\"रक्षा' ऍप महिलांचा सुरक्षारक्षक\nनागपूर - \"टॅग मी टू' चळवळीनंतर महिलांनी स्वतःवर झालेला अन्याय जगापुढे आणला. सिनेसृष्टीतील अनेक चेहरे यात अडकले. मात्र, या चळवळीमुळे खरा प्रश्‍न...\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nओला, उबरचा उद्यापासून बंद\nमुंबई - बंद पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवार (ता. 17) पासून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे...\nजमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी\nफलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली...\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/uses-of-paneer-118101600023_1.html", "date_download": "2018-11-15T23:42:37Z", "digest": "sha1:BHNZ3FYUSIRNW26FGIDUPOWATA476QGE", "length": 10338, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपनीरच्या सेवनामुळे हृदयविकाराच्या झटक्या धोका कमी होतो\nदररोज 40 ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. चीनमधील सूचो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अध्ययनातून हा खुलासा झाला असून त्यांनी सांगितले की, पनीर जीवनसत्त्व, खनिजे व प्रोटीनने युक्त असते. हृदयाला सुरक्षित ठेवण्यात ते मदत करतात. पनीर चांगले कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते आणि वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी घटविते.\nपनीरमध्ये एक सिडही असते, ते धन्यांमध्ये येणार्‍या कोणत्याही प्रकारचा अडथळा दूर करते. हल्लीच झालेल्या एका अध्ययनात असे दिसून आले की, पनीरमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक व धोका कमी\nकरण्याची क्षमता असते. पोट व स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारात पनीर अतिशय प्रभावी सिद्ध झाले आहे. दुधापासून बनले जात असल्याने त्यात दुधाचेही गुण असतात. त्यात ऊर्जाच्या स्रोताचाही समावेश आहे. तत्काळ ऊर्जेसाठी पनीरचे सेवन लाभदायक आहे.\nवास्तू टिप्स: घराला पेंट करवण्यासाठी योग्य रंगांची निवड करा, नाही राहणार पैशांची किल्लत\nटीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक\n‘हाऊसफुल ४ला #MeToo चा फटका\nदमा रोगात कांदा आहे गुणकारी \nभंगार ठरवते तुमचे सौख्य\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nघरचा वैद्य : नक्की करून बघा\nकांद्याच्या सालीत आणि पापुद्रय़ामध्ये भरपूर अँण्टिऑक्सिडंटस् असतात. तसेच त्यात क्वेसेंटीन ...\nमिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nबीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...\nहृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...\nआश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे\nकोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/dy-mayor-annapurna-koregavkar-23661", "date_download": "2018-11-16T00:10:59Z", "digest": "sha1:D4K3VIFNBN6NUAZOQNASRR3CPGSUNCD7", "length": 18141, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "dy. mayor annapurna koregavkar सावंतवाडी उपनगराध्यक्षपदी कोरगावकरच | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 31 डिसेंबर 2016\nसावंतवाडी - येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे अन्नपूर्णा कोरगावकर या दहा मतांनी निवडून आल्या; तर काँग्रेसचे उमेदवार राजू बेग यांना ८ मतांवर समाधान मानावे लागले. स्वीकृत म्हणून काँग्रेसच्या डॉ. जयेंद्र परुळेकर यांना तर भाजपकडून मनोज नाईक यांना संधी मिळाली.\nकाँग्रेसकडे संख्याबळ कमी असताना त्यांनी उपनगराध्यक्ष निवडीसाठी श्री. बेग यांचा अर्ज भरला. काँग्रेसने गुप्त मतदान घेण्याची मागणी पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याकडे केली; मात्र ती मागणी फेटाळून लावत श्री. साळगावकर यांनी हात उंचावून मतदान प्रक्रिया राबवली.\nसावंतवाडी - येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे अन्नपूर्णा कोरगावकर या दहा मतांनी निवडून आल्या; तर काँग्रेसचे उमेदवार राजू बेग यांना ८ मतांवर समाधान मानावे लागले. स्वीकृत म्हणून काँग्रेसच्या डॉ. जयेंद्र परुळेकर यांना तर भाजपकडून मनोज नाईक यांना संधी मिळाली.\nकाँग्रेसकडे संख्याबळ कमी असताना त्यांनी उपनगराध्यक्ष निवडीसाठी श्री. बेग यांचा अर्ज भरला. काँग्रेसने गुप्त मतदान घेण्याची मागणी पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याकडे केली; मात्र ती मागणी फेटाळून लावत श्री. साळगावकर यांनी हात उंचावून मतदान प्रक्रिया राबवली.\nयेथील पालिकेची पुढे ढकलण्यात आलेली उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया आज घेण्यात आली. यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करून युतीकडून सौ. कोरगावकर यांना संधी देण्यात आली होती. स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज नाईक यांचे नाव सुचवण्यात आले होते. दुसरीकडे काँग्रेसकडून जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांचे नाव निश्‍चित केले होते. या सर्व प्रक्रियेनंतर आज सकाळी उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली. या वेळी काँग्रेसकडून दावा करण्यात आल्याप्रमाणे उपनगराध्यक्षपदासाठी राजू बेग यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. त्यामुळे नियमानुसार दुपारी अडीच वाजेपर्यंत सर्व प्रक्रिया पार पडली.\nत्यानंतर मतदानाच्या प्रक्रियेवेळी पीठासीन अधिकारी श्री. साळगावकर यांनी हात उंचावून मतदान घ्यावे, अशा सूचना सभागृहाला केल्या.\nया प्रक्रियेला विरोधी गटाचे नगरसेवक परिमल नाईक यांनी विरोध केला. श्री. साळगावकर यांनी पालिका अधिनियमानुसार ही प्रक्रिया आहे, असे सांगून त्यांची मागणी फेटाळून लावली.\nत्यानंतर मतदान प्रक्रिया झाली. यात सत्ताधारी नऊ नगरसेवकांसह नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे एक मत अशी दहा मते कोरगावकर यांना मिळाली. काँग्रेसकडे आठचे संख्याबळ असल्यामुळे बेग यांना आठ मतांवर समाधान मानावे लागले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक म्हणून श्री. नाईक आणि डॉ. परुळेकर यांचे नाव जाहीर करण्यात आले.\nया वेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, भारती मोरे, दीपाली सावंत, अनारोजीन लोबो, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, सौ. माधुरी वाडकर यांच्यासह विरोधी गटाचे परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर, नासीर शेख, दीपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, उत्कर्षा सासोलकर आदी उपस्थित होत्या.\nमतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर साळगावकर यांनी हात उंचावून मतदान करण्याच्या सूचना केल्या. त्याला परिमल नाईक यांनी आक्षेप घेत गुप्त मतदान घेण्याची मागणी केली. या वेळी साळगावकर यांनी अधिनियमाची कॉपी वाचून दाखविली. ती पुन्हा खात्री करण्यासाठी श्री. नाईक यांनी आपल्याकडे घेतली व शब्दात खेळ असतो. त्यामुळे वाचले पाहिजे, असे सांगत वाचण्यास सुरवात केली. या वेळी हात उंचावून मतदान केले पाहिजे; मात्र कोणता हात वर करावा हे त्यात लिहिलेले नाही असे साळगावकर यांनी नाईक यांना सांगितले. नाईक यांनी कोणता हात वर करायचा हे नंतर बघू, पहिले हाताचे तर बघूया असे सांगितले. यावरून नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी दोन्ही हात वर करूया असा टोला मारला. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जुगलबंदी रंगल्याचे दिसले.\nराजू बेग वीस वर्षांनी विरोधी बाकावर\nयातील विरोधी गटाचे नगरसेवक राजू बेग हे आजपर्यंत तब्बल वीस वर्षे आमदार केसरकर यांच्यासोबत सत्तेतच राहिले आहेत; मात्र केसरकर शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आज वीस वर्षांनी ते विरोधकांच्या खुर्चीत बसल्याची चर्चा सभागृहात होती.\nकचरा साचतोय बिनबोभाट; कुत्रीही मोकाट\nसातारा - शहरांच्या स्वच्छतेसाठी आणि सुंदरतेसाठी राज्यभर मोहीम सुरू आहे. त्यानुसार सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात प्रयत्न होत असले तरी, शहर आणि...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nकेबलसाठी केलेले खड्डे बुजवा\nपुणे : दोन महिन्यांपूर्वी गणेश पेठेत महावितरणने भूमिगत केबल वायर टाकण्यासाठी केलेले खड्डे तसेच सोडून दिले आहेत. या कामाचा राडारोडादेखील तसाच पडून आहे...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/local-derailed-vitthalwadi-railway-station-23583", "date_download": "2018-11-16T00:15:01Z", "digest": "sha1:7YXGTOSSUOL7KHYBZHAYFDPUCB5TSDCV", "length": 14609, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "local derailed Vitthalwadi railway station हॅड्रोलिक जॅकची महत्त्वाची कामगिरी | eSakal", "raw_content": "\nहॅड्रोलिक जॅकची महत्त्वाची कामगिरी\nदिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा\nशुक्रवार, 30 डिसेंबर 2016\nउल्हासनगर - विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकाजवळ रुळावरून घसरलेल्या लोकलच्या पाच डब्यांना उचलण्यासाठी हॅड्रोलिक जॅकने महत्त्वाची कामगिरी बजावली. आठ जॅकच्या साह्याने डब्यांना जोडलेल्या रुळावर आणल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास लोकल अंबरनाथच्या दिशने रवाना करण्यात आली. तब्बल दहा तास विठ्ठलवाडी स्थानकात रूळ, ओव्हरहेड वायरची दुरुस्ती सुरू होती.\nउल्हासनगर - विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकाजवळ रुळावरून घसरलेल्या लोकलच्या पाच डब्यांना उचलण्यासाठी हॅड्रोलिक जॅकने महत्त्वाची कामगिरी बजावली. आठ जॅकच्या साह्याने डब्यांना जोडलेल्या रुळावर आणल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास लोकल अंबरनाथच्या दिशने रवाना करण्यात आली. तब्बल दहा तास विठ्ठलवाडी स्थानकात रूळ, ओव्हरहेड वायरची दुरुस्ती सुरू होती.\nकुर्ला-अंबरनाथ लोकल पहाटे साडेपाचच्या सुमारास विठ्ठलवाडी स्थानकाजवळ पोहोचली. कल्याण स्थानक सोडल्यानंतर विठ्ठलवाडी स्थानक येईपर्यंत लोकलचा वेग कमी असतो. पहाटेची वेळ असल्याने लोकलमध्ये फारशी गर्दी नव्हती. स्थानक जवळ येत असतानाच तुटलेल्या रुळावरून लोकलचे डबे जाऊ लागले. सात डबे गेल्यानंतर मोटरमन महिपाल सिंह यांना स्लीपर्स तुटल्याचा आवाज आला, पाठोपाठ पाठीमागचे पाच डबे रुळावरून घसरले. गाडीचा वेग कमी असल्याने त्यांनी तातडीने ब्रेक्‍स लावून गाडी थांबवली. पाचही डबे रुळाजवळच घसरले होते. तातडीने नियंत्रण कक्षाला ही माहिती कळवण्यात आली. काही वेळातच कर्जतच्या दिशेने जाणारी आणि येणारी वाहतूक ठप्प झाली.\n15 ते 20 मिनिटांत रेल्वेची मदत पथके विठ्ठलवाडी स्थानकाजवळ पोहोचली. घसरलेल्या डब्यांना रुळावर आणण्यासाठी अगोदर ओव्हरहेड वायरची जोडणी आवश्‍यक होती. त्याचवेळेस तुटलेले रूळ जोडण्याचे काम सुरू झाले. गॅंगमनच्या पथकाने प्रत्येक डब्याला आठ हॅड्रोलिक जॅक लावून ते वर उचलले. त्याला डॉमेटिक मशिनच्या साह्याने रुळांवर आणण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक डबा रुळावर आणण्यासाठी किमान एक तास खर्ची पडत होता. त्यामुळे वाहतूक पूर्ववत व्हायला वेळ लागला. रूळ, ओव्हरहेड वायर जोडणीसोबत वाकलेले खांबही सरळ करण्याचे दिव्य तरुण गॅंगमन पार पाडत होते. दुपारी दोनच्या सुमारास डबे रुळावर आणल्यानंतर अंबरनाथच्या दिशेने आणलेल्या इंजिनने ते कर्जतच्या दिशेने नेले.\nअपघाताची बातमी सोशल मीडियावरून व्हायरल होताच आसपास राहाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी विठ्ठलवाडी स्थानकाजवळ जमली. पहाटेच्या सुमारास अपघाताची माहिती सर्वत्र पोहोचल्याने अनेकांनी रस्ता मार्गे कल्याण गाठले. कर्जतच्या दिशेने जाणाऱ्यांना बदलापूरपर्यंत रस्ता मार्गे प्रवास करावा लागला.\nउल्हासनगर रेल्वे स्थानकावर सार्वजनिक शौचालय लोकार्पण\nउल्हासनगर : 1956 साली उल्हासनगर रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. स्थानकाच्या निर्मितीला 62 वर्ष झाल्यावर प्रथमच प्लॅटफॉर्म एकवर सुसज्ज असे सार्वजनिक...\nआदिवासी उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षणसत्र\nमंचर - “राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथे आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता...\nउड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात\nदेहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर...\n'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18'\nनवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत \"ट्रेन-एटीन' म्हणजेच \"टी-18'च्या चाचण्यांना...\nपुणे स्टेशनला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत मृतदेह\nपुणे : पुणे रेल्वे स्टेशनच्या मुख्य इमारतीवरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत एक मृतदेह असल्याचे आज (ता.14) सकाळी १० च्या सुमारास आढळून आले....\nडेक्कन क्वीनमधील पदार्थ निकृष्ट\nपुणे - पुणे- मुंबई मार्गावरील लोकप्रिय अशा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यापासून खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला आहे, अशी प्रवाशांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/mumbai/accident-malsej-two-killed-110246", "date_download": "2018-11-15T23:40:10Z", "digest": "sha1:D57ZN24AHNS55UARU53PMPLTI24IMZW4", "length": 9693, "nlines": 55, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Accident in malsej two killed माळसेज घाटात भीषण अपघात; दोन ठार | eSakal", "raw_content": "\nमाळसेज घाटात भीषण अपघात; दोन ठार\nनंदकिशोर मलबारी | सोमवार, 16 एप्रिल 2018\nकल्याण - अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक वाढल्याने अपघाताचेही प्रमाण वाढले आहे. होणाऱ्या अपघातात एस टी महामंडळाच्या बस चे प्रमाण जास्त असल्याचे बोलले जाते.\nसरळगांव - कल्याण- अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळसेज घाटात प्रवाशी बस व अल्टो यांच्यात झालेल्या अपघातात 2 जण जागेवर ठार झाले आहेत. मृतांमध्ये 1 महिला व 1 पुरुषाचा समावेश आहे. वेगावर मर्यादा घाला अशी सुचना आगार प्रमुखांना देऊनही अपघात झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.\nकल्याण - अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक वाढल्याने अपघाताचेही प्रमाण वाढले आहे. होणाऱ्या अपघातात एस टी महामंडळाच्या बस चे प्रमाण जास्त असल्याचे बोलले जाते. आरनाळा आगाराची प्रवासी बस माळशेच घाट मार्गे अळेफाटा कडे जात होती. तर अल्टो गाडी कल्याण कडे येत असताना प्रवाशी बसने आवळेची वाडी येथे या अल्टो गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत अल्टो गाडीचा चालक व एक महिला जागेवरच ठार झाली. तर त्याच्या समवेत असलेला लहान मुलगा जखमी झाला आहे. बस ने या अल्टो गाडीला दिलेली धडक ही एवढी भिषण होती की या अपघातात मृत झालेल्या चालकास गाडी कटरने कट करून काढावे लागले. अशी माहीती ए. पी. आय. धनंजय पोरे यांनी दिली. या घाटातून वेग वेगळ्या आगारातून प्रवाशी बसची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. हे बस चालक निर्दयपणे बस चालवत असल्याने अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. वारंवार एस टी महामंडळाच्या प्रवाशी बसचे अपघाती बसचे प्रमाण वाढले आहे. अल्टो या गाडीने शिवराम पांडूरंग नवले (वय - 65, रा. बनगेवाडी पारनेर, सुमनबाई शिवराम नवले व गणेश वाफारे हे कल्याण कडे जात होते. या अपघातात शिवराम नवले व सुमनबाई हे दोघे जागेवरच ठार झाले. तर त्याच्याबरोबर असलेला मुलगा गणेश वाफारे हा जखमी झाला आहे.\nपत्र देऊनही दुर्लक्ष आतापर्यंत कल्याण - अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात आरणळा आगाराच्या बसचे प्रमाण जास्त आहे. वेळीच आपल्या आगारातील बस चालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्यास प्रबोधन करा असे लेखी पत्र देऊनही आगार प्रमुखांनी कोणतीही दखल घेतलेली दिसून येत नाही. आतापर्यंतच्या झालेल्या अपघातात आरळणा आगाराच्या नंबर एक लागतो. - ए पी आय धनंजय पोरे, टोकावडे पोलिस ठाणे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nओला, उबरचा उद्यापासून बंद\nमुंबई - बंद पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवार (ता. 17) पासून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे...\nमांजरी - उत्तर भारतात वाढू लागलेल्या कडाक्‍याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिण भारताकडे स्थलांतरित होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nउल्हासनगर रेल्वे स्थानकावर सार्वजनिक शौचालय लोकार्पण\nउल्हासनगर : 1956 साली उल्हासनगर रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. स्थानकाच्या निर्मितीला 62 वर्ष झाल्यावर प्रथमच प्लॅटफॉर्म एकवर सुसज्ज असे सार्वजनिक...\nसुविधां अभावी रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा देवून जनतेची फसवणुक\nबोर्डी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा गावातील उपजिल्हा रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा दिल्याचे दाखवुन आय. आर. बी कंपनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-243737.html", "date_download": "2018-11-15T23:56:42Z", "digest": "sha1:MFYXRFDN7FWNVGSOWGHSO53CZJXDI7FB", "length": 12363, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतीय क्रिकेट संघाची आज निवड", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nभारतीय क्रिकेट संघाची आज निवड\n06 जानेवारी : इंग्लंडविरुद्धच्या 3 वन डे आणि 3 ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघांची निवड आज मुंबईत होणार आहे.याच बैठकीत भारताचा वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीचा कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.तर निवड समितीची महेंद्रसिंग धोणीची ही शेवटची बैठक आहे.\nदिल्लीचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन तंदुरुस्त असल्यास संघात पुनरागमनाची संधी मिळू शकते. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे अनुभवी फलंदाज अजूनही दुखापतीतून सावरलेले नाहीत. त्यामुळं लोकेश राहुलच्या साथीनं शिखर धवनला सलामीला खेळण्यासाठी भारतीय संघात संधी मिळू शकते.\nअजिंक्य रहाणेच्या अनुपस्थितीत करुण नायरलाही संघात हक्काचं स्थान मिळू शकतं.करुण नायरनं इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत त्रिशतक झळकावल्यानं, भारतीय संघाच्या निवडीत त्याचं नाव आघाडीवर आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: cricketनिवडभारतीय क्रिकेट संघ\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/response-to-the-book-exhibition/articleshow/65673546.cms", "date_download": "2018-11-16T00:22:05Z", "digest": "sha1:YU35ASEBV5URIQBDS62E4L4RB7ZPAK67", "length": 14523, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: response to the book exhibition - ग्रंथ प्रदर्शनास प्रतिसाद | Maharashtra Times", "raw_content": "\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nपिंपळगाव बसवंत येथील क का वाघ महाविद्यालयात ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले होते ग्रंथालय शास्त्राचे जनक डा एस आर...\nनाशिक : पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयात ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले होते. ग्रंथालय शास्त्राचे जनक डा. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डा. एस. एस. घुमरे यांनी केले. ग्रंथपाल ए. पी. मेंहदळे यांनी रंगनाथ यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी एस. एस. केदार, प्रा. ज्ञानोबा ढगे, प्रा. एस. के. बिन्नर, प्रा. वाय आर. बस्ते, प्रा. हेमंत पाटील, प्रा. बी. एन. कडलग आदी उपस्थित होते. प्राचार्या घुमरे म्हणाल्या, की चौफेर वाचन केले तरच चांगले व्यक्तिमत्व घडते. मोबाइल, इंटरनेटच्या अतिरेकामुळे मुले वाचनापासून दूर जात आहेत. त्यांना वाचनासाठी प्रेरित करणे ही पालक, शिक्षक व समाजाची जबाबदारी असून, विद्यार्थ्यांनीही वृत्तपत्रे, कांदबऱ्या, दर्जेदार साहित्य आर्वजून वाचले पाहिजे.\nगांधी विद्यालयात 'अभाविप'चा वर्ग\nम. टा. वृत्तसेवा, जेलरोड\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) जिल्हा अभ्यास वर्ग इगतपुरी येथील महात्मा गांधी विद्यालयात झाला. प्रा. कैलास गुजराथी, अभ्यास वर्गप्रमुख प्रसाद जोशी, जिल्हा संघटनमंत्री मिहिर महाजन यांनी उद्घाटन केले. महाजन, प्रा. उदय शेवतेकर, दुर्गेश केंगे, प्रथमेश नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी इगतपुरी शहरमंत्रिपदी अभय जाधव, येवला शहरमंत्री- ललित डोमाडे, नांदगाव शहरमंत्री- अनिल राठोड, इगतपुरी तालुकासंपर्क- सुजित उफाडे यांची नियुक्ती जाहीर झाली.\nप्रलंबित मागण्यांप्रश्नी शिक्षकांचे\\R आंदोलन\\R (फोटो\\R)\nम\\R. टा\\R. वृत्तसेवा\\R, जेलरोड\\R\nमहाराष्ट्र\\R राज्य\\R शिक्षक\\R सेना\\R आणि\\R आदिवासी\\R शिक्षक\\R संघटनेने\\R त्र्यंबकेश्वर\\R तालुक्यातील\\R शिक्षकांच्या\\R प्रलंबित\\R मागण्यांसाठी\\R आंदोलन\\R केले\\R.\nपगाराला\\R होणाऱ्या\\R विलंबाला\\R कंटाळून\\R शिक्षकांनी\\R काळ्या\\R फिती\\R लावून\\R प्रशासनाचा\\R निषेध\\R केला\\R. राज्य\\R शिक्षक\\R सेनेचे\\R सरचिटणीस\\R बबनराव\\R चव्हाण\\R, आदिवासी\\R शिक्षक\\R संघटनेचे\\R जिल्हाअध्यक्ष\\R अर्जुन\\R भोये\\R, दिलीप\\R तरवारे\\R, दिनकर\\R जगझाप\\R, नवनित\\R धोले\\R, नरेंद्र\\R वाघ\\R, केदराज\\R कापडणीस\\R आदी\\R उपस्थित\\R होते\\R. तालुक्यातील\\R शिक्षकांच्या\\R वेतनाला\\R सहा\\R महिन्यापासून\\R सतत\\R विलंब\\R होत\\R आहे\\R. अपुऱ्या\\R मनुष्याबळामुळे\\R प्रशासन\\R हा\\R विलंब\\R लावत\\R असून,\\R ही नित्याचीच\\R बाब\\R आहे\\R. आंदोलनांची\\R दखल\\R घेऊन\\R प्रशासनाने\\R शिक्षण\\R विभागात\\R पुरेसा\\R कर्मचारी\\R वर्ग\\R द्यावा,\\R जेणेकरून\\R शिक्षकांची\\R सर्व\\R कामे\\R व\\R वेतन\\R वेळेत\\R होईल\\R, असे\\R गटशिक्षणाधिकारी\\R भास्कर\\R कनोज\\R यांना\\R संघटनांनी\\R दिलेल्या\\R निवेदनात\\R म्हटले\\R आहे\\R. अपुऱ्या\\R मनुष्याबळामुळे\\R काही\\R वेळा\\R पगाराला\\R विलंब\\R होतो\\R. त्यामुळे\\R सर्व\\R कामकाज\\R सांभाळताना\\R दमछाक\\R होते\\R, असे\\R कनोज यांनी\\R नमूद\\R केले\\R. हे\\R थांबविण्यासाठी\\R जिल्हा\\R प्रशासनाने\\R शिक्षण\\R विभागाला\\R आवश्यक\\R तेवढे कर्मचारी\\R द्यावेत\\R, अशी\\R मागणी\\R या\\R दोन्ही\\R संघटनांनी\\R केली\\R आहे\\R.\nमिळवा नाशिक बातम्या(Nashik + North Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nNashik + North Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nश्रीलंकेच्या संसदेत खासदारांमध्ये तुफान राडा\nराहुल हे तर 'इटली का सौदागर': योगी आदित्यनाथ\nममता बॅनर्जींचा भाजपवर निशाणा\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\nओला, उबर पुन्हा संपावर\nशहीद जवानाच्या कुटुंबियांना मदतीचा ओघ\nशहीद गोसावी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nकॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन\nडिसेंबरमध्ये विवाहाच्या अवघ्या दोन तारखा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n गंगापूर धरणात १०१ टक्के पाणी...\nवाळू उपशाने मजुराचा बळी...\nनाशिककर सायकलीस्ट्सने पूर्ण केली ‘डेथ रेस’...\nनाशिकमध्ये प्रथमच रंगणार दृष्टीबाधितांची बुद्धिबळ स्पर्धा...\nबिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू...\n‘बालभारती’च्या मजकुरालाकॉपीराइट पॉलिसीचे कवच...\n‘कालिदास’ची पाच आकडी भाडेवाढ न परवडणारी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2014/08/23/%E0%A4%85%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B3-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2018-11-15T23:54:52Z", "digest": "sha1:H74QRCVGEDRHJRNGRFF3LF7IFZ45Q32Y", "length": 10788, "nlines": 147, "source_domain": "shecooksathome.com", "title": "अळूची पातळ भाजी – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nAugust 23, 2014 sayalirajadhyaksha आमटी कालवणं रस्से कढी, पारंपरिक, पारंपरिक महाराष्ट्रीय रेसिपी, भाजी One comment\nश्रावण सुरू झाला की ज्या पालेभाज्या मुद्दाम केल्या जातात त्यात अळूच्या पातळ भाजीला खास स्थान आहे. या भाजीला अळूचं फतफतं असंही म्हटलं जातं. तशी ही भाजी खास ब्राह्मणी भाजी. सारस्वतांमध्येही ही भाजी करतात पण त्या भाजीला ब्राह्मणी भाजीची सर नाही पुण्यातल्या लग्नांमधल्या पंक्तिंमधे अळूची भाजी, जिलेबी, मसालेभात, जिलेबीचा पाक घातलेली कोबीची भाजी आणि मठ्ठा असा जो काही बेत असतो ना पुण्यातल्या लग्नांमधल्या पंक्तिंमधे अळूची भाजी, जिलेबी, मसालेभात, जिलेबीचा पाक घातलेली कोबीची भाजी आणि मठ्ठा असा जो काही बेत असतो ना अहाहा माझी मैत्रीण आणि उत्तम अभिनेत्री विभा दीक्षित-देशपांडे हिचाही तिच्या स्वतःच्या लग्नात खास हाच मेन्यू हवा असा आग्रह होता. तेव्हा आजची रेसिपी आहे अळूचं फतफतं ( शब्द फारसा बरा नाहीये पण भाजी उत्तम लागते ) किंवा अळूची पातळ भाजी.\nसाहित्य: दोन जुड्या भाजीचा अळू (साधारण 25-30 मध्यम आकाराची पानं ), पाव वाटी चणा डाळ भिजवलेली, अर्धा वाटी शेंगदाणे भिजवलेले, पाव वाटी काजू तुकडा भिजवलेला, 10-12 ओल्या खोब-याच्या कातळ्या, 2 टेबलस्पून बेसन/ डाळीचं पीठ, 2 टेबलस्पून चिंचेचा कोळ, दोन मध्यम लिंबांएवढा गूळ ( गुळाचं प्रमाण चव बघून कमी जास्त करा, ही भाजी गोडसरच असते.), फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल, मोहरी, 2 चिमूट हिंग, पाव टीस्पून हळद, 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, कढीपत्त्याची 10-12 पानं, 8-10 मेथी दाणे, 1 ते दीड टीस्पून तिखट\n1) प्रथम अळूची पानं स्वच्छ धुवून कोरडी करावीत.\n2) नंतर त्याचे देठ वेगळे करून पानं अगदी बारीक चिरून घ्यावीत. नंतर देठ सोलून तेही अगदी बारीक चिरावेत.\n3) कुकरमध्ये भाजी आणि देठ एकत्र करून शिजायला लावावेत. बरोबर दुस-या भांड्यात भिजवलेले शेंगदाणे शिजायला लावावेत.\n4) चणा डाळ गॅसवर वेगळी शिजवून घ्यावी म्हणजे तिचा लगदा होणार नाही. काजु तुकडाही वेगळा शिजवून घ्यावा. कुकरच्या दोन शिट्यांमध्ये भाजी शिजते.\n5) शिजलेली भाजी एका पातेल्यात काढून घोटून घ्यावी. त्यात साधारण दीड ते दोन वाट्या पाणी घालून भाजी पळीवाढी करून घ्यावी.\n6) त्यात बेसन, चिंचेचा कोळ, गूळ घालून चांगलं हलवून घ्यावं.\n7) भाजी एकजीव झाली की त्यात शिजलेले शेंगदाणे, चण्याची डाळ, काजुचे तुकडे आणि खोब-याच्या कातळ्या घालाव्यात. भाजी गॅसवर उकळायला ठेवावी.\n8) एका छोट्या कढईत फोडणीसाठी तेल घालावं. तेल गरम झाल्यावर मोहरी घालावी, ती तडतडली की त्यात अनुक्रमे मेथीदाणे, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, हिंग, हळद आणि तिखट घालावं.\n9) भाजीवर वरून ही फोडणी घालावी. भाजीला एक उकळी आली की गॅस बंद करावा.\nअळूची ही आंबटगोड पातळ भाजी गरमागरम साध्या भाताबरोबर खावी. अर्थातच वरून साजूक तूप घालावंच\nअन्न हेच पूर्णब्रह्मअळूची पातळ भाजीपारंपरिक महाराष्ट्रीय पाककृतीMaharashtrian AamtiTraditional Maharashtrian Recipe\nPrevious Post: मेथी-वांगं-बटाटा भाजी\nNext Post: व्हेज पुलाव आणि दही बुंदी\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.epw.in/mr/journal/2017/51/editorials/gujarat-template.html", "date_download": "2018-11-15T23:27:08Z", "digest": "sha1:EVRMAHCPWHH6RKCKQB2WJXA4T2UVHZBR", "length": 20830, "nlines": 162, "source_domain": "www.epw.in", "title": "गुजराती साचा | Economic and Political Weekly", "raw_content": "\nभाजपच्या बहुसंख्याकवादी राजकारणाची नक्कल करणं काँग्रेसला व विरोधकांना शक्य नाही.\nअलीकडंच संपलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचं विच्छेदन करणं राजकीय विश्लेषकांनी थांबवलं असलं, तरी या निवडणुकांचे पडसाद इथून पुढंही ऐकू येणार आहेत. हा निकाल अनपेक्षित होता, हे याचं कारण नव्हे. किंबहुना हा निकाल अनपेक्षित नव्हताच. भारतीय जनता पक्षच (भाजप) यात विजयी होणार होता. तसा तो झालाही. परंतु हा विजय निर्णायक नव्हता. भाजपनं काँग्रेसचा पराभव केला, पण त्याला विनाश म्हणता येणार नाही. आणि भाजपच्या यशामधे घट झाली असली तरी त्याला विराम मिळालेला नाही.\nगुजरातच्या निवडणुकांमध्ये बहुमत मिळवल्यानंतर आता भारतातील २९ राज्यांपैकी १९ राज्यं भाजपच्या नियंत्रणाखाली आली आहेत. शिवाय, संसदेत भाजपला बहुमत आहेच. दोन दशकांपूर्वी २६पैकी १६ राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाची सरकारं होती. या पार्श्वभूमीवर ‘काँग्रेसमुक्त भारता’चं- मुख्य विरोधी पक्ष नसलेल्या देशाचं- भाजपचं स्वप्न नियोजनानुसार पुढं सरकतं आहे, असं म्हणता येईल का गुजरातमधील निकाल म्हणजे विजयी पटावरची एक अनपेक्षित चुणी पडल्यासारखं वाटतं आहे, परंतु भाजपला स्वतःकडील जोमदार निवडणूक यंत्राद्वारे अशा एखाद्-दुसऱ्या चुणीला सरळ करणं अशक्यप्राय नाही. गुजरातमधील १८२ सदस्यांच्या विधानसभेत दोन तृतीयांश बहुमत मिळवल्याची बढाई भाजप मारत असला तरी, या निवडणुकीत पक्षाला ९९ जागा मिळाल्या आहेत- म्हणजे साध्या बहुमतापेक्षा केवळ सात जागा जास्तीच्या आहेत. या राज्यात भाजप सलग दोन दशकं सत्तेवर आहे आणि गेल्या विधानसभेपेक्षा या निवडणुकांमधे पक्षाकडील विजयी उमेदवारांची संख्या कमी झाली आहे, परंतु मतांचा वाटा मात्र किंचित वाढला आहे. राज्यातील पक्षाचा आधारभूत पाया मात्र ठाम राहिला आहे. प्रस्थापित सरकारविरोधी प्रवाहानं किंवा नवऊर्जित काँग्रेस पक्षानंही या पायाला परिणामकारक हादरा दिलेला नाही.\nगुजरातमधील निवडणुकांच्या निकालामधून भविष्याविषयी काही महत्त्वाचे संकेत मिळतात. एक: भारताच्या सोनेरी भविष्याचं आश्वासन देताना २०१४ साली नरेंद्र मोदींनी विकासाच्या ‘गुजरात प्रारूपा’विषयी वल्गना केल्या होत्या, परंतु या प्रारूपात अनेक त्रुटी आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. या प्रारूपामध्ये राज्यातील शहरी व दृश्यमान भागांचा विकास केला जातो, तर इतर भाग दृष्टिआड सारले जातात. गुजरातमधील भाजपची बरीचशी एकगठ्ठा मतं आणि जागा शहरांमध्ये आहेत, या पार्श्वभूमीवर ताज्या निवडणुकांमध्ये दिसलेलं ग्रामीण-शहरी विभाजन विकासाच्या प्रारूपाचं वास्तव दाखवणारं आहे. या प्रारूपामधून वगळण्यात आलेल्या ग्रामीण भागांमधील सर्वजातीय निराश नागरिकांनी अखेरीस या निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्याच्या रचनेचाच भाग बनून गेलेल्या सत्ताधारी भाजपच्या तुलनेत असंघटित असलेल्या विरोधकांना या ग्रामीण नागरिकांनी मतदानाद्वारे प्राधान्य दिलं. राजस्थानातही अशाच भ्रमनिरासाचे सूर ऐकू येत आहेत, तिथं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपपेक्षा काँग्रेसची कामगिरी चांगली झाली आहे.\nदोन: भाजप अजिंक्य नसला तरी प्रचंड शक्तिशाली प्रतिस्पर्धी आहे, याची आठवणही या निवडणुकांनी पुन्हा करून दिली आहे. नरेंद्र मोदी-अमित शहा ही जोडी कशालाच गृहीत धरत नाही. सरकारच्या धोरणांविरोधातील रोष भाजपविरोधातील मतांमध्ये रूपांतरित करता येईल, ही शक्यता काँग्रेसच्या लक्षात यायच्या कितीतरी आधीपासून मोदी-शहा दुकलीनं प्रचाराची जमीन कसायला सुरुवात केली होती. विचारसरणीयदृष्ट्या एकवाक्यता असलेल्या पक्षाशी लढताना प्रत्यक्षात अधिक संघटित रचना असायला हवी, केवळ लक्षवेधी प्रचारयात्रा काढून उपयोग नाही. सलग निवडणुका हरत आलेल्या काँग्रेसकडं राज्यपातळीवरची संघटना पुरेशा प्रमाणात नव्हती, त्यामुळं त्यांना अपयश येणं साहजिक होतं. गुजरातमध्ये १९८५पेक्षा या वेळी काँग्रेसची कामगिरी चांगली झाली आहे- पक्षाला ७७ जागा मिळाल्या आहेत, परंतु या गतीचा वापर करून संघटनात्मक उभारणी करू शकेल अशी राज्यस्तरीय नेतृत्वाची फळी काँग्रेसकडं अजूनही नाही. त्यामुळं, या वेळची निवडणूक अटीतटीची झाली, तीसहून अधिक मतदारसंघांमध्ये मतांमधील तफावत अत्यल्प होती, या वस्तुस्थितीमध्येच सुख शोधण्याची चूक काँग्रेसनं करू नये.\nतीन: विविध हितसंबंधीय गटांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी खेचली आणि माध्यमांचं लक्षही वेधून घेतलं. मोदी सरकारविरोधील लोकांमधील निराशेला वाट करून देण्यामध्ये काँग्रेसला या तरुण नेत्यांनी सहाय्य केलं, परंतु एवढंच पुरेसं नव्हतं. उनामध्ये दलितांना सर्वांसमक्ष मारहाण करण्यात आली, त्यानंतर तरुण दलित वकील जिग्नेश मेवानी यांचं नेतृत्व ठळकपणे समोर आलं. भाजपविरोधात मतदान करण्यासाठी पाटीदार समाजाला चेतावण्याचा प्रयत्न हार्दिक पटेल यांनी केला. अल्पेश ठाकोर यांनी मागासवर्गीयांमधील एका घटकाच्या रोषाला आवाज दिला. या पार्श्वभूमीवर गुजरात निवडणुकांधील रंगछटा आणि रोचकता यांच्यात वाढ झाली होती. परंतु हे नेतृत्व सुटं वा एकत्र असेल तरीही एकात्मिक पर्यायाचा भाग नाही, हे तेव्हाही स्पष्ट होतं आणि आता त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. यात आणखी बदल होण्याचीही शक्यता आहे. परंतु भाजपला विरोध करण्याचा मुद्दा सोडला तर या तिघांना एकत्र बांधणारं धडसं सूत्र सापडत नाही. यातील केवळ मेवानी यांनी व्यापक जीवनदृष्टीची मांडणी केली आहे, त्यात इतर वंचित घटकांचाही समावेश त्यांनी केलेला आहे.\nचार: गुजरातमध्ये भाजपचा विजय झाला असला, तरी पक्षयंत्रणा शांत बसणार नसल्याचं मोदींच्या विधानांवरून पक्षबैठकांमधील स्पष्ट होतं. गुजरातमध्ये पराभव पत्करावा लागलेल्या प्रत्येक जागेचं विश्लेषण केलं जाईल आणि भविष्यासाठी आवश्यक दुरुस्तीसंबंधीचा धडा त्यातून घेतला जाईल. शेतकी संकटाला हाताळणं महत्त्वाचं आहे, याची दखल केंद्र सरकारनं आधीच घेतली आहे. आता लवकरच दिल्लीतून काही धोरणात्मक निर्णयांची मालिका आपल्याला दिसली, तर त्याचं आश्चर्य वाटायला नको. भाजपला विरोध करणाऱ्यांना या तीव्रतेनं निर्धार करावा लागेल आणि व्यूहरचना आखण्याची कार्यक्षमता दाखवावी लागेल. सरकारी धोरणांबाबतचं असमाधान कितीही व्यापक असलं तरी विश्वासार्ह पर्याय नसेल तोपर्यंत हे असमाधान सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील मतामध्ये रूपांतरित होत नाही, हे गुजरातमधील निवडणुकांमधून दिसतं.\nअच्छे दिन आणि सबका साथ, सबका विकास या उक्तींमधून दाखवण्यात आलेली आशा आता विरत चालली आहे, परंतु मतपेटीद्वारे ‘सूड’ उगवण्याचा सूक्ष्म व काही ठिकाणी भडक संदेश भाजप सर्व हिंदूंना देतो आहे आणि त्याचा परिणाम मात्र साधत असल्याचं दिसतं आहे. अशा वेळी हिंदुत्वविरोधी राजकीय मंचावर मुस्लीम, दलित व इतर वंचित गटांना एकत्र आणणं, हे पुरोगामी शक्तींसमोरचं आव्हान असणार आहे. गुजरातमध्ये काँग्रेसी मार्गाचं राजकीय दिवाळं वाजलेलं आहे. भाजपच्या कठोर हिंदुत्वावादी वक्तव्यांना सामोरं जाण्यात काँग्रेसला अपयश आलं. या उलट भाजपची दुबळी नक्कल करण्यात त्यांनी समाधान मानलं. हा भविष्यासाठीचा कित्ता बनला, तर ती शोकांतिका ठरेल. स्पर्धात्मक बहुसंख्याकवादाच्या खेळात भाजपला आधीच वरचष्मा प्राप्त झालेला आहे, त्यामुळं विरोधकांनी सावध राहायची गरज आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/whats-app-new-feature-118110300016_1.html", "date_download": "2018-11-15T22:52:25Z", "digest": "sha1:IH7KSOMXVBQB72MN5FFIC5MT37IYMSF3", "length": 12989, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आता व्हाट्सएप ग्रुप चॅटमध्ये पर्सनल उत्तर करण्यास सक्षम असाल, नवीन वैशिष्ट्य लॉचं करेल | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआता व्हाट्सएप ग्रुप चॅटमध्ये पर्सनल उत्तर करण्यास सक्षम असाल, नवीन वैशिष्ट्य लॉचं करेल\nया वैशिष्ट्याद्वारे, आपण ग्रुप चॅटमध्ये कोणत्याही ग्रुप सदस्याच्या माहितीशिवाय, वापरकर्त्यास खाजगी प्रत्युत्तर देऊ शकता. व्हाट्सएप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवीन वैशिष्ट्ये अद्यतनित करीत आहे. स्टिकर वैशिष्ट्य रोलआउट केल्यानंतर, कंपनीने आता खाजगी प्रत्युत्तर वैशिष्ट्य लॉचं केले आहे. या वैशिष्ट्याद्वारे, वापरकर्ते ग्रुप चॅटमध्ये खाजगी प्रत्युत्तर देण्यास सक्षम असतील. या वैशिष्ट्याद्वारे, आपण ग्रुपच्या कोणत्याही सदस्याच्या माहितीशिवाय, वापरकर्त्यास खाजगी प्रत्युत्तर देऊ शकता. त्यासाठी, व्हाट्सएप ग्रुपमध्ये कोणताही संदेश पाहण्यासाठी आपण तीन बिंदूवर क्लिक करू शकता आणि खाजगी उत्तर पर्याय पाहू शकता. खाजगी उत्तर पर्यायावर क्लिक केल्यानंतर संदेश प्रेषकाच्या चॅट विंडोमध्ये\nउघडला जाईल. हे वैशिष्ट्य केवळ प्रत्युत्तर वैशिष्ट्याप्रमाणे कार्य करेल.\n* या वैशिष्ट्याचा वापर या प्रकारे करू शकता.\nसर्वात प्रथम ग्रुप चॅट उघडा आणि नंतर प्रेषकाचा संदेश निवडा ज्यावर आपण प्रत्युत्तर देऊ इच्छित आहात. नंतर तीन बिंदूवर क्लिक करा आणि नंतर आपण सहजपणे प्रत्युत्तर देण्यास सक्षम असाल. व्हाट्सएपची ही खाजगी प्रत्युत्तर आवृत्ती वैशिष्ट्य आवृत्ती 2.18.335 वर उपलब्ध आहे.\n* स्टिकर वैशिष्ट्याचा वापर या प्रकारे करू शकता. व्हाट्सएप अपडेट केल्यानंतर आपण कोणतीही चॅट उघडू शकता. आपण आयओएस वापरकर्ता असल्यास, तर आपल्याला टेक्स्ट फील्डमध्ये एक स्टिकर चिन्ह दिसेल, तिथेच अँड्रॉइड वापरकर्ते इमोजी चिन्हामध्ये ते बघू शकतात. स्टिकर\nउघडण्यासाठी आपल्याला '+' च्या चिन्हावर क्लिक करावे लागेल, जे वर दिसेल. जेथे आपल्याला व्हाट्सएप स्टिकर पॅक मिळेल. या स्टिकर्स डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या पॅकवर क्लिक करणे आवश्यक आहे. यानंतर आपण या स्टिकर्स वापरण्यास सक्षम असाल.\nशिक्षक-शिक्षकेतरांची 4,738 पदे भरणार\nसराफा बाजारात तेजी, सोने प्रति तोळ्यासाठी ३२ हजारांवर\nटी१ या वाघिणीला ठार केले\nओबीसींच्या उत्थानासाठी राज्यात शरद पवार साहेबांचा सिंहाचा वाटा - राजेश टोपे\nछत्रपतींचे भव्य स्मारक समुद्रातच होणार मुंबई उच्च न्यायालय\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nगूगल पुढील महिन्यात नवीन मिड रेंज स्मार्टफोन लॉन्च करू शकतो\nगूगलने नुकतेच त्याचे फ्लॅगशिप स्मार्टफोन गूगल पिक्सेल 3 आणि पिक्सेल 3 एक्सएल लॉन्च केले ...\nपत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, आत्महत्या केली ...\nनवी दिल्लीत पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने पंख्याला गळफास घेऊन ‘लाईव्ह’ आत्महत्या केली ...\nआयटीला अच्छे दिन, नोकरभरती तब्बल २१ टक्क्यांनी वाढली\nआयटी सेक्टरने ऑक्टोबरपासून भारतातील नोकरभरती आधीच्या तुलनेत तब्बल २१ टक्क्यांनी वाढवली ...\nमारूती सुझुकी इंडियाकडून विशेष सर्व्हिस कॅम्पेन\nमारूती सुझुकी इंडियाने एक विशेष सर्व्हिस कॅम्पेन सुरू केलं आहे. ऑनलाईन वेबसाईट मनी ...\nजिओ दिवाली धमाका प्लान, यूझर्सला १०० टक्के कॅशबॅक ऑफर\nरिलायन्सने जिओ दिवाली धमाका नावाचा एक धमाकेदार प्लान आणला आहे. यात जिओ यूझर्सला १०० टक्के ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/man-who-made-fake-call-for-ransom-money-is-fighting-with-death/", "date_download": "2018-11-15T22:41:18Z", "digest": "sha1:6V6X2B35FJBYK7ODJJJDSDSWADVRIVBJ", "length": 16627, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "अपहरणाचे नाटक गळ्याशी, हेराफेरीमधला प्रसंग वास्तवात | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nअपहरणाचे नाटक गळ्याशी, हेराफेरीमधला प्रसंग वास्तवात\nनागपुरात एक अत्यंत गुंतागुंतीची आणि हादरवून टाकणारी घटना घडली आहे. शनिवारी लिहीगावात सुजल वासनिक नावाच्या मुलाचे अपहरण झाले आहे. त्याच्या घरच्यांना फोन आला आणि १० लाख रूपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणीचे पैसे घेऊन अपहरणकर्त्याला देण्याचं सुजलच्या पालकांनी ठरवलं. अपहरणकर्त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांनी पैसे ठेवले हे पैसे कोण नेतो हे पाहण्यासाठी यातला एक जण दबा धरून बसला होता. त्याने बघितलं की रामदास मडावीने हे पैसे उचलले आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने सुजलच्या नातेवाईकांनी रामदासला पकडला आणि त्याला हिसका दाखवला. या घटनेचा हा एक्स्लुझिव्ह व्हिडिओ पाहा\nरामदासला सुजल बेपत्ता झाल्याचं कळालं होतं, पैसे मिळतील या आशेने अपहरण केलं नसतानाही खंडणीची मागणी केली. बेरोजगार असलेल्या रामदासला झटपट पैसा हवा होता. मात्र यामुळे तो पकडला गेला. धक्कादायक बाब ही आहे की त्याने पोलीस कोठडीमध्ये स्वत:चा गळा कापून घेण्याचा प्रयत्न केलाय, ज्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कामटीतील चौधरी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहे. हे सगळं घडत असताना अजूनही सुजलचा पत्ता लागला नाहीये, त्याचं अपहण कोणी केलंय हे कळू शकलं नाहीये.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलइंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला अटक\nपुढीलदेशभरात विविध पध्दतीने साजरा होतो नवरात्रौत्सव\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://puneganeshfestival.com/pune-temple-readmore.php?freshid=4&desc=bhausaheb%20rangari%20ganapati%3Cbr%3E", "date_download": "2018-11-15T22:53:45Z", "digest": "sha1:KXLSQZXB5NV46ZI35XHURDIWI4FVUL7V", "length": 8881, "nlines": 84, "source_domain": "puneganeshfestival.com", "title": "puneganeshfestival.com PuneGaneshFestival.com", "raw_content": "\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअत्यंत साधेपणाने, कोणतीही आरास-देखावा न करता साजरा होणारा 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती' हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवांच्या प्रसारात पुढाकार घेण्याआधी, 1892 सालीच स्थापन झालेला गणपती. बुधवार पेठेतील शालूकर बोळात इचलकरंजीकरांच्या तबेल्यात या गणरायाची स्थापना झाली आणि त्याच वषीर् विसर्जन मिरवणूकही निघाली. त्यामुळेच हा भारतातील पहिला मानाचा सार्वजनिक गणपती ठरतो.\nभाऊसाहेब रंगारी यांचा शालू रंगवण्याचा व्यवसाय होता. जून 1892मध्ये भाऊसाहेबांचे स्नेही सरदार कृष्णाजी काशीनाथ ऊर्फ नानासाहेब खासगीवाले हे ग्वाल्हेरला गेले असताना त्यांनी दरबारात सर्व प्रजेला सोबत घेऊन साजरा केला जाणारा गणेशोत्सव पाहिला. पुण्याला परतल्यावर त्यांनी भाऊसाहेबांशी यावर चर्चा केली. भाऊसाहेबांना कल्पना पसंत पडली आणि सार्वजनिक गणेेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महषीर् अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, गणपतराव घोटवडेकर, लखूशेठ दंताळे, बळवंत सातव, दगडूशेठ हलवाई, गंगाधर रावजी या मान्यवरांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये निर्णय झाला. त्या वषीर् भाऊसाहेब रंगारी, गणपतराव घोटवडेकर आणि नानासाहेब खासगीवाले यांनी गणपती बसवले. 10 दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतुर्दशीला मिरवणूकही काढण्यात आली होती. त्यानंतर 1894मध्ये लोकमान्य टिळकांनी सरदार विंचूरकर वाड्यात गणपती बसवून सार्वजनिक उत्सवामागे आपली ताकद उभी केली.\nभाऊसाहेब रंगारी गणपतीची सुरुवात झाली तेव्हा गणपती राक्षसाला मारत असल्याची तीन फूट उंचीची मूतीर् कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आली. आजतागायत तीच मूतीर् कायम आहे. त्यावेळी या गणपतीसमोर लोकमान्य टिळक, प्रा. शि. म. परांजपे, कृ. प्र. खाडिलकर, श्ाीधर जिन्सीवाले, सेनापती बापट, बिपीनचंद पाल, नानासाहेब दंडवते, हुतात्मा राजगुरू यांची व्याख्याने होत असत. प्रवचने आणि मेळेही भरत असत. 1900 ते 1907 या काळात गणपतीसमोर जिवंत वाघांच्या साह्याने देखावा उभा केल्याचे सांगितले जाते.\nया गणपतीच्या स्थापनेपासूनच उत्सवासाठी वर्गणी गोळा न करण्याची प्रथा आहे. ती आजतागायत कायम ठेवल्याचे मंडळाचे विश्वस्त संजीव जावळे यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीत मंडळांना पास देण्याची पद्धत याच मंडळाने सुरू केली असून गुलालाचा वापर न करण्यावरही हे मंडळ पूवीर्पासून ठाम आहे. ११४ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या मंडळातफेर् आरोग्य शिबीर, धर्मार्थ दवाखाना असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/marathi-news?start=7290", "date_download": "2018-11-15T23:23:17Z", "digest": "sha1:BHGV27E32OSUN75HED23R533RYVYQ75M", "length": 5639, "nlines": 166, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "News - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदहावीचा निकाल पुढील आठवड्यात- लवकरच जाहीर होणार तारीख\nराज्यात यंदा 100% पावसाचा अंदाज\nराज्यात शेतकरी संप, तर गेल्या 48 तासांत 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nमंत्रिमंडळात एक तरी खरा शेतकरी आहे काय\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी घेतली थेट पंतप्रधानांची भेट\n...तर शिवसेना स्टाईलनं तुमची भाजी फळं आम्ही विकू; सदा सरवणकरांचा इशारा\nशेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्रिमंडळाची आज बैठक, शिवसेना-भाजपात खडाजंगीची शक्यता\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी वीरुचा अवघ्या दोन ओळींचा बायोडेटा\nविराट कोहलीच्या कार्यक्रमाला विजय मल्ल्याची हजेरी\nयंदा मुंबई तुंबणार नाही- पालिका प्रशासनाचा दावा\nकेंद्रीय मंत्र्याना झाडाला शिडी लावून शोधावे लागले मोबाईल नेटवर्क\nअन् हत्तीने सोंडेने कार पुढे ढकलली; व्हिडिओ व्हायरल\nभाजप कार्यकर्त्यांचा पुन्हा आगाऊपणा; शेतकरी संप मिटल्याची झळकावली पोस्टर्स\nकाचा फोडून घोडा घुसला कारमध्ये\nएक आमदार आणि 3 जिल्हाप्रमुखांसह 15 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल\nराज ठाकरेंनी राज्यातल्या शेतकरी संपाचं नेतृत्व करण्याची मागणी\nमहाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\n'स्वच्छ भारत नारा' देणाऱ्या पक्षाच्या नेत्यांनी घरी शौचालय नसल्याने गमावलं पद\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/principal-boradenna-lifetime/articleshow/65311008.cms", "date_download": "2018-11-16T00:18:03Z", "digest": "sha1:CLCSQFMSV5VCVZGWUG6BNE3JL3JLQYB5", "length": 15381, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "ahmednagar news News: principal boradenna lifetime - प्राचार्य बोराडेंना जीवनगौरव | Maharashtra Times", "raw_content": "\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nडॉ विखे साहित्य पुरस्कार जाहीर; येत्या २५ रोजी वितरणम टा प्रतिनिधी, नगरसहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ...\nडॉ. विखे साहित्य पुरस्कार जाहीर; येत्या २५ रोजी वितरण\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nसहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्‍या ११८ व्‍या जयंतीनिमित्त देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. रं. बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे. आयुष्यभर मराठी साहित्य सेवा केल्याबद्दल प्राचार्य बोराडे यांना एक लाखांचा पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. येत्या २५ रोजी दुपारी दोन वाजता प्रवरानगर (लोणी) येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख व विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे यांच्या हस्ते या पुरस्कारांसह अन्य डॉ. विखे साहित्य पुरस्कारांचेही वितरण होणार आहे.\nपद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या जयंतीनिमित्त साहित्य, संस्कृती, कला, नाट्य, प्रबोधन आदी क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारांना पुरस्काराने सन्मानीत करण्याचा उपक्रम विखे परिवाराच्या पुढाकाराने मागील २६ वर्षांपासून सुरू आहे. साहित्य पुरस्कारांची घोषणा निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी येथे केली. या समितीत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले, डॉ. एकनाथ पगार, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे व डॉ. राजेंद्र सलालकर यांचा समावेश आहे.\nमूळचे लातूर जिल्ह्यातील काटगाव या गावचे रहिवासी असलेले ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे १९६३ मध्ये वैजापूर येथे मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर काही वर्षात प्राचार्य झाले. तब्बल ३० वर्षे या पदावर काम करताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक जाणीवा रुजवण्यास त्यांनी प्राधान्य दिले. १४ कादंबऱ्या, १४ कथासंग्रह, १० नाटके, ३ अनुभवकथने, एक समीक्षा ग्रंथ, ३ बालसाहित्य अशी विपुल ग्रंथसंपदा त्यांची आहे. बहुजन समाजातील शेतकरी व शेतमजुरांचे जगणे, नातेसंबंध, ताणतणाव, त्यांचे दैन्य-दारिद्रय, दुःख यांचे सूक्ष्म चित्रण त्यांनी साहित्यातून मांडले आहे. 'पाचोळा', 'नामदार श्रीमती', 'आमदार सौभाग्यवती', 'कणसं आणि कडबा', 'हरिणी' आदी कादंबऱ्यांसह 'खोळंबा', 'नातीगोती', 'पेरणी', 'बुरुज' असे त्यांचे कथासंग्रहही लोकप्रिय आहेत.\nनिवड समितीचे अध्यक्ष डॉ. कसबे यांनी यंदाच्या विखे साहित्य पुरस्कार विजेत्यांच्या साहित्य सेवेची माहिती दिली. पुढच्या वर्षीपासून विखे साहित्य पुरस्कारांतर्गत २५ हजारांचा जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कारही देण्याची घोषणा त्यांनी केली. या पुरस्कारांतर्गत उत्कृष्ट क्रीडापटू वा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाचा गौरव केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nयंदाचे विखे साहित्य पुरस्कार असे-\n-उत्कृष्ट कादंबरी-झळाळ (लेखक- बाबाराव मुसळे, वाशिम. ५१ हजार)\n-उत्कृष्ट काव्यसंग्रह- निद्रानाशाची रोजनिशी (लेखक- महेश लोंढे, नाशिक. ३१ हजार)\n- जिल्हा साहित्य पुरस्कार पुस्तक- शिक्षकांसाठी साने गुरुजी (लेखक-हेरंब कुलकर्णी, अकोले. १० हजार)\n-कला सेवा पुरस्कार-अभिनेता मिलिंद शिंदे (नगर-मुंबई, २५ हजार),\n-समाजप्रबोधन पुरस्कार-कीर्तनकार श्यामसुंदरमहाराज सोन्नर (लातूर, २५ हजार)\n-नाट्यसेवा पुरस्कार-नाट्य लेखक दत्ता पाटील (नाशिक, २५ हजार)\n- पत्रकार-लेखक- डॉ. बाळ बोठे (नगर. 'कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे', २५ हजार)\nमिळवा अहमदनगर बातम्या(ahmednagar news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nahmednagar news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nश्रीलंकेच्या संसदेत खासदारांमध्ये तुफान राडा\nराहुल हे तर 'इटली का सौदागर': योगी आदित्यनाथ\nममता बॅनर्जींचा भाजपवर निशाणा\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\nओला, उबर पुन्हा संपावर\nmaratha reservation: आंदोलन नको, १ डिसेंबरला जल्लोष करा: मुख...\nशिवरायांबद्दल अपशब्द उच्चारणारा छिंदमही रिंगणात\nशिवसेनेची मंत्रिमंडळात नौटंकी; विखेंची टीका\nबिबट्याच्या बछड्यांना हवीय आईची माया\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nभाजपने पैसे वाटून निवडणुका जिंकल्या...\nअज्ञात वाहनाने एकाला चिरडले...\nप्रस्तावित टोलमध्ये मनपा मागणार हिस्सा...\nदीड हजार लाच घेताना अभियंत्याला पकडले...\nआरटीआय कार्यकर्ता शाकिर शेखचा अटकपूर्व जामिन फेटाळला...\nबंधारा कागदावरच बिल मात्र १५ लाख...\nबावीस हजार कर्मचारी संपात सहभागी...\nमराठा आरक्षणाला कोल्हे यांचा सशर्त पाठिंबा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2016/11/23/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA/", "date_download": "2018-11-15T22:43:57Z", "digest": "sha1:C24SJW5KLOJRYW2GHTA2VK4J22EBN5BH", "length": 24178, "nlines": 160, "source_domain": "shecooksathome.com", "title": "परदेशातल्या पार्टीसाठी पदार्थ – १ – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nपरदेशातल्या पार्टीसाठी पदार्थ – १\nNovember 23, 2016 sayalirajadhyaksha एकत्रित पदार्थांच्या पोस्ट्स, चटपटीत चटकमटक झणझणीत, परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठीचे पदार्थ, स्टार्टर्स Leave a comment\nअन्न हेच पूर्णब्रह्मचे अनेक वाचक परदेशातले आहेत. त्यातले अनेकजण पोस्ट वाचून मेसेज करतात, त्यांना एखाद्या विषयावर माहिती हवी असेल तर तसंही सांगतात. स्टिव्हन्सविल, मिशीगन इथे राहणा-या मधुरा गद्रे यांनी व्हेजिटेरियन पार्टीसाठीचे काही मेन्यू सुचवायला सांगितलं आहे. तर स्टॉकहोमला राहणा-या अमृता पाटील यांनी काही स्टार्टर्स सुचवायला सांगितलं आहे. आजची ही पोस्ट त्याबद्दलच.\nमांसाहारी पदार्थ खाणारे लोक असतील तर मग खरं तर स्वयंपाक सोपा असतो. म्हणजे जर भारतीय पद्धतीनं करायचं झालं तर एखादा रस्सा – मटण, चिकन किंवा फिश असा कुठलाही, एखादं सुकं, बरोबर सॅलड आणि पोळी किंवा ब्रेड आणि भात केला की भागतं. पण शाकाहारी पदार्थांचं तसं होत नाही. शाकाहारी पदार्थांमध्ये भाज्या, कडधान्यं, डाळी, फळं या सगळ्यांचा वापर होतो. त्यामुळे पदार्थ संख्याही वाढते.\nपार्टीच्या जेवणाचे मुख्य घटक कुठले तर स्टार्टर्स, मग मुख्य जेवण आणि मग गोड पदार्थ. आजकाल ब-याच पार्ट्या या ड्रिंक्सबरोबर असतात. मग ते हार्ड ड्रिंक्स असोत किंवा मॉकटेल्स-सॉफ्ट ड्रिंक्स. तर अशा पेयांबरोबर काहीतरी खायला हवं असतं. त्यासाठी आपल्याला कोरडे पदार्थ, ताजे ओले पदार्थ, वेगवेगळी सॅलड्स असं काहीतरी करता येईल.\nसुकी भेळ – कुरमुरे, भाजलेले दाणे, शेव असं एकत्र करून त्यात चिरलेला कांदा, बटाटा, कोथिंबीर, हिरवी मिरची असं घालून जरा चाट मसाला किंवा तिखट-मीठ घाला.\nतळलेले दाणे – बेसन-हळद-तिखट-मीठ-हिंग-आमचूर असं एकत्र करून भज्याच्या पिठापेक्षा किंचित घट्ट भिजवा. त्यात शेंगदाणे घोळून मध्यम आचेवर लाल होईपर्यंत तळा. हे आधीही करून ठेवता येतील. डाळ्याचंही असंच करता येईल.\nलावलेले कुरमुरे – कुरमुरे कुरकुरीत भाजून घ्या. त्यात मीठ-मेतकूट-काळा मसाला-तिखट-कच्चं तेल घालून नीट कालवा. हवं असल्यास बारीक चिरलेला कच्चा कांदा घाला.\nमठरी – मैदा-ओवा-जिरं-मीठ-हिंग असं एकत्र करा. तेलाचं मोहन घालून घट्ट पीठ भिजवा. लहान लहान पु-या करा. त्याला टोचे मारून मंद आचेवर कडक होईपर्यंत तळा. हाही पदार्थ आधी करून ठेवता येईल.\nतिखट-मिठाचे शंकरपाळे – मैद्यात जरा जास्त तुपाचं कडकडीत मोहन घालून नीट मिसळून घ्या. त्यात तिखट-मीठ-ओवा-बारीक चिरलेली कोशिंबीर-हिंग-हळद घालून पीठ घट्ट भिजवा. जरा जाड पोळी लाटून शंकरपाळे कापा किंवा अगदी लहान झाकणानं लहान लहान पु-या कापा. मंद आचेवर कडकडीत तळा. याही आधी करून ठेवता येऊ शकतात. कोथिंबिरीएवजी मेथी घालता येऊ शकेल.\nशिवाय नेहमीचं चिवडा, चकली, शंकरपाळी, शेव हेही ठेवता येईल.\nपास्ता सॅलड – मॅकरोनी उकडून घ्या. थंड झाल्यावर त्याला तेलाचा हलका हात लावून मोकळी करून ठेवा. गाजराच्या चकत्या करून त्याचे चार तुकडे करा. कांद्याची पात कांद्यांसकट बारीक चिरा. सिमला मिरची बारीक चिरा. कॉर्न दाणे उकडून घ्या. हे सगळं साहित्य एकत्र करा. त्यात मीठ-पिठी साखर-मिरपूड-लिंबाचा रस-ऑलिव्ह ऑइल घाला. थंड करून सर्व्ह करा.\nचटपटे चणे – ब्राउन रंगाचे चणे भिजवून, उकडून घ्या. पाणी काढून कोरडे होऊ द्या. त्यात बारीक चिरलेलं कांदा-टोमॅटो-हिरवी मिरची-कोथिंबीर घाला. वरून थोडं लाल तिखट-मीठ-लिंबाचा रस घाला.\nमुगाचं सॅलड – हिरवे मोड आलेले मूग जरासे उकडून घ्या. लगदा करू नका. त्यात बारीक चिरलेलं कांदा-टोमॅटो-कोथिंबीर घाला. तिखट-मीठ-लिंबाचा रस घाला. आवडत असल्यास थोडी चिंचेची चटणी घाला. हे सॅलड तसंच खा किंवा कॅनपीजमध्ये अथवा पाणीपु-यांच्या पु-यात भरून सर्व्ह करा.\nमिश्र भाज्या-पनीर सॅलड – आइसबर्ग लेट्यूस हातानं मोकळं करून स्वच्छ धुवून कोरडं करा आणि फ्रीजरला गार करायला ठेवा. काकडीची सालं काढून मोठे तुकडे करा. बेबी टोमॅटो असतील तर अख्खे वापरा. नसतील तर टोमॅटोच्या बिया काढून मोठे तुकडे करा. पनीरचे चौकोनी तुकडे करा. सिमला मिरचीचे मोठे चौकोनी तुकडे करा. हे सगळं एकत्र करा. त्यात स्लाइस केलेले ब्लॅक ऑलिव्ह घाला. वरून लिंबाचा रस-ऑलिव्ह ऑइल-मीठ-मिरपूड घाला. हलक्या हातानं एकत्र करा. अगदी सर्व्ह करताना थंड लेट्यूसचे हातानं तुकडे करून त्यात घाला.\nमूग-सिमला मिरची-कोबी सॅलड – सिमला मिरची पातळ लांब चिरा. त्यात लांब पातळ चिरलेला कोबी घाला. त्यात मोड आलेले मूग घाला. चाट मसाला-मीठ-लिंबाचा रस घाला. हवं असल्यास थोडं ऑलिव्ह ऑइल घाला. यात सगळ्या रंगाच्या सिमला मिरच्याही वापरता येतील.\nचटपटा कॉर्न – कॉर्न दाणे उकडून घ्या. थंड झाले की त्यात बारीक चिरलेला उकडलेला बटाटा, हिरवी मिरची घाला. मीठ आणि लिंबाचा रस घाला. अगदी सर्व्ह करताना त्यात जरा तिखट शेव घाला. तिखट नको असल्यास साधी शेव घाला.\nमिश्र सॅलड – काकडी-सिमला मिरची-टोमॅटो-गाजरं सगळं मध्यम आकारात चौकोनी चिरा. त्यात अक्रोड, काजू, भाजलेल्या बदामाचे तुकडे घाला. थोडासा खजूर चिरून घाला. बेदाणे घाला. लिंबाचा रस आणि मीठ घाला.\nआपली कल्पनाशक्ती वापरून असं कसलंही सॅलड करता येऊ शकतं.\nमिश्र डाळींचे वडे – हरभरा-उडीद-मूग अशा डाळी किंवा आपल्याला हव्या त्या डाळी आपल्याला हव्या त्या प्रमाणात भिजवा. वाटताना त्यात आलं-लसूण-मिरची घालून जरा जाडसर वाटा. त्यात बारीक चिरलेला कांदा-भरपूर कोथिंबीर-बारीक चिरलेला कढीपत्ता-मीठ-तिखट-हळद-भरडलेले धणे असं घाला. लहान लहान वडे तळा.\nमिनी वडे – उडीद डाळ आणि त्याच्या निम्मी मूग डाळ भिजवा. वाटून त्यात ओल्या खोब-याचे लहान पातळ तुकडे, बारीक चिरलेली मिरची, अख्खे मिरीदाणे, बारीक चिरलेला कढीपत्ता घाला. मीठ घाला. लहान लहान वडे तळा.\nमिनी बटाटेवडे – बटाटे उकडून मॅश करा. त्यात आलं-लसूण-मिरची वाटून घाला. भरपूर कोथिंबीर घाला. बारीक चिरलेला कांदा घाला. मीठ आणि लिंबाचा रस घाला. लहान लहान गोळे करा. बटाटेवड्यांना करतो तसं पीठ भिजवून त्यात हे वडे घोळून तळा. किंवा थोड्या तेलावर कांदा परतून, त्यात वाटण घालून परता. त्यात उकडलेला बटाटा, मीठ, लिंबाचा रस घाला. बाकी कृती तशीच करा.\nकोथिंबीर वडी – भरपूर कोथिंबीर धुवून चिरा. त्यात तिखट-मीठ-हळद-धणे पूड-जिरे पूड-साखर-तीळ घाला. थोडं लसूण-मिरची वाटून घाला. थोडा वेळ ठेवा. त्यात मावेल तसं बेसन घालून रोल करा. कुकरला उकडून घ्या. कापून तसेच खा किंवा हिंग-मोहरीची फोडणी करून त्यात खमंग परता. किंवा वड्या कापून तळा.\nमिश्र भजी – कांदा-कोबी पातळ चिरा. बटाटा किसून घ्या. फ्लॉवरचे लहान तुरे काढा. या सगळ्या भाज्या एकत्र करा. त्यात तिखट-मीठ-हळद-हिंग-ओवा घाला. बेसन घाला. भज्यांच्या पिठासारखं भिजवा. थोडं कडकडीत तेलाचं मोहन घाला. लहान लहान भजी तळा.\nपरतलेली इडली – तयार इडली लांब पातळ चिरा. बटरवर इडली घालून खमंग लाल रंगावर परता. सर्व्ह करताना थोडं तिखट आणि चाट मसाला भुरभुरवा.\nचटणी चीज सँडविच – पुदिना-कोथिंबीर-मिरची-लिंबाचा रस-मीठ-साखर-थोडं डाळं असं एकत्र वाटून चटणी करा. त्यात थोडं बटर घाला. ही चटणी ब्रेडला लावा. त्यावर थोडं किसलेलं चीज पसरवा. वर परत दुसरा स्लाइस ठेवा. लहान लहान तुकडे कापा. वरून टूथपिक लावा.\nचटणी सँडविच २ – दाण्याची-तिळाची चटणी एकत्र करा. ती मिक्सरला थोडी बारीक फिरवा. त्यात थोडं दही घाला. थोडं कच्चं तेल घाला. त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा घाला. हे मिश्रण ब्रेडला लावा. वर दुसरा स्लाइस ठेवा. लहान लहान तुकडे कापून वरून टूथपिक लावा.\nमिनी पु-या – कणीक-थोडासा रवा आणि थोडं बेसन एकत्र करा. त्यात भरपूर बारीक चिरलेली मेथी घाला. हळद-तिखट-मीठ-तीळ घाला. लसूण-मिरचीचं वाटण घाला. कडकडीत तेलाचं मोहन घालून पीठ घट्ट भिजवा. पोळी लाटून डब्याच्या लहान झाकणानं मिनी पु-या करा. तेलात खमंग तळा. मेथीऐवजी कोथिंबीर किंवा पालकही वापरू शकता.\nकॉर्न वडे – कॉर्न दाणे कच्चेच मिक्सरला भरड फिरवा. त्यात बेसन-थोडंसं तांदळाचं पीठ घाला. बारीक चिरलेलं कांदा-मिरची घाला. हळद-तिखट-मीठ घाला. लहान लहान वडे तळा.\nपनीर टिक्का – पनीरचे मोठे चौकोनी तुकडे करा. थोडा वेळ दही बांधून ठेवा. नंतर का भांड्यात हा चक्का-आलं-लसूण पेस्ट-लिंबाचा रस- थोडा तयार तंदुरी मसाला-हळद-तिखट-थोडा ओवा घाला. सगळं नीट एकत्र करा. पनीरचे तुकडे त्यात घोळवा. तव्यावर किंवा पॅनमध्ये शॅलो फ्राय करा. असेच फ्लॉवरचे तुरे काढूनही करता येईल. किंवा बेबी पटेटो उकडून करता येईल. मश्रूमचंही करता येईल.\nब्रेड पकोडा – भज्यांचं पीठ भिजवा. बटाटेवड्यांसाठी करतो तसं सारण करा. ब्रेडच्या दोन स्लाइसमध्ये हे सारण भरा. एकमेकांवर घट्ट दाबा. त्याचे चार तुकडे करा. भज्यांच्या पिठात बुडवून मध्यम आचेवर तळा.\nवर जे पदार्थ मी सांगितले आहेत ते तुमच्यापैकी अनेक जण करत असतीलच. परदेशातल्या लोकांना उपलब्ध साहित्यातूनच स्वयंपाक करायचा असतो. त्यामुळे शक्यतो त्यांना उपलब्ध असतील असेच पदार्थ मी यात सांगितले आहेत. या पोस्टच्या पुढच्या भागात मुख्य जेवणाचे काही मेन्यू सांगणार आहे.\nअन्न हेच पूर्णब्रह्मपरदेशातले मेन्यूपरदेशातल्या लोकांसाठी मेन्यूमराठी पदार्थमराठी मेन्यूमराठी रेसिपीमराठी स्टार्टर्सMarathi RecipesMarathi StartersMumbai Masala\nNext Post: परदेशातल्या पार्टीसाठी पदार्थ – २\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/farmers-meet-anthurne-pune-112792", "date_download": "2018-11-15T23:27:30Z", "digest": "sha1:MDVDS67NFAG5ZEQFYCGTJH2ERD6RPZLJ", "length": 10531, "nlines": 65, "source_domain": "amp.esakal.com", "title": "farmers meet at anthurne pune पुणे - अंथुर्णे येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन | eSakal", "raw_content": "\nपुणे - अंथुर्णे येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन\nराजकुमार थोरात | शनिवार, 28 एप्रिल 2018\nवालचंदनगर (पुणे) : राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सोमवारी (ता.३०) अंथुर्णे येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यामध्ये पवार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर काय बोलणार याकडे तालुक्यासह जिल्हातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.\nवालचंदनगर (पुणे) : राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सोमवारी (ता.३०) अंथुर्णे येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यामध्ये पवार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर काय बोलणार याकडे तालुक्यासह जिल्हातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.\nइंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी सोमवारी भव्य शेतकरी मेळ्याव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,विजयसिंह मोहितेपाटील, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, विधानसभेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह दीडडझन आमदार उपस्थित राहणार आहेत. भाजप-सेनेच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणी मध्ये आला आहे.\nनोटाबंदीनंतर डाळिंब,द्राक्षांच्या दरामध्ये घसरण झाली अाहेत. दुधाचे दर ही कमी होत असून चारा व पेेंडीचे दर ही वाढत असल्यामुळे शेतीसोबत दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी हतबल झाला अाहे. केंद्राच्या धोरणामुळे साखरेचे दर काेसळत असून साखरधंदा तोट्यात चालला आहे. एफआरफीचा दर देणे ही कारखान्यादाराला अवघड झाले आहे. उसाला दर कमी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले अाहे. शासनाने स्वस्त धान्य दुकानामध्ये गव्हाबरोबर मकेचे ही वितरण सुरु केल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व नागरिकांना भविष्यात चपाती ऐवजी मक्याची भाकरी खाण्याची वेळ येणार आहे.\nशासनाच्या धोरणामुळे भाजीपाल्याला ही कमी दर मिळत आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकरी वर्गाची कोंडी झाली असून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरती काय बोलणार याकडे तालुक्यातील शेतकऱ्यासह जिल्हातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले अाहे. राज्यामध्ये शासनाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलनास सुरवात केली असुन आगामी विधानसभेची निवडणूकीची तयारी केली असल्याने शरद पवार यांच्या उपस्थितीमधील मेळावा पक्षासाठी महत्वाचा ठरणार आहे.\nराष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार दत्तात्रेय भरणे हे विरोधी पक्षाचे आमदार असताना देखील भरणे यांनी इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी सत्ताधारी आमदारापेक्षा जास्त निधी खेचून आणला.तालुक्यामध्ये साडेतीन-चार वर्षाच्या कालावधीमध्ये रस्ते व इतर विकासकामासाठी पाचशे कोटी पेक्षा निधी आणला असुन मेळाव्यामध्ये आमदार भरणेच्या कामाचे कौतुक होणार अाहे.\nओला, उबरचा उद्यापासून बंद\nमुंबई - बंद पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवार (ता. 17) पासून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nफेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला\nपुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nअरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/uttar-maharashtra/gandhigiri-rashtravadi-satana-chaugav-road-107264", "date_download": "2018-11-15T22:51:47Z", "digest": "sha1:4NZA6QEH5VMNKGXM66KEQM7BNUZ7HNYU", "length": 12413, "nlines": 59, "source_domain": "amp.esakal.com", "title": "gandhigiri of rashtravadi on satana chaugav road सटाणा ते चौगाव रस्त्यावर शहर राष्ट्रवादी काँग्रेसची गांधीगिरी | eSakal", "raw_content": "\nसटाणा ते चौगाव रस्त्यावर शहर राष्ट्रवादी काँग्रेसची गांधीगिरी\nरोशन खैरनार | मंगळवार, 3 एप्रिल 2018\nसटाणा : सटाणा ते चौगाव या शहरहद्दीतील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज मंगळवार (ता.३) रोजी या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये गांधीगिरी पद्धतीने वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.\nयेत्या आठ दिवसात या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता रहदारीयोग्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी दिला आहे.\nसटाणा : सटाणा ते चौगाव या शहरहद्दीतील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने सटाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज मंगळवार (ता.३) रोजी या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये गांधीगिरी पद्धतीने वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.\nयेत्या आठ दिवसात या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता रहदारीयोग्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी दिला आहे.\nआज सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी यासटाणा - चौगाव रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून गांधीगिरी आंदोलन छेडले. यानंतर बागलाणच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात, शहरातील चार फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून चौगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून मोठ - मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यालगत अनेक शेतकऱ्यांच्या खासगी जलवाहिन्या टाकण्यात आल्या असून जलवाहिनीस गळती लागल्यास खड्ड्यांमध्ये पाणी जमा होते.\nरस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याने डांबरीकरण उखडले झाले असून रस्त्यात खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांचे अतोनात नुकसान होत असते. चौगावकडून शेकडो शेतकरी आपला शेतमाल वाहनांद्वारे सटाणा बाजार समितीमध्ये याच रस्त्याने आणतात. मात्र खराब रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. शहरहद्दीतून जाणाऱ्या या रस्त्यावर दीपनगर, भिवसननगर, गणपत नगर या नववसाहतीमधील नागरिकांची दररोज मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.\nजिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत या रस्त्याचे काम असल्याने हे खड्डे भरून घेण्याची नैतिक जबाबदारी संबंधित खात्याची असून त्यांनी ठेकेदाराला वेठीस धरून त्यांच्याकडून खड्डे भरून घ्यावेत अथवा बांधकाम विभागाच्या निधीतून ते काम पूर्ण करावेत. अनेकवेळा स्थानिक नागरिकांनी रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. प्रशासनाने त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करावी. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने रस्ते रहदारीयोग्य राहिलेले नाही.\nलवकरच यासंदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. आंदोलनात माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, केशव मांडवडे, बाजार समितीचे माजी सभापती भिका सोनवणे, झिप्रू सोनवणे, रत्नाकर सोनवणे, भास्कर सोनवणे, देवेंद्र सोनवणे, राजेंद्र सोनवणे, केशव सोनवणे, भिकन शाह, रवींद्र सोनवणे, प्रवीण अहिरे, नंदकिशोर सोनवणे, राजेंद्र कापडे, विश्वास जोशी, आरिफ शहा, भरत अहिरे, संदीप बधान आदींसह नागरिक व वाहनधारक सहभागी झाले होते.\nओला, उबरचा उद्यापासून बंद\nमुंबई - बंद पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवार (ता. 17) पासून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे...\nबेस्टच्या ताफ्यात भाड्याच्या बस\nमुंबई - बेस्ट आर्थिक संकटात असल्याने त्यावर उपाय म्हणून एक हजार बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे...\nफेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला\nपुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2018-11-15T23:38:45Z", "digest": "sha1:V5DQ4J2NNPW35MDRZMVCWD4AKWR3PEDN", "length": 5882, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नांदेड : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांचे विद्यापीठात व्याखान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनांदेड : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत तुषार गांधी यांचे विद्यापीठात व्याखान\nनांदेड – ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांचे दि.२५ मार्च रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीनेविशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.\n‘महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संबंध :अज्ञात पैलू’ या विषयावर ते बोलणार आहेत. विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्रातील सभागृहात सकाळी ११ वाजता हे व्याख्यान होणार असून, विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. पी. विठ्ठल यांनी केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकोल्हापूरात बुधवारपासून अटल चषक फुटबॉल स्पर्धा\nNext articleदेवघरात भैरवनाथ महाराज पालखी मिरवणुकीचा सोहळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%81-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2018-11-15T23:45:18Z", "digest": "sha1:HC4UUP5NDTCQMR6H4BMWHACJIM76EX4J", "length": 5756, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – साधु वासवानी मिशनमधून चंदनाच्या झाडांची चोरी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणे – साधु वासवानी मिशनमधून चंदनाच्या झाडांची चोरी\nपुणे – स्टेशनशेजारील साधु वासवानी मिशनमधील बागेतून दोन चंदनाची झाडे चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसाधु वासवानी मिशन येथे इस्टेट सुपरवायझर पदावर काम करत असलेल्या सुरेश परदेशी (54, विश्रांतवाडी ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सांयकाळी सहा ते रविवारी सकाळी दहाच्या दरम्यान हा प्रकार घडला. या दरम्यान कुणीतरी अज्ञात व्यक्तीने साधु वासवानी मिशनमध्ये प्रवेश करुन चंदनाची झाडे पळविली. एकुण 11 हजार किंमतीची ही झाडे होती. या प्रकरणी अधीक तपास बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतिरंगी टी-20 क्रिकेट मालिका; सलग तिसऱ्या पराभवाने महिलांचे आव्हान संपुष्टात\nNext articleकुमारांची विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धा : गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/424-cases-of-dengue-and-chicken-bone/", "date_download": "2018-11-15T23:26:34Z", "digest": "sha1:IYJFQAJP756BZMK76ENLBD2V2QRTQDUV", "length": 5144, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डेंग्यू, चिकुन गुनियाचे 424 रुग्ण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › डेंग्यू, चिकुन गुनियाचे 424 रुग्ण\nडेंग्यू, चिकुन गुनियाचे 424 रुग्ण\nपावसामुळे बहुसंख्य ठिकाणी कचरा आणि पाण्याचा निचरा होण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शहर व उपनगरांमध्ये आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून एकूण 424 रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य अधिकार्‍यांनी दिली.\nमहानगरपालिका सभागृहात शनिवारी प्रशासकीय बैठक पार पडली. बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना आरोग्याधिकार्‍यांनी ही माहिती दिली.\nशहरातील आरोग्य केंद्रात चिकुन गुनियाच्या 28 आणि डेग्यूंच्या 8 रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरकारी रुग्णालयात 187 व केएलईमध्ये 201 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जागृती अभियान राबवत असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. शहरातील बहुसंख्य ठिकाणी डास निर्मूलनासाठी फॉगिंग करण्यात येत आहे. वडगाव परिसरात डेंग्यू व चिकुन गुनियासंदर्भात जनजागृती करण्यात येत असल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले.\nहेस्कॉकडून भूमिगत वाजवाहिन्या घालण्यात येत आहेत. हे काम करत असताना अनसुरकर गल्ली, मारुती गल्लीत ट्रान्सफॉर्मर रस्त्यावरच आहेत. वीजखांब बदलताना वीज काढली जाते. मात्र, त्यानंतर वीज जोडणी लवकर करण्यात येत नाही. त्याकडे हेस्कॉमच्या अधिकार्‍यांनी लक्ष द्यावेे. नगरसेवक विजय भोसले, किरण सायनाक, सुधा भातकांडे यांनी समस्या मांडल्या.\nयाबाबत माहिती देताना हेस्कॉम अधिकार्‍यांनी, शहराअंतर्गत 140 किमी खोदाई करण्यात आली आहे. पूर्ण रस्ता पॅचवर्क करून देण्यात आला आहे, असे सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/half-murder-in-karwar/", "date_download": "2018-11-15T23:11:02Z", "digest": "sha1:7ZU7ZZUWDBQBIIUJMYPXR6FOIIU4YWK4", "length": 4904, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " होन्‍नावरजवळ विद्यार्थिनीवर टोळक्याकडून चाकूहल्‍ला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › होन्‍नावरजवळ विद्यार्थिनीवर टोळक्याकडून चाकूहल्‍ला\nहोन्‍नावरजवळ विद्यार्थिनीवर टोळक्याकडून चाकूहल्‍ला\nकारवार : शाळेला निघालेल्या 12 वर्षीय विद्यार्थिनीवर गुरुवारी सकाळी चाकूहल्‍ला झाला. विद्यार्थिनी जखमी असून, या प्रकाराने होन्‍नावर तालुक्यातील वातावरण पुन्हा तंग झाले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी 144 कलम लागू केले आहे.\nमागोड (ता. होन्‍नावर) येथे गुरुवारी सकाळी हा हल्ला झाला. शाळेला निघालेल्या विद्यार्थिनीला भोसकण्याचा प्रयत्न तिघा युवकांच्या टोळक्याने केला. मात्र, हल्ल्याची कल्पना येताच विद्यार्थिनीने वार चुकविला आणि आरडाओरडा केला. त्यामुळे लोक जमा झाले आणि हल्लेखोर युवक पसार झाले. ही विद्यार्थिनी मागोड येथील शाळेत सातवीमध्ये शिकत असून, चाकूहल्ल्यात तिच्या दोन्ही हातांना जखमा झाल्या आहेत.\nहल्ल्याची माहिती गावात कळताच वातावरण तणावपूर्ण बनले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या संपूर्ण होन्‍नावर तालुक्यात वातावरण तणावपूर्ण बनले असून जिल्हाधिकार्‍यांनी शुक्रवार, दि.15 च्या सकाळपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी केला आहे.\nसुरेशकडे बेनामी मालमत्ता 10 कोटींची\nहोन्‍नावरजवळ विद्यार्थिनीवर टोळक्याकडून चाकूहल्‍ला\nभारतीय महिला अ संघाने टी-20 मालिका जिंकली\nबेळगाव, खानापुरात एसीबी छापे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/3-year-old-Child-in-Govandi-hit-by-a-truck/", "date_download": "2018-11-15T23:00:45Z", "digest": "sha1:376AXI4DL6NJMSOH7SDNFLP3JT62NDUV", "length": 5848, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोवंडीत 3 वर्षांच्या चिमुरड्याला ट्रकने चिरडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोवंडीत 3 वर्षांच्या चिमुरड्याला ट्रकने चिरडले\nगोवंडीत 3 वर्षांच्या चिमुरड्याला ट्रकने चिरडले\nगोवंडीच्या शिवाजीनगर विभागात कचरा वाहून नेणार्‍या ट्रकने चिरडल्याने मोहम्मद गौस दस्तगीर अहमद(3) या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली. संतप्त रहिवाशांनी चालकासह ट्रकमधील तीन कामगारांना चांगलाच चोप दिला. तसेच ट्रकची तोडफोड केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.\nशिवाजीनगर येथील प्लॉट क्रमांक 28, 29 च्या मध्यावरून जाणार्‍या रस्ते क्रमांक 4 वर हा अपघात झाला. मोहम्मद हा आपल्या बहिणीसोबत जात असताना देवनार क्षेपणभूमीकडे कचर्‍याने भरलेल्या ट्रकखाली तो आला. जखमी अवस्थेत मोहम्मदला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अपघातामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी चालक गौस मैनुद्दीन शेख(42)याच्यासह ट्रकमध्ये असलेल्या तीन कामगारांना चोप दिला. कचरा वाहून नेणार्‍या वाहनाचीही तोडफोड केली. शेकडो नागरिक रस्त्यावर आल्याने मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. शिवाजीनगर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.\nस्थानिकांनी केलेल्या मारहाणीत तो जखमी झाल्याने त्याच्यावर राजवाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चालक जखमी असल्याने चौकशीनंतर त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. मोहम्मद हा पाच बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता. त्याचे वडील दुबईला खासगी कंपनीत नोकरीस आहेत. तीन दिवसांपूर्वी त्यांचा देखील तिकडे अपघात झाला होता. याच चिंतेत असलेल्या कुटुंबावर आता मोहम्मदच्या मृत्यूने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कचरा वाहून नेणार्‍या वाहनांचा आणि त्यांच्या चालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चालक नशापान केलेल्या स्थितीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/All-colleges-in-the-state-closed-on-February-2/", "date_download": "2018-11-15T23:59:21Z", "digest": "sha1:LL7ZTVMMBL6REW5UBHPLCZ7YIC5JQJJF", "length": 5075, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्‍यातील सर्व कॉलेज दोन फेब्रुवारी रोजी बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्‍यातील सर्व कॉलेज दोन फेब्रुवारी रोजी बंद\nराज्‍यातील सर्व कॉलेज दोन फेब्रुवारी रोजी बंद\nकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मान्य मागण्यांच्या अंमलबजावणी व पुर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघा तर्फे राज्यात पाच टप्प्यात आंदोलन करण्यात येत आहे. चौथ्या टप्प्यात २ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व 'कनिष्ठ महाविद्यालये बंद' करून सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर व मुंबईत आझाद मैदान येथे 'जेलभरो 'आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्‍ट्र राज्‍य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा.अनिल देशमुख यांनी दिली.\nशासनाने तातडीने मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत आदेश न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल व नाइलाजाने १२ वी बोर्ड परीक्षेच्या काळात 'बहिष्कार आंदोलन 'करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाचीच असेल असा इशारा संघटने तर्फे देण्यात आला आहे.\nप्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत.\n१) १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करणे.\n२) २०१२ पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन देणे.\n३) सर्व शिक्षकांना २४ वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी देणे.\n४) कायम विना अनुदानित शिक्षकांना अनुदान द्यावे.\n५) माहिती तंत्रज्ञान शिक्षकांना अनुदान द्यावे.\n६) २००३ ते २०१०-११ पर्यंतच्या वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन द्यावे.\n७) सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Gone-to-wash-bull-boy-was-carried-away/", "date_download": "2018-11-15T22:57:37Z", "digest": "sha1:TVO6UPA3WQIA4V4CMB3XBPH64SQDZATX", "length": 3994, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बैल धुण्यास गेलेला मुलगा पाटात वाहून गेला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › बैल धुण्यास गेलेला मुलगा पाटात वाहून गेला\nबैल धुण्यास गेलेला मुलगा पाटात वाहून गेला\nबैल धुण्यासाठी गेलेला मुलगा पाटात वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे ग्रामस्थांनी पोळा सण साजरा केला नाही. आडगाव रेपाळ येथे तनपुरे वस्तीलगत पालखेड कालवा वाहतो. कालव्याला आवर्तन सुरू आहे. त्यामुळे कालवा काठोकाठ भरलेला आहे. पोळा असल्याने दुपारी बारा वाजता गोकुळ अण्णासाहेब तनपुरे (16) हा बैल धुण्यासाठी गेला होता.\nपाटाच्या कडेला बैल धूत असताना अचानक एका बैलाने गोकुळला पाटाच्या पाण्यात ओढले. पोहता येत नसल्याने गोकुळ पाण्यात वाहून गेला. गोकुळ सोबत लहान मुले असल्याने त्यांनी दुर्घटनेची माहिती घरच्यांना दिली. त्यानंतर गोकुळला पाटाच्या पाण्यात शोधण्याचे कार्य सुरू झाले. मात्र, साडेतीन तास उलटूनही गोकुळचा तपास लागला नाही. पाटात पाण्याची पातळी अधिक असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. ग्रामस्थांनी मदत करीत शोधकार्य सुरू केलेले होते. मात्र, गोकुळचा शोध लागलेला नव्हता.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Nearly-one-and-a-half-patients-of-major-thalassemia-in-the-city/", "date_download": "2018-11-15T23:50:45Z", "digest": "sha1:FIVQWJVMSGVZ7QD4XE7AFM2YREOZYUSC", "length": 8639, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहरात मेजर थॅलेसेमियाचे जवळपास दीडशे रुग्ण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शहरात मेजर थॅलेसेमियाचे जवळपास दीडशे रुग्ण\nशहरात मेजर थॅलेसेमियाचे जवळपास दीडशे रुग्ण\nपिंपरी : वर्षा कांबळे\nथॅलेसेमिया एक आनुवंशिक रक्‍त विकार आहे. थॅलेसेमिया इंटरमेडिया (मायनर) आणि थॅलिसेमिया मेजर असे थॅलेसेमियाचे दोन प्रकार आहे. पिंपरी -चिंचवड शहरात जवळपास 100 ते 150 मेजर थॅलेसेमिया असणारी मुले आहेत. आणि त्यापेक्षा जास्त मायनर थॅलेसेमिया रुग्ण असण्याची शक्यता आहे. दोन मायनर थॅलेसेमिया व्यक्तीपासून एका मेजर थॅलेसेमियाग्रस्त बालकाचा जन्म होतो. थॅलेसेमिया मेजर बाळ जन्माला येऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तीने विवाहपूर्व ‘एच.बी. इलेक्ट्रोफशेरेसिस’ तपासणी करणे गरजेचे आहे,अशी माहिती हिमॅटॉलॉजिस्ट डॉ. ज्ञानेश्‍वर उपासे यांनी जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त दिली.\nथॅलिसेमिया मेजर असलेल्या रुग्णांना नियमित रक्‍त भरावे लागते. कारण रोग्याचे शरीर पुरेसे हिमोग्लोबिन तयार करत नाही. हे सर्वांना माहिती आहे. मात्र, आजही बर्‍याच व्यक्तींना स्वत:ला मायनर थॅलेसेमिया आहे याची माहितीच नसते. त्यामुळे दोन मायनर थॅलेसेमिया व्यक्तीपासून एका मेजर थॅलेसेमियाग्रस्त बालकाचा जन्म होतो. थॅलिसेमिया मेजर यामध्ये आजाराची तीव्रता जास्त असते. अशा बालकांना जन्मापासूनच रक्त चढविण्याची गरज असते. मात्र, रक्त चढविणे हा तात्पुरता उपाय आहे. या रुणांना आजारातून पूर्ण मुक्ततेसाठी ‘बोन मॅरो ट्रान्सप्‍लान्ट’ ही शस्त्रक्रिया करावी लागते. तर थॅलेसेमिया मायनरमध्ये एखाद्या व्यक्तीचे हिमोग्लोबिनचे प्रमाण हे 9 ते 10 पेक्षा कमीच असते.\nअशा व्यक्तीला फार त्रास होत नाही. तो सर्वसामान्यासारखे आयुष्य जगू शकतो. त्यामुळे रक्त कमी झाल्यानंतर औषधांनी किंवा रक्त चढवून हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविले तरी फार काळ टिकत नाही. आणखी चार ते पाच महिन्यांनी व्यक्तीच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होते. अशा व्यक्तींनी ‘एच.बी. इलेक्ट्रोफशेरेसिस’ तपासणी करणे गरजेचे असते. थॅलेसेमिया मायनर असलेल्या स्त्री आणि पुरुष यांच्या विवाहानंतर त्यांच्याव्दारे जन्मणार्‍या मुलाला मेजर थॅलेसेमियाची व्याधी होते. मेजर थॅलेसेमियाचे रुग्ण हे रक्त चढवून 25 ते 30 वर्षे जगू शकतात. आणि जर ‘बोन मॅरो ट्रान्सप्‍लांट’ ही शस्त्रक्रिया केल्यास सर्वसामान्य व्यक्तीसारखे 60 ते 70 वर्षापर्यंत त्यांचे आर्युमान वाढते. ही शस्त्रक्रिया महागडी असल्यामुळे रुग्णांस मुख्यमंत्री फंड, पंतप्रधान निधी आणि काही देणगीदार संस्थांकडून मदत केली जाते. तसेच थॅलेसेमिया रुग्णांची राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे नोंद झाल्यानंतर त्यास एक ओळखपत्र मिळते ज्याव्दारे त्याला मोफत रक्त पुरवठा केला जातो.\nतपासण्या आणि सुविधांचा आभाव\nव्यक्तीला स्वत:ला मायनर थॅलेसेमिया हे पाहण्यासाठी एच.बी. इलेक्ट्रोफशेरेसिस तपासणी करण्यासाठी शहरामध्ये सुविधा नाही. ही तपासणी ठराविक लॅबमध्ये होत असते. तसेच हिमॅटॉलॉजिस्टसाठी वेगळा विभाग नाही. पिंपरी -चिंचवड शहरामध्ये हिमॅटॉलॉजिस्ट यांचा आभाव आहे. पुणे शहरातच फक्त सहा हिमॅटॉलॉजिस्ट आहेत. त्यापैकी पिंपरीतील डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयात थॅलेसेमिया रुग्णांसाठी एक युनिट चालविले जाते.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/rabid-dog-16-attack-in-karad-tambave-satara/", "date_download": "2018-11-15T23:06:12Z", "digest": "sha1:Y67BNB5CBVC3NGXF7EEVO6OCNB3AHNYT", "length": 3880, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : तांबवेत पिसाळलेल्या कुत्र्याचा १६ जणांना चावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : तांबवेत पिसाळलेल्या कुत्र्याचा १६ जणांना चावा\nसातारा : तांबवेत पिसाळलेल्या कुत्र्याचा १६ जणांना चावा\nतांबवे (ता. कराड, जि. सातारा) गावासह परिसरात गुरूवारी रात्रीपासून शुक्रवार सकाळपर्यंत पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत १६ जणांना चावा घेतला आहे. हा कुत्रा उत्तर तांबवे परिसरातील गावातील असल्याचा आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून सर्व जखमींवर कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\nगुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास पवारनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने काही ग्रामस्थांना चावा घेतला. त्यानंतर पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याचे लक्षात येईपर्यत या कुत्र्याने तेथून धूम ठोकली होती. दरम्यानच्या कालावधीत गावातील विविध भागात सुमारे १६ ग्रामस्थांना या कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास फिरावयास गेलेल्या काही महिलांचाही समावेश आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/bjp-mp-bansilal-mahto-speaks-vulgar-word-for-chhatisgarh-girlslatest-updates/", "date_download": "2018-11-15T23:11:27Z", "digest": "sha1:KSCJM65Q5CICB7GJGG4WN3LMXMU3AWC5", "length": 8487, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोरबा आणि छत्तीसगडच्या मुली टनाटन :भाजप खासदार बन्सीलाल महतो", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोरबा आणि छत्तीसगडच्या मुली टनाटन :भाजप खासदार बन्सीलाल महतो\nभाजपच्या वाचाळ नेत्यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच\nवेब टीम :भाजपच्या वाचाळ नेत्यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच असून आता भाजपचे ७७ वर्षीय खासदार बन्सीलाल महतो यांनी जी मुक्ताफळे उधळली आहेत त्यावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मुंबई आणि कोलकाताच्या मुलींची आवश्यकता उरली नाही. छत्तीसगडच्या मुली दिवसे न् दिवस टनाटन होत आहेत, असं वादग्रस्त विधान महतो यांनी केल आहे .\nगांधी जयंती निमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेचं उदघाटन करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं. महतो यांच्या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत असून महतो यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.\nआज खूपच आनंदाचा दिवस आहे. राज्याचे क्रीडा मंत्री भैय्यालाल रजवाडे मला नेहमीच सांगतात आता मुंबई आणि कोलकात्याच्या मुलींची गरज राहिलेली नाही. कोरबा आणि छत्तीसगडच्या मुली आता टनाटन होत आहेत\nदरम्यान माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे चिरंजीव अमित जोगी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. अमित यांनी महतो यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला. एका बुजूर्ग खासदाराला असं वक्तव्य करणं शोभत नसल्याचं सांगतानाच यातून भाजपची मानसिकताच दिसून येत असल्याची टीका अमित जोगी यांनी केली.\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/oscar-nominated-movies-2017/", "date_download": "2018-11-15T23:13:06Z", "digest": "sha1:HBGMBTHH24OPBYTZKWVHUCRVUIQC7JCE", "length": 9539, "nlines": 110, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ऑस्कर पुरस्कार साठी नामांकन मिळालेले चित्रपट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऑस्कर पुरस्कार साठी नामांकन मिळालेले चित्रपट\nपृथ्वीवासीय आणि परग्रहवासीय यांच्यातील संवादाशी निगडित हा सायन्स फिक्शन सिनेमा आहे. या सिनेमात एमी अॅडम्स आणि जेरेमी रेनर हे मुख्य भूमिकेत आहेत.\nऑगस्ट विल्सन यांनी लिहलेल्या नाटकावर या चित्रपटाची कथा आधारित आहे.\nअमेरिकेच्या अंतराळ कार्यक्रमामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणा-या महिला गणितज्ज्ञ केथरिन जी जॉन्सन, डोरोथी वॉन आणि मेरी जॅक्सन यांच्यावर हा चित्रपट आधारित आहे. तरॅजी पी हॅन्सन, ऑक्टॅविया स्पेंसर आणि जेनेल मोने यांनी या भूमिका साकारल्या आहेत.\nऑस्करमध्ये नामांकित झालेला आणखी एक चरित्रपट म्हणजे ‘जॅकी’. या चित्रपटाची कथा माजी ‘फर्स्ट लेडी ऑफ अमेरिका’ जॅकलीन केनडी यांच्यावर आधारित आहे. सदर चित्रपटात नताली पोर्टमन, पीटर सर्सगार्ड, ग्रेटा गर्वग, बिली क्रुडप यांनी भूमिका साकारल्या आहेत.\nमियामीतील गुन्हेगारी जगतात एका व्यक्तीचा जन्मापासून ते विशिष्ट टप्प्यापर्यंतचा प्रवास दाखविणारा चित्रपट म्हणजे ‘मुनलाइट’.\nभारतात हरविलेले लहानपण शोधायला ऑस्ट्रेलियातून निघालेल्या व्यक्तीची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘लायन’. हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे.\n‘हेल ऑर हाय वॉटर’मधील पार्श्वभूमी आर्थिक मंदीला समरूप आहे. दोन भावांची कथा असलेल्या या चित्रपटात एक भावाचा घटस्फोट झालेला दाखविण्यात आला असून दुसरा भावाचा भूतकाळ हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला दाखविण्यात आला आहे. आपल्या कुटुंबाचे पालनपोशन करण्यासाठी हे दोन्ही भाऊ चोरी करतात.\nमेल गिब्सनचा ‘हॅकसॉ रिज’ हा हत्यार न उचलता युद्धात उतरणाऱया सैनिकाबद्दलचा चरित्रपट आहे.\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nटीम महाराष्ट्र देशा- शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला अवैध सावकारांनी विळखा घातला असुन एकी कडे सावकारांच्या…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/60740", "date_download": "2018-11-16T00:14:33Z", "digest": "sha1:VV3ZEB34WCOIBIRTWHUNYOM4ZP3EKWN6", "length": 61284, "nlines": 411, "source_domain": "www.maayboli.com", "title": "(आफ्रिकन सफारी) मसाईमारा - भाग ०४ : उरले सुरले इतुके सुंदर आणि नैरोबी शहर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /(आफ्रिकन सफारी) मसाईमारा - भाग ०४ : उरले सुरले इतुके सुंदर आणि नैरोबी शहर\n(आफ्रिकन सफारी) मसाईमारा - भाग ०४ : उरले सुरले इतुके सुंदर आणि नैरोबी शहर\n(आफ्रिकन सफारी) मसाईमारा - भाग ०४ : उरले सुरले इतुके सुंदर\nमसाईमारा : उरले सुरले इतुके सुंदर\nत्या आधीचे भाग :\nमसाईमारा - भाग ०१ : मसाई मारा- भाग 01 : जंगल लॉज आणि लॉग हट : एक आनंदनिधान\nमसाईमारा - भाग ०२ : मसाई मारा- भाग 02 : बिग फाइव आणि मसाई गांव\nसन २०१० च्या मे महिन्यातील एक आळसावलेली दुपार होती. बायकोने त्या दिवशी डबा न दिल्याने ऑफीस समोरच्या हॉटेलमधे आनंदाने पोटपूजा करून ऑफिस बिल्डिंगजवळ आलो तर फुटपाथवरून माझा एक वकील मित्र माझ्याच दिशेने चालत येत होता. त्याला विचारलं , काय इकडे कुठे…. तर वकील असल्याने \"तुझ्याचकडे\" असे हजरजबाबी पण असत्य उत्तर देऊन मोकळा झाला. (खरं तर कोर्टाच्या सुट्ट्यांमुळे तो घरीच होता आणि त्याच्या बायकोने आमच्या खाऊ गल्लीत त्याला आइसक्रीम आणायला पिटाळले होते).\nम्हटले चल ऑफिसला. ऑफिसमध्ये गेल्यावर गप्पा झाल्या त्यात सध्या दोघांनाही बऱ्यापैकी मोकळा वेळ असल्याचं एकमेकांना कळलं. मग विषय निघाला कुठेतरी फिरायला जायचा. आणि ठरवलं यावेळी परदेशी कुठेतरी जाऊ. पण नेहमीची घिसीपिटी ठिकाणं नको असंही ठरलं. मग आम्ही स्वतःलाच आणि एकमेकांना विचारलं , \" कुठे जावंसं वाटतंय.....\nमी म्हणालो, अरे नेहमी मी Animal Planet पहातो, तर तसे प्राणी पक्षी दिसतील अशा एखाद्या ठिकाणी जाऊ या का \nझालं, एकमताने ठिकाण ठरलं. मग आमच्या इतरही २ समव्यसनी मित्रांना कल्पना दिली. ती आवडून मान्य झाली. मग मसाईमाराला जायचा योग्य सीझन वगैरे माहिती तपासणे सुरु झालं. हवामान गुगलवर तपासलं. जुलै मध्ये जगातील नैसर्गिक नविन ७ आश्चर्यापैकी एक म्हणजे मसाईमाराचे सुप्रसिद्ध स्थलांतर (Migration) असतं आणि या सीझनमध्ये हवाही छान असते आणि पाऊसही कमी असतो, असही कळलं. आणि एक केनियन शिलिंग फक्त ८० पैशात मिळत होता ही तर फारच छान बाब होती.\nवकील मित्राचे एक अशील काही कामानिमित्त गेली ३ वर्षे नैरोबीला स्थायिक होते, त्यांची बुकिंग आणि इतर माहितीसाठी मदत घ्यायचे ठरलं. त्यांनीही खुशीने आणि तत्परतेने होकार दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार एकाच देशातल्या किंवा वेगवेगळ्या जवळच्या देशातल्या सारख्याच ३, ४ अभयारण्यात फिरण्यापेक्षा मसाईमारातच संपूर्ण काळ काढायचे ठरलं.\nत्यामुळे अंतर्गत प्रवास, परत परत पॅकिंग- अनपॅकिंगचे उपद्व्याप वाचले आणि एकाच हॉटेलमध्ये मुक्काम वाढल्यामुळे डीलही चांगलं मिळालं.\nआम्ही ५ दिवस मसाईमारा आणि २ दिवस नैरोबीला रहाणार होतो. त्या हिशोबाने हॉटेल बुकिंग, जंगल लॉज बुकिंग, जंगल सफारी बुकिंग आणि फ्लाईट बुकिंग करून झाली.\nसगळ्यात महत्त्वाचे म्हणजे केनयात जाण्यापूर्वी किमान १० दिवस आधी पिवळ्या तापाची (Yellow Fever) लस टोचून घ्यावी लागते. कारण बऱ्याच जणांना लस टोचल्यावर अंग दुखणारा बारीक ताप येतो. आमच्यापैकी एक सोडून बाकी कोणाला ताप मात्र आला नाही. ही लस त्याकाळी मुंबईत २/३ च ठिकाणी टोचून मिळत असे आणि अत्यंत मर्यादित उत्पादन / आवक यामुळे त्यासाठी नंबर लागणं हाही एक अवघड, वेळखाऊ आणि नशिबाचा भाग असे.\nसुदैवाने हे सर्व सोपस्कार वेळेत पार पाडून आम्ही बाकी तयारी केली आणि जुलै मधल्या एका रात्री आम्ही केनयाला जाण्यासाठी मुंबई एअरपोर्ट कडे घरातून प्रस्थान केले.\nमुंबई एअरपोर्टवरून केनिया एअरवेजने ६ तासांचा प्रवास करून आम्ही जोमो केन्याटा एअरपोर्टवर उतरलो. केनया टाईम भारतीय वेळेपेक्षा २.५० तासांनी मागे आहे.\nकेनयामध्ये व्हिसा ON ARRIVAL मिळतो. ते सोपस्कार पार पाडून आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आलो.\nतिथे आमचा काळा कुळकुळीत, धिप्पाड पण हसतमुख, हसऱ्या चेहऱ्याचा स्थानिक गाईड व्हॅन घेऊन उभा होता. आमचे सर्व सामान व्हॅनच्या मागच्या डिकीत टाकून (ज्यात दुर्दैवाने आमच्या कॅमेऱ्याच्या बॅग्ज सर्वात खाली गेल्या) प्रवासाला सुरुवात केली. गरज म्हणून एका दुकानातून ४ सिम कार्ड्स घेतली आणि पुढे निघालो.\nनैरोबी (Also called as \"Green City in the Sun\") हे तसे खूप छान , स्वच्छ नीटनेटके शहर आहे. ह्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ६००० फूट आहे. त्यामुळे Hill Station च म्हणायला हवे.\nहवा अतिशय सुंदर आणि वर्षभर तापमान जास्तीत जास्त average २४ ° त कमीत कमी average ११ ° या रेंजमध्ये.\nसुन्दर रस्ते, रस्त्याच्या कडेला उंच झाडे, फुटपाथचा त्या त्या बंगल्याच्या, घराच्या, इमारतीच्या पुढचा भाग त्यांना हिरवाई राखण्यासाठी (Greenary maintain) आंदण दिलेला. आणि प्रत्येकाचे अतिशय प्रामाणिक, सुन्दर आणि हरित प्रयत्न....\nम्हणूनच नैरोबी शहर दिसायला अतिशय छान दिसते. शहरभर कायम हिरवाई, रंगीबेरंगी फुललेली फुले आणि चहा, कॉफीचे मळे.\nनैरोबी एअरपोर्ट ते मारा सिंबा लॉज, मसाईमारा रिझर्व्ह हे साधारण २६५ किमी चे अंतर आहे. त्यापैकी एअरपोर्ट ते माई महिऊ नाका (Mai Mahiu Junction) हे अंतर साधारण ७५ किमी आहे आणि रस्ता अत्यंत सुरेख आहे.\nइथून एक रस्ता नारोक (Narok) कडे वळतो. नाक्यापासून नारोक पर्यंतचे अंतर ९० किमी आहे आणि रस्ता बरा आहे. पण नारोक पासून मारा सिंबा लॉज पर्यंतचा १०० किमीचा रस्ता अत्यंत खराब खड्डयांनी भरलेला, हाडं खिळखिळी करणारा आणि ब्रह्मांड आठवायला लावणारा आहे.\nत्यामुळे सकाळी उत्साहात निघालेले आम्ही वीर जे सुरुवातीला खूप खुशीत होतो, वाटेतल्या सुग्रास जेवणानंतर ती खुशी अधिकच वाढली होती आणि नंतर जरा वेळातच लागलेल्या खड्डयांनंतर आपण कुठल्या जन्मीची पापं फेडतोय ह्या विचाराप्रत आलो होतो.\nसुदैवाने आम्ही ५.३०/६.०० तासाच्या प्रवासानंतर आमच्या लॉजच्या बाहेर पोहचलो, पण आमच्या गाईडच्या म्हणण्यानुसार जर आता check in केलं तर त्यात वाया जाणाऱ्या वेळामुळे संध्याकाळची पार्क राऊंड शक्य होणार नाही तर आपण डायरेक्ट पार्क राऊंडला जाणं योग्य ठरेल. आम्ही त्याचे ऐकले आणि ती पहिली पार्क राऊंड पूर्ण करून लॉजवर आलो .\nप्रचि ०१ : मारा सिंबा लॉजच्या प्रवेश द्वारापाशीचा माहिती फलक...\nआमच्या त्या सुंदर मारा सिंबा लॉजचे वर्णन\n\" मसाईमारा - भाग ०१ : जंगल लॉज आणि लॉग हट : एक आनंदनिधान \" यामध्ये आलेलं आहे.\nआणि मसाईमाराची एक खासियत म्हणजे बिग ५ ह्याचे वर्णन\n\" मसाईमारा - भाग ०२ : बिग फाईव्ह आणि मसाई गांव \" यामध्ये आलेलं आहे.\nभाग ०३ रा लिहिण्याच्या प्रतिक्षेत आहे.\nपण हे सर्व बिग फाईव्ह, स्थलांतर (Migration), मारा नदीच्या वाटेवरचे प्राणी, जंगल लॉज परिसरातील प्राणी ,पक्षी या व्यतिरिक्त मसाईमाराला काय बघितल ह्यांची यादी काढली तर ती ही भली मोठी निघाली.\nबिग फाईव्ह, मायग्रेशन ही मुख्य आकर्षणे सोडली तरी उरले सुरले मसाईमारा किती सुंदर आहे याची कल्पना तुम्हांला पुढील प्रचिंवरून येऊ शकेल.\nप्रचि २ : मसाईमारातील एक ढगाळ सूर्योदय...\nप्रचि ३ : सूर्योदय...\nपहिल्या सकाळी जीप मधून निघाल्यावर कुरणामधल्या वाटेवरच्या एका मध्यम उंचीच्या झाडावर Rupell's Vulture चे जोडपे दिसले.\nनंतर कळलं, फक्त जोडपच नाही, एक पिल्लू पण आहे.\nप्रचि ५: Rupell's Vulture : आई बाबा आणि पिल्लू...\nआई आणि बाबा स्वस्थचित्त होते तर पिल्लू अतिशय चौकस...\nडोळे कुतुहलाने भरलेले आणि नुकतचं जन्माला आल्यामुळे जे काही जग त्याच्या आजूबाजूला पसरलं होतं त्याचा वेध घेणारी उत्सुक नजर आणि त्यासाठी मानेच्या चपळ आणि थोड्याश्या वेंधळ्या आणि म्हणूनच मजेदार हालचाली.\nया जगातील वाईटाचा अनुभव नाही, दुष्टाव्याची जाण नाही आणि म्हणूनच भयभीतीचा लवलेश नाही.\nआणि असेलच कसा, कारण त्याच्या साठी (दृष्टिने) एका अंगाला अख्ख्या जगातलं सारं वात्सल्यं एकवटलेली आई आणि दुस-य्या बाजूला जगातील सर्वात सामर्थ्यवान गोष्ट म्हणजे त्याचे बाबा.....\nपिल्लाच्या कुतुहलापोटीच्या सतत हालचालीमुळे काढ़ायला अतिशय अवघड गेलेला हा फोटो..\nकोवळ्या उन्हात अंग शेकणारा Common Zebra . मसाईमारात झेब्र्यांचे दोन प्रकार असतात. एक हा, जो संख्येने जास्त प्रमाणात असतो. तर दुसरा Gravy's Zebra.\nप्रचि ७ : पाठमोरे झेब्रे...\nप्रचि ८ : उन्हं खाणारा अजून एक पाठमोरा झेब्रा...\nअतिशय तुकतुकीत त्वचा हे यांच वैशिष्ट्य उन्हात अजूनच खुलून आलेलं.\nकेनयामध्ये Masai Giraffe , Reticulated Giraffe आणि Rothschild Giraffe असे ३ प्रकारचे जिराफ आढळत असले तरी मसाई माराला प्राबल्य मात्र मसाई जिराफांचेच.\nप्रचि ९ : मसाईमारा जिराफ : ०१\nमसाईमाराला जिराफाचं पहिलं दर्शन झालं ते पाठमोऱ्या स्वरूपात.\nतेही एकाएकी एका झाडामागून वर केलेल्या पाठमोऱ्या मानेचं...\nप्रचि १० : मसाईमारा जिराफ : ०२\nनंतर कुरणात चरणारे, फिरणारे खूप जिराफ पाहिले, हा त्यापैकीच एक...\nप्रचि ११ : मसाईमारा जिराफ : ०३\nहा मात्र झुडुपाआडून कुतूहलाने आमच्याकडे बघणारा जिराफ...\nप्रचि १२ : अकॅशिआ झाड...\nही झाडं म्हणजे मसाईमाराच्या कुरणातलं एक वैशिष्ट्य. सर्वसाधारणपणे ही झाडं सुटया सुटया स्वरूपात बऱ्यापैकी अंतर राखून दृष्टीपथास पडतात. ह्या झाडांचा हा छत्रीसारखा वैशिट्यपूर्ण आकार मात्र हत्ती आणि जिराफांनी त्यांच्या उंचीनुसार खाल्लेल्या फांद्या, पानांमुळे झालेला आहे.\nप्रचि १३ : कोणत्या वाटेने जाऊ….\nहे संभ्रमात पडलेले हरीण म्हणजे Thomson's Gazell. ह्याला पळताना उंच उडया मारायची सवय असते.\nप्रचि १४ : कारुण्यमय डोळे. . . .\nतीन-चार Thomson's Gazells चरत असताना आमची जीप त्यांच्या जवळून गेली. बाकीची Gazells पळून गेली. पण हे बिचारं मात्र आम्हाला दर्शनसुख देत थांबले. स्तब्ध. त्यालाही हे कोण प्राणी आहेत ते बघायची उत्सुकता असेल. अतिशय सुंदर प्राणी असला तरी पहिल्यांदा लक्ष वेधून घेतात ते त्याचे पाणीदार करुणामय डोळे.\nप्रचि १५ : टोपी : ०१ (Topi)\nह्यातील नराला आपले अस्तित्व दाखवण्यासाठी एखाद्या उंच खडकावर किंवा मुंग्याच्या / वाळव्यांच्या वारुळावर उभी रहायची सवय असते.\nप्रचि १६ : टोपी : ०२ (Topi)...\nप्रचि १७ : शहामृग :०१\nप्रचि १८ : शहामृग :०२\nप्रचि १९ : शहामृग : ०३\nहाही नरच पण विनोदी आणि विनम्र भावमुद्रेत...\nसकाळच्या पार्क राऊंडला आमची जीप निघाली तेव्हा एका धूळ भरल्या पायवाटेवर हे महाशय फतकल मारून बसले होते. ड्राइव्हरने जीप थांबवली, इग्निशन पण बंद केली. तेव्हा हे हळूहळू सरळ रेषेत चालत आमच्या जीपजवळ आले.\nप्रचि २१ : तरस : ०२\nजीपपासून तीन-चार फुटांवरून त्यांनी एक नजर टाकली आणि एखाद क्षण थबकून दुसऱ्या क्षणाला डावीकडच्या गवतात चपळाईने गडप झाले.\nमसाईमाराला Spotted Hyaena आणि Stripped Hyaena असे दोन प्रकारचे त्रास दिसतात. पण आम्हाला दुसरी व्हरायटी काही दिसली नाही.\nप्रचि २२ : तरस : ०३\nहा मात्र त्यांचा वेगळ्या दिवशी, वेगळ्या भागात दिसलेला भाऊबंद. अंगापिंडाने जरा बऱ्यापैकी खात्यापित्या घरचा असावा असे दिसणारा . . . .\nप्रचि २३ : रानडुक्कर (Warthog)\nहे रानडुक्कर खरंतर आमच्या फक्त ड्राइव्हर कम गाईडला दिसलं. कुठे आहे, कुठे आहे असं आम्ही करत असेपर्यंत ते लपलं. मग ड्राइव्हरने गाडी रिव्हर्समध्ये घेऊन बंद केली. त्यानंतर हे महाशय बाहेर आले आणि गवतामधून इथे तिथे कानोसा घ्यायला लागले.\nप्रचि २४ : मसाई गवताळ माळ - ०१\nखूप कमी झाड असलेला गवताचा माळ उन्ह -सावलीच्या पट्ट्यांमध्ये...\nप्रचि २५ : मसाई गवताळ माळ - ०२\nप्रचि २६ : मसाई गवताळ माळ - ०३\nढगाळ सकाळ आणि त्यातून नजर चुकवून पडलेले चुकार उन्ह...\nप्रचि २७ : मसाई गवताळ माळ - ०४\nहि मात्र ढगाळ सायंकाळ आणि आसमंत काळोखा होत असताना ढगातून डोकावणारी सूर्यकिरणे...\nप्रचि २८ : मसाई गवताळ माळ - ०५\nप्रचि २९: मसाईमारामधील सफारी वाहने -०१\nहि सर्व वाहने प्राण्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून बंदिस्त असतात. प्राणी पक्षी मनसोक्त बघता यावेत म्हणून मोठ्या मोठ्या सरकत्या काचा, प्रत्येक प्रवाशांसाठी स्वतंत्र विंडो सीट ची व्यवस्था आणि छप्पर उघडबंद करायची सोय, पाऊस आला कि छप्पर बंद, प्राणी दिसले कि छप्पर वर होणार.\nनुसतं बघणं, दुर्बिणीतून पाहणं आणि Still Photography अथवा Video Shooting साठी अतिशय आदर्श व्यवस्था आणि ह्यासाठी मध्ये काचेचाही अडथळा नाही.\nएखादा मोठा प्राणी किंवा त्याचा परिवार, कळप दिसला कि गाड्यांची अशी रांग लागायची, पण तीही शिस्तबद्ध.\nप्रत्येक गाडीला वायरलेस अँटेना. त्यामुळे परस्पर संपर्क अतिशय छान. आणि प्रत्येक ड्राइव्हर कम गाईड अतिशय सुजाण आणि शिस्तबद्ध देशप्रेमी नागरिक. कुठल्याही नियमाचे उल्लंघन करणार नाही कि करूही देणार नाहीत.\nप्रचि ३०: मसाईमारामधील सफारी वाहने -०२\nसफारी वाहनाचा एक क्लोज अप. उंच प्राण्यांनाही योग्य अँगलने टिपणे या व्यवस्थेमुळे अतिशय सोयीस्कर.\nफोटो खास नाही पण व्हरायटी म्हणून ठेवलाय.\n( दुर्मिळ, अस्तंगत होत जाणारी प्रजाती)\nप्रचि ३२ : गाय बगळा (Cattle Egret)\nहरणाचा (Antelope) प्रकार. ह्यांची शिंग कंसाच्या आकाराची असतात (Bracket Shape)\nप्रचि ३४ : Coke's Harte Beest प्रातर्विधी...\nपत्नी संकोचून दूर गेलेली...\nहा कळपातला नर पाठमोऱ्या स्थितीत चरत होता. त्याचे मागचे पाय, त्यावरचे छान काळे पट्टे, चरण्यासाठी उतरती होत गेलेली मान, त्याच्या वळणदार, पिळदार शिंगांचा अँगल आणि मधेच शिंगांच्याच दिशेने Point Out करणारा टोकेरी काळ्या टोकाचा डावा कान. . . . .\nएखाद्या शिल्पाची आठवण यावी असे हे चित्रशिल्प टिपता आलं याचा आनंद आगळाच.\nप्रचि ४१ : Marabu Stork - 04 घरट्याकडे परतताना\nStork जमातीतला हा एक वैशिष्ट्यपूर्ण पक्षी. डोक्यावर तुरळक पांढरे केस, बाकी टक्कल आणि कधी कधी गळ्यात लटकणारी Pendulous Throat Sack हे ह्याचे वैशिष्ट्य. हा पृथ्वीतलावरच्या कुरूप प्राण्यांपैकी एक समजला जातो.\nप्रचि ४३ : Marabu Stock - 06 : जमिनीवरून चालताना….\nहे पक्षी पहिल्यांदा पाहिले ते नैरोबी मध्ये. . .\nनैरोबी एअरपोर्टवर आम्हाला घ्यायला गाडी आली होती.. आता प्राणी पक्षी बघायचे ते जंगलात मसाई माराला म्हणून मी कॅमेर्‍याची बॅग डिकीत टाकली. मग सफारी वाल्याने 5 दिवसांच सामान त्याच्या पुढे टाकलं..\nवाटेत सकाळचा ट्रॅफिक जॅम लागला..\nआणि त्याच ट्रॅफिकमधे फिरत होते.... उंचेपुरे मराबू स्टाॅर्क..\nरस्त्यावरुन, फुटपाथवरुन….एकदम बिनधास्तपणे..आणि आजूबाजूच्या लोकांनाही त्याच काही विशेष वाटत नव्हतं.\nईमारतींच्या Compound Wall वर पण होते..\nकॅमेरा नव्हता म्हणून हळहळलो....\nपण मनाची समजूतही घातली.\nएवढे आहेत- परतताना भेटतीलच.... जातात कुठे.....\nपण गेले.. नाही दिसले City मधे परतीच्या प्रवासात...\nती दवडलेली संधी आजही मनाला हुरहुर लावते..\nजंगलातले प्राणी काय, सगळेच टिपतात...\nपण रस्त्यावरुन, फुटपाथवरुन.. एकदम बिनधास्तपणे फिरणारे पक्षी That Was Really Unique..\nआणि हे पक्षी चालताना मला आठवण करून देतात एखाद्या हात मागे बांधून, पुढे वाकून चाललेल्या पेन्शनर माणसाची...\nR.K. लक्ष्मणचा Common Man च म्हणा ना..\nप्रचि ४५ : लॉजच्या बाहेर पडल्यावर दिसलेली ऑलिव्ह बबून फॅमिली. (यात Yellow Baboon असा आणखी एक प्रकार येतो.)\nप्रत्यक्ष टोळी मोठी होती, पण कॅमेरा सावधपणे सरसावल्यावर थोडी पळापळ झाली. एक मायलेक सुरक्षित अंतरावर जाताना.आणि एक सूटा बाल-बबून - हा मात्र पळत पळत.\nप्रचि ४६ : बबून बाबा .\nहे मात्र \"किसमे कितना है दम\"च्या पवित्र्यात.\nप्रचि ४७ : चित्ता - ०१\nप्रचि ४८ : चित्ता – ०२\nप्रचि ४९ : चित्ता - ०३\nप्रचि ५० : चित्ता - ०४\nप्रचि ५१ : चित्ता - ०५\nप्रचि ५२ : चित्ता - ०६\nप्रचि ५३: उधळलेले झेब्रे...\nएका संध्याकाळी परतताना आम्ही झेब्र्यांच्या एका कळपाजवळून जात होतो. आणि अचानक गवतामधून त्याच्या कळ पाच्या जवळ येऊन सरसरत आलेल्या दोन सिंहीणी ऊठल्या. झेब्रांची एकदम पळापळ झाली.\nत्यावेळचा हा फोटो. फोटो अजिबात छान नाहीये.\nपण त्या प्रसंगाची, त्यातील थराराची, उत्कटतेची याद आणून देणारा, ते उधळलेपण टिपणारा आणि गती/वेग दर्शविणारा फोटो खास नसला तरी इथे टाकल्यावाचून राहवलं नाही.\nयानंतर सुरु झाला आमचा परतीचा प्रवास. मसाईमारा मधून निघताना, जंगल लॉजला अलविदा करताना आणि आमच्या लॉग हटचा निरोप घेताना खूप भरून आलं होतं .\nह्या ४-५ दिवसात खूप अनमोल, अद्भुत आणि पूर्वी कधीही न अनुभवलेले क्षण अनुभवायला मिळाले.\nआलो त्याच खडबडीत रस्त्याने Mai Mahiu Junction पर्यंत पोहोचलो. नैरोबीपर्यंतचा पुढचा रस्ता तर छानच होता.\nनैरोबीला पोहोचल्यावर माझ्या वकील मित्राचे परिचित आमची वाट पाहतच होते, त्यांनी आम्हाला ताब्यात घेतलं आणि पहिलं दर्शन घडवलं ते ह्या स्वामी नारायण मंदिराचं..\nप्रचि ५४ : स्वामी नारायण मंदिर, नैरोबी...\nत्यानंतर त्यांनी आम्हाला आमच्या नैरोबीतल्या अझी हाऊस या गेस्ट हाऊसमधे पोहोचवले.\nनैरोबी हे जगामधले अतिशय असुरक्षित शहर आहे.\nह्याची कल्पना माझ्या मित्राच्या वडिलांनी ते काही कामानिमित्त नैरोबीला गेले होते त्या अनुभवानंतर दिलीच होती.\nआमच्या यजमानांनीही एकटे दुकटे फिरू नका, Public Transport ने जाऊ नका ह्याही सूचना दिल्याचं होत्या.\nहॉटेलमध्ये पहिल्यांदा शिरताना आणि नंतर दर वेळी त्याची प्रचिती आली.\nहॉटेलला उंच दगडी कंपाऊंड वॉल.\nत्यामध्ये तुरुंगाला असतो तसा संपूर्ण पोलादी दरवाजा.\nत्यात छोटीशी सरक खिडकी.\nहॉर्न दिल्यावर सरक खिडकी सरकवून आतले २ गार्डस गाडी आणि माणसांची खातरजमा करणार.\nनंतर गाडीला हॉटेलच्या आवारात प्रवेश.\nहॉटेलच्या इमारतीला २ जाळीचे दरवाजे. बेल वाजवल्यावर दोन माणसे येणार. आतला जाळीचा दरवाजा उघडून एक माणूस आतल्या आणि बाहेरच्या दरवाज्यामध्ये येणार. आतल्या दरवाज्याला आतला माणूस कुलूप लावणार.\nनंतर दुसरा माणूस चावीने बाहेरचा दरवाजा उघडून आम्हाला आत घेणार, बाहेरचा दरवाजा लॉक करून आतल्या माणसाला आतले लॉक काढायला सांगणार आणि मग सगळी वरात आत जाणार.\nस्थानिक असूनही ज्यांना एवढा कडेकोट बंदोबस्त करावा लागतो, त्या शहरामध्ये सुरक्षितता कितीशी असणार.\nगाडीतूनही माझी फोटो काढण्याची आवड बघून आमच्या Host नी सांगितलं, Signal ला किंवा कुठेही कोणी गाडीच्या खिडकीतून हात घालून कॅमेरा मागितला तर चक्क देऊन टाकायचा.\nहलकासा प्रतिकारही करायचा नाही.\nमग काय.... मसाई माराचे फोटो जाऊ नयेत म्हणून शहरातल्या इमारतींची फोटोग्राफी बंद केली.\nनैरोबी शहराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या शहरात भटकी, रस्त्यावरची कुत्री जवळ जवळ नाहीतच.\nकारण काही वर्षांपूर्वी शहरातील Infra- Structure कामाची कंत्राटे चिनी कंपन्यांनी घेतली आणि त्या देशातून आलेल्या कामगारांनी हे सर्व कुत्रे खाऊन संपवले, असं आमच्या होस्टनी आम्हाला सांगितलं.\nआम्ही फ्रेश झाल्यावर होस्टनी आम्हाला नैरोबी दर्शन घडवले. पण त्यांची नैरोबी दर्शनाची व्याख्या म्हणजे \"वेगवेगळे मॉल्स दाखवणे\" इतकीच होती. त्यामुळे आम्ही दीड दिवस वेगवेगळे मॉल्सच पहिले. अर्थात प्रत्येक मॉलच्या Corridor च्या प्रत्येक वळणावर एकतरी रायफलधारी गार्ड असायचाच.\nमग आम्ही त्यांना मॉल व्यतिरिक्त काही म्युझियम्स, मॉन्युमेंट वगैरे आहेत का अशी विचारणा केली.कुठून आलं ह्ये पावणं . . . . \nअसा एक तु.क. टाकून मग शेवटी नाईलाजाने त्यांनी आम्हाला नैरोबी नॅशनल म्युझियमला नेले.\nप्रचि ५५: नैरोबी नॅशनल म्युझियम...\nप्रचि ५६ : म्युझियमच्या आवारातील डायनोसॉरची प्रतिकृती..\nप्रचि ५७: त्याच आवारातील हत्तीची प्रतिकृती...\nप्रचि ५८: म्युझियमचा अंतर्भाग...\nप्रचि ५९: म्युझियमच्या आवारातील ओपन अँफी थिएटर...\nयजमानांकडे आम्ही, विशेषतः मी नैरोबी नॅशनल पार्क बघायचा हट्ट दर्शविला, पण त्यांनी, \" अहो मसाईमारातून आलायत एवढे प्राणी बघून, आता परत तेच तेच प्राणी कशाला बघताय\" असे म्हणून तो हट्ट मोडून काढला.\nत्या रात्री मग ते आम्हाला घेऊन नैरोबीच्या प्रसिद्ध CARNIVORE हॉटेल मध्ये जेवायला घेऊन गेले.\nह्या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असंख्य प्राण्यांपासून बनवलेले मांसाहारी जेवण मिळते.\nत्यातले काही म्हणजे शहामृग, मगर, झेब्रा, जिराफ आणि हार्ट बिस्ट नावाचे हरीण.\nहा मेन्यू \"Game Menu\" म्हणजे \"शिकार केलेल्या प्राण्यांचे पदार्थ\" ह्या नावाने प्रसिद्ध आहे,\nतर \" Beast of a Feast\" हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे.\nआणि हे मांस दारापाशीच असलेल्या एका मोठ्या कोळशाच्या बार्बेक्यूवर मसाई तलवारीला लावून/लटकवून भाजले जात असते.\nपुढचा दिवस नैरोबी मधला आणि एकंदरीतच Tour चा शेवटचा दिवस होता.\nयजमान आम्हाला सकाळी सकाळी Nairobi Flea Market मधे घेऊन गेले. तिथे स्थानिक लोकांच्या कलाकुसरीच्या आणि ग्रामोद्योगाच्या (Handicrafts and Artifacts) वस्तूंची रेलचेलच होती.\nभाव अतिशय चढे पण २०, ३० % पासूनही घासाघीस (Bargaining) शक्य होती.\nप्रचि ६३ : तिथून घेतलेला हा दगडाचा पाणघोडा जो सध्या माझ्या ऑफिसमध्ये विराजमान आहे.\nप्रचि ६५ : हा दगडी बुद्धिबळाचा सेट...\nप्रचि ६७: हे स्थानिक मसाई लोकांनी बनवलेली CLOTH PAINTINGS...\nअशी सर्व खरेदी करून आम्ही आता पॅकिंगच्या कामाला लागलो. कदाचित दगडी वस्तू खूप मिळत असल्यामुळे कि काय कोण जाणे, पण Kenya Airways ची सामान मर्यादा ४० किलो आहे.\nपॅकिंग झालं, बॅगा गच्च भरल्या, जड झाल्या आणि मनही जड झालं.\nनैरोबी तर ठीक आहे, तिथे आम्ही मनमोकळेपणाने फिरूही शकलो नव्हतो. पण मसाईमारा मात्र पाय मागे खेचतच राहिलं.\nकधी आमची लॉग हट आठवली, कधी तालेक नदीमधले आणि काठावरचे प्राणी, पक्षी आठवले, कधी शिकारी आठवल्या तर कधी प्राण्यांचे कळप आणि त्याची क्युट क्युट बाळे आठवली.\nबिग ५ तर विसरूच शकत नव्हतो. पण मद्दड दिसणाऱ्या Wilder Beast च्या कळपांनीही लळा लावला होता.\nशेवटी आता आपली मुलंबाळं ह्या प्राण्यांना दाखवायची असा निर्णय घेऊन KENYA AIRWAYS च्या विमानात पाऊल ठेवले. परतीसाठी.\nपण आजही जरी मसाई माराची मुख्य आकर्षणं बाजूला ठेवली तरी हे \"उरले सुरले इतुके सुंदर\" ही मनावर एवढं गारुड करतं कि पुन्हा एकदा कॅलेंडर कडे हात जातात, गुगल सर्च केले जाते आणि AIR FARES बघितली जातात...\nआजही ते सर्व क्षण जसेच्या तसे ताजे आहेत आणि कुठल्याही क्षणी ताजेतवाने करण्याचे त्यांचे सामर्थ्यही तसेच टिकलेले आहे, अबाधित आहे.\nअसा हा महिमा आहे मसाई माराचा आणि त्या जंगल प्रदेशाने दिलेल्या विलक्षण आणि रोचक अनुभवाचा\nआणि जंगलापेक्षा शहरेच घातक असतात या शिकवलेल्या धड्याचा\nवा नितांत सुरेख फोटो आणि लेख\nवा नितांत सुरेख फोटो आणि लेख ही... मसाईमारा संपुर्ण मालिकाच अवर्णनीय\nसायुताई, पहिल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद...\nअप्रतिम प्रचि आणि पूर्ण\nअप्रतिम प्रचि आणि पूर्ण मालिकाच\nगायबगळा अगदी एखाद्या लहानश्या शुभ्र ढगासारखा दिसतो आहे\nखुप सुंदर निरु.. केनयातच\nकेनयातच नव्हे तर नैरोबीतही अजून काही पक्षी दिसू शकतात, तसेच नैरोबीत अजूनही काही बघण्याजोगी ठिकाणे आहेत.\n१ ) केनयाचा व्हिसा आता ऑन अरायव्हल मिळत नाही. तो आधी नेटवरून घ्यावा लागतो.\n२) केनया एअरवेजच नव्हे तर आता बहुतेक आफ्रिकन शहरातून विमाने दोन बॅगा न्यायला परवानगी देतात. प्रत्येक बॅग कमाल २३ किलो वजनाची म्हणजे एकंदरीत ४६ किलो वजन आणता येते पण काही एअरलाइन्स फर वगैरे सामानात नेऊ देत नाहीत. ही फर केनयात सहज मिळते.\n३) पुर्ण नैरोबी असुरक्षित आहे असे नाही. टाऊन एरीया, लंगाटा, पार्क लॅंड्स सारखे काही भाग असुरक्षित आहेत, पण या आणि इतरही भागात दिवसा पायी फिरण्यात धोका नाही. मी स्वत; भटकलो आहे. सार्वजनिक वाहनातून फिरणेही धोकादायक नाही. स्थानिक भारतीय बायकाही फिरतात.\n४) ते कोरी पक्षी ट्राफिक मधे अगदी सहज फिरत असतात. त्यांचे पिल्ले वाढवायचे काम सहा महिने तरी चालते.\nपिल्ले चांगली मोठ्या कोंबडीएवढी असतात. ते पक्षी माणसांना त्रास देत नाहीत आणि त्यांनाही कुणी त्रास देत नाही.\nआणि खास बंधुराजांना निरोप... मसाई भागातून रात्रीचे आकाश फारच सुंदर दिसते अगदी आकाशगंगाही दिसते.\nलेक नाकुरू जवळ आसंख्य फ्लेमिंगोज दिसतात खुद्द नैरोबी शहरात झकरांदा, वावळा, पांढरी बाभूळ, दिल्ली सावर, टोकफळ सारखी अनेक झाडे भरभरून फुलतात.\nफार सुंदर . फोटो सगळेच छान\nफार सुंदर . फोटो सगळेच छान . इतके फ़ोटो आहेत पण अस वाटलं अजून हवे होते \nसुरेख फोटो आणि लेखसुद्धा. मला\nसुरेख फोटो आणि लेखसुद्धा.\nमला फोटो आय इ वर दिसेनात पण क्रोमवर पाहायला मिळाले.\nमॅगी, दिनेशदा, शशांकजी, मनीमोहोर, पद्मावति आणि अन्जू..\nनिरु... मस्त झालाय लेख..\nनिरु... मस्त झालाय लेख.. फोटोज मस्त.. सफर मस्त..\nदिनेशदा.. अपडेटसबद्दल तर धन्यवाद\nसुंदर फोटो आणि वर्णन\nसुंदर फोटो आणि वर्णन भाग ३ लवकर येऊ दे\nवाह.. मस्तं मस्तं..संपूच नयेस\nवाह.. मस्तं मस्तं..संपूच नयेस वाटणारं वर्णन..आणी जोडीला अचंभित करणारे फोटो.. वाह वाह\nतो दगडी पाणघोडा सहज ७,८ किलो चा दिसत आहे..__/\\__\nदिनेश ने दिलेले अपडेट्स ही खूपच उपयोगी आहेत..\nही पुर्ण सीरीज च मस्त\nही पुर्ण सीरीज च मस्त होती.खुप धन्यवाद\nसुंदर माहीती आणि फोटोज \nसुंदर माहीती आणि फोटोज \nYo.Rocks, वर्षू ताई, अंकु आणि\nYo.Rocks, वर्षू ताई, अंकु आणि श्री.....\n@ दिनेशदा <<<<आणि खास\n@ दिनेशदा <<<<आणि खास बंधुराजांना निरोप... मसाई भागातून रात्रीचे आकाश फारच सुंदर दिसते अगदी आकाशगंगाही दिसते.\nलेक नाकुरू जवळ असंख्य फ्लेमिंगोज दिसतात खुद्द नैरोबी शहरात झकरांदा, वावळा, पांढरी बाभूळ, दिल्ली सावर, टोकफळ सारखी अनेक झाडे भरभरून फुलतात.>>>\nबंधुराजाना निरोप दिला. तोही परत तिथे जायच म्हणतोय.\nयाआधी केसरी टुर्स बरोबर सेलिब्रिटी फोटोग्राफर म्हणून गेला होता...\nमाझ्यासारखच त्यालाही मसाई मारा परत परत साद घालतं..\nदुसर्‍या एका ग्रुप बरोबर\nदुसर्‍या एका ग्रुप बरोबर बहुतेक यावर्षी मसाई माराला जायचे घाटते आहे....\nव्वा, छान वर्णन अन फोटो, इथे\nव्वा, छान वर्णन अन फोटो, इथे दिल्याबद्दल धन्यवाद\nआफ्रिका म्हणले की मला दिनेशदाच आठवतात.... त्यांचे अपडेट्स ही छान.\nखुप सुंदर भाग निरु...प्रचि\nखुप सुंदर भाग निरु...प्रचि पाहूनच जायची इच्छा होतेय..\nअपडेटेड माहिती पन छानच दिदा..\n३रा भाग लवकर येउद्या..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/bhulabai-110100200014_1.html", "date_download": "2018-11-15T22:52:47Z", "digest": "sha1:HNBLSUADVIJKJ647MQFQHXJ4RLECZLVC", "length": 12965, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "bhulabai in marathi | भुलाबाईंची गाणी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई असे म्हणतात. भुलोबा म्हणजे शंकर तर भुलाबाई म्हणजे पार्वती.\n आम्हा मुलींना आनंद झाला \nपार्वती म्हणे शंकराला चला हो माझ्या माहेराला \nगेल्या बरोबर पाट बसायला \nसर्व मुली गोळा झाल्या टिपर्‍या मध्ये गुंग झाल्या \nप्रसाद घेऊन घरी गेल्या \nया गीतांचे गायन भुलाबाई विधिचे वेळी होते. भुलाबाई हा लोककथागीत महोत्सव होय. हा महोत्सव भाद्रपदाच्या पौर्णिमे पासून ते शरद पोर्णिमेपर्यंत असा एक महिन्याच्या कालावधीत होतो.\nगणपती बाप्पा पावले, सापडले चोर\nम्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन\nओंकारोपासनेचे उपास्य दैवत शिवगणेश \nसंकटी पावावे, निर्वाणी रक्षावे\nबघा कोणता गणपती करेल आपल्या मनाची इच्छा पूर्ण\nयावर अधिक वाचा :\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A4%BE-2/", "date_download": "2018-11-15T23:50:07Z", "digest": "sha1:DUUCDLVIOQHSL62VSWHEKKU5L3VVGAKP", "length": 14960, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बाटलीबंद पाण्याचा विळखा (भाग २) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबाटलीबंद पाण्याचा विळखा (भाग २)\nबाटलीबंद पाणी ही काही वर्षांपूर्वीपर्यंत श्रीमंत, उच्चभ्रू वर्गासाठीची मानली जाणारी बाब अगदी सर्वसामान्यांसाठीही “जीवनावश्‍यक’ कशी बनली हे कळलेच नाही. वाढत चाललेल्या जलप्रदूषणामुळे आजारपण वाढत गेली आणि त्यातूनच बाटलीबंद पाणी “अपरिहार्य’ बनले. मात्र, न्यूयॉर्कच्या स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या एका अध्ययनात 90 टक्‍के बाटलीबंद पाण्यात प्लॅस्टिकचे कण असल्याचे म्हटले आहे. मिनरल वॉटरच्या नावाखाली बाटलीबंद पाणी विकणाऱ्या या कंपन्या बाटल्या बनविण्यासाठी पॅथेलेट्‌स, बीपीए आणि अँटिमनी यांसारख्या घातक रसायनांचा वापर करतात. त्याचा आपल्या पचनशक्‍तीवर आणि प्रजननशक्‍तीवरही प्रतिकूल परिणाम होतो.\nया व्यवसायातून मिळणाऱ्या प्रचंड नफ्यावर एक नजर टाकू या. सरासरी 15 ते 20 रुपये प्रतिबाटली दराने पाणी विकणाऱ्या कंपन्या एक बाटली पाण्यामागे केवळ तीस पैसे सरासरी खर्च करते. म्हणजेच एक व्यापार म्हणून बाटलीबंद पाण्याइतका फायदेशीर व्यवसाय दुसरा कोणताच नाही. आता प्रश्‍न एवढाच की बाटलीबंद पाणी आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने खरोखरच योग्य आहे का तज्ज्ञांच्या मते, कंपन्यांनी कितीही दावे केले तरी बाटलीबंद पाण्याच्या शुद्धतेची खात्री देता येत नाही. अमेरिकेसारख्या देशात कडक नियमावली असूनसुद्धा तब्बल 38 टक्‍के बाटलीबंद पाणी आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे दिसून आले आहे. या निष्कर्षावरून भारतात काय परिस्थिती असेल, याचा अंदाज लावणे अवघड नाही. भारतातील बाटलीबंद पाण्याची शुद्धता किती आहे, हे आणखी एका घटकावरून समजून घेणे शक्‍य आहे. संयुक्‍त राष्ट्रसंघाने पाण्याच्या गुणवत्तेविषयी 122 देशांच्या केलेल्या सर्वेक्षणात आपल्या देशाचा 120 वा क्रमांक लागला आहे. नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स कौन्सिल ऑफ अमेरिका यांसारख्या संस्थांच्या अहवालावर नजर टाकली असता असे दिसून येते की, मिनरल वॉटरच्या नावाखाली बाटलीबंद पाणी विकणाऱ्या या कंपन्या बाटल्या बनविण्यासाठी पॅथेलेट्‌स, अँटिमनी यांसारख्या घातक रसायनांचा वापर करतात. त्याचा आपल्या पचनशक्‍तीवर आणि प्रजननशक्‍तीवरही प्रतिकूल परिणाम होतो. बाटलीबंद पाण्याचे जितके प्लान्ट भारतात आहेत, त्यातील बहुतांश प्लान्टमध्ये पाण्याच्या शुद्धतेची चाचणी करण्यासाठी ना प्रयोगशाळा आहे ना केमिस्ट. यावरूनच कंपन्यांच्या शुद्धतेच्या दाव्यात कितपत तथ्य आहे, हे लक्षात येते. पाण्याची स्वच्छता आणि शुद्धता याबाबत कंपन्या कितीही दावा करोत; परंतु हे पाणी आरोग्यासाठी चांगले कदापि मानता येत नाही. भारतात नामांकित आणि संघटित क्षेत्रातील बाटलीबंद पाणीव्यापार एकूण उलाढालीच्या केवळ 40 टक्‍के आहे. उर्वरित 60 टक्‍के बाटलीबंद पाणी फारशा प्रसिद्ध नसणाऱ्या, दुय्यम दर्जाच्या कंपन्यांकडून उत्पादित केले जाते. पाण्यासारख्या क्षेत्रात असंघटित उद्योग तब्बल 60 टक्‍के असणे अत्यंत घातक आहे.\nसंबंधित वृत्त – बाटलीबंद पाण्याचा विळखा (भाग 1)\nपर्यावरणाचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. एक बाटली पाणी बनविताना पाच लिटर पाण्याचा अपव्यय होतो असे लक्षात आले आहे. अशा स्थितीत आपल्या देशातील भूगर्भातील पाणीसाठे संपत चालल्याचे प्रमुख कारण बाटलीबंद पाण्याचे प्लान्टच आहेत, असे म्हणावे का देशभर पडत असलेल्या दुष्काळाचे एक प्रमुख कारण म्हणून बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय समोर येतो आहे. पाणी बाटलीबंद करण्याच्या प्रक्रियेत सहा किलोग्रॅम कार्बनडाय ऑक्‍साइडचे उत्सर्जन होते. याखेरीज अत्यंत निकृष्ट दर्जाच्या प्लॅस्टिकपासून बनविलेल्या बाटल्या पोटात गेल्याने दरवर्षी 10 लाखांहून अधिक प्राण्यांचा मृत्यू होतो. याचाच अर्थ, बाटलीबंद पाणी विकून कंपन्यांची जी नफेखोरी चालली आहे, त्याचा भुर्दंड नागरिकांना चुकता करावा लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, जगाच्या लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा आज थेंब-थेंब पाण्यासाठी भटकताना दिसतो आहे. अशा स्थितीत पाणीव्यवस्थापनाकडे भारतासारख्या देशांत लक्ष दिले गेले नाही तर भविष्यात देशातील 70 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय लोकसंख्येपुढे अतिशय गंभीर पेचप्रसंग उभा राहू शकतो. एकंदरीत बाटलीबंद पाणी ना आरोग्यासाठी हितकारक आहे ना पर्यावरणास पूरक.\nआपण ज्या देशांकडून औद्योगिकरणाची नीती अवलंबली आहे, त्यांच्याकडून नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन कसे करावे, हे मात्र शिकलो नाहीत. परदेशात आपल्या तुलनेत तलाव, नद्या अधिक स्वच्छ आहेत. स्वच्छ पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, त्याचे संरक्षण करण्याऐवजी पाण्याकडे उद्योग म्हणून पाहिले जात आहेत आणि ही बाब दुर्दैवी आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…तर भिडेनांही अटक करा\nNext articleशत्रुघ्न सिन्हा यांनी रूग्णालयात घेतली लालूंची भेट\n#कायदेविश्व : राममंदिर ,राजकारण आणि कायदा (भाग 3)\n#कायदेविश्व : राममंदिर ,राजकारण आणि कायदा (भाग 2)\n#कायदेविश्व : राममंदिर ,राजकारण आणि कायदा (भाग 1)\n#कव्हर_स्टोरी : ‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-3)\n#कव्हर_स्टोरी : ‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-2)\n#कव्हर_स्टोरी : ‘अवनी’च्या पाऊलखुणा (भाग-1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-UTLT-divya-marathi-article-on-banking-loss-5879316-NOR.html", "date_download": "2018-11-15T23:02:55Z", "digest": "sha1:QU5UYX77LIWWWM42NXONOVTYOVUM436P", "length": 14110, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "divya marathi article on banking loss | बुडव्यांचे अाेझे! (अग्रलेख)", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nभारतीय बँकिंग क्षेत्रात धक्कादायक घटनांचा काळ सुरू अाहे. देशातील सर्वात माेठ्या मानल्या जाणाऱ्या भारतीय स्टेट बँकेकडून व\nभारतीय बँकिंग क्षेत्रात धक्कादायक घटनांचा काळ सुरू अाहे. देशातील सर्वात माेठ्या मानल्या जाणाऱ्या भारतीय स्टेट बँकेकडून वाईट बातमी एेकायला मिळणार हे अगदीच अनपेक्षित नव्हते. परंतु जेव्हा तिमाहीचा तपशिल मांडला गेला, तेव्हा अाजवरच्या इतिहासातील हा सर्वात माेठा ताेटा ठरेल असेही कदापि वाटले नव्हते. अन्य सरकारी बँकांप्रमाणेच भारतीय स्टेट बँक देखील ‘एनपीए’च्या काेळीष्टकात अडकल्याचे वास्तव समाेर अाले.\nतात्पर्य, ज्या ग्राहकांना भलीमाेठी कर्जे खिरापतीसारखी वाटली, त्यांनी या बँकेला ठेंगा दाखवला अाहे. अनुत्पादक कर्जासाठी केलेल्या भरभक्कम तरतुदीमुळे ताेटा वाढला, असे सांगितले जात असले तरी एप्रिल-मे-जून या तिमाहीमध्ये देखील बुडीत कर्जे वाढणार हे यामुळे स्पष्ट झालेच अाहे. व्यवस्थेने केलेल्या चुका सातत्याने झाकून ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे बंॅकींग क्षेत्र अडचणीत अाणि ताेट्यात येत चालले अाहे. अर्थातच बुडीत कर्जांमुळे वाढलेला ताेटा अवघ्या एखाद्या तिमाही पुरता मर्यादित नाही, तर अनेक वर्षांपासून ताे साचत अालेला असून त्यात अाणखी भर पडत अाहे. मजबूत अार्थिक स्थिती असलेल्या बंॅका अाता बाेटावर माेजण्याइतक्या अाहेत, बऱ्याच बंॅका दिवाळखाेरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या अाहेत किंवा त्यांच्याकडे पुरेसे भाग भांडवल राहिलेले नाही. एखाद्या डबघाईस जात असलेल्या बंॅकेचे विलीनीकरण म्हणजे एसबीअायच्या भांडवलापैकी बराचसा वाटा त्याकडे साहजिकच वळता हाेताे.\nजर व्यवस्थापन काैशल्य पणाला लावून भाग भांडवलाचा पुरेसा वापर केला असता तर देशाला निश्चितच फायदा झालेला अाणि डबघाईतील बंॅकांना उर्जितावस्था मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न सार्थकी लागल्याचे दिसले असते. ताेट्यातील सरकारी बंॅकांचे नफा कमावणाऱ्या बंॅकांमध्ये विलीनीकरण केल्यानंतरही अपेक्षित लाभ मिळत नाहीत. कदाचित याचा अंदाज ‘पीएनबी’ला असावा त्यामुळे प्रस्ताव मंजूर झाल्यावर देखील अन्य बंॅकांच्या विलीनीकरणाला विराेध केला गेला. यापूर्वी एअर इंडिया-इंडियन एअरलाईन्सच्या विलीनीकरणाचा प्रयाेग करण्यात अाला, मात्र सातत्याने ताेटा हाेत राहिल्याने अखेर खासगीकरण अपरिहार्य ठरले. अाता भारतीय बंॅकिंग क्षेत्राची वाटचाल देखील एअर इंडियाने मळलेल्या वाटेवरूनच सुरू अाहे, असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही.\nमालमत्ता अाणि भांडवली हिश्श्याच्या निकषावर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय स्टेट बंॅकेने बुडीत कर्जापाेटी २४,०८० काेटींची केलेली तरतूद लक्षात घेता या अाेझ्याने एसबीअायचे कंबरडे माेडले असेच म्हणावे लागेल. याशिवाय बंॅकेने केलेल्या गुंतवणुकीवर अपेक्षेपेक्षाही कमी मिळालेला परतावा, वेतनासाठीच्या भरीव तरतुदीने या ताेट्यात अाणखी भर घातली. खासगी बंॅकांच्याही थकित कर्जात गेल्या ५ वर्षात ४५० टक्क्यांनी वाढ झाली. मार्च २०१८ अखेरीस १,०९,०७६ काेटी रूपयांवर ते पाेहाेचले, त्यापैकी सर्वाधिक अायसीअायसीअाय बंॅकेचे अाहे. बंॅकिंग व्यवस्थेतील अशा केविलवाण्या वातावरणात एक दिलासादायक बाब म्हणजे ‘अायबीसी’ (इन्सॉल्व्हन्सी अॅण्ड बँक्रप्टसी) चा रेटा पाठी लागण्यापूर्वीच २१०० पेक्षाही अधिक कंपन्यांनी थकवलेले ८३ हजार काेटी चुकवले. ‘अायबीसी’वर विशेषत: काॅर्पाेरेट क्षेत्राने टीकेची झाेड उठवली. परंतु देणी बुडवणाऱ्या थकबाकीदारांवर येणारा दबाव हेच त्याचे यश अाहे, यामुळे कर्ज घेण्याच्या अाणि फेडण्याच्या संस्कृतीत हाेत\nअसलेला बदल येथे उल्लेखनिय ठरावा. ४० बड्या काॅर्पाेरेटसह एकूण ८० थकबाकीदारांची प्रकरणे ‘एनसीएलटी’ (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल)कडे दाखल अाहेत, गेल्या वर्षभरात भूषण स्टील वगळता अन्य काेणाही बाबत निर्णय झालेला नाही. भूषण स्टीलच्या व्यवहारातही बंॅकांना १९,५०० काेटींचा फटका बसणार अाहे. अायबीसीच्या निकालामुळे बुडीत कर्जाच्या ६० टक्के ताेटा बंॅकांना सहन करावा लागू शकताे. याचा अर्थ १० लाख काेटी रूपयांच्या बुडीत कर्जापैकी ६ लाख काेटींचा फटका बसेल. जेमतेम बेताची अार्थिक स्थिती असलेल्या बंॅका एवढा माेठा धक्का सहन करू शकतील का म्हणूनच ‘अायबीसी’च्या व्यवस्थात्मक त्रुटींवर फेरविचार हाेणे गरजेचे ठरते. सार्वजनिक किंवा खासगी बंॅकांचे व्यवस्थापन धडाडीचे निर्णय घेऊ शकत नाही असे नाही.\nमात्र राजकीय हस्तक्षेपाच्या विराेधात बाेलण्याचे धैर्य काेणी दाखवत नाही. म्हणूनच तर बुडव्यांचे अाेझे वाढत चालले अाहे. बहुतेक बंॅकांचे मार्च २०१८ चे जमा-खर्च पाहता याेग्य कारवाई झाली, तर मार्च २०१९ मधील निष्कर्ष चांगले दिसू शकतील. अन्यथा बंॅकिंग क्षेत्राचा कणा माेडल्याशिवाय राहणार नाही, हे तितकेच खरे.\nमहायुद्ध समाप्तीची शताब्दी (अग्रलेख)\nऊस दरातील गफलत (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/raju-shetty-say-toor-dal-scam-258960.html", "date_download": "2018-11-15T23:09:09Z", "digest": "sha1:SX7JUK6X6JELY7NEO72T2TM4FLGVLFHJ", "length": 11950, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तूर खरेदीत मोठा घोटाळा,राजू शेट्टींचा आरोप", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nतूर खरेदीत मोठा घोटाळा,राजू शेट्टींचा आरोप\nतूर खरेदीसाठी रस्त्यावर उतरू असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिलाय.\n24 एप्रिल : राज्यात तूर खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. तूर खरेदीसाठी रस्त्यावर उतरु असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिलाय.\nतूर खरेदी बंद म्हणजे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार आहे.. व्यापारी आणि नाफेडच्या संगनमताने शेतकऱ्याची फसवणूक होत असल्याचंही राजू शेट्टी म्हणालेत. व्यापारी आणि नाफेड अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केल्या.\nशेतकऱ्याची तूर सरकारचा खरेदी करावीच लागेल शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात तूर विकू नये शेतकऱ्यांसाठी कुणी संघर्ष केला तर त्याचं स्वागतचं आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेचं कौतुक केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: raju shettiyतूरराजू शेट्टी\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-15T23:50:47Z", "digest": "sha1:W4ACJFS2MS6QVQNSILA7O7ECZQVOSHM6", "length": 3520, "nlines": 37, "source_domain": "2know.in", "title": "वेबसाईट्स | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nआपले नाव असलेला ईमेल अ‍ॅड्रेस, ईमेल पत्ता\nआपण आपल्या नावाचा ईमेल अ‍ॅड्रेस वापरत आहात म्हणजे मला म्हणायचं आहे की, फक्त नाव म्हणजे मला म्हणायचं आहे की, फक्त नाव त्या नावास वयाचे, जन्मसालाचे, किंवा इतर कोणतेही आकडे, …\nअनुमती दिलेल्या वेबसाईट्स, ऑथोराईज्ड वेबसाईट्स, ओपन आय.डी. आणि नियंत्रण\nइंटरनेटच्या विश्वात आजकाल इतक्या वेबसाईट्सचा समावेश झाला आहे की, कुणाकुणाचे म्हणून सदस्य व्हावे आणि युजरनेम आणि पासवर्डस्‌ तरी किती लक्षात ठेवावेत\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/deepawali-marathi/balipratipada-story-118110600013_1.html", "date_download": "2018-11-15T23:02:59Z", "digest": "sha1:DQQIY4ZCVFTQQK7JNK7IPG3X6RGZ5F4Q", "length": 15179, "nlines": 159, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बलिप्रतिपदा कहाणी | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्राचीन काळी बळी नावाचा राजा फार बलाढ्य झाला. त्याने सर्व पृथ्वी जिंकली व लक्ष्मीसह सर्व देवांना कैदेत टाकले. मग विष्णूने वामनावतार घेतला व बळीच्या यज्ञात जाऊन त्याच्याकडे तीन पावले मावतील, एवढ्या जमिनीची याचना केली. बळीने त्रिपादभूमी वामनाला दिली. वामनाने दोन पावलांतच पृथ्वी व स्वर्ग व्यापला. तिसरे पाऊल कुठे ठेवू, असं विचारताच बळीने आपले मस्तक नमवून त्यावर तिसरे पाऊल ठेव, असं वामनाला सांगितलं. वामनाने बळीच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात दडपले. सर्वांबरोबर लक्ष्मीचीही सुटका केली, व सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले. हे सर्व आश्विन वद्य त्रयोदशी ते अमावास्या या तीन दिवसांत घडलं. लक्ष्मीची सुटका झाल्यानंतर, ती कायम प्रसन्न असावी म्हणून तिची पूजा करण्याचा प्रघात सुरू झाला.\nपुराणांत असं सांगितलं आहे की, आश्विनी अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते व आपल्या निवासासाठी योग्य जागा शोधते. जिथे स्वच्छता, रसिकता असेल, तिथे तर ती आकर्षित होतेच; शिवाय ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यनिष्ठ, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त व क्षमाशील पुरूष आणि गुणवती व पतिव्रता स्त्रिया असतील, त्या घरी वास्तव्य करणं लक्ष्मीला आवडतं.\nवामनाने जेव्हा तिसरं पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं, तेव्हा त्याने बळीराजाला पाताळात लोटण्यापूर्वी वर दिला की, 'तुझी आठवण कायम राहावी म्हणून कार्तिक शु. प्रतिपदेच्या दिवशी लोक तुझ्या नावाने आनंदोत्सव साजरा करतील.' कृष्णाने बळीराजास असा आशीर्वाद दिल्यानंतर दिवाळीला जोडून बलिप्रतिपदा साजरा करण्याचा प्रघात पडला.\nलक्ष्मी पूजन करण्याची योग्य पद्धत व नियम\nपुढच्या वर्षी दिवाळी अकरा दिवस लवकर\nवास्तूप्रमाणे साजरी करा दिवाळी\nनरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करणे\nयावर अधिक वाचा :\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/deepawali-marathi/rangoli-in-diwali-111102200001_1.html", "date_download": "2018-11-15T22:52:08Z", "digest": "sha1:KAAPDLTNRW5CA4G2SXQAN5RDONRCLB4S", "length": 17080, "nlines": 155, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Diwali, Deepawali, Rangoli, Deepak Poojan | दक्षिण भारतातील रांगोळीची परंपरा | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदक्षिण भारतातील रांगोळीची परंपरा\nभारताच्या दक्षिण किनार्‍यावर वसलेल्या केरळमध्ये रांगोळीसाठी फुलांचा वापर केला जातो. केरळमधील सर्वात महत्त्वाच्या सणाला म्हणजेच ओणमला विशिष्ट पध्दतीने रांगोळी काढली जाते. एक आठवडा चालणार्‍या या सणात प्रत्येक द‍िवशी वेगवेगळ्या पध्दतीने रांगोळी सजविली जाते. प्रत्येक दिवशी नवनवीन कलाकार या कामात आपले योगदान देतात. आणि रांगोळीचा आकार मोठा होत जातो.\nआकाराने मोठी होण्यासोबतच रांगोळी सौंदर्यातही भर पडत जाते. ज्या फुलांच्या पाकळ्या लवकर वाळत नाहीत अशाच फुलांचा उपयोग रांगोळी सजविण्यासाठी केला जातो. यात गुलाब, चमेली, मेरीगोल्ड या फुलांचा प्रामुख्याने वापर केला जातो. मोठ्या फुलांच्या पाकळ्यांचा वापर रांगोळी सजविताना केला जातो. रांगोळीचे किनारे पूर्ण फुलांनी सजविले जातात. कलाकार फुलांचा उपयोग करताना कोणतीही चूक केली जात नाही. कारण निसर्गाच्या या अनमोल ठेवीतच एक कलाकार स्वत:ची कला फुलवतो. ओणमच्या दरम्यान सजविण्यात येणार्‍या या रांगोळीत विशिष्ट रूपाने विष्णूचे पाय च‍ित्रित केले जातात.\nदक्षिण भारतातील इतर राज्यात म्हणजे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यात रांगोळी 'कोलम' या नावाने सजविले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी सजविण्यात येणार्‍या कोलममध्ये जरी थोडेफार अंतर असले तरी त्यामागील मूळ अर्थ मात्र एकसारखाच असतो. कोलम हे सममितीय आकारांमध्ये सजविले जाते. यासाठी तांदळाच्या पिठाचा उपयोग केला जातो. तांदळाची कणिक वापरण्यामागे त्याचे सहज उपलब्ध होणे यासोबतच मुंग्यांना खाऊ घालणे हा उद्देश असतो.\nकोलमच्या निमित्ताने छोट्या जीवांना खाऊ घालणे ही येथील लोकांची यामागील धारणा आहे. वाळलेल्या तांदळाचे कणिक अंगठा व करंगळी यामध्ये ठेवून साच्यात टाकले जाते. येथील मुलींना लहानपणीच कोलम सजविणे शिकविले जाते. अगदी पहाटेच स्त्रिया कोलम सजवायला सुरूवात करतात. सजविण्याचे काम संध्याकाळपर्यंत सुरू रहाते. सणांच्या दिवसात घराच्या दरवाजावर मोठ्या आकृत्या तसेच घरात लहान आकृत्यांनी कोलम सजविले जाते. व‍िशेष कोलम मध्ये आठ ते सोळा सफेद घोड्यांनी ओढल्या जाणार्‍या रथावर असलेल्या सूर्याचे चित्र रेखाटले जाते.\nया तर्‍हेचे चित्रांकन पोंगल व संक्रांतीला केले जाते. बाजारात कोलम सजविण्यासाठी अनेक पुस्तके उपलब्ध असतात. या पुस्तकांच्या सहाय्यांने कोलममध्ये अनेक रंग भरले जातात.\nमांगल्याचे प्रतीक म्हणजे पणती\nदिवाळीत सौंदर्य खुलविण्यासाठी खास टिप्स\nदिवाळीत चुकून सुद्धा कोणालाही या भेटवस्तू देऊ नका\nदिवाळीपूर्वी घरातून हटवून द्या या 9 वस्तू\nलक्ष्मीचा जन्म कसा झाला\nयावर अधिक वाचा :\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/category/satara-district/khatav-taluka-tehasil/page/25/", "date_download": "2018-11-15T22:48:13Z", "digest": "sha1:27SQ5GOT5EKVXGVCULO5WJZKMCDGD2YP", "length": 16226, "nlines": 221, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "खटाव Archives - Page 25 of 25 - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nत्रिमली येथील शेतकरी शिवाजी येवले यांची कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या\nपुसेसावळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बुथ कमेटीची बैठक संपन्न\nमायणी येथील पहिले दलित इंजिनियर जयसिंग साधू कांबळे यांचे निधन\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nI will expose those who destroyed my political career Eknath Khadase मुंबई : माझ्यावर आरोप झाल्याच्या पहिल्या दिवसापासून मी विरोधकांना पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले...\nतालुक्याच्या विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही : ना. एकनाथ शिंदे\nअजिंक्यतारा कारखाना एकरकमी एफआरपी देणार : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले\nएमआयडीसीतील कंपनीला पुणेरी भामट्याकडून साडेसहा लाखाचा गंडा\nके.एस.डी.शानभाग विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक सोहळा उत्साहात ; शाळेचे शैक्षणिक व क्रीडा विषयक उपक्रम आदर्श...\nकिसन वीरच्या यांत्रिकीकरणाच्या निर्धाराला शेतकर्‍यांकडून बळ\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Retract-the-notification-for-the-installation-of-a-fire-extinguishing-system/", "date_download": "2018-11-15T23:56:50Z", "digest": "sha1:E2UT4F5DXDGMYRESI7Z3LVS3LWN7EMLU", "length": 5035, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अग्निशमन यंत्रणा बसवण्याची अधिसूचना मागे घ्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › अग्निशमन यंत्रणा बसवण्याची अधिसूचना मागे घ्या\nअग्निशमन यंत्रणा बसवण्याची अधिसूचना मागे घ्या\nराज्यातील सर्व लहान- मोठी आस्थापने आणि व्यापारी संस्थांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवण्याची सक्ती करणारी अधिसूचना म्हणजे मोठा घोटाळा असून राज्य सरकारने ही अधिसूचना मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी केली आहे.येथील काँग्रेस भवनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुल्ला म्हणाले, की राज्यातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातर्फे 18 जानेवारी 2018 रोजी आस्थापने आणि दूकानात आग विझवण्यासाठी ‘फायर एस्टिंग्विशर’ बसवण्याची अधिसूचना सर्व नगरपालिकांना पाठवण्यात आली होती.\nया अधिसूचनेनंतर, सुमारे चार महिन्यानंतर 17 मे 2018 रोजी दोन्ही जिल्हाधिकार्‍यांनी राज्यातील 50 चौरस मीटर वरील सर्व दुकानांचा परवाना नूतनीकरण करताना अग्निशामक दलाचा ‘ना हरकत’ आणणे बंधनकारक करण्याची अधिसूचना काढली होती. या अधिसूचनेमुळे गोव्यातील सर्व दुकानदारांना तसेच डॉक्टर, वकील सारख्या व्यावसायिकांचे परवाने नुतनीकरण स्थानिक पालिकांनी थांबवले आहे. सदर अधिसूचना केवळ काही ‘फायर एस्टिंग्विशर’ उत्पादन करणार्‍या कंपन्यांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आली असून हा एक प्रकारचा घोटाळा आहे. सदर लहान ‘फायर एस्टिंग्विशर’ ची किंमत सुमारे 2500 असून हा नाहक भुर्दंड व्यापार्‍यांना सोसावा लागणार आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून अधिसूचना रद्द करावी अशी मागणी मुल्ला यांनी केली.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/20-people-Fierce-attack-on-the-youth-in-Dombivali/", "date_download": "2018-11-15T23:24:13Z", "digest": "sha1:LN6KCUWPXNPPAQB3Q35DVMIX7WYWCVVO", "length": 5008, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डोंबिवलीत 20 जणांचा तरुणावर प्राणघातक हल्‍ला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत 20 जणांचा तरुणावर प्राणघातक हल्‍ला\nडोंबिवलीत 20 जणांचा तरुणावर प्राणघातक हल्‍ला\nमित्राचा वाढदिवस साजरा करून निघालेल्या चार तरुणांवर दारू प्यायलेल्या 15 ते 20 जणांच्या टोळक्यांनी धारदार शास्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी पहाटे डोंबिवली पूर्वेकडे स्टेशनबाहेर राजू वडापाव गाडीजवळ घडली. या घटनेने शहरात गुंडांनी पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून येत असून ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी काही महिन्यांपूर्वी डोंबिवली शहर हे रात्रीही सुरक्षित असल्याचे एका कार्यक्रमात सांगितले होते. या गंभीर घटनेवरून त्यांचा हा दावा फोल ठरल्याचेच दिसत आहे.\nटोळक्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गौरव दिलीप दास (22) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून तो दावडी गावात राहतो. त्याचा मित्र जयकिशन कनोजिया (21) याच्या फिर्यादीवरून रामनगर पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nगौरव आणि त्याचे दोन मित्र हे जयकिशनचा वाढदिवस साजरा करून पहाटेच्या सुमारास भूक लागली म्हणून घराबाहेर पडले. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील परिसरात आले असता येथील राजू वडापाववाल्याकडे 15 ते 20 जणांच्या टोळक्यांनी या चार जणांना अचानक मारण्यास सुरुवात केली. दारू प्यायलेल्या हल्लेखोर टोळ्यांमधील एकाने आपण पोलीस असल्याची बतावणी करत इथेच तुमची गेम करू शकतो, असे सांगत मारण्यास सुरुवात केली.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Mahesh-Landage-Dashing-image-Standing-Committee-Chairman-election-issue/", "date_download": "2018-11-15T22:57:52Z", "digest": "sha1:VAHUNBOJZECW6HBURCPXVERFWHZ4QBWW", "length": 11066, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आ. महेश लांडगेंच्या ‘डॅशिंग’ प्रतिमेस धक्का | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आ. महेश लांडगेंच्या ‘डॅशिंग’ प्रतिमेस धक्का\nआ. महेश लांडगेंच्या ‘डॅशिंग’ प्रतिमेस धक्का\nपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर\nपिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापतिपद निवडणुकीत आपले समर्थक राहुल जाधव यांना डावलले जाऊनही, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी बोटचेपी भूमिका घेतल्याने ‘डॅशिंग नेता’ या त्यांच्या प्रतिमेस धक्का बसला आहे.\nआमदार लांडगे हे मूळचे राष्ट्रवादीचे. विधानसभेला वारंवार डावलले गेल्याने त्यांनी सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली. सर्वपक्षीय नाराजांच्या पाठिंब्यावर विजयही मिळवला आणि पुढे भाजपचे संलग्न सदस्यत्व स्वीकारले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातला ते ताईत बनले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2017 च्या निवडणुकीत भोसरी पट्ट्यातून त्यांनी पक्षाचे 30 नगरसेवक निवडून आणले; मात्र पहिल्याच वर्षी आपले समर्थक नितीन काळजे यांना महापौरपद मिळवून देण्यासाठी आमदार लांडगे यांना संघर्ष करावा लागला. महापौरपदासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक नामदेव ढाके यांचे नाव पुढे होते; मात्र प्रसंगी राष्ट्रवादीशी युती करून वेगळे काही घडविण्याचा इशारावजा संदेश आ. लांडगे यांनी पक्षश्रेष्ठींपपर्यंत पोचवला. परिणामी, ढाके यांचा पत्ता कट झाला आणि काळजे यांना महापौरपदी संधी मिळाली. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी आ. जगताप समर्थक सीमा सावळे यांची, तर पक्षनेतेपदी एकनाथ पवार यांची वर्णी लागली.\nआ. महेश लांडगे व शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप हे दोघेही मंत्रिपदाचे दावेदार असल्याने त्यांच्यात सुप्त संघर्ष जाणवला; मात्र पालिकेत समाविष्ट गावांतील 425 कोटींच्या विकासकामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी व शिवसेनेने केला. भाजपचे खासदार अमर साबळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याने खा. साबळे व सावळे यांच्यात वाद पेटला. त्या वेळी आ. लांडगे यांनी सीमा सावळे यांना ‘क्लीन चिट’ दिल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या. भोसरी विधानसभा मतदारसंघात ज्यांना स्वपक्षाचा एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही ते विकासकामांना विरोध करत आहेत, अशी टीका त्यांनी खा. शिवाजीराव आढळराव यांचे नाव न घेता केली.\nसमाविष्ट गावांकडे राष्ट्रवादीने 20 वर्षे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. पालिका निवडणुकीमुळे गेल्या वर्षी अर्थसंकल्पास उशीर झाला, कामांना उशीर झाला. त्या वेळी कामे होत नाहीत म्हणून ओरडणारे आता कामे सुरू केली, तर भ्रष्टाचार झाला म्हणून ओरडत आहेत; पण आम्ही टीकेला भीक घालत नाही, असे सांगत आ. लांडगे यांनी सावळे यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. विरोधकांनी सावळे यांची धास्ती घेतली आहे. सावळे, सारंग कामतेकर यांनी यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला होता, त्यामुळे त्या वेळी पोळलेले सावळे यांच्यावर आरोप करत आहेत; पण आम्ही सारे सावळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे लांडगे यांनी सांगितले तेव्हाच आ. जगताप, आ. लांडगे, सावळे युतीची चर्चा होती. पालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपद निवडणुकीत याचे प्रत्यंतर आले. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी राहुल जाधव, विलास मडिगेरी व शीतल शिंदे यांच्या नावांची चर्चा होती; पक्षातील जुने निष्ठावंत मडिगेरी यांच्यासाठी एकवटले.\nआ. लांडगे यांनी राहुल जाधव, तर आ. जगताप यांनी शीतल शिंदे यांच्या नावाचा आग्रह धरल्याची चर्चा होती; मात्र जगताप यांनी ममता गायकवाड यांचे नाव ऐनवेळी पुढे आणून सर्वांना धक्का दिला. भाजपत या धक्कातंत्राची प्रतिक्रियाही उमटल्याचे दिसले. महापौर नितीन काळजे, ‘स्थायी’साठी डावलले गेलेले राहुल जाधव, शीतल शिंदे यांनी राजीनामे दिले; मात्र महापौरांचा राजीनामा ही आ. जगताप यांनी आ. लांडगे यांना हाताशी धरून केलेली खेळी होती, हे स्थायी समिती अध्यक्षपद निवडणूक निकालाने सिद्ध झाले.\nराजीनामा दिलेले महापौर अजून पदावरच आहेत, राहुल जाधव ‘स्थायी’च्या मतदानात भाग घेतात हे नाट्य पाहून शहरवासीयांचे चांगलेच मनोरंजन झाले. आ. लांडगे यांच्या भरवशावर मोरेश्‍वर भोंडवे यांना रिंगणात उतरवलेल्या राष्ट्रवादीच्या पदरी निराशाच आली; मात्र याहीपेक्षा आ. महेश लांडगे यांनी या निवडणुकीत घेतलेल्या बोटचेप्या भूमिकेमुळे ‘डॅशिंग नेता’ या त्यांच्या प्रतिमेस धक्का पोचला आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Mutual-disposal-of-the-dead-body-in-pune/", "date_download": "2018-11-15T22:58:09Z", "digest": "sha1:XR275Z6C6ZC2XZGUQUVBEQNILXJA45JP", "length": 7183, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चिमुकलीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › चिमुकलीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट\nचिमुकलीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट\nखोदकाम करणार्‍या जेसीबीच्या पाठीमागील चाकाखाली येऊन कामगाराच्या दीड वर्षाच्या चिमुकीलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती न देता चालक, मालकांनी चिमुकलीचा मृतदेह तिच्या आई-वडिलांना देऊन तो पुरून टाकण्यास सांगितल्याचे पोलिसांकडे आलेल्या निनावी अर्जामुळे उघडकीस आले आहे. हडपसर भागातील फुरसुंगी येथे हा प्रकार अडीच महिन्यांपूर्वी घडला आहे.\nदीपाली धर्माजी गायकवाड (वय दीड वर्ष) असे यात मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी जगन्नाथ बापुराव वाघमारे (30, रा. फुरसुंगी), सागर जालिंदर दिघे (वय 28, रा. फुरसुंगी) आणि बालाजी विठ्ठलराव शिंदे (वय 42) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजुंम बागवान यांनी फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जगन्नाथ हा जेसीबीचा चालक आहे. तर, सागर हा मालक असून, बालाजी हा ठेकेदार आहे. दरम्यान फुरसुंगी येथील हरपळे वस्तीत ग्रीन हाईव सोसायटीचे कामकाज सुरू आहे. 6 मार्च रोजी चालक जेसीबी घेऊन खोदकाम करत होता. त्यावेळी पाठीमागील चाकाखाली आल्याने कामगाराची दीड वर्षाची मुलगी दीपाली हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु, आरोपींनी पोलिसांना घटनेची माहिती दिली नाही. घटनेची माहिती मिळताच जेसीबी मालक सागर तेथे आला. हे प्रकरण दाबण्यासाठी त्याने आई संगिता आणि वडिल धर्माजी यांना बाजूला नेले.\nत्यानंतर त्यांच्यात काहीतरी बोलणे झाले. आरोपींनी दीपालीच्या आई-वडिलांना पोलिसांना घटनेची माहिती देऊ नका, असे म्हणत त्यांच्या ताब्यात दीपालीचा मृतदेह दिला. तसेच, तो पुरून टाकण्यास सांगितले. त्यानंतर आई-वडिलांनाही मुलीचा मृतदेह पोलिसांना न कळवता पुरून टाकला. त्यानंतर ते गावी निघून गेले. याघटनेनंतर परिमंडळ चारच्या कार्यालयात दि. 16 मार्च रोजी एक निनावी अर्ज आला. त्यात याघटनेची माहिती देण्यात आली होती. परिमंडळ चारचे उपायुक्त दीपक साकोरे यांनी या अर्जाची हडपसर पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले.\nत्यानुसार, हडपसर पोलिसांनी चौकशी सुरू केली. पोलिसांनी प्रथम घटनास्थळी धाव घेतली. तसेच ग्रीन हाईव सोसायटीच्या सुपरवायझर जामू जोगदंड यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने घटना खरी असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना शोधून त्यांच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी हा प्रकार समोर आला.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/woman-killed-in-an-accident-in-Yedemachhindra/", "date_download": "2018-11-15T23:01:39Z", "digest": "sha1:EVIXL4AULUOH3EWZ7N37SPGXN3FGPDL5", "length": 5170, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " येडेमच्छिंद्र येथील महिला अपघातात ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › येडेमच्छिंद्र येथील महिला अपघातात ठार\nयेडेमच्छिंद्र येथील महिला अपघातात ठार\nइस्लामपूर : शहर वार्ताहर\nइस्लामपूर-बहे रस्त्यावर राजेबागेश्‍वरनजीक मोटारसायकलला पाठीमागून डंपरने धडक दिल्याने येडेमच्छिंद्र येथील महिला जागीच ठार झाली. मोटारसायकलवरील तिघे जण जखमी झाले.\nप्रमिला प्रकाश सोनवले (वय 29) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. दादासाहेब गणपती सोनवले (वय 60), निरंजन प्रकाश सोनवले (वय 4, सर्व रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा), सचिन दादासो सोनवले (वय 29, मूळ गाव येडेमच्छिंद्र, सध्या रा. उपजिल्हा रुग्णालय, इस्लामपूर) अशी जखमींची नावे आहेत.\nसदरचा अपघात मंगळवारी सकाळी झाला. अपघातानंतर डंम्परचालक फरार झाला आहे. या अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली आहे.\nपोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : सचिन, प्रमिला, दादासो, निरंजन हे मोटारसायकल (एम.एच.10-एजे-9528) वरून इस्लामपूरकडे येत होते. पाठीमागून डंम्पर ( एम.एच. 13/एएक्स-2150) ने जोरदार धडक दिली. मोटारसायकलवरील सर्वजण रस्त्यावर पडले. प्रमिला यांच्या डोक्यावरून डम्परचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दादासाहेब गंभीर जखमी झाले.जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.\nसांगली, मिरजेत कुंटणखान्यांवर छापे\nताकारी कालव्यात पडून देवराष्ट्रेतील वृद्धेचा मृत्यू\nमुलींचे अपहरण : सावत्र आईस कारावास\nगुंड बाळू भोकरेच्या भाच्याला अटक\nडॉ.विश्‍वजित कदम उद्या अर्ज दाखल करणार\nकस्तुरी क्‍लबच्या व्यासपीठावर उलगडला संभाजीराजेंचा जीवनपट\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-forest-property-burn-down-issue/", "date_download": "2018-11-15T23:03:23Z", "digest": "sha1:DVQEJ5FAVO2LRQKK6SATTNPRODF2ZITB", "length": 7599, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आगलाव्यांमुळे निसर्गरम्य सातारा काळवंडला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › आगलाव्यांमुळे निसर्गरम्य सातारा काळवंडला\nआगलाव्यांमुळे निसर्गरम्य सातारा काळवंडला\nसातारा : सुशांत पाटील\nगेल्या महिन्यापासून निसर्गरम्य असलेल्या सातार्‍यातील डोंगरांना आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत. खुरटे गवत व काटेरी झुडपांनी सातार्‍याचा परिसर व्यापला असल्यामुळे आग लावण्याच्या प्रकारामुळे हजारो एकराची वनसंपदा जळून खाक होत आहे. प्रशासनाला आगलावे शोधण्याचे आव्हान असून या प्रकारात अंधश्रध्देचीही काही कारणे समोर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वन विभागाने कठोर कारवाई गरज सातारकरांतून व्यक्‍त होऊ लागली आहे. निसर्गरम्य सातार्‍याचा पसारा फार काही नाही, पण त्याला इतिहास खूप मोठा आहे. दर्‍याखोर्‍याबरोबर सातार्‍याच्या मांडीवर निसर्गरम्य, भन्‍नाट व वैशिष्ट्यपूर्ण अशी डोंगराळ ठिकाणे आहेत. मात्र या देखाण्याशा निसर्गाला बाधित करण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून समाजकंटकाकडून होत आहे.\nनुकतेेच तापोळा, ऐतिहासिक अजिंक्यतारा तसेच जागतिक वारसास्थळात समावेश असलेल्या कास पठाराला वणवे लावण्याचे प्रकार काही लोकांनी केले आहेत. गेल्या महिन्यात जावळीच्या करंडी खिंडीत अज्ञाताने लावलेल्या आगीत सामाजिक वनीकरण अंतर्गत लावलेली हजारो झाडे जळून खाक झाली तर जगप्रसिध्द पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाबळेश्‍वर येथील लॉडविक पाँईट येथे पर्यटकाने सिगरेट फेकल्यामुळे या 5 किमी परिसरातील झाडे झुडपे जळून भस्मसात झाली.\nया वणव्यात छोटे मोठे सुक्ष्मजीव, पक्षी देखील भक्ष्यस्थानी पडतात. हजारो एकरातील वनसंपदा जळून खाक होत आहे. डोंगराळ भागामुळे आग आटोक्यात आणताना वन विभागाची व परिसरातील नागरिकांची चांगलीच धावपळ होते. डोंगराला आग लावणारा आजतागायत सापडला नाही. डोंगराळ परिसरात वणवे लागल्यानंतर तेथे आग आटोक्यात आणण्यासाठी मनुष्याशिवाय कोणतीच यंत्रणा पोहचू शकत नाही. त्यामुळे आग लागू नये म्हणून वन विभागाने प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच वनसंपदेचे संरक्षण व्हावे यासाठी परिसरात लोकांमध्येदेखील कॅम्पेनिंग राबवण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्‍त होत आहेत. सध्या आग लावण्याच्या प्रकारात वाढ होत असून हा प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.\nमुक्या जीवाला चारा आणायचा तरी कुठून\nसातार्‍यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात उगवलेले गवत गावातील नागरिक गुरांसाठी कापतात. मात्र आग लावण्याच्या प्रकारामुळे शेतकर्‍यांची जनावरांच्या चार्‍यासाठी वणवण होत आहे. चारा जाळल्यामुळे तो आणायचा तरी कुठून असा प्रश्‍न शेतकर्‍यांपुढे पडत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी नागरिक करु लागले आहेत.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/due-to-fire-loos-of-farmer/", "date_download": "2018-11-15T23:03:16Z", "digest": "sha1:E5MBR46RGVMUUZRJJLXCIFCX3HUPKPTJ", "length": 5329, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डुबलवाडीत वणव्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › डुबलवाडीत वणव्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान\nडुबलवाडीत वणव्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान\nपाटण तालुक्यातील डोंगरांना लागलेले वणवे थांबण्याचे नाव घेत नाहीत. खळे आणि शिद्रुकवाडीच्या हद्दीतील डोंगरांना लागलेल्या वणव्यामुळे वनसंपदेबरोबर डोंगरालगतच्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वणवे विझवण्यासाठी कुणी वनरक्षक देता का असे म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.\nवणवे लावणार्‍यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद असताना देखील ते मोकाट सुटले आहेत. ‘वणवे लावणारे जोमात आणि वनविभाग कोमात’ अशी अवस्था पाटण तालुक्यातील वनविभागाची झाली आहे. गेले तीन दिवस खळे, शिद्रुकवाडी परिसरातील कार्बेट दरा, नकटीखडीचा दरा, लांबडा मोहोळ, या शिवारातील डोंगर वणव्यामुळे फुलतो आहे. हा वणवा असाच पूर्वेकडे बागलवाडी, तुपेवाडी हद्दीकडे जाणार आहे. आणि पश्‍चिमेकडे मान्याच्यावाडीकडे जाणार आहे.\nया वणव्याने डुबलवाडी, शिद्रुकवाडी, काजारवाडी, हद्दीतील काही शेतकर्‍यांचे गवत आणि झाडे तसेच शेताला घातलेली कुपने जळून खाक झाली आहेत. त्या शेतकर्‍यांचे नशीब चांगले की शेतामध्ये पीके असताना वणवा लागला नाही. नाहीतर पीके देखील जळून खाक झाली असती.\nया वणव्यांमुळे सरपटणारे जीव, दुर्मिळ औषधी वनस्पती, मोठी मोठी झाडे जळून खाक होत आहेत. या वणव्यांना आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाने जागृत अवस्थेत प्रयतक् करायला हवेत. तसेच जिल्ह्यातील वनविभागाच्या वरिष्ठांनी पाटण तालुक्यातील डोंगरांना लागलेल्या वणव्या संदर्भात कठोर पाऊले उचलणे आवश्यक आहे. नाहीतर झकास डोंगर भकास व्हायला वेळ लागणार नाही\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=34892", "date_download": "2018-11-15T23:19:51Z", "digest": "sha1:U6BSXFKMOIRKUVRCH5N3WIUVT6IGGX4E", "length": 8029, "nlines": 166, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "अकोट च्या मातीला साहित्याचा दरवळ | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ अकोला अकोट च्या मातीला साहित्याचा दरवळ\nअकोट च्या मातीला साहित्याचा दरवळ\nअकोट तालुक्याच्या मातीला साहित्यसंपदेचा मोठा वारसा आहे अकोटला अनेक साहित्यिक मैफिली देखील रसिकांनी डोक्यावर घेतल्या आहेत या दिवाळीला दिवाळी अंकांची साहित्यिक मेजवानी ही असणारच आहे या साहित्य संपन्न दिवाळीत शुभेच्छा देतांना कवी अपूर्व (प्रविण पोटे)म्हणतात\nसुखाचा क्षण घेऊन आली दिवाळी…\nसर्वांना आनंद देऊन जाईल दिवाळी..\nक्षणोक्षणी यशाचे वाटेकरी व्हावे तुम्ही …\nहीच सदिच्छा माझ्या मनी…\nसाजरी करूया दिवाळी आनंदाने अकोट तालुक्यातील समस्त जनतेला साहित्यप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nPrevious articleदिवाळीच्या आगमनासोबतच शहरवासीयांना लागले नरसिंग महाराज यात्रेचे वेध\nNext articleउद्योजक मोरे यांच्या पत्नीला 25 कोटी खंडणीची मागणी पतीचा भुजबळ करण्याची दिली धमकी\nप्रतिकुल परीस्तिथीवर मात करत आकोटच्या ५ विद्यार्थीनींनी पटकावले विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत स्थान\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लेखपालास लाच स्वीकारताना अटक\nब्रेकिंग न्यूज़ :- चंद्रपुर च्या जुनोना जंगलात रेल्वेच्या धड़केत वाघाच्या 2 बछड़यांचा मृत्यु…..\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरण पादुका पालखीचे उद्या अकोटला आगमन\nप्रतिबंधीत चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर आकोट शहर पोलीसांचा छापा; दोघांवर गुन्हे...\nअकोट वासियांची गृहखरेदीस पुर्वा कन्सल्टन्सीला पसंती\nदिवाळीच्या फराळात ही ग्राहकांची पसंती दत्तकृपा कोल्ड व फास्टफुडच्या चटकदार पदार्थांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/artical-on-fitness-expert-madhukar-darekar/", "date_download": "2018-11-15T23:47:19Z", "digest": "sha1:BKPI5CKWMLFDFAPYKD7VOXNNC3VPFA3E", "length": 19085, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "फिटनेस महर्षी : मधुकर दरेकर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nफिटनेस महर्षी : मधुकर दरेकर\nआज त्यांचे वय ७८ वर्षे आहे ,पण विशीतल्या तरुणालाही लाजवेल असा उत्साह आणि पोलादी शरीरयष्टी त्यांच्याकडे आहे. या साऱ्याचे गुपित त्यांनी ६० वर्षे केलेल्या व्यायाम आणि फिटनेससंवर्धन साधनेत दडलेले आहे. रोज पहाटे ५ वाजता उठायचे आणि चे व्यायाम शाळेत व्यायामाचे मार्गदर्शन करायचे हा त्यांचा शिरस्ता आजही अव्याहतपणे सुरु आहे. परळच्या सोशिअल सर्विस लीग सुरु केलेली फिटनेस मार्गदर्शनाची परंपरा दरेकर सरांनी वयाच्या अट्ठ्याहत्तरीतही नित्यनेमाने सुरु ठेवली आहे. महाराष्ट्राला अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर देणारे दरेकर सर सोमवारी २५ जूनला ७८व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. सुमारे ५४ वर्षे पॉवरलिफ्टिंग आणि वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या या फिटनेस महर्षींच्या कार्याला कुर्निसात करावा तितका थोडाच आहे.\nवरळीच्या ग्लॅक्सो लॅबमध्ये ३४ वर्षे काम करणाऱ्या मधुकर दरेकर सरांनी आतापर्यंत सोशिअल सर्विस लीग ,परळचे कामगार क्रीडा भवन, चेम्बुरची पवनपुत्र व्यायामशाळा ,वांद्रे येथील बांद्रा फिसिकल कल्चरल असोसिएशन,गोरेगावचे करमरकर हेल्थ स्पा, चैतन्य हेल्थ केअर आणि दरेकर फिटनेस क्लबमधून दरेकर होतकरू पॉवरलिफ्टर आणि व्यायामपटू घडवण्याचे मोठे कार्य ते निस्वार्थपणे करीत आहेत .त्यांचे अनेक शिष्य आज राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करीत आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धांत पदके मिळवणारे दरेकर युवकांना फिटनेस आणि शरीरसौष्ठवाचे धडे देत आहेत. वयाची सत्तरी ओलांडल्यावरही फिटनेस मार्गदर्शनाचा त्यांचा दिनक्रम अव्याहतपणे सुरु आहे. या क्षेत्रात पैसे कमावण्यापेक्षा क्रीडापटू घडविण्याच्या ध्येयामुळे महाराष्ट्राचे पॉवरलिफ्टिंग महर्षी म्हणून दरेकर यांचे नाव आदराने घेतले जाते.\nप्रशिक्षण कार्याचा मोठा गौरव\nमधुकर दरेकर यांच्या कार्याचा मोठा गौरव महाराष्ट्र सरकारने त्यांना श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार,दादोजी कोंडदेव क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देऊन केलेला आहे याशिवाय गुणवंत कामगार, मुंबई महापौर पुरस्कार, श्रमगौरव ,कामगार रत्न, महराष्ट्र रत्न, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, समाजभूषण असे बहुमानाचे पुरस्कार प्रदान करून मधुकर दरेकर सरांच्या बहुमूल्य कार्याचा गौरव करण्यात आला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळून १४ महिलांसह एका चिमुरड्याचा मृत्यू\nपुढीलमहिलांवर सामूहिक बलात्कार करून गुप्तांगात टाकल्या बंदुका\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/latest-ebay+ethnic-wear-offers-list.html", "date_download": "2018-11-16T00:04:02Z", "digest": "sha1:QEQTZ2IC67JT26OTARVI5PBJX26O2P3C", "length": 9009, "nlines": 235, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "EbayEthnic Wearसाठी ऑफर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलोकप्रिय ताज्या कालावधी समाप्ती\nसाठीEbay ऑनलाइन ऑफरEthnic Wear\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2018-11-16T00:00:21Z", "digest": "sha1:BY2RQFCHDK776FER2KWWWGJKLIS2NF62", "length": 9272, "nlines": 219, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "वर्धा बोरधरण मधील नर भक्षी वाघीनीचा मृत्यू ! | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/MCN Bulletin/वर्धा बोरधरण मधील नर भक्षी वाघीनीचा मृत्यू \nवर्धा बोरधरण मधील नर भक्षी वाघीनीचा मृत्यू \n0 461 एका मिनिटापेक्षा कमी\nFaster Fene movie review : प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा फास्टर फेणे\nभारत-अमेरिकासह ७ देशांत व्हॉट्सअॅप बंद\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nउच्चशिक्षित पीएचडीचा विद्यार्थी दहशतवादाच्या मार्गावर ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’मध्ये सहभागी\nबिहार मसूदन रेल्वे कर्मचाऱ्यांचं अपहरण, रेल्वे स्थानकावर नक्षलवाद्यांचा हल्ला.\nराज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं – नाना पाटेकर\nराज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं – नाना पाटेकर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2014/11/23/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-11-15T23:41:17Z", "digest": "sha1:6ILRJJETCTLYTFF6LXL4H5U4VRVUTJFZ", "length": 12076, "nlines": 146, "source_domain": "shecooksathome.com", "title": "तुरीच्या दाण्यांची आमटी – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nप्रत्येक ऋतुचे ठरलेले पदार्थ असतातच. उन्हाळ्याची चाहूल लागली की आंबा डाळ आणि पन्हं, बरोबर वाळ्याच्या अत्तराचा वास यायला लागतो. कारण आजीबरोबर चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाला जायचे ते आठवतं. सगळ्यांकडे मिळणारे ओले हरभरे आणि भिजवलेली डाळ आजी दस्तीत (रूमालाला आमच्याकडे मराठवाड्यात दस्ती म्हणतात) बांधून आणायची आणि नंतर घरी आल्यावर कांदा फोडणीला घालून मुक्त हस्तानं तिखट, काळा मसाला, मीठ, लिंबू आणि कोथिंबीर घालून ते खमंग परतायची. अजूनही या झटपट उसळीची चव जिभेवर आहे. माझी आई पोहे आणि टोमॅटोचे वाळवणीचे वडे फार छान करते. मला उन्हाळा आला की त्यांचाही वास यायला लागतो. पावसाळ्यात गरम वडे-भजी, गरम टोमॅटो सार, अगदी गरमागरम आमटी-भातसुध्दा खावासा वाटतो. तर हिवाळ्यात भाज्यांची रेलचेल. आंबेहळदीचं लोणचं, मिसळीची भाजी, उंधियो हे तर करायलाच हवं. या काळात सोलाणे (हरभ-याचे ओले दाणे), तुरीचे कोवळे दाणेही बाजारात यायला लागतात. मिसळीच्या भाजीत तर हे घालतोच आपण पण या दोन्ही दाण्यांची आमटी फार खमंग लागते. त्यामुळे बाजारात हे दाणे दिसले की माझ्या तोंडाला पाणी सुटतं. या मोसमातले पहिले तुरीचे दाणे मला परवाच मंडईत मिळाले. म्हणून लगेचच त्यांची आमटी केली. आजची रेसिपी आहे तुरीच्या दाण्यांची आमटी.\nगरम आमटी तयार आहे\nसाहित्य – १ वाटी सोललेले तुरीचे दाणे, १ मोठा कांदा लांब पातळ चिरलेला, २ टीस्पून ओलं खोबरं, १ हिरवी मिरची, २ लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर, पाव टीस्पून हळद, १ टीस्पून लाल तिखट, २ टीस्पून काळा मसाला, मीठ चवीनुसार, २ टीस्पून दाण्याचं कूट (ऐच्छिक), १ टेबलस्पून तेल, ७-८ कढीपत्त्याची पानं, थोडी मोहरी, पाव टीस्पून हिंग\n१) एका कढईत थोडंसं तेल गरम करा. तेल गरम झालं की त्यात कांदा, लसूण आणि मिरची घाला. मध्यम आचेवर चांगलं परता.\n२) कांदा लालसर व्हायला लागला की त्यात तुरीचे दाणे घाला. नीट हलवा आणि झाकण घालून मंद आचेवर ठेवा. मधूनमधून हलवत रहा.\n३) तुरीचे दाणे शिजत आले की ओलं खोबरं घाला आणि परता.\n४) दोन मिनिटं परतून त्यात कोथिंबीर घाला. अजून दोन मिनिटं परता आणि गॅस बंद करा.\n५) परतलेलं मिश्रण थंड होऊ द्या. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्या.\n६) मिश्रण थोडं जाडंभरडं (आमच्याकडे अर्धंबोबडं म्हणतात) वाटा. आवडत नसेलच तर बारीक पेस्ट करा. वाटताना पाण्याचा वापर करा.\n७) वाटलेलं मिश्रण एका पातेल्यात काढा. आपल्याला आमटी जितपत पातळ हवी असेल त्या प्रमाणात पाणी घाला.\n८) पातेलं गॅसवर ठेवून आमटी उकळत ठेवा. त्यात मीठ, दाण्याचं कूट आणि काळा मसाला घाला.\n९) एका लहान कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घालून तडतडू द्या. मोहरी तडतडली की त्यात कढीपत्ता घाला, लगेचच हळद, तिखट आणि हिंग घाला आणि गॅस बंद करा. फोडणी खमंग झाली पाहिजे पण जळता कामा नये.\n१०) ही फोडणी वरून आमटीवर ओता. हलवून आमटी पाच मिनिटं उकळा. गॅस बंद करा. तुरीच्या दाण्यांची आमटी तयार आहे.\nआमटीला वरून खमंग फोडणी द्या\nही आमटी गरम भाकरी, लोणी, ठेचा, मेथीची परतलेली भाजी यांच्याबरोबर फर्मास लागते. किंवा गरम भाताबरोबर तूप घालूनही उत्तम लागते. तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करा. लसणाचं प्रमाण आवडत असेल तर वाढवा. इतक्या साहित्यात मध्यम पातळ अशी ६ वाट्या आमटी होते. याच पध्दतीनं सोलाण्यांची किंवा भेंडीच्या दाण्यांचीही आमटी करता येते.\nPrevious Post: मसाला डोसा, चटणी, सांबार\nNext Post: तिखट आप्पे\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/will-automatically-get-chance-effort-25123", "date_download": "2018-11-16T00:00:47Z", "digest": "sha1:OKMDKWWF4XG4VK5Z2B4PVQO4TEL3OUNH", "length": 13612, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Will automatically get a chance to effort मेहनत करा, संधी आपोआप मिळेल - किरण माने | eSakal", "raw_content": "\nमेहनत करा, संधी आपोआप मिळेल - किरण माने\nसोमवार, 9 जानेवारी 2017\nप्रभादेवी - कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल, तर स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी भरपूर मेहनत केली पाहिजे. तुमच्यात गुणवत्ताच नसेल, तर संधी मिळूनही त्याचे सोने करता येणार नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल, तर प्रत्येकाने मेहनत केली पाहिजे, असा सल्ला सुप्रसिद्ध अभिनेता किरण माने यांनी विद्यार्थ्यांना दिला.\nप्रभादेवी - कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल, तर स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी भरपूर मेहनत केली पाहिजे. तुमच्यात गुणवत्ताच नसेल, तर संधी मिळूनही त्याचे सोने करता येणार नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल, तर प्रत्येकाने मेहनत केली पाहिजे, असा सल्ला सुप्रसिद्ध अभिनेता किरण माने यांनी विद्यार्थ्यांना दिला.\n\"आपला चौथा स्तंभ - ज्ञान शक्ती मंच'च्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (ता. 7) मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या \"कलाप्रवासाचा मागोवा' या रंगतदार मुलाखतीतून अभिनेता किरण माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चित्रपट, नाटक आणि मालिका या क्षेत्रात भूमिका करून रसिकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते किरण माने यांच्या कलाप्रवासाचा मागोवा ज्येष्ठ कला समीक्षक नंदकुमार पाटील यांनी घेतला. संस्थेतील उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या सदस्यांचा सत्कार माने यांच्या हस्ते झाला. या वेळी ज्येष्ठ नाटक समीक्षक नंदकुमार पाटील, आपला चौथा स्तंभ-ज्ञान शक्ती मंचचे अध्यक्ष विजयकुमार बांदल, ऍड. प्रीती बने, माजी सहपोलिस आयुक्त श्रीराम गवळी, भाजपचे चित्रपट कामगार आघाडीचे संजय दळवी व अजय घाटे उपस्थित होते.\nकरिअर घडविण्यासाठीचा माझा प्रवास खूप खडतर होता. घरच्यांचा विरोध पत्करून मला आवडत्या क्षेत्रात येण्यासाठी मेहनत घ्यायची होती. मेहनत दोन प्रकारची असते. पहिली तुमच्या गुणवत्तेच्या निकषांवर; तर दुसरी तुम्ही केलेली मेहनत योग्य माध्यमांपर्यंत पोहचणे गरजेचे असते.\nकरिअर घडविण्यासाठी ग्रामीण भागातून मुंबईला आलेले बहुतेक जण संधी मिळाल्यावर हुरळून जातात; मात्र तुमच्यात गुणवत्ताच नसेल, तर संधी मिळूनदेखील आजच्या काळात जास्त काळ टिकू शकत नाहीत.\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\n‘महाजन फॉर्म्युला’ची धुळे महापालिकेत कसोटी\nजळगाव - ‘शतप्रतिशत: भाजप’ हे सूत्र घेऊन भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर करीत आहे. महापालिका निवडणुकीच्या यशासाठी तर पक्षाने सध्या विरोधी...\nजिल्हा रॉकेलमुक्त झाल्याचा दावा\nजळगाव - जिल्ह्यात रेशन दुकानावरील धान्यवाटपात आता मोठी सुधारणा झाली आहे. ‘सप्लाय चेंज मॅनेजमेंट सिस्टिम’च्या सुविधेमुळे शिधापत्रिकाधारकांना राज्यातून...\nहणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे पाणी विधानसभा निवडणूकीपूर्वी मिळणार : चरेगावकर\nकऱ्हाड : दोन्ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेमुळे कऱ्हाड उत्तरमधील अनक वर्ष रखडलेल्या हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचे पाणी येत्या विधानसभा निवडणूकीपूर्वी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6706-chattisgarh-narayanpur-district-60-naxals-surrender", "date_download": "2018-11-15T22:54:44Z", "digest": "sha1:IVHM3YAKHPNKENZ5FPJHG24DGLL7BGK7", "length": 5781, "nlines": 136, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "नक्षल्यांचं आत्मसमर्पण.... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र न्युज, छत्तीसगड\nगडचिरोलीतील मोठ्या कारवाईनंतर छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. नारायणपूर जिल्ह्यात 60 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. या नक्षलवाद्यांमध्ये 40 तरुण आणि 20 तरुणींचा समावेश आहे. नक्षलवाद्यांच्या नीतीला कंटाळून या सर्वांनी नक्षलवादी संघटनांचा हात सोडून सरेंडर करण्याचा निर्णय घेतला. सरेंडर करणाऱ्या सर्व नक्षलवाद्यांना शासनाकडून मदत आणि पुनर्वसन योजनेचा फायदा मिळणार आहे.\nमोठं बक्षीस असलेल्या दोन दलम कमांडरचा यात समावेश आहे. नारायणपूर क्षेत्र गडचिरोलीच्या बोरिया परिसराजवळ आहे. कारवाईच्या भीतीनं या नक्षलवाद्यांनी शरणागती पत्कल्याची माहिती मिळत आहे.\nगडचिरोलीनंतर छत्तीसगडमध्येही नक्षलवाद्यांचा खात्मा, 7 नक्षलवादी ठार\nनक्षली हल्ल्यात दूरदर्शनच्या कॅमेरामनसह दोन पोलिस कर्मचारी शहीद\nछत्तीसगडमध्ये मतदानाला सुरुवात, मतदारांना घाबरवण्यासाठी स्फोट\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T23:33:05Z", "digest": "sha1:PVEITD4VYHNFEZS7JZXEA4MEIQ7RTW2H", "length": 6485, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदूध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान\nमंचर- आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी बुद्रुक येथील अवसरी बुद्रुक दूध संस्थेला सर्वाधिक दूध घालणाऱ्या पाच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रतिलिटर 2 रुपये प्रमाणे एकुण सुमारे 3 लाख 71 हजार 130 रुपयांचा बोनस दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.\nयावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक रमेश खिलारी, संस्थेचे माजी अध्यक्ष अनिल हिंगे, माजी सरपंच बबन हिंगे, सरपंच पवन हिल, उपसरपंच सचिन हिंगे, कात्रज अवसरी दुध चिलिंग सेंटर प्रमुख अशोक जाधव आदी उपस्थित होते. सर्वाधिक संस्थेला दूध घालणारे दूध उत्पादक शेतकरी पुढीलप्रमाणे – बाळासाहेब शिंदे यांना 26 हजार 100 रुपये, जयसिंग फुलसुंदर 24 हजार 850 रुपये, गोरक्ष टाव्हरे 23 हजार 460 रुपये, काळुराम येहळे 22 हजार 970 रुपये आणि बाळासाहेब येहळे यांचा 22 हजार 210 रुपये बोनस देवून सन्मान करण्यात आला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब येहळे यांनी दिली. संस्थेने वर्षभर 1 लाख 85 हजार 582 लिटर दूध खरेदी केले आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव मच्छिंद्र हिंगे यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकार विक्रीच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक\nNext articleबाजारभाव नसल्याने ‘टोमॅटो’ उत्पादकांना लाखोंचा फटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95", "date_download": "2018-11-15T23:12:07Z", "digest": "sha1:YU37RYHI52I66U2U5PORJB3OSHGY4BTD", "length": 6860, "nlines": 295, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:लेखक - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ९ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ९ उपवर्ग आहेत.\n► धर्मानुसार लेखक‎ (१ क)\n► प्रदेशानुसार लेखक‎ (२ क)\n► राष्ट्रीयत्वानुसार लेखक‎ (९ क)\n► लेखिका‎ (३ क, ४ प)\n► विषयानुसार लेखक‎ (१ क)\n► भाषेनुसार लेखक‎ (१७ क)\n► चित्रकथा लेखक‎ (३ प)\n► ज्ञानकोशकार‎ (१ क)\n► दलित लेखक‎ (२ क, १ प)\nएकूण २५ पैकी खालील २५ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०१८ रोजी २०:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/saptarang/sunandan-lele-write-article-saptarang-106699", "date_download": "2018-11-15T23:28:43Z", "digest": "sha1:SSLWDVDI6MV5RM2RMNLAT45LDWQ7DENB", "length": 39566, "nlines": 100, "source_domain": "amp.esakal.com", "title": "sunandan lele write article in saptarang खेळ सभ्यतेचा? (सुनंदन लेले) | eSakal", "raw_content": "\nसुनंदन लेले sdlele3@gmail.com | रविवार, 1 एप्रिल 2018\nचेंडूची स्थिती बदलण्याचा (बॉल टॅंपरिंग) प्रकार उघडकीस आल्यामुळं ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू अडचणीत आले आहेत. कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि प्रत्यक्ष हे कृत्य करणारा खेळाडू कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट यांच्यावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. गेले काही दिवस वेगवेगळ्या माध्यमांतून क्रिकेटमधल्या सभ्यतेचे वाभाडे निघत होतेच, त्याची परिणती या प्रकरणात झाली आहे. मात्र, एकूणच \"बॉल टॅंपरिंग' म्हणजे काय, ते का करतात, आधी कोणी \"बॉल टॅंपरिंग' केलं आणि क्रिकेट हा खेळ खरंच सभ्य लोकांचा राहिला आहे का आदी गोष्टींवर भाष्य.\nचेंडूची स्थिती बदलण्याचा (बॉल टॅंपरिंग) प्रकार उघडकीस आल्यामुळं ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू अडचणीत आले आहेत. कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि प्रत्यक्ष हे कृत्य करणारा खेळाडू कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट यांच्यावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. गेले काही दिवस वेगवेगळ्या माध्यमांतून क्रिकेटमधल्या सभ्यतेचे वाभाडे निघत होतेच, त्याची परिणती या प्रकरणात झाली आहे. मात्र, एकूणच \"बॉल टॅंपरिंग' म्हणजे काय, ते का करतात, आधी कोणी \"बॉल टॅंपरिंग' केलं आणि क्रिकेट हा खेळ खरंच सभ्य लोकांचा राहिला आहे का आदी गोष्टींवर भाष्य.\nमी वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर कधी जातो आणि बार्बाडोसला जायची संधी मिळते, तेव्हा कसंही करून मी \"युनिव्हर्सिटी ऑफ 3 डब्ल्यूज्‌'च्या आवारात जातो. कोणाही क्रिकेटप्रेमीकरता तिथं जाणं हे तीर्थक्षेत्री जाण्यासारखं आहे. सर फ्रॅंक वॉरल यांची समाधी तिथं आहे. जो मान सर फ्रॅंक वॉरल यांना आहे तो क्‍लाइव्ह लॉईड, सर व्हिवियन रिचर्डस किंवा ब्रायन लारालाही नाही हे बघून मी थक्क झालो. त्याला सबळ कारण होतं. विविध बेटांना- खरं सांगायचं तर देशांना- एकत्रित करून क्रिकेट संघ घडवणं आणि त्याला ताकदवान बनवणं हे मोठं कार्य सर फ्रॅंक वॉरल यांनी केलं. \"युनिव्हर्सिटी ऑफ 3 डब्ल्यूज्‌'वर जायला मला आवडतं, कारण तिथलं वातावरण पवित्र आहे. एका बाजूला सर फ्रॅंक वॉरल यांची समाधी आहे. त्याच्या समोरच \"वॉक ऑफ फेम' आहे, जिथं वेस्ट इंडीजच्या महान फलंदाज, गोलंदाज आणि विकेट कीपर्सनी केलेल्या कमाल कामगिरीच्या स्मृती जपलेल्या आहेत. त्याच्या पलीकडं मोठं क्रिकेटचं मैदान आहे. याच मैदानाच्या सीमारेषेबाहेर आणि \"वॉक ऑफ फेम'च्या कडेवर दोन पोडियम आहेत. त्यांच्यांवर सर फ्रॅंक वॉरल यांचे दोन विचार कोरून ठेवलेले आहेत. त्यातला दुसरा विचार माझ्या मनात कायमचा कोरला गेला आहे. सर फ्रॅंक वॉरल म्हणतात ः \"जिंकण्याचा विचार मनात आणणं चुकीचं नाही. जिंकण्यात काहीच गैर नाही...परंतु विजयाच्या ईर्षेनं वाहवत जात खेळाची संस्कृती विसरून जाणं फार चुकीचं आहे. क्रिकेटचा खेळ बघायला आलेल्या प्रेक्षकांचं चांगल्या खेळानं मनोरंजन व्हायला पाहिजे... नुसती विजय मिळवायला केलेली वाट्टेल ती धडपड नव्हे.' सिडनी क्रिकेट मैदानावर 2008 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात रिकी पॉंटिंगच्या संघानं विजयाकरता केलेली जीवघेणी धडपड बघून मला ऑसी संघाला सोबतच्या फोटोच्या प्रती द्याव्यात असं वाटलं होतं. \"बॉल टॅंपरिंग' प्रकरणानंतर मला परत एकदा त्याच फोटोच्या प्रति स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नरला द्याव्यात, असं वाटत आहे.\nआधीपासूनच संकेत कोणताही आजार अचानक उद्‌भवत नाही, हे कोणताही निष्णात डॉक्‍टर तुम्हाला सांगेल. तुमचं शरीर स्पष्ट संकेत द्यायला लागतं. कुठं सर्दी होते, बारीक ताप येतो किंवा पचनक्रिया मंदावते. मग एक दिवस मोठ्या रोगाचं लक्षण दिसतं. क्रिकेटच्या मैदानावर अगदी तसंच बघायला मिळत होतं. जिंकण्याकरता काहीही करायचा पहिला प्रसंग म्हणजे ग्रेग चॅपेल यांनी आपल्याच लहान भावाला शेवटचा चेंडू अंडरआर्म टाकायला सांगितलं तेव्हाचा. असं केलं म्हणजे शेवटच्या चेंडूवर षटकार मारून समोरच्या संघानं सामना जिंकू नये, अशी त्यांची खेळी होती. दुसरी पायमल्ली डेनिस लिलीनं केली होती. तो मैदानात ऍल्युमिनियमची बॅट घेऊन उतरला होता तेव्हा. याच मालिकेतला तिसरा मोठा प्रसंग दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियादरम्यान डर्बनला पहिला कसोटी सामन्यात झाला. विजयाकरता वाट्टेल ते करणारा ऑसी संघ पहिला कसोटी जिंकायला नेहमीची चुकीची धडपड करू लागला ते भरकटण्याचं पहिलं चिन्हं होतं. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचे सर्व फलंदाज बाद करून कसोटी जिंकणं ऑस्ट्रेलियन संघ साध्य करणार हे उघड दिसत असतानाही त्यांनी सभ्यतेची पायमल्ली करून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना बोचरं स्लेजिंग केलं. क्विंटन डिकॉकनं फलंदाजी करताना एकाग्रता राखण्यासाठी स्लेजिंगकडे दुर्लक्ष केलं. सामना जिंकल्यावरही बहुतेक डेव्हिड वॉर्नरचं समाधान झालं नाही. सामना संपल्यावर खेळाडू परत येत असताना वॉर्नरनं क्विंटन डिकॉकला परत एक टोमणा मारला. डिकॉक भडकला आणि त्यानं जोरदार उलट उत्तर दिलं- ज्यात त्यानं रागाच्या भरात वॉर्नरच्या पत्नीचा उल्लेख केला. झालं त्यावरून तोंडी बाचाबाचीचं परिवर्तन मारामारीत झालं. त्या प्रसंगावरून बरंच रणकंदन झालं. आपल्या संघातले खेळाडू क्रिकेटच्या संस्कृतीला पायदळी तुडवणाऱ्या कृती आणि वक्तव्य करत असल्याचे संकेत खरं तर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि प्रशिक्षक डेरेन लिहमनला मिळाले होते. ऑसी संघ \"शिकारी कुत्र्यांच्या समूहासारखा' असला पाहिजे, असं अभिमानानं सांगणाऱ्या संघ व्यवस्थापनाला नजीकच्या भविष्यात येणाऱ्या भयावह वादळाची कल्पना नव्हती.\n\"बॉल टॅंपरिंग' म्हणजे काय भारतीय संघ 1980च्या दशकात पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हाच्या खेळाडूंशी गप्पा मारल्यावर वेगवान गोलंदाज सर्फराज नवाज जुना चेंडू स्विंग करायचा, त्याच्या कहाण्या ऐकायला मिळाल्या. मुदस्सर नझर या खेळाडूची बोटं लाकडासारखी कडक होती. त्यांचा आणि नखांचा वापर करून तो जुन्या चेंडूची शिवण सहजी उचकटायचा. त्या काळात पाणी पिण्याच्या ब्रेकमध्ये चेंडू खेळाडूंकडंच असायचा. मग काही पाकिस्तानी खेळाडू शीतपेयांच्या बुचांचा वापर करून चेंडूची एक बाजू खराब करायचे. चेहऱ्यावरचं क्रीम आणि थुंकीचा वापर करत चेंडू पॅंटवर जोरजोरात घासत त्याची दुसरी बाजू चकाकत ठेवायचे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं ही कला सहजी सोपवली गेली आणि वसिम अक्रम आणि वकार युनूस जुना चेंडू \"तयार' करून रिव्हर्स स्विंग करू लागले. तेव्हापासून ते आत्तापर्यंत जुना चेंडू \"रिव्हर्स स्विंग'करता योग्य मेहनत करून \"तयार' करण्याची \"कला' जोपासली गेली. प्रांजळपणे कबूल करायचं, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे सर्वच्या सर्व संघ काही ना काही प्रमाणात \"बॉल टॅंपरिंग' करतातच. कोणी खास च्युइंग गमचा वापर करून चेंडूची चकाकी ठेवतात, तर कोणी भरपूर घाम येणाऱ्या खेळाडूला चेंडू सोपवत खराब झालेल्या चेंडूच्या भागात घाम मुरवून ती बाजू जड करायला हातभार लावतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं, तर जुन्या होत जाणाऱ्या क्रिकेट चेंडूची एक बाजू चकचकीत केली जाते आणि दुसरी बाजू कातडं खराब करून, घाम मुरवून जड केली जाते. बरेच लोक विचारतात, की एक बाजू जड होऊनहोऊन किती होणार आणि त्याचा चेंडूवर आणि खेळावर असा काय परिणाम होणार भारतीय संघ 1980च्या दशकात पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हाच्या खेळाडूंशी गप्पा मारल्यावर वेगवान गोलंदाज सर्फराज नवाज जुना चेंडू स्विंग करायचा, त्याच्या कहाण्या ऐकायला मिळाल्या. मुदस्सर नझर या खेळाडूची बोटं लाकडासारखी कडक होती. त्यांचा आणि नखांचा वापर करून तो जुन्या चेंडूची शिवण सहजी उचकटायचा. त्या काळात पाणी पिण्याच्या ब्रेकमध्ये चेंडू खेळाडूंकडंच असायचा. मग काही पाकिस्तानी खेळाडू शीतपेयांच्या बुचांचा वापर करून चेंडूची एक बाजू खराब करायचे. चेहऱ्यावरचं क्रीम आणि थुंकीचा वापर करत चेंडू पॅंटवर जोरजोरात घासत त्याची दुसरी बाजू चकाकत ठेवायचे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं ही कला सहजी सोपवली गेली आणि वसिम अक्रम आणि वकार युनूस जुना चेंडू \"तयार' करून रिव्हर्स स्विंग करू लागले. तेव्हापासून ते आत्तापर्यंत जुना चेंडू \"रिव्हर्स स्विंग'करता योग्य मेहनत करून \"तयार' करण्याची \"कला' जोपासली गेली. प्रांजळपणे कबूल करायचं, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे सर्वच्या सर्व संघ काही ना काही प्रमाणात \"बॉल टॅंपरिंग' करतातच. कोणी खास च्युइंग गमचा वापर करून चेंडूची चकाकी ठेवतात, तर कोणी भरपूर घाम येणाऱ्या खेळाडूला चेंडू सोपवत खराब झालेल्या चेंडूच्या भागात घाम मुरवून ती बाजू जड करायला हातभार लावतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं, तर जुन्या होत जाणाऱ्या क्रिकेट चेंडूची एक बाजू चकचकीत केली जाते आणि दुसरी बाजू कातडं खराब करून, घाम मुरवून जड केली जाते. बरेच लोक विचारतात, की एक बाजू जड होऊनहोऊन किती होणार आणि त्याचा चेंडूवर आणि खेळावर असा काय परिणाम होणार लक्षात घ्या, की क्रिकेट बॅटची रुंदी सव्वा चार इंच असते. त्याच्या मधोमध चेंडू लागला, की फटका ताकदवान ठरतो. गोलंदाजानं कौशल्य वापरत चेंडू हलवला किंवा वळवला आणि तो बॅटच्या मधोमध लागण्याऐवजी बॅटच्या कडेला लागला, की फलंदाज बाद होण्याची शक्‍यता लगेच निर्माण होते. थोडक्‍यात चेंडू दोन इंच वळवला किंवा स्विंग केला, तरी गोलंदाजाला अपेक्षित परिणाम साधता येतो. बॉलशी छेडछाड करत एक बाजू थोडी जड केली जाते, तेव्हा कुशल गोलंदाज जुन्या चेंडूचा असा वापर करतो, की तो फलंदाजाचा अंदाज चुकवायला पुरेसा ठरू शकतो. नजीकच्या भूतकाळात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार \"फाफ डू प्लेसिस'ला दोन वेळा बॉल टॅंपरिंगच्या आरोपावरून दंड झाला आहे. फक्त कॅमरून बॅनक्रॉफ्टनं ज्या उघडपणे चेंडूशी छेडछाड केली आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती चोरी \"रंगे हाथ' पकडली गेली.\n क्रिकेटच्या क्षेत्रात मानाचं स्थान मिळवलेल्या आणि कोणत्याही वादविवादापासून लांब राहिलेल्या राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनाही बॉल टॅंपरिंगच्या आरोपाखाली शिक्षा झालेली आहे, हे वाचून तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. चेंडूच्या शिवणीत अडकलेला चिखल नखांनी काढताना राहुल द्रविड आढळला. सचिन तेंडुलकर चेंडूला थुंकी लावून घासत होता, ज्यात काही आश्‍चर्य वाटण्यासारखं नाही. मात्र, असं करताना तो नेमका लाल रंगाचं च्युइंग गम खात होता, ज्यामुळं तो चेंडूला लावणारी थुंकी लालभडक रंगाची दिसत होती. टीव्ही कॅमेऱ्यानं ते चित्र पकडलं, ज्यामुळं सचिन दोषी ठरला होता. द्रविड आणि सचिनवर आरोप सिद्ध होऊन शिक्षा झाली, तरी त्यावर फार मोठं वादंग झालं नाही- कारण दोघांच्या हातून ती गोष्ट अनवधानानं झाली होती. केपटाऊन कसोटीत जे घडलं, ते वेगळं होतं. कॅमेरॉन बॅंक्रॉफ्टनं दोन बोटांच्या बेचकीत सॅंडपेपर पकडत चेंडू खराब करायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. एका हुशार, खबरदार टीव्ही कॅमेऱ्यानं कॅमेरॉन बॅंक्रॉफ्टच्या हालचालींवर बारीक नजर ठेवत चोरी \"रंगे हाथ' पकडली. ही कर्मकहाणी तिथं संपली. दिवसाचा खेळ संपल्यावर ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथनं \"प्रत्यक्षात हे सर्व पूर्वनियोजित होतं,' असं कबूल केलं आणि क्रिकेट संस्कृतीला सुरुंग लागला. ही \"चूक' नव्हे, तर \"संघटित गुन्हा' असल्याचं जणू स्मिथनं कबूल केलं. त्यामुळं क्रिकेटविश्‍व हादरून गेलं.\nअसंगाशी संग फलंदाज म्हणून \"फटाका' असलेला डेव्हिड वॉर्नर माणूस म्हणून \"फाटका' आहे, हे वारंवार दिसून आलं आहे. कधी मद्यधुंद अवस्थेत समोरच्या संघातल्या खेळाडूच्या चेहऱ्यावर बुक्का मार, कधी स्लेजिंगची किळसवाणी सीमा गाठ, तर कधी बाद झालेल्या खेळाडूला वाट्टेल ते असभ्य भाषेत टोमणे मार, असे माकडचाळे वॉर्नर करत आला. बऱ्याच वेळा त्याला समज देण्यात आली, तर काही वेळा त्याला मोठी शिक्षा भोगावी लागली. सध्या गाजलेल्या बॉल टॅंपरिंग प्रकरणात मुख्य गुन्हेगार डेव्हिड वॉर्नर असल्याची बातमी मला ऑस्ट्रेलियन पत्रकारांनी दिली, तेव्हा मला आश्‍चर्य वाटले नाही. वॉर्नरनं बॉलशी छेडछाड करून तो \"रिव्हर्स स्विंग'करता तयार करण्याची योजना मांडली, ज्याला थेट नकार देण्याऐवजी स्मिथनं ती मान्य केली. क्रिकेट सभ्यतेचा पाया तिथंच ढासळला. वॉर्नरनं प्रस्ताव मांडण्यामागं आणि स्मिथनं तो मान्य करण्यामागं एकच कारण होतं, ते म्हणजे \"कसंही करून जिंकण्याची ऑसी संघाची राक्षसी महत्त्वाकांक्षा.' वॉर्नरनं सांगितलं आणि स्मिथनं ऐकलं म्हणून स्मिथचा गुन्हा कमी होत नाही. कारण अखेर तो कर्णधार होता ऑस्ट्रेलियन संघाचा. असंगाशी संग ठेवल्यानंच अशा चुका घडतात, हे एव्हाना स्मिथला कळलं असेल.\nतिखट प्रतिक्रिया का आली तसं बघायला गेलं, तर खेळाची दुनिया धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नाही, हे मान्य करावंच लागेल. अनेक वेळा \"टूर द फ्रान्स' जिंकणारा लान्स आर्मस्ट्रॉंग अखेर फसवणारा निघाला. अनेक ऍथलिट्‌सनी कामगिरी सुधारण्याकरता ड्रग्जचं सेवन केल्याचं उघड झालं आहे. टायगर वूड्‌ससारखा दादा गोल्फपटू वैयक्तिक आयुष्यात मोठ्या चुका करून बसला. या सर्वांचा विचार करता \"बॉल टॅंपरिंग' प्रकरणानंतर इतकी तिखट प्रतिक्रिया का आली याचा विचार करणं गरजेचं आहे.\nऑस्ट्रेलिया नागरिकांना खेळाचं प्रचंड प्रेम आहे. कोणताही खेळ ते त्वेषानं सर्वस्व झोकून देत खेळणं पसंत करतात. याआधी ऑसी क्रिकेट संघ मैदानावर चुकीचं वर्तन करत आला, तरी \"नैसर्गिक आक्रमकता' या नावाखाली त्याला माफी मिळाली. केपटाऊन कसोटीत घडलेलं बॉल टॅंपरिंग प्रकरण \"संघटित गुन्हेगारी'च्या स्वरूपात समोर आलं. झाल्या प्रकरणानं केवळ स्मिथ, वॉर्नर किंवा बॅंक्रॉफ्ट दोषी ठरले नाहीत, तर \"ऑसीज्‌ आर चिट्‌स' म्हणजेच ऑस्ट्रेलियन लोक फसवणूक करणारे असतात, असा काळा शिक्का बसला.\nब्राझीलमधे जशी पंतप्रधानपदापेक्षा फुटबॉल संघाचा कर्णधार ही मोठी मानाची जागा समजली जाते, तसंच ऑस्ट्रेलियात क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा मान समजला जातो. असं असताना स्मिथ आणि वॉर्नरकडून जे घडलं, त्याला ऑसी नागरिक क्षमा करायला तयार झाले नाहीत. पालक संस्था म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियानं कारवाई करायच्याआधीच पंतप्रधान टर्नबूल यांनी झाल्या प्रकाराची उघड निंदा केली. मायदेशी झालेल्या लोकक्षोभाचा विचार करून क्रिकेट ऑस्ट्रेलियानं दोषी तीन खेळाडूंनी कठोर शिक्षा सुनावली आहे.\nकठोर शिक्षा झाल्या प्रकरणाची त्वरित सखोल चौकशी करून क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला बारा महिने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटपासून लांब ठेवलं आहे. कॅमरून बॅनक्रॉफ्टला नऊ महिने क्रिकेटपासून लांब राहायची शिक्षा ठोठावली गेली आहे. एक वर्ष क्रिकेटपासून लांब राहिल्यावर पुनरागमन केलं, तरी स्मिथचं नाव अजून एक वर्ष कर्णधारपदासाठी विचारात घेतलं जाणार नाही. वॉर्नरला भविष्यात कोणत्याच मानाच्या पदाकरता विचारात घेतलं जाणार नाही.\nपुढच्याला ठेच मागचा शहाणा खेळाडू म्हणून कितीही महान असला, तरी खासगी आयुष्यात बेशिस्त असलेल्या शेन वॉर्ननं प्रतिक्रिया नोंदवताना \"गुन्ह्यापेक्षा शिक्षा मोठी,' असं म्हटलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं शिक्षा निश्‍चित करताना सर्व विचार करता बॉल टॅंपरिंगच्या गुन्ह्यापेक्षा झाल्या प्रकारानं देशाची मान खाली गेल्याचं आणि भविष्यात कोणीही जबाबदार ऑसी नागरिकानं अशी कृती करायचं धाडस करू नये म्हणून पावलं उचलली आहेत. शेन वॉर्नच्या मते दोषी खेळाडूंना मोठा आर्थिक दंड ठोठावून खेळायला परवानगी द्यायला पाहिजे होती. मला वाटतं, की आधुनिक जमान्यातले खेळाडू गैरवर्तनाबद्दल दिल्या जाणाऱ्या आर्थिक दंडाला घाबरत नाहीत. कारण भरपूर पैसा त्यांच्या खात्यात खेळत असतो. त्यांना दणका खेळापासून लांब राहण्याचाच बसतो. त्यामुळं चवली पावलीच्या दंडाने जो फरक पडणार नाही, तो फरक स्मिथ आणि वॉर्नरला आयपीएल 2018 गमावण्यापासून होणार आहे. दोघं प्रत्येकी एका आयपीएल संघाचे कर्णधार होते. आता त्यांच्याकडं बघण्याची नजर बदलणार आहे.\nझाल्या घडामोडीतून नुसत्या खेळाडूंनीच नव्हे, तर आपण सर्वांनाच शिकायची गरज आहे. प्रत्येक चोराला त्याची चोरीची योजना \"फुलप्रूफ' वाटते. आपली चोरी पकडली जाणारच नाही, असा फाजील आत्मविश्‍वास प्रत्येक चोराला असतो. ऑसी खेळाडूंनी केलेली कृती निंदनीय होती, तशीच ती कमालीची मूर्खपणाची होती. दहा कॅमेरे मैदानावर नजर ठेवून असताना आपली चोरी पकडली जाणार नाही, हा विचार हास्यास्पद होता. गैरकृत्य करण्याचा विचार मनात येणारच नाही हे गृहीत धरणं चुकीचं ठरेल.\nशेवटचा मुद्दा क्रिकेट संस्कृतीचा राहतो. ज्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघानं गेली कित्येक वर्षं कसंही करून जिंका ही संस्कृती जोपासली, त्यांना आता त्याच अट्टाहासानं विनाशाकडं ओढून नेलेलं बघायला मिळालं आहे. क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियन जनतेला मान खाली घालायला लावल्यानंतर खेळाला खेळासारखं जपायचे विचार परत जोर धरू लागले आहेत. मला परत एकदा तुमची नजर सोबतच्या फोटोकडे न्यायची आहे, ज्यात सर फ्रॅंक वॉरल यांनी खूप मोलाचा मुद्दा मांडला आहे- जो त्रिकालाबाधित आहे. वाममार्गानं यश संपादन करायची अनावश्‍यक इर्षा माणसाला कोणत्या स्तराला नेते, याची ही उदाहरणं आहेत. तरुण खेळाडूंना यातून धडा घ्यावाच लागेल. शंभर अपराध भरल्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला जाग आली आहे. खेळाडू असो, वा कोणत्याही क्षेत्रात काम करत असलेले आपण सगळे असो, प्रलोभनाला लांब ठेवून ही वेळ येऊन न देण्याकरता योग्य उपाययोजना आपल्या सगळ्यांना करावी लागणार आहे. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला एक वर्ष क्रिकेटपासून लांब राहावं लागणार आहे आणि आयपीएलला मुकावं लागणार आहे. खरी निंदानालस्ती मायदेशात परतल्यावरची आहे. बोचऱ्या नजरांना त्यांना यापुढं जन्मभर सहन करावं लागणार आहे. पश्‍चात्तापाच्या अश्रूंना खेळाच्या दुनियेत कवडीचंही मोल नसतं, हा धडा शिकायची वेळ आली आहे.\nनांदेड : अल्पवयीन चोरट्यास अटक\nनांदेड : भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीतून घरासमोर लावलेल्या सायकली आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल पळविणारा अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या...\nछावणी उपाध्यक्षपदी पद्मश्री जैस्वाल बिनविरोध\nऔरंगाबाद : छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मश्री अनील जैस्वाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा...\nवाढत्या ‘सायबर क्राइम’चा चार वर्षांत ‘चौकार’\nजळगाव - तंत्रज्ञानामुळे बॅंकिंगचे व्यवहार एका बोटावर व्हायला लागलेले असताना याच तंत्रज्ञानामुळे आर्थिक व अन्य स्वरूपाचे सायबर गुन्हे घडण्याचे...\nमुळा नदीपात्रात जलपर्णी वाढु लागली - हटविण्याची मागणी\nजुनी सांगवी - जुनी सांगवी येथील मुळानदीपात्रात जलपर्णीची वाढ होवु लागल्याने नदीपात्रात जलपर्णीचे पुंजके फोफावताना दिसु लागले आहेत. जलपर्णीमुळे डास...\nदेशसेवा करणारा सहा बहिणींचा आधार हरपला\nजळकोट - दरवर्षी दिवाळी सणाला भाऊ येणार म्हणून सहा बहिणी भावांना गोडधोड करण्याच्या तयारीत लागत होत्या. परंतु, यावर्षी दिवाळीत भाऊ-बहिणींची भेट...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_334.html", "date_download": "2018-11-15T22:43:09Z", "digest": "sha1:OENOHE4RJOMA3XSDP3DXBXADTAUSUPIA", "length": 10320, "nlines": 116, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "शिवसेनेचे दोन गट एकमेकांसमोर ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » कल्याण , शिवसेनेचे दोन गट एकमेकांसमोर » शिवसेनेचे दोन गट एकमेकांसमोर\nशिवसेनेचे दोन गट एकमेकांसमोर\nकेडीएमसीचा श्रीमंतांना वेगळा न्याय, गरिबांना वेगळा न्याय\nशिवाजी चौक, महम्मद अली चौक ते महात्मा फुले चौक दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात बाधित झालेल्या कॅनरा बँकेच्या इमारतीला प्रशासनाने चक्क 200 स़्केअर मीटर जागेच्या बदल्यात तब्बल 700 स़्केअर मिटरचा भूखंड दिला. तसेच नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांनी व भाजपने पाच कोटीची सुपारी घेतली असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी केला.\nमात्र हा विरोध डावलून महापौर राणे यांनी हा प्रस्ताव तांत्रिक बाबी तपासून घेण्याचे आदेश देत मंजूर केल्याने संतापलेल्या शेट्टी, कासिफ ताणकी यांनी सभागृहात महासभेचा अजेंडा फाडून फेकत निषेध व्यक्त केला. दरम्यान, या मुद्दयावर शिवसेनेचे दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पहायला मिळाले.\nकल्याण पश्चिमेकडील शिवाजी चौक ते महम्मद अली चौक या रस्त्याचे रखडलेले रुंदीकरणाचे काम तीन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त इ रवींद्रन याच्या कार्यकाळात पार पडले. या कामात कॅनरा बँकेची देवराज भवन ही इमारत बाधित झाली होती. यामुळे बँकेचे कामकाज इतरत्र इमारती मधून सुरु होते. दरम्यान, या इमारतीच्या बदल्यात आपल्याला मोक्याची जागा मिळावी अशी मागणी बँक व्यवस्थापनाकडून करण्यात आली होती. मात्र, बाधितांच्या पुनर्वसन धोरणानुसार या बँकेचेदेखील पुनर्वसन केले जाईल, अशी भूमिका तत्कालीन आयुक्तांनी घेतल्याने याविरोधात व्यवस्थापनाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.\nउच्च न्यायालयाने याप्रकरणी महासभेने जागा देण्याबाबत उचित निर्णय विहित मुदतीत घेण्याचे आदेश दिले होते. यानंतर या प्रस्ताव न्यायालयाच्या आदेशानुसार पटलावर ठेवण्यात आल्याचे सांगत या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली. प्रस्ताव चर्चेला येताच नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी या बँकेची केवळ 200 स्क्वेअर मीटर जागा बाधित होत असताना पालिका प्रशासनाने त्यांना 700 स्क्वेअर मीटर जागेची खिरापत देण्याचा घाट का घातला जात आहे. 12 वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या सामान्य नागरिकांना वेगळा न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय का असा सवाल उपस्थित केला होता.\nश्री रामायण एक्सप्रेस आजपासून सुरू\nरामायणाशी संबंधित तीर्थस्थळांना जोडण्याचा प्रयत्न नवी दिल्ली वृत्तसंस्था धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे रामाय...\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Municipal-indefinite-work-off/", "date_download": "2018-11-15T23:02:52Z", "digest": "sha1:6EF7B6VSOS35YMQ4MNBE2YDXY47YSCP2", "length": 6604, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनपात बेमुदत काम बंद! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › मनपात बेमुदत काम बंद\nमनपात बेमुदत काम बंद\nमहापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी बाळू भाकरे यास मारहाण झाल्यानंतर पोलिस प्रशासन व मनपा प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. भाकरे याने पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे भीतीपोटीच त्याने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी करत जो पर्यंत भाकरे कुटुंबाला न्याय मिळत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरुच राहील, अशी भूमिका कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी यावेळी जाहीर केली.\nमयत भाकरे याच्या मारहाणीची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ कर्मचारी युनियने काल (दि.4) दुपारी कामबंद आंदोलन पुकारले. त्यामुळे दुपानंतर महापालिका बंद करण्यात आली. यावेळी मनपात गेट सभा घेऊन लोखंडे यांनी भूमिका जाहीर केली. पाणीपुरवठा विभागात वॉलमन असलेल्या भाकरे यांना 29 एप्रिल रोजी मारहाण झाली. त्याबाबत त्याने तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर 30 एप्रिलला पुन्हा दमदाटी झाली. त्याचीही तक्रार त्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली. दुर्दैवाने पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करुन आरोपींना पाठिशी घातले. मनपा प्रशासनाने याची दखल घेतली नाही. दोन वेळा तक्रारी दिल्यानंतर भाकरे यांना पुन्हा दमदाटी झाली. जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने कुटुंबातील सदस्यांना याबाबत सांगितले. भावाला फोन करुन ही घटना सांगितल्यानंतर भीतीपोटी त्याने आत्महत्या केल्याचे लोखंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.\nभाकरे याची आत्महत्या नसून त्याचा एक प्रकारे खूनच झाला आहे. त्यामुळे त्याने तक्रार दिलेल्या आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा दाखल करावा. त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भाकरे कुटुंबाची परिस्थिती अत्यंत दयनीय असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहील. उद्या (दि.5) सकाळी पुन्हा गेट सभा घेऊन काम बंदच ठेवायचे का याबाबत पुढील भूमिका जाहीर करु, असे लोखंडे यांनी सांगितले. दरम्यान, मनपा बंद केल्यामुळे कामकाज ठप्प झाले असून सवलतीच्या काळातील सुरु असलेली कर वसुलीही बंद झाली आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-Stop-illegal-constructions-in-Mashhwar/", "date_download": "2018-11-15T23:21:02Z", "digest": "sha1:IKYMOUUTCFX4DW3QMFCDOGQSCLY6GJPC", "length": 8266, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " म‘श्‍वरमधील बेकायदेशीर बांधकामे थांबवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › म‘श्‍वरमधील बेकायदेशीर बांधकामे थांबवा\nम‘श्‍वरमधील बेकायदेशीर बांधकामे थांबवा\nमहाबळेश्‍वर पाचगणीमध्ये पर्यटकांच्या गर्दीमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्यांचा अभ्यासपूर्वक अहवाल सादर करण्याच्या सूचना समितीने दिल्या.दरम्यान, महाबळेश्‍वर पाचगणी इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये अनधिकृत बांधकामे वाढली आहे. ही बांधकामे होणार नाही याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी, अशी सूचना समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुर पटवर्धन यांनी दिल्या.\nमहाबळेश्‍वर-पाचगणी इको सेन्सेटिव्ह झोन संदर्भात उच्चस्तरीय संनियंत्रण समितीची मंगळवारी बैठक महाबळेश्‍वर येथील राजभवनातील दरबार हॉलमध्ये समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुर पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, समिती सदस्य डॉ. राहूल मुंगीकर, तहसीलदार रमेश शेंडगे, गटविकास अधिकारी डी.पी.शिंदे, महाबळेश्‍वर पाचगणीच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.बांधकाम परवान्यासंदर्भात महसूल विभागाने महाबळेश्‍वर तालुक्यातील तलाठ्यांची त्वरीत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात यावी. महाबळेश्‍वर व पाचगणी येथील गावठाणात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम होत आहेत. या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व नगरपालिकेच्या भागनिरीक्षकांची समिती नेमून त्यांना अनाधिकृत बांधकामावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. महाबळेश्‍वरमधील वेधशाळेच्या सुधारीत बांधकामावर चर्चा करण्यात आली . बैठकीच्या सुरूवातीला महाबळेश्‍वर व पाचगणीतील ग्रामस्थांशी समितीच्या सदस्यांनी चर्चा केली. तसेच पाचगणी येथील व्यापारी संघाच्या सदस्यांनी पार्कींगबाबत चर्चा केली. महाबळेश्‍वर व पाचंगणी येथे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली की वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होतो. या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पोलिस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून तहसीलदार, मुख्याधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना बरोबर घेवून त्याचा अभ्यासपुर्वक अहवाल समितीला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.\nमहाबळेश्‍वर व पाचगणीमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात मात्र पर्यटक येताना प्लॅस्टिक पिशव्या बरोबर घेवून येत असतात त्यासाठी प्रवेश करण्यापूर्वीच याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करून पर्यटकांचे मन परिवर्तन करावे. ग्रामपंचायतीच्या सांडपाणी व घनकचर्‍याबाबत प्रकल्पाची उभारणी वनविभागाच्या जागेत करावी लागणार आहे. त्यासाठी जागा मागणीचे प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतीनी वनविभागाकडे त्वरित पाठवण्याच्या सूचना अध्यक्षांनी केल्या.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://learn-modi-script.blogspot.com/search/label/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%20%E0%A5%AA.%E0%A5%A7", "date_download": "2018-11-15T23:01:25Z", "digest": "sha1:SCEC5VDOFVPAUB3QY2RBZEIEEPFAYSX2", "length": 3132, "nlines": 39, "source_domain": "learn-modi-script.blogspot.com", "title": "मोडी आजच्या जगात...", "raw_content": "\nपाठ ४.१ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nपाठ ४.१ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा\nरविवार, १४ मे, २०१७\nद्वारा पोस्ट केलेले Gaurav Kohale येथे ९:४७ म.उ. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पाठ ४.१, मोडी आजच्या जगात..., मोडी लिपी शिका, Learn Modi Script\nजरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nLearn Modi Script मोडी लिपी शिका मोडी आजच्या जगात... मोडी अधिक सामग्री अनुदिनीबद्दल अनोळखी अपहरण आयडिया उपसंहार केक चौथे पत्र झोप डबा उघडला दुसरे पत्र नाच तमाशे नाव निराश पझल बॉक्स पत्र पाठ १.१ पाठ १.२ पाठ १.३ पाठ १.४ पाठ १.५ पाठ १.६ पाठ २.१ पाठ २.२ पाठ २.३ पाठ २.४ पाठ ३.१ पाठ ३.२ पाठ ३.३ पाठ ३.४ पाठ ४.१ पाठ ४.२ पाठ ५.१ पाठ ५.२ पाठ ५.३ पाठ ५.४ पात्र परिचय प्रयत्न भिंत भेट मुखपृष्ठ योगायोग लिपी वैरी समाप्त सराव १ सराव २ सराव ३ सराव ४ सुरुवात\n© गौरव कोहळे. साधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-15T23:46:07Z", "digest": "sha1:BRDKQUAK3SOOVGFKFRQEDXBB6OMSDHCQ", "length": 2980, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "मराठा साम्राज्य | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nमराठ्यांचा इतिहास म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर चटकन उभे राहतात पण १७६० साली संबंध भारतभर पसरलेले ‘मराठा साम्राज्य’ कोणासही आठवत …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/marathi-news-pune-news-baramati-news-baramati-hospital-100752", "date_download": "2018-11-15T22:52:52Z", "digest": "sha1:5KZUKH2PV2TBH3XSVFEPAICJWUW7LS55", "length": 10109, "nlines": 54, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news Pune News Baramati News Baramati Hospital बारामती महिला ग्रामीण रुग्णालयास राज्य शासनाचा पुरस्कार | eSakal", "raw_content": "\nबारामती महिला ग्रामीण रुग्णालयास राज्य शासनाचा पुरस्कार\nमिलिंद संगई | शुक्रवार, 2 मार्च 2018\nबारामती : राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणा-या काया कल्प अंतर्गत राज्य स्तरावरील द्वितीय क्रमांकाचे 20 लाख रुपयांचे पारितोषिक बारामतीच्या महिला ग्रामीण रुग्णालयास जाहीर झाले आहे. अवघ्या तीनच वर्षात राज्यस्तरावरील वैशिष्टयपूर्ण समजला जाणारा हा पुरस्कार या रुग्णालयाने पटकावल्याने बारामतीकरांनी आज आनंद व्यक्त केला.\nबारामती : राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणा-या काया कल्प अंतर्गत राज्य स्तरावरील द्वितीय क्रमांकाचे 20 लाख रुपयांचे पारितोषिक बारामतीच्या महिला ग्रामीण रुग्णालयास जाहीर झाले आहे. अवघ्या तीनच वर्षात राज्यस्तरावरील वैशिष्टयपूर्ण समजला जाणारा हा पुरस्कार या रुग्णालयाने पटकावल्याने बारामतीकरांनी आज आनंद व्यक्त केला.\nयेथील डॉ. बापू भोई यांनी गेल्या तीन वर्षात या रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलून अधिकाधिक समाजाभिमुख करण्यासाठी मनापासून प्रयत्न केल्यानेच शासन स्तरावरही त्याची नोंद घेतली गेली. एप्रिल 2015 पासून फेब्रुवारी 2018 अखेरीस या रुग्णालयाने 3656 नॉर्मल प्रसूती तर 2012 सिझेरियन प्रसूती करुन तब्बल 5668 प्रसूती विनामूल्य करण्याचा नवीन विक्रमच प्रस्थापित केलेला आहे.\nया रुग्णालयामध्ये अवघे दहा रुपये भरुन केसपेपर काढल्यानंतर तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया, औषधे, इंजेक्शन किंवा रक्त लघवी तपासणी कशासाठीही एक रुपयाही द्यावा लागत नाही. पूर्णपणे शासकीय निधीतून महिलांवर प्रभावी उपचार येथे केले जातात.\nतत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठपुरावा करुन अवघ्या 365 दिवसांत ही इमारत उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यानंतर शासन दरबारी पाठपुरावा करुन हे रुग्णालय अधिकाधिक सुसज्ज करण्याचा प्रयत्न केला.\nया तीन वर्षांच्या कालावधीत या रुग्णालयात 2067 गंभीर स्वरुपाच्या तर 3342 किरकोळ स्वरुपाच्या शस्त्रक्रियाही विनामूल्य करण्यात आल्या. या तीन वर्षांच्या कालावधीत या रुग्णालयात तब्बल 65744 महिलांची मोफत तपासणी करण्यात आली. तीन वर्षात या रुग्णालयात महिला तपासणीचा आलेख उंचावत असल्याने ही बाब सामाजिकदृष्टया दिलासादायक म्हणावी लागेल.\nकाया कल्प योजनेअंतर्गत गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयास 50 लाखांचे प्रथम, बारामतीच्या महिला ग्रामीण रुग्णालयास 20 लाखांचे द्वितीय पारितोषिक जाहिर झाले आहे. रत्नागिरी, पुणे व वर्धा जिल्हा रुग्णालयांना प्रत्येकी 3 लाख रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाली.\nहा पुरस्कार गेल्या तीन वर्षात बारामतीच्या महिला ग्रामीण रुग्णालयासाठी योगदान देणा-या प्रत्येकाचाच आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे राज्यत द्वितीय क्रमांक मिळाला आहे. - डॉ. बापू भोई, जिल्हा महिला रुग्णालय बारामती\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\nजुन्नरला मुस्लिम आरक्षण हक्क परिषदे संपन्न\nजुन्नर - महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलन संघटनेचे वतीने जुन्नर येथे मुस्लिम आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन बुधवार ता.14 रोजी करण्यात आले होते. या...\nजिल्हा रॉकेलमुक्त झाल्याचा दावा\nजळगाव - जिल्ह्यात रेशन दुकानावरील धान्यवाटपात आता मोठी सुधारणा झाली आहे. ‘सप्लाय चेंज मॅनेजमेंट सिस्टिम’च्या सुविधेमुळे शिधापत्रिकाधारकांना राज्यातून...\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/marathi-news-salman-khan-concert-pune-dabangg-tour-pune-101015", "date_download": "2018-11-15T23:37:18Z", "digest": "sha1:A6ERUPRKW3ZSJ56H3Y3OCKQRWZ3ZDYMS", "length": 11022, "nlines": 60, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news Salman Khan Concert in Pune Dabangg tour Pune सलमान 24 ला पुण्यात; पाससाठी हा फॉर्म भरा | eSakal", "raw_content": "\nसलमान 24 ला पुण्यात; पाससाठी हा फॉर्म भरा\nसकाळ वृत्तसेवा | रविवार, 4 मार्च 2018\n- बुक माय शो, पेटियम, इनसायडर.इन आणि www.dabanggtourepune.com वर तिकिटे उपलब्ध असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले.\n'सलमान खान नंबर वन का आहे' हे ट्विट करा #SakalNumberOne हा हॅशटॅग वापरून..\nपुणे : तरुणाईची धडकन असलेला प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा 'द- बॅंग' हा 'लाइव्ह कॉन्सर्ट' पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. सलमानसोबतच प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा , प्रभुदेवा यांचे बहारदार नृत्यही पाहता येणार आहे. येत्या 24 मार्च रोजी म्हाळुंगे- बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम रंगणार आहे.\n'फोर पिलर्स इव्हेंट्‌स'ने 18 डिग्रीज आणि निर्माण ग्रुपच्या सहकार्याने 'द- बॅंग' टूर पुण्यात येत आहे. 'सकाळ' माध्यम समूहाच्या सहयोगाने हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सलमान खानसोबतच आघाडीच्या अभिनेत्री कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभुदेवा, डेझी शाह, गुरू रंधवा आणि मनीष पॉल आदी कलावंतांचा या कार्यक्रमात सहभाग राहणार आहे. कार्यक्रमाचे दिग्दर्शक व प्रसिद्ध अभिनेता सोहेल खान यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी फोर पिलर्स इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे संचालक समीर पवानी, 18 डिग्रीजचे संतोष कस्पटे, विजय मतानी, निर्माण ग्रुपचे सुनील अग्रवाल उपस्थित होते.\nपाच हजार भाग्यवंत वाचकांना मिळणार भेट पासेस अभिनेता सलमान खानच्या या कार्यक्रमाचे पासेस 'सकाळ'च्या पाच हजार भाग्यवंत वाचक-वर्गणीदारांना मिळणार आहेत. त्यासाठी केवळ खालील तीन प्रश्‍नांची उत्तरे वाचकांना द्यायची आहेत. खालील अर्ज भरून आपल्या नाव, पत्ता, मेल आणि मोबाईलसह 'सकाळ'च्या नजीकच्या कार्यालयात जमा करावा. भाग्यवंत पाच हजार वाचकांना कार्यक्रमाचे पासेस दिले जातील.\n'सलमान खान नंबर वन का आहे' हे ट्विट करा #SakalNumberOne हा हॅशटॅग वापरून..\nसोहेल खान म्हणाला, ''लाइव्ह कॉन्सर्ट करताना मोठे आव्हान आहे. यामध्ये खूप कष्ट आणि समयसूचकता हवी असते. यासोबतच कार्यक्रमाला वेग आणि मनोरंजनात्मकतासुद्धा हवी असते. प्रत्येक शो हा प्रयोग असून, त्यामध्ये सुधारणा होत असते. 24 मार्चला पुण्यात होणारा सलमान खानचा 'द- बॅंग' हा कार्यक्रम उत्तमोत्तम करण्यावर आमचा भर आहे.''\nसोहेल म्हणाला, 'द- बॅंग' सलमान खानच्या नेतृत्वाखाली चालविण्यात येत आहे. याला हॉंगकॉंग, ऑकलंड, मेलबर्न, दिल्ली या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विदेशातील अनेक भारतीय कुटुंबांनी सांगितले, की ते आपल्या मुलांना भारतीय संस्कृती, परंपरा, नृत्य दाखविण्यासाठी बॉलिवूडचा आधार घेतात. भारतीय चित्रपटांसाठी ही चांगली गोष्ट आहे.\n'द- बॅंग' टूर हा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून, बॉलिवूड चाहत्यांसाठी हा सर्वोत्तम कार्यक्रम असल्याचे पवानी यांनी सांगितले. पुणे शहर हे नेहमीच मनोरंजनाचे दुसरे नाव म्हणून प्रसिद्ध असून, पुणेकरांनी नेहमीच सर्व प्रकारच्या कलांना प्रोत्साहन दिल्याचे कस्पटे यांनी सांगितले. तिकिटे येथे मिळतील... - बुक माय शो, पेटियम, इनसायडर.इन आणि www.dabanggtourepune.com वर तिकिटे उपलब्ध असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले.\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nजुन्नरला मुस्लिम आरक्षण हक्क परिषदे संपन्न\nजुन्नर - महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलन संघटनेचे वतीने जुन्नर येथे मुस्लिम आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन बुधवार ता.14 रोजी करण्यात आले होते. या...\nजिल्हा रॉकेलमुक्त झाल्याचा दावा\nजळगाव - जिल्ह्यात रेशन दुकानावरील धान्यवाटपात आता मोठी सुधारणा झाली आहे. ‘सप्लाय चेंज मॅनेजमेंट सिस्टिम’च्या सुविधेमुळे शिधापत्रिकाधारकांना राज्यातून...\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-15T22:58:17Z", "digest": "sha1:XUZ4NM3EKEU64X24CMZLM56LXCPRVK33", "length": 6014, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जवळार्जुन येथे स्मशानभुमीच्या कामासाठी निधी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजवळार्जुन येथे स्मशानभुमीच्या कामासाठी निधी\nजवळार्जुन – जवळार्जुन (ता. पुरंदर) येथे जिल्हा वार्षिक योजनेतून तीन लाख रूपये खर्च गावठाण स्मशानभूमी सुधारणा कामाचा शुभारंभ पुरंदर पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परषिद सदस्या शालिनीताई पवार, शिवसेना शाखाध्यक्ष जर्नादन टेकवडे, सुधाकर टेकवडे. नवनाथ राणे, दत्तात्रय राणे, रामभाऊ राणे, शीतल साळूंखे, राजू टेकवडे, श्रीकांत राणे, वामन सस्ते, ग्रामसेवक सुनिल लोणकर, सतीश साळूंखे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सतिश साळूंखे यांनी तर उपसरपंच शिवाजी राणे यांनी आभार केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहिला आघाडीच्या प्रमुखपदी स्वाती ढमाले\nNext articleतळेगावातून गाई-म्हशी पळविणाऱ्यांचा पर्दाफाश\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/RTE-admission-fees-billions-of-rupees-stuck-in-educational-fees/", "date_download": "2018-11-15T23:59:18Z", "digest": "sha1:CDSHADQTJWQODIWSPOA6O47N5MCMQ42R", "length": 5307, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोट्यवधी रुपये अडकले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोट्यवधी रुपये अडकले\n‘आरटीई’ प्रवेश शैक्षणिक शुल्काचे कोट्यवधी रुपये अडकले\nकोल्हापूर : प्रवीण मस्के\nगाजावाजा करीत शासनाने सुरू केलेल्या वंचित व आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांच्या 25 टक्के प्रवेश शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीचे मागील काही वर्षांचे जिल्ह्यातील 371 शाळांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत.\nबालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार (आरटीई) अल्पसंख्याक शाळा वगळता सर्व शाळांमध्ये 2012-13 पासून प्राथमिक शाळांमध्ये पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थीसंख्येपैकी 25 टक्के जागा वंचित गट व दुर्बल घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. या बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत शिक्षण विभाग शंभर टक्के प्रवेशाचे टार्गेट पूर्ण करू शकला नाही.\nजिल्ह्यातील ज्या शाळांनी ‘आरटीई’अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रवेश शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती अद्याप झालेली नाही. 2012-13 वर्षात 398 शाळा पात्र ठरल्या. यातील केवळ 74 शाळांना शैक्षणिक प्रतिपूर्ती शुल्क देण्यात आले. 2014-15 मध्ये पात्र 209 शाळांपैकी 82 शाळांना प्रतिपूर्तीची काही रक्कम मिळाली. 2015-16 मध्ये 252 शाळा पात्र ठरल्या आहेत. मागील चार वर्षांतील उर्वरित 371 शाळांचे सुमारे नऊ कोटींहून अधिक रुपये अद्याप शाळांना मिळालेले नाहीत. वारंवार शाळांकडून प्रस्ताव पाठविले जातात. परंतु, शिक्षण विभागाकडून अनुदान आले नसल्याचे कारण पुढे केले जाते. यामुळे शाळा प्रशासन व पालकांसमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Construction-ban-order-does-not-affect-the-Metro-work/", "date_download": "2018-11-15T23:29:46Z", "digest": "sha1:SE6PF2ASQ4AG6UEINMDADJ32NWTP6LH2", "length": 5196, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बांधकाम बंदी आदेशाचा मेट्रोच्या कामावर परिणाम नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बांधकाम बंदी आदेशाचा मेट्रोच्या कामावर परिणाम नाही\nबांधकाम बंदी आदेशाचा मेट्रोच्या कामावर परिणाम नाही\nघनकचरा व्यवस्थापनाविषयी ठोस धोरण आखले जात नाही तोपर्यंत सुप्रिम कोर्टाने महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये सर्व प्रकारच्या बांधकामांना बंदी घातली आहे. या आदेशामुळे शहरातील मेट्रो प्रकल्पावर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, राज्य सरकार आपली भूमिका मांडून ठोस धोरण जाहीर करत नाही तोपर्यंततरी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) कडून मेट्रोचे बांधकाम सुरू राहणार आहे.\nघनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 नुसार अद्यापही अनेक राज्यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत कोणतीही उपाययोजना केली नसल्यामुळे सुप्रिम कोर्टाने महाराष्ट्र राज्यात बांधकाम बंदी केली आहे. या बांधकाम बंदीचा फटका शहरातील प्रमुख सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांना बसणार का, असा प्रश्‍न सध्या समोर येत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर या घनकचर्‍याचा मोठा घातक परिणाम होत असल्याचे दिसून आले असल्याने सुप्रिम कोर्टाने बांधकामांच्या परिस्थितीवर ताशेरे ओढत बंदी घातली आहे.\nमेट्रो मार्गांचे बांधकाम सुरूच\nसुप्रिम कोर्टाने दिलेला आदेश हा प्रामुख्याने घर बांधकामांविषयी असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या तरी मेट्रो मार्गांचे बांधकाम सुरू राहणार असून, राज्य शासनाकडून घनकचरा व्यस्थापनाविषयी निर्णय जाहीर केल्यानंतर महामेट्रोकडूनही घनकचरा व्यवस्थापनाविषयी पुढील योजना ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Still-waiting-for-clearance-for-the-remaining-development-plan/", "date_download": "2018-11-15T23:27:55Z", "digest": "sha1:QCDYG3VDX366AGU5LSGJEX2YD6YM6KUZ", "length": 7291, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उर्वरीत विकास आराखडा मंजुरीची अजून प्रतीक्षाच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › उर्वरीत विकास आराखडा मंजुरीची अजून प्रतीक्षाच\nउर्वरीत विकास आराखडा मंजुरीची अजून प्रतीक्षाच\nशहराच्या जुन्या हद्दीच्या उर्वरीत विकास आराखड्यास (डीपी) वर्ष उलटले तरी मंजुरी मिळू शकलेली नाही. त्यामुळे प्रलंबित असलेल्या भागाचा विकास रखडला असून शासनाच्या निर्णयाकडे या भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. उर्वरीत विकास आराखड्यात प्रामुख्याने संगमवाडीतील प्रस्तावित सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट (सीबीडी) बरोबरच डोंगरमाथा-डोंगरउतारावरील बांधकामाचा निर्णय प्रलंबित आहे.\nशहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखड्याची मुदत 2007 मध्ये संपली. त्यानंतर या आराखड्याच्या पुनर्विलोकनासाठी तब्बल दहा वर्षे वाट पहावी लागली. राजकीय साठमारीत हा आराखडा रखडला गेला. महापालिकेत अंतिम मंजुरीच्या प्रकियेत असतानाचा राज्य शासनाने तो पालिकेच्या ताब्यातून काढून घेतला. त्यानंतर आराखडा तयार करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली. या समितीने केलेल्या विकास आराखड्यास शासनाने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गतवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंजुरीची मोहर उमटविली.\nमात्र, त्रिसदस्यीस समितीने वगळलेली अनेक आरक्षणे सरकारने पुर्नस्थापित केल्याने त्यामध्ये 10 टक्क्यांपेक्षा अधिक बदल झाला होता. त्यामुळे, या बदलांवर पुन्हा हरकती-सूचना मागवत सुनावणी घेण्यात आली होती. नगररचना विभागाकडून गेल्या सप्टेंबरमध्ये त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. तसेच आराखडा मंजूर करताना त्यामधील काही निर्णय शासनाने राखून ठेवले आहेत.\nत्यात प्रामुख्याने प्रामुख्याने संगमवाडी परिसरात नगररचना योजना (टीपी स्कीम) विकसित करून त्याद्वारे ‘सीबीडी’ तयार करण्याचे नियोजन होते. त्याविषयी काही आक्षेप घेण्यात आल्याने हा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर शहराच्या जुन्या हद्दीसह समाविष्ट 23 गावांच्या हद्दीसाठी एकच नियमावली (डीसी रुल) करण्यात आली आहे. त्यामुळे, डोंगरमाथा-डोंगरउतारावरील बांधकामांबाबतचा निर्णय राखून राज्य शासनाने प्रलंबित ठेवला आहे.\nशहराच्या जुन्या हद्दीच्या उर्वरीत विकास आराखड्यास शासनाने मंजुरी दिली असल्याची चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यावर अद्याप निर्णय झाला नसून मंजुरीच्या केवळ अफवाच असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांकडून स्पष्ट करण्यात आले. शासनाकडून अधिकृत अधिसूचना काढण्यात आल्यानंतरच मंजुरीची मोहोर उमटली गेली असल्याचे स्पष्ट होईल, असेही संबधित अधिकार्‍याने सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Guardian-Minister-Vijay-Shivatare-In-press-conference/", "date_download": "2018-11-15T22:58:38Z", "digest": "sha1:X4KF5XANTT5AHYCDSSQCDWGS5LN4TYWZ", "length": 9086, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " समाज कंटक घुसल्यानेच दगडफेक : पालकमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › समाज कंटक घुसल्यानेच दगडफेक : पालकमंत्री\nसमाज कंटक घुसल्यानेच दगडफेक : पालकमंत्री\nराज्यातील मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्त असली तरी आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे राज्य सरकार काहीही करु शकत नाही. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकार सकारात्मक आहे. जिल्ह्यातील सकल मराठा समाजातर्फे सुरु असलेल्या आंदोलनावेळी काही बाहेरच्या समाजकंटकांनी गैरसमज पसरवण्यासाठी दगडफेक केली. त्या घटनेचे व्हिडीओ शुटिंग, सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nजिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा क्रांती मोर्चावेळी गडबड झाली, फायरिंग झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. बॉम्बे रेस्टॉरंट चौकात जिल्हा पोलिस अधीक्षक, अतिरिक्‍त जिल्हा पोलिस अधीक्षक व काही पोलिस अधिकारी तसेच या मराठा क्रांती मोर्चातील पदाधिकार्‍यांनी यावेळी महत्वाची भूमिका बजावली. मोर्चातील मुख्य लीडर भेटल्यावर काही गोष्टी लक्षात आल्या. जिल्ह्यातील पोलिस दलाने मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर खूप चांगले काम केले. अनियंत्रित जमाव झाला त्यावेळी मोर्चातील पदाधिकार्‍यांनी चांगल्यापध्दतीने परिस्थिती हाताळली. त्यामुळे पुढील अनर्थ टळले. मोर्चाचा समारोप झाल्यावर सर्वजण शांततेत आपापल्या मार्गाने जात असल्याचे दिसत असताना या मोर्चाशी संबंध नसलेल्या काहींनी अचानक दगडफेक करायला सुरुवात केली. त्यामुळे समज-अपसमजातून काही गोष्टी घडल्या. एसपी संदीप पाटील तसेच अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक विजय पवार हे जागेवरच हजर होते. मोर्चातील पदाधिकार्‍यांनीही अनियंत्रित झालेल्या जमावावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्याने भविष्यातील हानी टळली. चुकीच्या गोष्टी करु नका, थांबा असे मोर्चाचे लीडरच सांगत असताना कुठेतरी गडबड झाली. ज्या काही गडबडी केल्या त्या अँटी सोशल घटकांनी केल्या. त्यामुळे सीसीटीव्हीचे फुटेज, व्हिडिओ शुटिंग याद्वारे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत की नाहीत, याची शहानिशा होवून कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाईल.\nसमाज चांगले काम करत असताना नाहक बदनामी होवू नये, असे संयोजकांचे मत आहे. दगडफेकीमध्ये पत्रकारांबरोबरच जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही इजा झाली. मोर्चातील नेत्यांनी ताबडतोब लक्ष घातल्याने पुढील अनर्थ टळला, असेही ना. शिवतारे म्हणाले.\nजिल्हा पोलिस दलाच्या कामगिरीबाबत ना. विजय शिवतारे यांना विचारले असता ते म्हणाले, पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली. तुफान दगडफेक होत असताना एसपींनी संयम सोडला नाही. दगड लागतात त्यावेळी पोलिस कर्मचारी बिथरतात. तेही अनियंत्रित होतात. अशावेळी एसपी तसेच अ‍ॅडिशनल एसपींनी सर्वच बाबतीत कौतुकास्पद व संयमाने काम केले. घरातला पालक जी भूमिका घेतो, संयम दाखवतो तिच भूमिका पोलिसदलाने आजच्या घटनेवेळी घेतली. त्यामुळे जिल्हा पोलिस दलाची मी प्रशंसा करतो. त्याचबरोबर मोर्चातील संयोजक हे प्रक्षुब्ध जमाव पाहून बाजूला झाले नाहीत, तर ते पोलिसांबरोबर राहिले. त्यांनी मोर्चातील लोकांना चुकीचे कृत्य करण्यापासून रोखले. त्यामुळे गैरसमज जो पसरवला गेला असता ते झाले नाही. लीडरच प्रक्षुब्ध जमावाला थांबण्याचे आवाहन करत होते. त्यामुळेच पुढील अनर्थ टळल्याचे पालकमंत्री म्हणाले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/lifestyle/20-percentage-pregnent-woman-is-dibetic-274290.html", "date_download": "2018-11-15T22:54:13Z", "digest": "sha1:IZOVVRCYRUY76RGVSMAQCKZYJZMYVECY", "length": 4668, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - भारतात तब्बल 20 टक्के गर्भवती महिलांना मधुमेह–News18 Lokmat", "raw_content": "\nभारतात तब्बल 20 टक्के गर्भवती महिलांना मधुमेह\nआज जागतिक मधुमेह दिन. यानिमित्तानं केलेल्या एका अभ्यासात धक्कादायक आकडेवारी उघड झालीये. भारतात तब्बल 20 टक्के गर्भवती महिलांना मधुमेह आहे, भारतात 6 कोटी 92 लाख महिलांना मधुमेहाचा त्रास आहे, पण गर्भवती महिलांमध्ये याचं प्रमाण अधिक असल्याचं आढळलंय.\n14 नोव्हेंबर : आज जागतिक मधुमेह दिन. यानिमित्तानं केलेल्या एका अभ्यासात धक्कादायक आकडेवारी उघड झालीये. भारतात तब्बल 20 टक्के गर्भवती महिलांना मधुमेह आहे, भारतात 6 कोटी 92 लाख महिलांना मधुमेहाचा त्रास आहे, पण गर्भवती महिलांमध्ये याचं प्रमाण अधिक असल्याचं आढळलंय.Indian Institute for Diabetics या संस्थेनं हा अभ्यास केलाय. कामाचा ताण आणि आरोग्याकडे दुर्लक्ष ही यामागची प्रमुख कारणं आहेत.आणि हो, शहरी आणि ग्रामीण, दोन्ही भागांतल्या महिलांना याचा त्रास असल्याचं समोर आलंय.पुरुषप्रधान संस्कृतीत एकूणच महिलांच्या आजाराकडे दुर्लक्ष होत असून खाण्यापिण्याच्या सवयी आणि कौटुंबिक जबाबदारी यामुळे महिलांमधील मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसतंय.\n- भारतात 10% नागरिकांना मधुमेह- 6.92 कोटी महिलांना मधुमेह- गर्भवती महिलांमध्ये प्रमाण अधिक- 20% गर्भवती महिलांना मधुमेह- कामाच्या ताणामुळे मधुमेहाच्या प्रमाणात वाढ- आरोग्याकडे दुर्लक्ष प्रमुख कारणांपैकी एक- शहरी आणि ग्रामीण भागातल्या महिलांचा समावेश- वेळोवेळी चाचणी करा, डॉक्टरांचा सल्ला\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nपंजाबमध्ये 6 ते 7 दहशतवादी घुसले, RSS नेते आणि दिल्ली टार्गेटवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/-/articleshow/28575346.cms", "date_download": "2018-11-16T00:15:54Z", "digest": "sha1:333BPECZAMDGLBFJWYKBCXJVKMP67ZIH", "length": 14593, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik + North Maharashtra News News: - 'टीम शून्य' वाजविणार फ्रान्समध्ये डंका! | Maharashtra Times", "raw_content": "\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\n'टीम शून्य' वाजविणार फ्रान्समध्ये डंका\nज्ञानवंत आणि प्रतिष्ठितांसाठी अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या फ्रान्समधील यंदाच्या सोलर डॅकथलॉनमध्ये मुंबई आयआयटी आणि अॅकॅडमी ऑफ आर्किटेक्चरच्या ‘टीम शून्य’चा डंका वाजणार आहे. ही टीम जगातील आदर्श सौरगृह साकारणार असून, पवईतील आयआयटीच्या कॅम्पसमध्ये त्याची लगबग सुरू झाली आहे.\nजगाला देणार सौरगृहाची भेट\nज्ञानवंत आणि प्रतिष्ठितांसाठी अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या फ्रान्समधील यंदाच्या सोलर डॅकथलॉनमध्ये मुंबई आयआयटी आणि अॅकॅडमी ऑफ आर्किटेक्चरच्या ‘टीम शून्य’चा डंका वाजणार आहे. ही टीम जगातील आदर्श सौरगृह साकारणार असून, पवईतील आयआयटीच्या कॅम्पसमध्ये त्याची लगबग सुरू झाली आहे.\nअमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या मदतीने दर दोन वर्षांनी फ्रान्सच्या पॅरिस शहरात डॅकथलॉन आयोजित केली जाते. यासाठी जगभरातील विद्यापीठांना आमंत्रित केले जाते. या वर्षीच्या डॅकथलॉनसाठी १६ देशांमधील ४१ विद्यापीठांच्या तब्बल ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात मुंबई इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि रचना संसदच्या अॅकॅडमी ऑफ आर्किटेक्टच्या टीम शून्यचा सहभाग होता. निवड झालेल्या दहा टीममध्ये टीम शून्यचा समावेश असून, पहिल्यांदाच भारतीय टीम या स्पर्धेत सहभागी होत असल्याची माहिती पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी ‘मटा’ला दिली.\nशहरातील एका कुटुंबासाठी आवश्यक असलेले सोलर होम (सौरगृह) टीम शून्य साकारणार आहे. टीम शून्यमध्ये एकूण ७० विद्यार्थी आणि १० प्राध्यापक आहेत. याचे नेतृत्व प्रा. रंगन बॅनर्जी यांच्यासह पुनित बत्रा हे करीत आहेत. डॉ. शेंडे हे आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी असून, त्यांच्या टेर पॉलिसी सेंटरचे मार्गदर्शन टीम शून्यला लाभत आहे. पवईतील आयआयटीच्या कॅम्पसमध्ये हे गृह साकारण्यासाठी धावपळ सुरू झाली असून, येत्या दोन महिन्यांत हे गृह उभारले जाणार आहे. त्यानंतर या गृहाचे पार्टस् पॅरिसला नेण्यात येणार आहेत. पॅरिसच्या राजवाड्यात हे गृह पुन्हा साकारले जाणार आहे. येत्या जुलै-ऑगस्टमध्ये ही डॅकथलॉन होणार आहे.\n* असे आहे सौरगृह\nपृथ्वीचे वाढते तपमान आणि वातावरणातील बदल लक्षात घेता येत्या २०३०पर्यंत पर्यावरणपूरक घरे जगभरातील शहरांमध्ये बांधणे आवश्यक आहे. भारतीय एकत्र कुटुंब पद्धतीचा विचार करून सहा जणांच्या कुटुंबाला आवश्यक असलेले सौरगृह ही संकल्पना आहे. या घरामुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण (झिरो इमिशन) होणार नाही. सोलर पॅनल्स, सांडपाणी व्यवस्था, पुरेसा सूर्यप्रकाश, रेन वॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा व्यवस्थापन यासह विविध प्रकारच्या संकल्पनांनी युक्त हे गृह असणार आहे.\nसौरगृह ही अत्यंत अनोखी संकल्पना आहे. विशेष म्हणजे, ही संकल्पना भारतीय टीम अत्यंत प्रतिष्ठेच्या सोलर डॅकथलॉनमध्ये सादर करणार आहे.\n- डॉ. राजेंद्र शेंडे, पर्यावरणतज्ज्ञ\nआमची टीम सौरगृह साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. या घरासाठी लागणारे विविध पार्टस् जमविण्याचे काम सुरू झाले आहे. पॅरिसच्या राजवाड्यात हे गृह साकारण्यासाठी आम्हा सर्वांमध्येच उत्सुकता आणि उत्साह आहे.\n- अंकित चौहान, सदस्य, टीम शून्य\nमिळवा नाशिक बातम्या(Nashik + North Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nNashik + North Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nश्रीलंकेच्या संसदेत खासदारांमध्ये तुफान राडा\nराहुल हे तर 'इटली का सौदागर': योगी आदित्यनाथ\nममता बॅनर्जींचा भाजपवर निशाणा\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\nओला, उबर पुन्हा संपावर\nआमदार गोटेंचे स्वकियांविरोधात बंड\nशहीद जवानाच्या कुटुंबियांना मदतीचा ओघ\nशहीद गोसावी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nकॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'टीम शून्य' वाजविणार फ्रान्समध्ये डंका\nविमानसेवेसाठी पहिला खेळाडू तयार...\nमेडिकलच्या ४८ जागा वाढणार...\nडॉ. राजेंद्र सिंग आणि राज एकत्र येणार\nपदव्युत्तर संस्था सुरू होणार...\nमेडिकल पी.जी. इन्स्टिट्यूटचा मार्ग मोकळा...\n‘नामको’ संचालकांचे RBI ला आव्हान...\nपाणी-वीज दरवाढीवर ‘आप’चे लक्ष्य...\n२ दिवसांत ३२ लाखांची वसुली...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2016/04/22/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T23:17:15Z", "digest": "sha1:K7MRDPGPP6YRPAHGBYW4ERHMOMON2PKB", "length": 15313, "nlines": 135, "source_domain": "shecooksathome.com", "title": "सोडाबॉटलओपनरवाला – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nपारसी आणि इराणी या दोन्ही जमाती इराणमधून भारतात येऊन स्थायिक झाल्या. पारसी आणि इराणी या दोन्ही जमाती मूळच्या इराणच्याच. दोन्ही जमाती झरातृष्ट किंवा झोरास्टरलाच पुजतात. दोन्ही जमातींचा धर्म झोराष्ट्रीयनच. पण तरीही दोन्ही जमाती वेगवेगळ्या. खाण्यापिण्याच्या सवयीही काहीशा वेगळ्या. पारसी हे इराण्यांच्या फार आधी भारतात आले. इस्लामी राज्यकर्त्यांनी इराणवर आक्रमण केल्यानंतर आपली कत्तल होईल या भीतीनं आठव्या शतकापासून पारसी भारतात यायला सुरूवात झाली आणि सगळ्यात आधी ते गुजरातेत स्थायिक झाले. म्हणून त्यांनी गुजरातीलाच (कच्छी गुजराती) आपली मातृभाषा मानली. सुरूवातीच्या काळात पारसी शेती करत असत. नंतर नंतर त्यांनी व्यापारउदीमाला सुरूवात केली आणि त्यात लक्षणीय प्रगती केली. मी मागेही लिहिलं होतं की, दुस-या देशातून येऊन पारशांनी या देशाला आपलंसं केलं, आपलं मानलं. पारसी बायका साड्या नेसायला लागल्या. ते या देशाची भाषा बोलायला लागले. संख्येनं अगदी कमी असूनही त्यांनी देशाचं ऋण फेडायला मागेपुढे बघितलेलं नाही. आज आपण आजूबाजूला बघितलं तर समाजकार्यात पारसी सगळ्यात अग्रभागी आहेत. त्यातही टाटा. ते कुठल्याही राजकीय झेंड्याखाली येत नाहीत. आम्ही अल्पसंख्याक आहोत म्हणून ऊरबडवेपणा करत नाहीत. आमच्यावर अन्याय होतो असा ओरडा करत नाहीत. आज ही जमात नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे, कारण त्यांचा शुद्धतेचा अट्टहास. धानसाक, ब्राऊन राईस, पातरानी मच्छी, लगननू कस्टर्ड हे पारशांचे काही खास पदार्थ.\nम्हटलं तर इराणी हे पारशांचेच भाऊबंद. पण तरीही या दोन जमाती एकमेकांना वेगळं मानतात. इराणी फार नंतर भारतात आले. त्यांनीही भारतातल्या चालीरितींना आपलंसं केलं. इराणीही हैदराबाद, मुंबई आणि गुजरातचा काही भाग या ठिकाणीच वसले. एक काळ असा होता की मुंबईत इराणी रेस्टॉरंट्सची चलती होती. त्यांची संगमरवरी टेबलं, दुधाळ चहा, कडक ब्रूनमस्का, त्यांचं खास ऑम्लेट, खिमा पाव, बेरी पुलाव अशी खास वैशिष्ट्यं होती. मुंबईतली ब्रिटानिया, कयानी अँड कंपनी, येझदानी बेकरी, कूलर, कॅफे माँडेगर, लिओपोल्ड कॅफे ही प्रसिद्ध इराणी रेस्टॉरंट्स. त्यातली हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी सोडली तर हळूहळू बंद पडत गेली. पण गंमतीचा भाग असा की आता इराणी रेस्टॉरंट्सचं पुनरूज्जीवन होऊ घातलंय. मी काही दिवसांपूर्वीच माहिमच्या इराणी चाय या रेस्टॉरंटबद्दल लिहिलं होतं. आज मी लिहिणार आहे ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये उघडलेल्या सोडाबॉटलओपनरवाला या लांबलचक नावाच्या पारसी-कम-इराणी रेस्टॉरंटबद्दल.\nप्रसिद्ध रेस्तॉरेत्युअर ए. डी. सिंग यांचं हे रेस्टॉरंट आहे. खास इराणी रेस्टॉरंटमधल्यासारखी लहान टेबलं, त्यावर घातलेले चौकड्यांचे टेबलक्लॉथ, त्याच्या वरून घातलेली काच, जेवण सर्व्ह करताना जुनाट दिसणा-या पितळेच्या टिफिनचा केलेला वापर, कोल्डड्रिंक सर्व्ह करण्यासाठी उभट साध्या काचेच्या ग्लासांचा वापर, जुन्या पद्धतीच्या लँपशेड्स, ज्यूक बॉक्स, रेस्टॉरंटमध्ये जागोजागी जुन्या इराणी आणि पारसी दुकानांच्या लावलेल्या जाहिराती, पारशांच्या विक्षिप्तपणाबद्दल लिहिलेले मजेदार बोर्ड्स, गल्ल्यावर खास इराणी बिस्किटांच्या बरण्या या सगळ्यामुळे या रेस्टॉरंटचं वातावरण एकदम जिवंत होतं. मेन्यूमध्ये एग्ज केजरीवाल, आलू आंटी के कटलेट्स, चिकन फरचा, बैदा चिकन रोटी, भरूची पनीरी आकुरी, बेरी पुलाव, मटन धानसाक, चिकन धानसाक, व्हेज धानसाक, ब्राऊन राईस, कचुंबर, पातरानी मच्छी, पारसी मटन मसाला रोस्ट अशा इराणी आणि पारसी पदार्थांची रेलचेल आहे. शिवाय काही गोवन आणि काही बंबईय्या पदार्थही मेन्यूत आहेत. शिवाय त्यांचं खास रासबेरी सोडाही आहे.\nमी स्वतः शाकाहारी असल्यानं आधी व्हेज कटलेट्स आणि फ्रेंच फ्राईड विथ ठेचा मसाला असं घेतलं. बरोबर रासबेरी सोडा. मुख्य जेवणात मी व्हेज धानसाक आणि ब्राऊन राईस खाल्ला. माझ्या नव-यानं आणि त्याच्या मित्रानं मटन सलीबोटी आणि पाव खाल्लं. आम्ही इराणी आणि पारसी जेवण यापूर्वीही अनेकदा जेवलो आहोत. शिवाय धानसाक आणि राईस तर मी घरीही करते. पण या रेस्टॉरंटमधलं जेवण आम्हाला विशेष आवडलं नाही. धानसाक घट्ट असतं, ते आमटीसारखं पातळ केलेलं होतं. सलीबोटीतही टोमॅटोचा फार जास्त वापर केला होता असं निरंजन म्हणाला.\nपण ते सगळं वातावरण अनुभवणं हा एक अनुभव होता इतकं मात्र खरं. तेव्हा जर जुन्या इराणी-पारसी रेस्टॉरंटचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा सोडाबॉटलओपनरवालाला भेट द्यायला हरकत नाही.\nकॅपिटॉल बिल्डिंग, जी ब्लॉक, तळमजला, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई.\nफोन नंबर – 9892841456 (फक्त पत्ता विचारायला फोन करू शकता. ते प्री-बुकिंग घेत नाहीत.)\nसोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.\nअन्न हेच पूर्णब्रह्ममराठी रेस्टॉरंट रिव्ह्यूमुंबई रेस्टॉरंट रिव्ह्यूसोडाबॉटलओपनरवालाMarathi Restaurant ReviewRestaurant Review MarathiRestaurant Reviews\nNext Post: सोलापुरी मसाल्यातली चवळीची उसळ\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/experienced-administrators-would-lack-organizations-26372", "date_download": "2018-11-15T23:59:08Z", "digest": "sha1:5AD6QZNTSEU2XSZZOGV6V6A5EIJTMPI3", "length": 13315, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Experienced administrators would lack the organizations अनुभवी प्रशासकांची उणीव संघटनांना भासणार? | eSakal", "raw_content": "\nअनुभवी प्रशासकांची उणीव संघटनांना भासणार\nमंगळवार, 17 जानेवारी 2017\nमुंबई / नवी दिल्ली - लोढा समितीच्या शिफारशींमुळे क्रिकेट संघटनांना काही वर्षांत अनुभवी प्रशासकांची उणीव प्रकर्षाने भासणार असल्याचे क्रिकेट प्रशासक सांगत आहेत. अनेक संघटनांतील पदाधिकारी काही वर्षांत पदावर राहण्यास अपात्र होतील आणि प्रश्‍न बिकट होतील, अशीही भीती व्यक्त होत आहे.\nमुंबई / नवी दिल्ली - लोढा समितीच्या शिफारशींमुळे क्रिकेट संघटनांना काही वर्षांत अनुभवी प्रशासकांची उणीव प्रकर्षाने भासणार असल्याचे क्रिकेट प्रशासक सांगत आहेत. अनेक संघटनांतील पदाधिकारी काही वर्षांत पदावर राहण्यास अपात्र होतील आणि प्रश्‍न बिकट होतील, अशीही भीती व्यक्त होत आहे.\nअनेक संघटनांतील पदाधिकारी यापूर्वीच अपात्र ठरले आहेत, तर काही पदाधिकारी काही वर्षांत अपात्र ठरतील. क्रिकेट संघटनांना महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. उच्चस्तरीय चर्चेच्या वेळी अनुभवी प्रशासक महत्त्वाचे ठरतात, याबाबत बहुतेकांचे एकमत आहे. अनेक पदाधिकारी विविध स्पर्धांचे आयोजन हेच खडतर आव्हान असते, त्यातील प्रश्‍न सोडवण्यास, तसेच आणि स्टेडियम, मैदानांची निगा राखण्यासाठीही अनुभव मोलाचा ठरतो, असे सांगत आहेत. वयोगटाच्या स्पर्धा असतातच, त्याचबरोबर कोणते प्रश्‍न कोणत्या ठिकाणी येऊ शकतील याचा विचार करून कार्यक्रम तयार करावा लागतो, असे सांगितले जात आहे.\nकेवळ कार्यक्रम तयार करून पुरेसे काम होत नाही, त्यासाठी पंच, तसेच सहायक पदाधिकारीही नियुक्त करावे लागतात. हेच प्रश्‍न भारतीय क्रिकेट मंडळासमोरही असतात. तिथे तर विविध मंडळांचे पदाधिकारी, तसेच आयसीसीबरोबर चर्चा करताना भारताचे हित जपण्याकडे लक्ष द्यावे लागते. जगमोहन दालमिया, आय. एस. बिंद्रा यांनी अनुभवाच्या जोरावरच भारतात स्पर्धांचे आयोजन केले, तसेच दूरचित्रवाणी हक्क दूरदर्शनऐवजी खासगी प्रक्षेपकांना दिले. मात्र, ही परिस्थिती या अनुभवी पदाधिकाऱ्यांनी अधिकारात अमर्यादित वाढ करूनच निर्माण केली आहे, हेही मान्य केले जात आहे.\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\nनांदेड-दिल्ली विमानसेवा सोमवारपासून सुरू\nनांदेड : मागील अनेक दिवसापासून नांदेड ते दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला. येत्या सोमवारी (ता. 19) एअर इंडियाची ही सेवा सुरू होणार असून सचखंड...\nआदिवासी उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षणसत्र\nमंचर - “राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथे आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता...\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा फायदा घ्यावा\nमंगळवेढा - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना खरेदी विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T23:08:26Z", "digest": "sha1:XUBFZVVYWLAQ7I2ZCAVZG2B2GY2L6SWL", "length": 6705, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुकेश अंबानींच्या मुलाचा गोव्यात प्री एंगेजमेंट सोहळा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुकेश अंबानींच्या मुलाचा गोव्यात प्री एंगेजमेंट सोहळा\nपणजी : रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचा साखरपुडा श्लोका मेहतासोबत होणार आहे. मात्र त्यापूर्वी गोव्यात प्री एंगेजमेंट फोटोशूट करण्यात आले आहे. त्याचे काही फोटो सध्या लिक झाले आहेत.\nआकाश आणि श्लोकाच्या प्री एंगेजमेंट सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पाहुणे गोव्यात दाखल झाले होते. मुकेश अंबानींसह त्यांचे कुटुंब गोव्यात उपस्थित आहे. फक्त कुटुंबातील सदस्यच या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची तीन मुले आहेत. ज्यामध्ये आकाश सर्वात मोठा, तर अनंत अंबानी आणि ईशा त्यांची बहिण आहे. आकाश अंबानींचा रिलायन्स जिओच्या मंडळामध्येही समावेश आहे. कार्यक्रमानंतर फटाके फोडून सेलिब्रेशन करण्यात आले. तर अंबानी कुटुंबीयांनी डान्सही केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयुडीआयएआयकडून “आधार’चा डेटा लीकचा इन्कार\nNext articleदिवंगत अभिनेते फारुख शेख यांना गुगलची आदरांजली\nकॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह\nधाडसी पर्यटकांचा ओढा युद्धजन्य क्षेत्राकडे\nव्याजदर वाढीची शक्‍यता झाली धूसर\nनोटाबंदीचा परिणाम मंदावल्याने नोकरभरती वाढली\nअन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्याचे दर घसरले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/drought-trouble-farmers-due-to-drought/", "date_download": "2018-11-15T23:02:54Z", "digest": "sha1:KPVJGFD246DKFPXY37DZ4SLP7XVFLLPN", "length": 8558, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुष्काळामुळे डांळिब शेतकरी अडचणीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदुष्काळामुळे डांळिब शेतकरी अडचणीत\nबागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ\nबिदाल – माण तालुक्‍यातील बिदाल, आंधळी, मलवडी, टाकेवाडी, पाचवड, वावहिरे, रांणद, दहिवडी, गोंदवले, पिगंळी येथील शेतकऱ्यांनी आपला कल डाळिंब उत्पादनाकडे वळवला. पण, पाणी व तेल्या रोगाच्या संकटामुळे पिक क्षेत्र कमी होत असल्यामुळे डाळिंब छाटणीवर मोठ्या प्रमाणावर मजूरांना रोजगार मिळत नाही. डाळिंबबागेच्या लागवडीचा खर्च अधिक असला, तरी ठोक उत्पन्न देणारे हे पीक असल्याने गेल्या एका वर्षांमध्ये डाळिंब लागवडीकडे शेतकऱ्यांचा कमी झाला आहे.\nमात्र, निसर्गाची अवकृपा होत राहिल्याने डाळिंब बागायतदारांपुढे पाण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. सुरुवातीच्या लागवडीपासून ते फळे लागेपर्यंत लाखो रुपये खर्च करावे लागतात. परंतु, दुष्काळाचा फटका बसून बागांना गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात पाणी न मिळण्यामुळे यंदाच्या हंगामात फळधारणा झाली नाही. काही शेतकऱ्यांच्या बागांना यंदाच्या हंगामात प्रारंभी फळे लागले. मात्र, ऐन वाढीच्या अवस्थेतच पाणी न मिळाल्याने डाळिंबचे फळे अक्षरश: सुकून गेले.\nडाळिंब बागा कशा जगवायच्या या चिंतेने ग्रासलेल्या शेतकऱ्यांपुढे त्यांना कुऱ्हाड लावणे हाच अंतिम पर्याय डोळ्यासमोर दिसत आहे. विकास सेवा सोसायटी, जिल्हा बॅंक, नातेवाईकांकडून हातउसने पैसे घेऊन शेतकऱ्यांनी डाळिंबबागांची जपणूक केली आहे. त्यातच रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. डाळिंब पिकांमुळे औषध दुकानादार, डाळिंब छाटणी कामगार, खुरूपणीसाठी महिला व अन्य कामासाठी मजूरांचाही उदरनिर्वाह सुरू होता. पण पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतकरी व मजूरही अडचणीत सापडले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“स्वामिनी’त साड्यांचे 33 दुर्मिळ पॅटर्न उपलब्ध\nNext articleनिविदेतील फरकाची रक्कम अनामत म्हणून घ्यावी\nदुष्काळग्रस्तांसाठी मनसेचा ‘दंडुका मोर्चा’\nपिंपळगाव जोगासाठी शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’\nजेंव्हा नेत्यांना जाग येते..\nराहुरी कृषीविद्यापीठातर्फे कवठे परिसरात मोफत पेरणी\nसंगमनेर : साकुर परिसरातील 400 मेंढपाळांचे स्थलांतर\nकोणी पाणी देता का पाणी हि ‘गावे’ भोगत आहेत दुष्काळाचा दाह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/component/tags/tag/499-australia", "date_download": "2018-11-15T23:29:54Z", "digest": "sha1:KUZX6HPQPM2KPT52QMJ4TJRW3LQSZDWA", "length": 2622, "nlines": 94, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "australia - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#FiFaWorldCup2018 ऑस्ट्रेलियावर मात करत फ्रान्सचा विजय...\n#FifaWorldCup2018 डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांची बरोबरी\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डेसाठी भारतीय संघाची घोषणा\nक्रिकेटच्या खेळाला काळीमा ; ऑस्ट्रेलियाने चेंडू कुरतडला\nटीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर दमदार खेळी\nवनडेच्या पहिल्याच सामन्यात भारताचे पारडे जड\nहॅपी वर्ल्ड इमोजी डे...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/release-hafiz-saeed-advocates-parvez-musharraf-30870", "date_download": "2018-11-15T23:48:18Z", "digest": "sha1:E7KLFT2OMRAUC3DI32RXOEIGJ4O3T67U", "length": 11974, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "release hafiz saeed, advocates parvez musharraf हाफीजची सुटका करा- परवेझ मुशर्रफ | eSakal", "raw_content": "\nहाफीजची सुटका करा- परवेझ मुशर्रफ\nगुरुवार, 16 फेब्रुवारी 2017\nमुशर्रफ म्हणाले, \"माझ्या मते ते पाकिस्तानात किंवा पाकिस्तानबाहेर कुठेही दहशतवादाचा पुरस्कार करत नाहीत. ते तालिबानच्या विरोधात आहेत, त्यामुळे त्यांना अशी शिक्षा केली जाऊ नये.\"\nइस्लामाबाद - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार व जमात-उद-दवा या संघटनेचा म्होरक्या हाफीज याच्यावरील निर्बंध उठवण्यात यावेत, अशी मागणी पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांनी केली आहे.\nपाकिस्तान सरकारने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा (2008) कुख्यात 'मास्टरमाइंड' हाफीज सईदवर निर्बंध घातले आहेत.\nमात्र, हाफीज सईद सेवा कार्यात व्यग्र असून त्याच्यावर अशा प्रकारे निर्बंध घालणे चुकीचे आहे. त्याची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी, असे वक्तव्य पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख मुशर्रफ यांनी केले आहे.\nपाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुशर्रफ म्हणाले, \"हाफीज सईदशी संबंधित फलाह-ए-इन्सानियत, तसेच जमात-उद-दवा या संघटना तरुणांना घेऊन सेवा आणि कल्याणकारी कार्य करतात. सईद एक चांगल्या प्रकारची स्वयंसेवी संस्था चालवतात. हे लोक दहशतवादी नाहीत. पाकिस्तानमधील भूकंपग्रस्त आणि पूरग्रस्तांसाठी ते काम करतात.\nमागील महिन्यात पाकिस्तान सरकारने हाफीज सईदवर प्रवासासंदर्भात निर्बंध घातले होते.तसेच, त्याला शांतता व सुरक्षेला घातक ठरणाऱ्या कृत्यांबद्दल 90 दिवसांसाठी नजर कैदेतही ठेवण्यात आले आहे.\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nअरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\nहणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे पाणी विधानसभा निवडणूकीपूर्वी मिळणार : चरेगावकर\nकऱ्हाड : दोन्ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेमुळे कऱ्हाड उत्तरमधील अनक वर्ष रखडलेल्या हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचे पाणी येत्या विधानसभा निवडणूकीपूर्वी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/armenia-118101300019_1.html", "date_download": "2018-11-15T22:52:52Z", "digest": "sha1:KVS2DU73S6RW3FI23435Z4ONVYE2QM4W", "length": 9489, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nजगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले जाते. इटलीतील रोम इंटर्नल शहर म्हणून ओळखले जाते तसेच भारतातील वाराणसी प्राचीन नगरी किंवा स्वर्ग नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. सोविएत संघातून फुटून निघाल्यावर सध्या स्वतंत्र भोगत असलेल्या अर्मानिया या चिमुकल्या देशाची राजधानी येरेवान हे असेच प्राचीन शहर असून हे शहर 2800 वर्षे जुने असल्याचे इतिहास सांगतो. या देशाची लोकसंख्या आहे 30 लाख. मात्र या देशाचे नाव जगात प्रसिद्ध झाले ते येथे झालेल्या वेलवेट क्रांतीमुळे. दीर्घकाळ पंतप्रधान राहिलेल्या नेत्यास त्याचे पद सोडून पायउतार होण्यासाठी ही शांततापूर्ण क्रांती केली गेली आणि ती जगात गाजली. येरेवान हे शहर प्राचीन असले तरी अतिसुंदर, शांत आहे आणि त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी नेहमीच होते. येथील नागरिक अतिशय मोकळ्या मनाचे आणि चटकन मैत्री करणारे आहेत. खाणे-पिणे आणि गप्पा हे त्यांना अतिप्रिय. या शहरातील बहुतेक सर्व लोक एकमेकांना ओळखतात. शहरातील सर्व नागरिक आमचे मित्र, शेजारी आणि सहकारी आहेत असे येथील नागरिक सांगतात. या लोकांना परदेशी भाषा चटकन आत्मसात करण्याचे अनोखे कौशल्य लाभले आहे. पर्यटकही त्यांच्या या कौशल्याने आश्चर्यचकित होतात. येथे इंग्रजी, रशियन, फ्रेंच, स्पॅनिश आणि फारसी भाषा बोलल्या जातात. या शहरात सतत काही न काही उत्सव साजरे होत असतात.\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा,आजपासून सुरुवात\nमोदींचे बोहरा समाजाशी हे नातं\nआंध्र प्रदेशात इंधनदरात २ रूपयांची कपात\nभीषण अपघात, तिरूपती दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील 6 भाविकांचा मृत्यू\nऑफिस कल्चरमध्ये \"देसी साडी\"ची क्रेझ\nयावर अधिक वाचा :\nमुलीबद्दल शाहरुखने अस काय म्हटले की, फँन्स झाले आश्चर्यचकित\nशाहरुख खान आपले चित्रपट आणि करियरच्या आधी आपल्या कुटुंबासाठी आहे आणि हे सर्वांना माहीत ...\nदीपिका रणवीरच्या लग्नाच्या फोटोबद्दल स्मृती ईरानीची मजेदार ...\nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो बघण्यासाठी सगळे अत्यंत उत्सुक आहे. ...\nसंकट आल्या शिवाय .. डोळे उघडत नाहीत....\nडोळे बंद केले म्हणून ,......... संकट जात नाही . आणि संकट आल्या ...\nदीपिका रणवीर यांचा लग्नसोहळा संपन्न, फोटोची उत्सुकता कायम\nदीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा कोंकणी पद्धतीने लग्नसोहळा संपन्न झाला आहे. पण हा सोहळा ...\n..जे निरभ्र असते ते आकाश.. आणि..\nकाय पण गंमत आहे बोलण्यात , आपण \"शब्द\" किती पटकन बदलतो, कशालाही नावं देताना आपण ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?cat=640", "date_download": "2018-11-15T22:54:43Z", "digest": "sha1:64YV4OIUKXLGJHN2L3Q2JKWBCLLA4LRQ", "length": 5277, "nlines": 140, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "परभणी | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला मराठवाडा परभणी\nमहाराष्ट्र राज्य कुणबी कृती समितीची परभणी येथील मराठवाडा विभागीय मिटींग यशस्वी – ८ जिल्ह्यात कुणबी समाजाचे संघटन उभे राहणार\nपरभणी – आरक्षणासाठी फेसबूक पोस्ट लिहून तरुणाची आत्महत्या, अनंत पाटील याने स्वत:ला पेटवून घेत संपवले जीवन\nमाहिती नागरीकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकारांचे सहकार्य महत्वाचे – सोपान मोरे (पोलिस उपअधिक्षक मुख्यालय)\nरस्ता सुरक्षा अभियानानिमित्त परभणीत रस्ता सुरक्षा रॅली संपन्न\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/demand-card-swap-machine-16651", "date_download": "2018-11-15T23:40:57Z", "digest": "sha1:YGZQHP2SW4UFIP63HGXBJWAAIE6OHFL5", "length": 13792, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Demand card swap machine \"कार्ड स्वॅप मशिन'ची मागणी वाढली | eSakal", "raw_content": "\n\"कार्ड स्वॅप मशिन'ची मागणी वाढली\nबुधवार, 16 नोव्हेंबर 2016\nपुणे - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्यानंतर निर्माण झालेल्या चलनी नोटांच्या तुटवड्यावर \"एटीएम- डेबिट आणि क्रेडिट'कार्डचा वापर वाढला आहे. त्यामुळे व्यावसायिकांकडूनही या कार्डच्या वापरासाठी \"कार्ड स्वॅप मशिन'ची मागणी बॅंकांकडे होऊ लागली आहे.\nपुणे - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्यानंतर निर्माण झालेल्या चलनी नोटांच्या तुटवड्यावर \"एटीएम- डेबिट आणि क्रेडिट'कार्डचा वापर वाढला आहे. त्यामुळे व्यावसायिकांकडूनही या कार्डच्या वापरासाठी \"कार्ड स्वॅप मशिन'ची मागणी बॅंकांकडे होऊ लागली आहे.\nचलनी नोटांऐवजी \"कार्ड'च्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणारा एक ठराविक वर्गच होता. कार्ड असूनही रोखीने व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. परंतु, गेल्या आठवड्यापासून चलनांचा तुटवडा निर्माण झाला असून पाचशे आणि हजार रुपयांची नोट कोणीही सहज स्वीकारत नाहीत. अनेक व्यावसायिकांनी तसे फलकही दुकानात लावले आहेत. त्याचा परिणाम \"कार्ड'च्या वापरावर झाला आहे.\nहॉटेल व्यावसायिक गणेश शेट्टी म्हणाले, \"\"शहरांतील उत्तम दर्जाच्या हॉटेलमध्ये \"कार्ड'च्या माध्यमातून पैसे स्वीकारण्याची यंत्रणा आहे. \"कार्ड'द्वारे होणाऱ्या \"पेमेंट'मध्ये तीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.''\nव्यावसायिक पराग शहा म्हणाले, की \"कार्ड स्वॅप मशिन' खुल्या बाजारात मिळत नाही. त्यामुळे व्यावसायिक, व्यापाऱ्यांना त्यांचे खाते असलेल्या बॅंकेतूनच ते मिळवावे लागते. यापूर्वी औषध विक्रेते, स्टेशनरी, कापड व्यावसायिक, सराफ आदींकडे ही सेवा उपलब्ध होतीच. पण, चलनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रोखीने व्यवहार होत नाही, उधारी देणे परवडत नाही, अशा व्यावसायिकांनीही बॅंकांकडे \"कार्ड स्वॅप मशिन'ची सेवा सुरू करण्याची मागणी करत आहेत.\nसुवर्णयुग सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष राहुल चव्हाण म्हणाले, \"\"व्यावसायिक, ग्राहक या दोन्ही घटकांच्यादृष्टीने \"कार्ड पेमेंट' ही सुलभ गोष्ट आहे. कार्ड स्वॅप पद्धतीत ग्राहकाच्या खात्यातून थेट पैसे विक्रेत्याच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे दोघांनाही प्रत्यक्षात चलन सांभाळत बसण्याची गरज राहत नाही. गेल्या आठवड्याभरात कार्ड मशिनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. चलन तुटवड्यामुळे या पद्धतीने पैसे हस्तांतरणाचे महत्त्व नागरिकांना समजेल आणि पुढील काळात याचप्रकारे आर्थिक व्यवहार करण्यास ते पसंती देतील.''\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nजुन्नरला मुस्लिम आरक्षण हक्क परिषदे संपन्न\nजुन्नर - महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलन संघटनेचे वतीने जुन्नर येथे मुस्लिम आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन बुधवार ता.14 रोजी करण्यात आले होते. या...\nवाढत्या ‘सायबर क्राइम’चा चार वर्षांत ‘चौकार’\nजळगाव - तंत्रज्ञानामुळे बॅंकिंगचे व्यवहार एका बोटावर व्हायला लागलेले असताना याच तंत्रज्ञानामुळे आर्थिक व अन्य स्वरूपाचे सायबर गुन्हे घडण्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2018-11-15T22:44:25Z", "digest": "sha1:IOUCAKAQZMFGN7MLIVVRVNWIEFEOROAN", "length": 4780, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नायजरचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वीकार २३ नोव्हेंबर १९५९\nनायजर देशाचा ध्वज केशरी, पांढऱ्या व हिरव्या रंगांच्या तीन आडव्या पट्ट्यांनी बनला आहे. हेच तीन रंग भारत, कोत द'ईवोआर व आयर्लंड ह्या देशांच्या ध्वजांमध्ये देखील वापरले गेले आहेत.\nभारताच्या व नायजरच्या ध्वजांमध्ये मोठे साधर्म्य आहे. परंतु भारतीय ध्वजामध्ये मधल्या पांढऱ्या पट्ट्यामध्ये अशोकचक्र आहे तर नायजरच्या ध्वजामध्ये केशरी रंगाचा गोल आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?cat=642", "date_download": "2018-11-15T23:16:26Z", "digest": "sha1:CHLB2XW7EHH6XYFGRQTGZ2L24RV2JEIV", "length": 8572, "nlines": 183, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "अमरावती | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ अमरावती\n*अमरावती चे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांची नागपूर महापालिका आयुक्त म्हणून बदली श्री ओमप्रकाश देशमुख अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी*\nरायगड, पेढी व सोनगाव प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावु- आ. अरूण अडसड >< विश्रामगृहात भाजपाची बैठक संपन्न\nभीषण दुष्काळामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर – पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती\nस्व.संजय कटारिया मेमोरियल ट्रस्ट आणि जगदंब पब्लिक स्कुल चा सलग तिसऱ्या वर्षी उत्स्फुर्त असा उपक्रम- मेळघाट मधील अतिदुर्गम भागात शालेय साहित्य,कपडे,स्वेटर,फराळ,बिस्किट चे वाटप\nविजय महाडिक यांना पी.एच.डी. पदवी प्रदान\nद पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशनचा तेजोत्सव उपक्रम – मिडिया प्रतिनिधींच्या उपस्थितीत...\nअमरावती हॉटेल ग्रॅन्ड मैफिल समोर तिन कार जळुन खाक-फटाक्यांच्या आगीमुळे...\nमाधान येथे वाघ दिसल्याची चर्चा,वन विभाग व पोलीस प्रशासन शोधात. अफवांवर...\nनांदुरा बु. येथील अंतर्गत रस्ता बांधकामाचे भूमिपूजन संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांच्या...\nमहाराष्ट्र प्रदेश पंचायत परिषदेच्या युवा तालुका अध्यक्षपदी सौरभ इंगळे – ...\nदिवाळी आली, तरी बाजारात शुकशुकाट चांदूर रेल्वे शहरातील बाजारपेठांवर मंदिचे...\nचांदुर बाजार तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यासाठी अनेक संघटनांची निवेदन बारी...\nदहशतीमुळे शेतातील कामे ठप्प – मोर्शी तालुक्यातील डोंगर यावली घोडदेव परिसरात...\nसैन्यभरती प्रक्रिया आज संपणार – जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने प्रक्रिया सुरळीत –...\nचांदूर रेलवे में अग्रवाल महिला मंडल ने मनाई कोजागिरी\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/help-line/mt-helpline/maharashtra-times-initiative-mata-helpline/articleshow/65126036.cms", "date_download": "2018-11-16T00:22:29Z", "digest": "sha1:GUCFRHKDTOKZGA3N4KQL7ZNBVMNSKNOZ", "length": 11831, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mt helpline News: मटा हेल्पलाइन: रुपाली कापसे सीए होण्याचं ध्येय - ‘हेल्पलाइन’मुळे मिळाली दिशा | Maharashtra Times", "raw_content": "\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\n'मटा हेल्पलाइन' ही मेहनती व हुशार विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरची वाटचाल खुली करून देणारे एक उत्तम व्यासपीठ आहे. यामार्फत गरजू व हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार लावला, तर त्यांना त्यांचे भविष्य घडविण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\n'मटा हेल्पलाइन' ही मेहनती व हुशार विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरची वाटचाल खुली करून देणारे एक उत्तम व्यासपीठ आहे. यामार्फत गरजू व हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक हातभार लावला, तर त्यांना त्यांचे भविष्य घडविण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. २०१४मध्ये हेल्पलाइनसाठी माझी निवड झाली आणि मला माझ्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली, आत्मविश्वास वाढला, अशी भावना रुपाली कापसे या विद्यार्थिनीने व्यक्त केली. रुपाली वाणिज्य शाखेतून ८६.१५ टक्क्यांसह बारावी तसेच सीपीटीची परीक्षा उत्तीर्ण झाली असून सीए होण्याचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने तिने एक पाऊल पुढे टाकले आहे.\n'मटा हेल्पलाइन'च्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळेच आज मी शिक्षण घेऊ शकतेय, असे रुपाली आवर्जून सांगते. 'समाजाने होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणे महत्त्वाचे आहे. हेल्पलाइनच्या रूपाने समाजातून उभे राहिलेले हे आर्थिक पाठबळ माझ्याकडे नसते, तर माझ्या वडिलांचे निधन झाल्यावर घराला आधार देण्यासाठी माझे शिक्षण थांबले असते. किंवा शिक्षण घेता घेता नोकरी करावी लागली असती. नोकरीमुळे सीए होण्यासाठी आवश्यक असलेली कठोर मेहनत करण्यासाठी वेळच उरला नसता. परिणामी, सीए करण्याचा विचार सोडावा लागला असता. मात्र आज समाजाच्या दातृत्वामुळेच मी सीएची सीपीटीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहे, सध्या आयपीसीसीची तयारी करत आहे,' असे रुपाली हिने कृतज्ञतेने सांगितले.\n'माझ्यासारख्या आणखी काही विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याची संधी 'मटा'च्या वाचकांच्या हातात आहे. ज्यांना देणे शक्य आहे, त्यांनी जरूर या उपक्रमात सहभागी व्हावे आणि गरजू व मेहनती विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर घडविण्यासाठी मदत करावी, त्यांच्या कष्टाला आर्थिक बळ द्यावे,' असे आवाहनही रुपाली हिने केले आहे.\nमिळवा मटा हेल्पलाइन २०१८ बातम्या(mt helpline News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmt helpline News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nश्रीलंकेच्या संसदेत खासदारांमध्ये तुफान राडा\nराहुल हे तर 'इटली का सौदागर': योगी आदित्यनाथ\nममता बॅनर्जींचा भाजपवर निशाणा\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\nओला, उबर पुन्हा संपावर\nमटा हेल्पलाइन २०१८ याा सुपरहिट\nराखी सावंतला धोबी पछाड, हॉस्पिटलमध्ये दाखल\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nGratuity: ग्रॅच्युइटीची कालमर्यादा रद्द होणार\nChhattisgarh: नोटाबंदीमुळं मायलेकाला जामिनावर फिरावं लागतंय:...\nभाऊ कदम यांचा माफीनामा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘मटा’मुळे घेतली उत्तुंग झेप...\nगुणवंतांचा ज्ञानयज्ञ चालूच राहो......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A6", "date_download": "2018-11-15T23:26:57Z", "digest": "sha1:6Z4BMZYKLFBO6URP5WYZHAYHHQZ4NP6H", "length": 5358, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लिंगभेद - विकिपीडिया", "raw_content": "\n१९१४ मध्ये लंडनमधील एका स्वयंसेवी संघटनेच्या स्त्री सदस्यांना अटक. या स्वयंसेवी संघटना स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्याकरता अभियान राबवित असे\nलिंगभेद हे एखाद्या व्यक्तीचा लिंग किंवा लिंगावर आधारित पूर्वाग्रहवरुन भेदभाव करणे होय. लिंगभेद कोणासही प्रभावित करू शकतो, परंतु प्रामुख्याने महिला आणि मुलींवर याचा परिणाम होतो. हे रूढीबद्धता आणि लिंग भूमिकांशी जोडलेले आहे आणि असे मानले जाऊ शकते की एक लिंग दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अत्यंत कडवा लिंगभेद लैंगिक शोषण, बलात्कार आणि लैंगिक हिंसा सारख्या प्रकारांना प्रोत्साहन देऊ शकतो. लिंगभेद विशेषत: कामाच्या ठिकाणी असमानतेच्या बाबतीत परिभाषित करण्यासाठी वापरला जातो.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जून २०१८ रोजी २१:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/every-police-man-will-get-own-house-their-rights-105316", "date_download": "2018-11-15T23:38:31Z", "digest": "sha1:IOIDRDDIV324XSHIZO2G3R32CMFTNWG2", "length": 11284, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "every police man will get own house their rights प्रत्येक पोलिसाला मिळणार हक्‍काचे घर | eSakal", "raw_content": "\nप्रत्येक पोलिसाला मिळणार हक्‍काचे घर\nरविवार, 25 मार्च 2018\nपोलिस दलातील प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याचे स्वतःचे\nहक्‍काचे घर असावे, यासाठी गृह मंत्रालय प्रयत्न करीत आहेत. गृहकर्ज म्हणून केवळ दोन दिवसांत 15 लाखांचे कर्ज पोलिसांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.\nनागपूर : पोलिस दलातील प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याचे स्वतःचे\nहक्‍काचे घर असावे, यासाठी गृह मंत्रालय प्रयत्न करीत आहेत. गृहकर्ज म्हणून केवळ दोन दिवसांत 15 लाखांचे कर्ज पोलिसांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच पोलिसांसाठी उत्कृष्ट दर्जाचे पोलिस निवासस्थानांचे निर्माण कार्य युद्धस्तरावर सुरू आहे.\nपोलिस कर्मचाऱ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते आज रविवारी नागपूर पोलिस आयुक्‍तालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलिस महासंचालक डॉ. सतीश माथूर, पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌, सहआयुक्‍त\nशिवाजी बोडखे, महापौर नंदा जिचकार आणि जि.प. अध्यक्षा निशाताई सावरकर उपस्थित होत्या.\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nओला, उबरचा उद्यापासून बंद\nमुंबई - बंद पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवार (ता. 17) पासून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे...\nजमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी\nफलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली...\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/saptarang/suresh-naik-write-article-saptarang-108296", "date_download": "2018-11-15T23:04:58Z", "digest": "sha1:G2PQVXD7PUQPVOLQEPMLLMB6QT5BYG35", "length": 22943, "nlines": 67, "source_domain": "amp.esakal.com", "title": "suresh naik write article in saptarang 'मृत्यू' एका अवकाश-स्थानकाचा (सुरेश नाईक) | eSakal", "raw_content": "\n'मृत्यू' एका अवकाश-स्थानकाचा (सुरेश नाईक)\n\"द तियांगोंग-1' हे चीनचं अवकाशस्थानक 2 एप्रिल रोजी प्रशांत महासागराच्या विशिष्ट भागात कोसळलं. अवकाश-स्थानक कोसळण्याची स्थिती कशामुळं येते, त्यावर देखरेख कशा प्रकारे ठेवली जाते, या स्थानकांचं महत्त्व नक्की काय असतं आदी गोष्टींचा वेध.\n\"द तियांगोंग-1' हे चीनचं अवकाशस्थानक 2 एप्रिल रोजी प्रशांत महासागराच्या विशिष्ट भागात कोसळलं. अवकाश-स्थानक कोसळण्याची स्थिती कशामुळं येते, त्यावर देखरेख कशा प्रकारे ठेवली जाते, या स्थानकांचं महत्त्व नक्की काय असतं आदी गोष्टींचा वेध.\nचीनचं अवकाश-स्थानक (स्पेस स्टेशन) \"द तियांगोंग-1' (अर्थ : \"स्वर्गीय महाल') सोमवारी (दोन एप्रिल) दक्षिण प्रशांत महासागराच्या क्षेत्रात सकाळी सव्वाआठ वाजता पृथ्वीच्या वायुमंडलात पोचलं. त्याचे जवळजवळ नव्वद टक्के भाग वातावरणात जळले गेले आणि दहा टक्के महासागरात कोसळले. महासागरात पडलेल्या या तुकड्यांचंच वजन आठशे ते नऊशे किलो एवढं होतं आणि ते तुकडे महासागरात शेकडो किलोमीटरच्या परिसरात पसरले असण्याची शक्‍यता आहे.\nजमिनीवर कोणतीही हानी झाली नाही. एका छोट्या स्कूलबसच्या आकाराच्या, दोन खोल्या असलेल्या \"तियांगोंग-1' स्पेस स्टेशनची लांबी 10.4 मीटर, व्यास 3.3 मीटर आणि वजन सुमारे 8.5 टन होतं. त्याच्या आतमध्ये 15 मीटर क्‍यूब एवढी जागा उपलब्ध होती- जिच्यात दोन अंतराळवीर आरामात राहू शकत होते. हे अवकाश-स्थानक 2011 मध्ये फक्त दोन वर्षांसाठी सोडण्यात आलं होतं. 2022 मध्ये कायमस्वरूपी अवकाश-स्थानक सोडण्याच्या प्रक्रियेतला हा एक महत्त्वाचा टप्पा होता. त्याचा उपयोग अवकाशात मानवी; तसंच स्वयंचलित डॉकिंगचे प्रयोग करण्यासाठी झाला. हे अवकाश-स्थानक कार्यरत असताना अनेक चिनी अंतराळवीरांनी त्याच्यात मुक्काम करून बरेच प्रयोग केले. शिवाय त्याच्यामध्ये एक शिक्षणवर्ग चालवला आणि त्याचं थेट प्रसारण चीनमधल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलं.\n \"तियांगोंग-1' अवकाश-स्थानकाशी मार्च 2016 पासूनच संपर्क तुटला होता आणि ते अवकाशात पृथ्वीभोवती अनियंत्रित स्वरूपात घिरट्या घालत होतं. ते भू-केंद्राच्या संपर्कात असेपर्यंत आणि त्याच्यामध्ये इंधन शिल्लक असेपर्यंत ते पूर्णपणे नियंत्रणात होतं. पृथ्वीजवळच्या कक्षेत थोड्या प्रमाणात का होईना, काही हवेचे परमाणू अस्तित्वात असतात. त्यांच्याशी होणाऱ्या घर्षणामुळं अवकाशयान आपली कक्षा सोडून खाली यायला लागतं. त्याच्या कक्षेचा हा ऱ्हास भू-केंद्राद्वारे संदेश पाठवून दुरुस्त करता येतो. मात्र, एकदा का यानाशी संपर्क तुटला, की हा ऱ्हास भरून काढणं अशक्‍य होतं आणि हळूहळू ते यान खालीखाली यायला लागतं. अशा प्रकारे खाली येत ते पृथ्वीपासून सुमारे शंभर किलोमीटरच्या उंचीवर आल्यानंतर वातावरणाशी होणाऱ्या तीव्र घर्षणामुळं त्याचा नाश होतो. \"तियांगोंग-1' अवकाश-स्थानकाशी चीनचा असलेला संपर्क 2016च्या जूनमध्ये तुटला. मे 2017मध्ये ते पृथ्वीपासून 218 मैल (350.83 किलोमीटर) उंचीवर होतं. तिथून खाली येतयेत अखेर दोन एप्रिलला त्याचा शेवट झाला.\n या प्रकारच्या अवकाश-स्थानकामध्ये अंतराळवीरांच्या राहण्याची सोय असते. पृथ्वीवरून अंतराळवीरांची आणि सामानाची ने-आण करण्यासाठी इतर अवकाशयानाशी जोडण्याची (डॉकिंग) सुविधा त्यांच्यामध्ये असणं आवश्‍यक असतं. ही स्थानकं साधारणपणे चारशे ते सहाशे किलोमीटर उंचीवरच्या कक्षेत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतात. या उंचीवर प्रत्येक दिवशी ती चौदा ते पंधरा प्रदक्षिणा पूर्ण करतात. त्यांच्या कामाचं स्वरूप अवकाशातल्या प्रयोगशाळेसारखं असतं. कारण त्यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण जवळजवळ शून्य आणि अतिस्वच्छ अशी स्थिती असते. त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रयोग करण्यात येतात. उदाहरणार्थ, शून्य गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीत दीर्घकाळ राहण्यामुळं मानवी शरीरावर होणारा परिणाम, पिकांचं उत्पादन, औषधांची निर्मिती, संयुक्त धातूंची निर्मिती इत्यादी. परग्रहांवर किंवा लघुग्रहांवर मानवी वसाहत स्थापन करण्यासाठी ज्ञान मिळवणं; तसंच पृथ्वीवरचं जीवनमान सुधारणं हे उद्देश या प्रयोगांमागं प्रामुख्यानं असतात.\nइतर अवकाश-स्थानकं सॅल्यूट- 1 (1971) ते सॅल्यूट- 7 (1991 पर्यंत अवकाशात) : (तत्कालीन) सोव्हिएत रशिया स्काय लॅब (1973 ते 1979) ः नासा मिर (1986 ते 2001) ः रशिया. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (1998 ते आजतागायत) ः नासा, युरोपीय अंतराळ संस्था, जाक्‍सा (जपान), आणखी काही देश. तियांगोंग-2 (2016 ते आजतागायत) ः चीन\n\"स्काय लॅब'च्या कचऱ्यामुळं दंड \"स्काय लॅब' स्थानक (77 टन) हे 1979 मध्ये असंच संपर्क तुटल्यामुळं अनियंत्रितपणे पृथ्वीवर कोसळलं आणि त्याच्या तुकड्यांमुळं ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहराजवळ मोठ्या प्रमाणात कचरा पसरला. त्याबद्दल अमेरिकेला ऑस्ट्रेलियाला चारशे डॉलर दंड द्यावा लागला.\nमृत यानांची \"स्मशानस्थळं' चिनी अवकाशशास्त्रज्ञांचा \"तियांगोंग-1'वरचा ताबा सुटला होता आणि त्याचे जे भाग जळले नाहीत ते प्रशांत महासागरातल्या उपयोगात नसलेल्या दूरवरच्या भागात भिरकावले गेले. हे स्थानक पृथ्वीच्या वातावरणात कोणत्या ठिकाणी प्रवेश करेल याबद्दल अनिश्‍चितता होती; परंतु योगायोगाची गोष्ट म्हणजे हे अवकाश-स्थानक नियंत्रणाखाली असतं, तरी शास्त्रज्ञांनी त्याच जागी त्याला उतरवलं असतं. या \"पाण्याखालील उपग्रहांच्या स्मशानस्थळा'चं नाव \"पृथ्वीवरचा सर्वांत दुर्गम भाग' (पोल ऑफ इनॅक्‍सेबिलिटी) असं आहे.\nपॉइंट नेमो ः मृत उपग्रहांच्या आणि यानांच्या \"दफना'च्या दोन जागांपैकी एक आहे प्रशांत महासागराच्या मध्यभागी, न्यूझीलंडच्या पूर्व किनाऱ्यापासून सुमारे चार हजार किलोमीटर अंतरावर. या भागाला \"पॉइंट नेमो' असंही म्हणतात. हे नाव जुल्स वार्न या फ्रेंच विज्ञानलेखकाच्या कादंबऱ्यांतल्या (\"ट्‌वेंटी थाऊजंड लीग्ज अंडर द सी'-1870 आणि \"द मिस्टिरिअस आयलॅंड'-1874)) पाणबुडीच्या कप्तानाच्या सन्मानार्थ देण्यात आलं आहे. लॅटिन भाषेत \"नेमो' याचा अर्थ \"कोणीही नाही' असाही होतो. हे ठिकाण निवडायचं कारण म्हणजे ते किनाऱ्यापासून सर्वांत दूर आहे, त्या भागात बोटी क्वचितच जातात. त्यामुळं कोसळणाऱ्या यानांच्या तुकड्यामुळं जीवितहानीची शक्‍यता नगण्य आहे. सुमारे अडीचशे ते तीनशे मृत उपग्रहांचे आणि काही अवकाश-स्थानकांचे न जळलेले भाग इथं पडून आहेत. या भागात आतापर्यंत उतरलेलं सर्वांत मोठं स्थानक म्हणजे रशियाचं मिर हे स्थानक. त्याचं वजन एकशे वीस टन एवढं होतं. अतिभव्य, चारशे वीस टन वजनाच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची इतिश्रीही 2024 मध्ये इथंच होईल.\nअवकाशातली स्मशानकक्षा ः प्रशांत महासागरातली उपग्रह-दफनभूमी हे एकच विश्रांतीस्थान नाही. 36 हजार उंचीवरच्या विषुववृत्ताला समांतर पातळीत पृथ्वीभोवतीची कक्षा ही अत्यंत महत्त्वाची कक्षा आहे- कारण त्या कक्षेतले उपग्रह पृथ्वीच्याच (स्वत:भोवती फिरणाऱ्या) गतीनं आणि त्याच दिशेनं (पश्‍चिमेकडून पूर्वेकडं) फिरतात. त्यामुळं दोघांची तुलनात्मक गती शून्य असते. त्यामुळं पृथ्वीवरच्या कोणत्याही बिंदूवरून त्या कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाकडे पाहिल्यास तो एका जागी स्थिर आहे, असं वाटतं. त्यामुळं या कक्षेला \"भूस्थिर'कक्षा असं म्हणतात. भूस्थिर कक्षेतल्या उपग्रहांचे टीव्ही प्रसारण, टेलिफोन संदेश देवाणघेवाण यांसारखे अनेक महत्त्वाचे उपयोग आहेत. भूस्थिर कक्षेतल्या उपग्रहांचं उपयुक्त आयुर्मान संपत येतं, तेव्हा त्यामधलं उरलेलं इंधन वापरून त्याला दोनशे किलोमीटर वर ढकललं जातं. या कक्षेत सर्व मृत उपग्रह फिरत असतात. त्यामुळं उपग्रहांना कायमची विश्रांती देण्याचं हे दुसरं स्मशानस्थळ आहे.\nप्रशांत महासागरातली उपग्रहांची दफनभूमी ही पृथ्वीजवळच्या कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहांसाठी वापरली जाते, तर दूरच्या कक्षेतल्या उपग्रहांसाठी अवकाशातल्या स्मशानकक्षेचा उपयोग करण्यात येतो.\n\"तियांगोंग -1'वर देखरेख तियांगोंग- 1चं ट्रॅकिंग तीन प्रकारच्या साधनांद्वारे करण्यात येत होतं. पृथ्वीवर उपलब्ध असलेली रडार्स, टेलिस्कोप्स आणि अवकाशातली उपग्रहीय टेलिस्कोप्स यांच्या साह्यानं. ज्या वस्तूचं ट्रॅकिंग करायचं आहे, ती वस्तू रडारच्या बीममध्ये येते, तसं त्या वस्तूचं रडारपासूनचं अंतर आणि तिची दिशा याबद्दलची माहिती मिळू शकते. अनेक वेगवेगळ्या ठिकाणच्या रडारपासून मिळालेल्या माहितीचं संकलन करून त्या वस्तूचा मार्ग शास्त्रज्ञ ठरवू शकतात. ही क्रिया खूपच गुंतागुंतीची असते- कारण अवकाशात हजारो उपग्रह फिरत असतात. अशा परिस्थितीत कॉंप्युटरद्वारे मॉडेलिंगची मदत घ्यावी लागते. त्याशिवाय \"तियांगोंग-1'वर सतत नजर ठेवण्यासाठी अमेरिकेच्या भूस्थिर कक्षेतल्या इन्फ्रारेड टेलिस्कोपचं साह्य घ्यावं लागलं.\nवडीलधाऱ्यांचं छत्र हरपल्यावर खचून न जाता पुढील पिढीला हाताशी धरून मार्गक्रमण केले पाहिजे. यातच भावी पिढी अधिक सक्षम होत जाईल. माझ्या आईचं पत्र...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nकेबलसाठी केलेले खड्डे बुजवा\nपुणे : दोन महिन्यांपूर्वी गणेश पेठेत महावितरणने भूमिगत केबल वायर टाकण्यासाठी केलेले खड्डे तसेच सोडून दिले आहेत. या कामाचा राडारोडादेखील तसाच पडून आहे...\nकडब्याची यंत्राद्वारे बारीक कुट्टी; दुष्काळात चाऱ्याची व्यवस्था\nखामखेडा (नाशिक) : अत्यल्प पाऊस व सर्वत्र दुष्काळी परिस्थिती अल्याने जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याचे उत्पादनही होऊ शकले नाही. डिसेंबर ते जुलै असे आठ महिने...\nइतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श घ्यावा : कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह\nमोहोळ : मोहोळ येथील रोपवाटिकेचे काम अत्यंत उत्कृष्ट असुन नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कलमांचा जिल्ह्यातील इतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/category/articles-to-read/editorial-articles/?filter_by=featured", "date_download": "2018-11-15T23:18:25Z", "digest": "sha1:2CIGWUBY6ZI3ORMT6XTQYDD3LJOC2CKY", "length": 21794, "nlines": 260, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "अग्रलेख Archives - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nशेतकर्‍यांच्या बँकेवर सरकारी संकट\nबिन विरोधची मिजास आता नाही…\nदादा नगरसेवकांना वगळल्यानेच मनोमिलनात दरार\nमहायुतीच्या विरोधात मनोमिलनाचे सर्जीकल स्ट्राईक\nसातारा पाकिलेच्या राजकारणामध्ये आता रंग भरु लागले असून नगराध्यक्षपदासाठी खुल्या गटाचे महिला आरक्षण जाहिर झाल्याने महिला केंद्रीय राजकारणाच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे. 20 प्रभागातून...\nभाजपकडून जिल्हयात नव्या चेहर्‍यांचा शोध\nराष्ट्रवादीच्या तंबूत दोन्ही राजांनी युध्दबंदी जाहिर केल्यानंतर राष्ट्रवादीची गाडी एका सरळ रेषेत धावायला सज्ज झाली आहे याची दखल घेत भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थााच्या कालबध्द...\nराष्ट्रवादीने ताणली राजकीय प्रत्यंचा\nसातारा जिल्हयातील आठ नगरपालिका, पाच नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आरक्षणामुळे जिल्हयातील अनेक मातब्बरांना घरी जावे लागले आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात अस्तित्वात येणारी मिनी...\nमाण तालुक्याचा बर्‍याच वर्षापासून प्रलंबित असणारा उरमोडी योजनेचा पाण्याचा प्रश्न अखेर माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी पूर्ण ताकद लावून माण तालुक्यातून वाहणार्‍या माणगंगा...\nसातार्‍यातील अनाधिकृत बांधकामांना उच्च न्यायालयाचा चाप\nसातारा शहरातील नियोजनाचे मातेरे करणार्‍या छोटया मोठया 500 अतिक्रमणांना पाडण्याची सक्ती सातारा नगरपालिकेला करावी लागणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिकेने यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा...\nप्रचंड त्याग केलेले स्वयंसेवक आणि अत्यंत कडक शिस्तीची संघटना म्हणून नावलौकिक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोव्यातील एका नेत्याने केलेल्या बंडामुळे संघटनेच्या प्रतिमेवर प्रतिकुल परिणाम...\nसद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रिद चोवीस तास कर्तव्यतत्परता कामाचा प्रचंड ताण असूनही समाजरक्षणासाठी सतत अवहेलना झेलूनही खाकीला जे कर्तव्य करावे लागते त्याला तोड...\nउदयनराजेंच्या कोंडीला आता ऑडीटोरियमचे निमित्त\nखा. उदयनराजे भोसले यांच्या खासदारकीला जवळपास सात वर्ष पूर्ण होत आली आहेत. मात्र उदयनराजे व राष्ट्रवादी यांचे मधूर संबंध म्हणजे तुझे माझे पटेना, तुझ्या...\nबेकायदा पदोन्नतीचे पाप आता सरकारच्या माथी\nसातारा पालिकेतील दोन वरिष्ठ व 34 कनिष्ठ लिपिकांच्या अशा 36 जणांच्या पदान्नतीला नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी नुकतीच मान्यता दिली. मात्र ही मान्यता कोर्टाला...\nपश्‍चिम महाराष्ट्राच्या पटयातील कोल्हापूरसारखी महानगरे ही हद्दवाढीसह विकासासाठी वेगवेगळया प्रयोगाच्या उर्जित अवस्थेत आली आहेत. राजकीय इच्छाशक्ती असल्यावर काय घडते याचे जिवंत उदाहरण म्हणजे कोल्हापूरमध्ये...\nभाजपा शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला\nमहाखादी यात्रा पोहचली सातार्‍यात खादी हे वस्त्र नव्हे विचार आहे :...\nनिर्ढावलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आणण्यासाठी शालेय विध्यार्थ्यांचा अनोखा चिल्लर मोर्चा\nसातारा येथे शुक्रवार दि. 8 पासून होणार्‍या सैन्य भरतीसाठी यंत्रणा सज्ज\nलेखकाकडून अखेर दिलगिरी ; घोडचूक केल्यास याद राखा \nम्हासुर्णे येथील छत्रपती संभाजी राजे महाराज गणेश मंडळाची उत्साहात\nखटाव-माणमध्ये 15 डिसेंबर नंतर उरमोडीचे पाणी : शिवतारे\nवाठारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?cat=645", "date_download": "2018-11-15T22:55:51Z", "digest": "sha1:THDM2MS2JWM5IXN5R7GVGJNWU7JRE5WI", "length": 5194, "nlines": 142, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "वाशिम | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ वाशिम\nमनसेच्या ठाण्याच्या रशिदा सय्यद यांनी मजुराला दिला आधार ;मजुराचा मालकाने बुडवलेला पगार मनसे स्टाईलने केला वसुल\nमंगरूळपिर कॉंग्रेस च्या वतिने स्व राजीव गांधी यांना अभिवादन\nब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या वतीने *पाच दिवसीय बाल संस्कार शिबिराचे आयोजन*\nमंगरुळपीर पं.स.उपसभापतीसह एक ACB विभागाच्या जाळ्यात..\nअंधश्रद्धा निर्मुलन कायद्याअंतर्गत पातुर येथे गुन्हे दाखल\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-IFTM-35-years-of-historical-qricket-world-cup-win-of-india-5902531-PHO.html", "date_download": "2018-11-15T22:41:48Z", "digest": "sha1:BJJ7CJ3PLOK2BC6MUN45IWOZFFCT6FPV", "length": 13659, "nlines": 176, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "35 Years of Historical qricket world cup win of India | हाच तो क्षण ज्यामुळे आपल्याला मिळाले सचिन, सौरव.. ऐतिहासिक विजयाची 35 वर्षे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहाच तो क्षण ज्यामुळे आपल्याला मिळाले सचिन, सौरव.. ऐतिहासिक विजयाची 35 वर्षे\nभारताच्या या पहिल्या विश्वचषक विजयानेच सचिन, सौरव यांच्यासारख्या दिग्गज क्रिकेटपटुंना क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली.\n25 जूनचा दिवस भारतीय क्रिकेटच्‍या इतिहासातील सर्वात संस्‍मरणीय असा दिवस आहे. 1983 मध्‍ये याच दिवशी कपिल देवच्‍या धुरंधरांनी क्रिकेटमधील त्‍यावेळची दबंग टीम वेस्‍ट इंडीजला पराभवाचे पाणी पाजून विश्‍वचषक आपल्‍या नावे केला होता. त्‍यानंतर जरी टीम इंडियाने धोनीच्‍या नेतृत्‍वाखाली विश्‍वचषक जिंकला असला तरी पहिल्‍या विजयाची सर त्‍याला येणार नाही. कारण भारताच्या या पहिल्या विश्वचषक विजयानेच सचिन, सौरव यांच्यासारख्या दिग्गज क्रिकेटपटुंना क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली होती.\nकुणाच्‍याही ध्‍याणीमणी नव्‍हते, की सलग तीन वेळेस विश्‍वचषक जिंकलेल्‍या वेस्‍ट इंडिजला भारत पराभूत करेल. वेस्‍ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकूण प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. भारतीय संघ 54.4 षटकात 183 धावा करु शकला(पूर्वी एकदिवसीय सामना 60 षटकांचा खेळला जायचा) गॅरी सोबर्सने तीन विकेट मिळविल्‍या होत्‍या.\nपुढील स्लाइड्सवर..1983 च्‍या विश्‍वचषकातील काही खास पैलूंवर टाकुयात एक नजर...\nभारतीय संघाच्‍या फलंदाजीला टार्गेट केल्‍यास सहज विजय होईल, असा विश्‍वास वेस्‍ट इंडीजचा कर्णधार क्‍लाईव्‍ह लॉईड याला होता. युवा गोलंदाज विन्‍सटन डेव्हिसने ऑस्‍ट्रेलियाविरूद्धच्‍या उपांत्‍य सामन्‍यात 7 विकेट टिपले होते. परंतु, कर्णधार लॉयडने डेव्हिसऐवजी अनुभवी जोएल गार्नरला खेळवले. लॉयडच्‍या अपेक्षेनुसार भारतीय फलंदाजी फ्लॉप झाली. के.श्रीकांत 38 आणि संदीप पाटीलच्‍या 27 धावांच्‍या महत्‍वपूर्ण खेळमुळे भारताला 183 धावा करता आल्‍या. भारतीय फलंदाजांना अडचणीत आणण्‍यासाठी वेस्‍ट इंडीजच्‍या लॅरी गोम्‍स आणि व्हिवियन रिचर्ड्सला षटकांच्‍या मधेमधे गोलंदाजी देण्‍यात येत होती. श्रीकांत, संदीप पाटील आणि मदन लाल यांनी स्‍वीप शॉट खेळून यावर तोडगा काढला.\nभारतीय फलंदाज मोहिंदर अमरनाथविरूद्ध टाकण्‍यात आलेला प्रत्‍येक चेंडू बाऊंसर होता. अमरनाथने सुमारे 80 बाऊंसर चेडूंचा सामना करताना तीन चौकारांच्‍या मदतीने 26 धावा बनवल्‍या होत्‍या.\nभारतीय फलंदाज बलविंदर संधू लाल पगडीवर निळ्या रंगाचा हेल्‍मेट घालून मैदानावर आला होता. कॅरेबियन जलदगती गोलंदाज गार्नरच्‍या शॉर्ट पिच चेंडूने पहिलाच चेंडूवर त्‍याची गाळण उडाली. चेंडू सरळ जाऊन संधूच्‍या डोक्‍याला लागला. कॅरेबियन विकेटकिपर दुजाँनने संधूची विचारपूस केली. पंरतु, संधूला त्‍याची भाषा समजू शकली नाही आणि तो रागाने लाल झाला. तो 11 धावांवर नाबाद राहिला. संधूने या बाऊंसरचा बदला घेताना सलामी फलंदाज गॉर्डन ग्रिनीजचा फक्‍त 1 चेंडूवर त्रिफळा उडवला. पाच धावांवरच त्‍यांची पहिली विकेट पडली. त्‍यानंतर आलेल्‍या डेसमंड हेन्‍स आणि व्हिवियन रिचर्ड्सने डाव सांभाळला.\nकपिल देवच्‍या बनाना स्विंग आणि संधूच्‍या नव्‍या चेंडूवरच्या गोलंदाजीला तोंड देणे कॅरेबियन फलंदाजांना जमले नाही. संधूने 32 धावांत 2 गडी टिपले. कर्णधार कपिल देवने आपल्‍या 11 षटकांच्‍या गोलंदाजीमध्‍ये 4 षटके निर्धाव टाकली आणि त्‍याचबरोबर अँडी राबर्ट्सला बाद केले.\nकॅरेबियन कर्णधार क्‍लाईव्‍ह लॉयडला पहिली धाव घेताच मांसपेशी ताणल्‍या गेल्‍या होत्‍या. त्‍यानंतर हेयन्‍सला त्‍याने रनर घेतला. आणि 16 चेंडू खेळून काढली. यामध्‍ये त्‍याने 8 धावा केल्‍या.\nटीम इंडियाकडून गोलंदाज मोहिंदर अमरनाथ आणि मदन लाल यांनी महत्‍वपूर्ण भूमिका निभावली. दोघांनी 3-3 गडी टिपले. मदन लालने हेयन्‍स, व्हिवियन रिचर्ड्स आणि लॅरी गोम्‍स सारख्‍या महत्‍वपूर्ण विकेट टिपल्‍या. त्‍यांच्‍या घातक गोलंदाजीसमोर फक्‍त 140 धावांत विंडीजचा संघ संपुष्‍टात आला. टीम इंडियाने विंडीजचा 43 धावांनी पराभव करून चषकावर आपले नाव कोरले.\nअमरनाथने वेस्ट इंडीज फलंदाज मायकल होल्डिंगचा त्रिफळा उडविताच स्‍टेडियमध्‍ये उपस्थित असलेले हजारो भारतीय प्रेक्षक मैदानात उतरले होते. त्‍यांचा आनंद गगनात मावेनासा होता. कर्णधार कपिलसहित संपूर्ण भारतीय क्रिकेटपटूचे नाव क्रिकेटरसिकांच्‍या हृदयात कोरले गेले. त्‍यानंतर 2011 मध्‍ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्‍या नेतृत्‍वाखाली भारतीय संघाने 'वर्ल्‍ड कप' जिंकला.\nटी-20 च्या फाॅरमॅटमध्ये अाॅस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे सर्वाधिक विजयाचे रेकाॅर्ड\nअाॅस्ट्रेलियात 71 वर्षांत 11 कसाेटी मालिका; भारताने गमावल्या अाठ मालिका; तीन ड्राॅ\nप्रथमच 3-0 ने विंडीजचा धुव्वा; भारताचा शेवटच्या चेंडूवर विजय: धवन, ऋषभची अर्धशतके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/from-the-field/340", "date_download": "2018-11-15T23:47:45Z", "digest": "sha1:76JNLHMACOMQMYUGHKAMWGVO7NKYJEUX", "length": 31705, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Off the Field Marathi Sports News – Latest Off the field Sports News – Marathi Sport News – Daily Marathi Sports News – Marathi Sports News India", "raw_content": "\nअडचणी वाढवायच्या नव्हत्या; जखमी गंभीरची प्रतिक्रिया\nनवी दिल्ली - डोक्याच्या दुखापतीमुळे मला अंधुक दिसू लागले होते. अशा परिस्थितीत संघात राहून संघाच्या अडचणी मला वाढवायच्या नव्हत्या. मी पूर्ण फिट नसताना, खेळण्याच्या स्थितीत नसताना खेळून मला भारताच्या पराभवाचे कारण व्हायचे नव्हते. यामुळेच मी मायदेशी उपचारांसाठी परतलो, अशी प्रतिक्रिया इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत डोक्यावर पडल्याने जखमी झालेल्या भारताच्या गौतम गंभीरने व्यक्त केली. अंधुक दिसत असताना मी खेळलो असतो तर मला चेंडूचा वेग आणि चेंडूची उसळी नीटपणे कळली नसती. अशा परिस्थितीत...\nअप्रतिम क्षेत्ररक्षणाने तो झाला धावबाद, पाहा व्हिडिओ...\nनवी दिल्ली- मोहंम्मद कैफ भले ही आता भारतीय क्रिकेट संघाच्या बाहेर असला तरी त्याच्या क्षेत्ररक्षणास तोड नव्हती. तो जेव्हा संघात होता तेव्हा त्याच्या हातातून चेंडू कधी निसटून ही जात नव्हता. त्याच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा भारतीय संघाला फायदाच झाला. २००३ सालच्या विश्वचषकातील इंग्लंडविरूध्दच्या सामन्यात त्याच्या याच क्षेत्ररक्षणाचा फायदा भारतीय संघाला झाला. त्याने इंग्लंड संघाच्या निक नाईटला त्याने आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाने धावबाद केले होते.सामन्याच्या दुस-या षटकातील पहिल्या...\nमाहेला जयवर्धनेने केली सर डॉन ब्रॅडमॅनशी बरोबरी\nगॅले- श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार माहेला जयवर्धनेने शतकांच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या सर डॉन ब्रॅडमॅन यांच्या २९ शतकांची बरोबरी केली आहे. जयवर्धनेने गॅले येथील ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी १०५ धावा करून ब्रॅडमॅन यांची बरोबरी केली. २९ पेक्षा जास्त शतके करणा-यांमध्ये तो जगातील १० व्या क्रमांकाचा तर श्रीलंकेचा पहिला खेळाडू ठरला आहे.जयवर्धनेने १२० कसोटींमध्ये ५२.६८ च्या सरासरीने ९७४६ धावा केल्या आहेत. ब्रॅडमॅन यांनी ५२ कसोटीत ९९.९४ च्या सरासरीने...\nपाहा सचिन तेंडूलकरच्या सर्वोत्तम षटकारांचा व्हिडिओ\nनवी दिल्ली- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला किक्रेटचा देव म्हटले जाते. जगातील सर्वोत्तम गोलंदाजही त्याला गोलंदाजी करण्यास घाबरतात. सचिनने १८१ कसोटी ३९८ डावांमध्ये १४९६५ धावा केल्या आहेत तर ४५३ एकदिवसीय सामन्यांमधील ४४२ डावांमध्ये त्याने १८१११ धावा केल्या आहेत.एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये सचिन तेंडूलकरने आतापर्यंत एकूण २५७ षटकार लगावले आहेत. त्याच्या एकूण षटकारांपैकी सर्वोत्तम तीन षटकारांचा या व्हिडिओमध्ये समावेश आहे. सचिनने हे तीन षटकार २००३ च्या विश्वचषकामध्ये मारले होते....\nटी-२० सामनाही टीम इंडियाने ६ गड्यांनी गमावला\nमँचेस्टर: कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्ल्यानंतर विजयी रुळावर येण्याच्या प्रयत्नात असलेल्या टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धचा एकमेव टी-२० सामनाही ६ गड्यांनी गमावला. भारताने प्रथम फलंदाजी करताना १९.४ षटकांत सर्वबाद १६५ धावा काढल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ४ गड्यांच्या मोबदल्यात १६९ धावा काढून विजय मिळविला. विनयच्या अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी १० धावांची गरज होती. समित पटेलने विनयकुमारला सलग तीन चौकार खेचून विजय साकारला. तत्पूर्वी, भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ६१ धावा...\nरंगाना हेराथच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी, सर्वबाद २७३ धावा\nगॉले- फिरकीपटू रंगाना हेराथने घेतलेल्या तीन बळींमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ दीडशे धावांमध्येच पॅव्हेलियन मध्ये परतला. रिकी पॉंटिंग आणि माईक हसीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियाच्या सर्वगडी बाद २७३ धावा झाल्या आहेत. माईक हसी ९५ धावांवर बाद झाला.तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोरडया आणि फिरकीला साथ देणा-या खेळफट्टीवर डावखुरा फिरकीपटू हेराथच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची दाणादाण उडाली. माजी...\nभारतीय संघाच्या सरावापासून माध्यमांना ठेवले दूर\nइंग्लंड- भारतीय क्रिकेट संघ उद्या (सोमवारी) लिस्टरशायर विरूध्द २०-२० सराव सामना खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघाचा सराव केंट येथे सुरू आहे. केंटमध्ये बॉम्बच्या अफवेने भारतीय संघाच्या सरावापासून माध्यमांना दूर ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या सांगण्यावरून माध्यमांना दूर ठेवण्यात आल्याचे सूचना अधिका-याने सांगितले.विश्वविजेत्यांचा इंग्लंडने कसा पराभव केला याचे चर्वितचर्वणच गायले जात आहे. भारताने कसोटी कशी गमावली, गंभीरच्या दुखापतीबद्दल माध्यमांमध्ये प्रसिध्दी...\nकसोटी मालिका गमावून प्रतिष्ठा गमावलेल्या पाहुण्या भारतीय संघाच्या दुस-या सराव सामन्यात ऐनवेळी वरुणराजाने हजेरी लावली. मुसळधार पावसाने बराच काळ उसंत न घेतल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. केंट विरुद्ध भारत यांच्यात दुसरा सराव सामना खेळवला जाणार होता. मात्र, पावसामुळे हा सराव सामना होऊ शकला नाही. ससेक्सविरुद्धच्या सराव सामन्यात विराट कोहली व सुरेश रैनाच्या शानदार अर्धशतकी भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने 6 गडी राखून इंग्लंडच्या धर्तीवर पहिल्यांदा विजयाची नोंद केली. त्यामुळे...\nगतीमुळे वरूण एरॉनचा भारतीय संघात समावेश; इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज\nनवी दिल्ली - भारतीय संघातील गोलंदाज ईशांत शर्माचे दुखापतग्रस्त होणे, झारखंडचा जलदगती गोलंदाज वरुण एरॉनसाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहे. आपल्या जलदगती गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला वरूण आता इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत प्रभावी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.भारतीय गोलंदाजीला आकार देण्यासाठी वरूणचा संघात समावेश करण्यात आल्याचे निवड समितीच्या सदस्यांनी सांगितले. वरुणमध्ये सतत १४० किलोमीटर प्रतितास गोलंदाजी टाकण्याची क्षमता आहे. त्याच्या याच गतीमुळे तो ऑस्ट्रेलियात झालेल्या...\nसचिनने धावा केल्यास इंग्लंडची राणी करणार विक्रम\nलंडन - इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाची परिस्थिती खराब आहे. भारतीय संघ इतिहासात प्रथमच इंग्लंडकडून ४-० असा मोठा पराभव स्वीकारण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे संघात निराशेचे वातावरण आहे. परंतू, त्यातही भारतीय संघाला सचिन तेंडुलकर थोडे समाधान देऊ शकतो.ईएसपीएन वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सचिनने ओव्हल कसोटीत अखेरच्या दिवशी आणखी ९२ धावा केल्यातर तो कसोटी क्रिकेटमध्ये पंधरा हजार धावांचा टप्पा पार करणार आहे. सचिन पंधरा हजार धावा पूर्ण करताना इंग्लंडची राणी एलिझाबेथ मैदानावर...\nसेहवाग, ईशांत एकदिवसीय मालिकेतून बाहेर; रहाणे, एरॉनचा समावेश\nलंडन - इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघासमोरिल अडचणी कमी होत नसल्याचे दिसत नाही. दुखापतीमुळे त्रस्त असलेले वीरेंद्र सेहवाग आणि ईशांत शर्मा टवेंटी-२० आणि एकदिवसीय मालिकेत खेळणार नाहीत. या दोघांच्या जागी संघात अजिंक्य रहाणे आणि वरुण एरॉन यांचा समावेश करण्यात आला आहे.इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तिसऱ्या कसोटीत भारतीय संघात प्रवेश केलेल्या सेहवागला एकही मोठी खेळी करता आलेली नाही. तिसऱ्या कसोटीत तो दोन्ही डावांत शून्यावर बाद झाला. चौथ्या कसोटीतही तो कमाल दाखवू शकला नाही....\nसचिनच्या कमजोरीचा गो-यांनी लावला शोध\nलंडन - गणितीय पद्धतीने केलेल्या अभ्यासातून इंग्लंड संघाने सलग तीन कसोटी सामन्यांत महाशतकासाठी तीनआकडी धावांचा टप्पा गाठण्यास उतावीळ झालेल्या सचिनच्या कमजोरीचा शोध लावल्याचा दावा करण्यात आला आहे. लेग साइडवरच खेळण्यास पसंती देत असल्यामुळे सचिन चांगल्या प्रकारे खेळत असल्याचा दावा या वेळी इंग्लंडच्या काही तज्ज्ञांनी केला आहे. ऑफ साइडवरच्या खेळीत मात्र सचिनला अपयश येत असल्याचेही त्यांनी या वेळी शोधून काढले आहे. त्यामुळेच आतापर्यंत सचिन महाशतकापासून दुरावल्याची स्पष्टोक्ती...\nचौथ्या कसोटीसाठी भारत आणि इंग्लंड संघ सज्ज (फोटो)\nनवी दिल्ली - भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना गुरुवारपासून सुरु होणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ आपली लाज वाचविण्याचा प्रयत्नात आहे, तर इंग्लंडचा संघ भारताला व्हाईटवॉश देण्याच्या तयारीत आहे. भारतीय संघासाठी हे मैदान लकी ठरले आहे. विजयासाठी भारतीय संघ सर्व प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू जोरदार सराव करीत असताना पहा फोटोंमधून...\nइंग्लंड संघासमोर सिंहासन टिकविण्याचे आव्हान\nलंडन. शानदार कामगिरी करून भारताला नमवित इंग्लंडच्या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीतील नंबर वनचे स्थान मिळविले आहे. मात्र, इंग्लंड संघाची अग्निपरीक्षा तर आता येथूनच सुरू होत आहे. हे नंबर वनचे स्थान टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान या संघासमोर असेल. पुढच्या वर्षी या संघाला आशियाई खेळपट्ट्या अर्थात भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेचा सामना करायचा आहे. इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाप्रमाणे प्रदीर्घ काळ नंबर वनचे स्थान टिकवून ठेवेल की दक्षिण...\nसराव शिबिर न भरवता भारतीय संघ लवकर ऑस्ट्रेलियात जाणार\nमुंबई. भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौ-यावरील दारुण पराभव भारतीय क्रिकेट बोर्डाने फारच गंभीरपणे घेतला आहे. कार्यकारिणी सदस्य अनिल कुंबळेसह भारताच्या अनेक माजी कसोटीपटूंनी दौ-यावरील अधिक सराव सामन्यांच्या केलेल्या मागणीचा पाठपुरावा करण्याचे बोर्डाने ठरवले आहे. त्यानुसार ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला प्रत्यक्ष सामन्याआधी किमान दोन सराव सामने आयोजित करण्याची विनंती करण्यात येणार आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे कळते की, याबाबत ऑस्ट्रेलिया...\nटीम इंडियाच्या सुमार कामगिरीनंतर निवड समिती सदस्यांची होणार उचलबांगडी\nमुंबई. भारतीय क्रिकेट संघाची प्रथम स्थानावरून झालेली घसरण, ही बाब क्रिकेट बोर्डाने गंभीरपणे घेतली असून, किमान दोन विभागांचे निवड समिती सदस्य बदलले जाण्याचे संकेत मिळत आहेत. पूर्व विभागाने आपला प्रतिनिधी राजा वेंकट याचे नाव बदलण्याची तयारी सुरू केली आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचा बदल म्हणजे, पश्चिम विभागाचे प्रतिनिधी सुरेंद्र भावे यांच्या जागी दुसरा क्रिकेटपटू नियुक्त करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. सुरेंद्र भावे यांचे पश्चिम विभागाचे प्रतिनिधी म्हणून कार्य...\nचौथ्या कसोटीसाठी ट्रेमलेटच्या जागी ओनीयन्स इंग्लंड संघात\nलंडन - भारताविरुद्ध ओव्हल मैदानावर सुरु होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघात दुखापतग्रस्त ख्रिस ट्रेमलेटच्या जागी ग्रॅहम ओनीयन्सचा समावेश करण्यात आला आहे. जेम्स अँडरसनही दुखापतग्रस्त झाला असून, त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.अँडरसनच्या दुखापतीमुळे भारताला कसोटी मालिकेत ४-० असा व्हाईटवॉश देण्याच्या इंग्लंडच्या स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. निवड समितीचे अध्यक्ष जेफ मिलर म्हणाले, ट्रेमलेट तंदुरुस्त चाचणी पार करण्यात अपय़शी ठरला. त्यामुळे ओनीयन्सचा संघात...\nटीम इंडियाच्या सुवर्णपर्वाच्या अस्ताला प्रारंभ\nटीम इंडियाने शानदार कामगिरी करून २००९ मध्ये पहिल्यांदा कसोटी क्रमवारीत नंबर वनचे स्थान पटकाविले. कसोटी पाठोपाठ भारताने वनडेतही विजय लय कायम ठेवून २८ वर्षानंतर विश्वचषकाचे विजेतेपद पटकाविले. सर्व काही चांगले सुरू असताना इंग्लंडचा दौरा आला. बघता-बघता टीम इंडियाच्या कामगिरीचा आलेख घसरला. 22 महिन्यांच्या कालावधीतच अव्वल स्थान गमाविण्याची नामुष्की भारतीय संघावर आली. येथूनच टीम इंडियाच्या सुवर्ण युगाचा अस्त होतोय की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे....\nबर्मिंगहॅम. कसोटी मालिका गमावल्याच्या दु:खात बुडालेल्या भारतीय संघाला काडीचा आधार देण्याच्या प्रयत्नात असलेल्या धोनीचा फॉर्म पुन्हा परतल्याचे चित्र दिसत आहे. तिसरी कसोटी वाचवण्याच्या प्रयत्नात असलेली आघाडीची चौकडी अपयशी ठरल्यानंतर धोनीने संयमी खेळीसाठी कंबर कसली. तिस-या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करणारा एकमेव फलंदाज म्हणूनही धोनीची कामगिरी श्रेष्ठ ठरली. यामध्ये धोनीने पहिल्या डावात ७७ तर दुस-या डावात नाबाद ७४ धावांची खेळी केली. २००९ मध्ये...\nशेम शेम सेहवाग...विक्रम रचला तोही लाजिरवाणा\nबर्मिंघम- टीम इंडियाच्या वीरेंद्र सेहवागकडून क्रिकेटप्रेमींना खुप आशा होती. तो धावांचा पाऊस पाडताना खुप धावा काढेल आणि नवे विक्रम रचेल, असे चाहत्यांना वाटत होते. मात्र, भलताच विक्रम नोंदवून सेहवाग तिस-या कसोटीच्या दोन्ही डावात बाद झाला. कसोटी क्रिकेटच्या दोन्ही डावात पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होण्याचा लाजीरवाणा विक्रम सेहवागने रचला आहे.वीरेंद्र सेहवाग इंग्लंडविरुद्ध तिसया कसोटीच्या दोन्ही डावात पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉडने तर दुसया डावात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/national/defence-minister-sitharaman-received-6-member-all-women-team-of-ins-tarini-in-goa-290552.html", "date_download": "2018-11-15T22:56:02Z", "digest": "sha1:2AV2FTIWL54RVGDV4ACCTHY3TIY2KQF6", "length": 5964, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करुन परतल्या नौदलाच्या 6 रणरागिणी, संरक्षण मंत्र्यांनी केलं स्वागत–News18 Lokmat", "raw_content": "\nपृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करुन परतल्या नौदलाच्या 6 रणरागिणी, संरक्षण मंत्र्यांनी केलं स्वागत\nनौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांनी 7 महिन्यांत 'INS तारिणी' या शिडाच्या बोटीतून खडतर प्रवास करत पृथ्वी प्रदक्षिणा पुर्ण केली. आणि अखेर आज नौदलाच्या या 6 महिला दर्यावर्दी खलाश्यांचं संध्याकाळी 4 वाजता गोव्यातील पणजी बंदरात आगमन झालं.\nगोवा, 21 मे : ही बातमी सर्व भारतीयांना अभिमान वाटेल अशी आहे. कारण आज भारतीय नौदलासाठी ऐतिहासिक दिवस आहे. नौदलाच्या 6 महिला अधिकाऱ्यांनी 7 महिन्यांत 'INS तारिणी' या शिडाच्या बोटीतून खडतर प्रवास करत पृथ्वी प्रदक्षिणा पुर्ण केली. आणि अखेर आज नौदलाच्या या 6 महिला दर्यावर्दी खलाश्यांचं संध्याकाळी 4 वाजता गोव्यातील पणजी बंदरात आगमन झालं.त्यांच्या स्वागतासाठी नौदलानं जंगी तयारी केली होती. नौदलाच्या या 6 धाडसी महिला दर्यावर्दीचं स्वागत खुद्द संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी केली. दरम्यान त्यांनी बंदरावर पोहोचताच मोठा जल्लोष साजरा केला.या आधी भारतीय नौदलातील कमांडर दिलीप दौंदे आणि कॅप्टन अभिलाष टॉमी यांनी आयएनएस म्हादेई या शिडाच्या बोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा पुर्ण केली होती. आता भारतीय नौदलातील महिलांनीही त्यांची 'नारी शक्ती' जगाला दाखवून दिली आहे.\nया आहेत त्या धाडसी महिला नौदल अधिकारी१) कॅप्टन लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी२) लेफ्टनंट कमांडर पी. स्वाती३) लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल४) लेफ्टनंट विजया देवी५) लेफ्टनंट पी. ऐश्वर्या६) लेफ्टनंट पायल गुप्ताINSV तारिणीचा प्रवास- गोवा पणजी बंदरातून 5 सप्टेंबर 2017 पासून प्रवासाला सुरूवात- 37 दिवसानंतर पहिला टप्पा ऑस्ट्रेलियातील फ्रीमँटल बंदर- 59 दिवसांनंतर दुसरा टप्पा न्यूझीलँड लॅटेंल्टन बंदर- 94 दिवसांनी तिसरा टप्पा फॉकलँड बंदर- 122 दिवसांनी चौथा टप्पा दक्षिण आफ्रिका केप टाऊन बंदर- 164 दिवसांनी गोवा पणजी बंदरात परत- तब्बल 164 दिवसांनी म्हणजेच 7 महिन्यांनी आज मायदेशी परतणार\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nपंजाबमध्ये 6 ते 7 दहशतवादी घुसले, RSS नेते आणि दिल्ली टार्गेटवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-11-15T23:23:50Z", "digest": "sha1:VDVBXXXTT236V2DT2H62LQLMBMKNIVYI", "length": 11262, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गुवाहाटी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nसुपर कूल धोनीचा नवा लूक पाहिलात का\nधोनी इतर खेळाडूंच्याआधीच गुवाहाटीला पोहोचला. सामन्याआधी त्याने जोमात नेट प्रॅक्टीस केली\nआसाम विधानसभेचे उपसभापती हत्तीवरून पडले, मिरवणूक अंगलट VIDEO VIRAL\nगुवाहाटीत आढळला 'उलट्या' काळजाचा माणूस, डाॅक्टरही हैराण\nन्यायव्यवस्था निष्पक्षच हवी,नाहीतर पुढची पिढी माफ करणार नाही-न्यायमूर्ती चेलामेश्वर\n टेबलावर वेटर नाही, ट्रेन आणून देते जेवण, व्हिडिओ व्हायरल\nहवेतच बंद पडत होते इंजिन, 'इंडिगो'च्या 47 विमानसेवा रद्द\nजीएसटीवरून सरकारला उशिराचं शहाणपण, तब्बल 177 वस्तूंवरील जीएसटीत 18 टक्क्यांपर्यंत कपात\nदैनंदिन वापरातील 17 गोष्टींवरचा जीएसटी झाला कमी\nमहाराष्ट्र May 4, 2017\nअस्वच्छ पुण्याचे वाजले '13', मुख्यमंत्र्यांचं नागपूर 137 क्रमांकावर ; स्वच्छ शहरांची संपूर्ण यादी\nरिलायन्स फाऊंडेशनचा नवा उपक्रम, 2 हजार शाळा-कॉलेजेस खेळणार फुटबॉल मॅच\nही 20 शहर होणार स्मार्ट सिटी...\nपहिल्या टप्प्यातल्या ‘स्मार्ट सिटी’साठी पुणे, सोलापूरची निवड\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/crore-rupees/", "date_download": "2018-11-15T23:16:40Z", "digest": "sha1:VUNXNZGDSWFQS3BVFP57NMUEXWHG7HAX", "length": 9767, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Crore Rupees- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nफोटो गॅलरीNov 15, 2018\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nएक्सपर्ट्स सांगतात की, पालकांनी एक लहानशा गुंतवणुकीचं नियोजन केलं तर करियर सुरू करण्याच्या वयातच तुमच्या मुलाच्या हातात कोट्यवधी रुपये राहतील. हा पैसा त्याला त्यांच करियर बनविण्यासाठी लाभदायक ठरेल. मग प्रश्न असा उद्भवतो की, हे कसं शक्य आहे जाणून घेऊया यासंदर्भातली माहिती...\n'Cosmos Bank'वर मोठा सायबर हल्ला, 94 कोटी विदेशात केले लंपास\nराज्यातल्या काही साखर कारखान्यांनी थकवले शेतकर्‍यांचे 1800 कोटी रुपये\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/farmers/all/", "date_download": "2018-11-15T22:58:48Z", "digest": "sha1:QA7HVG4P6W33GBIWGZH23GJODUHKF2F4", "length": 10932, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Farmers- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nपीक विमा हा 'राफेल'पेक्षाही मोठा घोटाळा - राधाकृष्ण विखे पाटील\n'सरकार शेतकऱ्यांची चेष्ट करत आहे. सरकार शुद्धीवर नाही. तीव्र दुष्काळ असताना शेतकऱ्यांना मदत करावी अशी भूमिका सरकारची नाही.'\nसुसाट... इलेक्ट्रिक बाईकमुळं या खेड्यानं संपवली पेट्रोलची गरज\nमुलीच्या लग्नाच्या काळजी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या\nगोदामाला भीषण आग, शेतकऱ्यांचं 12 कोटींचं नुकसान\nड्रेनेजमधील पाण्याचा उपसा करणे जीवावर बेतले; शिर्डीतील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू\nमहाराष्ट्र Nov 10, 2018\nस्वत:चीच चिता रचून कर्जबाजारी शेतकऱ्याने केलं आत्मदहन\nमहाराष्ट्र Nov 6, 2018\n\"मला कुणी दिवाळीला पैसे देईल का\nदिवसा वीज द्या, नाहीतर आम्हाला जेलमध्ये टाका; शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन\nमुलासमोरच केली शेतकरी बापाची निर्घृण हत्या\nदाभोळ शिवारात वणवा; शेकडो एकरातील पिके जळून खाक\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-11-15T22:44:48Z", "digest": "sha1:O7BQB7PDADLD2PB3KUO3O3PKTTLRPP6N", "length": 5903, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्रिएटिव्ह कॉमन्स - विकिपीडिया", "raw_content": "\nक्रिएटिव्ह कॉमन्स का प्रतीक चिह्न\nक्रिएटिव्ह कॉमन्स (Creative Commons (CC)) एक ना-नफा (non-profit) संस्था आहे जी अशा सर्जनात्मक कामांना प्रोत्साहन देण्याचे काम करते, याचा उपयोग करत दुसरे व्यक्ती नियमपूर्वक याला पुढे नेऊ शकतील. याचे मुख्यालय कॅलिफोर्नियाच्या माउंटेन व्यू मध्ये स्थित आहे. या संस्थेने जनतेच्या निःशुल्क उपयोगासाठी 'क्रिएटिव्ह कॉमन्स लायसेन्स' नावाचे अनेक सारे कॉपीराइट लायसेंस जारी केले आहेत.\nक्रिएटिव कॉमन्स का आधिकारिक जालस्थल\nक्रिएटिव कॉमन्स विकि (अंग्रेजी, रूसी, जर्मन आदि कई भाषाओं में)\nव्हीआयएएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएसएनआय ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nजीएनडी ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीएनएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ मे २०१८ रोजी १८:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/leaders-workers-self-glory-stumble-15570", "date_download": "2018-11-15T23:18:08Z", "digest": "sha1:JMPCRKTLPFYZWDY26BH23CXE62GGTBTY", "length": 21331, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Leaders of the workers self-glory stumble! नेत्यांच्या हाराकिरीने कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच ! | eSakal", "raw_content": "\nनेत्यांच्या हाराकिरीने कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच \nसोमवार, 7 नोव्हेंबर 2016\nविधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले. माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंडखोरीचे शड्डू ठोकत एकच खळबळ उडवून दिली. कार्यकर्त्यांत उत्साहाचे भरते आले; पण ज्यांच्या शब्दावर लांडे यांनी विश्‍वास ठेवला, त्यांनीच पायाखालची जमीन हिसकावून घेतली. सळसळत्या उत्साहाला पुन्हा नजर लागली. गेली काही वर्षे होणारा पाणउतारा, अपमान कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागत होता. त्याची परतफेड करण्याची नामी संधी हाताशी असताना श्रद्धेय गुरूंचा आदेश शिरसावंद्य मानून ओशाळत्या नजरेने पुन्हा तलवार म्यान करावी लागली.\nविधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले. माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंडखोरीचे शड्डू ठोकत एकच खळबळ उडवून दिली. कार्यकर्त्यांत उत्साहाचे भरते आले; पण ज्यांच्या शब्दावर लांडे यांनी विश्‍वास ठेवला, त्यांनीच पायाखालची जमीन हिसकावून घेतली. सळसळत्या उत्साहाला पुन्हा नजर लागली. गेली काही वर्षे होणारा पाणउतारा, अपमान कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागत होता. त्याची परतफेड करण्याची नामी संधी हाताशी असताना श्रद्धेय गुरूंचा आदेश शिरसावंद्य मानून ओशाळत्या नजरेने पुन्हा तलवार म्यान करावी लागली. कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाला पुन्हा ठेच लागली. ही भळभळती जखम कुठवर सांभाळायची त्यावर उपाय आहे की नाही, याचे उत्तर खरे तर होय असेच आहे. त्या दिशेने आता लांडे समर्थकांची वाटचाल सुरू झाली आहे...\nविधान परिषद निवडणुकीचे वारे सध्या जोरात घोंगावत आहेत. शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात जी परिस्थिती पाहावयास मिळाली, त्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात छुपी युती झाल्याचे स्पष्ट झाले. पुण्यात राष्ट्रवादीला छुपा पाठिंबा देऊन भाजपने कॉंग्रेसला थोपविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठीच राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार विलास लांडे यांना माघार घ्यायला भाग पाडण्यात आले. बंडखोरी करण्यास ज्यांनी प्रवृत्त केले, त्यांनी पाठिंबा देऊ शकत नसल्याचे जाहीर करून लांडे यांना तोंडावर पाडले. दुसरीकडे ज्या पक्षात आपली सारखी घुसमट सुरू आहे, कार्यकर्त्यांच्या आत्मसन्मानाला ओरखडे मारले जात आहेत, अशा पक्षात राहायचे कशाला असा सवाल कार्यकर्ते विचारू लागले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा विचार लांडे यांच्या मनात डोकावू लागला आहे.\nविधान परिषदेकरिता भाजपकडून पाठिंबा मिळविण्यासाठी लांडे यांनी शर्तीचे प्रयत्न केले. त्यांचे सहकारी मित्र भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप हे त्यासाठी अनुकूल होते; पण भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा त्यांना विरोध होता. पालकमंत्री गिरीश बापट यांनीही लांडगे यांच्या पारड्यात वजन टाकत लांडे यांना नकार दिला. तत्पूर्वी शुक्रवारी रात्री गिरीश बापट, अजित पवार, लक्ष्मण जगताप आणि विलास लांडे एकत्र चर्चा करत असताना मुख्यमंत्र्यांचा फोन आला. त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आहे, असे सांगून लांडे यांनी माघार घ्यावी, असे सुचविले. अजित पवार यांनी त्याच क्षणी लांडे यांना माघार घेण्यासाठी सांगितले. विधान परिषद निवडणुकीची सूत्रे स्वत: शरद पवार हाताळत असल्याने लांडे यांना दुसरा पर्याय नव्हता. दुर्दैवाने उशीर झाल्याने त्यांना उमेदवारी मागे घेता आली नाही; पण या घटनेमुळे लांडे यांच्या पदरी निराशा आली.\nराजकारणात आता शांत राहिलो, तर पुढे तोंड वर काढता येणार नाही, याची जाणीव लांडे यांना झाली असल्याने त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा विचार बोलून दाखविला आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही, तर ते बरोबर राहणार नाहीत. त्यामुळे त्यांना निर्णय घेणे भाग आहे. नजीकच्या काळात महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लांडे आणि त्यांचे समर्थक राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले असतील.\nखरे तर पिंपरी-चिंचवड महापालिका ही राष्ट्रवादीच्या दृष्टीने महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. सध्या येथे राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्या दृष्टिकोनातून पक्षाने लांडे यांना उमेदवारी देऊन शहरासाठी एक आमदार मिळवून दिला असता, तर येणाऱ्या निवडणुकीत सत्ता टिकवून ठेवण्यासाठी त्याचा उपयोग झाला असता; पण तसे झाले नाही. आता लांडे पक्षातून बाहेर पडल्यास येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याची किंमत मोजावी लागेल.\nविधान परिषदेसाठी अनिल भोसले यांना उमेदवारी देताना विश्‍वासात घेतले नाही, अशी प्रतिक्रिया लांडे, आझम पानसरे आणि योगेश बहल यांनी बोलून दाखविली. या नाराजीतूनच लांडे यांचे आधी उमेदवारीचे व नंतर माघारीचे नाट्य रंगले. या घटनेमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसही पिंपरी-चिंचवडकडे दुय्यम नजरेने पाहाते की काय अशी शंका येते. आगामी काळात भोसरीतून राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्‍यता त्यामुळेच बळावली आहे. तसे झाले तर आणखी काही नेते पक्षातून बाहेर पडलेले दिसतील. हे संकेत राष्ट्रवादीसाठी चांगले नाहीत. वेळीच पडझड रोखून त्यावर उपाय करावे लागतील. नवे नेतृत्व तयार करावे लागेल. येणाऱ्या काळात पक्षांतर्गत बऱ्याच घटना पुढे येतील. याचे पडसाद महापालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळतील. नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या सप्ताहात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपते. त्यानंतर थोड्याच अवधीत महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजेल. त्याची आचारसंहिता सुरू होताच लांडे समर्थक पक्षातून बाहेर पडण्याची तयारी करू शकतात; मात्र ते कोणत्या पक्षात जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागून आहे.\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nफेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला\nपुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/home-remidies-118110500003_1.html", "date_download": "2018-11-15T22:52:38Z", "digest": "sha1:56IOXQDP36K3GWPLDBPZZQPM5WJXLTON", "length": 9089, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घरगुती उपाय : अवश्य करून पाहावे | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nघरगुती उपाय : अवश्य करून पाहावे\nवांग्याच्या भरतात मध मिसळून खाल्ल्याने शांत झोप लागते.\nगळ्यात खरखर होत असल्यास सकाळी शोप खाल्ल्याने गळा खुलून जातो.\nलिंबाला कापून त्याच्या एका फोडीत काळे मीठ आणि दुसऱ्यात काळ्या मिऱ्याची पूड भरून ते गरम करून खाल्ल्याने मंदाग्नीचा त्रास दूर होतो.\nरात्री झोपताना मेथी दाणे पाण्यात भिजत घालावे. सकाळी उठून ते पाणी प्यायल्याने मधुमेहीचा रोग्यांना आराम मिळतो.\nवास्तुप्रमाणे ईशान्य कोपरा जपा \nवास्तुशास्त्राप्रमाणे पूर्व दिशेकडे असलेले दुकान फायदेशीर असतात\nनिरोगी राहण्याचे स्वदेशी मार्ग\nहिवाळ्यात घ्या नाक-घसा यांची काळजी\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nघरचा वैद्य : नक्की करून बघा\nकांद्याच्या सालीत आणि पापुद्रय़ामध्ये भरपूर अँण्टिऑक्सिडंटस् असतात. तसेच त्यात क्वेसेंटीन ...\nमिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nबीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...\nहृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...\nआश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे\nकोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?cat=646", "date_download": "2018-11-15T23:12:48Z", "digest": "sha1:G6HDNMGZA44C4PHOW4V5TBXVQQLIXC54", "length": 5953, "nlines": 158, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "यवतमाळ | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ यवतमाळ\nवर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाकरीता ९१ टक्केे जमीन संपादीत >< भू-धारकांना ३३८ कोंटींचे वाटप\nपुसद येथे अवैध सावकारांवर धाड\n20 जून रोजी ‘अर्ज द्या, कर्ज घ्याा’ मेळावा\nयवतमाळमध्ये भीषण अपघात – 10 जण जागीच ठार\nनेर तालुक्यात भीषण पाणीटंचाई – सोनवाढोणा येथे विहिरीत पडून महिला गंभीर जखमी\nवरुण गॅस एजन्सी च्या वतीने उज्वला दिवस मोठ्या उत्साहात साजरा\nधक्कादायक – पाऊस आल्यानंतर झाडाखाली थांबलेल्या चौघांचा वीज कोसळून मृत्यू\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या यवतमाळ येथील घंटानाद आंदोलनात शिक्षक...\nस्विमिंग पूलमध्ये बुडून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृत्यू\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/entertainment?start=324", "date_download": "2018-11-15T23:50:26Z", "digest": "sha1:WJ3Q2BFMT62VO5Q2OLMW2XJ3G5CGIC3I", "length": 6546, "nlines": 160, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "मनोरंजन - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nहॅप्पी बर्थडे तैमुर.... पटौदी पॅलेसमध्ये दणक्यात झाल सेलिब्रेशन\nमराठी चित्रपटाचा विजय; अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मानले मनसेचे आभार\nमराठीतल्या अॅक्शन हिरोच्या पाठीशी बाॅलिवुडचा खिलाडी\n‘न्यूटन’ सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर\nअंबानींच्या डिनर पार्टीत फक्त ऐश्वर्याचीच चर्चा; ड्रेसची कींमत ऐकून चाट पडाल...\nकोल्हापूरचा जावई झहीर खानने पत्नी सागरिका घाटगेसोबत घेतलं अंबाबाईचं दर्शन\nकधी हमाल तर कधी सुतार; बस कंडक्टर शिवाजी गायकवाडचा असा झाला सुपरस्टार रजनीकांत\nयेत्या शनिवारी विराट-अनुष्काचं लग्न\nभरत जाधव यांना वाढदिवसाच्या \"सही रे सही\" शुभेच्छा\nअभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा शुभमंगल सावधान; पुण्यात पार पडला पारंपारिक पद्धतीने विवाह सोहळा\n'पद्मावती'च्या नावानं लटकवला मृतदेह\nअफवा नाही खरचं विराट-अनुष्काचं लग्न झालय; दोघांनी सोशल मिडीवर लग्नाची कबूली देत पोस्ट केले फोटो\nभारतात वादग्रस्त ठरलेल्या \"पद्मावती\" सिनेमा सातामुद्रापार होणार प्रदर्शित\nविद्या बालन प्रवास करत असलेल्या विमानात चाकू सापडला अन्...\nमराठी लोगोंमे वही प्रॉब्लेम है; भाभीजी घरपर है फेम शिल्पा शिंदेचे मराठी कलाकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/11/blog-post_60.html", "date_download": "2018-11-15T23:12:44Z", "digest": "sha1:MIRL56NJQ37WROX46M6EWVNCWVYB45GU", "length": 10133, "nlines": 115, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "भिवंडीत ऐन दिवाळीत शिवसेनेला मोठे खिंडार ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » ठाणे , भिवंडीत ऐन दिवाळीत शिवसेनेला मोठे खिंडार » भिवंडीत ऐन दिवाळीत शिवसेनेला मोठे खिंडार\nभिवंडीत ऐन दिवाळीत शिवसेनेला मोठे खिंडार\nमाजी नगरसेवकासह विभागप्रमुख, शाखाप्रमुखांचा मनसेत प्रवेश\nभिवंडी शहर परिसरातील शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये अंतर्गत वाद उफाळून येत असल्याने गेल्या चार महिन्यांपासून शिवसेनेत फाटाफूट सुरु असतानाच बुधवारी शहर व ग्रामीण भागातील शिवसैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष बालाजी गुळवी यांच्या नेतृत्वाखाली मनसेत जाहीर प्रवेश केला.\nयामध्ये विभाग प्रमुख, शाखा प्रमुखासह शेकडो शिवसैनिकांचा समावेश असल्याने शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. भादवड तलाव समोरील मोकळ्या मैदानात शिसैनिकांच्या प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे, भिवंडी लोककसभा अध्यक्ष मदन (अण्णा) पाटील, सचिव संजय पाटील, महेंद्र बैसाने, शैलेश बिडवी, शहराध्यक्ष मनोज गुळवी, प्रदीप बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.\nया प्रवेशामध्ये शहरातील काप आळी, गायत्रीनगर, कोंबडपाडा, नवीवस्ती, वेताळपाडा, नागांव तर ग्रामीण भागातील पुर्णा, लाप, गोरसई, सावंदे येथील शिवसैनिकांचा समावेश असून यामध्ये माजी नगरसेवक सुनील (बाबा) शिंदे, विभाग प्रमुख सुुरज ठाकूर, महेंद्र साळवी, संतोष जाधव, सागर पवार, प्रतीक मोरे, कृष्णा सरोदे, राहुल मोरे, मुकेश जयस्वाल, शेखर जाधव, अवेश मोमीन, आरिफ शेख, अवेश शेख, नितीन पाटील, आशिष केणे, शैलेश घोटकर, विशाल गंगे, राहुल पाटील, मोनिष केणे, परेश केणे, अजय पाटील, सागर डावरे, आकाश चौधरी, शैलेश वैद्य, गोवर्धन देवळीकर, रविंद्र केणे, सागर धुमाळ, ज्ञानेश्वर मुकादम, मयूर केणे, भावेश घोटकर, वैभव केणे, हिमांशू ठाकरे, धिरज केणे, दैवत केणे, सद्दाम शेख, नासिर शेख, हिमांशू भोईर, मुस्ताक शेख, फरीद शेख, तौसिफ शेख, श्रीधर चौधरी, तुषार मिटकर, हर्षल खंडांगळे, नरेंद्र पाटील, जय इताडकर, शुभम टावरे, अतिष पाटील, विकी टावरे, विकी मिटकर, रोशन पाटील, करण चौधरी, मयूर चौधरी, हेमंत भोई ,दिवेश इताडकर, सागर खंडागळे, देवेश जाधव आदींसह शेकडो शिवसैनिकांनी मनसेत जाहीर प्रवेश केला.\nश्री रामायण एक्सप्रेस आजपासून सुरू\nरामायणाशी संबंधित तीर्थस्थळांना जोडण्याचा प्रयत्न नवी दिल्ली वृत्तसंस्था धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे रामाय...\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/cong-minister-having-food-in-gold-plate/", "date_download": "2018-11-15T23:26:15Z", "digest": "sha1:YUEHJOHHLJC4V2G5NSMTUAZYDSUEKPOR", "length": 17118, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "काँग्रेस नेत्यांनी घेतला सोन्याच्या ताटात शाही मेजवानीचा आस्वाद | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nकाँग्रेस नेत्यांनी घेतला सोन्याच्या ताटात शाही मेजवानीचा आस्वाद\nराज्यातील शेतकरी आणि गरीब जनतेच्या नावाने गळा काढणारया काँग्रेसच्या नेत्यांचा खोटारडेपणा समोर आला आहे. उस्मानाबाद येथे प्रचाराच्या निमित्ताने आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे व इतर नेत्यांनी एका कार्यकर्त्याच्या घरात सोन्याच्या ताटात शाही मेजवानीचा आस्वाद घेतल्याचे समोर आले आहे.\nउस्मानाबादमध्ये काँग्रेसने प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, आमदार बसवराज पाटील या सर्व नेते मंडळींच्या जेवणाची व्यवस्था एका कार्यकर्त्याच्या घरी करण्यात आली होती. या शाही भोजनासाठी विशेष बडदास्तही ठेवण्यात आली होती. प्रशस्त अशा हॉलमध्ये डायनिंग टेबलवर जेवणासाठी सोन्याचे ताट, वाट्या मांडण्यात आल्या होत्या.पाहुण्यांसाठी खास पंचपक्वान बनवण्यात आले होते.एवढेच नव्हे तर पाहुण्यांना वाढण्यासाठी दोन वाढपीही नेमण्यात आले होते.\nकुठलाही मोठा सभारंभ नसताना मिळालेली ही रॉयल ट्रिटमेंट बघून नेतेही हरखून गेले आणि काहीही प्रश्न न करता त्यांनी मेजवानीवर पोट भरुन ताव मारला.\nनेत्यांच्या या प्रतापा मुळे गरीबांसाठी कळवळा दाखवणाऱ्या कॉंग्रेसची डोकेदुखी नक्कीच वाढली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलफोटोगॅलरी २ – शिवसेनेने निवडणुकीचे रणशिंग फुंकले\nपुढीलपुण्यात पत्नी व दोन मुलींची हत्या करुन तरुणाची आत्महत्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mexico-beat-germany-1-0-in-the-world-cup-football-tournament/", "date_download": "2018-11-15T23:13:34Z", "digest": "sha1:OE5ADWNEDQHOEBYVVPKGLYQRNUEMASQD", "length": 8653, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोची बलाढ्य जर्मनीवर १-० ने मात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोची बलाढ्य जर्मनीवर १-० ने मात\nमॉस्को: फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कालच्या फ गटातील रंगतदार सामन्यात मेक्सिकोने गतविजेता बलाढ्य जर्मनीवर १-o अशी मात केली.हिरविंग लुझानो याने ३५व्या मिनिटाला केलेल्या गोलने मेक्सिकोच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे जर्मनीला गेल्या विश्वचषकातही पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.\nहा सामना लुझियानी स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात थॉमस म्युलरने सुरवातीलाच निराशाजनक खेळ केला . सुरवातीला मिळालेल्या संधीचे जर्मनीला गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. मेक्सिकोने जोरदार प्रतिआक्रमण करत गोल केला. ३५ व्या मिनिटाला लुझानो याने जर्मनीचा गोलकिपर मॅन्युअल नेअरने अंत्यंत चपळाईने चकवा देत बॉलला गोलजाळ््यात पाठवले.\nलुझानो याच्या कारकिर्दीतील हा आठवा गोल होता. जर्मनीला लुझानोच्या या गोलनंतर लगेचच एका मिनिटात फ्री कीक मिळाली होती. जर्मनीला या संधीचे सोने करता आले नाही. जर्मनीच्या संघाने सामन्यात बरोबरी साधण्याची संधीहि गमावली.\nगतविजेत्या जर्मनीच्या संघाने पहिल्या हाफमध्ये जबरदस्त आक्रमक खेळ केला. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टवर तब्बल १० वेळा हल्ले केले. यावेळी मेक्सिको या सामन्यात मागे पडेल काय असे चित्र निर्माण झाले होते. मेक्सिकोने मोक्याच्यावेळी संधी साधताना चित्र पालटून. सामना आपल्याबाजूने वळविला.\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nटीम महाराष्ट्र देशा : विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालकांनी शनिवार, १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपाचा इशारा दिला आहे.…\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sharad-pawar-takes-on-cm-fadanvis-on-the-issu-of-shetkari-karjmafi-on-loan-fraud/", "date_download": "2018-11-15T23:12:52Z", "digest": "sha1:GKV2KLBIERVBAHENQUJNPW6R3BXIEMI4", "length": 9036, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फडणवीस हे आतापर्यंतचे सर्वात बालिश मुख्यमंत्री - पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nफडणवीस हे आतापर्यंतचे सर्वात बालिश मुख्यमंत्री – पवार\nकर्जमाफीच्या ऑनलाईन घोळावरून पवारांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका\nमुंबई:कर्जमाफीच्या मुद्यावरून भाजप सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत असताना ‘राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंतचे सर्वाधिक बालिश मुख्यमंत्री आहेत,”अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.विशेष म्हणजे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी प्रथमच मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली आहे.\nकर्जमाफीच्या ऑनलाईन घोळावरून पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरलंय. कर्जमाफीच्या मुद्यावर शरद पवारांनी फर्स्टपोष्ट या न्यूज 18नेटवर्कच्या वेबसाईटला सविस्तर मुलाखत दिली आहे ज्यात पवार यांनी फडणवीस यांच्यावर निशाना साधला आहे\nकर्जमाफीच्या ऑनलाईन घोळाबाबत काय म्हणाले शरद पवार \n”गेल्यावेळच्या कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा हा काँग्रेस -राष्ट्रवादीच्या अधिपत्याखालील सहकारी बँकांना झाला, हा मुख्यमंत्र्यांचा आरोप अतिशय बिनबुडाचा असून त्यांच्या या अशा संशयीवृत्तीमुळेच शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. या मुख्यमंत्र्यांचा ना सरकार यंत्रणेवर विश्वास आहे ना बँकिंग प्रणालीवर , काही मोजक्या ओएसडींच्या सांगण्यावरूनच मुख्यमंत्र्यांनी हा ऑनलाईन कर्जमाफीचा घोळ घातला आणि त्यातून कर्जमाफीची अंमलबजावणी रखडलीय. ”तसंच या कर्जमाफीच्या घोटाळ्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीयकृत बँकाना जबाबदार धरलं असेल तर मग या बँकाही काँग्रेस राष्ट्रवादीच चालवतंय का , काही मोजक्या ओएसडींच्या सांगण्यावरूनच मुख्यमंत्र्यांनी हा ऑनलाईन कर्जमाफीचा घोळ घातला आणि त्यातून कर्जमाफीची अंमलबजावणी रखडलीय. ”तसंच या कर्जमाफीच्या घोटाळ्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीयकृत बँकाना जबाबदार धरलं असेल तर मग या बँकाही काँग्रेस राष्ट्रवादीच चालवतंय का असा खडा सवालही शरद पवारांनी उपस्थित केलाय.\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nटीम महाराष्ट्र देशा : धनगर आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे याबाबत राज्य सरकार पाठपुरावा…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/citizen-journalism/esakal-citizen-journalism-vijay-tipugad-article-102582", "date_download": "2018-11-15T23:15:41Z", "digest": "sha1:N6ZFYCFJIEWEZF43F4SRJTJWOPPNLAOB", "length": 24914, "nlines": 69, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Esakal Citizen Journalism Vijay Tipugad article निसर्ग संपन्न कलापूर... | eSakal", "raw_content": "\nविजय टिपुगडे | सोमवार, 12 मार्च 2018\nकोल्हापूरातील कलेला आणि कलाकारांना राजर्षी शाहू महाराज यांनी स्वातंत्र पूर्वकाळात प्रोत्साहित केले. अर्थ सहाय्यही केले. हेतू हाच होता कि कोल्हापूरची कला सातासमुद्रा पार पोहोचली पाहिजे. कोल्हापूरचा परिसर म्हणजे चित्रकारांना निसर्गचित्रांकडे आकर्षित करणाराच. संपूर्ण देशभर येथील कलाकृतींनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. आता या चित्रांना ग्लोबल मार्केट मिळवण्याचे पहिले पाऊल यशस्वी ठरत असल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळते आहे.\nकोल्हापूरातील कलेला आणि कलाकारांना राजर्षी शाहू महाराज यांनी स्वातंत्र पूर्वकाळात प्रोत्साहित केले. अर्थ सहाय्यही केले. हेतू हाच होता कि कोल्हापूरची कला सातासमुद्रा पार पोहोचली पाहिजे. कोल्हापूरचा परिसर म्हणजे चित्रकारांना निसर्गचित्रांकडे आकर्षित करणाराच. संपूर्ण देशभर येथील कलाकृतींनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. आता या चित्रांना ग्लोबल मार्केट मिळवण्याचे पहिले पाऊल यशस्वी ठरत असल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळते आहे.\nकोल्हापूर जिल्ह्याचा परिसर गड, किल्ले, नद्या, तलाव, हिरवीगार वनश्री, ऐतिहासिक वास्तू यांनी नटलेला आहे. निसर्गचित्रे चितारणाऱ्या कलावंतांसाठी तर हा अमोल ठेवाच आहे, असे म्हणावे लागेल. शाहू महाराजांनी अनेक कलाकारांना राजाश्रय दिला. गेल्या शतकात करवीरच्या चित्रकारांनी जिल्ह्याची निसर्गचित्र परंपरा नुसती जिवंत ठेवली नाही, तर दिवसेंदिवस समृद्ध करीत पुढी नेली.\nकोल्हापूर जिल्हा म्हणजे चित्रकारांना निसर्गचित्रांकडे आकर्षित करणारा. प्रामुख्याने एकशे चौसष्ठहून अधिक वर्षांची कला परंपरा असणारे आणि निसर्गचित्रकला समृद्ध करणारे एकमेव शहर म्हणजे कोल्हापूर होय. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या उदार राजाश्रयाने येथील कला बहरली. कोल्हापूर स्कूलचा नावलौकिक देशभरामध्ये पोहचला.या कार्यामध्ये कलातपस्वी आबालाल रहेमान, रावबहादूर धुरंधर, दत्तोबा दळवी, बाबूराव पेंटर, चांगदेव शिगावकर, माधवराव बागल, चंद्रकांत मांडरे, गणपतराव वडणगेकर, टी. के. वडणगेकर, बळीराम बिडकर, रा. शी. गोसावी, रवींद्र मेस्त्री, पी. सरदार, जी. कांबळे, अरविंद मेस्त्री यांचा मोठा वाटा आहे. त्यानंतरही निसर्ग, व्यक्तिचित्रे, पोस्टर, शिल्प आणि कॅलेंडर असा पाच कलांचा प्रवाह पुढे अखंड सुरू राहिला.\nआबालाल रहेमान, धुरंधर, दत्तोबा दळवी, रा.शी. गोसावी यांनी जे विद्यार्थी निर्माण केले, तेही नामवंत चित्रकार झाले. दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट, रा. शी. गोसावी कलानिकेतन महाविद्यालय, कलामंदिर महाविद्यालय या संस्था आजही मोलाचे कार्य करीत आहेत. १८५० पासून कोल्हापूरने ही परंपरा जपताना बदलत्या काळाबरोबर बदलही आत्मसात केले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून येथील कला परंपरेचे मार्केटिंग जागतिक पातळीवरही झाले. स्थानिक कलाकारांच्या कलाकृती जगभरातील विविध देशांतही जात आहेत. विविध बेवसाईटस्‌च्या माध्यमातून आपल्या कलाकृतींचे मार्केटिंग कसे करावे, याबाबतची जाणीवही येथील कलाकारांना झाली आहे.\nयेथील निसर्गाला कॅनव्हासवर रेखाटताना स्टुडिओपेक्षा स्थळचित्रणालाच महत्त्व दिले गेले. क्षणाक्षणाला रूप बदलणारा निसर्ग रंगविताना वेगात काम करता येईल, असे माध्यम म्हणून जलरंगाचा वापर झाला. शिवाय या माध्यमातील साहित्याची ने-आण करणे सोपे असल्याने जलरंगाकडे कल वाढला. जलरंगातील निसर्गचित्र ही कोल्हापूरची ओळख बनली. कोल्हापूरमध्ये वास्तववादी, सृजनात्मक, अमूर्त अशी कोणतीही शैली असो यामध्ये प्रत्येक कलाकाराला निसर्ग रेखाटण्याचा मोह झाला आहे. याचे ठळक उदाहरण म्हणजे कोल्हापूरच्या रंकाळ्या वरील संध्यामठाच्या कलाकृतीचे देता येईल. आज अनेक चित्रकारांनी, छायाचित्रकारांनी येथील संध्यामठाला आपल्या कलेद्वारे बंदिस्त केले आहे. चित्रतपस्वी आबालाल रेहमान ते अगदी नव चित्रकारांनी या संध्यामठाचे प्रतिबिंब रेखाटले आहे.\nकोल्हापूर जिल्हा जसा रांगडा तसाच तो निसर्गाची मुक्तपणे उधळण करणाराही...इथली संस्कृतीच जणु निसर्गाशी एकरूप झालेली...मग कुठलेही गाव असो किंवा वाड्या-वस्त्यावर विविधांगी निसर्गाची रूपही तितकीच वैविध्यपूर्ण. ही विविधतेने नटलेली रूपं आजवर अनेक निसर्गप्रेमी छायाचित्रकारांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केलेली आपणास पहावयास मिळते. कोल्हापूरचे अनेक चित्रकार हि जुनी ओळख जपतानाच नवनवे प्रयोग करताना दिसतात.\nयामध्ये चित्रकार के. आर. कुंभार, शिवाजी मस्के, विलास बकरे, जे. बी. सुतार, प्रा शिवाजी शर्मा, एस. निंबाळकर, संपत नायकवडी, प्रा. जी. एस. माजगावकर, प्रा. अस्मिता जगताप, रमेश बिडकर, प्रा.अजय दळवी, संजय संकपाळ, संजय शेलार, सुरेश पोतदार, सुनील पंडित, महंमदअली मुजावर, मनोज दरेकर, संतोष पोवार ,नागेश हंकारे प्रशांत जाधव, प्रसाद आपटे, मंगेश शिंदे, बबन माने, इंद्रजीत बंदसोडे, रमण लोहार, बाजीराव माने, विश्वास पाटील यांचा उल्लेख करावा लागेल .\nकोल्हापूर हे वास्तववादी कलाकृती निर्माण करणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वसाधारणपणे दिसते ते जसेच्यातसे हूबेहूब चितारलेले सर्वांनाच समजते. पण कलाकारांनी पाहिलेले, त्याला भावलेले त्यांच्या नजरेतून, विचारातून साकारलेली कलाकृती समजून घेण्याची गरज असते. त्यासाठी कलाशैलीत होणारा बदल समजून घेणे महत्त्वाचे ठरते.पण हे सर्व विचार कृतीतून रुजविण्याचा प्रयत्न येथील नव चित्रकार करताना दिसत आहे. निसर्ग म्हणजे फक्त नदी, नाले, झाडे, वेली असे मर्यादित न पहाता निसर्गाची भव्यता या कलावंतानी चितारली आहे. पारंपारिक विषयांना छेद देत बारकावे आणि भव्यता तेवढ्याच ताकदीने रेखाटली गेली आहे.\nजलरंग, तैलरंग, आक्रालिक अशा भिन्न माध्यमात काम करताना आपले वेगळेपण जपत निसर्गचित्रे निर्माण केली आहेत. या चित्रांच्यामधून निसर्गातील रंगांचा टवटवीतपणा कलारसिकांना मोहवून टाकत आहे. चित्रकला ही एक भाषा आहे, ज्याद्वारे मानव आपली मते, भावना, श्रद्धा व्यक्त करत आला आहे. एखाद्या प्रांतातील भाषा अन्य प्रांतीयांना समजेलच असे नाही. ती समजायची असेल तर त्या भाषेचा अभ्यास केला पाहिजे, त्या प्रांतात वास्तव्य केले पाहिजे किंवा माहितगारांकडून अर्थ समजून घेतला पाहिजे, हे सर्वमान्य आहे. अगदी तसेच चित्रांचेही आहे.\nचित्रे समजत नाहीत म्हणून नाकारू नयेत, तर ती समजून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. कोल्हापुरात वास्तववादी कला पारंपरिक मानली जाते. कोल्हापुरातच नव्हे, तर जगात सर्वत्रच बहुतांशी वास्तववादी चित्रांना, चित्रकारांना समाजात लवकर मान्यता मिळते, कारण अशा चित्रांचे आकलन करणे सोपे असते. मात्र याशिवाय, अन्य शैलीत चित्रकारी करणारेही असतात. त्यांना मात्र ती चित्रे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. यासाठी विविध शैलीत काम करणार्‍या अनेक पाश्‍चात्य, भारतीय चित्रकारांची उदाहरणे देता येतील. तत्कालीन परिस्थितीत डावललेल्या चित्राकृती आज सर्वोत्कृष्ट गणल्या जात आहेत. कदाचित आज नाकारलेल्या उद्या श्रेष्ठ ठरतील. जनसामान्यांचा चित्रकलेशी असणारा संपर्क अत्यल्प प्रमाणात असल्याने चित्र समजणे अवघड होते.\nसाहजिकच समाजात चित्रकलेबद्दल रुची निर्माण करणे, आस्था रुजविणे ही खुद्द कलाकारांचीच जबाबदारी ठरते. प्रत्येक कलावंत हा आपल्या स्वप्रतीभेने कला निर्मिती करत असताना रंगलेपणामध्ये विविध प्रयोग करताना दिसतो. काही प्रवाही पद्धतीने रंग वापरतील, तर काही जाड थरांचा वापर करतील तर काही पोत वापरून वेगळे पण जपतील. छायाभेदासह ऊन सावल्यांचा खेळ मांडताणाच प्रत्येक जन कलानिर्मितीचा निर्मळ आनंद लुटत असतो. निसर्ग दिसतो तसा आणि सुलभीकरणातून रेखाटला असला तरी उत्तम हाताळणीमुळे तो रसिक प्रिय ठरतो. त्यासाठी सर्वच शैलीतील कलाकृती विविध माध्यमांतून लोकांसमोर मांडणे आवश्यक आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे चित्रांची प्रदर्शने भरविणे.\nआज कोल्हापूरच्या कलाकारांनी हे सातत्य जपले आहे. आपली कला अगदी सातासमुद्रापार यशस्वीरित्या पोहोचविली आहे. या बरोबरच कलासाक्षरतावाढीसाठी मोठय़ा शहरांपेक्षा छोट्या शहरातून, गावातून अशी प्रदर्शने भरविणे आणि त्याबाबत चर्चा घडवून आणणे ही गरज आहे. यासाठी स्पर्धा, प्रदर्शने, परिसंवाद, दृकश्राव्य माध्यमाच्या सहाय्याने याचा प्रसार होणे गरजेचे आहे.\nपूर्वी राजाश्रय होता आता लोकाश्रयाने हे कार्य पुढे जात आहे. कोल्हापुरात अनेक घटक प्रयत्न करताना दिसत आहेत. अगदी जंगलभ्रमंती सह कलानिर्मिती कार्य शाळा आयोजित केल्या जात आहेत. यामध्ये कला महाविद्यालायांच्या बरोबर काही संस्थानंच्या पुढाकार आहे. कोल्हापूरमध्ये कला रसिकांच्या माध्यमातून विविध कला उपक्रम सुरु आहेत. यामध्ये रंगबहार, कोल्हापूर आर्टिस्ट गिल्ड, कलासाधना मंच, बळीराम बिडकर कला प्रतिष्ठान, भीमा फेस्टिवल, कोल्हापूर महोत्सव,कोल्हापूर आर्ट फौंडेशन यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.\nआज माध्यम बदलत आहे. २१व्या शतकामध्ये संगणक क्रांती घडली आहे. या नवमाध्यमाचा प्रभाव नवीन पिढीवर आहे. पण या माध्यमाचा प्रभावी वापर कोल्हापुरची नवी पिढी करताना दिसते. आज ही निसर्गचित्रे कागदाबरोबरच संगणकावरही तितक्याच सुबकतेने हे कलाकार साकारत आहेत. अनेक जाहिरात संस्थांच्यामध्ये कोल्हापुरचे नाव देश विदेशात गाजत आहे. पण त्याच बरोबर येतील पारंपारिक कलानिर्मिती आजही तितक्याच जोमात सुरु आहे. रसिक मान्य ठरत आहे. अनेक कलारसिक येथील कलाकृती विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवत आहेत. हे कोल्हापूरच्या कलाक्षेत्रासाठी शुभ संकेत आहेत. कोल्हापूरची ही निसर्गचित्र परंपरा भविष्यात ही जोमाने यशस्वीपणे आपली कीर्ती पताका फडकावत राहील यामध्ये शंकाच नाही\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nवडीलधाऱ्यांचं छत्र हरपल्यावर खचून न जाता पुढील पिढीला हाताशी धरून मार्गक्रमण केले पाहिजे. यातच भावी पिढी अधिक सक्षम होत जाईल. माझ्या आईचं पत्र...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://puneganeshfestival.com/banner-news-readmore1.php?id=98&desc=%3Cbr%3E", "date_download": "2018-11-15T23:35:13Z", "digest": "sha1:T7GKFM6IY3XG4UKUQZJPIYLQAC4AYQFJ", "length": 9617, "nlines": 75, "source_domain": "puneganeshfestival.com", "title": "PuneGaneshFestival.com PuneGaneshFestival.com", "raw_content": "\nलाडक्या बाप्पाला भोसरीत उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात निरोप\nढोल-ताशांचा दणदणाट...गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...असा जयघोष... आणि गुलालाचा वापर टाळून भंडाऱ्याची मनसोक्त उधळण करत उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात भोसरीतील गणेश मंडळांच्या गणपती बाप्पांच्या मुर्तींचे रविवारी (दि. ७) विसर्जन करण्यात आले. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत अतिशय उत्साही वातावरणात गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या.\nभोसरीतील सार्वजनिक गणेश मंडळांची अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी गणेश मुर्तींचे विसर्जन करण्याची परंपरा आहे. कै. अंकुशराव लांडगे प्रेक्षागृहाशेजारील विहीरीत गणेशमुर्तींचे विसर्जन केले जाते. काही मंडळे मोशी येथे इंद्रायणी नदीतही विसर्जन करतात. महापालिकेच्या वतीने भोसरीतील विहीरीजवळ तसेच मोशी येथे विसर्जन घाटावर अग्निशामक दलाचे कर्मचारी, जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरीतील पीएमटी चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. महापालिकेचे पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या हस्ते सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.\nयंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतही सर्वच मंडळांनी डीजेचा वापर टाळला. त्यामुळे ढोल-ताशा आणि झांज पथकाचा दणदणाट बहुतांशी मिरवणुकीत दिसून येत होता. श्रीगणेश, भोजेश्वर, संत ज्ञानेश्वर भाजी मंडई मित्र मंडळांच्या गणेशमुर्तीचे दुपारी विसर्जन करण्यात आले.\nसायंकाळनंतर गणेश मंडळांच्या मिरवणुका विसर्जन मार्गावर येऊ लागल्या. भोसरीतील मानाचा गणपती असणाऱ्या लांडगे लिंबाची तालीम मंडळांने दरवर्षीप्रमाणे शिस्तबद्ध मिरवणूक काढली. मंडळाचा गणपती आकर्षक पुष्परथात विराजमान झाला होता. मिरवणुकीत पुण्यातील गजर प्रतिष्ठानचे पथक सामील झाले होते. यंदा रौप्य महोत्सव साजरा करणाऱ्या आणि दरवर्षी नेत्रदिपक विसर्जन मिरवणुक काढणाऱ्या गव्हाणे वस्तीतील जय महाराष्ट्र मित्र मंडळाचे गणराय आकर्षक सिंहासन रथात आरूढ झाले होते. रथाची पुष्पसजावटही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मिरवणुकीत पुण्यातील मयुर बॅण्ड पथक तसेच मावळातील कोथूर्णे येथील ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते. लोंढे तालीम मंडळांने अश्वरथ तयार केला होता. मिरवणुकीत वारकऱ्यांचे पथक सहभागी झाले होते.\nपठारे-लांडगे तालीम मंडळाने सुबक पुष्परथ तयार केला होता. मिरवणुकीत गजलक्ष्मी ढोल-ताशा तसेच मयुर बॅण्ड पथक सहभागी झाले होते. लांडेवाडीतील नव महाराष्ट्र तरूण मंडळाने काढलेल्या पुष्परथाची मिरवणुकही दरवर्षीप्रमाणे लक्षवेधी ठरली. रात्री उशिरापर्यंत परिसरातील श्रीराम मयूररथावर बाप्पाची मिरवणूक काढली. खंडोबा, जय हनुमान, माळी आळी, भगवान गव्हाणे, दामुशेठ गव्हाणे, समस्त गव्हाणे तालीममधले फुगे तालीम, फुगे-माने तालीम, समता, आझाद, छत्रपती शिवाजी तरूण मंडळ, श्री गणेश, नरविर तानाजी, लांडगे फ्रेंड सर्कल आदी अनेक गणेश मंडळांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले.\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/two-youth-fall-into-amboli-point-266488.html", "date_download": "2018-11-15T23:17:10Z", "digest": "sha1:2ALZPDUM7F2OT3T6A7Q25E4C5HAUINLP", "length": 12245, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मद्यधुंद अवस्थेतल्या दोन तरुणांचा दरीत पडून मृत्यू, व्हिडिओ व्हायरल", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमद्यधुंद अवस्थेतल्या दोन तरुणांचा दरीत पडून मृत्यू, व्हिडिओ व्हायरल\nप्रताप राठोड, इम्रान गारदी अशी त्यांची नावं आहेत. मद्यधुंद अवस्थेत ते दोघे कड्याच्या टोकावर उभे राहून हुल्लडबाजी करत असताना त्यांचा तोल गेला.\n03 आॅगस्ट : 31 जुलैला संध्याकाळी आंबोलीतील कावळेसाद पॉईंटवर दोन तरुणांचा खोल दरीत पडून मृत्यू झालाय. प्रताप राठोड, इम्रान गारदी अशी त्यांची नावं आहेत. मद्यधुंद अवस्थेत ते दोघे कड्याच्या टोकावर उभे राहून हुल्लडबाजी करत असताना त्यांचा तोल गेला. आणि ते खोल दरीत कोसळले. दाट धुक्यामुळे त्यांचा थांगपत्ता लागेना. अखेर त्यांच्या सहकाऱ्यांनी आंबोली पोलीस गाठलं.\nदूरक्षेत्र जीवरक्षक बाबल आल्मेडा आणि पोलीस पोहोचले घटनास्थळी पोचून शोधकार्य सुरू केलं. क्रेन मागवण्यात आली. त्यांचे मृतदेह जिथं आहेत,त्याठिकाणी पोहोचणं कठीण आहे. त्यामुळे त्यांचे मृतदेह काढणं कठीण आहे. त्यांचा हुल्लडबाजी करण्याचा व्हिडिओ समोर आलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-11-15T22:45:00Z", "digest": "sha1:ZVY3UGJKJYRYKSL7BSCQNVD7RDVGHSLT", "length": 15109, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राग मल्हार - विकिपीडिया", "raw_content": "\nराग मल्हार हा भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतातील एक लोकप्रिय राग आहे.\nमेघ राग आणि मल्हार राग यांच्या मिश्रणातून मेघमल्हार राग बनला आहे. असे सांगितले जाते की, पूर्वी \"मेघमल्हार\" राग आळवल्याने मेघ दाटून येत असत व पर्जन्यवृष्टी होत असे, असे सांगतात.\nगौड-मल्हार, मिया-मल्हार, मेघ-मल्हार, सूर-मल्हार हे मेघ रागाची छटा असलेले उपप्रकार आहेत.\nमल्हार रागात बांधलेली काही गीते[संपादन]\nघन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा : गीतकार - ग.दि. माडगूळकर, संगीत - वसंत पवार, स्वर - मन्‍ना डे, चित्रपट - वरदक्षिणा.\nमेघ मल्हार रागात बांधलेली काही हिंदी चित्रपट गीते (गीताचे बोल; चित्रपट; गायक; संगीत दिग्दर्शक या क्रमाने[संपादन]\nकारे कारे बदरा, सुनी सुनी रतिया (मेरा नाम जोकर; आशा भोसले; शंकर जयकिशन)\nतन रंग लो आज, मन रंग लो, बरसो रे (कोहिनूर; लता-रफी; नौशाद)\nदुख भरे दिन बीते रे भैया (मदर इंडिया; आशा, मन्ना डे, रफी, शमशाद बेगम; नौशाद)\nबरसो रे, कारे बादरवाँ पियां पें बरसो (तानसेन; खुर्शीद; खेमचंद प्रकाश)\nलपक झपक से आई बदरवाँ (बूटपॉलिश; मन्ना डे, (मोहंमद रफी]]; शंकर जयकिशन)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावरी · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पियानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जुलै २०१६ रोजी १४:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-satara-news-bank-current-account-close-shop-act-license-103239", "date_download": "2018-11-15T23:31:48Z", "digest": "sha1:RFBD6X2UJ7IMS2RSYQWY3ANWI74LZ2AS", "length": 9279, "nlines": 49, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news satara news bank current account close shop act license छोट्या आस्थापनांचे बॅंक करंट अकाउंट बंद | eSakal", "raw_content": "\nछोट्या आस्थापनांचे बॅंक करंट अकाउंट बंद\nसकाळ वृत्तसेवा | शुक्रवार, 16 मार्च 2018\nशासनाने तोडगा काढण्याची मागणी\nछोट्या आस्थापनांच्या करंट खात्यातील रकमेचा सध्या काही उपायोग करता येत नाही. त्यामुळे व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या समस्येवर शासनाने बॅंकांना सूचना देऊन तोडगा काढण्याची मागणी होत आहे.\nसातारा - दहाच्या आत कामगारसंख्या असलेल्या आस्थापनांना शासनाच्या अध्यादेशामुळे शॉप ॲक्‍ट लायसन्स मिळत नसल्याने संबंधित व्यावसायिकांचे करंट खात्यातील व्यवहार बॅंकांनी थांबवले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणावर अडचण होत आहे. याबाबत शासकीय पातळीवर तातडीने निर्णय होणे आवश्‍यक आहे.\nएक कामगार असला तरी, पूर्वी संबंधित व्यवसायासाठी शॉप ॲक्‍टचे लायसन्स दिले जात होते. मात्र, शासनाच्या नव्या अध्यादेशामुळे एक ते नऊ कामगारसंख्या असणाऱ्या व्यावसायिकांना ‘ग’ फॉर्म व सूचनापत्र दिले जाते. त्यामुळे शॉप ॲक्‍ट लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकांना पूर्वीप्रमाणे प्रमाणपत्र मिळाले नाही. कामगार कल्याण कार्यालयातून त्यांचा ‘ग’ नमुन्याचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्यात आला. त्याचीच प्रत त्यांना परत देण्यात आली.\nबहुतांश व्यावसायिकांचे बॅंकेमध्ये करंट अकाउंट आहे. त्यावरच त्यांचे दैनंदिन व्यवहार चालतात. करंट खाते काढण्यासाठी व चालविण्यासाठी शॉप ॲक्‍टच्या लायसन्सची प्रत बॅंकेकडून घेतली जाते. त्यानंतर संबंधित खात्यावर व्यवहार सुरू केले जातात. नव्या नियमामुळे लायसन्सच्या प्रतीऐवजी ‘ग’ नमुन्याची प्रत दिली गेली आहे. ती प्रत व्यावसायिकांनी बॅंकेकडे जमा केली आहे. मात्र, त्यांना पूर्वीप्रमाणे शॉप ॲक्‍टच्या प्रमाणपत्राची मागणी बॅंकेकडून केली जात आहे. तोपर्यंत संबंधितांच्या करंट खात्यावर रक्कम जमा करून घेतली जात आहे. मात्र, पैसे काढून दिले जात नाहीत.\nपैसे काढायचे असल्यास शॉप ॲक्‍टचे लायसन्स आणा, असे बॅंकेकडून सांगितले जात आहे. मात्र, संबंधित कार्यालयाकडून शासनाच्या अध्यादेशाचा हवाला देत केवळ ‘ग’ नमुना दिला जात आहे. त्यामुळे करायचे काय, असा प्रश्‍न व्यावसायिकांसमोर उपस्थित झाला आहे.\nकरंट खात्यावर पैसे काढून दिले जात नसल्याने व्यावसायिकांना आपली देणी भागवता येत नाहीत किंवा एखाद्याकडून काही वस्तू घेण्यासाठी त्याला करंट खात्याचा धनादेशही देता येत नाही. त्यामुळे त्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला राज्य बँकेचा दिलासा\nमुंबई - साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’चे पैसे देता यावेत, यासाठी कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जावरील दुरावा येत्या ३१ मार्चपर्यंत १५...\nदिवसभर ताटकळत बसूनही ग्राहक फिरकेना\nनागपूर - पोटासाठी सातशे किलोमीटर अंतर पार करून राजस्थानचे लोहार बांधव नागपुरात आले. दोन-एक महिन्यांत चांगली कमाई करून घरी आनंदाने परत जाऊ, अशी...\n25 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक\nपुणे - मजूर पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडे सुमारे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने...\nछटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक\nजुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न...\nसलग दुसऱ्या दिवशी पोलिस लाचेच्या जाळ्यात\nऔरंगाबाद - सातारा पोलिस ठाण्याचा सहायक फौजदार लाचेच्या सापळ्यात अडकल्यानंतर सिटी चौक ठाण्याच्या पोलिस नाईकाला अडीच हजारांची लाच घेताना पकडले. वाळू...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?cat=648", "date_download": "2018-11-16T00:01:22Z", "digest": "sha1:QB6WA2RYZD6H32S7BLAVSZ6LFSM2TPJS", "length": 8366, "nlines": 183, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "नागपूर | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ नागपूर\nकाटोलचे आमदार कामगिरी दमदार – आमदार आशिष देशमुख यांचा आमदारकीचा राजीनामा – श्री राहुल गांधीचा आजचा सभेला राहणार उपस्थित\n*सर्व पत्रकारांना एसटी बसेस , शिवनेरी व शिवशाही बसेस चा मुक्त प्रवास करण्यासाठी पत्रकार संरक्षण समितीचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिले निवेदन*\nवॉटरकप स्पर्धेत नरखेड तालुक्यातील उमठा गावाचा डंका – पानी फाउंडेशन तर्फे २० लाख रुपये व शासनाकडून १० लाख रुपये रोख बक्षीस प्राप्त \nनरखेड तालुक्यातील गायमुख ( पांढरी ) येथे ४३०० वृक्षांची लागवड – पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून श्रमदान करून केली वृक्षलागवड \nश्री शनैश्‍चर मंदिर सरकारच्या कह्यात घेण्याचे विधेयक विधान परिषदेतही संमत \nदेवता आणि श्रद्धास्थाने यांचे होणारे विडंबन रोखण्यासाठी कठोर कायदा करा \nमल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेता येणार – बंदी नसल्याचे राज्य सरकारने...\n(म्हणे) ‘सनातन संस्थेसारख्या गुन्हेगारांना संरक्षण दिले जात आहे \nमंदिर सरकारीकरणाविषयी विधीमंडळात भूमिका मांडू – एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री\nहिंदूंची मंदिरे कह्यात घेणार्‍या सरकारमध्ये अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे कह्यात घेण्याचे धाडस...\nडी. बी.पथक संदीप आगरकर यांच्या पथकाची कार्यवाही\nबादलकुमार- डकरे - June 20, 2018\nनरखेड तालुक्यात वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावागावात परिवर्तन – गट विकास...\nनागपुरातील दिघोरी येथे एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या\nपेट्रोल डीजल महंगाई के विरोध में आज महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस...\nNagpur Breaking :- अंबाझरी मार्गावर असलेल्या क्रेझी केसलमध्ये 8 जण बुडाले...\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/rumors-on-social-media-become-dangerous/", "date_download": "2018-11-15T23:01:35Z", "digest": "sha1:IEIDTDBSCLQ2TL2SK67U2WKEAGQQYO4H", "length": 9943, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोशल मीडियाच्या ‘वावरात’ अफवांचे ‘पीक’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › सोशल मीडियाच्या ‘वावरात’ अफवांचे ‘पीक’\nसोशल मीडियाच्या ‘वावरात’ अफवांचे ‘पीक’\nऔरंगाबाद : गणेश खेडकर\nयंदा पुन्हा मराठवाड्यावर पाऊस रुसला आहे. शेतकरी हवालदिल झालेत. अजून खरिपाची पेरणी नाही. शेतात उन्हाळी नांगरटीच्या ढेकळांचा डोंगर आजही कायम आहे. अशाही परिस्थितीत सोशल मीडियाच्या ‘वावरात’ मात्र अफवांचे ‘पीक’ जोमात आहे. चोर आले, चोरी झाली, मुलांना पळविणारी टोळी आली, इकडे टॉर्च चमकली, तिकडे उजेड दिसला, अशा अनेक अफवा सोशल मीडियावरून पसरत आहेत. यातूनच वैजापूरमध्ये दोघांचा बळी गेला. पडेगावात दोघांना जमावाने बेदम झोडपले. वाळूजमध्ये संशयावरून एका महिलेला भररस्त्यात जमावाने मारहाण केली. सोशल मीडियामुळे जग जवळ आलंय, हे खरे आहे. पण, या सोशल मीडियाने अनेकांची झोप उडवली. लोकांच्या मनात संशयकल्लोळ निर्माण केला, हे नाकारून चालणार नाही.\nआठ दिवसांपासून जिल्ह्यात चोरीच्या अफवांचे पेव फुटले आहे. संध्याकाळ झाली की जिल्ह्यात कुठे ना कुठे चोर आल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होते. तो प्रकार पोलिसांना समजतो आणि पोलिस घटनास्थळी रवाना होतात. तेथे गेल्यावर सर्व काही नॉर्मल असते. पोलिस ज्या ठिकाणी जाऊन आले तेथे चोर आले होते का, असे विचारतात त्या ठिकाणच्या रहिवाशांमध्ये चोरीची भीती पसरते. पुन्हा त्यांना दूर कुठे तरी टॉर्च चकमलेली दिसली की ते लगेचच याची चर्चा गावभर करतात. हाच प्रकार पुन्हा पोलिसांना कळवितात. यात पोलिसांची धावपळ होते. वैजापूर, गंगापूर, लासूर स्टेशन, बिडकीन, खुलताबाद, कन्नड, वाळूज, हर्सूल या भागात दररोज अशा अफवा पसरू लागल्या आहेत. अफवा पसरविणारे सोशल मीडियावर जुने फोटो किंवा इकडचे-तिकडचे फोटो मिक्स करून व्हायरल करतात आणि त्यानंतर होणारे परिणाम पाहात बसतात. यात त्यांना टोकाचा आनंद मिळतो. पण, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही की कायद्याने हा गुन्हा आहे. हा प्रकार उघड झाला तर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, अटक होऊ शकते. विशेष म्हणजे, यावर किती सरकारी मनुष्यबळ आणि पैसा खर्च होतो, असे विचारतात त्या ठिकाणच्या रहिवाशांमध्ये चोरीची भीती पसरते. पुन्हा त्यांना दूर कुठे तरी टॉर्च चकमलेली दिसली की ते लगेचच याची चर्चा गावभर करतात. हाच प्रकार पुन्हा पोलिसांना कळवितात. यात पोलिसांची धावपळ होते. वैजापूर, गंगापूर, लासूर स्टेशन, बिडकीन, खुलताबाद, कन्नड, वाळूज, हर्सूल या भागात दररोज अशा अफवा पसरू लागल्या आहेत. अफवा पसरविणारे सोशल मीडियावर जुने फोटो किंवा इकडचे-तिकडचे फोटो मिक्स करून व्हायरल करतात आणि त्यानंतर होणारे परिणाम पाहात बसतात. यात त्यांना टोकाचा आनंद मिळतो. पण, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही की कायद्याने हा गुन्हा आहे. हा प्रकार उघड झाला तर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, अटक होऊ शकते. विशेष म्हणजे, यावर किती सरकारी मनुष्यबळ आणि पैसा खर्च होतो याचाही ते विचार करीत नाहीत.\nअफवा पसरविल्या म्हणून वैजापूरमध्ये तिघांवर तीन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यात त्यांना अटक झाली आहे. दरम्यान, 8 जून रोजी सकाळी साडेसहा वाजता वैजापूर तालुक्यातील चांडगाव व जरूळ शिवारात चोर असल्याच्या संशयावरून आठ जणांना गावकर्‍यांनी बेदम मारहाण केली होती. यात दोघांचा मृत्यू झाला होता. याची अधिक माहिती घेतली असता आठ जणांपैकी चौघे बीडचे, एक जण शिऊरचा आणि तिघे औरंगाबादच्या पडेगाव भागातील असल्याचे स्पष्ट झाले. बीडच्या चौघांपैकी दोघांवर पाकिटमारीचे गुन्हेही दाखल आहेत. ते संशयित आहेत यात शंका नाही. पण, त्यामुळे 400 लोकांवर गुन्हा दाखल झाला. 12 जणांना अटक झाली. तसेच या घटनेनंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी जमावाने संशयावरून अनेकांना बदडले. त्यामुळे नागरिकांनी केवळ अफवांवर विश्‍वास ठेवू नये. कोणी संशयित दिसला तर निव्वळ पोलिसांच्या भरवशावरही थांबू नये. संशयिताला पकडावे, त्याची विचारपूस करावी आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यावे.\nसंशयाचे भूत; अफवांचे बळी :\nसोशल मीडियामुळे जग जवळ आलंय. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्रामच्या वापरामुळे जगातील कोणतीही बातमी बसल्याजागी काही मिनिटांत आपल्याजवळ येऊ लागली आहे. पण ती माहिती खरी आहे की खोटी याची पडताळणी न केल्यामुळे संशयाचे भूत गारुड घालू लागते. मनात घर करून बसलेला संशय काही केल्या आपला पिच्छा सोडत नाही. राग, लोभ, मत, मत्सर याप्रमाणेच संशय हा व्यक्‍तिस्वभाव आहे. बर्‍याचदा हा संशय सत्याची उकल होण्याआधीच मारा करतो आणि तो खूप घातक ठरतो. ती वेळ येण्यापूर्वीच त्या संशयाचा पुरेपूर बंदोबस्त केला पाहिजे. नाहीतर अफवांचे पेव फुटते आणि नाहक बळी जातात. याचा अनुभव वैजापुरात आला आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Chemical-loop-of-Haupus-Swastai-in-Mumbai/", "date_download": "2018-11-15T23:39:02Z", "digest": "sha1:EWDR3AEE2SUJNOS7HR4636SEZ6SLMUNK", "length": 5481, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईत हापूस स्वस्ताईचा केमिकल लोचा; दर अर्ध्यावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत हापूस स्वस्ताईचा केमिकल लोचा; दर अर्ध्यावर\nमुंबईत हापूस स्वस्ताईचा केमिकल लोचा; दर अर्ध्यावर\nनवी मुंबई : राजेंद्र पाटील\nहापूसवर केमिकल फवारणीचा व्हिडीओ व्हायरल झाला असतानाच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी हापूसच्या तब्बल 90 हजार पेट्यांची आवक झाल्याने दर मोठ्या प्रमाणात कोसळून जवळपास निम्म्यावर आले. किरकोळ बाजारात जो आंबा 400 रुपये डझनाने विकला जात होता तो 200 रुपयांवर आला. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने आंबा कोल्हापूर आणि सांगली बाजारपेठेत पाठवण्याची वेळ आली.\nगेल्या आठवड्यात हापूसवर इथरेल केमिकलची फवारणी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर 25 एप्रिल रोजी ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकून 105 व्यापार्‍यांकडून हापूसचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. दुसर्‍या दिवशी बाजारातील रायप्लिगं चेंबरची माहिती घेतली. त्याचा अहवाल अद्याप आला नसला तरी या व्हायरल व्हिडीओने खळबळ माजली. अशा वातावरणातच शनिवारी पुणे बाजार तर रविवारी अहमदाबाद येथील बाजार बंद असल्याने शनिवारी मुंबई एपीएमसीत 90 हजार पेट्यांची आवक झाली, त्यामुळे हापूस आंब्याच्या पाच ते आठ डझनची पेटीचे दर एक हजार रुपयांनी घसरले, अशी माहिती घाऊक व्यापारी संजय पानसरे यांनी पुढारीशी बोलताना दिली.\nआवक वाढूनही ग्राहक बाजारात फिरकला नसल्याने व्यापार्‍यांनी मुंबईतून इतर बाजारात माल विक्रीसाठी पाठवल्याचे पानसरे म्हणाले. शिवाय त्याचा परिणाम निर्यातीवरही झाल्याचे त्यांनी सांगितले. 1500 ते 3500 हजार रुपये मिळणारी हापूसची पेटी शनिवारी 1 हजार ते 2500 रुपयांवर आली. यामुळे एकाच आठवड्यात बाजारभाव एक हजार रुपयांनी उतरला.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Plastic-ban-hardening-after-2-October/", "date_download": "2018-11-15T23:48:08Z", "digest": "sha1:AN6S7CCZ7UCSRUQ5764K3X6OWIK2K7MR", "length": 7387, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्लास्टिकबंदी 2 ऑक्टोबरनंतर ‘कडक’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › प्लास्टिकबंदी 2 ऑक्टोबरनंतर ‘कडक’\nप्लास्टिकबंदी 2 ऑक्टोबरनंतर ‘कडक’\nप्लास्टिक बंदीवरील कारवाई सध्या थंडावली असली तरी, येत्या 2 ऑक्टोबरनंतर मात्र ती पुन्हा सुरू होणार आहे. तुमच्याकडे प्रक्रिया होऊ न शकणार्‍या प्लास्टिक पिशव्या आढळल्या तर, तुम्हाला कडक कारवाईला सामोरे जावे लागेल आणि यामध्ये दोषी आढळणार्‍यांना 5 हजार, 10 हजार व 25 हजार रुपयांचा दंड आणि प्रसंगी कारावासदेखील होऊ शकतो, अशी माहिती पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सुरेश जगताप यांनी बुधवारी दिली.\nपुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने धायरी येथे आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी बैठकीत त्यांनी प्लास्टिकबंदीविषयी व्यापार्‍यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. याप्रसंगी सिंहगड पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, उपाध्यक्ष सोमाराम राठोड, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेवक हरिदास चरवड, नगरसेविका राजश्री नवले, विलास पोकळे, नवनाथ सोमसे, उमेश यादव, अमोल काशीद, हुकमाराम चौधरी आदी उपस्थित होते.\nप्रक्रिया होऊ न शकणार्‍या प्लास्टिकच्या पिशव्या ग्राहकांनी त्यांच्याजवळील किरकोळ विक्रेत्यांकडे जमा कराव्यात आणि विक्रेत्यांनी त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्या 2 ऑक्टोबरपूर्वीच महापालिकेकडे जमा कराव्यात, असे आवाहन उपायुक्त जगताप यांनी यावेळी केले. तसेच, दुधाच्या पिशव्या आणि इतर प्लास्टिक पिशव्या पुन्हा परत मिळविण्यासाठी यंत्रणा उभारण्यासंदर्भात काय करता येईल, याचाही विचार सर्व दुकानदारांनी करावा, असेही उपायुक्त जगताप यांनी यावेळी सांगितले.पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने प्लास्टिक जमा करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली असून जमा झालेल्या प्लास्टिकमधून ड्रमसारख्या वस्तु तयार केल्या जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी यावेळी दिली.\nवर्गणीसाठी त्रास दिल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा : ज्योती गडकरी\nवर्गणी हा ऐच्छिक विषय आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात वर्गणीसाठी कोणी त्रास दिल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन सिंहगड पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी केले आहे. तसेच, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमुळे गुन्ह्यांना आळा बसतो. शिवाय गुन्ह्यांच्या तपासात त्याची मोठी मदत होते. त्यामुळे सर्व दुकानदार व विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी या वेळी मांडली.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/BJP-deceives-farmers-said-by-MP-Shetty/", "date_download": "2018-11-15T23:27:02Z", "digest": "sha1:H2UBEPWQEAEJQ2BHMLWXIU36UL5BT455", "length": 3292, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपकडून शेतकर्‍यांची फसवणूक : खा. शेट्टी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › भाजपकडून शेतकर्‍यांची फसवणूक : खा. शेट्टी\nभाजपकडून शेतकर्‍यांची फसवणूक : खा. शेट्टी\nशेतकर्‍यांचा 7/12 कोरा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला भाग पाडू. भाजप सरकार शेतकर्‍यांची फसवणूक करीत आहे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.घबकवाडी (ता. वाळवा) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनसमारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. खा. शेट्टी यांच्याहस्ते 4 लाख 50 हजार रूपये अंतर्गत गल्ली बोळ काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सुखदेव भारती अध्यक्षस्थानी होते. संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव, प्रदेश उपाध्यक्ष सयाजीराव मोरे, अ‍ॅड. शमशुद्दीन संदे आदी उपस्थित होते.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Political-parties-people-representatives-to-Gramsabha-Ban/", "date_download": "2018-11-15T22:59:09Z", "digest": "sha1:AVLIDOZK6OSMJBCKDACRJPZ3LTKCG5WB", "length": 6606, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींना ग्रामसभेला बॅन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींना ग्रामसभेला बॅन\nराजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींना ग्रामसभेला बॅन\nप्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा अभियानांतर्गत सोमवारी आयुष्यमान भारत या उपक्रमांतर्गत ग्रामसभा होणार आहेत. मात्र या ग्रामसभांना राजकीय पक्ष किंवा लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहता येणार नाही. कोणत्याही प्रकारे मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही कृती करू नये, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.\nराज्यातील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका व 1812 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्य शासनाच्या राज्य आरोग्य हमी सोसायटीतर्फे निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शन पाठविले आहे.\n‘प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा अभियान हा राष्ट्रव्यापी कार्यक्रम आहे. जनतेच्या आरोग्याशी संबंधित आहे. यामध्ये राज्यातील 83 लाख लाभार्थींचा समावेश आहे. जुन्या लाभार्थींची माहिती अद्यावत करण्यात येणार असल्याने दि. 30 एप्रिल 2018 रोजी होणार्‍या ग्रामसभांमध्ये राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहू नये. कोणत्याही प्रकारे मतदारांवर प्रभाव पडेल अशी कोणतीही कृती करू नये या अटीच्या अधीन राहून दि. 30 एप्रिल 2014 रोजी राज्यभर ग्रामसभा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे’, असे मार्गदर्शन राज्य निवडणूक आयोगाने पाठविले आहे.\nसांगली जिल्ह्यात 80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, तर 40 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका आहेत. शिवाय पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही गुरूवारी जाहीर झाली आहे. त्याची आचारसंहिता जिल्हाभर लागू झाली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन पाहता सोमवारी होणार्‍या ग्रामसभेपासून राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींना ग्रामसभेपासून दूर रहावे लागणार आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा अभियानअंतर्गत ‘आयुष्यमान भारत’ ही योजना राबविली जाणार आहे. सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय सर्वेक्षण यादीतील कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुल, नवीन विवाहिता यांचे नाव या यादीत समाविष्ट करता येणार आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/dadasaheb-yendhe-article-on-plastic-banned/", "date_download": "2018-11-15T23:57:04Z", "digest": "sha1:UL4TNZBKJBA6BKJXZMWSR7OZQRT7FMMA", "length": 25434, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख – प्लॅस्टिकबंदीः व्यापक जनजागृतीची गरज | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nलेख – प्लॅस्टिकबंदीः व्यापक जनजागृतीची गरज\nप्लॅस्टिकच्या कचऱ्याचे दुष्परिणाम आणि त्याचा आपल्याच आयुष्यावर होणारा परिणाम याविषयी नागरिकांना संवेदनशील बनवण्यासाठी आणि प्लॅस्टिकच्या उत्पादनांना विविध चांगले पर्याय उपलब्ध करण्यासाठी जोमाने प्रयत्न होण्याचीही नितांत गरज आहे. प्लॅस्टिकबंदीचा निर्णय अमलात आणताना लोकप्रबोधन करून पर्यावरणपूरक व मुबलक पिशव्या बाजारात उपलब्ध करणेही आवश्यक आहे.\nमुंबईमध्ये प्लॅस्टिकबंदीसाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही जनता याच पिशव्यांचा आग्रह धरत असते. तेल, दूध सुटे घेताना उपलब्ध होणाऱ्या पिशव्याही पातळ असतात. या पातळ पिशव्या रिसायकल होत नसल्यामुळे त्या गोळा केल्या जात नाहीत. त्यामुळे असा कचरा साठत जातो. मुंबईतील काही पर्यावरणप्रेमी, प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे होणारी हानी जाणून जागरूक झालेले नागरिक प्लॅस्टिकबंदीसाठी प्रयत्न करत आहेत, मात्र हे प्रमाण कमी आहे. खरेतर प्लॅस्टिकचा कचरा कमी होण्यासाठी भाजीवाल्यांनी कागदी पिशव्यांमध्ये भाज्या द्यावयास हव्या. मोठय़ा मॉल्समध्ये ज्या पद्धतीने पैसे देऊन पिशव्या विकत घ्यायला लागतात तशी भाजी मार्केटमध्ये पैसे देऊन पिशव्या विकत घेण्याची सवय लोकांना लागणे गरजेचे आहे.\nप्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये अधिक काळ खाद्यपदार्थ ठेवणे हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते. प्लॅस्टिक हे द्रवरूपातील खाद्यपदार्थांसाठी हानीकारक असते. प्लॅस्टिक कंटेनर किंवा पिशवी याच्या आतील स्तराचा थेट द्रव खाद्यपदार्थांशी संबंध येतो. कालांतराने रासायनिक प्रक्रिया होऊन प्लॅस्टिकच्या त्या आतील स्तरातील रसायने विरघळून द्रव खाद्यपदार्थात थेट मिसळतात. प्लॅस्टिक कंटेनरमधील घन स्वरूपातील खाद्यपदार्थ आपण एकवेळ पाण्याने धुऊन घेऊ शकतो, मात्र द्रव खाद्यपदार्थांच्या बाबतीत ते शक्य नसते. पिशव्या किंवा कंटेनरमध्ये शक्यतो खाण्याची वस्तू न ठेवण्याची काळजी नागरिकांनी घ्यायला हवी.\nदात घासण्याच्या ब्रशपासून ते घरातील प्रत्येक उपकरणे आणि छतांपर्यंत, स्मार्टकार्डपासून रेल्वे आणि रेल्वे स्थानकातील आसनांपर्यंत, बाईकपासून चारचाकी वाहनांपर्यंत तसेच जमिनीवर आणि अवकाशात जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीत प्लॅस्टिकचा समावेश आढळून येतो. थोडक्यात, मूलभूत गरजांएवढे स्थान प्लॅस्टिकला प्राप्त झाले आहे. या सर्व ठिकाणी वापरले जाणारे प्लॅस्टिक हे पुनर्वापरात येणारे प्लॅस्टिक आहे. मग प्रश्न उरतो तो म्हणजे प्रदूषण करणारे प्लॅस्टिक नेमके कुठे आहे त्याचा. किती प्रमाणात ते वापरले जात आहे, त्यापासून काय इजा पोहोचते आहे आणि ते बंद करणे खरोखर गरजेचे आहे काय कारण फक्त स्वार्थापोटी मानवी जीवनच नव्हे तर संपूर्ण जीवसाखळी धोक्यात आणली जात आहे. त्यामुळे प्लॅस्टिकबंदी रास्तच आहे.\nप्लॅटिकचा वापर आणि त्यामुळे प्रदूषणात होणारी वाढ ही जागतिक पातळीवरील गंभीर समस्या आहे. त्यामुळे विविध देशांनी प्लॅस्टिकच्या वापरासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ते जाणून घेतल्यास हिंदुस्थानातही प्लॅस्टिकच्या वापरला आळा घालणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येईल. अमेरिकेत प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर पूर्णपणे बंदी आहे. चीनमध्ये २००८ पासून प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. बांगलादेशात तर २००२ पासूनच प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी आहे. इटलीनेही २०११ पासून प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदीचा निर्णय घेऊन अमलात आणला आहे.\nप्लॅस्टिकच्या कचऱ्याचे दुष्परिणाम आणि त्याचा आपल्याच आयुष्यावर होणारा परिणाम याविषयी नागरिकांना संवेदनशील बनवण्यासाठी आणि प्लॅस्टिकच्या उत्पादनांना विविध चांगले पर्याय उपलब्ध करण्यासाठी जोमाने प्रयत्न होण्याचीही नितांत गरज आहे. प्रशासनाने राज्यव्यापी मोहीम उघडून अलीकडेच प्लॅस्टिक पिशव्या जप्त करून संबंधितांवर कारवाई केली. कचरा कोंडाळ्यातील निम्मा कचरा प्लॅस्टिक पिशव्यांचा असतो. याचा उपद्रव पावसाळ्यामध्ये अधिक जाणवतो. पावसाच्या पाण्यात वाहत जाणाऱ्या या पिशव्या गटारामध्ये अडकल्यामुळे पाण्याचा लवकर निचरा होत नाही. बऱ्याचदा मुंबईत पाणी तुंबण्याच्या घटनेमागचे निष्कर्ष प्लॅस्टिक पिशव्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्लॅस्टिकवर बंदी आवश्यकच होती. मात्र त्याची तेवढय़ाच काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. सध्या तशी ती होताना दिसत आहे, पण प्लॅस्टिक कसे हानीकारक आहे हे जनतेला प्रबोधनात्मक मार्गाने पटवून दिले तर ते अधिक सकारात्मकतेने स्वीकारले जाईल.\nत्यासोबतच पर्यावरणपूरक पिशव्या पुरेशा प्रमाणात बाजारात उपलब्ध केल्या तर नागरिक प्लॅस्टिक पिशव्या वापरणे बंद करतील. अशा प्रकारच्या उत्पादनाला सरकारने प्रोत्साहन दिले तर उपलब्धता वाढून प्लॅस्टिकबंदीचा निर्णय शंभर टक्के यशस्वी होईल. राज्य सरकारने गुटखाबंदीचा कायदा केला, परंतु हे केवळ कागदोपत्रीच आहे. अनेक ठिकाणी आडमार्गाने गुटखा उपलब्ध होत आहे. पुरेशा मनुष्यबळाअभावी अन्न आणि औषध विभागाकडून कठोर कारवाई होत नाही. त्या पार्श्वभूमीवर प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाकडे पाहायला हवे. हा निर्णय अमलात आणताना लोकप्रबोधन करून पर्यावरणपूरक व मुबलक पिशव्या बाजारात उपलब्ध करणेही आवश्यक आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलठसा – वसंत तावडे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/saif-ali-khan-buys-grand-cherokee-srt-luxury-car-for-son-taimur-ali-khan-on-childrens-day-bal-divas-saif-ali-khan-taimur-ali-khan-kareena-kapoor-birthday-274315.html", "date_download": "2018-11-15T22:55:57Z", "digest": "sha1:XUMYJA5PCEKV7FPP2LGHHSAIS67WAZWJ", "length": 13794, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बालदिवस स्पेशलच,सैफने घेतली तैमुरसाठी 1.03 कोटीची लक्झरी कार !", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nबालदिवस स्पेशलच,सैफने घेतली तैमुरसाठी 1.03 कोटीची लक्झरी कार \nआता पुढच्या महिन्यात तैमूरचा बर्थडे आहे. तो एक वर्षाचा होणार आहे. सैफ आणि करिना त्यांच्या मुलाच्या बर्थडेची जोरदार तयारी करत आहे.\n14 नोव्हेंबर : आजचा बालदिवस जगभरात साजरा होत असताना बॉलिवूडच्या छोट्या उस्तादाला म्हणजेच तैमूर खानला आपण कसं विसरु शकतो. आजचा बालदिवस तैमूरसाठी एकदम खास ठरला आहे.\nकारण सैफ अली खानने त्याला 1.03 कोटींची लक्झरी कार गिफ्ट केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सैफ 'ग्रँड चेरोकी एसआरटी' या कारच्या एका कार्यमक्रमात गेला होता. त्यात त्याला ही कार खूप आवडली आणि त्याने ती विकत घेतली.\nअसं बोललं जातं की, या कारची किंमत 1.07 कोटी इतकी आहे पण सैफने ती 1.03 कोटीला विकत घेतली आहे.\nया कारबद्दल सांगताना सैफ म्हणाला की, 'या कारमध्ये मागच्या सीटावर 'बेबीसीट' आहे. त्यामुळे मी तैमूरला आरामशीर फिरायला घेऊन जावू शकतो.\nमी ही गाडी त्याला देऊ इच्छितो. आशा आहे की, तैमूरला ही लाल रंगाची चेरी रेड जीप आवडेल. मी ही गाडी तैमूरसाठी ठेवणार आहे.'\nदरम्यान, एका मुलाखतीमध्ये तैमूरच्या लोकप्रियतेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यात तो म्हणाला की, 'तैमूर आतापासूनच स्टार बनला आहे. तो जिथे जाईल तिथे लोक त्याचे फोटो काढायला येतात. त्याच्या प्रसिद्धीसोबतच त्याची जबाबदारीही आता वाढतं आहे. पुढे जाऊन त्याला ही जबाबदारी सांभाळावी लागेल.'\nपण तैमूर ज्या पद्धतीने फोटोसाठी लूक देतो त्यावरुन तो त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा तर पूर्ण करतोय हेच म्हणावं लागेल.\nआता पुढच्या महिन्यात तैमूरचा बर्थडे आहे. तो एक वर्षाचा होणार आहे. सैफ आणि करिना त्यांच्या मुलाच्या बर्थडेची जोरदार तयारी करत आहे.\nत्यामुळे आता त्याच्या बर्थडेला त्याला गिफ्ट मिळणार याच्या उत्सुकतेतेच त्याचे चाहते आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Saif Ali Khanतैमुरसैफ अली खान\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nदीपवीरच्या लग्नाचे VIDEO सोशल मीडियावर व्हायरल\n#TRPमीटर : दिवाळीच्या आठवड्यात नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/birthday/", "date_download": "2018-11-15T22:58:00Z", "digest": "sha1:OWSF2Z7EMHF5WL7WUFADKEJ2E43IHVFU", "length": 11124, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Birthday- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nदीपवीर : कृपया आहेर आणू नका, पण...\nआता मुंबईत 28 नोव्हेंबरला ग्रँड हयातमध्ये लग्न आहे. लग्नाची पत्रिकाही अनोखीच आहे.\nशाहरुखच्या लेकाच्या वाढदिवसाला करण जोहरनं 'अशा' दिल्या शुभेच्छा\nVIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी\nप्रियांका-निकच्या लग्नाला 'याच' व्यक्तींना मिळणार एंट्री\nBirthday Special : असं करणार कविता मेढेकर खास दिवसाचं सेलिब्रेशन\nशिवसेनेच्या नगरसेवकपुत्राने वाढदिवसाच्या पार्टीत केला हवेत गोळीबार\n...म्हणून शनाया तुमच्या शुभेच्छांच्या मेसेजना उत्तर देणार नाही\nदिवाळीमध्ये संजय दत्तचं 'खलनायक' रूप, मीडियाला केली शिवीगाळ, Video व्हायरल\nBirthday Special : 'असं' करणार शनाया वाढदिवसाचं सेलिब्रेशन\nफोटो गॅलरी Nov 9, 2018\nHappy Birthday Prithvi Shaw- पृथ्वीच्या 'या' गोष्टी तुम्हाला क्वचितच माहीत असतील\nलोकप्रिय वाहिनीवर रंगणार आदेश बांदेकर आणि संजय मोनेची अदाकारी\nBirthday Special : मी मस्तीभरं आयुष्य जगत नाही - सुबोध भावे\nदीपिका पदुकोण आणि रणबीर पुन्हा एकदा येतायत जवळ\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2015/02/15/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7/", "date_download": "2018-11-15T23:24:48Z", "digest": "sha1:54D7VVVO7RSWUOBTIT4J2BQ7KEY5KEXF", "length": 23057, "nlines": 159, "source_domain": "shecooksathome.com", "title": "स्वयंपाकाचं नियोजन भाग १ – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nस्वयंपाकाचं नियोजन भाग १\nस्वयंपाक करणं मला स्वतःला खूप आवडतं. स्वयंपाक करणं हा एक उत्तम स्ट्रेस बस्टर आहे असं मला वाटतं. अर्थात स्वयंपाकाचं नीट नियोजन केलेलं असलं की मग स्वयंपाक करणं अजिबात त्रासाचं वाटत नाही. मी घरातून काम करते त्यामुळे माझे कामाचे निश्चित तास नाहीत. त्यामुळे मला अमुकच वेळेला कामाला बाहेर पडायचंय असं नसतं. तरीही मी घरी असताना रोज निश्चित वेळेला कामाला बसतेच. मग ज्या बायका नियमितपणे कामाला जाण्यासाठी घराबाहेर पडतात त्यांच्यासाठी तर ही तारेवरची कसरतच असते. म्हणूनच नुसतं स्वयंपाकाचंच नाही तर स्वयंपाकघराचं नियोजन मला खूप महत्वाचं वाटतं. माझ्या घरी मी ते करतेच करते. खूप सोप्या आणि साध्या पध्दतीनं तुम्ही स्वयंपाकघराचं नियोजन करू शकता. मी माझ्या घरी यासाठी काय करते ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.\nघरातला फ्रीज महिन्यातून एकदा बंद करा. तो पूर्ण रिकामा करा. नंतर तो साबणाच्या पाण्यानं स्वच्छ पुसा. मग साध्या पाण्यानं आणि मग अर्थातच कोरड्या फडक्यानं अगदी कोरडा करा. थोडा वेळ उघडा ठेवा. मग त्यात सामान व्यवस्थित भरा. म्हणजे फ्रीजरमध्ये फ्रोजन गोष्टी ( उदाहरणार्थ मासे, चिकन, मटन, मटार, कॉर्न दाणे, घरी केलेलं लोणी इत्यादी) तसंच कोरड्या मसाल्यांची पाकिटं (आपण जे एव्हरेस्ट किंवा तत्सम कोरडे मसाले वापरतो, त्याप्रकारचे मसाले, जायफळ पूड, वेलची पूड, कॉर्न फ्लोअर, बेकिंग पावडर इत्यादी) तुम्ही ठेवू शकता. खाली फ्रीजमध्ये चिल ट्रेमध्ये बटर, चीज, शिवाय जे मसाले थोडे थोडे लागतात ते म्हणजे बडिशेपेची पूड, मोहरीची पूड, मिर पूड असं ठेवा. फ्रीजच्या पहिल्या कप्प्यात सगळे दुधाचे पदार्थ म्हणजे रोजचं दूध, दही, ताक, विरजण लावलेली साय इत्यादी ठेवा. त्याच्या खालच्या कप्प्यात रोजचं उरलेलं जेवण, खाद्यपदार्थ ठेवा. शिवाय काही फळं असतील तर तीही ठेवा (उदाहरणार्थ डाळिंब सोलून त्याचे दाणे किंवा स्ट्रॉबेरीज इत्यादी. पपई, केळी, चिकू ही फळं फ्रीजमध्ये ठेवू नयेत त्यांचं टेक्श्चर बदलतं. ) त्या खालच्या कप्प्यात कोथिंबीर, आलं, मिरची, पुदिना, कढीपत्ता, लिंबं यांचे डबे, मोड आलेली कडधान्यं असतील तर ती, शिवाय निवडलेल्या पालेभाज्या, दुस-या दिवशी सकाळी करण्याच्या भाजीसाठी आवश्यक असेल तर चिरलेलं कांदा, टोमॅटो इत्यादी ठेवा. सगळ्यात खालच्या कप्प्यात दाण्याचं कूट, धणे-जिरे पूड, सुका मेवा असेल तर तो, अख्खा खडा मसाला जास्त आणलेला असेल तर तो, ऑलिव्हज, स्वयंपाकासाठी लागणारे रेडीमेड सॉस वापरत असाल तर त्यांच्या बाटल्या असं ठेवता येईल. सगळ्यात खाली भाजीचा ट्रे. मी स्वतः आठवड्यातून दोनदा भाजी घेऊन येते. पालेभाज्या, कांदे-बटाटे वगळता सगळ्या भाज्या भरपूर पाण्यात थोडंसं पोटॅशिअम परमँगनेट घालून धुते. त्या स्वच्छ पंचावर घालून अगदी कोरड्या करते आणि मग त्या फ्रीज बॅग्जमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवते. तसं करणं शक्य असेल तर तसं करा.\nफ्रीज जर अशा पध्दतीनं लावलेला असेल तर मग तुम्हाला स्वयंपाक करताना त्रास होणार नाही.\nमाझ्या घरी फ्रीजमध्ये कायम दोन गड्डे लसूण सोललेला असतो. शिवाय महिन्यातून एकदा दाण्याचं कूट, तिळाचं कूट, धणे पूड, जिरे पूड, पिठी साखर, थोडासा ताजा गरम मसाला, सांबार मसाला हे करून ठेवलं जातं. गूळ किसून ठेवलेला असतो. शिवाय बडिशेपेची पूड, मोहरी पूड, मिर पूड हे लागेल तसं करून ठेवते. मी सुके मसाले विकत आणून वापरते. पण मी सोया सॉस, चिली सॉस सोडले तर बहुतेक रेडिमेड सॉस शक्यतो वापरत नाही. अगदीच आवश्यक तिथेच वापरते. कोरडे मसाले मात्र माझ्याकडे मुबलक प्रकारचे असतात. म्हणजे रेडीमेड इटालियन हर्ब्ज, सुंठ पावडर, दालचिनी पावडर हेही माझ्याकडे नेहमी असतं. ऑलिव्ह ऑईलचे दोन प्रकार असतात. एक साधं ऑलिव्ह ऑईल जे कुकिंगसाठी वापरतात. दुसरं एक्स्ट्रॉ व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल, हे शक्यतो कच्चं वापरावं. सॅलड्समध्ये, सँडविचेसवर किंवा हमससारख्या डिप्समध्ये. माझ्या घरी दोन्ही प्रकारचं ऑलिव्ह ऑईल असतं. आपल्या भारतीय जेवणासाठी मात्र व्हेजिटेबल ऑईल्स चांगली लागतात. दाण्याचं, तिळाचं, मोहरीचं, राईस ब्रान, सोयाबीन अशी वेगवेगळी तेलं आपल्याकडे सगळीकडे मिळतात. तेल कुठलं वापरावं याविषयी बरेचसे मतप्रवाह आहेत. पण वेगवेगळ्या तेलांचे वेगवेगळे गुणधर्म असतात. म्हणून तेल आलटून पालटून वापरावं असं म्हणतात. मी शेंगदाणा आणि राईसब्रान आलटून पालटून वापरते. टोमॅटो केचप मुलींना आवडतं म्हणून मी आणते खरी पण मी पदार्थांमध्ये फारच क्वचित त्याचा वापर करते. मी रेडीमेड टोमॅटो प्युरे, नारळाचं दूध, आलं-लसूण पेस्ट कधीही वापरत नाही. मी या गोष्टी जशा लागतील तशा ताज्या करून वापरते. पनीरही मी घरीच करते. चिंच-गूळ-खजुराची चटणी महिन्यातून एकदा करून ती बाटल्यांमध्ये भरून फ्रीजरला ठेवलेली असते. खोवलेला नारळ लहान लहान काचेच्या कंटेनर्समध्ये फ्रीजरला ठेवलेला असतो. म्हणजे एकावेळेला एकच कंटेनर काढला की काम होतं. शिवाय चिंचेचा कोळ काढून तोही फ्रीजरला ठेवलेला असतो. फक्त तो आठवणीनं आधी बाहेर काढून ठेवावा लागतो इतकंच. अजून एक गोष्ट, मी प्लॅस्टिकचा वापर शक्यतो करत नाही. फ्रीजमध्ये सर्व गोष्टी स्टील किंवा काचेच्या कंटेनर्समध्येच ठेवलेल्या असतात. पाण्याच्या बाटल्या स्टीलच्या वापरते. तुम्ही प्लॅस्टिकच्या वापरत असाल तर दरवर्षी त्या बदलण्याची खबरदारी घ्या.\nआपण सगळेच स्वयंपाक करताना मसाल्याचा डबा वापरतो. हा डबा आठवड्याला किमान एकदा स्वच्छ धुवा. त्यात अर्थातच हळद, तिखट, काळा मसाला, मोहरी, जिरं, उडदाची डाळ आणि हिंग मी ठेवते. तुम्ही जे मसाले नियमितपणे वापरत असाल ते ठेवत असणार. मी या डब्याबरोबरच असाच एक डबा अख्ख्या गरम मसाल्यासाठी वापरते. ज्यात मी लवंग, मिरी दाणे, वेलची, बडी वेलची, शहाजिरं, दालचिनी इत्यादी ठेवते. शिवाय तमालपत्रंही हाताशीच असतात. मसाल्याच्याच ड्रॉवरमध्ये मला सतत लागणा-या गोष्टी एका लहानशा ट्रेमध्ये असतात. म्हणजे टीस्पून, टेबलस्पून ( मी रेसिपीज लिहित असले तरी तुमच्यासाठी टीस्पून, टेबलस्पून लिहिते. मी एरवी काहीही मोजून घालत नाही या गोष्टी माझ्या मुली वापरतात.) सु-या, साल काढणं, लायटर, थोडे लहान चमचे, एक लहानसा बत्ता, एक लहान स्क्रू ड्रायव्हर, काही पाकिटं फोडल्यावर ती बंद करण्यासाठी लागणारे चिमटे इत्यादी गोष्टी या ट्रेमध्ये ठेवलेल्या असतात. माझं स्वयंपाकघर अतिशय लहान आहे. अन्न हेच पूर्णब्रह्मचा कव्हर फोटो आहे ते माझं स्वयंपाकघर आहे. गॅसच्या उजव्या बाजुला एका मोठ्या कुंडीसारख्या भांड्यात मला स्वयंपाक करताना लागणारे चमचे, पळ्या, रवी, मॅशर, झारे, उलथनं आदी ठेवलेलं असतं. तर दुस-या एका लहान लाकडी भांड्यात नॉनस्टिक भांड्यांसाठी लागणारे लाकडी चमचे ठेवलेले असतात. गॅसच्या डाव्या बाजुला एक लहानसं शेल्फ आहे. तिथे एक लहान घड्याळ (कुकरचा वेळ मोजायला स्वयंपाकघरात अगदी आवश्यक), मिठाची बरणी, तूप, आणि रोज न लागणारे काही मसाले म्हणजे मालवणी मसाला, कांदा-लसूण मसाला वगैरेंच्या बाटल्या ठेवलेल्या असतात.\nखरं सांगायचं तर तुम्ही सगळ्याच जणी थोड्या फार फरकानं हे करत असणारच. पण एकमेकांबरोबर शेअर केलं की एखादी गोष्ट पटकन लक्षात येते किंवा आवडून जाते किंवा अरे इतकी साधी सोपी गोष्ट आपला वेळ वाचवू शकते असाही साक्षात्कार होतो. म्हणून मी ही शेअर करते आहे. यातल्या कित्येक गोष्टी मी वेगवेगळ्या लोकांच्या बघून, वाचून आणि अर्थातच इतकी वर्षं स्वयंपाकघरात वावरल्यानंतर आत्मसात केलेल्या आहेत.\nनाश्ता आणि रोजच्या स्वयंपाकाचं नियोजन मी कसं करते हे मी पुढच्या पोस्टमध्ये शेअर करणार आहे.सोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा.\nस्वयंपाकाचं नियोजन भाग १\nNext Post: स्वयंपाकाचं नियोजन – भाग २\nतुमची साइट काल पाहिली आणि प्रेमातच पडले. स्व. नियोजन हां तर जिव्हाळ्याचा विषय. तुम्ही प्लास्टिक न वापरता काच वापरा लिहिलेय. पण फ्रीजर मध्ये काच तडकणार नाही का म्हणजे मी खजूर चिंच चटणी करून फ्रिझरमध्ये बाटलित किंवा ग्लास जार मध्ये ठेवली तर चटणी गोठल्यावर जार फुटणार नाही म्हणजे मी खजूर चिंच चटणी करून फ्रिझरमध्ये बाटलित किंवा ग्लास जार मध्ये ठेवली तर चटणी गोठल्यावर जार फुटणार नाही एकदा मुलीने चुकून पाण्याची बाटली ठेवलेली आणि पाणी गोठल्यावर बाटली फुटली.\nबाकी तुमचे इतर नुस्खे खुप छान आहेत.\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/whats-app-viral-message-currency-notes-close-15877", "date_download": "2018-11-16T00:20:47Z", "digest": "sha1:MZDF6RWNRVVCYX4AN4T2WTYJYB2A3FOD", "length": 13065, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Whats App Viral message on currency notes close '...ते नोटा मोजण्यात व्यस्त आहेत!' | eSakal", "raw_content": "\n'...ते नोटा मोजण्यात व्यस्त आहेत\nबुधवार, 9 नोव्हेंबर 2016\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री सध्या चलनात असलेल्या 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्याची घोषणा केली. या निर्णयाचे सर्वांची स्वागत केले. \"सोशल मिडिया'वर नाविन्यपूर्ण, कल्पक विनोदांचा उधाण आले. त्यापैकी काही निवडक विनोद खास \"ई-सकाळ'च्या वाचकांसाठी :\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री सध्या चलनात असलेल्या 500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्याची घोषणा केली. या निर्णयाचे सर्वांची स्वागत केले. \"सोशल मिडिया'वर नाविन्यपूर्ण, कल्पक विनोदांचा उधाण आले. त्यापैकी काही निवडक विनोद खास \"ई-सकाळ'च्या वाचकांसाठी :\nएक च फाईट वातावरण टाईट\nसध्या जे whats app वर नाहीत ते नोटा मोजण्यात व्यस्त आहेत असे समजण्यात येईल.\nपुणेरी पाटी: येथे हजार पाचशेच्या नोटांची रद्दी घेतली जाईल...\nआज सुबह मोदी जी ने फ्रिज खोला और दूध की जगह thumbsup निकली और बोला चलो इंडिया आज कुछ तूफानी करते हैं\nमजा आली.... पहिल्यांदाच मला बायकोने फोन करून तिच्याजवळ किती पैसे आहेत ते खरं खरं सांगितलं... जाम घाबरलेली होती... धन्यवाद मोदी जी\nज्याच्या कड नाणी, तोच खरा अंबानी\nहे हाय लय मोठी चीटिंग, हे हाय लय मोठी चीटिंग नोटा बंद करायच्या आधी, घ्यायची होती मीटिंग\nअब बहुत से लोग इस टेंशन में है कि कहीं मोदी जी...... आधी रात सेसोने को लोहा घोषित ना कर दे\nआम्हीपण चार आणे बंद केले, पण कधी गाजावाजा केला नाही - कॉंग्रेस\nज्यांना ज्यांना पैसे दिलते अधी ते फोन उचलत नव्हते.. आता स्व:ताहुन फोन करू राहीले.. शेठ पैसे कुठ आणुन देऊ..\nया वर्षी कोणी लग्न करू नका पाकिटात 101 च मिळतील\nमोदी खतरनाक माणूस आहे, पण दयाळू तेवढाच आहे. त्यांना माहीतय बर्याच लोकांना ऍटॅक येणार त्यामुळे तास हॉस्पीटलमध्ये नोटा चालतील\nएक बात हमेशा याद रखना, कभी किसी को छोटा मत समझना - 10 का नोट\n...येरे येरे पावसा, तुला देतो पैसा| पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा...|| - ही कविता अखेर खरी ठरली.\nमोदीजीने कहा था की बॅंक अकाऊंट मे 15 लाख आयेंगे. किसने सोचा था लोग खुद ही जमा करेंगे\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nकेबलसाठी केलेले खड्डे बुजवा\nपुणे : दोन महिन्यांपूर्वी गणेश पेठेत महावितरणने भूमिगत केबल वायर टाकण्यासाठी केलेले खड्डे तसेच सोडून दिले आहेत. या कामाचा राडारोडादेखील तसाच पडून आहे...\nकडब्याची यंत्राद्वारे बारीक कुट्टी; दुष्काळात चाऱ्याची व्यवस्था\nखामखेडा (नाशिक) : अत्यल्प पाऊस व सर्वत्र दुष्काळी परिस्थिती अल्याने जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याचे उत्पादनही होऊ शकले नाही. डिसेंबर ते जुलै असे आठ महिने...\nनेहरू उद्यानाचेही परस्‍पर लोकार्पण\nनाशिक - स्मार्टसिटीअंतर्गत पुनर्निर्माणाचे काम सुरू असलेल्या नेहरू उद्यानाचे बुधवारी (ता. १४) पुन्हा एकदा परस्पर लोकार्पण करण्याची घोषणा आयुक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?cat=649", "date_download": "2018-11-15T22:55:33Z", "digest": "sha1:25UVHBRZJ6NZ7SYKC3RAWN4LUQU4H3HA", "length": 6771, "nlines": 162, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "चंद्रपूर | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ चंद्रपूर\nब्रेकिंग न्यूज़ :- चंद्रपुर च्या जुनोना जंगलात रेल्वेच्या धड़केत वाघाच्या 2 बछड़यांचा मृत्यु…..\nअवैध दारू भरलेल्या वाहनाने पोलीस उपनिरीक्षकाला उडवले, उपचारादरम्यान पोलिसाचा मृत्यू\nसावली तालुक्यातील दोन जणांचा वैनगंगा नदित बुड़ुन मृत्यु. झाल्याची प्राथमिक माहिती\nअखेर वनोजा-राजुरा-चंद्रपूर बससेवा सुरु-भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या मागणीला यश\n*आमदार श्री विजयभाऊ वडेट्टीवार यांची सावली तालुक्यातील आपतग्रस्तांकडे भेटी – आर्थिक मदत करून सहकार्य*\nHMT तांदळाचे चे जनक धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे निधन\nताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात काळय़ा बिबटय़ाची नोंद :- बेल्जियमच्या दाम्पत्याने पहिले छायाचित्र...\nओबीसी जनगणना परिषद संविधानिक न्याय यात्रेचे चंद्रपुरात स्वागत\n*ग्राम पंचायत कार्यालय शंकरपूर येथे भीमजयंती साजरी*\nदारूबंदी म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेसाठी एप्रील फूल – श्री प्रशांत कोल्हे\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.sharadjoshi.in/taxonomy/term/155", "date_download": "2018-11-15T23:23:37Z", "digest": "sha1:HKC7XJOSBBTPXQMKE3M4FBSWO3GKCO6Y", "length": 3567, "nlines": 105, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "अहिला आघाडी | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n६ वे महिला अधिवेशन - रावेरी\nसंपादक यांनी शुक्र, 11/01/2013 - 06:52 ह्यावेळी प्रकाशित केले.\n६ वे महिला अधिवेशन - रावेरी\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about ६ वे महिला अधिवेशन - रावेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/280", "date_download": "2018-11-15T23:35:46Z", "digest": "sha1:6K26E7EPOBKPLSEP6OVFAUWE2OHNZUUO", "length": 32988, "nlines": 513, "source_domain": "aisiakshare.com", "title": " . | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमला हा कौल म्हणजे जीवनविषयक टिप्पणी वाटते. प्रश्न काय तर '.' या टिंबला एक काहीनाहीपणा आहे. जीवनाचा पोकळ फुगा फोडून टाकून त्याचा गोळा केला आणि घट्ट न्यूट्रिनो स्टार होईपर्यंत दाबलात तर काय उरेल तसंच हे टिंब पूर्णविराम म्हणून देखील येतं. एका वाक्याचा अंत आणि दुसऱ्या वाक्याची सुरूवात या दोन्हींमधला एक प्रेग्नंट पॉझ. हे आयुष्य म्हणजे या गरोदरपणाच्या प्रश्नाचं एक ओझं आहे. आधीचं ठाऊक नाही, पुढे काय आहे सांगता येत नाही.\nआणि या प्रश्नाला पर्याय काय आहेत आयुष्यालाच पर्याय काय असतो आयुष्यालाच पर्याय काय असतो टिंब क्रमांक १, टिंब क्रमांक २, टिंब क्रमांक ३ - कुठलंही निवडा. उत्तर शेवटी तेच. मूळ प्रश्नाची प्रतिकृती.\nकेवळ चार टिंब वापरून, किंवा एकच टिंब चारदा वापरून आयुष्याविषयी इतकं गहन तत्त्वज्ञान सांगणारी ही कलाकृती अमूल्य आहे.\nतुम्हालाही या कौलाविषयी असं काही भव्य दिव्य, आगळं वेगळं दिसलं तर सांगावं ही विनंती.\nकेवळ . या कॅरेक्टर मधुन एवढा खरोखर विद्वत्तापुर्ण आणि मौल्यवान प्रतिसाद लिहिल्याबद्दल गुरुजींना त्रिवार प्रणाम. _/\\_ (उद्या पुढे मागे या धाग्याला मो़क्ष प्राप्त झाला तर हे अमुल्य ज्ञानकण आपल्या झोळीतुन निसटुन जायला नको म्हणुन स्क्रीनशॉट काढुन ठेवत आहे. ) काय क्वोट कराव आणि काय करु नये, हेच समजत नाही, सगळा प्रतिसादच अमुल्य आहे.\nसदर कौलात चार टिंबे वापरलेली आहेत हे घासकडवी यांनी मोजून दाखवल्याबद्दल त्यांचे आभार.\nलिंगनिरपेक्षतेच्या धोरणानुसार पुल्लींगी सामान्यनामांचे स्त्रीलिंगीकरण करणे क्रमप्राप्त आहे. जसे कॉम्युटर -> काँम्प्युट्रेस \nअशा रूपांतरात संगणकाला 'संगणिका' म्हणता येईल का ('गणयति इति गणिका') शिवाय 'सं' मध्येही एक टिंब आहेच.\nकौल सुरेख आणि विचारप्रवर्तक आहे हे मान्यच पण दिलेल्या पर्यायांपैकी एकही पटला नाही.\nटिंब ( . ) असा एक चौथा पर्याय हवा होता असे वाटते. पर्याय दिलेला नसल्याने माझे मत प्रतिक्रियेद्वारे नोंदवत आहे.\n\"इजा बीजा तीजा\" या सूत्राला\n\"इजा बीजा तीजा\" या सूत्राला अनुसरुन मी तिसर्‍या पर्यायास मत दिले आहे.\nपिरियड असेही म्हणतात ना\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nटिम टिम टिंबा कि टिम टिम\nटिम टिम टिंबा कि टिम टिम टिंबा\nऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.\nप्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.\nगुरुजींचा प्रतिसाद वाचा थत्ते\nगुरुजींचा प्रतिसाद वाचा थत्ते चाचा... सखोल रसग्रह्ण कळेल तुम्हाला आमच्या या महान लेखनाचे\nवा वा ऐसीवरील सर्वान महान\nऐसीवरील सर्वान महान कलाकृती म्हणून या कौलाचा उल्लेख करता येईल\nव्यवसायाने सीएस असल्याने त्या दृष्टीकोनातून मी माझी दिव्यदृष्टी मांडतेय\nबऱ्‍याचदा असं होत की बँलन्सशीटची टोटल लागत नाही. सगळे जर्नल अकाउँट एन्ट्रा बघितल्या जातात. डोक्याला शाँट बसतो. एकनाथाप्रमाणे चूक शोधण्याचा जीवतोड प्रयत्न केला जातो. काँफीचे मग रिचवले जातात. डायरेक्टर्रसच्या नावाने शंख होतो. टँलीचा बँक अप बघितला जातो. घड्याळ्याने दहाची मर्यादा ओलांडली असते. सगळी उचकपाचक झालेली असते. काहीच सापडत नाही.\nडोळ्यासमोर उरतो निव्वळ अंधार काळ्या डोह्यातला.\nआणि अशावेळी लक्ष जातं ते शून्याकडे.\nइथल्या कौलाप्रमाणे चार शून्य राहिलेली असतात मोजायची.\nत्यामुळे डेबिट मस्ट ईक्वल टु क्रेडिट होत नाही.\nशून्याशिवाय जीवन व्यर्थ आहे हे पटतं.\nशून्य नाही तर आयुश्यात बाकी राम उरणारच नाही हे लक्षात येतं.\nबाकी शून्य पुस्तक वाचायच ठरतं.\nएक शून्य शून्य वेळीच बघितल असत तर नउ टाक्याची वेदना सहन करावी नसती हे पटायला लागतं\nसाला एक शून्य बँलन्सशीटको टँली करवता नही हा गोल्डन डाँयलाँग आठवतो\nतर अशाप्रकारे एका शून्याचे महत्व स्नेह्यानी उत्तमप्रकारे बिँबवले आहे\nएक शून्य नसेल तर जीवन किती निरस होईल हे त्यांनी उत्तम सांगितले\nज्याप्रमाणे शून्याचा शोध लावून आर्यभट्टाने भारतीय गणिताला मानसम्नान दिला त्या प्रमाणे शून्याचा कौल काढून स्नेहीनी ऐसीला आंजावरती एका वेगळ्याच उँचीवरती साँरी टिँबावरती नेउन ठेवले आहे\nऐसीच्या वाटचालीत स्नेही व त्याचे टिँबशून्य लिखाण मैलाचा दगड ठरेल अशी आशा बाळगते.\nॐ पूर्णमदः पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णमुदच्यते |\nपूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ||\nॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ||\nट्म्कायला आले होते. माझं काम तूच करून टाकलंस याबद्दल तुला ...... धन्यवाद\nश्री संगणकस्नेही यांनी मागे\nश्री संगणकस्नेही यांनी मागे आळंदी येथे विपश्यना केली होती असे समजते. त्या विपश्यनेतून श्री स्नेही हे टिंबयुक्त ब्रह्मज्ञान आपणास देत तर नाहीत ना\nश्री संगणकस्नेही यांनी मागे\nश्री संगणकस्नेही यांनी मागे आळंदी येथे विपश्यना केली होती असे समजते. त्या विपश्यनेतून श्री स्नेही हे टिंबयुक्त ब्रह्मज्ञान आपणास देत तर नाहीत ना\nआम्ही विपश्यने दरम्यान केलेल्या मौनाची भाषांतरे, तुम्हाला समजली याचा आनंद झाला. . चा अर्थ प्रत्येक जण आपापल्या रितीने, आपापल्या संर्दभात लावु शकतो आणि तेच या महान कलाकृतीचे सौंदर्य आहे.\n काहीतरी गोंधळ होतो आहे का ठिकाणावरून विपश्यना ईगतपुरीला आहे तशी आळंदीलाही आहे काय\nहोय हो, स्वतः संगणकस्नेही\nस्वतः संगणकस्नेही ह्यांनीच ती तिथे केली आहे. त्यातूनच त्यांच्या अलौकिक प्रतिभेला घुमारे फुटून हे महान गूढार्थ असलेले टिंबयुक्त ब्रह्मज्ञान आपणास मिळाले आहे.\n संगणकस्नेह्याने अभ्यास संपल्यावर कस्टमाईज विपश्यना केली तर.\nईगतपुरीला मुक्याची विपश्यना तर आळंदीला मुक्यांची विपश्यना आहे होय\nविपश्यना सेंन्टर्स ही भारतातील व संपुर्ण जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांत आहेत, मी आळंदी निवडलं कारण निर्सग रम्य परिसर प्रदुषण मुक्त हवा इत्यादी. http://www.dhamma.org/ इथे विपश्यनेबद्दल अधिक माहिती मिळेल.\nमूळ कौल फार लांब. रसग्रहण फार लांब.\nअशा कलाकृतींकडे बघायचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. मी तर म्हणेन असे वेगळे दृष्टीकोन असणं हे कलाकारचं यशच समजावं. इथे चर्चाप्रवर्तकाने इतक्या प्रभावीपणे चर्चा मांडली आहे की त्याचे अनेक कंगोरे दिसतात. मला दिसलेल्या अर्थाप्रमाणे रसग्रहण असे आहे.\nधनंजयचं रसग्रहण पाहून चोप्रांच्या रामायणातले एकमेकांवर बरोब्बर टोकं आपटून नष्ट होणारे बाण आठवले. या चित्रांना फेनमन डायग्रॅमच्या चालीवर \"धनंजय रसचित्रण\" म्हणावे अशी सूचना मांडते.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nओ काकू, चोप्रांचं होतं ते\nओ काकू, चोप्रांचं होतं ते महाभारत.\nरामायण रामानंद सागरांचं होतं.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nदुसरं काय मिळत नाही म्हणून सम्दे कायपण चघळून र्‍हायले का काय\nविविध सदस्यांच्या कलानैपुण्यात टिंबे टिंबे प्रीतिर्भिन्न: याची प्रचिती येते आहे.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nधनंजयांच्या वरच्या अल्गोरिदम नंतर निळ्यांचं हे आलं:\nऋ चे अधिकच वेगळे.\nत्यातुन मुक्तचिंतन झालं की, टिंबाच्या असण्यात, त्याच्या परिघात/सभोवतालात बदल झाला, तर अर्थ बदलतो. स्वतः टिंब अर्थपूर्ण असतांनाच अर्थविहीनही असू शकतो, अन तोच टिंब जागा बदलून गूढ अर्थ सामावलेले प्रतिक म्हणूनही समोर येऊ शकतो. उदा:\n-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-\nया बाबतीत पण मिपा च्या\nया बाबतीत पण मिपा च्या पावलावर पाऊल ठेवले का \nराजेश घासकडवी, नितिन थत्ते, जाई, पैसा, पाषाणभेद, घंटासूर, विश्वनाथ मेहंदळे, खवचट खान,\nआडकित्ता, चिंतातुर जंतु, ऋषिकेश, ३_१४ वि़क्षिप्त अदिती, limbutimbu, Nile, मी, विसुनाना,\nआपणा सर्व प्रतिसादकांचा मनापासुन आभारी आहे आपण माझ्या टिंबाला चार चांद लावलेत\nतो बात फ़क़त एक नुक्ते की है जनाब .. \nग़म ए दिल उसको सुनाये न बने,\nजहां बात बनाये न बनाये\nज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : खगोलज्ञ विलिअम हर्शल (१७३८), नोबेलविजेता नाटककार गेरहार्ड हाउप्टमन (१८६२), रक्तपुरवठ्याच्या यंत्रणेचं कार्य शोधणारा नोबेलविजेता ऑगुस्त क्रोग (१८७४), चित्रकार जॉर्जिया ओ'कीफ (१८८७), लेखक रिचमल क्रॉम्पटन (१८९०), संगीतकार दत्ता डावजेकर (१९१७), कवयित्री शिरिष पै (१९२९), लेखक जे. जी. बॅलर्ड (१९३०), 'अॅबा'मधली गायिका फ्रीदा लिंगस्ताद (१९४५), लेखक सुहास शिरवळकर (१९४८), टेनिसपटू सानिया मिर्झा (१९८६)\nमृत्युदिवस : गणितज्ञ व खगोलज्ञ योहानस केपलर (१६३०), चित्रकार अल्बर्ट कुईप (१६९१), समाजशास्त्रज्ञ एमिल डर्कहाईम (१९१७), 'कामायनी'चे रचयिता कवी जयशंकर प्रसाद (१९३७), मानववंशशास्त्रज्ञ मार्गारेट मीड (१९७८), आचार्य विनोबा भावे (१९८२), अभिनेता सईद जाफरी (२०१५)\nजागतिक बंदिवान लेखक दिन\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - ब्राझिल, पॅलेस्टिन (स्वघोषित)\nवर्धापनदिन : झारखंड राज्य (२०००)\n१५३३ : इंकांचे पेरूवरील राज्य संपवणारा काँकिस्तेदोर फ्रान्सिको पिझारो राजधानी कुझकोमध्ये आला.\n१८५९ : ऑलिंपिकचे आधुनिक कालखंडात पुनरुज्जीवन.\n१९२० : 'लीग ऑफ नेशन्स'ची पहिली परिषद.\n१९४३ : जर्मन छळछावण्यांमध्ये जिप्सी लोकांनादेखील ज्यूंप्रमाणेच वागवले जावे अशी हिमलरची आज्ञा.\n१९४९ : नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना गांधीहत्येबद्दल फाशी.\n१९६९ : अमेरिकेच्या राजधानीत व्हिएतनाम युद्धाविरोधात अडीच लाख लोकांनी निदर्शन केले.\n१९७१ : इंटेलतर्फे पहिला व्यावसायिक सिंगल-चिप मायक्रोप्रोसेसर सादर.\n१९८८ : पॅलेस्टिनी नॅशनल काउन्सिलतर्फे स्वतंत्र पॅलेस्टिन राष्ट्राची घोषणा.\n१९८९ : सचिन तेंडुलकरचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण.\n१९९८ : आंतरराष्ट्रीय शस्त्रनिरीक्षकांना परवानगी दिल्यामुळे इराकवरचा हल्ला पुढे ढकलला गेला.\n२००० : झारखंड राज्याची स्थापना.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/policeman-killed-accident-chalisgaon-105422", "date_download": "2018-11-16T00:08:01Z", "digest": "sha1:LBDGJNEEP6GUNVDPVCAKHZHDHTRQWN4H", "length": 10873, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "policeman killed in accident at chalisgaon चाळीसगाव: महामार्ग पोलिस कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले | eSakal", "raw_content": "\nचाळीसगाव: महामार्ग पोलिस कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले\nसोमवार, 26 मार्च 2018\nअनिल शालिग्राम शिसोदे (वय 54) असे मयत वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील मूळ रहिवासी असलेले पोलिस कॉन्स्टेबल अनिल शिसोदे व यांच्यासह हायवे वाहतूक शाखेचे अन्य पोलिस कर्मचारी कन्नड रोड वाहतूक चौकीवर ड्युटी बजावत होते.\nचाळीसगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरील महामार्ग पोलिस कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले. ही घटना आज सकाळी 9.30 वाजता कन्नड घाटाखाली महामार्ग पोलिस चौकीजवळ पडली.\nअनिल शालिग्राम शिसोदे (वय 54) असे मयत वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील मूळ रहिवासी असलेले पोलिस कॉन्स्टेबल अनिल शिसोदे व यांच्यासह हायवे वाहतूक शाखेचे अन्य पोलिस कर्मचारी कन्नड रोड वाहतूक चौकीवर ड्युटी बजावत होते. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकने अनिल शिशोदे यांना चिरडले या ते जागीच ठार झाले.\nया घटनेप्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते.\n\"रक्षा' ऍप महिलांचा सुरक्षारक्षक\nनागपूर - \"टॅग मी टू' चळवळीनंतर महिलांनी स्वतःवर झालेला अन्याय जगापुढे आणला. सिनेसृष्टीतील अनेक चेहरे यात अडकले. मात्र, या चळवळीमुळे खरा प्रश्‍न...\nजमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी\nफलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली...\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nमांजरी - उत्तर भारतात वाढू लागलेल्या कडाक्‍याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिण भारताकडे स्थलांतरित होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/modi-praises-nitish-kumar-prohibition-24666", "date_download": "2018-11-15T23:18:35Z", "digest": "sha1:VHO32RJ2WXUIHIEU7JD3E3O75CMX4YZU", "length": 14804, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Modi praises Nitish Kumar for prohibition मोदींकडून नितीशकुमारांची तोंडभरून स्तुती | eSakal", "raw_content": "\nमोदींकडून नितीशकुमारांची तोंडभरून स्तुती\nशुक्रवार, 6 जानेवारी 2017\nदारूविरुद्ध उभारलेल्या लढ्याबद्दल मी नितीशकुमारांचे मनापासून अभिनंदन करतो. मात्र एकट्या नितीशकुमार तसेच त्यांच्या पक्षाच्या प्रयत्नाने दारूबंदी यशस्वी होणार नाही. सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी दारूबंदी यशस्वी करण्यासाठी याला जनआंदोलन बनवायला पाहिजे\nपाटणा - दारूबंदीच्या निर्णयबाद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे तोंडभरून कौतुक केले. सर्वांनी पाठिंबा देऊन दारूबंदीचा हा निर्णय यशस्वी करावा, असे आवाहनही मोदी यांनी सर्वांना केले.\nनोटाबंदीला पाठिंबा दिल्याबद्दल गेल्याच आठवड्यात त्यांनी नितीशकुमार यांची स्तुती केली होती. शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांच्या 350 व्या प्रकाश पर्वानिमित्त आज येथे आयोजित कार्यक्रमात मोदी, नितीशकुमार एकाच व्यासपीठावर आले होते. या वेळी बोलताना मोदी म्हणाले, \"\"दारूविरुद्ध उभारलेल्या लढ्याबद्दल मी नितीशकुमारांचे मनापासून अभिनंदन करतो. मात्र एकट्या नितीशकुमार तसेच त्यांच्या पक्षाच्या प्रयत्नाने दारूबंदी यशस्वी होणार नाही. सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी दारूबंदी यशस्वी करण्यासाठी याला जनआंदोलन बनवायला पाहिजे. दारूबंदीच्या यशस्वी अंमलबजावणीतून बिहार देशापुढे चांगले उदाहरण बनू शकेल.''\nतत्पूर्वी नितीशकुमार यांनी आपल्या भाषणात दारूबंदी देशभर न्यावी, असे आवाहन मोदी यांना केले होते. त्याला मोदी यांनी आपल्या भाषणात \"हा' असा प्रतिसाद दिला.\nमोदी पुढे म्हणाले, \"\"या प्रकाशपर्वामुळे एकता, बंधुभाव, सर्व धर्मांचा आदर आणि सामाजिक सलोख्याचा संदेश जगभर पोचेल. मानवी मूल्यांची जोपसना करण्याचा संदेशही यातून जाणार आहे. प्रकाशपर्व साजरे करण्यासाठी केंद्र सरकारने शंभर कोटींची तरतूद केली आहे. तर यानिमित्त रेल्वे चाळीस कोटी खर्चून येथे पूल बांधणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमांसाठी आणखी चाळीस कोटींची जादा तरतूद केली जाणार आहे.''\nमोदी आणि नितीशकुमार हे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. त्या पार्श्‍वभूमीवर मोदी यांची ही स्तुतीसुमने महत्त्वाची मानली जातात. काही दिवसांपूर्वीच नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले होते.\nया वेळी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद, केंद्रीयमंत्री रामविलास पासवान, रवीशंकर प्रसाद हेसुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव समोर उपस्थितांमध्ये बसले होते.\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nउल्हासनगर रेल्वे स्थानकावर सार्वजनिक शौचालय लोकार्पण\nउल्हासनगर : 1956 साली उल्हासनगर रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. स्थानकाच्या निर्मितीला 62 वर्ष झाल्यावर प्रथमच प्लॅटफॉर्म एकवर सुसज्ज असे सार्वजनिक...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\nहणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे पाणी विधानसभा निवडणूकीपूर्वी मिळणार : चरेगावकर\nकऱ्हाड : दोन्ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेमुळे कऱ्हाड उत्तरमधील अनक वर्ष रखडलेल्या हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचे पाणी येत्या विधानसभा निवडणूकीपूर्वी...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी मारेकऱ्याना फाशीची शिक्षा झाली पाहिजे - रामदास आठवले\nब्रह्मपुरी (सोलापुर) - प्रतीक शिवशरण हत्या प्रकरणात दोन आठवड्याचा कालावधी उलटूनही पोलीस पथकास अजूनही तसाप लागला नाही. तरी तपास सीआयडीकडे देण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2018-11-15T23:39:56Z", "digest": "sha1:VSJZ2CUAAKQ3YVWXF6Y465TY66OPQRS4", "length": 2963, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "इंटरनेट | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\nआजकाल प्रत्येक स्मार्ट फोनमध्ये ‘वाय-फाय’ (Wi-Fi) नेटवर्कशी जोडलं जाण्याची सुविधा असते. वाय-फाय नेटवर्क हे इंटरनेटशी संबंधीत आहे. ‘वाय-फाय’च्या माध्यमातून आपल्याला एका ठराविक …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/amp/category/sports-games/cricket/page/2/", "date_download": "2018-11-15T22:56:56Z", "digest": "sha1:EA3SWXKAMSRXSHHZKUPUWJKL5JBS3BZO", "length": 1974, "nlines": 43, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "क्रिकेट | MCN - Part 2", "raw_content": "\nविराट-अनुष्काचा विवाह झाला .\nश्रीलंकेसमोर 410 धावांच्या आव्हानाचा.\nभारताकडे 180 पेक्षा जास्त धावांची आघाडी,भारताचे दोन गडी बाद.\nश्रीलंका ३ बाद १३१, कोहलीचे विक्रमी द्विशतक.\nशानदार शतक मुरली विजय-विराट कोहलीचे\nसीओए-प्रशासकीय समिती विराटशी सहमत\nकिदाम्बी श्रीकांतची रँकिंगमध्ये दुस-या स्थानी झेप, वर्षभरात जिंकल्या चार सुपर सीरिज स्पर्धा\nजेव्हा आशिष नेहरा सौरव गांगुलीला बोलला होता, ‘घाबरु नकोस, मी आहे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/belgaum-news-nine-inter-state-dacoits-arrested-belgaum-106457", "date_download": "2018-11-15T23:49:48Z", "digest": "sha1:A3IYPFO5WK77GWLCDENVQO7JX3I6NKDA", "length": 12069, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Nine inter-state dacoits arrested in Belgaum नऊ आंतरराज्य दरोडेखोरांना बेळगावात अटक | eSakal", "raw_content": "\nनऊ आंतरराज्य दरोडेखोरांना बेळगावात अटक\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nबेळगाव - दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक केली. मध्यरात्री एकच्या सुमारास बागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. हे सर्वजण कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील शिर्डी, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील आहेत.\nबेळगाव - दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या नऊ जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक केली. मध्यरात्री एकच्या सुमारास बागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. हे सर्वजण कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील शिर्डी, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील आहेत.\nया टोळीने 26 रोजी कोप्पळ जिल्ह्यातील गीनिगेरा येथे तर 28 रोजी होन्नावर तालुक्यातील कर्की येथे दरोडा टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून तीक्ष्ण हत्यारे, चटणीची पूड व अन्य काही लोखंडी साहित्य सोबत घेऊन ही टोळी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात होती. याची माहिती पोलीस निरीक्षक एस सी पाटील यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह येथे जाऊन व्यवस्थित सापळा रचला. यामुळे सर्व संशयित त्यांच्या जाळ्यात अडकले.\nया टोळीकडून 7 मोबाईल, काही सोन्याचे दागिने चाकू, कोयते, लोखंडी रॉड व काही रोख रक्कम जप्त केली आहे. दरोड्यासाठी वापरण्यात आलेले क्रुझर वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक व गुन्हे विभागाचे डीसीपी महानिंग नांदगावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या सर्वांना न्यायालयासमोर उभे करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nवडीलधाऱ्यांचं छत्र हरपल्यावर खचून न जाता पुढील पिढीला हाताशी धरून मार्गक्रमण केले पाहिजे. यातच भावी पिढी अधिक सक्षम होत जाईल. माझ्या आईचं पत्र...\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nअरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/bollywood-pays-tribute-om-puri-24786", "date_download": "2018-11-15T23:30:14Z", "digest": "sha1:2HDOPVX72UOEV3E6E2U3AY6ERELITVZF", "length": 20664, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "bollywood pays tribute to om puri ओम पुरींवर बॉलिवूड अभिनेत्यांची शब्दसुमने | eSakal", "raw_content": "\nओम पुरींवर बॉलिवूड अभिनेत्यांची शब्दसुमने\nशुक्रवार, 6 जानेवारी 2017\nमुंबई- ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या अचानक निधनामुळे बॉलिवूडमधील त्यांच्या मित्रांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.\nसेलिब्रिटींनी व्यक्त केलेल्या निवडक प्रतिक्रिया-\nमुंबई- ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या अचानक निधनामुळे बॉलिवूडमधील त्यांच्या मित्रांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.\nसेलिब्रिटींनी व्यक्त केलेल्या निवडक प्रतिक्रिया-\nओमचं आकस्मिक निधन खूपच धक्कादायक आहे. चित्रपटसृष्टीबरोबर नाट्यसृष्टीत देखील आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणारा ओम एक महत्त्वाचा अभिनेता होता.अतिशय संवेदनशील आणि एक उत्कृष्ट दर्जाचा दमदार नट, ही त्याची मला झालेली पहिली ओळख. पुढे आमची मैत्री आणि एकमेकांबद्दलचा आदर फुलत गेला. ओमचं कर्तृत्त्व शब्दशः अफाट असंच होतं. भारतीय चित्रपट सृष्टीवर त्याने आपला आगळावेगळा ठसा उमटवलेला आहे. त्याच्या अनेक आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत. आम्ही खूप वेळा भेटायचो असं नाही, पण मैत्रीचा ओलावा मात्र किंचितही कमी नसायचा. आपला एक अतिशय जवळचा सहकारी गेल्याचं दुःख आज मला होत आहे.\n-अमोल पालेकर (अभिनेते व दिग्दर्शक)\nओम पुरीच्या रूपात आज देशातला एक थोर कलावंत आपण गमावलेला आहे. त्याच्या निधनाने आपल्या चित्रपटसृष्टीचं फार मोठं नुकसान झालंय, असं मी म्हणेन. व्यक्तिशः मी तर माझा एक अतिशय जिवलग असा जवळचा मित्रच गमावल्याचं दुःख अनुभवतेय. आयुष्यात अनेक खडतर प्रसंग येऊनही त्याने स्वतःच्या परिश्रमांतून आणि गुणवत्तेतून झोकून देऊन आपलं आयुष्य घडवलं होतं. गो. पु. देशपांडेंच्या \"उध्वस्त धर्मशाळा'चा त्याने हिंदीत साकारलेला प्रयोग आजही अनेकांच्या स्मरणात कायम आहे, यातच या अभिनेत्याचं मोठेपण असल्याचं जाणवून येईल. एक उत्तम कलावंत असण्यासोबतच ओम हा एक संवेदनशील आणि उत्तम माणूस होता. त्याने साकारलेल्या विविध उत्तमोत्तम भूमिका आपल्याला नेहमीच आठवत राहतील यात शंका नाही. त्याला माझा मनापासून सलाम \nओम प्रतिभावान नट होता. एवढ्या प्रतिभेचा अभिनेता विरळाच. आपला आवाज आणि आपली देहबोली यांच्या बळावर आणि अत्युच्च अभिनय गुणवत्तेमुळे त्याने आपल्या अभिनयाला एक वेगळ्या प्रकारचीच कलाटणी दिली होती. विशेष म्हणजे, आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर त्याने वाट्याला आलेल्या हर एक भूमिकेचं अक्षरशः सोनं केलं. ओम हा त्या अर्थाने मुळीच देखणा अभिनेता नव्हता. पण खरं सांगायचं तर- देखणा नसतानाही देखणा दिसणारा- असा हा अभिनेता होता \nओमला समोर पडद्यावर अभिनय करताना पाहिलं की, त्याला केवळ पाहतच बसावंसं वाटायचं. हे देखणेपण त्याच्या रूपाने आलेलं नव्हे, तर त्याच्या कसलेल्या अभिनयामुळे आलेलं होतं. त्याच्या चेहऱ्यावरची रेषनरेष अशी बोलायची. चित्रपट सृष्टीत कित्येक चेहरे देखणे असतात, पण हे चेहरे कधी काही \"बोलत'च नाहीत. अशा चेहऱ्याचा काय उपयोग ... म्हणून ओमचं यांपेक्षा वेगळं असं बोलकं देखणेपण अधिक महत्त्वाचं वाटतं मला. त्याच्या \"आक्रोश' किंवा \"अर्धसत्य'मधल्या भूमिका विसरू शकेल कोणी ... म्हणून ओमचं यांपेक्षा वेगळं असं बोलकं देखणेपण अधिक महत्त्वाचं वाटतं मला. त्याच्या \"आक्रोश' किंवा \"अर्धसत्य'मधल्या भूमिका विसरू शकेल कोणी \nतारुण्यात असल्यापासून ते पुढे वय वाढल्यावरही त्याच्या आवाजात, चेहऱ्यात आणि एकूणच व्यक्तिमत्त्वात जे काही बदल होत गेले, त्या सगळ्यांचा वापर करत आपला अभिनय सतत खुलवत नेणारा हा एकमेव नट होता असे मला वाटते. ओमचं हेच वैशिष्ट्य केवळ भारतीयच नव्हे, तर परदेशी दिग्दर्शकांनीही हेरलेलं होतं. त्यामुळे एकाचवेळी भारतात आणि परदेशी सिनेमांत सुद्धा काम करत राहणारा एकमेव अभिनेता तो होता. विशेष म्हणजे, परदेशी अभिनेत्यांपुढे त्याचं व्यक्तिमत्त्व आणि अभिनय अधिकच झळाळून यायचे.\nअभिनेता म्हणून मोठा असणारा ओम हा माणूस म्हणूनही तितकाच मोठा होता. आमची खूप चांगली मैत्री होती. त्याला माझ्या नाटकांचं, सिनेमाचं मनापासून कौतूक असायचं. एक अतिशय साधा, सरळ आणि लोभासवाण्या स्वभावाचा हा अभिनेता भारतीयांच्या दिर्घकाळ स्मरणात राहील...\n- जब्बार पटेल (दिग्दर्शक)\nमी ओम पुरी यांना मागील 43 वर्षांपासून ओळखतो. मला तो कायम एक महान अभिनेता, दयाळू आणि मोठ्या मनाचा माणूस म्हणून लक्षात राहील.\nतो आवाज... ते सहज स्मितहास्य.. तो भला असा सुंदर माणूस... थोडा लवकरच निघून गेला बडे भैय्या ओम पुरी... आठवण तर खूप येईल तुमची\nएक अभिनेता, एक शिक्षक, एक मित्र आणि एक महान आत्मा ओम पुरीजी. कलेप्रती असलेल्या उत्कट भावनेने आणि निरागसता हृदयात भरलेला. आम्हाला त्यांची आठवण येत राहील.\nएका प्रदर्शित न झालेल्या चित्रपटात मी ओम पुरी यांच्यासोबत काम केले आहे. मजेशीर, उदार, कनवाळू आणि कॅमेरा सुरू होताच अगदी चपखल. जागतिक सिनेमामध्ये त्यांची उणीव भासेल.\nओम पुरी... तुमच्याशी झालेली चर्चा नेहमीच जिवंत अशी असे. आम्हाला अभिमान असणाऱ्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी तुम्ही एक आहात.\nआपल्यातील सर्वोत्कृष्ट व्यक्तींपैकी एक गमावली आहे. एक बुद्धिवान, एक आवाज, एक चैतन्य. आम्हाल तुमची आठवण येत राहील पुरीसाहेब.\nओम पुरी आपल्यात राहिले नाहीत हे कळल्यावर शब्दांत सांगण्यापलीकडे धक्का बसला. आम्ही तुम्हाला मिस करू सर. पुरी कुटुंबीयांच्या दुखात सहभागी.\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nउल्हासनगर रेल्वे स्थानकावर सार्वजनिक शौचालय लोकार्पण\nउल्हासनगर : 1956 साली उल्हासनगर रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. स्थानकाच्या निर्मितीला 62 वर्ष झाल्यावर प्रथमच प्लॅटफॉर्म एकवर सुसज्ज असे सार्वजनिक...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\nनेहरू उद्यानाचेही परस्‍पर लोकार्पण\nनाशिक - स्मार्टसिटीअंतर्गत पुनर्निर्माणाचे काम सुरू असलेल्या नेहरू उद्यानाचे बुधवारी (ता. १४) पुन्हा एकदा परस्पर लोकार्पण करण्याची घोषणा आयुक्त...\nहणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे पाणी विधानसभा निवडणूकीपूर्वी मिळणार : चरेगावकर\nकऱ्हाड : दोन्ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेमुळे कऱ्हाड उत्तरमधील अनक वर्ष रखडलेल्या हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचे पाणी येत्या विधानसभा निवडणूकीपूर्वी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/removing-child-removed-academic-support-mehandi-22189", "date_download": "2018-11-15T23:51:06Z", "digest": "sha1:ZMQUGVRK5JSEUZ7OUHY6I5GQX7AOUUGK", "length": 12648, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Removing a child is removed from academic support mehandi मेंदी काढल्याने बालिकेला शाळेबाहेर काढले | eSakal", "raw_content": "\nमेंदी काढल्याने बालिकेला शाळेबाहेर काढले\nबुधवार, 21 डिसेंबर 2016\nमुंबई - भावाचे लग्न असल्याने हातावर मेंदी काढलेल्या मुलीला शाळेने घरी पाठवले. मेंदी पुसूनच शाळेत ये, असे तिला सांगण्यात आले. दादर येथील साने गुरुजी इंग्रजी माध्यमातील मुख्याध्यापिकेच्या या कृत्याने मुलीला मानसिक धक्का बसला आहे. प्रसिद्धिमाध्यमांकडे हे प्रकरण जाणार असल्याचे कळल्यावर मात्र मुलीला शाळेत घेण्यात आले.\nमुंबई - भावाचे लग्न असल्याने हातावर मेंदी काढलेल्या मुलीला शाळेने घरी पाठवले. मेंदी पुसूनच शाळेत ये, असे तिला सांगण्यात आले. दादर येथील साने गुरुजी इंग्रजी माध्यमातील मुख्याध्यापिकेच्या या कृत्याने मुलीला मानसिक धक्का बसला आहे. प्रसिद्धिमाध्यमांकडे हे प्रकरण जाणार असल्याचे कळल्यावर मात्र मुलीला शाळेत घेण्यात आले.\nभावाच्या लग्नात मेंदी काढण्याचा या मुलीचा हट्ट आईने पुरवला खरा; पण सोमवारी (ता. 19) शाळेत पाठवल्यानंतर तिला परत घरी घेऊन जा, असे सांगणारा फोन आला. शाळेत मेंदीवर बंदी असल्याची पूर्वकल्पना होती; पण विद्यार्थ्यांना शाळेत घेतलेच जाणार नाही, असा कोणताही नियम पालकांना कळवण्यात आला नव्हता. प्रत्यक्ष भेटल्यानंतर \"मुलीला दोन दिवस शाळेत आणू नका, नेलपॉलिश रिमूव्हरने मेंदी काढून टाका,' असा अजब सल्ला शाळेच्या मुख्याध्यापिकेने दिल्याचे मुलीच्या आईने सांगितले.\nया प्रकारामुळे मुलगी मानसिक तणावाखाली असून ती काहीच खात नसल्याने आम्ही धास्तावलो आहोत. मंगळवारी तिला समजावून शाळेत पाठवले; परंतु पुन्हा तिला शाळेत घ्यायला नकार देण्यात आला. प्रसिद्धिमाध्यमांना आम्ही याची माहिती दिल्यानंतर मात्र मुलीला शाळेत येण्यास परवानगी मिळाली, अशी माहिती तिच्या आईने दिली. या प्रकरणी साने गुरुजी इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका बी. कमला यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nअसा झाला दीप-वीर लग्नसोहळा \nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी कालपासून त्यांचे चाहते आसूसले होते. आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवत रणवीर-दीपिकाने...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\nनेहरू उद्यानाचेही परस्‍पर लोकार्पण\nनाशिक - स्मार्टसिटीअंतर्गत पुनर्निर्माणाचे काम सुरू असलेल्या नेहरू उद्यानाचे बुधवारी (ता. १४) पुन्हा एकदा परस्पर लोकार्पण करण्याची घोषणा आयुक्त...\nकर्जामुळे दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nनांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. या प्रकरणी माळाकोळी व शिवाजीनगर पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-environmentally-friendly-sahitya-sammelan-24079", "date_download": "2018-11-15T23:53:53Z", "digest": "sha1:SXCWH4ROCQKFRA5EHFISXGTBHGWQY3ET", "length": 12405, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune environmentally friendly sahitya sammelan पुण्यात पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन | eSakal", "raw_content": "\nपुण्यात पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन\nमंगळवार, 3 जानेवारी 2017\nपुणे - किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयाने पुण्यात पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन आयोजिले आहे. याच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची निवड केली आहे.\nपुणे - किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयाने पुण्यात पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन आयोजिले आहे. याच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची निवड केली आहे.\nमहाविद्यालयाच्या देवी रमाबाई सभागृहात गुरुवारी (ता. 5) सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळात हे संमेलन होणार आहे. याचे उद्‌घाटन सामाजिक कार्यकर्ते विकास आमटे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर त्यांची प्रकट मुलाखत डॉ. मंदार परांजपे घेणार आहेत. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या साहित्याचे सादरीकरण हे संमेलनाचे वैशिष्ट्य आहे. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात पर्यावरणतज्ज्ञ अनिरुद्ध चावजी यांचे \"रामायणातील पक्षीजीवन' या विषयावर व्याख्यान, अशोक नायगावकर आणि रमजान मुल्ला यांच्या कवितांची मैफल होणार आहे. संमेलनाचा समारोप साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. या वेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, प्राचार्य दिलीप शेठ उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले.\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nजुन्नरला मुस्लिम आरक्षण हक्क परिषदे संपन्न\nजुन्नर - महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलन संघटनेचे वतीने जुन्नर येथे मुस्लिम आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन बुधवार ता.14 रोजी करण्यात आले होते. या...\nजिल्हा रॉकेलमुक्त झाल्याचा दावा\nजळगाव - जिल्ह्यात रेशन दुकानावरील धान्यवाटपात आता मोठी सुधारणा झाली आहे. ‘सप्लाय चेंज मॅनेजमेंट सिस्टिम’च्या सुविधेमुळे शिधापत्रिकाधारकांना राज्यातून...\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A8", "date_download": "2018-11-15T23:17:29Z", "digest": "sha1:CW3VHMBUMDF6UT3QWQTK2NV7TROKPGSW", "length": 4939, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. १३२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक - पू. १ ले शतक\nदशके: पू. १५० चे - पू. १४० चे - पू. १३० चे - पू. १२० चे - पू. ११० चे\nवर्षे: पू. १३५ - पू. १३४ - पू. १३३ - पू. १३२ - पू. १३१ - पू. १३० - पू. १२९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे १३० चे दशक\nइ.स.पू.चे २ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+039393+de.php", "date_download": "2018-11-15T22:43:39Z", "digest": "sha1:DWB74A22VAWT7MXXFMFDEC6P4VDWGUIS", "length": 3478, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 039393 / +4939393 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Werben Elbe\nआधी जोडलेला 039393 हा क्रमांक Werben Elbe क्षेत्र कोड आहे व Werben Elbe जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Werben Elbeमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Werben Elbeमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4939393 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनWerben Elbeमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4939393 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004939393 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 039393 / +4939393 (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/narendra-modi-half-hour-speech-in-loksabha/", "date_download": "2018-11-15T23:12:47Z", "digest": "sha1:SFIZG2ZNCPHVZQUGB533NFICIGOY6CVP", "length": 9220, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'जुमलेबाजी बंद करो! च्या घोषणेतही मोदींचे दीड तास भाषण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n च्या घोषणेतही मोदींचे दीड तास भाषण\nविरोधकांनी घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडला\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव आज (बुधवार) लोकसभेत मांडला. दरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभेत गोंधळ निर्माण झाला होता. नरेंद्र मोदींचे भाषण संपेपर्यंत विरोधकांनी घोषणा दिल्या. घोषणाबाजीमुळे पंतप्रधान मोदी यांना भाषण करता येत नव्हते.\n‘बंद करो.. बंद करो संसद मे ड्रामाबाजी बंद करो,’ ‘बंद करो.. बंद करो, जुमलेबाजी बंद करो’, अशा घोषणा विरोधकांनी देऊन सभागृह दणाणून सोडला. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा सन्मान व्हायला हवा, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. अशे म्हणत अवघे दीड तास भाषण केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला सन्मान देण्यासाठी भाजपने आपल्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.\nनरेंद्र मोदी म्हणाले,काँग्रेसने सरदार पटेल यांच्यावर अन्याय केला. सरदार पटेल पंतप्रधान असते तर काश्मीर प्रश्नच निर्माण झाला नसता आणि संपूर्ण काश्मीर आज भारताचाच भाग असता, देशातील लोकशाही ही काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरुंची देणगी असल्याचे काँग्रेसचे नेते असतात. पण हाच तुमचा इतिहासाचा अभ्यास आहे का असे म्हणत त्यांनी काँग्रेसला चांगलेच फटकारले. तसेच लोकशाही हा देशाच्या संस्कृतीचा एक भागच असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रपतींचे अभिभाषण हे कोणत्या एका पक्षाचे नसते. ते सर्वांचे असते. काँग्रेसला वास्तवाची जाणीव असती तर त्यांची ही अवस्था झाली नसती.\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन…\nटीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर केलेली टीका शिवसेनेला…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/supriya-sule-should-show-that-i-and-pawar-always-talked-lies-supriya-sule/", "date_download": "2018-11-16T00:11:33Z", "digest": "sha1:AD6XKY5DZJABQC4BF7BZ5RTHQTMTSD3R", "length": 8496, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मी आणि पवारसाहेब कधी खोटंं बोललो हे तावडेंनी दाखवावं - सुप्रिया सुळे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमी आणि पवारसाहेब कधी खोटंं बोललो हे तावडेंनी दाखवावं – सुप्रिया सुळे\nसुप्रिया सुळेंची शिक्षण विनोदाच्या तावडीत सापडल्याची खरमरीत टिका\nपुणे: समायोजन आणि उत्तम शिक्षणासारखे शब्द वापरून राज्याचे शिक्षणमंत्री शब्दांचा खेळ करत आहेत, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे खोट बोलत असल्याचा आरोप तावडेंनी केला होता. मात्र, हा आरोप म्हणजे स्वतःचे अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच मी आणि पवारसाहेब कधी खोटंं बोललो हे तावडेंनी दाखवावं अस आवाहन देखील केले आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.\nएका बाजूला सरकार शाळा बंद करणार नसल्याचे सांगत, मात्र दुसरीकडे गुणवत्ता आणि पटसंख्येच कारण देत समायोजित करण्याचे सांगितले जाते. समायोजनामध्ये विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत पाठविणे म्हणजे शाळा बंद करणे असच होत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले,\nआम्ही शिक्षणामध्ये कोठेही राजकारण करत नाही. मात्र, जिल्ह्या परिषदेच्या शाळांमध्ये ‘चाचा चौधरी आणि मोदी’ यासारखी पुस्तके आणून सरकारच राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी सुळे यांनी केला आहे. तसेच शिक्षण विनोदाच्या तावडीत सापडल्याची खरमरीत टिका त्यांनी केली.\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार :…\nमुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल. त्याआधी बोलणे उचित नाही. मात्र,…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/category/blog-space/page-6/", "date_download": "2018-11-15T23:06:56Z", "digest": "sha1:NKHQ3IUYZ3QPE3U7EBEY7MKZ26BWDFXK", "length": 10890, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Blog Space News in Marathi: Blog Space Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-6", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nब्लॉग स्पेस Apr 17, 2017 पंतप्रधान कार्यालयातली 'ती' १० मिनिटं कायम लक्षात राहणारी...\nब्लॉग स्पेस Mar 23, 2017 ज्ञानयोगी...\nब्लॉग स्पेस Mar 2, 2017 राजकारणातील 'सयामी जुळे'\nब्लॉग स्पेसFeb 26, 2017\nमायबोलीला श्रीमंत करणारा अमृतपुत्र \nब्लॉग स्पेसFeb 25, 2017\nब्लॉग स्पेसFeb 22, 2017\nवा रे शेर, आ गया शेर-जांबुवंतराव धोटे\nब्लॉग स्पेसFeb 20, 2017\nब्लॉग स्पेसFeb 18, 2017\nमूलभूत समस्यांनी ग्रासलेली #मुंबईकुणाची \nब्लॉग स्पेसFeb 13, 2017\nब्लॉग स्पेसFeb 2, 2017\nग्लोबल अजेंडा : लेट्स मेक अमेरिका मोअर हेटफूल...\nब्लॉग स्पेसJan 31, 2017\nमराठी भाषा 'वाचणार' कशी \nब्लॉग स्पेसJan 26, 2017\nग्लोबल अजेंडा : घडतं, बिघडतं...अमेरिका\nब्लॉग स्पेसJan 24, 2017\nनेताजी,'देखी दिनन के फेर...'\nब्लॉग स्पेसJan 24, 2017\nडोनाल्ड ट्रम्प,मीडिया आणि फॅक्टस...\nब्लॉग स्पेसJan 20, 2017\nब्लॉग स्पेसJan 13, 2017\nब्लॉग स्पेसJan 3, 2017\nब्लॉग स्पेसDec 7, 2016\nब्लॉग स्पेसAug 24, 2016\nदहीहंडीचे राजकारण कोणत्या \"थराला \"\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/jerusalem/", "date_download": "2018-11-15T22:57:05Z", "digest": "sha1:X26FREGMSHKFBW4WSYOHPPUMLJUZ4EAM", "length": 9290, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Jerusalem- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nजेरूसलेममध्ये अमेरिकेच्या दुतावासाचं उद्घाटन, पॅलेस्टाईनमध्ये हिंसाचारात 37 ठार\nइस्रायल मधल्या ऐतिहासिक जेरूसलेममध्ये सोमवारी अमेरिकेचं दुतावास अधिकृतपणे सुरू झालं. पॅलेस्टाईनने या निर्णयाला विरोध केला असून गाझा पट्टीतल्या सघर्षात 37 जण ठार झाले आहेत.\nजेरूसलेम हीच इस्त्राईलची राजधानी -ट्रम्प यांची घोषणा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/shahrukh-khan/all/page-2/", "date_download": "2018-11-15T23:47:28Z", "digest": "sha1:PXCN4OT22AXSDJPMSB7UEMH5NFN2Z54Z", "length": 11001, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shahrukh Khan- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n'या' मोठ्या सिनेमाच्या रिमेकमध्ये शाहरुख-सलमान एकत्र\nशाहरूख खान आणि सलमान खान यांच्या शत्रुत्वाबद्दल जितकी चर्चा झाली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या मैत्रीच्या गोडव्याबद्दल झालीय.\nमी काय करू मग 'दीपवीर'च्या लग्नाबद्दल शाहरूखनं असं उत्तर का दिलं\nशाहरुखच्या 'झिरो'चा ट्रेलर रीलिज; कमल हासनच्या अप्पूराजाची येतेय का आठवण\n#Zero : पोस्टरची इतकी चर्चा का\nबादशाह शाहरूखचे टॉप-10 डायलॉग\nPHOTOS : बॉलिवूडच्या बादशाहकडून फॅन्ससाठी बर्थ डे गिफ्ट\nVIDEO शाहरूख खानच्या वाढदिवसासाठी 'मन्नत' नटली नववधूसारखी\nफोटो गॅलरी Nov 2, 2018\n...म्हणून शाहरूख खान गेला आमिरला भेटायला\nशाहरूख खानच्या वाढदिवसासाठी 'मन्नत' नटली नववधूसारखी\nअखेर राकेश शर्मांची भूमिका करणार 'हा' सुपरस्टार\nझिरो चित्रपटाचा मार्ग मोकळा, बॉक्स ऑफिसवर करणार दमदार कमाई\nबाॅलिवूडचा गाॅडफादर सलमाननं शाहरुखलाही केलं होतं लाँच\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/demand-movement-in-front-of-the-collector-office-satara-district-newspaper-vendor-and-agent-association/", "date_download": "2018-11-15T23:41:13Z", "digest": "sha1:HAYFJZE2RVFCJCVSPBZ5XFPZ65RVKLY2", "length": 21966, "nlines": 233, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome ठळक घडामोडी सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nसातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nसातारा : असंघिटत कामगार म्हणून राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या नोंदण्या तत्काळ सुरू करा, यासह अन्य मागण्यांसाठी सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.\nयावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना गेल्या 12 ते 13 वर्षांपासून राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, यासाठी पाठपुरावा करत आहे. शासनाने स्वतंत्र कल्याणकारी मंडळ न करता सर्वच असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र असंघटित कामगार सुरक्षा मंडळाची घोषणा केली आहे.संघटनेचे शिष्टमंडळ कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांना भेटले. तेव्हा आपल्या मागण्याबाबत लवकरच विचार केला जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले होते. वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.\nअसंघटित कामगार वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी तातडीने भरीव आर्थिक तरतूद करण्यात यावी. महाराष्ट्र राज्य असंघटित सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ गठीत करा, गटई कामगाराप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अस्तित्वात असलेले स्टॉल अतिक्रमणात धरू नये, सुरक्षा मंडळाच्या कामकाजासाठी आवश्यक त्या प्रशासकीय सेवा सुविधा तत्काळ देण्यात येऊन मंडळ प्रत्यक्षात कार्यरत करण्यात यावे, शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राखीव कोटा ठेवावा.\nया धरणे आंदोलनात सुभाष शिंदे, आनंदा धोंडवड, ताजुद्दीन आगा, नितीन गुरुव, विकास क्षिरसागर, सुनिल जाधव, आमोल ओव्हाळ, सावळाराम जंगम, गणेश भोरे आदी सहभागी झाले होते.\nPrevious News१५१वर्षांच्या परंपरेचा हेळगांवचा नवसाला पावणारा श्रीगणेशा\nNext Newsजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nखटाव माणच्या पूर्वभागाला टेंभूचे पाणी मंजूर ; डॉ. दिलीप येळगावकर यांची...\nघरफोडी करणारी सराईत महिला गुन्हेगार गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून जेरबंद\nदादाचा पुळका आणणाऱ्यांनो, 2017 पर्यंत बंधार्‍याचे काम तुमच्या दादांना का करता...\nश्री सिध्दनाथ-जोगेश्‍वरी विवाह सोहळ्यास लाखो भाविकांची उपस्थिती ; 19 नोव्हेंबरला श्रींची...\nविडणी पाझर तलावात धोम बलकवडीचे पाणी ; ना. रामराजे नाईक...\nप्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण\nवडूज येथे मनसेचे आमरण उपोषण ; खातगुण सरपंच व ग्रामसेवक यांची...\nजिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे : प्रा. बानुगडे पाटील\nअ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्दच करावा, खासदार उदयनराजे आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://awesummly.com/news/7632819/", "date_download": "2018-11-15T23:11:11Z", "digest": "sha1:KGWSWX4A6UYCMBZ54XL3A6PA3Q6QMDTT", "length": 2217, "nlines": 37, "source_domain": "awesummly.com", "title": "'चला हवा येऊ द्या'मधील त्या पात्रावर आगरी समाजाचा आक्षेप | Awesummly", "raw_content": "\n'चला हवा येऊ द्या'मधील त्या पात्रावर आगरी समाजाचा आक्षेप\nझी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमावर आगरी- कोळी भूमीपुत्र संघटनेने आक्षेप घेतला आहे. या कार्यक्रमातील एका भागात आगरी पात्र चुकीच्या पद्धतीने रंगवल्याने आपल्या समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना लेखी पत्र लिहून त्यांनी ही तक्रार केली आहे. ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या या कार्यक्रमाच्या भागात आगरी पात्र दाखवण्यात आलं होतं. याच विनोदी पात्रावर आक्षेप घेण्यात आला आहे. आगरी पात्राद्वारे विनोद निर्मिती करणे चुकीचं नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/raj-thackery-on-toor-dal-259044.html", "date_download": "2018-11-15T22:59:23Z", "digest": "sha1:NPMEYLFHMHYM7EP53GVHBHJWEVQMUBOQ", "length": 13731, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "24 तासात तूर खरेदी सुरू करा अन्यथा..,राज ठाकरेंचा इशारा", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n24 तासात तूर खरेदी सुरू करा अन्यथा..,राज ठाकरेंचा इशारा\nसरकारनं सर्व तूर खरेदी केंद्रं येत्या २४ तासात सुरू करावीत आणि शेतकरी घेऊन आलेली सर्व तूर ताबडतोब सरकारने अगोदर जाहीर केलेल्या हमीभावाने खरेदी करावी\n24 एप्रिल : सरकारनं सर्व तूर खरेदी केंद्रं येत्या २४ तासात सुरू करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेना राज्य भर आंदोलन करेल असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय.\nतूर खरेदी थांबल्यामुळे बळीराजा हैराण झालाय. त्यातच आज केंद्रानेही हात झटकल्यामुळे तूर विकायची कशी असा पेच प्रसंग शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलाय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रक प्रसिद्ध करून तूर खरेदीवरुन राज्य सरकारला आता इशारा दिलाय.\nमहाराष्ट्र सरकारने ह्यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात तूर खरेदी केंद्र सुरू केली. परंतु पहिल्यापासूनच त्यात अनेक गोंधळ घातले. कधी म्हणाले गोदामात जागा शिल्लक नाही, कधी बारदाना उपलब्ध नाही म्हणाले तर कधी वजनकाटे नसल्याचं कारण सांगितलं गेलं आणि बरीच खरेदी केंद्रं सतत बंदच ठेवण्यात आली. शेतकरी तूर घेऊन आले पण त्यांना ताटकळत ठेवण्यात आलं. ह्यातून सरकारचा उद्देश स्पष्ट समोर आला आहे असं या पत्रकात म्हटलंय.\nतसंच आज मात्र सरकार फसवणूक करत आहे आणि लाखो क्विंटल तूर प्रत्येक खरेदी केंद्रावर शिल्लक असतानाही ही खरेदी केंद्र बंद केली जात आहेत. सरकारनं सर्व तूर खरेदी केंद्रं येत्या २४ तासात सुरू करावीत आणि शेतकरी घेऊन आलेली सर्व तूर ताबडतोब सरकारने अगोदर जाहीर केलेल्या हमीभावाने खरेदी करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपूर्ण राज्यभर आंदोलन करावं लागेल असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nमराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार : मुख्यमंत्री\nमुंबईकरांनो, जपून वापरा पाणी, आजपासून 10 टक्के पाणीकपातीला सुरूवात\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/bsf-jawan-gets-family-support-25696", "date_download": "2018-11-15T23:37:12Z", "digest": "sha1:2DH6KS3PFPBPBED4V6GHGWQEYEIWM6CC", "length": 13072, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "BSF jawan gets family support 'BSF'च्या जवानास कुटुंबाचा पाठिंबा | eSakal", "raw_content": "\n'BSF'च्या जवानास कुटुंबाचा पाठिंबा\nगुरुवार, 12 जानेवारी 2017\nगृहमंत्रालयाने दिले होते आदेश\nतेजबहाद्दूर यादव यांच्या कृत्याचा सविस्तर अहवाल डीआयजी रॅंकच्या अधिकाऱ्याने तयार केला असून, तसे निर्देश गृहमंत्रालयानेच दिले होते. आज हा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर केला जाऊ शकतो. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या घटनेची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे. दरम्यान, तेजबहाद्दूर यांच्या व्हिडिओमुळे वरिष्ठ अधिकारी अडचणीत येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.\nनवी दिल्ली : सीमेवर तैनात असणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा पंचनामा करणाऱ्या कॉन्स्टेबल तेजबहाद्दूर यादव यांना त्यांच्या कुटुंबीयांनी पाठिंबा देत त्यांच्या कृत्याचे समर्थन केले आहे. केंद्र सरकारनेही गृहमंत्रालयाच्या अहवालातून काही बाबी हाती लागल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची आता उच्चपातळीवर चौकशी होऊ शकते.\nकॉन्स्टेबल तेजबहाद्दूर यांच्या पत्नीने सांगितले की, \"\"त्यांनी जे काही केले त्यामध्ये काहीच चुकीचे नसून, त्यांनी केवळ सत्य समोर आणले आहे. केवळ चांगले अन्न आणि रोटी दिली जावी एवढीच त्यांची माफक मागणी आहे. आता माझ्या पतीला मनोरुग्ण ठरविले जात आहे. ते मनोरुग्ण होते, तर मग त्यांना सीमेवर का तैनात करण्यात आले होते त्यांच्यावर उपचार का करण्यात आले नाहीत त्यांच्यावर उपचार का करण्यात आले नाहीत'' तेजबहाद्दूर यांच्या मुलानेही चांगले अन्न मागणे हा गुन्हा नसल्याचे सांगत आपल्या पित्याला पाठिंबा दिला. त्यांच्यासोबत नेमके काय घडत आहे, हे आम्हाला तरी कसे कळणार'' तेजबहाद्दूर यांच्या मुलानेही चांगले अन्न मागणे हा गुन्हा नसल्याचे सांगत आपल्या पित्याला पाठिंबा दिला. त्यांच्यासोबत नेमके काय घडत आहे, हे आम्हाला तरी कसे कळणार या घटनेची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्याने सांगितले.\nयाबाबत बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिज्जू म्हणाले, की सीमा सुरक्षा दलाकडून आम्हाला अंतरिम अहवाल प्राप्त झाला असून, काही बाबी नक्कीच लक्ष देण्याजोग्या आहेत. मला याबाबत आताच काही बोलायचे नाही; पण माध्यमांनी आणि जनतेने या घटनेचा नको तितका बाऊ करू नये, असे आवाहन मी यानिमित्ताने करू इच्छितो. यामुळे जवानांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ शकतो.\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nकेबलसाठी केलेले खड्डे बुजवा\nपुणे : दोन महिन्यांपूर्वी गणेश पेठेत महावितरणने भूमिगत केबल वायर टाकण्यासाठी केलेले खड्डे तसेच सोडून दिले आहेत. या कामाचा राडारोडादेखील तसाच पडून आहे...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/vastu-tips-118110300021_1.html", "date_download": "2018-11-15T22:52:59Z", "digest": "sha1:LOQRN6XNWVHL2OOTI5TPVLRDAGGDACZ2", "length": 15987, "nlines": 147, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वास्तुप्रमाणे ईशान्य कोपरा जपा ! | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 15 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवास्तुप्रमाणे ईशान्य कोपरा जपा \nजमिनीच्या उत्तर पूर्व कोपर्‍याला ईशान्य कोन म्हटले जाते. अशी म्हण आहे की या कोपर्‍यात देवी देवता आणि आध्यात्मिक शक्तींचा वास असतो. म्हणून घरात या कोपर्‍याला वास्तुशास्त्रात सर्वांत जास्त पवित्र मानले गेले आहे. शंकराचे एक नाव ईशान आहे. शंकराचे अधिपत्य उत्तर-पूर्व दिशेला असतं.\nया दोन्ही दिशेला मिळणार्‍या कोनावर उत्तर-पूर्व क्षेत्र बनतं, म्हणून हा कोपरा घर किंवा प्लॉटचा सर्वात शुभ आणि ऊर्जेचा स्रोत असलेला कोपरा असतो. या कोपर्‍यात दैवी शक्तींचा वास असतो. कारण या क्षेत्रात देवतांचे गुरू बृहस्पती (गुरू) आणि मोक्ष कारक केतूचा वास असतो.\nघराची निर्मिती करताना ईशान्य कोपर्‍याविषयी काही बाबी लक्षात ठेवाव्यात.\nहा कोपरा देवी देवतांचा असतो म्हणून येथे देवालय, ध्यान, योग किंवा आध्यात्मिक गोष्टी केल्या पाहिजे.\nघरातील सर्व सदस्यांना थोडा वेळ खास करून सकाळचा वेळा या कोपर्‍यात अवश्य घालवावा. यासाठी सर्वांत चांगला आणि सोपा उपाय म्हणजे या जागेवर देवघराची स्थापना केली पाहिजे.\nईशान्य कोपर्‍यात केली जाणारी पूजा नेहमी शुभ, फलदायी आणि कुटुंबीयांना स्थायित्व देणारी असते.\nवास्तुशास्त्राप्रमाणे पूर्व दिशेकडे असलेले दुकान फायदेशीर असतात\nवास्तुनुसार या रंगाची घरे राहूला प्रभावीत करणारी असतात\nवास्तुप्रमाणे घरातील सुखसमृद्धीसाठी हे करून बघा\nघराच्या सजावटीसाठी ठेवलेली झाडे नकारात्मक तर नाही\nवास्तुशास्त्रात दक्षिणमुखी व्यवसाय आणि कारखाने\nयावर अधिक वाचा :\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\nयावेळी साजरी करा भाऊबीज\nपाच दिवसांच्या दिपावलीचा आजचा शेवटचा दिवस. 9 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2015/08/29/%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-11-15T23:04:16Z", "digest": "sha1:VXST527P43UMZVH5RNLJ5KAQYBPYQGRY", "length": 56439, "nlines": 157, "source_domain": "shecooksathome.com", "title": "रूपं पूर्णब्रह्माची – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\n‘माहेर’ मासिकाच्या या वर्षीच्या वर्षारंभ अंकात मी ‘रूपं पूर्णब्रह्माची’ नावाचा लेख लिहिला होता. तो लेख आज मी तुम्हा सर्वांसाठी शेअर करतेय.\nपाचवी-सहावीत असेन तेव्हाची ही आठवण आहे. आम्ही तेव्हा बीडला राहात होतो. माझी आजी कॉफी घ्यायची. ती शाळेत असताना गांधीजींनी प्रत्येकाला स्वतःच्या एका आवडत्या गोष्टीचा त्याग करायला सांगितला म्हणून तिनं तिला अतिशय प्रिय असलेला चहा सोडला होता. तेव्हापासून ती कॉफी घ्यायची. आजी चिकोरी मिश्रीत कॉफी प्यायची. ही कॉफी तेव्हा पत्र्याच्या लहान गोलाकार डब्यातून मिळायची. तर एका दुपारी मी आजीला उत्साहानं म्हटलं की, मी आज तुला कॉफी करून देते. मी गॅसवर शिस्तीत दूध गरम केलं, त्यात साखर घातली आणि कॉफीच्या डब्यातून कॉफी घालून उकळलं. पण मला कळेना की कॉफीचा वास असा का येतो आहे मी कॉफी गाळून आजीला नेऊन दिली, तिनं कप नाकाजवळ नेला मात्र, तिनं शांतपणे तो कप बाजूला ठेवला. मी कॉफीच्या रिकाम्या झालेल्या डब्यात ठेवलेला काळा मसाला कॉफी म्हणून घातला होता मी कॉफी गाळून आजीला नेऊन दिली, तिनं कप नाकाजवळ नेला मात्र, तिनं शांतपणे तो कप बाजूला ठेवला. मी कॉफीच्या रिकाम्या झालेल्या डब्यात ठेवलेला काळा मसाला कॉफी म्हणून घातला होता तर ही माझी स्वयंपाकाशी पहिली ओळख.\nमाझी आजी रमाबाई चपळगावकर ही मूळची चंद्रपूरची. तिचं माहेरचं नाव कमल शृंगारपुतळे. तिचे आई-वडील लहानपणीच कॉलराच्या साथीत गेले होते. म्हणून ती आपल्या मोठ्या भावाबरोबर राहात असे. भावाच्या नोकरीच्या निमित्तानं ती नाशिक, मुंबई अशा शहरांमधे राहिली होती. त्यामुळे लग्नानंतर ती बीडला आली तेव्हा तिच्या स्वयंपाकाची पद्धत आणि बीडला त्यावेळी ज्या प्रकारचा स्वयंपाक होत असे ती अगदीच वेगळी होती. मराठवाड्यात कडधान्यांचा फारसा वापर होत नाही. शिवाय त्यावेळी तरी ब-यापैकी तिखट स्वयंपाक केला जात असे. आजी मुंबईत राहिल्यामुळे तिला कडधान्यांचा वापर माहीत होता. वालाचं बिरडं बीडमध्ये तिनं पहिल्यांदा केलं. शिवाय पश्चिम महाराष्ट्रातल्या ब्राह्मणी घरांमधली स्वयंपाकात गूळ वापरण्याची पध्दत तिनंही आत्मसात केलेली होती. हे बीडमध्ये नवीन होतं. माझे आजोबा पुरूषोत्तम चपळगावकर गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक होते त्यामुळे राहणी फार म्हणजे फारच साधी होती. म्हणजे खाण्यापिण्याची सुबत्ता होती पण कुठलीही चैन नव्हती. त्यामुळे रोजचं जेवण म्हणजे एक पालेभाजी किंवा फळभाजी, कोशिंबीर, भाकरी, वरण, भात आणि दही-ताक असंच असायचं. पोळी अगदी सणासुदीला. आजी-आजोबा शेवटपर्यंत हेच जेवण जेवत असत. भाज्या कशा पारखाव्यात हे मी आजीकडून शिकले. मला तिच्याबरोबर मंडईत जायला खूप आवडायचं. हिरव्या पालेभाज्या, लिंबाचे पिवळेधमक ढीग, टोमॅटोचे लालभडक ढीग, केशरी गाजरं हे बघून माझं मन हरखून जायचं आणि विशेष म्हणजे इतक्या वर्षांनंतरही अजूनही मला ताज्या भाज्या पाहिल्या की तसंच प्रसन्न वाटतं. भेंडीचा शेपटाकडचा तुकडा तोडून भेंडी कोवळी आहे की नाही ते कसं बघावं, किंवा पालेभाज्या टवटवीत असल्या तरच त्या ताज्या असतात हे कसं ओळखावं हे मला आजीनंच शिकवलं. माझी मोठी मुलगी सावनी मला पूर्वी हसायची. ती म्हणायची की आई, तुला भाज्यांचे ढीग बघून इतका आनंद कसा होतो तीही आता स्वयंपाक करायला लागलीय. गंमतीची गोष्ट अशी की, ती मला हल्लीच म्हणाली की, आई ताज्या भाज्या बघितल्या की किती बरं वाटतं नं तीही आता स्वयंपाक करायला लागलीय. गंमतीची गोष्ट अशी की, ती मला हल्लीच म्हणाली की, आई ताज्या भाज्या बघितल्या की किती बरं वाटतं नं मला वाटतं की, या सवयी अशाच एका पिढीतून दुस-या पिढीकडे संक्रमित होत असतात.\nमाझी आजी पाच वर्षांपूर्वी गेली तेव्हा ती ९४ वर्षांची होती. पण त्या वयातही ती मी गेले की मला आवडतात म्हणून गुळपापडीचे लाडू करून घ्यायची किंवा मला आवडतो म्हणून आईला कणकेचा शिरा करायला लावायची. आम्ही बीडला होतो तेव्हा आजीच्या एकादशीच्या थालिपिठातला उरलेला तुकडा मिळावा म्हणून आमच्यात चढाओढ असायची इतकं ते थालिपीठ (आजी त्याला चानकी म्हणायची) चविष्ट असायचं. चातुर्मास सुरू व्हायच्या आधी घरात कांदा भजी, कांद्याची भाजी, वांग्याची भाजी, वांगी भात, कांद्याची थालिपीठं हे सगळे पदार्थ झालेच पाहिजेत असा तिचा आग्रह असायचा कारण पुढे चार महिने तिला हे पदार्थ खाता यायचे नाहीत. आमच्या बागेत मोठं आवळ्याचं झाड होतं. त्या झाडाखाली आवळीभोजन व्हायचं. आजीच्या सगळ्या मैत्रिणी एक-एक पदार्थ घेऊन यायच्या. मग मनसोक्त गप्पा व्हायच्या.\nआम्ही मूळचे कर्नाटकातले पण देशस्थ. माझ्या बाबांच्या (नरेंद्र चपळगावकर) सवयी या काहीशा आजीच्या वळणावर गेलेल्या आहेत. त्यांना गोडसर स्वयंपाक आवडतो आणि दुग्धजन्य पदार्थ अतिशय प्रिय. म्हणजे ते दिवस दिवस दूध पोळी खाऊन राहू शकतात. याबद्दल आम्ही नेहमी त्यांची चेष्टाही करतो कारण त्यांच्या खाण्याबद्दल खूप खोडी आहेत. म्हणजे साधं वरण केलं तर त्यात अमुक इतक्या प्रमाणातच गूळ हवा किंवा हिंग इतकाच हवा याबद्दल ते आग्रही असतात. बाबांना स्वयंपाकाबद्दल समाधानी करणं हे खरंच कठीण काम आहे. बाबांच्या सवयी अशा तर त्याच्या अगदी उलट आईच्या आवडीनिवडी. माझी आई, नंदिनी चपळगावकर ही अंबाजोगाई या बीड जिल्ह्यातल्या गावची. तिचे वडील नोकरीच्या निमित्तानं परळी वैजनाथ इथं होते. ही दोन्हीही खास मराठवाडी गावं. आईच्या माहेरी तिखट जेवणाची सवय. गुळाचा वापर फक्त गोड पदार्थात. शिवाय ठेचा, भुरका, दाण्याची, तिळाची, लसणाची, खोब-याची, जवसाची, का-हळाची अशा चटण्या आणि त-हेत-हेची लोणची जेवणात हवीच हवी. आईकडे आमटी असायची ती अगदी पातळ रस्समसारखी. आमच्याकडे आमटी म्हणत नाहीत तर फोडणीचं वरण म्हणतात. शिवाय हे वरण म्हणजे कधी कांदा फोडणीला घालून तर कधी लसूण फोडणीला घालून केलेलं, त्यामुळे त्यात गूळ नाही. घट्ट वरण खायचं तर शिजवलेल्या वरणाच्या घट्ट गोळ्यात लाल तिखट, काळा मसाला, मीठ, कच्चं तेल आणि कच्चा कांदा घालून भाकरीबरोबर खायचं. आईकडेही रोजच्या जेवणात भाकरीच असायची. पोळी सणासुदीलाच. आई लग्न होऊन आली तेव्हा बाबांच्या खाण्याच्या सवयींशी जुळवून घेणं तिला फार कठीण गेलं असणार. कारण आई एक तर वयानं लहान होती आणि तिला स्वयंपाक करता येत नव्हता. बाबा अजिबात तिखट खात नव्हते. आणि आवडलं नाही तर तसं स्पष्ट सांगणारे. आई एक आठवण सांगते: माझे आजोबा इतके शांत होते की, आईनं एकदा कारल्याची भाजी केली. कारल्याला मीठ लावून पाणी काढायचं असतं हे आईला माहीत नव्हतं. आईनं तशीच भाजी केली. आजोबा जेवायला बसले. आईनं भाजी वाढली ती अतिशय कडू झाली होती, पण आजोबांनी काहीही न बोलता ती शांतपणे संपवली. त्यांना ती आवडली आहे असं वाटून आईनं त्यांना अजून भाजी वाढली तीही त्यांनी खाल्ली. नंतर बाबा जेवायला बसले, पहिला घास घेतल्याबरोबर बाबांनी भाजी अतिशय कडू झाली आहे हे सांगितलं. तेव्हा बिचारी आई कानकोंडी झाली. आजोबांनी उलट बाबांनाच झापलं. आई आजोबांची अजून एक आठवण नेहमी सांगते: आमचं बीडचं घर फार मोठं होतं. वीस हजार स्क्वेअर फुटांच्या प्लॉटवर आमचा बंगला होता (मी आता मुंबईत ६४० स्क्वे.फु. घरात राहते). घराच्या मागे पुढे मोठं अंगण आणि मोठी बाग होती. शिवाय घर गावाबाहेर होतं. मागच्या बागेला लागून पुढे शेतीच होती. घरातले सगळे जर बाहेर गेले असतील आणि आई आणि आजोबाच घरात असतील तर आजोबा नेहमी न बोलता आईला सोबत करायचे. ते बाहेर व्ह-हांड्यात वाचत बसायचे आणि आई जर स्वयंपाकघरात असली तर मधूनमधून जाऊन फक्त “बाळ, काय करते आहेस” एवढं विचारायचे. आईनं गॅस नीट पेटवला आहे ना, तिचा पदर गॅसजवळ नाही ना याकडे त्यांचं लक्ष असायचं. शिवाय आईला भीती वाटू नये म्हणून ते अशी काळजी घ्यायचे.\n२००८ मध्ये कूर्गला गेलो असताना. माझे आई-बाबा, निरंजन, मी आणि माझ्या मुली सावनी-शर्वरी\nअर्थात हळूहळू शिकत आई सुरेख स्वयंपाक करायला लागली. माझी आई काहीही मोजमाप न करता, उत्कृष्ट स्वयंपाक करते. ती नेहमी आम्हा तिघींना म्हणते की, मला तुमच्यासारखा वेगळ्यावेगळ्या प्रकारचा स्वयंपाक करता येत नाही, पण ती ज्या प्रकारचा स्वयंपाक करते तो उत्कृष्ट असतो. आईच्या हातचं चिंचगुळाचं किंवा आमसुलं-गूळ घातलेलं वरण, कढी, भरल्या वांग्याची खास मराठवाडी, गूळ न घालता केलेली भाजी, पीठ पेरून केलेल्या भाज्या, पेंडपाला, उकडशेंगोळे, वरणफळं, थालिपीठं, धपाटे, मेथीफळं, विविध प्रकारच्या चटण्या, गाजराचा भुरका, ताकातलं पिठलं, वेगवेगळी लोणची केवळ लाजवाब असतं. माझ्या किंवा माझ्या बहिणींच्या मैत्रिणी अजूनही माहेरी आल्या की आईच्या हातचं जेवायला येतात. आज माझ्या आईचं औरंगाबादमधे स्वयंपाकघर नावाचं खाद्यपदार्थांचं मोठं दुकान आहे. तेही या पदार्थांसाठी प्रसिध्द आहे. विशेष म्हणजे आईनं वयाची चाळीशी ओलांडल्यावर एका मैत्रिणीबरोबर ते सुरू केलं. औरंगाबादमधलं हे पहिलं पोळी-भाजी केंद्र. आता बरीच अशी दुकानं सुरू झाली आहेत. पण अजूनही स्वयंपाकघर हेच पहिल्या क्रमांकावर आहे. आता या दुकानाचा व्याप खूप वाढला आहे. जवळपास ४० बायका दुकानात काम करतात. इथे पोळी-भाजी तर मिळतेच पण त्याचबरोबर भाताचे प्रकार, आमट्यांचे प्रकार, नाश्त्याचे प्रकार, सुक्या-ओल्या चटण्या, गोड पदार्थ आणि कोरडं खाणंही मिळतं. सांबार वडी (कोथिंबीर भरून केलेली बाकरवडी), पाटवड्यांची आमटी, धपाटे, ठेचा असे तिथले काही खास पदार्थ मला फारच आवडतात. कारण हा स्वयंपाक करणा-या बायका वेगवेगळ्या जातीधर्मांच्या आहेत, त्यांच्या स्वयंपाकाची पध्दत आमच्यापेक्षा फार वेगळी आहे. त्यांचा तो झणझणीत स्वयंपाक मला फार आवडतो. दुर्गाबाई भागवतांनी एका पुस्तकात म्हटलंय की, मला भारतातली जातव्यवस्था एकाच कारणासाठी आवडते आणि ते कारण म्हणजे वेगवेगळ्या जातींच्या खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे आपल्याला किती तरी प्रकारचं खाणं खायला मिळतं. दुर्गाबाईंच्या या विधानाशी मी शंभर टक्के सहमत आहे\nमाझ्या दोघी बहिणीही सुरेख स्वयंपाक करतात. मेघना या माझ्या मधल्या बहिणीचा नवरा मराठा आहे. त्यामुळे आता ती त्यांच्या पद्धतीचाही स्वयंपाक मस्त करते. स्वतः शाकाहारी असलेल्या मेघननं मधे रानडुक्करही शिजवलं होतं भक्ती ही खास देशस्थी स्वयंपाक छान करतेच पण त्याचबरोबर माझ्या मुलींना आवडतात ते सर्व पदार्थ म्हणजे कॉन्टिनेटल, इटालियन वगैरेही सुरेख करते. माझी काकू कोकणस्थ होती त्यामुळे तिचे गोड पदार्थ उत्तम होत असत.\nमाझं लग्न झालं ते सारस्वत कुटुंबात. बरं आमचं लग्न हे ठरवून झालेलं आहे त्यामुळे मी आधीपासून राजाध्यक्षांच्या घरात येत जात नव्हते. म्हणजे लग्न ठरल्यावर ते होईपर्यंतच्या काळात जे काय पाचसहादा मी त्यांच्या घरी आले ती तेवढीच. शिवाय औरंगाबादला माझ्या माहितीतली फक्त दोन सारस्वत कुटुंबं होती. तीही वर्षांनुवर्षं औरंगाबादेत राहात असल्यानं त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी साधारणपणे आमच्यासारख्याच होत्या. पुन्हा औरंगाबादमध्ये मासे मिळत नाहीत. म्हणजे क्वचित मिळतात पण ताजे मासे मिळत नाहीत. माझे बहुतेक मित्रमैत्रिणी शाकाहारी. फार तर फार कधीतरी चिकन खाणारे. घरात बाबा कधी तरी मटण-चिकन खायचे पण ते बाहेर. घरात कधी शिजवलेलं नव्हतं. आजी-आजोबा बरोबर राहात असल्यानं अंडं करायलाही वेगळी भांडी होती. त्यामुळे राजाध्यक्षांकडे लग्न होणार म्हटल्यावर घरातल्या सगळ्यांनाच आता ही कसं करणार असा प्रश्न पडला. कारण मी शाकाहारी तर आहेच, तीही तात्विक कारणांसाठी. अर्थात दुस-यानं मांसाहार करायला माझा आक्षेप कधीच नव्हता आणि नाही\nमी लग्न होऊन आले, पण वाटलं होतं त्यापेक्षा खाण्यापिण्याच्या सवयींतला हा बदल अंगवळणी पाडणं मला सोपं गेलं. त्याचं पहिलं कारण म्हणजे मला उपरं वाटायला नको म्हणून माझ्या सासूबाईंनी वर्षभरासाठी मांसाहार सोडला होता. शिवाय माझे सासरे मंगेश विट्ठल राजाध्यक्ष हे सारस्वत असले तरी माझ्या सासूबाई विजया राजाध्यक्ष या मुळच्या कोकणस्थ, पूर्वीच्या विजया आपटे. त्यामुळे आमच्या घरात दोन्ही प्रकारचा स्वयंपाक होत होता. शिवाय मावशीची (माझ्या सासूबाईंना मी मावशी म्हणते) आई, तिचे वडील गेल्यानंतर इथे मुंबईतच आमच्या घरी राहायला आली. त्यामुळे घरात ब्राह्मणी स्वयंपाक होत होताच. कोल्हापूरला रणजित देसाई, शंकर पाटील हे मावशीचे मित्र, तसंच काही मैत्रिणीही मांसाहारी असल्यानं तिला त्यांच्या घरी मांसाहारी जेवणाची सवय होती. मासे म्हणजे सारस्वतांच्या जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचाही विषय. सगळ्याच जातींचे लोक आपापल्या पद्धतीच्या स्वयंपाकाबद्दल प्रेमानं बोलतातच. पण सारस्वतांना त्यांच्या खाद्यसंस्कृतीचा जाज्वल्य अभिमान असतो सारस्वतांचं एक वैशिष्ट्य म्हणजे बाजार पुरूष करतात. म्हणजे दोन्ही अर्थानं, बाजार म्हणजे मासळी आणणं आणि शिवाय बाजारातून इतर गोष्टी आणणंही. माझ्या नव-यानं, निरंजननं मात्र सारस्वत पुरूषांचा हा गुण अंगी बाणवून घेतलेला नाही सारस्वतांचं एक वैशिष्ट्य म्हणजे बाजार पुरूष करतात. म्हणजे दोन्ही अर्थानं, बाजार म्हणजे मासळी आणणं आणि शिवाय बाजारातून इतर गोष्टी आणणंही. माझ्या नव-यानं, निरंजननं मात्र सारस्वत पुरूषांचा हा गुण अंगी बाणवून घेतलेला नाही त्यानं ती सगळी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे.\nगेल्या वर्षी आम्ही सगळे राजाध्यक्ष पाचगणीला गेलो असताना. मी, निरंजन, मुली, नणंदा राधा आणि मुक्ता, माझ्या सासुबाई विजया राजाध्यक्ष\nमावशीनं तिच्या लग्नानंतर सारस्वतांचा स्वयंपाक आत्मसात केला. कारण एकतर राजाध्यक्षांनी ब्राह्मण बायको केली म्हणजे आता त्यांचं कसं होणार असा प्रश्न बहुधा समस्त सारस्वतांना पडला होता. त्यामुळे मावशीनं ते आव्हान स्वीकारलं. आणि मुख्य म्हणजे ती सारस्वती पदार्थांबद्दल बोलताना, “आमच्याकडे असं करतात,” असं म्हणते. मी अजूनही असं म्हणत नाही. म्हणजे त्यात काही कुठला पवित्रा घ्यायचाय असं नाही पण मी नाही म्हणत. मावशीच्या हातचे काळ्या वाटाण्यांची आमटी, चण्याच्या डाळीची आमटी, मुगागाठी, डाळीची कांदा-खोबरं घातलेली आमटी, तिरफळं घातलेली आमटी, आंबट बटाटा, फणसाचा तळ, खतखतं, फणसाची भाजी, ऋषीची भाजी किंवा कंदमूळ, उडदा मेथी, कोलंबीचं लोणचं, माशांच्या आमट्या, हळदीच्या पानातलं सुकं असे पदार्थ फार सुरेख असतात. शिवाय मावशी इतर पद्धतींचेही बरेच प्रकार फार छान करते. सारस्वती स्वयंपाक मी तिच्याकडूनच शिकले आहे. शिवाय मावशीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ती कोल्हापूरसारख्या त्यावेळी अगदीच लहान असलेल्या गावातून, साध्या कुटुंबातून मंगेश विट्ठल राजाध्यक्षांच्या सोफिस्टिकेटेड वर्तुळात आली. भाईंचे माझ्या सास-यांचे जवळचे मित्र म्हणजे पु.ल. देशपांडे, द.ग. गोडसे, शां. शं. रेगे. हे सगळेजण आमच्या घरी नेहमी जेवायला येत असत. मावशी या सगळ्या पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं खाणं करत असे. शिवाय त्या काळातही मावशी स्पॅनिश राईस किंवा रशियन सॅलड यासारखे त्याकाळी नवलाईचे असणारे पदार्थ बनवत असे. बाहेर कुठेही नवीन काही खाल्लं तर ती तो पदार्थ घरी करून बघण्याचा प्रयत्न करत असे. आणि हेही त्या काळात जेव्हा त्यासाठी लागणारे पदार्थ मिळणं दुरापास्त होतं. मावशी फार विचार करून मेन्यू ठरवते. म्हणजे कडधान्याची आमटी असेल तर उसळ नको, किंवा कुठल्या पदार्थात चण्याची डाळ वापरली असेल तर मग डाळीच्या पिठाचा पदार्थ नको. किंवा त्रिकोणी सँडविचेस असतील तर मग कोथिंबीर वडी त्रिकोणी कापता कामा नये. मावशीच्या या मेन्यूचा सखोल विचार करण्याच्या पध्दतीची तिच्या विद्यार्थ्यांमधे अजूनही चर्चा होते. कारण कॉलेजच्या कार्यक्रमांच्या वेळची जेवणं ठरवताना त्यांनी हे सगळं अनुभवलं आहे. आता मलाही ही सवय लागली आहे.\nमाझे सासरे, सासूबाई, नवरा आणि नणंदा या सगळ्यांचा एक मोठा गुण म्हणजे ते जेवणाला कधीही नावं ठेवत नाहीत. माझे सासरे आता नाहीत पण त्यांनी कधीही जेवणाला नावं ठेवली आहेत असं मला आठवत नाही. माझा नवरा म्हणतो की, जी गोष्ट मला करता येत नाही तिला नावं ठेवण्याचा अधिकार मला नाही. माझं लग्न झालं तेव्हा मला ब-यापैकी स्वयंपाक येत होता, म्हणजे खरंतर रोजचा सगळाच स्वयंपाक येत होता. पण काही काही पदार्थ आईकडे नुसते खाल्ले होते, कधी केले नव्हते. एकदा मी उत्साहानं म्हटलं की मी आज कणकेचा शिरा करते. आणि शिरा करायला घेतला. कणकेच्या शि-याला कणीक खूप भाजावी लागते. पण ती किती भाजायची याचा अंदाज नसल्यानं ती कमी भाजली गेली आणि तिचा लगदा झाला. पण आमच्या घरच्या कुणीही नावं ठेवली नाहीत उलट कौतुक करून तो शिरा खाल्ला. आमच्या घरात मला नवनवीन पदार्थ करायला नेहमीच उत्साह वाटत राहिला याचं कारण घरातल्या सगळ्यांनी त्याला कायम प्रोत्साहन दिलं, शिवाय नवीन प्रकार खाऊन बघायला सगळे तयार असतात.\nतर मला रोजच्या स्वयंपाकाबद्दल काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण जेव्हा माशांचा प्रश्न आला तेव्हा मात्र माझं अवसान गळालं. मला घरात कुणीच बळजबरी केली नाही किंवा साधं सांगितलंही नाही की, तू हे पदार्थ शीक म्हणून. पण मलाच असं वाटायला लागलं की नवरा खातो, घरातले सगळे खातात तर आपल्याला निदान करता तरी आलं पाहिजे. म्हणून मी हळूहळू माशांचे प्रकार शिकायचा प्रयत्न केला. पहिल्यांदा मासे तळताना मासा हातात घ्यायला मला किती मानसिक तयारी करावी लागली होती ते माझं मलाच माहीत नंतर माझ्या दोन्ही मुलीही आवडीनं मासे खायला लागल्या, त्यामुळे मी माशांचे पदार्थ करायला लागले. आणि आता ते सवयीनं बरे होत असावेत, असावेत असं म्हणतेय कारण मला त्याची चव माहीत नाही, मी ती कधी घेतलीही नाही.\nमाझं लग्न झालं तेव्हा साहित्य सहवासातले बरेच मूळ सभासद थकले होते. ते सगळे सक्रिय असताना आमच्या घरी नेहमी पार्ट्या व्हायच्या असं मला निरंजन आणि मावशीनं सांगितलंय. शांता शेळके, गंगाधर गाडगीळ, वा.ल. कुलकर्णी, विंदा करंदीकर, मे.पुं. रेगे, अरविंद गोखले, दीपा गोवारीकर, व.पु. काळे, अनंत काणेकर, रमेश तेंडुलकर, के.ज. पुरोहित, य.दि. फडके यांच्यासारखे दिग्गज लेखक साहित्य सहवासचे मूळ सभासद. या सगळ्यांच्या मैफली काय रंगत असतील नं याचा विचार अजूनही माझ्या मनात येतो. अर्थात यातल्या काही लोकांना मी भेटले आणि त्यांचा सहवासही मला मिळाला. २६ जानेवारी हा आमचा कॉलनी डे असतो. साहित्य सहवासचा हा वर्धापन दिन आम्ही फार जोषात साजरा करतो. २६ जानेवारीला कॉलनीचा कुठलाही सदस्य स्वखुशीनं दुस-या कुठल्या कार्यक्रमासाठी बाहेर जायला तयार नसतो. सकाळी झेंडावंदनानंतर ब्रेकफास्ट होतो, मग विविध खेळ, नंतर आरामात दुपारचं जेवण, मग मनसोक्त गप्पा आणि संध्याकाळी एखादं नाटक किंवा गाण्याचा कार्यक्रम तसंच कॉलनीतल्या मुलांचे कार्यक्रम होतात. शिवाय रात्रीचं जेवणही आम्ही एकत्र करतो. या दिवसाची आम्ही साहित्य सहवासकर वर्षभर वाट पाहात असतो. निरंजन मला सांगतो की पूर्वी पंगती व्हायच्या. साहित्य सहवासातले दिग्गज लेखक एका पंगतीत बसलेले बघण्याची माझी संधी हुकली याची मला चुटपुट लागते.\nसाहित्य सहवासात माझ्या मैत्रिणींचा एक ग्रुप आहे. यातल्या सगळ्यात ज्येष्ठ सदस्या ७० वर्षांच्या आहेत तर सगळ्यात कमी वयाच्या मी आणि माझी एक मैत्रीण ४२-४३ वर्षांच्या आहोत. आमच्या या ग्रुपमधल्या तेराही जणींना स्वयंपाक आणि खाणं या गोष्टींबद्दल प्रचंड जिव्हाळा आहे. त्यामुळे आम्ही किमान महिन्यातनं एकदा जेवणासाठी भेटतो. मग त्या-त्या सीझननुसार मेन्यू ठरतो. किंवा एखादी मैत्रीण एखादा पदार्थ सुंदर करते हे माहीत असल्यानं तिच्या हातचा तो पदार्थ खाण्याची फर्माईश होते. तनुजा बांदिवडेकर गोड पदार्थ मस्त करते, उमा भणगे या मूळच्या कोल्हापूरच्या. त्या मटण, कोल्हापुरी मिसळ मस्त करतात. विंदा डोंगरे खास सणासुदीचे गोड पदार्थ अप्रतिम करते. नलिनी अहमद या बिर्याणी उत्तम करतात. मैथिली दाक्षिणात्य पदार्थ सुरेख करते. यशोदा सगळंच छान करते, शिवाय तिचं प्रेझेंटेशन अत्युत्कृष्ट असतं. शैलू कोलते ही मूळ खानदेशातली ती खानदेशी मिरचीची भाजी, कढी-मुठे, खिचडी-तेल असे पदार्थ अफलातून करते. तर जसा बुक क्लब असतो तसा आमचा हा एक फुड क्लब आहे म्हणा ना बुक क्लबमधे जशी पुस्तकांवर चर्चा होते तशी आमच्या या ग्रुपमधे खाद्य पदार्थांबद्दल चर्चा होत असते.\nआमच्या कुटुंबाच्या खाद्यसंस्कृतीबद्दलच्या या लेखात विजय आणि मंगल केंकरेचा उल्लेख केला नाही तर हा लेख अपूर्ण वाटेल. हे दोघे आमच्या कुटुंबांचे जवळचे मित्र. साहित्य सहवासच्या जवळच असलेलं त्यांचं घर म्हणजे आम्हा दोघांसाठी अगदी हक्काचं ठिकाण आहे. मनात आलं की मंगलला माशाच्या कालवणाची किंवा रस्सम वड्याची किंवा मिसळीची फर्माईश करायची आणि खायला जायचं असा आमचा शिरस्ता आहे. विजय-मंगलचं घर हे आमच्यासाठी फक्त आवडीच्या खाण्याचं ठिकाण नाही तर तिथे आमच्या आणि आमच्या मित्रमंडळीच्या सिनेमा, नाटक, संगीत, पुस्तकं आणि अर्थातच खाण्याबद्दलंही तासन्-तास गप्पा रंगतात.\nमाझ्या दोघी मुली सावनी-शर्वरीही (वय वर्षं १९ आणि १६) आता स्वयंपाक करायला लागल्या आहेत. अर्थात त्यांना रोजच्या जेवणातले पदार्थ करता येत नाहीत आणि ते शिकावेत असंही वाटत नाही. पण त्या दोघी जे काही करतात ते छान करतात. सावनीनं गेल्या ख्रिसमसमध्ये पूर्ण ख्रिसमसचा मेन्यू करून तिच्या मैत्रिणींना जेवायला बोलावलं होतं. शर्वरी जे काही करते ते फारच नीटनेटकं करते, जे पाहून मला फार बरं वाटतं. परवा तिनं अप्रतिम स्टफ्ड मश्रूम्स बनवले होते. मी काही दिवसांपूर्वी गंमत म्हणून फेसबुकवर एक रेसिपी पेज सुरू केलं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि ब-याच जणांनी सुचवलं की ब्लॉग सुरू केला तर आम्हाला हवं तेव्हा आम्ही रेसिपीज बघू शकू. मग मी ब्लॉग सुरू केला. रोजच्या जेवणातल्या साध्या रेसिपींबद्दल लिहायचं असंच मी ठरवलं आहे. अर्थात त्या-त्या सणाला किंवा विशेष दिवसाला खास रेसिपी मी टाकत असते. लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय असं मी निरंजनला सांगत होते, त्यावर शर्वरीची प्रतिक्रिया अशी: “आई हे बोअरींग खाणं लोकांना कसं काय आवडतं किती बोअर रेसिपीज टाकतेस तू किती बोअर रेसिपीज टाकतेस तू” पिकतं तिथं विकत नाही हेच खरं\nकाही वर्षांपूर्वी आम्ही स्वतंत्र राहायला लागलो. परवाच आम्ही काही मैत्रिणी गप्पा मारत होतो. तेव्हा आईच्या घरी गेल्यावरच आपल्याला आपल्या आवडीचं जेवायला मिळतं असा विषय चालला होता. मी म्हटलं की, अगं मी तर आता स्वतंत्र राहते. स्वयंपाक मी करते. मला कुणीच कसलंच बंधन घालणारं नाही (खरंतर एकत्र राहात होतो तेव्हाही नव्हतंच, पण लोक जास्त असल्यावर आपणच सगळ्यांच्या आवडीनिवडींचा विचार करतो) पण तरीही माझ्याकडे माझ्या आईसारखा स्वयंपाक होत नाही. मीही आईकडे गेल्यावरच माझ्या आवडीचे पदार्थ खाते. याचं कारण असं आहे की, आता माझ्या स्वयंपाकात माझ्या आजीची, आईची, काकूची, माझ्या मैत्रिणींच्या आयांची, माझ्या मैत्रिणींची आणि माझ्या सासूबाईंच्या पद्धतींची सरमिसळ झाली आहे. कुठेही एखादा पदार्थ खाल्ला आणि तो आवडला की आपण नकळत ती पद्धत उचलतो. शिवाय मुलींना आवडणारे इतर पध्दतींचे प्रकार मी करतेच. म्हणजे हमस किंवा श्वारमा हे लेबनीज प्रकार असतील किंवा बेक्ड फिशसारखे पाश्चात्य प्रकार असतील किंवा पाव भाजी, ओपन टोस्ट सारखे फास्ट फूडचे प्रकार असतील, माझ्या स्वयंपाकाची पध्दत पूर्ण बदलून गेली आहे. आणि मला वाटतं की ते अपरिहार्य आहे. उद्या माझ्या मुली जेव्हा त्यांच्या घरी स्वयंपाक करतील तेव्हा त्यांची पद्धत तर अजूनच निराळी असेल नाही का\nया लेखाच्या निमित्तानं मी जेव्हा माझ्या स्वयंपाकावर प्रभाव पाडणा-या माझी आजी, आई, काकू, बहिणी, सासूबाई यांचा विचार करत होते तेव्हा मला एक गोष्ट जाणवली. या सगळ्याजणी आपापलं घर सोडून एका नवीन वातावरणात राह्यला आल्या, त्या वातावरणाला त्यांनी नुसतं आपलं म्हटलं नाही तर आपलंसं केलं. प्रत्येक माणूस हा लहानपणापासून आपल्या घरातल्या एका विशिष्ट प्रकारच्या खाण्याशी मनानं बांधला गेलेला असतो. जसंजसं आपण मोठं होतो, आपण खाण्यापिण्याचे वेगवेगळे प्रयोग करतो. म्हणजे मी आणि निरंजन कुठेही बाहेरगावी गेलो किंवा परदेशी गेलो तर आम्ही तिथे आपल्या पद्धतीचं खाणं शोधत नाही तर तिथलं जे काही वैशिष्ट्य असेल असे पदार्थ आवर्जून खातो. आम्हाला ते मनापासून आवडतंही. पण असं असलं तरी जेव्हा ब-याच दिवसांनंतर घरी येतो तेव्हा घरचा गरम वरण-भात किंवा पिठलं-भातच हवासा वाटतो. तो खाण्याची ओढ असते. याचं कारण मला असं वाटतं, की प्रत्येक घराचं एक कम्फर्ट फूड असतं. त्या घरातले सदस्य त्या कम्फर्ट फूडनं घट्ट एकत्र बांधले गेले असतात. आणि त्यामुळेच ते घर एकत्र राहतं. निदान मला तरी असं वाटतं.\nअन्न हेच पूर्णब्रह्मविजया राजाध्यक्षसायली राजाध्यक्ष\nPrevious Post: चिकन बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी\nNext Post: कांद्याचे पदार्थ\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=164&catid=5", "date_download": "2018-11-15T23:31:55Z", "digest": "sha1:RTDKFT5VG724HU24SMODNLNMPFQKK7TZ", "length": 14762, "nlines": 210, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nFSX - FSX स्टीम संस्करण\nप्रश्न propos du panneau विश्लेषण दे आवाज सूर फ्लाइट सिम्युलेटर नाम स्टीम.\nप्रश्न प्रश्न propos du panneau विश्लेषण दे आवाज सूर फ्लाइट सिम्युलेटर नाम स्टीम.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\n1 वर्ष 6 महिने पूर्वी #589 by CETIN\nसोम FSX स्टीम क्वाड जेप्पन अॅट ब्युटन एन्टेर फॉर एव्हॅल अॅन एट फॉर ऑर फॉर एट फॉर एन्फ्लो इव्हॅप एट ए 'एन्क्लेसेज की वॉल्यूम ऑन ग्राफिक ला हाइटर इन ला एवियन मैसेज ने कॉनैनेट आपण ज्या कारणास्तव धावत आहोत त्यास आपल्या कारने दुरून चालले आहे.\nमी आणखी एक गोष्ट सांगू इच्छित आहे काय मी एक प्रश्न विचारू आहे\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\nआपण आमच्या इंग्रजी फोरमवर पोहोचला आहात. मी आनंदाने आपल्याला मदत करू, परंतु कृपया भविष्यात इंग्रजी वापरा\nआपण या खिडकीचा संदर्भ देत आहात \nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\n1 वर्ष 6 दिवसांपूर्वी #815 by CETIN\nमाझी समस्या ही आहे की जेव्हा मी ईएससी बटन दाबतो आणि फ्लाईटनेच्या विश्लेषणात जाईन तेव्हा फ्लाइटवर विमानाच्या पायथ्याशी उभी असलेली विमान मी FSX स्टीम मध्ये एक फ्लाइट केल्यावरच पण मला माहित आहे की मी प्रवास केलेला अंतर नाही निर्देशित केलेले एकक उपाय माहित\nमाझ्यापेक्षा कोणीतरी अधिक प्रतिभावान मला हे सांगू शकेल की मापनाचे एकक काय आहे\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\nदूर अंतरावर आहे FSX वर मला माहित आहे की हे पाहणे अवघड आहे, पण तळाशी, संख्या नंतर तो मला मिळाला आहे\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\n11 महिने 2 आठवडे पूर्वी #845 by CETIN\nहोय, पण काय मील मैल किंवा नॉटिकल मैल आहे\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 21\nनाविक मी फक्त म्हणूनच बोलतोय (सीएस एक्सएक्सएक्स, केएमआयए - टीएनसीएम. जेथे इमामा पार्क आयडीक म्हणून मला आधीपासूनच 767 पक्षी मिळाले) आणि जीपीएसवर नजर टाकली आणि ती एनएम दर्शवित आहे. माझ्या सर्व फ्लाइटही SkySimFlight द्वारे मागोवा घेतात, आणि ते सागरी मासे देखील वापरतात, म्हणून मी म्हणालो समुद्री सह जा.\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nFSX - FSX स्टीम संस्करण\nप्रश्न propos du panneau विश्लेषण दे आवाज सूर फ्लाइट सिम्युलेटर नाम स्टीम.\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.260 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/uttar-maharashtra/appeal-blood-and-organ-donation-marriage-swapnil-varsha-103550", "date_download": "2018-11-15T22:53:36Z", "digest": "sha1:BYOCQBFSFY2BKVLF2UQWWYIISD5EZ7ZX", "length": 10812, "nlines": 55, "source_domain": "amp.esakal.com", "title": "appeal for blood and organ donation in marriage swapnil varsha रक्तदान, अवयवदानाची शपथ हाच आज लग्नाचा आहेर | eSakal", "raw_content": "\nरक्तदान, अवयवदानाची शपथ हाच आज लग्नाचा आहेर\nप्रशांत कोतकर | शनिवार, 17 मार्च 2018\nनाशिक : पर्यावरणाची, अवयव दानाची, गुढी वेगळी हर्षाची..., सहजीवनाच्या आरंभाची घटिका स्वप्नील -वर्षाची... या आपण सर्व सामाजिक सामीलकीचे सहजीवन आरंभाला... रक्तदान- अवयवदानाची शपथ हाच असेल आमचा लग्नाचा आहेर, असे विवाहाचे आमंत्रण दिले आहे, ते कुणी सामाजिक किंवा राजकीय कुटुंबाने नव्हे, तर सहाय्यक प्राप्तिकर आयुक्त व सहाय्यक उपायुक्त (भविष्यनिर्वाह निधी) या अधिकारी जोडप्याने.\nनाशिक : पर्यावरणाची, अवयव दानाची, गुढी वेगळी हर्षाची..., सहजीवनाच्या आरंभाची घटिका स्वप्नील -वर्षाची... या आपण सर्व सामाजिक सामीलकीचे सहजीवन आरंभाला... रक्तदान- अवयवदानाची शपथ हाच असेल आमचा लग्नाचा आहेर, असे विवाहाचे आमंत्रण दिले आहे, ते कुणी सामाजिक किंवा राजकीय कुटुंबाने नव्हे, तर सहाय्यक प्राप्तिकर आयुक्त व सहाय्यक उपायुक्त (भविष्यनिर्वाह निधी) या अधिकारी जोडप्याने.\nकळवण येथील मूळ रहिवासी असलेले स्वप्नील कोठावदे (आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे सहाय्यक प्राप्तिकर आयुक्त म्हणून कार्यरत आहे) तर त्यांच्यासोबत सहजीवनाचा प्रारंभ करणाऱ्या नाशिक येथील श्रमिकनगरातील रहिवासी वर्षा पगार कर्नाटक राज्यात भविष्यनिर्वाह निधी विभागात सहाय्यक उपायुक्त म्हणून कार्यरत आहे. हे दोघे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 18 मार्चला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोघांनीही आहेर मागितलाय... तो येताना अवयवदानाची शपथ आणि रक्तदानाचा संकल्प सोबत आणायला विसरू नका... असं आग्रहाचं निमंत्रण त्यांनी दिलंय.\nस्वप्नील कोठावदे म्हणाले, की लग्नात सर्व कुटुंबीय एकत्र येतात. अनेक लोक भेटतात. त्यामुळे विवाह अवयवदानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोचवण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. एखादा व्यक्ती जगणार नसेल तर तो इतरांना आयुष्य देऊ शकतो. भारतात अवयवदानाबाबत हळूहळू जनजागृती होतेय. अवयवदान आणि अवयवांची मागणी यांच्यात फार मोठी तफावत आहे. देशात दहा लाख लोकांमागे फक्त 0.58 व्यक्ती अवयवदानाचा निर्णय घेतात. अवयवांच्या प्रतीक्षेत लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे ही प्रतीक्षायादी कमी करायची असेल तर अवयवदानाचं महत्त्व घराघरांत पोचलं पाहिजे.\nवर्षा पगार म्हणाल्या, की लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही सरकारी नोकरी निवडली. अवयवदानाने लोकांना नवसंजीवनी मिळू शकते. आमच्या लग्नात आम्ही पहिल्यांदा रक्तदान करणार आहोत. यासाठी नाशिक वैद्यकीय महविद्यालयाची टीम उपस्थित असेल. नर्सिंग कॉलेजच्या मुली लग्नाला आलेल्यांना अवयवदानाची माहिती देतील. त्याचसोबत एक अवयवदानाची शपथ देण्यासाठी अर्ज देतील. आमच्या लग्नात आवाज नसेल. कारण लग्न इकोफ्रेंडली पद्धतीने करण्याचं आम्ही ठरवलंय आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत केंद्रप्रमुख असलेले शरद व शिक्षिका सुरेखा कोठावदे यांनी सांगितले, की स्वप्नील व वर्षा या दोघांनी घेतलेला निर्णय आम्हाला ज्यावेळी सांगितला, त्या वेळी आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. शिक्षक या नात्याने आम्ही जे मुलांना सांगत असतो, त्याची कृती प्रत्यक्षात आमचा मुलगा करीत असल्याने आम्हाला अभिमान आहे.\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nअसा झाला दीप-वीर लग्नसोहळा \nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी कालपासून त्यांचे चाहते आसूसले होते. आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवत रणवीर-दीपिकाने...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/da-kru-soman-article-about-daily-pujan/", "date_download": "2018-11-15T23:54:24Z", "digest": "sha1:HB2W5Q4A6CATIJDC7TEAV23QH5ESG5XJ", "length": 24015, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "रोज पूजा का करावी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nरोज पूजा का करावी\n>>दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते\nबऱ्याच घरांत रोज देवपूजा केली जाते. ही पूजा मानसिक समाधान देणारी असते, पण या रोजच्या पूजेमागील शास्त्रीय कारण जाणून घेऊया.\n‘‘रोज पूजा का करायची ’’ असा प्रश्न काही लोक विचारीत असतात. काही लोकांना पूजा करणे हे एक ‘काम’ वाटते, तर काही लोक मनापासून रोज पूजा करताना आपल्याला दिसून येतात. ‘‘देवाला घाबरून आम्ही रोज पूजा करतो’’ असेही काही लोक सांगत असतात. दररोज पूजा केल्याने देव आपणांस सुख प्राप्त करून देतो असेही काहींना वाटत असते.\nदेवतेला श्रद्धायुक्त अंतःकरणाने विधियुक्त उपचार समर्पण करणे यालाच ‘पूजा’ म्हणतात. ‘पूज् पूजयति’ म्हणजे पूजा करणे, आदर व्यक्त करणे, सन्मान करणे यापासून ‘पूजा’ शब्द तयार झाला आहे.\n‘तंत्र पूजा नाम देवतोद्देशेन द्रव्यत्यागात्मकत्वाद्याग एव’ म्हणजे देवतेला उद्देशून द्रव्यत्याग केला जात असल्यामुळे पूजा म्हणजे ‘त्यागच’ होय असे धर्मशास्त्रात सांगण्यात आलेले आहे. पूजा ही देवावर उपकार म्हणून करावयाची नसते. देवतेत चांगला बदल व्हावा यासाठीही करायची नसते. पूजा ही आपल्यात चांगला बदल व्हावा यासाठी करावयाची असते. सोप्या शब्दांत सांगायचे तर पूजा म्हणजे त्याग तो केल्याने आपल्या स्वभावात नम्रता येते, आपले मन सात्त्विक राहते, मनाला निर्भयता प्राप्त होते, आपले मनोबल वाढते. गरीब गरजूंना मदत करण्याची, त्यांच्यासाठी त्याग करण्याची आपणांस सवय होते. पूजा हे काम म्हणून करावयाचे नसते, पूजा हे कर्तव्य म्हणून करावयाचे असते. आपण किती वेळ पूजा करतो, किती मौल्यवान साहित्याने पूजा करतो हे इथे महत्त्वाचे नसते. आपण किती पवित्र भावनेने, किती श्रद्धेने, मनाची एकाग्रता साधून आणि मनोभावे पूजा करतो हे इथे महत्त्वाचे असते. समर्पणाची भावना महत्त्वाची असते. इथे सातत्य महत्त्वाचे असते. दररोज पूजा करूनही आपले मन अस्वच्छ राहिले, अनीती, आळस, अविचार, भ्रष्टाचार, अस्वच्छ, व्यसन करीत राहिलो तर पूजा करणे व्यर्थ आहे. पूजा ही मनापासून केली पाहिजे. आपल्यात चांगला बदल व्हावा यासाठीच करावयाची असते.\nया सृष्टीमध्ये असलेले निसर्गातील ‘चैतन्य’ म्हणजेच ईश्वर हे चैतन्य चराचरात असते. निर्गुण, निराकार ईश्वराची उपासना करणे तशी कठीण गोष्ट आहे. म्हणून सगुण उपासना मूर्तिपूजेच्या रूपात सुरू झाली. सामान्य माणसाला मूर्तीची पूजा करणे सुलभ जाते. आवाहन, आसन, पाद्य, अर्ध्य, आचमनीय, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, अनुलेपन, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा व मंत्रपुष्प या सोळा उपचारांनी करावयाच्या पूजेला ‘षोडशोपचार पूजा’ म्हणतात. ज्याला षोडशोपचार पूजा करणे शक्य नसेल त्याने शक्य असतील त्या उपचारांनी पूजा केली तरी चालते. ‘पूजाप्रकाश’ ग्रंथात असे सांगितलेले आहे की, फूल न मिळाल्यास फळ, ते न मिळाल्यास पान, तेही न मिळाल्यास जल आणि तेही न मिळाल्यास अक्षतांनी देवाची पूजा करावी असे सांगण्यात आले आहे.\nपूजा ही आर्य संस्कृतीला द्राविड संस्कृतीकडून मिळालेली देणगी आहे. आर्यांना देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ करणे माहीत होते, परंतु पूजन माहीत नव्हते. ऋग्वेदात कुठेही ‘पूजा’ हा शब्द आढळत नाही. ‘पूजा’ हा शब्द ‘द्राविड’ आहे. द्राविड भाषेत ‘पू’चा अर्थ ‘फूल’ असा आहे. महाभारतकाळी यज्ञाबरोबर पूजा प्रकाराला प्रतिष्ठा होती. ‘भगवद्गीते’त भगवान श्रीकृष्ण म्हणतात “मी सर्व यज्ञांचा भोक्ता तर आहेच, पण त्याबरोबरच पत्र, पुष्प, फल, तोय हे पूजोपचारही मला आवडतात. यापेक्षा मनोभावे नमस्कारही मला प्रिय आहे. पुराणातही पूजेचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे. यज्ञयागापेक्षा पूजा करणे सुलभ असल्याने पूजा करण्याचा प्रकार रूढ झाला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाशक्तींना प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञयाग सुरू झाले. नंतर मात्र मूर्तिपूजा सुलभ असल्याने ती जास्त लोकप्रिय झाल्याचे दिसून येते. गुरू, आचार्य, अतिथी, संत, महात्मे, आई, वडील इत्यादी विभूतींचा जो सत्कार किंवा सन्मान केला जातो त्यालाही पूजा असेच म्हणतात. निसर्गपूजा, वृक्षपूजा, पर्वतपूजा, नदीपूजा, सूर्यपूजा, नागपूजा, गोमातापूजा, अश्वपूजा, वृषभपूजा आणि भूमिपूजाही करण्याची प्रथा आहे. निसर्गाविषयी आदर व्यक्त करणे यालाही पूजाच म्हणतात. बाह्यपूजेपेक्षा मानसपूजा अधिक प्रिय व श्रेष्ठ आहे असेही विद्वानांनी म्हटले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोजचे प्राप्त कर्तव्य निष्काम बुद्धीने करीत राहणे ही खरी पूजा आहे असेही भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे. इतरांना त्रास देणे हे पाप आणि इतरांना त्रास न देता मदत करणे हे पुण्य असे महर्षी व्यास आणि संत तुकाराम यांनी सांगितलेले आहे. प्रत्येक माणूस हा आयुष्यभर माणसासारखा जरी वागला तरीही ती एक मोठी ईश्वरपूजाच होईल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2016/11/23/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%87%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2018-11-15T23:31:20Z", "digest": "sha1:TTCFB3ZKH2YNBGNZL26WWLZHRAK2BTGH", "length": 14482, "nlines": 161, "source_domain": "shecooksathome.com", "title": "हेल्थ इज वेल्थ – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nकशी झाली सगळ्यांची दिवाळी मस्तच झाली असेल ना मस्तच झाली असेल ना माझीही दिवाळी मस्त झाली. मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांचा सहवास, खुसखुशीत फराळ, खूपसे दिवाळी अंक, शांतपणे तेवत असलेले भरपूर दिवे, दारात छानशी रांगोळी, उत्तम खाणं-पिणं आणि मुख्य म्हणजे सगळे ताणतणाव दूर सारून निवांत होणं हे सगळं म्हणजेच माझ्यासाठी दिवाळी. आणि हे सगळं मी छानपैकी अनुभवलं.\nत्याआधी महिनाभर अंकाची खूप गडबड होती. रात्रंदिवस काम होतं. त्यामुळे कायम कॉम्प्युटरला चिकटलेले होते. यावर्षी दिवाळीचा फराळही माझ्या कामवाल्या मुलींनीच केला. पण नंतर दिवाळीच्या आदल्या दिवशी मी खूपशी फुलं आणली, ती छान लावून ठेवली, घरभर पणत्या ठेवल्या, खिडक्यांमध्ये आकाशकंदील आणि दिव्यांच्या माळा लावल्या आणि वातावरणच बदलून गेलं. एकदम प्रसन्न वाटायला लागलं.\nदिवाळीच्या दिवसांमध्ये प्रचंड खाणं झालंय. चकल्या, बेसनाचे लाडू आणि येताजाता चिवडा सुरूच होतं. शिवाय वर्षभरात जे तळलेलं फारसं केलं जातं नाही तेही खाल्लं. म्हणजे एक दिवस वडा सांबार झालं, अळूवड्या झाल्या, दहीवडे झाले. एकूण काय तर जीवाची मौज केली. महिनाभर एकाजागी बसून केलेलं काम, वाढतं वय आणि अरबट चरबट खाणं या सगळ्यामुळे वजन वाढलं आहे. आणि आता ते कमी करायचं आहे. दोन महिन्यात निदान ५ किलो वजन कमी करायचं आहे.\nअन्न हेच पूर्णब्रह्मच्या एका मैत्रिणीनं डाएटला चालतील अशा रेसिपीज सुचवायला सांगितलं आहे. मी आहारतज्ज्ञ नाही किंवा या विषयातला माझा अभ्यासही नाही. पण मी जे काही वाचून आणि अनुभवातनं शिकले आहे त्यानुसार मी माझं वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. व्यायाम आणि तोंडावर ताबा अशा दोन गोष्टी अमलात आणल्या, अर्थात नॉर्मल परिस्थितीत ( म्हणजे थायरॉइड किंवा औषधाचे दुष्परिणाम असतील किंवा इतर काही वैद्यकीय समस्या असतील तर काहीच करता येत नाही) तर वजन कमी करता येतंच. त्यामुळे मी आजपासून थोडंसं डाएट करणार आहे. ४५ मिनिटं वॉक तर रोज घेतेच, पण जमल्यास संध्याकाळीही ३० मिनिटं चालण्याचा प्रयत्न करणार आहे.\nमी माझ्या डाएटमध्ये काय करणार आहे\n१) तळलेले आणि गोड पदार्थ बंद करणार आहे. रोज किमान ७-८ मोठे ग्लास पाणी पिणार आहे.\n२) रोज निदान ३ फळं खाणार आहे. रोज निदान २ काकड्या आणि २ गाजरं कच्ची खाणार आहे.\n३) रात्रीच्या जेवणात एक मोठा बोलभर सूप रोज घेणार आहे.\n४) रोज संध्याकाळी ७ वाजता जेवण संपवणार आहे.\n५) सकाळच्या जेवणात १ मोठी पोळी आणि भरपूर भाज्या, कोशिंबीर आणि डाळ किंवा उसळ खाणार आहे. हे सगळं बनवण्यासाठी कमीतकमी तेलाचा वापर करणार आहे.\n६) भरपूर नाश्ता, मध्यम जेवण आणि पुरेसं रात्रीचं जेवण असं घेणार आहे.\n७) रोज निदान १ तास चालण्याचा प्रयत्न करणार आहे. आठवड्यातून तीनदा योगासनांना जाणार आहे (योगासनांनी वजन कमी होत नाही. फक्त स्ट्रेचिंग,बेंडिंग आणि टोनिंग होतं.)\n८) आठवड्यातून फार तर फार एकदाच बाहेर खाणार आहे, शक्यतो न खाण्याचा प्रयत्न करणार आहे.\n९) मी रोज निदान ७ तास झोपतेच. ते काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करणार आहे.\n१०) आणि तुम्हाला वेळोवेळी याचा फीडबॅक देणार आहे, म्हणजे माझ्यावरही तुमचा वचक राहील.\nतुमच्यापैकी कुणाला हे फॉलो करायचं असेल तर यात त्रास होईल असं काहीही नाहीये. फक्त तुम्हाला डायबेटिस किंवा इतर काही वैद्यकीय समस्या असतील तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीही करू नका.\nचला तर मग आजपासून पुढचे दोन महिने हेल्दी होण्याचा प्रयत्न करूया. याचा अर्थ आपलं मन मारून सगळं करा असा अजिबात नाही. कधीतरी आपल्या मनासारखं खायला काहीच हरकत नाही. फक्त ते खाताना किती प्रमाणात आणि किती वेळा खातोय याचा विचार मात्र करा. माझ्या एकूण हेल्थ प्लॅनबद्दल मी आठवड्यातून एकदा लिहिणार आहे आणि एकदा नेहमीची पोस्ट करणार आहे. हेल्थ प्लॅनच्या पोस्टमध्ये मी एखादी हेल्दी रेसिपी शेअर करणार आहे. आवडेल का तुम्हाला असं\n#हेल्दीखाहेल्दीराहा #हेल्दीडाएट #अन्नहेचपूर्णब्रह्मडाएट #मुंबईमसाला #Healthiswealth#Mumbaimasala #हेल्थरेसिपीज #हेल्दीरेसिपीज\nअन्न हेच पूर्णब्रह्महेल्थ इज वेल्थहेल्दीडाएटहेल्दीरेसिपीजHealth is WealthMumbai Masala\nPrevious Post: स्वयंपाकघर आवरणं\nNext Post: सूपचे काही प्रकार\nThyroid असताना काहीच करु शकत नाही हे तुमचं मत अतिशय चुकीचे आहे…. thyroid असताना पण आपण वजन कमी करु शकतो\nअर्थात करू शकतो. मी असं म्हटलं नाहीये की करताच येणार नाही. फक्त इतकंच म्हटलंय की वैद्यकीय समस्या असतील तर काहीच करता येत नाही. अनेक वैद्यकीय समस्या या आपल्या हातात नसतात या अर्थानं म्हटलंय.\nआणि वर लिहिलंच आहे ना, की, मी वैद्यकीय तज्ज्ञ नाहीये ते.\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/congress-loksabha-election-118110600026_1.html", "date_download": "2018-11-15T22:52:28Z", "digest": "sha1:7OBIEKJYZL2VYNICD5ZUBQZIHFHVTCGD", "length": 13295, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कर्नाटक : काँग्रेस-जेडीएस आघाडीचा भाजपवर विजय | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकर्नाटक : काँग्रेस-जेडीएस आघाडीचा भाजपवर विजय\nलोकसभा निवडणूकीआधीच कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडीने भाजपवर मोठा विजय मिळवला आहे. कर्नाटक राज्यात तीन लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये भाजपला केवळ एकाच लोकसभा मतदारसंघात विजय मिळवता आला आहे. काँग्रेसने बल्लारी या लोकसभा मतदारसंघात तर जेडीएसने जामखंडी, रामनगर आणि मंड्या मतदारसंघात मोठा विजय मिळवला आहे. तर भाजपला शिवमोगा या एकाच लोकसभा मतदारसंघात विजय मिळवता आला आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या निवडणुकांचा हा टीझर असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसकडून देण्यात आली आहे.\nकर्नाटकातील ही निवडणूक काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. यामध्ये काँग्रेस-जेडीएसने भाजपला धुळ चारल्याचे मतदानाच्या आकडेवारीवून दिसून येते. बल्लारी हा लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र काँग्रेसच्या व्ही. एस. उग्रप्पा यांनी भाजपच्या जे. शांथा यांचा दोन लाखांपेक्षा अधिक मत घेऊन पराभव केला आहे. जवळपास एक लाखाच्या मताधिक्याने काँग्रेसने हा मतदारसंघ भाजपकडून खेचून आणला आहे. जामखंडी या विधानसभेच्या मतदारसंघात काँग्रेसच्या ए.एस.न्यामगौडा यांनी भाजपच्या श्रीकांत कुलकर्णी यांचा ३९,४८० मतांनी विजय मिळवला आहे.\nराज्यांचा मूड बदलतोय, कॉंग्रेस हवी भाजपा नको, मात्र पंतप्रधान पदी मोदीच\nश्री गजानन महाराज विजय ग्रंथ (21 अध्याय)\nआम्ही राहुल गांधी आहोत का\nविजयादशमीला चुकून नका करू हे 7 काम\nकोट्यधीश व्हायचे असल्यास दसर्‍याला करा नारळाचे हे 9 उपाय\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमराठा आरक्षण अहवाल झाला सादर, लवकरच मिळणार आरक्षण\nपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत शांततेच्या मार्गाने मराठा आंदोलने झाली. त्याचा परिणाम ...\nXiaomi Mi 8 Youth चा नवीन व्हेरिएंट झाला लॉन्च, जाणून घ्या ...\nचिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi)ने Mi 8 Youth 4 जीबी व्हेरिएंटची सुरुवात ...\nमुख्यमंत्र्यांचा दावा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ...\nमराठा आरक्षण ळिाले पाहिजे, याबाबत राज्यशासन नेहीच सकारात्क राहिले असून मागासवर्ग आयोगाचा ...\niphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय\nसोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा ...\nहिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा\nआपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 ...\nमुख्यमंत्र्यांचा दावा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ...\nमराठा आरक्षण ळिाले पाहिजे, याबाबत राज्यशासन नेहीच सकारात्क राहिले असून मागासवर्ग आयोगाचा ...\niphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय\nसोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा ...\nहिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा\nआपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 ...\nजाच करणाऱ्या सावकारांना जेलमध्ये टाका, आमदार विद्या चव्हाण ...\nयवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात सावकारग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ...\nरक्त देताय रिप्लेसमेंट डोनर मागितला असेल तर तक्रार करा ...\nहॉस्पिटलमध्ये जरत्या रुग्णाची संपूर्ण जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाकडे असते. पण, अनेकदा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2018-11-15T22:56:45Z", "digest": "sha1:74Z7H2JIQDL7UOH5U6AJEQUSPLWDSKFA", "length": 5555, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बातुमी - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ ६४.९ चौ. किमी (२५.१ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ० फूट (० मी)\n- घनता ७,२९३.८ /चौ. किमी (१८,८९१ /चौ. मैल)\nबातुमी (जॉर्जियन: ბათუმი) हे जॉर्जिया देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (त्बिलिसी व कुतैसी नंतर). हे शहर जॉर्जियाच्या नैऋत्य भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते जॉर्जियाचे एक महत्त्वाचे बंदर आहे.\nविकिव्हॉयेज वरील बातुमी पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ सप्टेंबर २०१३ रोजी १४:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/tejpratap-yadav-118110600020_1.html", "date_download": "2018-11-15T22:52:57Z", "digest": "sha1:RR6PDPNMVITNRAE3SJE7FC33ZQWC2PYD", "length": 12400, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तेजप्रताप यादव गायब, आणखी एक धक्कादायक प्रकार | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतेजप्रताप यादव गायब, आणखी एक धक्कादायक प्रकार\nपाच महिन्याच्या आतच लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी पत्नीसोबत घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात रितसर अर्ज दाखल केल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार घडलाय. तेजप्रताप यादव बिहारमधील बोधगयाच्या एका हॉटेलमधून रात्री अचानक गायब झाले. तेजप्रताप यादव आपली सर्व सुरक्षा कवचं भेदून गायब झाले. रागाच्या भरात ते काल रात्री अचानक हॉटेलच्या मागच्या दरवाजानं बाहेर पडले. सुरक्षा रक्षकांना न सांगताच तेजप्रताप निघून गेल्यानं एकच खळबळ उडाली.\nरांचीच्या तुरंगात लालूप्रसाद यादव यांची भेट घेतल्यावर तेजप्रताप पाटण्याला परत येत असताना रविवारी बोधगयामध्ये थांबले होते. सोमवारी ते पाटण्याला जाणार होते. त्यानुसारच ते सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून पाटण्यात गेल्याचं आता पुढे आलंय.\nऐश्वर्या राय सोबत घटस्फोट ही आहे कारणे\n95 किलोमीटर मायलेज देणारी स्वस्त स्पोर्ट्स बाइक, विश्वासच बसणार नाही..\nसेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनची अनिश्चितता संपली\n#Metoo प्रभाव: इंडियन आयडलमधून अन्नू मलिकची हकालपट्टी\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमराठा आरक्षण अहवाल झाला सादर, लवकरच मिळणार आरक्षण\nपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत शांततेच्या मार्गाने मराठा आंदोलने झाली. त्याचा परिणाम ...\nXiaomi Mi 8 Youth चा नवीन व्हेरिएंट झाला लॉन्च, जाणून घ्या ...\nचिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi)ने Mi 8 Youth 4 जीबी व्हेरिएंटची सुरुवात ...\nमुख्यमंत्र्यांचा दावा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ...\nमराठा आरक्षण ळिाले पाहिजे, याबाबत राज्यशासन नेहीच सकारात्क राहिले असून मागासवर्ग आयोगाचा ...\niphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय\nसोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा ...\nहिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा\nआपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 ...\nमुख्यमंत्र्यांचा दावा : मराठा आरक्षणाचा मुद्दा ...\nमराठा आरक्षण ळिाले पाहिजे, याबाबत राज्यशासन नेहीच सकारात्क राहिले असून मागासवर्ग आयोगाचा ...\niphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय\nसोशल मीडियातील अग्रणी साईट फेसबुकच्या संस्थापक मार्क झुकरबर्गने iphone न वापरण्याचा ...\nहिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबर मध्ये केंद्राची परीक्षा\nआपल्या देशातील केंद्रातील असलेल्या सरकारचे संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन येत्या 11 ...\nजाच करणाऱ्या सावकारांना जेलमध्ये टाका, आमदार विद्या चव्हाण ...\nयवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात सावकारग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ...\nरक्त देताय रिप्लेसमेंट डोनर मागितला असेल तर तक्रार करा ...\nहॉस्पिटलमध्ये जरत्या रुग्णाची संपूर्ण जबाबदारी ही रुग्णालय प्रशासनाकडे असते. पण, अनेकदा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9/", "date_download": "2018-11-16T00:03:42Z", "digest": "sha1:5OUB6ZIGUQQ7MVRBJQ7XKSRTYSTAUNGT", "length": 8145, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भयमुक्‍त वातावरणासाठी महिला सायकल रॅली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभयमुक्‍त वातावरणासाठी महिला सायकल रॅली\nपिंपळे सौदागर – रस्त्यावरील दहशत, पर्स हिसकावणे, सोनसाखळी चोरी, महिलांची छेडछाड यामुळे रात्रीच्या वेळी महिला घराबाहेर पडण्यास घाबरतात. त्यांच्यातील ही भिती दूर करण्यासाठी तसेच भयमुक्त वातावरणाचा संदेश देण्यासाठी नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने शनिवारी रात्री महिला सुरक्षा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.\nनगरसेवक नाना काटे व नगरसेविका शीतल काटे यांनी ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात झाली. परिसरातील विविध क्षेत्रातील सुमारे अडीचशे महिलांनी यात सहभाग नोंदविला. पुष्पा संचेती, सायली सुर्वे, मनीषा मचाले, मिथिला डहाके, वैशाली चौधरी यांच्यासह परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या.\nया रॅलीला शिवार चौकातून सुरुवात करण्यात आली. पुढे कोकणे चौक, गोविंद यशदा चौक, साई अँबियन्स चौक, कुणाल आयकॉन रस्ता मार्गे शिवार चौकात रात्री अकरा वाजता रॅलीची सांगता करण्यात आली.\nनगरसेविका शीतल काटे म्हणाल्या, धावपळीच्या युगात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास महिलांना वेळ नाही त्याच बरोबर रोजची रस्त्यावरची दहशत यामुळे महिला घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. मात्र महिलांनी खंबीरपणे अशा वाईट वृत्तीचा सामना करण्यासाठी पुढे आले पाहिजे. सध्याच्या युगात महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही त्यामुळे महिलांनी न घाबरता मुक्तपणे वावरले पाहिजे तसेच स्वतःचे आरोग्य, वायू प्रदूषण व रस्त्यावरील वाहतुकीचे संतुलन नियमित चांगले ठेवण्यासाठी रोज दिवसातील काही तास तरी सायकल वापरण्याची काळाची अत्यंत गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्राधिकरणाला मिळेना वाहनतळासाठी ठेकेदारPimpri-Chinchwad news\nNext articleअवैध धंद्यांची “झिंग’\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/younginstan/6548-jio-launch-tv-in-market-may-be", "date_download": "2018-11-15T23:30:07Z", "digest": "sha1:UYTF5BQTCDIED4ROBHC7O4Z766OJUXE2", "length": 4063, "nlines": 130, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "जिओची JioHomeTV सेवा लवकरच - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजिओची JioHomeTV सेवा लवकरच\nरिलायन्स जिओ आता जिओ होम टीव्ही ही नवी सेवा लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे.\nयामध्ये ग्राहकांना 200 SD आणि HD चॅनल मिळतील. येत्या काही आठवड्यातच ही सेवा ग्राहकांना मिळण्याची शक्यता आहे.\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Police-employees-wife-suicides/", "date_download": "2018-11-15T23:32:26Z", "digest": "sha1:S24LT6DOWJV45GSB3LMEUCUM3NQLVSVE", "length": 5802, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिस कर्मचार्‍याच्या पत्नीची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › पोलिस कर्मचार्‍याच्या पत्नीची आत्महत्या\nपोलिस कर्मचार्‍याच्या पत्नीची आत्महत्या\nमुलीच्या उपचारासाठी माहेरहून पैसे न आणल्याने पती व सासरच्या लोकांकडून होणार्‍या छळास कंटाळून पोलिसाच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री (दि. 11) ही घटना घडली.याप्रकरणी पोलिस कर्मचारी विकास नानाभाऊ सातपुते, सासू शोभा नानाभाऊ सातपुते, दीर प्रकाश नानाभाऊ सातपुते, प्रियांका प्रकाश सातपुते, सतीश गायकवाड यांच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सातपुते हा तोफखाना पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. मयत प्रणालीची आई विजयश्री दगडू उजागरे यांनी फिर्याद दाखल केली आहे.\nयाबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रणाली उजागरे यांचे 4 वर्षापुर्वी विकास सातपुते याच्याशी लग्न झाले. या दांपत्याला अडीच वर्षाची मुलगी असून, मुलगी झाल्यानंतर नवर्‍यासह सासरच्या मंडळींनी त्रास देण्यास सुरुवात केली. ‘तुला मुलगी झाली असून, ती एका हाताने अपंग आहे. तुझ्या मुलीच्या औषधोपचारासाठी आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये’, अशी सातत्याने मागणी करीत होते. माहेरच्या लोकांनी पैसे न दिल्यास प्रणाली व मुलीला सासरची मंडळी त्रास देत असत.\nअपंग अणार्‍या मुलीच्या हाताचे ऑपरेशन करण्यासाठी पती विकास सातपुते याने सासरच्या मंडळीकडे 1 लाख रुपयांची मागणी केली होती. ‘तुम्ही आजच्या आज पैसे द्या, मला माझे घरचे लोक खूप त्रास देत आहेत, तुम्ही ताबडतोब पैसे घेऊन घरी या’ असे 10 एप्रिल 2018 रोजी प्रणालीने वडील दगडू उजागरे यांना फोनवरुन कळविले होते. त्यानंतर वडील उजागरे यांनी प्रणालीच्या घरी जाऊन घरच्यांना समजावून सांगितले होते. तसेच आज पैसे देतो असेही यावेळी सांगितले होते. मात्र, तत्पूर्वीच प्रणालीने छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mansa-s-Rada-In-PVR/", "date_download": "2018-11-15T23:04:03Z", "digest": "sha1:SBLFRXRWD57MA6XCXYIFGPFBATFFZLYW", "length": 4448, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पीव्हीआरमध्ये मनसेचा राडा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पीव्हीआरमध्ये मनसेचा राडा\nलोअर परळ येथील चित्रपटगृृृहात बाहेरचे पदार्थ नेण्यास बंदी केल्याने मुंबईत मनसे कार्यकर्ते आक्रमक होवून फिनिक्स मॉलमधील पीव्हीआर चित्रपटगृहातील मालकांशी हूज्जत घातली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एक ऑगस्टपासून चित्रपटगृृृृहात बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येतील, असा निर्णय सरकारने घेतला होता, या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी मनसे कार्यकर्ते सोमवारी मुंबईत पडताळणी करत होती.\nयामध्ये मनसे नेता संदिप देशपांडे यांच्या नेतृृत्वाखाली लोअर परळमधल्या फिनिक्स मॉलमधल्या पीव्हीआरमध्ये मनसे कार्यकर्ते चित्रपट पाहायला जाण्यासाठी, त्यांनी बाहेरुन खाद्यपदार्थ आणल्याने त्यांना आत जाण्यास मनाई करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्याा मानसैनिकानी चित्रपटगृहामध्ये मनसे स्टाईलने आंदोलन सुरु केले होते. यावेळी पोलीसांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी चित्रपटगृहामध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येतील, असा निर्णय सरकारनं घेतला होता. अशी मािहिती दिली, परंतु याबाबत कोणतेही लेखी आदेश आमच्यापर्यंत आलेच नाहीत, असं पोलिसांनी सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Inauguration-of-new-branch-of-Pune-District-Bank/", "date_download": "2018-11-15T22:58:32Z", "digest": "sha1:LACG7RU3M47RNS7ZSVYW66HWRTDLKEAC", "length": 5109, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चुकीचे वागू नका, गाठ माझ्याशी आहे : अजित पवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › चुकीचे वागू नका, गाठ माझ्याशी आहे : अजित पवार\nचुकीचे वागू नका, गाठ माझ्याशी आहे : अजित पवार\nचुकीचे वागू नका अन्यथा गाठ माझ्याशी आहे अशा, शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांना सुनावले आहे. ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन शाखेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.\nबारामतीमध्ये काटेवाडीतील युवकाने बँक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पोलिस केसच्या धमकीमुळे सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या. ज्या कर्मचार्‍यामुळे तरुणाला प्राण गमवावे लागले आहेत. त्याला निलंबित करण्याची सूचना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मलठण (ता. दौंड) याठिकाणी केली आहे.\nबारामतीमधील (काटेवाडीत ) महेश कोळी याने पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेतून पैसे काढले होते. दरम्यान कॅशियरने तरुणास पुन्हा बँकेत बोलावून, तुला जादा पैसे देण्यात आले आहेत. पैसे परत दे नाहीतर पोलीस केस करेन अशी धमकी दिल्याने बदनामीच्या भीतीने या तरुणाने आत्महत्या केली. याचपार्श्‍वभूमीवर पवारांनी सहकारी बँकेच्या नवीन शाखा शुभारंभात बँक कर्मचार्‍यांवर हल्लाबोल केला. तसेच संबधित बँक कर्मचार्‍याला निलंबित करण्याचे आदेश पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरातांना दिले आहेत. सहकारी बँकेचा मालक शेतकरी आहे. बँकेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा मस्तवालपणा खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड दम यावेळी पवारांनी सहकारी बँकेतील कर्मचार्‍यांना दिला आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2014/09/03/%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82/", "date_download": "2018-11-15T23:46:40Z", "digest": "sha1:UTLDMLH6GRMTYUSDDV7MK6HC5NSZXZYF", "length": 8211, "nlines": 132, "source_domain": "shecooksathome.com", "title": "सणांचे मेन्यू – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nसणांना प्रत्येक घरात, त्या त्या कुटुंबाचा वर्षानुवर्षं ठरलेला मेन्यू असतो आणि तोच केला जातो. म्हणजे माझ्या आईकडे गणपतीच्या दिवशी साधं वरण, भात, पंचामृत, काकडीची कोशिंबीर, गवारीच्या शेंगांची किंवा तत्सम भाजी, पालकाची पातळ भाजी, भजी, पोळ्या आणि मोदक असा बेत वर्षानुवर्षं केला जातो. मराठवाड्यात उकडीचे मोदक केले जात नाहीत. सुक्या सारणाचे मोदक करतात.\nआज मी असेच काही मेन्यू सुचवणार आहे.\nमाझ्या घरी मी गणपतीला करते तो बेत असा असतो:\nसाधा भात, काळ्या वाटाण्यांची आमटी, बटाट्याची सुकी भाजी, मेथी-पालकाची मुद्दा भाजी, काकडीची कोशिंबीर, पोळ्या, भजी आणि तळलेले मोदक. मी मोदक तळून करते पण सारण ओलं खोबरं-गूळ वापरून करते.\nअजून एक बेत असा करता येऊ शकतो: पुरी, बटाट्याची भाजी, फ्लॉवर-मटाराचा रस्सा, गाजर-टोमॅटोची कोशिंबीर, मसालेभात, टोमॅटोचं सार आणि मोदक हे हवेतच.\nतिसरा बेत असा करता येईल: साधं वरण किंवा गोडं वरण, ताकाची कढी, मेथी किंवा पालकाची भरडा भाजी, वांगी-बटाटा रस्सा भाजी, गाजर-मुळा-टोमॅटो-काकडीची पचडी, पोळ्या, साधी खिचडी, तळलेले पापड आणि अर्थातच मोदक\nअसाही बेत करता येईल: वालाचं बिरडं, कोबीची चणा डाळ घालून केलेली भाजी, लाल भोपळ्याचं रायतं, ओल्या नारळाची चटणी, तोंडली-काजू भात, आमसुलाचं सार किंवा टोमॅटोचं सार, अळू-वडी, पोळ्या, मोदक\nहाही एक बेत करून बघा: हरभ-याची किंवा मसुराची मसाला वाटून केलेली उसळ, फ्लॉवर-मटाराची साधी सुकी भाजी, चिंच-गुळाची आमटी, साधा भात, दुधी भोपळ्याचं रायतं, भजी-पापड, पोळ्या आणि मोदक\nया सगळ्या मेन्यूंमधल्या जेवणाबरोबर पंचामृत, मेतकूट, सुक्या चटण्या, लोणचं हे जेवणाचा स्वाद वाढवतीलच. तेव्हा करून बघा आणि नक्की कळवा.\nNext Post: किचन पोएम्स\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2016/04/22/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-15T23:44:47Z", "digest": "sha1:7VGRQZCO4REAWWZ3BLHSJ4G52TJJ3SE7", "length": 24238, "nlines": 161, "source_domain": "shecooksathome.com", "title": "परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठी काही पदार्थ – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nपरदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठी काही पदार्थ\nApril 22, 2016 sayalirajadhyaksha कोशिंबीर रायती सॅलड्स, परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठीचे पदार्थ, भात One comment\nभारतात आपल्याला सर्रास ज्या भाज्या मिळतात त्याच भाज्या परदेशात गेलं की दुरापास्त होतात. विशेषतः अति थंडी असलेले जे देश आहेत तिथे भाज्या मिळणं अवघड होतं. प्रवास करायला गेला असाल तर काहीच दिवसांचा प्रश्न असतो तेव्हा निभावून नेता येतं. पण जर कामानिमित्त तिथे राहण्याचा प्रसंग आला तर मग पर्याय शोधणं भागच असतं. उपलब्ध असतील त्या भाज्यांमधूनच रांधावं लागतं. मला आठवतंय माझा चुलतभाऊ बेल्जियमला होता तेव्हा २००९ मध्ये आम्ही बेल्जियमला गेलो होतो. तिथे जवळ असलेल्या स्टोअरमध्ये फक्त कांदे, बटाटे, टोमॅटो, गाजरं हेच मिळायचं. मग जरा दूर असलेल्या इंडियन स्टोअरमध्ये जाऊन भाज्या आणायचो. आपल्या डोळ्यांना भारतातले फुललेले, रंगीबेरंगी भाजी बाजार बघायची सवय. परदेशातही सुंदर बाजार असतात. अतिशय देखणे. पण आपण रोज ज्या भाज्या खातो त्या मिळत नाहीत. पालेभाज्या तर दुर्मीळच. या इंडियन स्टोअरमध्ये ज्या भाज्या यायच्या त्या इंग्लंडमधून यायच्या. सुकलेल्या गवारीच्या शेंगा, सुकलेली भेंडी बघून कसंसच व्हायचं. भारतात आपण अशा भाज्यांकडे ढुंकूनही बघितलं नसतं असं वाटायचं. पण पर्याय काय होता\nअन्न हेच पूर्णब्रह्मची एक मैत्रीण पल्लवी औसेकर-कुलकर्णी ही काही दिवसांपूर्वीच जर्मनीतल्या हॅम्बर्गला स्थलांतरीत झाली आहे. जर्मनी हाही अति थंडीचा देश. त्यामुळे तिथेही हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच भाज्या मिळतात, ज्या आपल्याकडे केल्या जातात. तर तिनं मला त्या भाज्यांची यादी पाठवली होती आणि त्यातून काय काय करता येईल असं विचारलं होतं. अन्न हेच पूर्णब्रह्मच्या परदेशातल्या इतरही काही मित्रमैत्रिणींना हा प्रश्न पडत असेलच. म्हणून आजची ही पोस्ट आहे पल्लवीनं जी भाज्यांनी यादी पाठवली आहे त्यातून काय काय करता येईन याबद्दलची.\nपल्लवीनं जी यादी पाठवली आहे त्यात आहे – निळी मोठी वांगी, गाजरं, ब्रॉकोली, दुधी भोपळा, टोमॅटो, बटाटे, कांदे, कांदा-पात, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची (शिवाय मटार आणि कॉर्न तिथे मिळत असणार असं मी गृहित धरून चालले आहे.) यात काय काय करता येऊ शकेल असा विचार केल्यावर पटापट मला जे काही सुचलं ते मी खाली लिहिते आहे.\nगाजर-कांदा-टोमॅटो कोशिंबीर – गाजरं किसा, त्यात बारीक चिरलेला कांदा-टोमॅटो घाला. साखर-मीठ-दाण्याचं कूट घाला. दही हवं असल्यास दही घाला. नको असल्यास लिंबाचा रस घाला. उपलब्ध असल्यास कोथिंबीर घाला. यात टोमॅटो न घालताही अशीच केलेली कोशिंबीर मस्त लागते.\nगाजर-कांदा कोशिंबीर – कांदा लांब, पातळ चिरा. गाजर किसून घ्या. दही, तिखट, मीठ, दाण्याचं कूट आणि साखर घाला. वरून तळलेल्या मिरचीची फोडणी द्या. उपलब्ध असल्यास कोथिंबीर घाला.\nकांदा-टोमॅटो कोशिंबीर – कांदा-टोमॅटो बारीक चिरा. वरीलप्रमाणेच साहित्य घाला. दही घालून कालवा. आवडत असल्यास फोडणी घाला.\nकांदा कोशिंबीर – कांदा बारीक चिरा. त्यात दाण्याचं कूट, मीठ, लाल तिखट घाला. हवी असल्यास चिमूटभर साखर घाला. दही घालून कालवा. वरून हिंग-मोहरीची फोडणी द्या.\nकांद्याचं रायतं – कांदा लांब पातळ चिरा. भरपूर दही घालून कालवा. उपलब्ध असल्यास हिरवी मिरची बारीक चिरून घाला. नसल्यास लाल तिखट घाला. मीठ घाला. थोडी जिरे पूड घाला. हे रायतं पुलाव-बिर्याणी-मसालेभाताबरोबर चांगलं लागतं.\nदुधीचं रायतं – दुधीचे लहान चौकोनी तुकडे करा. वाफवून घ्या. थंड झाले की त्यात दाण्याचं कूट, जिरे पूड, मोहरीची पूड, मीठ आणि चिमूटभर साखर घाला. दही घालून कालवा. वरून हिंग-मोहरी-हिरवी मिरची-कढीपत्ता अशी फोडणी द्या. उपलब्ध नसेल तर मिरची कढीपत्ता नाही घातलं तरी चालेल.\nफ्लॉवरचं रायतं – फ्लॉवरचे लहान तुरे काढा. वाफवून घ्या. दही-मिरपूड-जिरेपूड घाला. असल्यास कोथिंबीर घाला.\nबटाट्याचं रायतं – बटाटा उकडा. त्याच्या बारीक फोडी करा. त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. मीठ-जिरेपूड घाला. दही घालून कालवा.\nसिमला मिरचीची कोशिंबीर – सिमला मिरची बारीक चिरा. त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा घाला. त्यात दाण्याचं कूट-साखर-मीठ घाला. दही घालून कालवा. वरून फोडणी द्या.\nसिमला मिरची-कोबी-मूग सॅलड – सिमला मिरची लांब, पातळ चिरा. त्यात मोड आलेले मूग घाला. लांब पातळ चिरलेला कोबी घाला. मीठ-मिरपूड-लिंबाचा रस-चाट मसाला घाला. कालवा.\nकांदा पातीची कोशिंबीर – कांदा पात बारीक चिरा. त्यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि किसलेलं गाजर घाला. दाण्याचं कूट-साखर-मीठ-लिंबाचा रस घाला. वरून जरा जास्त हिंग घालून फोडणी द्या.\nकांदा पातीचा घोळाणा – कांदा पात बारीक चिरा. त्याचा कांदाही बारीक चिरून घाला. वरून तिखट-मीठ घाला. आवडत असल्यास दाण्याचं कूट घाला. वरून कच्चं तेल घाला. कालवा.\nकोबीची कोशिंबीर – कोबी लांब, पातळ चिरा. त्यात साखर-मीठ-तिखट-दाण्याचं कूट घाला. दही घालून कालवा.\nब्रॉकोली सॉल्ट-पेपर – ब्रॉकोलीचे लहान तुरे काढा. स्वच्छ धुवून कोरडे करा. पॅनमध्ये थोडंसं बटर गरम करा. त्यावर तुरे घाला. झाकण ठेवून जराशी वाफ द्या. फार मऊ करू नका. थोडंसं मीठ आणि मिरपूड घाला.\nआता काही भातांचे प्रकार\nगाजर-मटार भात – गाजर लांब-लांब चिरा. मटारचे भरपूर दाणे घ्या. १ वाटी तांदूळ असतील तर निदान १ वाटी गाजराचे तुकडे आणि १ वाटी मटार दाणे घ्या. तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. थोडा अख्खा गरम मसाला (लवंग-दालचिनी-मिरीदाणे-तमालपत्र) घाला. त्यावर गाजराचे तुकडे आणि मटार घाला. ते चांगलं परता. तांदळाला काळा मसाला लावून घ्या. ते यावर घाला. चांगलं परता. दुप्पट पाणी घाला. मीठ आणि लिंबाचा रस घाला. भात शिजू द्या.\nवांगी भात – एरवी आपण भाताला लहान वांगी वापरतो. पण परदेशात बरेचदा बिनबियांची वांगी असतात. त्यामुळे तीही वापरायला हरकत नाही. वांग्याचे लहान चौकोनी तुकडे करा. १ वाटी तांदूळ असतील तर १ मध्यम चिरलेला कांदा आणि १ मध्यम चिरलेला टोमॅटो, १ ते दीड वाटी वांग्याच्या फोडी घ्या. तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. थोडा अख्खा गरम मसाला (लवंग-दालचिनी-मिरीदाणे-तमालपत्र) घाला. त्यावर कांदा परता. तो गुलाबी झाला की टोमॅटो घाला. तो चांगला परता मग त्यात वांग्याचे तुकडे घाला. ते चांगलं परता. तांदळाला काळा मसाला लावून घ्या. ते यावर घाला. चांगलं परता. दुप्पट पाणी घाला. मीठ आणि लिंबाचा रस घाला. भात शिजू द्या.\nफ्लॉवर भात – फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुरे काढा. १ वाटी तांदूळ असेल तर २ वाट्या तुकडे घ्या. थोड्याशा बटरवर थोडे मिरे दाणे आणि २ लवंगा, दालचिनीचा तुकडा घाला. त्यावर फ्लॉवरचे तुरे घाला. तांदळाला अगदी थोडा एव्हरेस्टचा गरम मसाला लावा. तुरे परतले की त्यावर तांदूळ घाला. दुप्पट पाणी आणि मीठ-थोडी मिरपूड घाला. शिजत आला की थोडं किसलेलं चीज घाला. अशाच पद्धतीनं कोबीचा भातही करता येईल.\nटोमॅटो भात – टोमॅटोचा रस काढा. तेल किंवा तूप गरम करा. त्यावर थोडा अख्खा गरम मसाला घाला. त्यावर धुतलेले तांदूळ घाला. चांगलं परतलं की त्यावर टोमॅटोचा रस घालून परता. कच्चट वास गेला की दुप्पट पाणी घाला. साखर-मीठ आणि थोडंसं लाल तिखट घाला. हवं असल्यास यातही चीज घालता येऊ शकेल.\nबटाटे भात – आलं-लसूण-मिरची वाटून घ्या. बटाट्यांची सालं काढून मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करा. १ वाटी तांदूळ असेल तर २ वाट्या तुकडे घ्या. थोडंसं जिरं आणि मिरी दाणे जाडसर भरडून घ्या. जरा जास्त तेलाची फोडणी करा. फक्त तमालपत्र घाला. त्यावर बटाट्याचे तुकडे आणि आलं-लसूण-मिरचीचं वाटण घाला. चांगलं परता. नंतर त्यात जिरं-मि-याची पूड घाला. १ मोठा चमचा दही घालून परता. तांदूळ घाला. चांगलं लाल रंगावर परता. दुप्पट पाणी आणि मीठ घाला. भात शिजत आला की थोडंसं साजूक तूप घाला.\nपुलाव – गाजर-फ्लॉवर-सिमला मिरची-मटार-बटाटा अशा हव्या त्या भाज्या घ्या. तांदूळ धुवून त्याला थोडा एव्हरेस्टचा गरम मसाला किंवा बिर्याणी पुलाव मसाला लावा. तेलावर किंवा तुपावर अख्खा गरम मसाला घाला. त्यावर भाज्या घाला. चांगलं परता. त्यावर तांदूळ घालून चांगलं परता. मग दुप्पट पाणी घाला. मीठ घाला. भात चांगला शिजू द्या.\nमसालेभात – फ्लॉवर-वांग्याचे तुकडे-बटाटा-मटार अशा भाज्या घ्या. तांदळाला काळा मसाला चोळून ठेवा. तेलाची फोडणी करा. त्यावर अगदी थोडा अख्खा गरम मसाला घाला. त्यावर भाज्या घाला. चांगलं परता. थोडंसं सुकं खोबरं-धणे-सुकी लाल मिरची-जिरं असं वाटून घाला. परतलं की त्यावर तांदूळ घाला. मीठ घाला. दुप्पट पाणी घाला. काजूचे तुकडे घाला. चांगलं मऊ शिजू द्या. वरून साजूक तूप घाला.\nउपलब्ध भाज्यांमध्ये काय करता येईल याचे काही पर्याय या पोस्टमध्ये मी सांगितले आहेत. आणखी काही प्रकार पुढच्या पोस्टमध्ये लिहीन. आपली कल्पनाशक्ती वापरून असे अजूनही किती तरी प्रकार करता येऊ शकतील.\nसोशल नेटवर्किंगवर ही पोस्ट शेअर करताना या ब्लॉगचा जरूर उल्लेख करा. तुम्ही आता मला Instagram वर sayaliniranjan या आयडीवर फॉलो करू शकाल.\nअन्न हेच पूर्णब्रह्मकोशिंबीरीपरदेशातले मराठी पदार्थभाताचे प्रकारMarathi Recipes for IndiansMaratthi Recipes for Indians leaving abroadMumbai Masala\nPrevious Post: वाचकांचा प्रतिसाद\nNext Post: परदेशातल्या मित्रमैत्रिणींसाठीचे पदार्थ – २\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+798+jp.php", "date_download": "2018-11-16T00:00:06Z", "digest": "sha1:JK577KISHNEL2GWG54DLY7OISDNHFI5I", "length": 3484, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 798 / +81798 (जपान)", "raw_content": "क्षेत्र कोड 798 / +81798\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड 798 / +81798\nआधी जोडलेला 798 हा क्रमांक Nishinomiya, Takarazuka क्षेत्र कोड आहे व Nishinomiya, Takarazuka जपानमध्ये स्थित आहे. जर आपण जपानबाहेर असाल व आपल्याला Nishinomiya, Takarazukaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जपान देश कोड +81 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Nishinomiya, Takarazukaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +81 798 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनNishinomiya, Takarazukaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +81 798 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0081 798 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 798 / +81798 (जपान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/women-images-changes-film-22877", "date_download": "2018-11-16T00:09:16Z", "digest": "sha1:EGPPZVVEU6TWU66HGYFJIEGUK47VCJMQ", "length": 12358, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "women images changes in the film चित्रपटातील महिलांची प्रतिमा बदलतेय...! | eSakal", "raw_content": "\nचित्रपटातील महिलांची प्रतिमा बदलतेय...\nरविवार, 25 डिसेंबर 2016\nकोल्हापूर - गेल्या दोन दशकांत महिलांची चित्रपटांतील प्रतिमा बदलते आहे. ती केवळ एक सोशीक असल्याची प्रतिमा हद्दपार होत असून तिला तिच्या स्वातंत्र्याची जाणीव झाली आहे आणि म्हणूनच ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली आहे. त्याचमुळे तिची ही बदलणारी प्रतिमा चित्रपटातूनही प्रकर्षाने पुढे येते आहे आणि वैचारिक पातळीवर प्रेक्षकांनी ती स्वीकारण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे, असा सूर आज कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत झालेल्या मुक्तसंवादातून व्यक्त झाला. चित्रपट समीक्षक रेखा देशपांडे, योगेश्‍वर गंधे यांचा संवादात सहभाग होता.\nचित्रपटांच्या बदलत्या प्रवाहाबरोबर महिलांची प्रतिमाही बदलली, याचे दाखले देताना \"क्वीन' चित्रपटापासून ते \"सातच्या आत घरात' या चित्रपटापर्यंतचे विविध दाखले संवादातून दिले गेले. महिलांनी एका विशिष्ट चौकटीतच राहावे, अशा आशयाचे काही चित्रपट अजूनही येतात. पण ही चौकट मोडणे महिलांच्याच हातात आहे. किंबहुना बहुसंख्य चित्रपट महिला स्वातंत्र्यावर बोलतात आणि हे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हेसुद्धा आवर्जून सांगतात, अशी मतेही यावेळी व्यक्त झाली. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी हा संवाद अधिक खुलवला.\nदरम्यान उद्या (ता. 25) महोत्सवांतर्गत झालेल्या लघुपट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण होणार आहे. यानिमित्ताने त्यांचा जल्लोषही अनुभवायला मिळणार आहे. यंदाच्या महोत्सवात स्थानिक लघुपटकर्त्यांनी केलेल्या लघुपटांचा अधिक समावेश असून यानिमित्ताने ही सारी मंडळी एकवटणार आहेत. सायंकाळी पाच वाजता पारितोषिक वितरणाचा सोहळा होणार आहे.\nपानसरे हत्‍या प्रकरणातील संशयित अमोल काळेला पोलिस कोठडी\nकोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी अमोल काळेला न्यायालयाने 22 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे....\nशेतमालांतील आणि मांसातील रसायनांच्या उर्वरित अंशांमुळे (रेसिड्यू) मानवी आरोग्याला उद्भवणारा धोका हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही भारतीय...\nकवडीपाटला वैविध्यपूर्ण पक्षांची मांदीयाळी\nमांजरी - उत्तरेत वाढू लागलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिणेकडे स्थलांतरीत होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील विविध...\nरहीपुरीत अडीच एकर ऊस जळून खाक\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : रहीपुरी (ता.चाळीसगाव) येथुन एक किलोमीटर अंतरावर असलेल्या चार एकर ऊसाच्या बेणे प्लॉटला आज सकाळी दहाच्या सुमारास शॉर्टसर्किट...\nकेएसएतर्फे २४ नोव्हेंबरपासून फुटबाॅल स्पर्धा\nकोल्हापूर - फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा लागून राहिलेला फुटबॉल हंगाम येत्या २४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे‌. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे (केएसए)...\nअमिताभ बच्चन यांचा नागपुरात महिनाभर मुक्काम\nनागपूर - भारतीय चित्रपट सृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’च्या चित्रीकरणासाठी जवळपास पंचवीस दिवस नागपुरात मुक्काम असणार आहे, यावर खुद्द...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/gajanan-babar-bjp-way-26596", "date_download": "2018-11-15T23:39:37Z", "digest": "sha1:TBJZK4I35XA55CBHCZYZLD3KB2W7JNAV", "length": 13913, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "gajanan babar bjp way माजी खासदार गजानन बाबर आता भाजपच्या वाटेवर | eSakal", "raw_content": "\nमाजी खासदार गजानन बाबर आता भाजपच्या वाटेवर\nबुधवार, 18 जानेवारी 2017\nमुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज प्रवेश\nपिंपरी - राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येणाऱ्यांचा ओघ थांबत नाही, तोच आता शिवसेनेतील काही दिग्गजांनीही भाजपचे दार ठोठावले आहे.\nमुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज प्रवेश\nपिंपरी - राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येणाऱ्यांचा ओघ थांबत नाही, तोच आता शिवसेनेतील काही दिग्गजांनीही भाजपचे दार ठोठावले आहे.\nलोकसभा निवडणुकीत बंडाचे निशाण फडकाविल्याने पक्षातून हकालपट्टी झालेले शिवसेनेतील ज्येष्ठ नेते, माजी खासदार गजानन बाबर हेसुद्धा आता भाजपच्या वाटेवर आहेत. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. 18) त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे मंगळवारी (ता. 17) समजले.\nशिवसेनेच्या स्थापनेपासून तीनदा नगरसेवक, दोनदा आमदार आणि एकदा खासदार असलेले बाबर हे दोन वर्षांपासून विजनवासात आहेत. झाले गेले विसरून त्यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश द्यावा म्हणून आजवर वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू होते. शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी मंत्री लीलाधर डाके यांनीही त्यासाठी होकार दिला होता. मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मात्र बाबर यांच्या प्रवेशासाठी तीव्र नाराजी दर्शविली होती. उभे आयुष्य शिवसेनेत घालविलेले बाबर हे पुन्हा प्रवेशासाठी दोन वर्षे ताटकळत थांबले होते. अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी केला. राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील आणि चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी बाबर यांच्या प्रवेशासाठी विशेष महत्त्वाची भूमिका बजावली.\nशहरातील व्यापारी, हातगाडी व पथारीवाले, टेंपोचालक, लघुउद्योजक आदी विविध 40 संघटनांचे बाबर हे गेल्या अनेक वर्षांपासून पदाधिकारी आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने त्याचा फायदा भाजपला होईल, असे सांगण्यात आले. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्‍यातील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून गेले दहा वर्षे त्यांचे कार्य आहे. भाजपची सातारा जिल्ह्याची जबाबदारी तसेच राज्य सहकारी संघाचे अध्यक्षपद बाबर यांच्याकडे सोपविले जाण्याची शक्‍यता आहे.\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nअरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nउल्हासनगर रेल्वे स्थानकावर सार्वजनिक शौचालय लोकार्पण\nउल्हासनगर : 1956 साली उल्हासनगर रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. स्थानकाच्या निर्मितीला 62 वर्ष झाल्यावर प्रथमच प्लॅटफॉर्म एकवर सुसज्ज असे सार्वजनिक...\nपाडळीच्या उपसरपंचपदी अरुण पापडे यांची बिनविरोध निवड\nजुन्नर : पाडळी-बारव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरुण प्रल्हाद पापडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच पुष्पा बुट्टे पाटील यांनी आपल्या पदाचा...\nछावणी उपाध्यक्षपदी पद्मश्री जैस्वाल बिनविरोध\nऔरंगाबाद : छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मश्री अनील जैस्वाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/classical-literary-hero-heroine-25107", "date_download": "2018-11-15T23:45:15Z", "digest": "sha1:P2654DWPORPWIG7BEQFKQQALUOE4G2W2", "length": 16585, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Classical literary hero-heroine अभिजात साहित्यातील नायक-नायिका | eSakal", "raw_content": "\nरविवार, 8 जानेवारी 2017\nराइनेर मारिया रिल्के आपल्या एका कवितेत म्हणतात, ‘वृक्ष... मी पाहत राहिलो त्याच्याकडे... आणि तो माझ्या आत उगवत राहिला...’ अभिजात साहित्यातील सकस वाचन प्रवासात पाणपोयीसारखे भेटलेले अनेक नायक-नायिका असतात... ज्यांनी आपल्या जगण्यातील भंगाराचेसुद्धा सोने केलेले असते... आपले जगणे समृद्ध केलेले असते... त्या-त्या वेळी आपल्याला आश्‍वासक मदतीचा उबदार हात दिलेला असतो... आपली मने श्रीमंत करून टाकलेली असतात... अशा सकस साहित्यातील विजय निपाणेकर यांनी करून दिलेली विविध हिरोज्‌ची ओळख आपण ‘रविवार विशेष’च्या या लेखमालेतून करून घेणार आहोत.\nमानवी संस्कृतीच्या सुदृढ घडणीत पुस्तकांनी मोठा हातभार लावला आहे... दुःखात दिलासा दिला... सुरात सोबत केली... गर्दीत गाणे गायले... एकांतात समजूतदार सहकारी बनले... प्रेमाचा पावसाळा असो, की उपेक्षेचा उन्हाळा... पुस्तकांनी नेहमीच विनातक्रार आपल्याला कुशीत घेतलेले असते... आयुष्याचा अर्थ उलगडून दाखवलेला असतो... आपल्या ‘लिलिपुट’ जगातील ताडमाड ‘गलिव्हर’ असतात पुस्तके...\nलहानपणी वाचलेला साने गुरुजींचा मनूबाबा मोठेपणी ‘ला मिझरेबल’चा जीन वाल्जीयन बनून आर्ततेचे आकाश अनुभवाला आणतो... हर्मन मेलव्हिलचा मॉबी डिब वहाब आणि अर्नेस्ट हेमिंग्वेच्या ‘ओल्ड मॅन ॲण्ड द सी’मधील म्हातारा सॅंटियागो आपल्याला सांगतात, की अखेर स्वप्नांचा सांगाडाच माणसाच्या हाती लागतो, पण म्हणून लढण्याचे मोल कमी होत नाही... फ्रान्झ काफ्काच्या ‘द कॅसल’मधील के आणि ‘द ट्रायल’मधील जोसेफ के आणि ‘मेटॅमॉरफॅसिस’मधील ग्रेगोर साम्सा आपल्याला जळालेल्या स्वप्नांच्या प्रदेशातील भयाण भयाच्या भयानक भुयारात घेऊन जातात... मुक्तिबोधांचा विशू आणि प्रकाश नारायण संतांचा लंपन बालपणाच्या बिलोरी बोलातून निखळ निरागस नक्षी दाखवतो... सॅलिंजरच्या ‘कॅचर इन द राय’मधील होल्डन कॉलफिल्ड आणि भालचंद्र नेमाडेंचा पांडुरंग सांगवीकर... चांगदेव पाटील आणि खंडेराव म्हणजे उदाहरणार्थ आपलाच अवतार धारण करून येतात... तर मनोहर शहाणेंच्या ‘पुत्र’मधील अच्युत अलिप्तपणे आपल्या अस्तित्वाच्या आदिम आउटसायडर मुळाकडे घेऊन जातो... अल्बेयर कामूचा आउटसायडर मेरसॉल आणि सिसिफस एक शांत बंड साकार करतो... दस्तयेवस्कीचा आल्योषा... ऑस्कर वाइल्डचा डोरियन ग्रे... खानोलकरांची रात्र काळी-लक्ष्मी... विश्राम बेडेकरांची रणांगण हॅर्टा.. मर्ढेकरांचा रात्रीचा दिवस-दिक्‌पाल... ॲन रॅण्डचा हॉवर्ड होआर्क... मंटोचा टोबा टेकसिंह... आल्डस हक्‍सलेचा जॉन... जॉर्ज ऑरवेलचा विंटसन स्मिथ... कॅच २२ चा युसेरिन... केविन वारविकचा सायबोर्ग... नीत्सेचा सुपरमॅन झटथुष्ट्रा... अरविंद घोषांची सावित्री... सरवांटिसचा डॉन क्‍विझॉट... काझानजाकिसचा झोर्बा... जी.एं.चा प्रवासी... भाऊ पाध्येंचा अनिरुद्ध धोपेश्‍वरकर... विजय तेंडुलकरांची लीला बेणारे... डॅन ब्राउनचा लॅंगडन... जे. के. रोलिंगचा हॅरी पॉटर... भीष्म साहनींचा हानुश.. अमृता प्रीतमचा संजय... किती किती दीपस्तंभ... किती किती दीपमाळा... आपल्या अंतरीचा गाभारा उजळून टाकण्यासाठी\nआज जीवन झपाट्याने बदलत चालले आहे... कालचे पाणी आज नाही... आजचे उद्या नाही... चेहरा नसलेल्या भयानक मुखवट्याच्या गर्दीत इतरांच्या आधारावर आपले अस्तित्व असते... गर्दीपासून विलग झाल्यावर एकटे असताना आपण कुणाचा आधार शोधणार समूहात सामील व्हावे तर कुणाचे तरी वर्चस्व सोसावे लागेल आणि एकटे असलो तर ‘स्व’च्या शोधात स्वतःला सोसून काढण्याची हिंमत नाही, अशा दुविधेत आपण असताना आपल्याला आधार देणाऱ्या या सकस साहित्यातील हिरोज्‌च्या सावलीत सुख शोधू या...\nदुसरोंसे बहुत आसान है मिलना साकी \nअपनी हस्तीसे मुलाकात बडी मुश्‍किल है \nनेमाडे संमेलनाध्यक्ष व्हावेत ही तर डॉ. कसबेंची इच्छा\nलातूर : एकमेकांमध्ये टोकाचे वैचारिक मतभेद असले तरी 'ज्ञानपीठ'प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे संमेलनाध्यक्ष व्हावेत यासाठी ज्येष्ठ विचारवंत-...\nशॉर्ट सर्किटमुळे चव्हाणनगर येथील अंगणवाडीला आग\nसहकारनगर : चव्हाणनगर (तीन हत्ती चौक) येथील कै.विष्णू जगताप क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात इलेक्ट्रिकल मोटारीने पाणी सोडले जाते. मोटारीच्या...\n९० व्या वर्षी ते झाले पट्टीचे चित्रकार\nकिवळे : तरुणपणी चित्रकलेशी काडीचाही संबंध नसणाऱ्या मामुर्डी येथील सी. के. दामोदरन यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी आपल्या कुंचल्यातून...\nछटपूजेनंतर कुकडी नदी किनारा केला चकाचक\nजुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न...\n'पुलं' जन्मशताब्दीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम\nपुणे : नाट्य, साहित्य, रंगभूमी, संगीत आणि चित्रपट या क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणारे \"महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' पु. ल. देशपांडे यांच्या...\nरंगभूमीवर बालनाट्यांची वेधक आरास\nपुणे - दिवाळी सुटीचा आनंद कित्येक पटींनी वाढविणारी बालनाट्ये सध्या शहरातील विविध नाट्यगृहांत गर्दी खेचत आहेत. यात पाच-सहा ते पंधरा-सोळा वर्षे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2018-11-15T23:28:47Z", "digest": "sha1:ZIFSM7PNQ2LGPLSTZS6WJ2DMULYKZRX7", "length": 5480, "nlines": 47, "source_domain": "2know.in", "title": "पैसे | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nलिंक शेअर करुन पैसे कमवण्याचा आणखी एक मार्ग मी आज आपल्याला सांगणार आहे. मागच्यावेळी आपण लिंक शेअर करुन पैसे कसे कमवायचे\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nघरी बसून इंटरनेट मार्फत पैसे कसे कमवता येतील हा इंटरनेटवर सर्रास विचारला जाणारा प्रश्न आहे. घरी बसून पैसे कमवणं हा विचार देखील …\n‘पेपाल’चे खाते कसे काढायचे\nमागे साधारण दोन वर्षांपूर्वी मी पेपालचे खाते काढायचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी मला ते एक अतिशय अवघड काम वाटलेलं. माझ्याजवळ ‘क्रेडिट …\n2know.in या ‘मराठी साईट’ च्या वाटचालीचा आढावा\n१० जानेवारी २०१० साली 2know.in हे डोमेन नाव विकत घेऊन मी या ब्लॉगची सुरुवात केली. 2know.in ही साईट अगदी पहिल्या दिवसापासून toknow.in …\nसरते-शेवटी आज तो आकडा मला दिसला, जो दिसावा म्हणून कित्तेक दिवस (वर्ष) वाट पहात होतो) वाट पहात होतो डिसेंबर २००७ सालची गोष्ट आहे, त्याआधी एक-दोन …\nइंटरनेट वरील जाहिराती पासून सुटका\nसंगणकावर इंटरनेटच्या सहाय्याने एखादी साईट ओपन केल्यानंतर आपल्याला हवी असलेली माहिती जाहिरातींच्या गर्दीतून शोधावी लागते. पण शेवटी मी स्वतः वेबसाईट चालवत असल्याने …\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nसूचना : हा लेख कालबाह्य ठरवण्यात आला आहे. आपल्या मोबाईलवर इतर वेळी अनेक जाहिरातींचे sms येत असतात. काही वेळा तसे कॉलही नको …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/category/satara-district/khatav-taluka-tehasil/?filter_by=popular", "date_download": "2018-11-15T23:13:00Z", "digest": "sha1:VMGH7TDMDQFMYVQYYA47JDKY2XCFTKAM", "length": 22952, "nlines": 266, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "खटाव Archives - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nदिपक धुमाळ यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक\nसेवागिरी नागरिक संघटनेने सत्ता राखली; 4-2 ने दणदणीत विजय\nमायणी सिध्दनाथ रथोत्सव सोहळा उत्साहात पार\nचितळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या खोल्यांची मोठी दुरावस्था ; शाळेला पाच खोल्या न मिळाल्यास शाळा बंद व टाळेठोक आंदोलन : चितळी ग्रामस्थांचा इशारा\nमायणीचे वैभव कालबाह्य होण्याची भीती ; पाण्याअभावी पक्षी नसल्याने पक्षी निरीक्षक...\nमायणी :- (सतीश डोंगरे मायणी) ब्रिटिशकालीन तलाव व पक्षी अभयारण्य अशी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात नावलौकिक असणारे मायणी येथील दुर्मिळ पक्षांचे आश्रयस्थान आजमितीस तलाव कोरडा पडल्याने...\nअंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली लिंबू-कोहळ्याची होळी ; काळ्या गाठोड्यास तीन दिवसांपासून बगल...\nऔंध:-औंध-नांदोशी रस्त्यालगत कोणी अज्ञात व्यक्तीने लिंबाची माळ घातलेले, काळ्या कपड्यात बांधलेले गाठोडे ठेवले होते.बुधवार सायंकाळ पासून नांदोशी येथील गतिरोधकाच्या अलीकडे काही अंतरावर पडलेल्या या...\nजिल्हा बँकेकडून ललिता बाबरला पाच लाखाची मदत\nसातारा : धावपटू ललिता बाबर हिने रिओ ऑलिम्पिकमध्ये 300 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळवून ऐतिहासिक कामगिरी करत भारताचा व सातारा जिल्ह्याचा नावलौकिक...\nगुरसाळे येथील श्री सोमेश्‍वराची यात्रा उत्साहात\nवडूज : गुरसाळे (ता. खटाव) येथील ग्रामदैवत श्री सोमेश्‍वराच्या वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानात कोल्हापूर येथील गंगावेश तालमीच्या योगेश बोंबाळे याने अंतिम...\nनिष्ठेची व अर्थपूर्ण व्यवहाराची भाषा सुरेंद्र गुदगेंनी करू नये :- डॉ...\nमायणी :- ज्यांनी आयुष्यभर निष्ठवंतांना पायदळी तुडवले,आणि नेहमीच अर्थपुर्ण राजकारण केल .अशा गोष्टीची काविळी सुरेंद्र गुदगेंना झाल्याने त्यांना सगळं जग पिवळच दिसणार .त्यामुळे निष्ठेची...\nमूळपीठनिवासिनी श्री यमाई मंदिर परिसर यात्रेमुळे फुलून गेला\nऔंध : औंध येथील श्रीयमाईदेवीच्या यात्रेनिमित औध गावच्या नजीकच्या उतरेकडील पांढरकीच्या शिवारात व औंध ते पुसेगाव, खबालवाडी रस्त्याच्या दुतर्फा वेगवेगळे स्टाँल्स व दुकाने लावण्यात...\nखटाव बंदला शंभर टक्के प्रतिसाद\nखटाव ( सौ. नम्रता भोसले ) : जिहे--कटापूर पाणीप्रश्नी शिवसेना, राष्ट्रवादी व राष्ट्रीय काॅग्रेस यांनी पुकारलेल्या खटाव तालुका बंदला खटावध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. यावेळी...\nपश्‍चिम महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांचे सत्ता संतुलन..\nम्हसवड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाचा विस्तार करताना स्वाभिमानी पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्री पद व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष...\nमूळपीठ डोंगरावर श्रीयमाईदेवीच्या अष्टमी उत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी\nऔंध : महाराष्ट्र तसेच उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मूळपीठ निवासिनी श्रीयमाईदेवीचा अष्टमी उत्सव येथील मूळपीठ डोंगरावर भाविकांच्या अलोट गर्दीत अपूर्व उत्साहात धार्मिक...\nग्रीन पॉवर एफआरपी अधिक दोनशे रुपये दर देणार-हणमंतराव जाधव\nऔंध:-ग्रीन पॉवर शुगर्स लि. गोपुज या साखर कारखान्याकडे चालू हंगामात गळीतासाठी येणाऱ्या ऊसाचा पहिला हप्ता एफआरपी अधिक दोनशे रुपये दर देणार असल्याची माहिती जनरल...\nमा.निखिल दादा शिंदे फांडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी युवकांना व्यासपीठ निर्माण करून देणार :–निखिल दादा शिंदे\nगुरुकुलच्या अमेय शिंदेची रोल बॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड\nमहू व हातगेघर धरणबाधीत गावांना जिल्हाधिकार्‍यांची भेट\nअजिंक्यतार्‍यावर शुक्रवारी सातारा स्वाभिमान दिवस श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीच्यावतीने साजरा होत आहे. यानिमित्ताने...\nजलयुक्त शिवार अभियानामुळे दुष्काळाचा कलंक मिटणार ; दोन वर्षात माण तालुक्यात 70 गावे टंचाईमुक्त,...\nसाहित्यिक लक्ष्मण माने यांची महिला अत्याचार प्रकरणी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nकाळचौंडी येथील तलावाला गळती ठेकेदाराकडून निकृष्ट काम,ग्रामस्थाचा उपोषणाचा इशारा\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/hockey-world-cup-time-table-declared/", "date_download": "2018-11-15T22:47:21Z", "digest": "sha1:OTSFY4S5WLRP7QE77YSFTHAOATC4KQIJ", "length": 17221, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "हॉकी विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, हिंदुस्थानचा सोप्या गटात समावेश | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nहॉकी विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, हिंदुस्थानचा सोप्या गटात समावेश\nनोव्हेंबर महिन्यात भुवनेश्वर येथे होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान हिंदुस्थानचा तुलनेने सोप्या गटात समावेश करण्यात आला आहे. २८ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (एफआयएच) बुधवारी गटवारी आणि वेळापत्रक जाहीर केले.\nहिंदुस्थानचा समावेश ‘क’ गटात करण्यात आला असून या गटात फक्त ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता बेल्जियम हा एकमेव तगडा प्रतिस्पर्धी संघ आहे. आशियाई चॅम्पियन हिंदुस्थान २८ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या अभियानास प्रारंभ करेल. त्यानंतर २ डिसेंबरला बेल्जियमविरुद्ध, तर ८ डिसेंबरला कॅनडाविरुद्ध हिंदुस्थानची गाठ पडणार आहे. हिंदुस्थानचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मात्र गटफेरीत खडतर आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ‘ड’ गटात पाकिस्तानसमोर नेदरलॅण्ड, जर्मनी आणि मलेशिया या देशांचे आव्हान असेल. २८ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरदरम्यान गटफेरीच्या लढती होतील. १२ व १३ डिसेंबरला उपांत्यपूर्व लढती होणार असून १५ डिसेंबरला उपांत्य व कास्यपदकाची लढत रंगेल. १६ डिसेंबरला अंतिम सामना होईल.\nहॉकी विश्वचषक स्पर्धेची गटवारी\n‘अ’ गट – अर्जेंटिना, न्यूझीलंड, स्पेन, फ्रान्स.\n‘ब’ गट – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आयर्लंड, चीन.\n‘क’ गट – बेल्जियम, हिंदुस्थान, कॅनडा, द. आफ्रिका.\n‘ड’ गट – नेदरलॅण्ड, जर्मनी, मलेशिया, पाकिस्तान.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलजे.जे.त उभे राहणार अत्याधुनिक क्षयरोग संशोधन केंद्र\nपुढीलशिवसेनेने विधिमंडळासमोर दाखवला मराठी बाणा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/aalia/news/", "date_download": "2018-11-15T22:55:19Z", "digest": "sha1:QRTC6XCKB6HTZ3HJEBVFDZTA4AYMKXT7", "length": 9522, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aalia- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nरणबीर,आलिया आणि जान्हवीचा येतोय ट्रॅंगल\nआता हे तिघं एका सिनेमात दिसतील, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर धक्काच बसेल ना होय, करण जोहर हे करणार आहे.\nरणबीरच्या प्रेमात बुडालीय आलिया, फोटोतून समोर आली जवळीक\nबाॅलिवूडचे 'हे' बापलेक एका सिनेमात येतायत एकत्र\nरणबीर-आलियाचं अजून एक फोटोशूट, सोडत नाहीत एकमेकांची साथ\nरणबीरनं आलियासोबतच्या नात्याबद्दल नक्की काय सांगितलं\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2014/10/14/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A5-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-15T22:43:32Z", "digest": "sha1:MNGM3QJX455BZPPZCMC5FDIGWVNCXI4Z", "length": 14973, "nlines": 160, "source_domain": "shecooksathome.com", "title": "मॅकरोनी विथ चीज – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nकितीही वेगववेगळ्या प्रकारचे पदार्थ केले तरी माझ्या मुलींना असं वाटतं की मी खायला तेच ते करते. मग एखाद्या दिवशी दोघीही जणी आज चांगलं काही तरी खायला कर असं म्हणतात. त्यांच्या भाषेत चांगलं काही तरी म्हणजे, मैदा, बटर, चीज असं रिफांइड साहित्य वापरलेले पदार्थ जे फारसे वापरायला मी तयार नसते. म्हणजे मी रेडीमेड बटरऐवजी घरी केलेलं लोणी किंवा घरचं तूप वापरते, मैद्याऐवजी मी नेहमी कणीक वापरते, अगदी व्हाइट सॉस करायलाही. चीज मला स्वतःलाही आवडतं शिवाय चीजमधे प्रथिनांचं प्रमाणही जास्त असतं. पण तरीही ते प्रमाणात खावं असा माझा आग्रह असतो. पण एखादा दिवस असा येतोच की, त्यांना असा त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ फारच खावासा वाटतो. मग मात्र मी अशी एखादी रेसिपी करतेच. त्यातलीच एक रेसिपी मी आज शेअर करणार आहे. आजची रेसिपी आहे मॅकरोनी विथ चीज.\nतयार मॅकरोनी विथ चीज\nसाहित्य: १ पॅकेट मॅकरोनी, २ कांदे मध्यम चिरलेले, १ वाटी फरसबी बारीक चिरलेली, १ वाटी कॉर्न दाणे उकडलेले, १ वाटी गाजर स्लाइस केलेले, १ वाटी सिमला मिरची लांब पातळ चिरलेली, १ ते २ वाट्या मश्रूम पातळ स्लाइस केलेले, २ टोमॅटो मोठे चिरलेले, ५ टोमॅटोंचा रस, ६-७ लसूण पाकळ्या ठेचलेल्या, १ वाटी किसलेलं चीज, १ कप दूध, १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल (नसेल तर कुठलंही तेल चालेल), १ टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून मिरपूड, १ टीस्पून साखर, अर्धा टीस्पून मोहरीची पूड, १ टेबलस्पून टोमॅटो केचप, १ टीस्पून रेड चिली सॉस, १ टीस्पून ओरिगानो, १ टीस्पून मिक्स्ड इटालियन हर्ब्ज, १ टीस्पून चिली फ्लेक्स, मीठ चवीनुसार\nटोमॅटो मध्यम आकारात चिरा\nमश्रूमचे पातळ स्लाईस करा\n१) गॅसवर मोठ्या भांड्यात ५-६ कप पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात १ टीस्पून तेल आणि चिमूटभर मीठ घालून त्यात मॅकरोनी घाला. मॅकरोनी साधारणपणे ५ मिनिटांत शिजते. मॅकरोनी फार जास्त शिजवू नका पण कच्चीही राहू देऊ नका.\n२) मॅकरोनी शिजत आली की पारदर्शक होते. शिजलेली मॅकरोनी मोठ्या चाळणीत उपसून घ्या आणि त्यावर थंड पाणी ओता म्हणजे ती शिजण्याची प्रक्रिया थांबेल. पाणी पूर्ण निथळलं की, मॅकरोनी एका ताटात काढून त्यावर थोडंसं तेल घालून हलक्या हातानं मिसळून घ्या. असं केल्यानं मॅकरोनी एकमेकांना चिकटत नाही.\n३) एका भांड्यात ऑलिव्ह ऑईल घालून ते गरम करा. त्यावर ठेचलेला लसूण घाला. एकदाच हलवून त्यात कांदा घाला.\n४) कांदा जरासा पारदर्शक झाला (लाल करायचा नाहीये) की त्यात फरसबी आणि गाजर घाला.\n५) झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या. नंतर त्यात मश्रूम घालून एक मिनिटभर परता. मश्रूमला पाणी सुटायला लागलं की त्यात टोमॅटो आणि टोमॅटोचा रस घाला. झाकण ठेवून मंद आचेवर टोमॅटोचा कच्चा वास जाईपर्यंत शिजू द्या.\n६) नंतर त्यात कॉर्न दाणे आणि सिमला मिरची घाला. परत एक वाफ काढा.\n७) आता त्यात तिखट, मीठ, साखर, केचप, चिली सॉस, मिरपूड, मोहरीची पूड हे सगळं घाला. नीट एकत्र करा आणि या सॉसमधे १ कप पाणी घाला.\n८) सॉसला चांगली उकळी येऊ द्या. उकळल्यावर गॅस बंद करा.\nआधी गाजर आणि फरसबी घाला\nउकडलेले कॉर्न दाणे घाला\nसगळ्या भाज्या घातल्यावर वाफ काढा\nशेवटी सिमला मिरची घाला\n९) जेव्हा मॅकरोनी विथ चीज तयार करायचं असेल तेव्हा एका बेकिंगच्या भांड्यात मॅकरोनी घ्या. त्यात तयार सॉस घाला. नीट मिसळून घ्या. चव बघून मीठ-मिरपुडीचं प्रमाण वाढवा.\n१०) त्यात दूध घाला (बरेच जण व्हाईट सॉस करून घालतात पण मी नुसतं दूध घालते). ओरिगानो, इटालियन हर्ब्ज घाला. नीट एकत्र करून घ्या.\n११) त्यावर किसलेलं चीज घाला. वर चिली फ्लेक्स घाला. ओव्हनमधे किंवा मायक्रोवेव्हला २०० डिग्रीवर २० मिनिटं बेक करा. ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह नसेल तर एका नॉनस्टिक भांड्यात घाला. मंद गॅसवर झाकण ठेवून दहा मिनिटं शिजवून घ्या.\nवरून हर्ब्ज आणि चिली फ्लेक्स घाला\nमॅकरोनी विथ चीज तयार आहे.\nमॅकरोनीत जर व्हाईट सॉस घालायचा असेल तर\n१) १ टेबलस्पून कणीक थोड्याशा लोण्यावर किंवा तुपावर हलकी भाजून घ्या.\n२) गार झाल्यावर त्यात पाव कप दूध घालून चांगली पेस्ट करून घ्या.\n३) नंतर त्यात २ कप कोमट दूध घाला. मंद आचेवर गॅसवर हलवत शिजवा.\n४) सॉस घट्ट झाला की गॅस बंद करा. त्यात मीठ-मिरपूड आणि आवडत असल्यास चिमूटभर जायफळाची पूड घाला.\n५) मॅकरोनी तयार करताना त्यात टोमॅटो सॉसबरोबर हा सॉस घाला. मग दूध घालू नका. बाकीची कृती तशीच करा.\nभाज्या आपल्या आवडीनुसार वापरा. सगळ्याच वापरल्या पाहिजेत असं नाही. पण जितक्या जास्त भाज्या वापराल तितकी चव चांगली येईल. वन डिश मील म्हणून केलीत तर चार जणांना पुरेल. आणि संपूर्ण जेवणातला एक पदार्थ म्हणून केलात तर ५-६ जणांना पुरेसा होईल. मॅकरोनी, एखादं सूप आणि गार्लिक टोस्ट असा बेत करता येऊ शकतो.\nअन्न हेच पूर्णब्रह्ममॅकरोनीसायली राजाध्यक्षMacaroni with CheeseOne Dish Meal\nNext Post: चकलीची भाजणी\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nager-stone-throw-insident-st-buses-in-agar-stopped/", "date_download": "2018-11-15T23:09:57Z", "digest": "sha1:7K5UL3SZC5VWT5RFYJI4BEOIQBLXPZQ7", "length": 6869, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दगडफेकीमुळे एसटी बसेस आगारातच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › दगडफेकीमुळे एसटी बसेस आगारातच\nदगडफेकीमुळे एसटी बसेस आगारातच\nकोरेगाव भीमा दंगलीचे पडसाद नगर शहर आणि तालुक्यात देखील उमटले आहेत. समाजकटकांनी एस.टी. महामंडळाच्या गाड्यांनाच टार्गेट केले आहे. दगडफेक, गाडया अडविणे या वाढत्या प्रकारामुळे परगावी जाणार्‍या बहुतांश बसेस दुपारपर्यंत आगारातच थांबविल्या गेल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती.दुपारनंतर मात्र पोलिस बंदोबस्तात बसेस सोडण्यात आल्या आहेत.\nपुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे सोमवारी (दि1) दोन गटांच्या घोषणाबाजीतून दगडफेकीस प्रारंभ झाला. या दगडफेकीने तणाव अधिकच चिघळला. त्यातून गाडया अडविणे, जाळपोळ आदी प्रकार मोठया प्रमाणा वाढले. त्यामुळे नगरकडे येणार्‍या बसेस आणि इतर खासगी गाड्या पुण्यातच थांबविण्यात आल्या. सोमवारी (दि.1) रात्री पुणे आणि इतर शहरांतून येणार्‍या बसेस नगरला आल्याच नाहीत. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. नगर शहरातच बहुतांश प्रवाशांना मुक्कामी थांबण्याची वेळ आली.\nदुसर्‍या दिवशी (दि.2) सकाळपासूनच जिल्हाभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले. एस.टी. महांमडळाच्या बसेसनाच समाजकंटकांनी टार्गेट केले. नगर शहरातील माळीवाडा, अरणगाव आदी ठिकाणी बसेसवर दडगफेक केली गेली. माळीवाडा परिसरात देखील समाजकंटक आक्रमक झाल्याने, एस.टी. प्रशासनाने गाड्याच न सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. बसेस जागेवरच थांबल्याने माळीवाडा, तारकपूर व पुणे बसस्थानकांवर मोठी गर्दी उसळली होती.\nबसेसवर होत असलेल्या दगडफेकीमुळे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे नगरला येणार्‍या आणि नगरबाहेर जाणार्‍या बसेसचे चालक व वाहकांत चांगलीच घबराट पसरली. त्यामुळे या कर्मचार्‍यांनी बसेस घेऊन जाण्यास नकार दिला आहे.या घटनेची पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. शहरातील वातावरण अटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. त्यामुळे दुपारनंतर पोलिस संरक्षणात अनेक बसेस सोडण्यात आल्या आहेत.\nदलित संघटनांचा शुक्रवारी मूक मोर्चा\nदगडफेकीच्या घटनांमुळे शहरात तणाव\nदगडफेकीमुळे एसटी बसेस आगारातच\nनगरः बसस्थानकाबाहेर १५ वाहनांच्या काचा फोडल्या\nजामखेडसाठी २५ कोटी देणार\n28 अधिकारी सामूहिक रजेवर\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/3-BJP-MLA-want-to-come-to-Congress/", "date_download": "2018-11-16T00:01:52Z", "digest": "sha1:K6INLHZYPHQJORR6FTZ5L3KIWIPL47BZ", "length": 5650, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपाचेच ३ आमदार काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › भाजपाचेच ३ आमदार काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक\nगोव्यात भाजपचे आमदार काँग्रेसच्या वाटेवर\nभाजपाचेच तीन आमदार काँग्रेस पक्षात येण्यास इच्छुक असून काँग्रेसचे आमदार भाजपात जाणार ही अफवा असल्याचा दावा मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी पणजी येथील पत्रकार परिषदेत केला. भाजपमध्ये आपण प्रवेश करणार, ही अफवा भाजपकडूनच पसरवली जात आहे. आपण कुणाशीच संपर्क साधला नसून कुणीही आपल्याशी संपर्क साधला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nसोपटे म्हणाले, आपल्यासह काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. उलट भाजपचेच तीन आमदार काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यांच्याच पक्षात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत त्या पक्षात कशाला कोण जाईल. आपले आमदार फुटून काँग्रेसमध्ये जाऊ नयेत, सरकार पक्षाचे संख्याबळ कमी होऊ नये, म्हणून भाजपचे नेते काँग्रेसच्या आमदारांविषयी अशा अफवा पसरवत असल्याची टीका त्यांनी केली. आपण मागील दीड वर्षे काँग्रेसचा आमदार आहे.\nमात्र या काळात ना कधी आपण भाजपात प्रवेश करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला, ना त्यांनी कधी आपल्याकडे केला. राजकारणात अशा प्रकारच्या अफवा या सुरुच असताच, असेही त्यांनी सांगितले.\nराज्यात सध्या मुख्यमंत्री अनुपस्थित आहेत. त्यांचे मंत्री देखील आजारी असून ते देखील राज्यात नाहीत. त्यामुळे तसे पाहता त्यांचे संख्याबळ देखील कमीच आहे. राज्यात प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले असून सरकार झोपल्याचा भास होत आहे. गणेश चतुर्थीनजीक आली असतानाही गावागावांमध्ये रस्त्यावरील पथदीप पेटत नाहीत. याबाबत वीज खात्याकडे संपर्क साधला असता या पथदीपांच्या कामांसाठीची प्रशासकीय मंजुरी मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे,असेही त्यांनी सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Trisutri-of-Konkan-development/", "date_download": "2018-11-15T23:01:56Z", "digest": "sha1:ZZFNVFPA4BTXZAFOAH6UQAL7ADSNADUN", "length": 15428, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोकणच्या विकासाची त्रिसूत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कोकणच्या विकासाची त्रिसूत्री\nकेंद्रीय मंत्रिमंडळात सुरेश प्रभू यांचा समावेश झालाच शिवाय थेट जनतेशी संपर्क असलेल्या रेल्वे मंत्रीपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली. खांद्यावर पडलेल्या कोणत्याही जबाबदारीचा, कामाचा योग्य अभ्यास करून ती पार पाडण्यासाठी आवश्यक ते नियोजन आणि त्यानंतर त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्याची सुरेश प्रभू यांची पूर्वीपासूनच कामाची पद्धत आहे. याच नियोजनबद्धतेचा उपयोग रेल्वे मंत्रालयाला झाला आणि अवघ्या सहा महिन्यांत रेल्वे मंत्रालय थेट सर्वसामान्य जनतेशी जोडले गेले. देशातील एक प्रभावी खाते चालवताना मेट्रोचे जाळे हा महत्त्वाकांक्षी निर्णय त्यांनी घेतला. खाते लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा सर्वोत्तम वापर करताना तुमच्या तक्रारी थेट आमच्याकडेच पोहोचवा, असे सांगत स्वत:चे आणि रेल्वेचे ट्विटर खाते सुरू केले. त्याला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला.\nकोकण रेल्वे अधिकाधिक प्रवासीभिमुख करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आणि सातत्याने त्याबाबत त्यांनी प्रयत्न केले. प्रभू यांच्या कार्यकाळातच खर्‍या अर्थाने कोकण रेल्वेला न्याय मिळाला. रेल्वेचे दुपदरीकरण, विद्युतीकरण, नवनवी स्थानके, स्थानकांचे अद्ययावतीकरण, फिरते जीने, वेगवान तेजस रेल्वे, कोकणचे प्रसिद्ध कवी केशवसूत यांच्या कवितेवरून नामकरण केलेली तुतारी एक्सप्रेस, महिला बचत गटांच्या पदार्थांना रेल्वेमध्ये दिलेली संधी, चिपळूण- कराड रेल्वेमार्ग, वैभववाडी- कोल्हापूर रेल्वेमार्गासह लोटे येथील रेल्वेचा कारखाना आदी अनेक बाबी ना. प्रभू यांनी कोकणवासीयांसाठी केल्या. तर मानव संसाधन संस्थेच्या माध्यमातून परिवर्तन केंद्र सुरू करून त्याद्वारे त्यांनी येथील 40 हजार महिलांना बचत गटांच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी सज्ज केले आहे.\nरेल्वे मंत्रालयानंतर प्रभू यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता वाणिज्य व उद्योग मंत्रालय तसेच केंद्रीय हवाई परिवहन मंत्रालयाचीही जबाबदारी सोपविली आहे. ही खाती प्रभावीपणे कार्यक्षम करतानाच त्यांचा उपयोग आपल्या कोकणाच्या विकासासाठी करण्यासाठी आता ना. प्रभू सज्ज झाले आहेत. याचसाठी कोकणामध्ये मत्स्य, कृषी आणि पर्यटनामध्ये क्रांती घडवण्याच्या द‍ृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलणार आहेत. ना. सुरेश प्रभू रविवार दि. 1 एप्रिल रोजी रत्नागिरीत राऊंड टेबल कॉन्फरन्स घेत आहेत. त्याचवेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील चिपी विमानतळाची पाहणी करून येथील दळणवळणाचा वेग वाढवण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत.\nकोकणाचा विकास करण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न झाले आहेत. चिपी विमानतळाचे भूमिपूजन ना. सुरेश प्रभू आणि खा. नारायण राणे यांच्याच हस्ते झाले आहे. मात्र, कोकणात आणि कोकणासाठी झालेल्या अनेक मंत्रिमंडळ बैठकांमध्ये ठोस निर्णयप्रक्रिया झालेली दिसून येत नाही. त्यामुळेच अद्यापही कोकण विकास रखडलेला आहे. मात्र, या विकास प्रक्रियेला ना. प्रभू नियोजनबद्धतेची चौकट घालणार आहेत. बेरोजगारी ही येथील मुख्य समस्या आहे. त्यामुळे येथील तरूण-तरूणी मोठ्या संख्येने मुंबईसारख्या महानगराकडे धाव घेत आहेत. गावे ओस पडली असून रोजगाराच्या नावाखाली येथील तरूण स्वत:ची हुशारी आणि कार्यक्षमता अन्यत्र पणाला लावत आहेत. याच समस्येवर उपाय शोधताना कोकणात मत्स्य, कृषी आणि पर्यटनाची त्रिसूत्री राबवून येथील युवा शक्‍तीला येथेच रोजगार देण्याचा आणि येथून गेलेल्या युवकांना पुन्हा आपल्या गावाकडे माघारी बोलवण्याची ना. प्रभू यांची इच्छा आहे.\nकोकणाचा निसर्ग वेगळा आहे. एकीकडे सह्याद्रीच्या रांगा तर दुसरीकडे अथांग समुद्र यामध्ये असलेल्या कोकणातील प्रत्येक गोष्ट अनोखी आणि स्वतंत्र ओळख निर्माण करणारी आहे. मात्र, येथील पारंपरिक शेती आणि मच्छी व्यवसाय कमी होत आहे. रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. अशावेळी नवे पर्याय निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्न केले जाणर आहेत. त्यामध्ये मत्स्यपालनावर भर देताना तामिळनाडू, आंध्रप्रदेशप्रमाणे मत्स्य क्षेत्रात क्रांती करण्याची ना. प्रभू यांची इच्छा आहे. येथील मासे, जिताडा, खेकडा, गोड्या पाण्यातील मासळी, शोभिवंत मासळी, खाडी किनारे, समुद्र किनारे, पडिक खारभूमी यातून येथील युवकांना रोजगार निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे.\nकोकणात आंतरराष्ट्रीय पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. ते गणपतीपुळे, तारकर्ली, दापोलीसारख्या ठिकाणांना भेट देतात. मात्र, अशा ठिकाणी पायाभूत सुुविधा निर्माण व्हाव्या, केरळप्रमाणे या पर्यटन स्थळांची जगभर प्रसिद्धी व्हावी, येथील ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन, अ‍ॅडव्हेंचर पर्यटन विकसित करताना स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी ना. प्रभू यांचे प्रयत्न राहणार आहेत. त्याशिवाय कोकणात येणार्‍या परदेशी पर्यटकाला थेट कोकणात येता यावे, यासाठी सिंधुदुर्गातील चिपी आणि रत्नागिरी विमानतळाला चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. देवगड आंबा, हापूस आंबा आणि काजूची निर्यात परदेशी होताना येथे माशांसह आंबा-काजूचे एक्स्पोर्ट हब व्हावे, हाही त्यांचा मानस आहे.\nयासाठीच रविवारी 1 एप्रिलला होणारा ना. सुरेश प्रभू यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात होणार्‍या या बैठकीतूनच ते सन 2030 च्या कोकणाचा मत्स्य, कृषी आणि पर्यटनाचा आराखडा मांडणार असून त्यातूनच कोकण विकासाची एक नवी क्रांती घडणार आहे. या तीन क्षेत्रातील तळागाळातील माणूस, येथील युवक या विकास प्रक्रियेशी जोडला जावा, यासाठी ना. प्रभू यांचा प्रयत्न राहणार आहे. कोकण रेल्वेला प्रभावी करून ना. प्रभू यांनी कोकण विकासाला वेग दिला आहे. आता वाणिज्य व उद्योग तसेच हवाई परिवहन मंत्रालयाच्या माध्यमातून विकास प्रक्रिया सुरू व्हावी, येथील खेडी ग्लोबल व्हावी, यासाठी ना. प्रभू प्रयत्नशील आहेत.\nसावंतवाडीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ\nआजपासून ‘देवगड महोत्सव २०१८’\nदुष्काळग्रस्त गावातील गुरुजींची सुट्टीतही शाळा\nराज्यातील १३ शाळांना ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता\nसावंतवाडी तालुक्यातील ६०० शिक्षकांची पंतप्रधानांना पत्रे\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/For-organizing-the-All-India-Third-Marathi-Folk-Art-Conference-in-pimpri/", "date_download": "2018-11-15T23:39:24Z", "digest": "sha1:PX2QAV3ETCBZOLNW5FFVAMBWN2WXHXN7", "length": 10108, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बालगंधर्व, पठ्ठे बापूराव महाराष्ट्राला पडलेली स्वप्नं | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बालगंधर्व, पठ्ठे बापूराव महाराष्ट्राला पडलेली स्वप्नं\nबालगंधर्व, पठ्ठे बापूराव महाराष्ट्राला पडलेली स्वप्नं\nलोककला ही मातीतली कला असल्याने ती लोकांना आवडते. क्षणभर मनाला रुंजी घालणारे ताल लोककलेतूनच मिळतो. पिंपरी चिंचवड शहरातही अनेक लोककला जपल्या जात असूून, दिवसेंदिवस या शहरात सांस्कृतिक वैभव वाढतेच आहे. लोककलेला जीवंत ठेवण्याचे काम आजवर अनेक लोककलाकारांनी केले असून, बालगंधर्व व पठ्ठे बापूराव ही महाराष्ट्राला पडलेली दोन स्वप्ने आहेत, असे मत सिक्कीम राज्याचे राज्यपाल व लोककला संमेलनाचे उद्घाटक श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.\nअखिल भारतीय मराठी नाट्य परीषद, पिंपरी चिंचवड शाखा व लोकरंग सांस्कृतिक कलामंच व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि.13) व शनिवारी (दि.14) दोन दिवसीय अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात करण्यात आले. त्यावेळी उद्घाटक म्हणून श्रीनिवास पाटील बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, संमेलनाचे मुख्य निमंत्रक आ. लक्ष्मण जगताप, संमेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे तसेच स्वागताध्यक्ष भाऊसाहेब भोईर, रजनीदेवी श्रीनिवास पाटील, प्रकाश खांडगे आदी उपस्थित होते.\nश्रीनिवास पाटील म्हणाले की, जी आतून येते ती लोककला. तसेच ज्या कलेतून अंधार नाहीसा होतो व दिव्य प्रकाश पडतो ती खरी लोककला असते. आण्णासाहेब मगर यांनी साधी माणसे सोबत घेउन ही औद्योगिकनगरी उभी केली. प्रत्येक क्षेत्रात शहराचा विकास होत असून, सांस्कृतिक क्षेत्रात पिंपरी- चिंचवडचा झेंडा सतत वरवरच जायला हवा; तसेच या ठिकाणी लोककला टिकवण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करायला हवेत. यासाठी लागेल ती मदत करण्यास सदैव तत्पर असल्याचे श्रीनिवास पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या खास मराठमोळ्या शैलीत लोककलांचे महत्व सांगितले. महापौर नितीन काळजे यांनी हे लोककला संमेलन आपल्या महापौरपदाच्या कारकिर्दीत होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. संमेलनाच्या पहिल्या दिवशी लोककलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.\nप्रभाकर मांडे यांना लोककला साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पुतण्याने हा पुरस्कार स्विकारला. यावेळी वसंत अवसरीकर यांना सोंगाड्या, संजीवनी मुळे- नगरकर यांना लोकनाट्य, पुरुषोत्तम पाटील यांना कीर्तन, बापूराव भोसले(गोंधळी) मुरलीधर सुपेकर यांना शाहीरीसाठी सोपान खुडे यांना साहित्यगौरव व प्रतिक लोखंडे याला युवाशाहीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nया पुरस्कार सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून लोककलाकार प्रेक्षागृहात उपस्थित होते. त्यामुळे प्रेक्षागृहात सांस्कृतिक वातावरण तयार झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले. प्रास्ताविक भाऊसाहेब भोईर यांनी केले.\nजिल्ह्यानिहाय लोककला अकादमी स्थापन व्हावी : डॉ. देखणे\nअभिजात रंगभूमीचा जन्मच लोककलेतून झाला असून लोककलाकारांना अभिजात कलाकारांप्रमाणे स्थान मिळाले पाहीजे, तसेच सर्व लोककला निरुपण प्राधान्य असून लोककलेच दालन व्हावे. आपण लोककलांपासून तुटत चाललो असून लोककलांचे विद्यापिठ व्हावे असे मत समेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. तसेच लोककला म्हणजे लोकरंजनातून प्रबोधन घडवणारे एक स्वतंत्र विद्यापिठ आहे. या लोककलांचे शरीर जरी मनोरंजनाचे असले तरी आत्मा हा प्रबोधनाचा आहे या भाषेत डॉ. देखण़े यांनी लोककलांचे महत्व उपस्थितांना आपल्या खास शैलीत विशद केले. यावेळी त्यांनी पठ्ठे बापूरावाच्या आठवणींना उजाळा दिला.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/How-many-more-are-killed-Due-to-chronic-electrical-wires/", "date_download": "2018-11-15T23:17:12Z", "digest": "sha1:CVS5MW7LOHWJ6R7X2MANL6CJVYLEA34D", "length": 9165, "nlines": 57, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जीर्ण विद्युत तारांमुळे आणखी कितीजणांचा बळी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जीर्ण विद्युत तारांमुळे आणखी कितीजणांचा बळी\nजीर्ण विद्युत तारांमुळे आणखी कितीजणांचा बळी\nइस्लामपूर : अशोक शिंदे\nवाळवा तालुक्यासह ठिकठिकाणच्या शिवारात जीर्ण झालेल्या विद्युत तारा पिकांमध्ये पडत - लोंबकळत आहेत. डीपी-ट्रान्सफॉर्मरच्या उघड्या पेट्या ठिकठिकाणी दिसत आहेत. या गंभीर व जीवघेण्या समस्येकडे महावितरणचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यानेच येलूर (ता. वाळवा) येथे तिघांचा बळी गेला आहे.\nशिवारात विजेच्या धक्क्याने आजवर अनेकांचा मृत्यू झाला आहे. दरवेळी पोकळ आश्‍वासने देऊन महावितरणकडून नंतर दुर्लक्ष केले जाते. राज्य सरकार व महावितरणकडून ही गंभीर समस्या सोडविण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत.\nवीज वाहिन्यांचे सर्वेक्षण व्हावे...\nजीर्ण झालेल्या तारा तुटून विजेचा धक्का बसून अनेक शेतकर्‍यांना जीव गमवावा लागला आहे. असे जीवघेणे अपघात सातत्याने होत आहेत. परिसरातील विद्युत तारांचे सर्वेक्षण करून त्यांची दुरुस्ती होण्याची गरज आहे.\nवादळ, वारे व पावसाळ्याच्या काळात शिवारात-पिकांत तारा पडलेल्या असतात. त्यातून वीजपुरवठा सुरूच असतो. शेतकरी व शेतमजुरांना त्याचा अंदाज न आल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. महावितरणकडून तारा बदलणे अथवा सुरक्षात्मक उपाययोजना मात्र अजिबात केल्या जात नाहीत.\nमहावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शिवारांमध्ये उसाचे फड तसेच ओढ्याकाठच्या झाडांना तारांचा स्पर्श होत आहे. जीर्ण झालेल्या तारा तुटत आहेत. प्रसंगी पाण्यातून, चिखलातून प्रवाहित झालेल्या विद्युत भाराची कल्पना नसल्याने शेतकर्‍यांना जीव गमवावा लागत आहे.\nविजेच्या तारा शेतात ओढ्यावर लोंबकळत आहेत. वार्‍याने या लोंबकळणार्‍या तारा शेतात तुटून पडतात. त्यातील विद्युतप्रवाह सुरू असतो. शेतात पाणी पाजण्यासाठी-शेतीच्या कामासाठी जाणारे शेतकरी, शेतमजुरांचा या तारांशी संपर्क होऊन अनेकांचा जागीच मृत्यू झाला आहे.\nजळक्या उसाला कोण वाली\nशेतात उभ्या असलेल्या उसाच्या फडाला काही ठिकाणी लोंबकळणार्‍या तारा घासतात. घर्षण होऊन ठिणग्या पडतात. त्यामुळे ऊस जळून जातो. शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. त्याची भरपाई कोणीच देत नाही. प्रत्येक गळित हंगामामध्ये अशा घटना होत असतात.\nगेल्या तीन वर्षात सांगली जिल्ह्यात सुमारे 80 ते 90 जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. वाळवा तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांचा असा बळी गेला आहे. गोटखिंडी, इस्लामपूर, वाळवा, कामेरी, बहे, येलूरसह अनेक गावांमधील शेतकर्‍यांना महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. विजेचा धक्का लागून दुर्घटना घडली तर तातडीच्या कोणत्या उपाययोजना कराव्यात, त्या व्यक्तीला कसे वाचवावे, त्याला वाचविताना कोणती खबरदारी घ्यावी याविषयी महावितरणकडून जनजागृती व प्रबोधन व्हायला हवे . जीर्ण विद्युत तारांच्या सद्यस्थितीचा सर्वेक्षण घेऊन तारा बदलणे गरजेचे आहे. ट्रान्सफॉर्मर-डीपी अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आवश्यक आहे.\nसांगली, मिरजेत कुंटणखान्यांवर छापे\nताकारी कालव्यात पडून देवराष्ट्रेतील वृद्धेचा मृत्यू\nमुलींचे अपहरण : सावत्र आईस कारावास\nगुंड बाळू भोकरेच्या भाच्याला अटक\nडॉ.विश्‍वजित कदम उद्या अर्ज दाखल करणार\nकस्तुरी क्‍लबच्या व्यासपीठावर उलगडला संभाजीराजेंचा जीवनपट\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Islampur-Murder-issue/", "date_download": "2018-11-15T23:02:21Z", "digest": "sha1:IM7OEXKYKQTOJIHFQ3W54JOG2S6OZ43V", "length": 7608, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डोक्यात दगड घालून एकाचा खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › डोक्यात दगड घालून एकाचा खून\nडोक्यात दगड घालून एकाचा खून\nइस्लामपूर : शहर वार्ताहर\nकचरा टाकल्याच्या किरकोळ वादातून येथील बुरूड गल्लीतील संजय रामचंद्र वडे (वय 45) यांच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. खुनाचा प्रकार शुक्रवारी रात्री एमआयडीसी परिसरात घडला. याप्रकरणी संशयित आरोपी नीलेश शिवाजी सपाटे (रा. यल्लामा चौक, इस्लामपूर) याच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. संशयित सपाटे फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, संजय यांचा भाऊ दशरथ व संशयित निलेश सपाटे येथील बुरूड गल्लीत शेजारी-शेजारी राहतात. घराशेजारी कचरा टाकण्याच्या कारणांवरून या दोन्ही कुटुंबात वारंवार वाद होत असे. त्यातूनच परस्परांत वैमनस्य निर्माण झाले होते. दोन दिवसांपूर्वी याच वादातून दशरथ यांच्या पत्नी पूनम यांना नीलेश याने शिवीगाळ केली होती. याप्रकरणी पोलिसांत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती.\nसंजय वडे हे शहरातील एका कापड दुकानात काम करीत. काही महिन्यांपूर्वी त्यांची हृदय शस्त्रक्रिया झाली होती. ते औषधोपचारासाठी शुक्रवारी सकाळी 7 च्या सुमारास पत्नीबरोबर सांगलीला गेले होते. दोघेही सायंकाळी घरी परतले. संजय , ‘मी फिरून येतो’ असे सांगून ते घरातून बाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली होती. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध न लागल्याने वडे कुटुंबियानी पोलिसांत ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. शनिवारी सकाळी घरच्यांनी येथील मंत्री कॉलनीतील वडे यांचे मित्र शरद पाटील यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी पाटील यांनी शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास संजय व निलेश या दोघांमध्ये वादावादी झाली होती, असे कुटुंबियांना सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.\nशनिवारी सकाळी इस्लामपूर-बहे रस्त्यालगत दूध संघ परिसरात डोक्यात दगड घालून अज्ञाताचा खून झाल्याची बातमी शहरात पसरली. मृतदेह रस्त्यालगतच्या झुडपात पडला होता. शेजारी रक्ताने माखलेला दगड होता. पोलिस निरीक्षक प्रताप मानकर आदींनी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह संजय वडे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. मुलगा गणेश वडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. निरीक्षक मानकर तपास करीत आहेत. दुपारी श्‍वान पथक घटनास्थळी आणले. परंतु काही सुगावा लागला नाही. वडे यांच्या मृतदेहाचे येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी वडे यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/No-water-to-farmer-after-paying-bill/", "date_download": "2018-11-15T23:02:43Z", "digest": "sha1:LDBVXVNJDVJI52FZKVOGV23QZBREOFSC", "length": 6878, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्‍यांनी पैसे भरूनही पाणी बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › शेतकर्‍यांनी पैसे भरूनही पाणी बंद\nशेतकर्‍यांनी पैसे भरूनही पाणी बंद\nकराड दक्षिण विभागातील येळगाव येणपे आटेकरवाडी या धरणातील शिल्लक पाणी टंचाईग्रस्त विभागाला शेेतकर्‍यांनी मागणी केल्यानंतर पैसे भरून सोडण्यात आले. मात्र, येणपे ग्रामस्थांनी नदीत सोडलेले पाणी बंद केले. यामुळे येणपे येथील ग्रामस्थ व पाण्याचा लाभ घेणार्‍या लाभार्थी शेतकर्‍यामध्ये चांगली वादावादी झाली व धरणातील सोडलेले पाणी बंद केले. दरम्यान, पैसे भरूनही पाणी न मिळाल्याने संतप्त शेेतकर्‍यांनी जलसंधारण विभागाकडे आपले गर्‍हाणे तीव्र शब्दांत मांडले.\nमार्च महिन्यापासून दक्षिण विभागात मोठया प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाकुर्डे योजनेचे पाणी 32 लाख रूपये थकीत असल्याने प्रशासनाने हे पाणी सोडण्यास वीजबिल भरल्याशिवाय असमर्थता दर्शवली. त्यामुळे ओंड, उंडाळे, नांदगाव, मनु येथील शेतकर्‍यांसाठी येणपे आटेकेरवाडी येळगाव या धरणात असलेला शिल्लक पाणी साठा सोडण्याची तयारी संबंधित विभागाने दर्शविली. त्यासाठी 9 लाख 42 रूपये पाणी पट्टी भरावी, असे सांगितले. तेव्हा श्रमिक मुक्‍तीदलाच्या वतीने हे पैसे भरून पाणी सोडण्यात आले. पण येणपे ग्रामस्थांनी हे पाणी सोडण्यास विरोध करून सोडलेले पाणी अनेकदा बंद केले व यावरून या विभागातील शेेतकर्‍यांची व येणपेकरांची चांगलीच जुंपली, वादावादी, शिवीगाळ यानंतर पोलिसांची कुमक यासह गोष्टी घडल्या.\nहे पाणी वादावादीत अडकले. मात्र, येळगाव व आटेकरवाडी धरणांतून पाण्याचा विसर्ग राहिला. त्यामुळे उंडाळेपर्यंत पाणी पोहचले. मात्र, येणपेकरांनी जाणीवपूर्वक धरणात शिल्लक पाणी असताना आडमुठी भूमिका घेतल्याने या विभागातील शेेतकरीही संतप्त झाला आहे. दरम्यान, येणपे तलावातील पाणी हे येणपेकरांसाठी आहे. असे असताना पाटबंधारे विभागाने यात लक्ष घालून व पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन शेतकर्‍यांना दिले. पण पाटबंधारे विभागाचे कचखाऊ धोरण हे पाणी सोडण्यासाठी अडथळा असून पाणी अडवणार्‍यांना शासकीय नियम दाखवून कारवाईचा बडगा उचलला असता तर हे धाडस ‘त्या’ शेतकर्‍यांनी केलेे नसते, असे मत शेेतकरी व्यक्‍त करीत आहेत. पावसाळा तोंडावर येण्यास आठवडा राहिला तरी प्रशासनेच्या धिम्या कामकाज पद्धतीने पाणी मिळण्यास विलंब होत असल्याबद्दल शेेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/story-behind-bahubali-characters-tilak-261354.html", "date_download": "2018-11-15T22:54:40Z", "digest": "sha1:IPJNEZTWFNAN2UL4QQHDRIFDFST57AOG", "length": 13822, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'बाहुबली'च्या कुंकवाची चित्तरकथा", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nप्रत्येकाच्या कपाळावर वेगवेगळ्या प्रकारचं कुंकू लक्ष वेधून घेतं. पण या कुंकवाची कहाणी वेगळी आहे. प्रत्येकाच्या कपाळावरचं कुंकू बरंच काही सांगतंय.\n24 मे : 'बाहुबली 2'नं बाॅक्स आॅफिसवरचे सर्व रेकाॅर्डस् मोडले. बाहुबलीमधल्या व्यक्तिरेखांनी आपला खास ठसा उमटवला. अमरेंद्र बाहुबली असो नाही तर शिवगामी. प्रत्येकाच्या कपाळावर वेगवेगळ्या प्रकारचं कुंकू लक्ष वेधून घेतं. पण या कुंकवाची कहाणी वेगळी आहे. प्रत्येकाच्या कपाळावरचं कुंकू बरंच काही सांगतंय.\nशिवगामीच्या कपाळावरचं लाल कुंकू, त्याला सोनेरी चमक. हे कुंकूच तिची व्यक्तिरेखा उलगडवून दाखवतंय. एवढ्या मोठ्या साम्राज्याची सम्राज्ञी. मेरा वचनही मेरा शासन है म्हणणारी. लाल आणि मोठ्या कुंकवावरूनच तिचा करारी स्वभाव अधोरेखित होतो.\nयाच्या कपाळावर शिवलिंग आहे. शक्ती आणि धैर्य यांचं प्रतिक. त्याचा सुडाचा प्रवास, भल्लादेवशी झालेली लढाई आणि त्यात शिवलिंगाची झालेली मदत हे सर्व या टिळ्याशी जुळतं आहे.\nदेवसेना ही फक्त बाहुबलीची बायको नव्हती. तर ती एक वीरांगनाही होती. लढवय्यी होती. म्हणून तिचं कुंकूही वेगळं. तिच्या कुंकवाचा आकारही वेगळा आहे.\nयाच्या कपाळावर उगवत्या सूर्याचं चिन्ह. महिष्मती राज्याचा हा राजा. म्हणूनच त्याच्या कपाळी हे चिन्ह.\nयाच्या कपाळावर चंद्राचं चिन्ह. अमरेंद्र हा शांत आणि जनतेमध्ये प्रिय असलेला. चंद्र शांततेचं प्रतिक. तरीही स्वतंत्र वृत्तीचा आणि न्यायप्रिय. त्याच्या या व्यक्तिरेखेला हा चंद्र साजेसा.\nकटप्पाच्या कपाळावरचं चिन्ह पूर्ण वेगळं. विश्वासू सेवकाचं ते प्रतिक. शिवगामीसाठी, राज्यासाठी कटप्पानं आपली स्वामीभक्ती सिद्ध केलीच. शिवाय तो महेंद्र बाहुबलीशीही प्रामाणिक राहिला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nदीपवीरच्या लग्नाचे VIDEO सोशल मीडियावर व्हायरल\n#TRPमीटर : दिवाळीच्या आठवड्यात नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/soil-test-center-fore-five-villages-13831", "date_download": "2018-11-15T23:51:33Z", "digest": "sha1:Y67REHV67DJW34U5LTDVHQ3YFRKDQOV3", "length": 13544, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "soil test center fore five villages पाच गावांसाठी एक माती परीक्षण केंद्र - फुंडकर | eSakal", "raw_content": "\nपाच गावांसाठी एक माती परीक्षण केंद्र - फुंडकर\nबुधवार, 19 ऑक्टोबर 2016\nपुणे - शेतकऱ्यांना माती परीक्षण सहज करता येणे ही आजच्या काळाची गरज झाली आहे. त्यामुळे प्रत्येकी पाच गावांसाठी एक माती परीक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये शेतीच्या इतिहासाचा समावेश करण्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केली.\nपुणे - शेतकऱ्यांना माती परीक्षण सहज करता येणे ही आजच्या काळाची गरज झाली आहे. त्यामुळे प्रत्येकी पाच गावांसाठी एक माती परीक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये शेतीच्या इतिहासाचा समावेश करण्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केली.\n\"विवेक'संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या \"कृषी आणि पशुसंवर्धन कोशा'चे प्रकाशन फुंडकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. कोशाचे संपादक डॉ. द. र. बापट, मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू चारुदत्त मायी, राजेंद्र बारवाले आणि \"विवेक'चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पोहनेरकर या वेळी उपस्थित होते.\nडॉ. बापट यांनी शब्दकोशाच्या निर्मितीचा आढावा घेतला.\nराज्यातील शेतीला प्रगतिपथावर नेऊन शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी कोणते निर्णय घ्यावेत, याबाबत तज्ज्ञांनी सरकारला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षाही फुंडकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, 'खासगी कंपन्या मार्केटिंगच्या जोरावर आपली उत्पादने अव्वाच्या सव्वा भावात शेतकऱ्यांच्या माथी मारतात. शेतकऱ्यांना सखोल ज्ञान नसल्यामुळे दुकानदारांवर विश्‍वास ठेवून महागडी कीटकनाशके, औषधे, खते याचा शेतीत मारा केला जातो. त्यामुळे शेतीचा पोतही बिघडत चालला आहे. यामुळे प्रत्येक पाच गावांसाठी एक माती परीक्षण केंद्र सुरू करण्यात येईल. तेथे शेतकऱ्याने आपल्या शेतातील माती आणल्यानंतर तपासून मिळेल. त्यासोबत मातीचे \"हेल्थ कार्ड'ही शेतकऱ्यांना दिले जाईल. यामुळे शेतात कधी, कोणते पीक घ्यायचे, कोणते बियाणे, खते आणि कीटकनाशके वापरावयाचे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल.'' आज सेंद्रिय शेती का मागे पडली आणि ग्रामीण भागातही पशुधन का दिसत नाही, याचा विचार करण्याची वेळ आल्याचेही त्यांनी नमूद केले.\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nअरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\nजुन्नरला मुस्लिम आरक्षण हक्क परिषदे संपन्न\nजुन्नर - महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलन संघटनेचे वतीने जुन्नर येथे मुस्लिम आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन बुधवार ता.14 रोजी करण्यात आले होते. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/mumbai/black-world-drugs-111379", "date_download": "2018-11-15T23:02:47Z", "digest": "sha1:FZ3QKSAYY3ZDTQQ7HEXS7YAMA5BW6KRV", "length": 35445, "nlines": 86, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Black world of drugs अमली पदार्थांची काळी दुनिया | eSakal", "raw_content": "\nअमली पदार्थांची काळी दुनिया\nअनिश पाटील | रविवार, 22 एप्रिल 2018\nएमडी मुंबईत पहिल्या क्रमांकावर\n८०-९० च्या दशकात कोकेन, ब्राऊन शुगरची चलती होती.\nसध्या मशरूम, फ्लॅक्का, स्पाईस या अमली पदार्थांना मागणी आहे.\nड्रग्जचा व्यापार झोपडीपासून आलिशान वस्त्यांपर्यंत पसरला आहे.\nबिनधोक नशेचा पर्याय म्हणूनही आहारी जाणाऱ्यांची संख्या चिंताजनक\nकमी मेहनत जास्त पैसा म्हणजे\nदेशातील ड्रग्जचा व्यापार गुंतागुतींचा आहे. झोपडीपासून आलिशान वस्त्यांपर्यंत हे मायाजाल पसरले आहे. विशेष म्हणजे या व्यवसायाच्या उलाढालीचा अंदाज अजूनही सुरक्षा यंत्रणांना आला नाही, एवढे हे गूढ आहे. ८०-९० च्या दशकात अमली पदार्थांमध्ये कोकेन, ब्राऊन शुगरची चलती होती. काळ बदलला तसा हा व्यवसायही तितक्‍याच वेगाने बदलला. आता कोकेन, ब्राऊन शुगरला मागे टाकून अत्यंत जहाल अशा अमली पदार्थांनी त्यांची जागा घेतली आहे...\nअशी होते देवाणघेवाण अमली पदार्थ महाविद्यालयीन तरुणांपर्यंत पोहचवण्यासाठी त्याचे व्हॉटसॲप ग्रुप किंवा फेसबुकवर एका सांकेतिक भाषेत कोड वापरून पार्टी होते.\nया पार्टीत कोकेन, केटामाइन आणि टूसीबीसारखे अमली पदार्थ विकले जातात. त्यावर तरुण पिढी लाखो रुपयांची उधळण करते.\nकाही पंचतारांकित हॉटेलमध्ये अमली पदार्थांचे व्यवहार होतात. त्याचबरोबर मोठमोठ्या ठिकाणी इव्हेंट मॅनेजमेंट किंवा कुरिअरद्वारे तस्कर हे अमली पदार्थ पार्टीत आणतात.\nत्यामुळे शहरातील पंचतारांकित हॉटेल आणि इव्हेंट मॅनेजमेंट आणि कुरिअर कंपन्या एएनसीच्या रडारवर आहेत.\nयंत्रणेला चकवा रासायनिक अमली पदार्थ वेगळे करण्याचे काम कोणत्या कारखान्यात सुरू आहे, याचा शोध लावणे तसे अवघड आहे. या औषधांच्या खपात अनपेक्षितपणे वाढ झाल्यास त्या ठिकाणी छापा टाकून तस्करांचा छडा लावला जात असे; पण डॉक्‍टर शॉपिंग या नव्या कार्यप्रणालीचा वापर करून तस्कर एकाच विभागातील दुकांनातून प्रतिबंधित औषधे न घेता शहरातील विविध दुकानांतून खरेदी करत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे अमली पदार्थविरोधी विभागाला कठीण जात आहे.\nविक्रेत्यांची चलाखी भाई, ‘एक शिवा, और दो बुद्धा देना’ असे कोणी बोलत असेल, तर ते देवांबद्दल नसून ते अमली पदार्थ विक्री करत आहेत असे समजा. कारण आता अमली पदार्थ विक्रेत्यांनी त्यांना चक्क देवता आणि धर्मगुरूंची नावे दिली असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.\nव्यसनाधीनतेची लक्षणे ड्रग्सच्या विळख्यात अडकलेली मुले अधिक निष्काळजी होतात. त्यांचे स्वत:कडे लक्ष नसते. कपड्यांवरही लक्ष देत नाहीत. अनेक वेळा दाढी करत नाहीत, अंघोळही करणे टाळतात. व्यसनात गुरफटलेली व्यक्ती एकांत पसंत करते. कुटुंबीय, इतर नातेवाईकांपासून दूर राहतात. जुने मित्र सोडून त्यांच्यासारख्याच अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या मुलांसोबत मैत्री करतात. त्यांच्या हालचालींमध्ये शिथिलता येते. खेळात उत्तम असलेली मुलेही खेळांपासून दूर राहतात. अतिसेवन करणाऱ्या व्यक्तीला तत्काळ राग येतो. पालकांच्या अंगावर ओरडणे असे बदलही मुलांमध्ये दिसतात.\nएलएसडीची चलती एलएसडीचा कमी क्षमतेचा थेंब तीन ते चार हजार रुपयांत देण्यात येतो. त्याला सांकेतिक भाषेत लॉर्ड शिवा म्हणतात. हा थेंब पेपरवर टाकण्यात येतो. त्यावर शिवाचे चित्र असते. खुल्या बाजारात त्याची किंमत पाच हजार रुपये आहे. मध्यम क्षमतेचा थेंब प्रत्येकी सहा ते सात हजार आहे. सांकेतिक भाषेत त्याला लॉर्ड गौतम बुद्ध म्हणतात. खुल्या मार्केटमध्ये त्याची किंमत आठ हजार आहे. सर्वांत उच्च क्षमतेचा थेंब प्रत्येकी १० हजार रुपयांना असतो. खुल्या बाजारात त्याची किंमत १२ हजार आहे. त्याला सांकेतिक भाषेत दलाई लामा म्हणतात. खुल्या बाजारात त्याला सर्वाधिक मागणी आहे. एलएसडी पेपर हा पार्टीमध्ये अधिक प्रमाणात वापरला जातो. एलएसडीचा लहानसा तुकडा जिभेखाली ठेवल्यानंतर नशा करणाऱ्याला आपण वेगळ्या जगात असल्याचा भास होतो. पब, डिस्कोथेकमध्ये त्याला मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे एलएसडीचा रक्तातील अंश केवळ दोन तासांपुरता मर्यादित राहतो. तसेच एखाद्या वेळेस या ड्रग्सचे सेवन केलेल्या व्यक्तीच्या रक्ताची दोन तासांनंतर तपासणी केली, तर त्याचा अहवाल निगेटिव्ह येतो. त्यामुळे कायदेशीर कचाट्यात न अडकण्यासाठी धनाढ्य त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. रेव्ह पार्ट्यांमध्ये विशेष करून याच ड्रग्सचा वापर होतो. रॉन (एमडी) याला पूर्वी म्याव म्याव, चाची या नावाने ओळखले जात होते; मात्र या एमडीला ड्रग माफिया यांनी नवीन ओळख करून दिली. त्याला सध्या कपडा, बुक असे सांकेतिक भाषेत ओळखण्यात येते. एमडी मागणारे १ बुक, एक कपडा (एका वेळचे) अशी मागणी करीत आहे.\nतंत्रज्ञानाचा वापर परदेशात डॉक्‍टर शॉपिंगला आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. डॉक्‍टरांचा संगणक व औषधाच्या दुकानांमधील संगणक एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे डॉक्‍टरांनी एखाद्या रुग्णाला या औषधाची चिठ्ठी दिल्यास त्याची पूर्ण माहिती या यंत्रणेद्वारे औषध विक्रेत्यांना कळते. त्यामुळे ‘ओव्हर द काऊंटर’ औषधांची खरेदी करणे तस्करांना कठीण जाते; पण आपल्याकडे अद्याप ही यंत्रणा अस्तित्वात आली नाही, अशी माहिती एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने दिली. परदेशात होणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे तेथे ही प्रतिबंधित रसायने मिळवणे कठीण असते. परिणामी, आंतरराष्ट्रीय तस्कर यासाठी मोठी रक्कम देण्यास तयार असतात. याचाच फायदा घेऊन भारतीय तस्कर मोठ्या प्रमाणात ही रसायने निर्यात करून कमाई करीत आहेत.\n अमली पदार्थांची विक्री करणारे त्याचे खोटे फायदे सांगतात. त्याला बळी पडून या व्यसनात अडकतात. मेफेड्रॉनमुळे झीरो फिगर मिळते, ऊर्जा मिळते असा अपप्रचार आहे. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी व नाचण्यासाठी बारबाला सध्या मोठ्या प्रमाणात एमडीचा वापर करत आहेत. सध्या मुंबईतील ५० टक्‍क्‍यांहून अधिक बारबाला या व्यसनाच्या आहारी आहेत.\nअमली पदार्थांची विक्री करणारे त्याचे खोटे फायदे सांगतात. त्याला बळी पडून या व्यसनात अडकतात. मेफेड्रॉनमुळे झीरो फिगर मिळते, ऊर्जा मिळते असा अपप्रचार आहे. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी व नाचण्यासाठी बारबाला सध्या मोठ्या प्रमाणात एमडीचा वापर करत आहेत. सध्या मुंबईतील ५० टक्‍क्‍यांहून अधिक बारबाला या व्यसनाच्या आहारी आहेत.\nपश्‍चिम उपनगरातील अशीच उच्चभ्रू घरातील मुलगी या तस्करांच्या जाळ्यात अडकली होती. केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) तिचे समुपदेशन केले. तसेच शाळेतील मुलांना हेरण्यासाठी कॅण्डी व चॉकलेट्‌मध्येही अमली पदार्थ भरून त्याला याचे व्यसन लावण्यात येते. अमली पदार्थ हे स्लो पॉयझन आहे. सुरुवातील शरीरात एखादी ऊर्जा निर्माण झाल्यासारखे वाटते, पण त्यानंतर मानसिक आजार, निद्रानाश, मेंदूला इजा असे आजार जडतात.\nफेसबुक नावाने प्रसिद्ध असलेले फ्लॅक्का सर्वांत भयानक अमली पदार्थ म्हणून प्रचलित असलेले फ्लॅक्का ड्रग्स हासुद्धा झोंबी ड्रग्स म्हणूनही प्रचलित आहे. याचे सेवन करणाऱ्या व्यक्तीचे भान हरपते. तो आक्रमक होतो. झोंबीसारखे वागतो. त्यामुळेच झोंबी ड्रग्स म्हणून हे प्रचलित आहे. फ्लॅक्का याचे रासायनिक नाव अल्फा-पीव्हीपी आहे. पावडर अथवा गोळ्यांच्या स्वरूपात हे ड्रग्स असते. त्याचे सेवन धूम्रपान अथवा इंजेक्‍शनद्वारे केले जाते. काही देशांमध्ये त्याच्यावर फेसबुकसारखे चिन्ह असल्यामुळे ते सांकेतिक भाषेत फेसबुक म्हणूनही प्रचलित झाले होते. त्यानंतर व्हॉट्‌सॲप, इतर सोशल मीडिया व ॲप्लिकेशन आदी लोगोंमध्येही उपलब्ध करण्यात आले. हे ड्रग्स एवढे भयानक आहे, की याच्या सेवनानंतर अनेक तरुणांना रुग्णालयात भरती करावे लागले होते, पण हे सेवन करणाऱ्या व्यक्तीला त्याच्यात प्रचंड शक्ती निर्माण झाली आहे असा भास होतो. त्याच्या हालचालीही तशाच असतात. हे अमली पदार्थ डार्कनेटच्या माध्यमातून देशातही सहज उपलब्ध होऊ शकते.\n‘डॉक्‍टर शॉपिंग’चे आव्हान भारतातील ड्रग माफियांनी आपल्या पाताळयंत्री कारवायांसाठी आता येथील डॉक्‍टरमंडळींचा राजरोस वापर सुरू केला आहे. तस्कर डॉक्‍टरच्या चिठ्ठीद्वारे ‘ओव्हर द काऊंटर’ औषधे खरेदी करून त्यातील प्रतिबंधित रसायने वेगळी करतात. त्यानंतर ही रसायने परदेशात ड्रगनिर्मितीसाठी पाठवली जातात. तस्करांच्या या नव्या मोडस ऑपरेंडीला ‘डॉक्‍टर शॉपिंग’ असे म्हटले जाते. याला आळा घालण्यासाठी सध्या तरी भारतात प्रभावी असा कोणताही उपाय उपलब्ध नसल्याने एकप्रकारे ड्रगमाफियांनी सरकारपुढेच आव्हान निर्माण केले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बाजारातील अनेक औषधांपासून अमली पदार्थ तयार करण्यासाठीची रसायने वेगळी करता येतात. कधी कधी औषधविक्रेते डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवायच अशी प्रतिबंधित औषधे विकतात. त्यानंतर हा औषध साठा रासायनिक कारखान्यात एकत्र करून त्यातील एफिड्रीन व कॅटामाईन ही प्रतिबंधित रसायने वेगळी केली जातात.\nहायटेक व्यवहार अमली पदार्थांचा खरेदी-विक्री व्यवहार तितकासा सोपा नाही.बिटकॉईनवर हा व्यवहार होतो. इंटरनेटवरील या तस्करांच्या साईटवर मेंबरशिप घ्यावी लागते. बिटकॉईनवर ही मेंबरशीप मिळते. जोपर्यंत या तस्करांना तुम्ही खरेच अमली पदार्थांच्या खरेदीसाठी मेंबर होत आहात याची खात्री पटत नाही, तोपर्यंत तुम्हाला मेंबर करून घेतले जात नाही. मुंबई पोलिसांनी नुकतेच या तस्करांना जाळ्यात अडकवण्यासाठी अशा प्रकारच्या बिटकॉईनची खरेदी करून अडकवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यांना अपयश आले. एएनसीच्या पोलिसांनी कांदिवलीत बिटकॉईनद्वारे एलएसडी पेपरची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. यातील मुख्य आरोपी फरहान अखिल खान हा या इंटरनेटवरील साईटवर मेंबर असल्याचे तपासात पुढे आले होते. त्या वेळी त्याने तब्बल साडेदहा लाख रुपये या एलएसडी पेपरसाठी दिल्याचे त्याने पोलिस चौकशीत सांगितले होते. त्यामुळे आता अशा व्यवहारांवर पोलिसांची करडी नजर आहे.\nनायजेरियन तस्कर अग्रेसर मुंब्रा, दिवा, मिरा रोड, वसईबरोबरच नवी मुंबईतील काही भागांत वास्तव्यास असलेल्या नायजेरियन नागरिकांच्या गुन्हेगारी विषयक हालचाली रोखण्याचे नवे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या नायजेरियन नागरिकांनी एमडी, एफेड्रीन अशा अनेक नव्या अमली पदार्थांची तस्करी भारतात सुरू केल्याने या नव्या अमली पदार्थांची पडताळणी करण्यासाठी पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत. भारतात बेकायदा आलेले ९५ टक्के नायजेरियन हे ऑनलाईन फसवणुकीचे आणि अमली पदार्थ तस्करीचे काम करतात. अमली पदार्थ तस्करीप्रकरणी पोलिसांनी २०१६ मध्ये १६ नायजेरियनना अटक केली होती; तर २०१७ मध्ये सुमारे २३ नायजेरियनना अटक केली आहे. या टोळींच्या अनेक वस्त्या मुंबईबाहेर वसू लागल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.\nनशेचे नवे पर्याय... नशीला मशरूम तपास यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी रासायनिक अमली पदार्थांसह परदेशातील पारंपरिक अमली पदार्थ भारतात आणले. त्यात मॅजिक मशरूमचाही समावेश आहे. दक्षिण अमेरिका, मेक्‍सिको व इंडोनेशियातील बंदी असलेले अमली पदार्थ नुकतेच कोलकत्ता येथे हस्तगत करण्यात आले. या वेळी डिस्क जॉकीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून २.४९ ग्रॅम मॅजिक मशरूम, २० एलएसडी ब्लॉट्‌स, ९ गोळ्या (एमडीएमच्या) व १३.५ ग्रॅम इक्‍टसीसारखा पदार्थ हस्तगत करण्यात आला होता. याप्रकरणी आतापर्यंत विवेक शर्मा, रिषभ शर्मा व डिक्‍स जॉकी दीप चक्रवर्ती यांना अटक झाली आहे. आळंबी अर्थात मशरूमपेक्षा याची चव थोडी कडू लागते. एवढाच त्यामधील फरक आहे. त्यामुळे इतर खाद्यपदार्थ अथवा चॉकलेट सिरप त्यावर टाकून त्याचे सेवन केले जाते. त्याची नशा तब्बल आठ तास राहते. रासायनिक अमली पदार्थ एमडी व एलएसडीपेक्षाही ती अधिक काळ असते. बिटकॉईनद्वारे डार्कनेटवरून त्याची खरेदी करण्यात येत होती. त्यांची विक्री पार्ट्यांमध्ये करण्यात येत होती.\nमशरूमच्या दोन हजार जातींपैकी १४४ जातींमध्ये नशा देणारा घटक असतो. त्यामुळे अमेरिका खंडानंतर गेल्या काही वर्षांत पूर्व आशियात त्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. अमेरिका, कॅनडा यांसारख्या देशांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत मॅजिक मशरूमवर बंदी घातली आहे. भारतात या मशरूमवर बंदी नाही, पण त्यातील नशेच्या घटकांवर बंदी आहे.\nबाजारात नवनवीन अमली पदार्थ आणण्याकडे तस्करांचा कल असतो. कोलकत्ता युनिटने नुकतेच मॅजिक मशरूम हस्तगत केले. देशातील ही पहिली कारवाई आहे.- अशोक जैन, उपमहासंचालक, केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक\nस्पाईसचे वेड युरोपमधील हजारो तरुण-तरुणी स्पाईसच्या विळख्यात आहेत. आता ते आपल्या देशातही मिळत आहे. गांजावर विशिष्ट रासायनिक प्रक्रिया करुन ते तयार करण्यात येते. कृत्रिम गांजा असलेल्या या अमली पदार्थाचा अंश वैद्यकीय चाचणीत सापडत नसल्यामुळे विशेषत: तरुणी त्याच्या आहारी गेल्या आहेत. पोलिसांकडे यासंदर्भात एकही गुन्हा दाखल नसला, तरी त्याचे सेवन करणारे अनेक तरुण-तरुणी वैद्यकीय उपचारासाठी तज्ज्ञांकडे येत आहेत. त्यावरून त्याची किती चलती आहे हे लक्षात येते. स्पाईस हे के टू, ब्लॅक मांबा, ब्लॅक झोंबी या नावाने प्रचलित आहे. ते इंग्लंडमध्ये फार प्रचलित झाले होते. मुंबईतही अनेक तरुण-तरुणी या कृत्रिम गांजाला बळी पडत आहेत. तीन महिन्यांपूर्वी एका सनदी अधिकाऱ्याची मुलगी या अमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे उघड झाले होते. तिच्या आईने संशय व्यक्त केल्यानंतर आपण कोणत्याही प्रकारचे व्यसन करत नसल्याचे ठामपणे सांगितले होते. त्या वेळी ती वैद्यकीय चाचणीलाही तयार झाली होती. भायखळा येथील मसिना रुग्णालयात ती अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची लक्षणे आढळली. समुपदेशन केल्यानंतर तिने स्पाईसचे सेवन करत असल्याची कबुली दिली. स्पाईसचे दुष्परिणाम फार भयानक आहेत. त्याचे अतिसेवन झाल्यास माणूस एखाद्या झोंबीप्रमाणे म्हणजे निर्जीव वस्तूसारखा पडून राहतो, त्यामुळे हे ड्रग्स झोंबी म्हणून प्रसिद्ध आहे. अतिसेवनामुळे संबंधिताला वेडही लागण्याची शक्‍यता असते, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉक्‍टर प्रियांका महाजन यांनी सांगितले.\nगांजाचे व्यसन करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात त्याचे अंश सुमारे २० दिवस सापडतात, पण स्पाईस कृत्रिम अमली पदार्थ असल्यामुळे त्याचा अंश सापडत नाही.- डॉ. प्रियांका महाजन, मानसोपचारतज्ज्ञ\nवृत्त संकलन - अनिश पाटील\nजमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी\nफलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली...\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Fertilizer-prices-rise-by-20-percent/", "date_download": "2018-11-15T23:22:49Z", "digest": "sha1:I5UKOVNT3AQ4WSTJFYLEJW5N2HMWJ2QM", "length": 3788, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खतांच्या किमतीत 20 टक्के वाढ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › खतांच्या किमतीत 20 टक्के वाढ\nखतांच्या किमतीत 20 टक्के वाढ\nकोल्हापूर : राजेंद्र जोशी\nइंधनाच्या भडकलेल्या किमती आणि कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे खतांच्या किमतीत सुमारे 20 टक्के वाढ झाली आहे. यामध्ये स्फुरद आणि पालाशजन्य खतांच्या किमतीवर थेट परिणाम झाला असून, सरकारी नियंत्रणामुळे युरियाच्या किमती स्थिर असल्या, तरी सरकारतर्फे खत उत्पादकांना दिल्या जाणार्‍या अनुदानात वाढ करावी लागणार आहे.\nडाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खताच्या किमतीत 20 टक्के वाढ झाली आहे. डीएपी खताची 50 किलोची पिशवी 1290 रुपयांना झाली आहे, तर म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी) खताच्या किमतीत 13 टक्के वाढ होऊन प्रतिपिशवी 700 रुपये झाली आहे. युरिया खताच्या किमती सरकार निश्‍चित करत असल्याने, त्याच्या किमती वाढणार नाहीत. परंतु, अनुदानापोटी खत उत्पादक कंपन्यांना द्यावयाच्या रकमेत वढ होईल. याचा अर्थ युरिया खताच्या किमतीतील वाढीचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/koyana-dam-ratnagiri-issue/", "date_download": "2018-11-15T23:12:50Z", "digest": "sha1:F5UFXG6TBYCHVTPCGUCZFJ53N3OYM42X", "length": 5597, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोयना पुनर्वसनाचा प्रश्‍न चिघळणार? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कोयना पुनर्वसनाचा प्रश्‍न चिघळणार\nकोयना पुनर्वसनाचा प्रश्‍न चिघळणार\nसाठ वर्षांहून अधिक काळ झालेल्या कोयना धरणाच्या पुनर्वसनाचे अनेक प्रश्‍न प्रलंबित असताना याच धरणात अतिरिक्त 25 टीएमसी पाणी साठवण्याबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू आहेत. तसे झाल्यास पुन्हा जमिनी घ्याव्या लागणार आहेत. पूर्वी घेतलेल्या जमिनी मूळ प्रकल्पग्रस्तांना देण्यात येऊ नयेत, असा अहवाल जलसंपदा विभागाने दिल्याने प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्‍न पुन्हा चिघळण्याची चिन्हे आहेत.\nकोयना धरण निर्मिती करताना भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या होत्या. सुरूवातीला धरण 98. 78 टीएमसी साठवण क्षमतेचे होते. नंतर धरणाच्या सहा वक्री दरवाजांची उंची वाढवून त्यात 6.50 टीएमसीने वाढ करून 105 टीएमसी करण्यात आले. दरम्यान हे काम अतिशय कमी पैशात व विना पुनर्वसनाशिवाय झाले. कारण धरण निर्मितीवेळी जादा जमीन संपादित केली होती. या विनावापर पडिक जमिनी पुन्हा मूळ भूमिपुत्रांना मिळाव्यात यासाठी लढा सुरू आहे.\nप्रशासन या प्रश्‍नी अपयशी ठरले असताना आता जलसंपदा विभागाने या धरणामध्ये भविष्यात 25 टीएमसी पाणी अजूनही साठू शकतो. यासाठी धरणाची उंची वाढवून 130 टीएमसी साठवण क्षमता करता येऊ शकते. तसे झाल्यास या उर्वरित जमिनींवर पाणी अडवावे लागेल. जर या अतिरिक्त जमिनी आताच मूळ प्रकल्पग्रस्तांना देण्यात आल्या तर भविष्यातील पुनर्वसन, संपादनाचा प्रश्‍न निर्माण होवू शकतो. अशा प्रकारचा अहवाल संबंधित विभागांना दिला आहे.\nमुळात कोयना पाचवा टप्पा लालफितीत अडकून पडला आहे. तर सहावा टप्पा शासनाच्या विचाराधीन आहे. असे असताना पाणी साठवण क्षमता वाढवण्याचा विचार प्रकल्पग्रस्तांची डोकेदुखी वाढविणारा आहे. याबाबत आगामी हालचालींकडे लक्ष लागले आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-harbor-railway-slow-passenger/", "date_download": "2018-11-15T23:06:44Z", "digest": "sha1:63WPWHWDAESFDBYGQFCMTYB3MTR7TMAN", "length": 4746, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वेग कमी केल्यामुळे हार्बरचे प्रवासी त्रस्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › वेग कमी केल्यामुळे हार्बरचे प्रवासी त्रस्त\nवेग कमी केल्यामुळे हार्बरचे प्रवासी त्रस्त\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nमुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते पनवेल या हार्बर रेल्वे मार्गाची गती वाढविणार असल्याचे रेल्वेने मागील आठवड्यात घोषित केले होते. प्रत्यक्षात मात्र या मार्गावरील गाड्यांची गती कमी केल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.\nवेगाने विकसीत होणारे पनवेल शहर आणि नवी मुंबईत राहणारे शेकडो प्रवासी या मार्गावरून प्रवास करत असतात. या दोन्ही शहरवासियांचा विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज टॅमिनल, कुर्ला आणि आता गोरेगावपर्यंत प्रवास असतो. सीएसटी पर्यंतच्या प्रवासासाठी १ तास १५ मिनिटे कालावधी लागत आहे. रेल्वेच्या पश्चिम आणि मुख्य मार्गावर जलद गाड्या धावत असल्यामुळे हर्बरवरसुद्धा जलद गाड्या सुरू कराव्यात अशी प्रवाश्यांची मागणी आहे. परंतु तांत्रिक कारण सांगून रेल्वे प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून चाल ढकल करत आहे.\nरेल्वे रूळ आणि तांत्रिक बदल केल्यामुळे आता सीएसटीला लागणारा वेळ कमी होईल, प्रवाशांचे १५ मिनिट वाचतील, असे सांगण्यात आले. परंतु रेल्वेने प्रत्यक्षात प्रवाशांची दिशाभूल केली आहे. सीएसटी व पनवेलवरून सुटलेल्या गाडीचा वेग कमी करण्यात आला आहे. गाड्या संथ चालविल्या जात असल्यामुळे नियोजित वेळेपेक्षा गाड्या १५ते २० निटे उशिराने धावत आहेत.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/In-many-places-transporters/", "date_download": "2018-11-15T23:00:14Z", "digest": "sha1:ZCIZNLPTBCUPKDHWLM6LWAS3IAI2MGKY", "length": 4038, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अनेक ठिकाणी वाहतूककोंडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › अनेक ठिकाणी वाहतूककोंडी\nशहरातील विविध ठिकाणी वाहतूककोंडीचा फटका नागरिकांना सहन करावा लागला. विशेषतः टिळक रस्त्यावर दिवसभर वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. तर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौर्‍यामुळे वाहतूक कर्मचार्‍यांची कमतरता अनेक चौकात आढळून आली. परिणामी बेशिस्त वाहनचालकांकडून सिग्नल तोडणे, वेडीवाकडी वाहने चालविल्यामुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडली होती.\nवाहतूककोंडीमुळे महाविद्यालयात प्रवेशासाठी आलेले विद्यार्थी, पालक, स्थानिक व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागला. बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, जेधे चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता परिसरातील वाहतुकीचा वेग संथ होता. त्यातच सायंकाळी चारच्या सुमारास पावसाच्या हजेरीमुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडली. घरी परतणार्‍या चाकरमान्याना वाहतूककोंडीत अडकून पडावे लागले. तसेच ठिकठिकाणच्या चौकात वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/pandharpur-Wife-suicide-motivated-husband-five-years-prison/", "date_download": "2018-11-15T23:41:29Z", "digest": "sha1:3KMIGMNGCY44VTOBT6NXY2GADD6MO4GS", "length": 6489, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त; पतीस ५ वर्षे सक्तमजुरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त; पतीस ५ वर्षे सक्तमजुरी\nपत्नीस आत्महत्येस प्रवृत्त; पतीस ५ वर्षे सक्तमजुरी\nपती, सासू, सासरा व दीर यांनी संगनमत करून निवेदिता समाधान शिंदे हिच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ केला. या छळास कंटाळून तिने आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पती समाधान कृष्णा शिंदे याला दोषी धरून 5 वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रु. दंडाची शिक्षा येथील सहायक जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर. के. शेख यांनी सुनावली. तर सासू, सासरा व दीर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.\nगौडवाडी (ता. सांगोला) येथील आरोपी समाधान कृष्णा शिंदे याची पत्नी निवेदिता समाधान शिंदे हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन आरोपी पती समाधान शिंदे, दीर जगन्नाथ शिंदे, सासरा कृष्णा शिंदे व सासू मालन शिंदे हे संगनमत करून तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण करत असे. या त्रासास कंटाळून तिने दि. 6 मार्च 2014 रोजी राहत्या घरी पेटवून घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्या प्रकरणी पती, सासरा, सासू व दीर यांच्या विरुद्ध सांगोला पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.\nत्यानुसार या प्रकरणी आरोपीविरुद्ध सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर करचे यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात कामकाज चालले. सरकारतर्फे एकूण 5 साक्षीदार यांची साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये फिर्यादी रवींद्र माने, डॉ. सिध्दार्थ सावडीकर व तपास अधिकारी ज्ञानेश्‍वर करचे साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.\nत्यानुसार झालेल्या एकंदरीत पुरावा व साक्ष याचे अवलोकन करून पंढरपूर येथील सहायक जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर. के. शेख यांनी आरोपी समाधान कृष्णा शिंदे यास भादवि कलम 306प्रमाणे दोषी धरून 5 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार दंड तसेच भादवि कलम 498 (अ) प्रमाणे दोषी धरून त्याकरीता 1 वर्ष सक्तमजुरी व 10 हजार अशी शिक्षा सुनावली आहे. तर सासू, सासरा व दीर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. सारंग वांगीकर यांनी कामकाज चालविले. कोर्ट पैरवी म्हणून पो. हे. कॉ. रवींद्र बनकर यांनी काम पाहिले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/last-3-years-farmers-highest-suicides-in-maharashtra-274310.html", "date_download": "2018-11-15T23:03:07Z", "digest": "sha1:XVPDMOLT7OLM22DDQ66UND3WSKHGKMUW", "length": 13307, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हे कुणाचं सरकार ?, गेल्या 3 वर्षांत राज्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n, गेल्या 3 वर्षांत राज्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या\n२०१४ पासून जुलै २०१७ पर्यंत महाराष्ट्रात तब्बल ८ हजार ६५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे.\n14 नोव्हेंबर : राज्यात एकीकडे फडणवीस सरकार तीन वर्षपूर्ती साजरी करतोय. सरकारकडून कर्जमाफी, जलयुक्त शिवार योजनेतील आम्ही लाभार्थी अशी जाहिरातबाजी सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यात गेल्या तीन वर्षात सर्वाधिक आत्महत्या केल्याचा आकडा समोर आलाय.\nमध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातपेक्षा महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.ो असून, मध्य प्रदेशात ४ हजार ९८, कर्नाटकात २ हजार ४४८, तर गुजरातमध्ये ९५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.\nदेशाच्या नकाशावर नजर टाकली असता शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्राचा सर्वात वरचा, तर मध्य प्रदेशचा दुसरा क्रमांक असल्याचे दिसून येते. २००१ ते २०१६ पर्यंतच्या या दोन राज्यांतील शेतकरी आत्महत्यांचे आकडे बघितल्यास गेल्या सहा वर्षांत महाराष्ट्रात २४ हजार ३१५ तर मध्य प्रदेशात २१ हजार ३७८ शेतकऱ्यांनी जीवन संपविल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आलंय. त्यामुळे हे माझं सरकार म्हणणाऱ्या सरकारलाच हे कुणाचं सरकार असा सवाल उपस्थितीत होतोय.\nमहाराष्ट्र शेतकऱ्यांचा सर्वाधिक आत्महत्या\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: cm devendra fadnvisfarmer sucidefarmer suicide in maharashtraआत्महत्यामहाराष्ट्रशेतकरीशेतकऱ्यांच्या आत्महत्या\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/family-doctor/family-doctor-health-24779", "date_download": "2018-11-16T00:21:39Z", "digest": "sha1:PD5QZEFCBNH3SZ62VYTIJBURY6P45JWS", "length": 23957, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "family doctor health आरोग्याचा कानमंत्र | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 6 जानेवारी 2017\nचारही पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी मुळात आरोग्याची नितांत आवश्‍यकता असते. शिक्षण, कामकाज किंवा धंदा, कुटुंबाचे पालन-पोषण, तसेच परमेश्वराची उपासना वगैरे सर्वच गोष्टी आरोग्याशिवाय मिळणे शक्‍य नाही. केवळ रोग नाही म्हणजे आरोग्य असते असे नाही, त्याखेरीजही काही गोष्टी आरोग्याच्या निदर्शक असतात. आरोग्यरक्षण हे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हेसुद्धा आपल्याच हातात आहे.\nनवीन वर्ष नेहमीच नवीन उमेद घेऊन येत असते, पुन्हा एकदा उत्साहाने काही ना काही \"पण' केले जातात. \"पण' कोणताही असो, \"ईप्सित' काहीही असो, ते मिळविण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी आरोग्याचे पाठबळ लागतेच. आयुर्वेदातही सांगितलेले आहे,\n अर्थात चारही पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी मुळात आरोग्याची नितांत आवश्‍यकता असते. शिक्षण, कामकाज किंवा धंदा, कुटुंबाचे पालन-पोषण, तसेच परमेश्वराची उपासना वगैरे सर्वच गोष्टी आरोग्याशिवाय मिळणे शक्‍य नाही.\n केवळ रोग नाही म्हणजे आरोग्य असते असे नाही. काश्‍यपाचार्यांनी आपल्या संहितेत आरोग्याची नेमकी लक्षणे पुढीलप्रमाणे दिली आहेत.\nसृष्टविण्मूत्रवातत्वं, शरीरस्य लाघवं, सुप्रसन्नेन्द्रियत्वं, सुखस्वप्नं, प्रबोधने, बलवर्णायुषां लाभः, सौमनस्यं, समाग्निता चेति \nअर्थात वेळच्या वेळी भूक लागणे, खाल्लेले अन्न सहज पचणे, मल-मूत्र प्रवृत्ती सहज व वेळच्यावेळी होणे, शरीरास हलकेपणा जाणवणे, सर्व इंद्रिये आपापले कार्य कुशलतेने करत असणे, सहज झोप येणे व तितक्‍याच सहजतेने जाग येणे, जाग आल्यावर ताजेतवाने वाटणे, उत्तम बल, कांतीयुक्‍त वर्ण व दीर्घायुष्याचा लाभ होणे, मन आनंदी असणे व जाठराग्नी सम-संतुलित स्थितीत असणे ही लक्षणे उत्तम आरोग्याची निदर्शक आहेत.\nआरोग्यरक्षण हे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हे सुद्धा आपल्याच हातात आहे. यासाठी प्रत्येकाला सहजतेने करता येतील अशा गोष्टी याप्रमाणे सांगता येतील.\n* दिनचर्येत सांगितलेल्या गोष्टी, उदा. सकाळी लवकर उठणे, ध्यान, अभ्यास, रियाज वगैरे गोष्टी करणे, अभ्यंग, उद्वर्तन, स्नान वगैरे वेळच्यावेळी आणि यथासांग पद्धतीने, स्वतःचे किंवा पर्यावरणाची हानी होणार नाही अशा प्रकारे करणे.\n* नियमित योगासने, प्राणायाम व व्यायाम करणे व तो वय, प्रकृती, ऋतू यांचा विचार करून योग्य प्रमाणात करणे.\n* स्वतःची प्रकृती जाणून घेऊन त्यानुसार आहार निवडणे, बरोबरीने कोणता ऋतू आहे, त्या ऋतुनुसार काय खाणे चांगले, काय टाळणे आवश्‍यक याचा विचार करून जेवण करणे.\n* जेवण वेळच्या वेळी करणे, तसेच ते प्रामुख्याने सात्त्विक, पचायला सोपे व पोषक आहे याकडे लक्ष ठेवणे, रात्रीचे जेवण हलके आणि कमी असणे प्रत्येकासाठीच चांगले असते.\n* गृहस्थाश्रमी व्यक्‍तींनी स्वशक्‍तीचा विचार करून वैवाहिक सुख घेणे, होणारी संतती खऱ्या अर्थाने निरोगी, तसेच बुद्धिमान असण्यासाठी प्रत्येक स्त्री-पुरुषाने प्रयत्न करणे. गर्भधारणेपूर्वी काही विशिष्ट आयुर्वेदिक औषधे घेऊन मुळातील बीज निरोगी व शक्तिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणे. तसेच गर्भारपणातही \"गर्भसंस्कारां'च्या साह्याने बाळाचे आरोग्य व बुद्धिमत्ता उत्तम तयार होण्यासाठी प्रयत्न करणे हे स्वतःच्याच नाही तर भावी पिढीच्या आरोग्यासाठीसुद्धा उत्तम असते.\n* प्रत्येकाने आपले वय व एकंदर राहणीमान पाहून प्रकृतीनुरूप रसायन औषधांचे सेवन करणे. दूध, तूप, बदाम, पंचामृत ही तर नित्य सेवनीय रसायने आहेतच. याखेरीजही लहान मुलांना लाह्यांचा लाडू; मुगाचा लाडू; दुधामध्ये गोक्षुर, अश्वगंधा, कवच बी वगैरे औषधांपासून तयार केलेला \"चैतन्य\" कल्पासारखा कल्प; आणि च्यवनप्राश देता येतो. तारुण्यावस्था जास्तीत जास्त टिकण्यासाठी च्यवनप्राश, मॅरोसॅन सारखी रसायने घेता येतात. ज्येष्ठ व्यक्‍तींना आवळा, द्राक्षे वगैरे पचावयास सोप्या, पण उत्कृष्ट वीर्यवान औषधांपासून तयार केलेली रसायने सेवन करता येतात. नियमित रसायनांच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्‍ती, बल, ओज, तेज वाढते व निरोगी दीर्घायुष्याचा लाभ होतो.\nस्त्रियांनी पाळी वेळेवर व व्यवस्थित येत आहे, अंगावरून पांढरे वगैरे जात नाही व हिमोग्लोबिन कमी होत नाही याकडे लक्ष ठेवणे. शतावरी कल्प वगैरे रसायने घेणे आरोग्यदायक असते.\n* कामकाज, व्यवसायाचे स्वरूप समजून घेऊन काही साध्यासुध्या आयुर्वेदिक औषधांचे सेवन करणेही आरोग्यासाठी हितावह असते. उदा. कामानिमित्त रात्रीचे जागरण होत असल्यास, वाढणाऱ्या पित्ताला वेळीच संतुलित करण्यासाठी, अविपत्तिकर चूर्ण, सॅनकूल चूर्ण सेवन करणे. सतत प्रवास करणाऱ्या व्यक्‍तींनी अपचन होऊ नये म्हणून अन्नयोग, हिंग्वाष्टक चूर्णाचा वापर करणे. कॉम्प्युटरवर सतत काम करणाऱ्यांनी पाठीला कुंडलिनी तेलासारखे तेल लावणे. डोळ्यातील उष्णता कमी होण्यासाठी डोळ्यात अंजन, काजळ घालणे. रात्री झोपताना डोळ्यावर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवणे हितावह असते.\nखूप चालणे, सतत उभे राहणे, सायकलवर फार फिरणे वगैरे अधिक शारीरिक श्रम होत असल्यास वात वाढण्याची शक्‍यता असते. त्यामुळे अशा व्यक्‍तींनी वात कमी करणाऱ्या औषधी द्रव्यांपासून तयार केलेल्या तेलाचा अभ्यंग करणे, गोक्षुरादि चूर्ण, प्रशांत चूर्ण सेवन करणे आरोग्य रक्षण करणारे असते. व्यवसायात मानसिक ताण असणाऱ्या व्यक्‍तींनी ब्राह्मी, जटामांसी वगैरे वनस्पतींचे चूर्ण नियमित घेता येते, तसेच मानसिक ताण कमी होण्यासाठी मन शांत करणारे स्वास्थ्यसंगीत, योगनिद्रा, ध्यान वगैरे गोष्टींचा नियमित अभ्यास करतो येतो.\nरोज बैठे काम असणाऱ्या व्यक्‍तींनी कफ वाढू नये यासाठी त्रिफळा, गुग्गुळ वगैरे औषधे तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने सेवन करणे, तसेच रोज सूर्यनमस्कार, चालणे, पोहणे वगैरे व्यायाम करणे श्रेयस्कर असते.\n* एकंदर आरोग्य राखण्यासाठी वयाच्या चाळिशीच्या सुमाराला शरीरशुद्धी करून घेणे उत्तम असते. यासाठी \"पंचकर्म चिकित्सा' एक उत्तम प्रभावी चिकित्सा आहे. मात्र पंचकर्म शास्त्रीयरीत्या व सर्व प्रकारचे अनुशासन सांभाळून होत असल्याची खात्री असू द्यावी. पंचकर्माद्वारा शरीरशुद्धी झाल्यानंतर प्रकृतीनुरूप योग्य रसायनांचे सेवन करायचे असते.\n* सिक आरोग्यासाठी नियमांचे पालन करणे, उदा. खरे बोलणे, वयाने मोठ्या व्यक्‍तींना व गुरुजनांना मान देणे, इंद्रिये व मनावर नियंत्रण असू देणे, मनात वेडेवाकडे विचार न आणणे, चुकीच्या वर्तनापासून मनाला परावृत्त करण्याचा प्रयत्न करणे वगैरे.\n* आध्यात्मिक आरोग्यासाठी एखादे समाजसेवेचे व्रत घेऊन सतत दुसऱ्याला काहीतरी मदत करत राहणे; आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करणे; स्वतःच्या दोषांकडे लक्ष देऊन ते निवारण करण्याचा प्रयत्न करणे; परमेश्वरावर, निसर्गावर व मुख्यतः स्वतःवर श्रद्धा वाढेल असे ध्यान-धारणादी उपचार अध्यात्मिक आरोग्यासाठी करणेही एकंदर आरोग्याला हातभार लावणारे असते.\nनवीन वर्षाचे स्वागत आपण उत्साहाने केलेले आहेच. हे वर्ष सुख, समृद्धीपूर्ण आणि आरोग्यपूर्ण असावे यासाठी हे \"कानमंत्र' नक्की मदत करतील.\nडॉ. श्री बालाजी तांबे, आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nकचरा साचतोय बिनबोभाट; कुत्रीही मोकाट\nसातारा - शहरांच्या स्वच्छतेसाठी आणि सुंदरतेसाठी राज्यभर मोहीम सुरू आहे. त्यानुसार सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात प्रयत्न होत असले तरी, शहर आणि...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nआरोग्य कर्मचारी मस्त, नागरिक त्रस्त\nपुणे : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले कचऱ्याचे कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पूना...\nकेबलसाठी केलेले खड्डे बुजवा\nपुणे : दोन महिन्यांपूर्वी गणेश पेठेत महावितरणने भूमिगत केबल वायर टाकण्यासाठी केलेले खड्डे तसेच सोडून दिले आहेत. या कामाचा राडारोडादेखील तसाच पडून आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T23:13:06Z", "digest": "sha1:ES2WZTPLO23PRAO5HPXME6DEXRKONY2B", "length": 9264, "nlines": 49, "source_domain": "2know.in", "title": "फेसबुक पेज तयार करा", "raw_content": "\nफेसबुक पेज तयार करा\nRohan July 3, 2010 कम्युनिटी, तयार करा, पान, फेसबुक, फेसबुक पान, फेसबुक पेज, मित्र, सदस्य, समुदाय\nफेसबुक पेज तयार करणं म्हणजे ऑर्कुट कम्युनिटी तयार करण्यासारखं आहे. (फेसबुक पेज आणि फेसबुक कम्युनिटी). जिथे आपण इकाच उद्देशाने एकत्र येणार्‍या लोकांचा समुदाय तयार करतो. पण मला वाटतं फेसबुक पेज हे ऑर्कुट कम्युनिटी पेक्षा अधिक चांगलं माध्यम आहे. कारण ऑर्कुट कम्युनिटीचे अपडेट्स आपल्या मित्राच्या प्रोफाईल वर दिसत नाहीत. पण ‘फेसबुक पेज’ चे अपडेट्स मात्र त्या कम्युनिटीत सहाभागी सदस्यांच्या मित्रांच्या प्रोफाईलवर दिसतात, अर्थात सहभागी सदस्याने त्या पेजवर काही कृती केल्यास, म्हणजे कॉमेंट टाकल्यास, फोटो अपलोड केल्यास इ. यामुळे काय होतं तर लोकांमध्ये फेसबुक पेजचा प्रचार हा अधिक वेगाने होतो. आणि ते कायम समुदायाच्या विषयांशी संलग्न राहतात, त्यात सक्रियतेने सहभागी होतात.\nआपल्या मनातील संकल्पनेला संघटनात्मक स्वरुप देण्यासाठी आपला समुदाय तयार करणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे आजच्या युगात यासाठी आपल्याला घराबाहेर पडण्याची काही एक गरज नाही. किंवा आपल्यात फार अंगीभूत कौशल्य हवं, असंही काही नाही. सारं काही अगदी सहज-सोपं आणि कोणालाही करता येण्यासारखं आहे. आता आपण पाहणार आहोत की, फेसबुक पेज कसं तयार करता येईल\nफेसबुक पेज तयार करणं हे खूपच सोपं आहे. यासाठी मी खाली सांगत आहे, त्याप्रमाणे कृती करा.\n१. फेसबुक वर लॉग इन व्हा आणि कोणत्याही एका आधिपासून तयार असलेल्या ‘फेसबुक पेज’ वर जा.\n२. त्या फेसबुक पेजवर डाव्या बाजूच्या साईडबार मध्ये सर्वात खाली आपल्याला एक पर्याय दिसून येईल ‘Create a Page for My Business’. त्या पर्यायावर क्लिक करा.\nफेसबुक पेज तयार करा\n३. चित्रात दाखवलेल्या पर्यायावर तुम्ही आला असाल. तिथे आपल्या पानाचा प्रकार निवडा. ‘Local Business’, ‘Brand, product or organisation’, ‘Artist, band or public figure’ आणि त्यांचे उपप्रकार यातून आपल्याला आपल्या पानाचा योग्य असा प्रकार निवडायचा आहे. उदा. माझ्या वेबसाईटसाठी पान तयार करताना मी कोणता प्रकार निवडला यातून आपल्याला आपल्या पानाचा योग्य असा प्रकार निवडायचा आहे. उदा. माझ्या वेबसाईटसाठी पान तयार करताना मी कोणता प्रकार निवडला मी ‘Brand, product or organisation’ या पर्यायावर गेलो आणि त्यातील सर्वात शेवटचा उपप्रकार ‘Website’ निवडला.\n४. आता तुमच्या पानाला एखादे नाव द्या. Page Name च्या पुढे ते टाका. खालच्या छोट्या बॉक्स मध्ये टिक मार्क करा आणि सर्वात शेवटी Create Official Page या निळ्या बटणावर क्लिक करा. तुमचे फेसबुक पान तयार झाले आहे\n५. आपल्या फेसबुक पानाला एक छानसा फोटो द्या आणि आपल्या कार्याची माहिती अपडेट्सद्वारे सदस्यांना देत रहा.\nमला खात्री आहे की ‘फेसबुक पेज’ चा आपल्याला खूपच चांगला फायदा होईल.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/marathi-news-pune-news-pune-crime-pune-police-102276", "date_download": "2018-11-15T23:52:32Z", "digest": "sha1:57RRO625WBD7QF6UWF6GCUFDWBFBXUVF", "length": 13169, "nlines": 85, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news Pune News Pune Crime Pune Police चोरीची गाडी खरेदी करणाऱ्यालाही तीन वर्षे शिक्षेची तरतूद | eSakal", "raw_content": "\nचोरीची गाडी खरेदी करणाऱ्यालाही तीन वर्षे शिक्षेची तरतूद\nपांडुरंग सरोदे | रविवार, 11 मार्च 2018\nपुणे : शहर व पिंपरी- चिंचवड परिसरात दुचाकी चोरून त्या ग्रामीण भागात सर्रास विकणाऱ्यांची साखळी कार्यरत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. चोरलेल्या दुचाकी कमी पैशांत आणि तत्काळ विकण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, कमी पैशांच्या आमिषाने या चोरीच्या दुचाकी घेणाऱ्या व्यक्‍तीवर (रिसिव्हर) तीन वर्षे तुरुंगवास भोगण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आपली दुचाकी चोरीस जाऊ नये, यासाठीची पुरेपूर काळजी घेतानाच, जुनी दुचाकी खरेदी करताना ती चोरीची तर नाही ना, याचीही खबरदारी नागरिकांना घ्यावी लागणार आहे.\nपुणे : शहर व पिंपरी- चिंचवड परिसरात दुचाकी चोरून त्या ग्रामीण भागात सर्रास विकणाऱ्यांची साखळी कार्यरत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. चोरलेल्या दुचाकी कमी पैशांत आणि तत्काळ विकण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, कमी पैशांच्या आमिषाने या चोरीच्या दुचाकी घेणाऱ्या व्यक्‍तीवर (रिसिव्हर) तीन वर्षे तुरुंगवास भोगण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आपली दुचाकी चोरीस जाऊ नये, यासाठीची पुरेपूर काळजी घेतानाच, जुनी दुचाकी खरेदी करताना ती चोरीची तर नाही ना, याचीही खबरदारी नागरिकांना घ्यावी लागणार आहे.\nनागरिकांच्या दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारींवरून दुचाकी चोरीच्या घटनांची तीव्रता लक्षात येऊ शकते. रेल्वे स्थानक, बस स्थानक, रुग्णालये, महाविद्यालयांचे वाहनतळ, गर्दीची ठिकाणे आणि चौपाटी अशा ठिकाणांहून ही वाहने चोरीस जातात. त्यानंतर चोरट्यांकडून ही वाहने हस्तकांमार्फत अन्य शहरांमध्ये विकली जातात. \"मला पैशांची गरज आहे, गाडीची कागदपत्रे नंतर देतो,' असे सांगून अवघ्या पाच- दहा हजार रुपयांमध्ये महागड्या दुचाकी विकल्या जात आहेत.\nपोलिसांनी गेल्या महिन्यात दुचाकी चोरणाऱ्या वीसहून अधिक आरोपींना ताब्यात घेतले. चोरलेल्या दुचाकींची शहरातील गरीब व कामगारांबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना खोटे बोलून सर्रास विक्री केली जात असल्याचे त्यांच्या चौकशीतून स्पष्ट झाले. विशेषतः चोरीच्या दुचाकी विकत घेणाऱ्यांवर मागील महिन्यात कारवाई करून त्यांना अटक केली आहे. त्यामुळे दुचाकी चोरट्यांइतकेच ती विकत घेणारेही कायद्याच्या दृष्टीने जबाबदार असल्याचे अधोरेखित झाले आहे.\nचोरीच्या दुचाकी ग्रामीण भागात विकल्या जातात. विविध प्रकारची कारणे सांगून या गाड्या विकल्या जातात. मात्र चोरीच्या गाड्या घेताना आपणही गुन्हेगार ठरू शकतो, याची कल्पना नागरिकांना नसते. चोरीचे वाहन किंवा चोरीची मालमत्ता खरेदी करणारा कलम 411 अन्वये आरोपी ठरतो. हा गुन्हा दखलपात्र असून त्यास जामीन मिळत नाही. तसेच, तीन वर्षांची कैद किंवा दंड होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी जुन्या दुचाकी घेताना आवश्‍यक काळजी घ्यावी, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.\nचोरीची गाडी विकत घेणे हा गुन्हा आहे, त्यामुळे चोरीची गाडी खरेदी करणारा कायद्याच्या कचाट्यात अडकल्याशिवाय राहत नाही. कागदपत्रे असल्याशिवाय जुन्या गाड्या खरेदी करू नयेत. यापूर्वीच्या अनेक गुन्ह्यांत चोरीची दुचाकी विकत घेणाऱ्यांना (रिसिव्हर) अटक केलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी. - पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त\nनागरिकांनी काय काळजी घ्यावी\nजुन्या गाड्यांची खरेदी अधिकृत विक्रेते किंवा एजन्सीकडूनच करावी\nजुनी गाडी घेताना कागदपत्रांची पडताळणी करावी\nभूलथापा किंवा आमिषाला बळी पडू नये\nआपल्या वाहनाला \"ट्रॅकिंग डिव्हाईस' बसवावे\nवाहनाचे हॅंडल लॉक करण्यास विसरू नये\nसीसीटीव्हीच्या परिसरातच पार्किंग करावी\nमागील महिनाभरात उघडकीस आलेले गुन्हे\nपोलिस ठाणे व विभाग\nहिरो होंडा स्प्लेंडर 5 2\nस्प्लेंडर, पॅशन प्रो, शाईन 35 3\nविविध प्रकार 13 3\nव्हिक्‍टर, स्कूटर, ऍक्‍टिवा 4 2\nविविध प्रकार 12 3\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nजमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी\nफलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली...\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nअरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/honeypreet-todays-charges-will-be-decided-panchkula-violence-episode/", "date_download": "2018-11-15T23:08:36Z", "digest": "sha1:TJTGCOK34RSAMUDFNJWEXHQFPCLSMLSV", "length": 14879, "nlines": 227, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "हनीप्रीतवर आज आरोप निश्चित होणार! पंचकुला हिंसा प्रकरण | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/National/हनीप्रीतवर आज आरोप निश्चित होणार\nहनीप्रीतवर आज आरोप निश्चित होणार\nराम रहीमला बलात्कारप्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर पंचकुलामध्ये मोठा हिंसाचार झाला होता. याचप्रकरणी हनीप्रीतसह अन्य 15 आरोपींविरोधात आज पंचकुला कोर्टात सुनावणी होणार आहे.\n0 155 1 मिनिट वाचा\nहरियाणा – बलात्कारी बाबा गुरमीत राम रहीमला 25 ऑगस्ट रोजी बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर हरियाणामधील पंचकुला येथे हिंसा भडकली होती. या हिंसेत 35 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतने हिंसा भडकावल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या चौकशीत तिने आपल्यावरील आरोप मान्यही केले होते. याचप्रकरणी हनीप्रीतसह अन्य 15 आरोपींविरोधात आज पंचकुला कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यांच्यावरील आरोप निश्चित केले जाणार आहेत. दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटबाबत आज सुनावणीत चर्चा होणार आहे. दरम्यान हनीप्रीतला न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.\nपंचकुलामध्ये 25 ऑगस्टला राम रहीम याला दोन साध्वींवर बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरविल्यानंतर हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात 34 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. तसेच, हिंसाचारादरम्यान, जमावाने 100 हून अधिक गाड्यांना आग लावली होती आणि मीडियावर हल्ला केला होता.\nदोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने 28 ऑगस्ट रोजी प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली, तसेच दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला प्रत्येकी 15 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये भरावे लागणार असून, त्यापैकी दोन्ही पीडित साध्वींना प्रत्येकी 14 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले.\nबाबा राम रहीमने 2002 साली आपल्या सिरसा आश्रमातील गुहेमध्ये दोन साध्वींवर बलात्कार केले होते. त्याची तक्रार एका साध्वीने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे केल्यानंतर, त्यांनी ते प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी पाठविले होते. हे प्रकरण दाबण्यासाठी बाबाने, तसेच काही राजकारण्यांनी अधिका-यांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता, पण अधिका-यांनी दबाव झुकारून तपास पूर्ण केला आणि बाबावर खटले दाखल झाले. न्या. जगदीप सिंह यांनीही अत्यंत निडरपणे निकाल दिला.\nहनीप्रीत हिच्यावर हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप करत तिला अटक करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनीप्रीतने हिंसाचार भडकविण्यासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपये दिल्याचे उघड झाले होते. पंचकुलामधील नाम चर्चा घरचे प्रमुख चमकौर सिंहने याबाबत खुलासा केला होता. डे-यामध्ये 17 ऑगस्टला झालेल्या बैठकीनंतर हनीप्रीतने चमकौर यांना पैसे पाठविले होते.\nआधारच्या सुरक्षेसाठी आता 16 अंकी व्हर्च्युअल आयडी\nव्हिडीओकॉनचे हजारो कर्मचारी सक्तीची सुटी जाहीर\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nदेशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात – नितीन गडकरी\nइच्छामरणाला सशर्त मंजुरी;सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/bapu-biru-wategaonkar-passes-away/", "date_download": "2018-11-15T23:12:27Z", "digest": "sha1:DTNKIM4PGD6DTY6ZXZOSMHWOVM2G6SAG", "length": 11056, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बोरगावचा ढाण्या वाघ काळाच्या पडद्याआड ; बापू बिरू वाटेगावकर याचं निधन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबोरगावचा ढाण्या वाघ काळाच्या पडद्याआड ; बापू बिरू वाटेगावकर याचं निधन\nसांगली: कृष्णा खोऱ्यात गोरगरीबांवर अन्याय करणारे खासगी सावकार, महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुंडांविरोधात पेटून उठून गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेले बोरगाव (ता. वाळवा) येथील बापू बिरू वाटेगावकर यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.\nबोरगाव रेठरे हरणाक्ष, मसुचीवडी, ताकारी परिसरात त्यांची दहशत होती. त्यानंतर गरिबांचा कैवारी म्हणून त्यांच्या जीवानावर आधारित बापू बिरु नावाने सिनेमाही प्रदर्शित झाला होता.\nकोण होते बापू बिरु वाटेगावकर \nबापूंचं गाव वाळवा तालुक्यातील बोरगाव. याच गावातल्या एका गरीब कुटुंबातला बापूंचा जन्म. लहानपणापासून कुस्तीची आवड. गरीब माणसांविषयी विलक्षण कळवळासुद्धा. याच बोरगावात रंगा शिंदे गोरगरिबांना त्रास देत होता. गावातील स्त्रियांची भर रस्त्यात छेड काढत होता. लोक घाबरत आहेत, म्हटल्यावर रंग्या दिवसेंदिवस उर्मट बनत चालला होता. बापू रंग्याच्या दंडेलीला चिडून होते. गावातील पुढाऱ्यांनी बापूला रंग्याचा बंदोबस्त करायला सांगितले. एक दिवस ओव्याच्या कार्यक्रमात बापूंनी रंगा शिंदेला संपवला. रंग्याच्या भावाने रक्ताचा टिळा लावून ‘बापूला खलास करेन’ असा पण केला. बापूंच्या कानावर ही बातमी आल्यावर बापू आणि त्यांच्या साथीदारांनी त्या भावाचाही कायमस्वरूपी बंदोबस्त केला. त्यानंतर त्याच्या मामालाही यमसदनी पाठवले.\nगरिबांना न्याय मिळावा यासाठी बापूंच्या हातून तब्बल बारा खून झाले. बापू पंचवीस वर्षे फरार राहिले. पोलिसांनी बापूंच्या घरच्या लोकांना खूप त्रास दिला, छळ केला. बापूंनी पोलिसांच्या स्वाधीन व्हावे, म्हणून खूप प्रयत्न झाले, पण बापू मात्र सह्याद्रीच्या डोंगररांगा, उसाची शेते, दुष्काळी भागातील आडवळणी गावात राहिले..\nपंचवीस वर्षे भूमिगत अवस्थेत राहिलेल्या बापूंना पोलिसांनी एक दिवस पकडलं. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. शिक्षेनंतर ते बाहेर आले. बाहेर आल्यावर त्यांनी ठरवलं, लोकांचं प्रबोधन करायचं. मग ते गावोगावी प्रवचनासाठी जाऊ लागले. त्यांचा अाध्यात्मिक अभ्यास होता. भूमिगत असताना त्यांनी एक गुरू केला होता. तेव्हापासून ते अाध्यात्मिक मार्गाला वळले होते. आप्पा प्रवचनकार म्हणून जायचे, तेव्हा त्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची. प्रवचनात आप्पा ‘चांगलं वागा. कोणावर अन्याय करू नका. बायका-माणसांकडे आई-बहिणीच्या नात्याने वागा’ असं सांगायचे.\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nपंढरपूर : उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी आजपर्यंत कडाडून विरोध केलेला आहे परंतु त्यांना सदबुद्धी मिळाल्याने ते आता…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/dhananjay-munde-comments-on-ravsaheb-danve/", "date_download": "2018-11-15T23:11:38Z", "digest": "sha1:RIZMNQIVT6JTJTAJ7O5SFS7P7BIS635C", "length": 7070, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "चुकीला माफी नाही ! आता दानवेंच्या बुडावर गोळी मारण्याची वेळ आली आहे- धनंजय मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n आता दानवेंच्या बुडावर गोळी मारण्याची वेळ आली आहे- धनंजय मुंडे\nजालना : शेवगावमध्ये शेतकरी आंदोलन सुरू असताना शेतकऱ्यांवर गोळीबार झाल्यानंतर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या पायावर गोळ्या मारायला हव्या होत्या अस संतापजनक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी चांगलाच समाचार घेतलाय.\nशेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारा म्हणणाऱ्या रावसाहेव दनवेंच्या चुकीला माफी नाही , आता त्यांच्या बुडावर गोळी मारण्याची वेळ आली आहे. असा टोला धनंजय मुंडे यांनी रावसाहेब दणावेंना लगावला आहे. ते जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या हल्लाबोल मोर्चात बोलत होते.\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nटीम महाराष्ट्र देशा : विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालकांनी शनिवार, १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपाचा इशारा दिला आहे.…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/drown-camera-on-the-ganesh-immersion-procession-in-the-city/", "date_download": "2018-11-15T23:13:49Z", "digest": "sha1:JALVPK7GCE23MQCUSJVTYFSFVZ23ZMZI", "length": 12262, "nlines": 100, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन कॅमे-याव्दारा निगराणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन कॅमे-याव्दारा निगराणी\nअहमदनगर : नगरमध्ये श्री गणेश विसर्जनासाठी मिरवणूक निघणार असून या मिरवणुकीसाठी यंदाच्या वर्षी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्ता बरोबरच सीसीटीव्ही व ड्रोन कॅमे-याचा वापर करण्याचे नियोजन केले आहे. संपूर्ण मिरवणुकीचे ड्रोनव्दारे चित्रीकरण केले जाणार आहे. नगरमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी प्रथमच ड्रोन कॅमे-याचा वापर केला जाणार आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त अधिक्षक घनश्याम पाटील विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्ताचे नियंत्रण करणार आहेत.\nबंदोबस्तासाठी सुमारे 700 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.शहर विभागाने सहाय्यक पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे स्वत: मिरवणुकीत बंदोबस्ताच्या टीमचे नेतृत्व करणार आहेत त्यांच्यासोबत एक उप विभागीय पोलीस अधिकारी,13 पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षक व राज्य राखीव पोलीस दलाची एक प्लाटून बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे.शहरातील रामचंद्र खुंट येथून दुपारी 12 वाजता मिरवणुकीस प्रारंभ होणार असून सायंकाळी 6 वाजता मानाचा गणपती असलेल्या माळीवाडा विशाल गणपतीचा रथ दिल्ली दरवाजा बाहेर पड़णार आहे.\nमिरवणुकीत एकूण 15 सार्वजनिक गणेश मंडळांचा सहभाग असणार आहे. संपूर्ण मिरवणुकीच्या मार्गावर सातत्याने निगराणी करण्यासाठी एकूण 55 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येथ आहेत.या कॅमेर्यांमध्ये केले जाणारे चित्रीकरण सतत पाहाण्यासाठी 10 ठिकाणी टीव्ही स्क्रीन बसविण्यात येणार असल्याने पोलिसांना अतिशय बारकाईने मिरवणुकीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.\nपोलीस विभागाने बसविलेले कॅमेरे हे अतिशय उच्च दर्जाचे असल्याने रात्रीच्या वेळी कमी प्रकाशात देखील त्यामध्ये चांगल्या दर्जाचे चित्रीकरण करणे शक्य होणार आहे.त्याबरोबरच यंदा प्रथमच विसर्जन मिरवणुकीच्या वेळी पोलिसांनी ड्रोन कॅमे-याचा वापर करण्याचे ठरविले आहे.विसर्जन मिरवणुकीच्या सुरूवाती पासून रात्री उशीरा पर्यंत ड्रोन कॅमेरे कार्यरत राहाणार आहेत.\nविशेषत: ज्या ठिकाणी राजकीय नेते गणपती मिरवणुक पुढे नेण्याच्या विषयावरून पोलिसांशी हुज्जत घालतात तसेच वाद निर्माण करतात,अशा सर्वच ठिकाणी यंदाच्या वर्षी पोलिसांची बारीक नजर असणार आहे.त्या बरोबरच विविध चौकांमध्ये टेहाळणी मनोरे उभे करून त्यावरून पोलीस कर्मचारी दुर्बिणीच्या सहाय्याने मिरवणुकीवर निगराणी करणार आहेत. अहमदनगर शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील मंगळवारी श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत.\nजिल्ह्यातील नेवासे,श्रीरामपूर,संगमनेर,जामखेड,कोपरगाव शहर ही पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात संवेदनशील असल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.या पांचही पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात तब्बल 160 ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.त्यामुळे विसर्जन मिरवणुकी दरम्यान उत्साही कार्यकर्त्यांकडून कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जाऊ नये यासाठी पोलीस दल सज्ज झालेले आहे.\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे…\nमुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधीची वस्तूस्थिती मांडणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल गुरुवारी राज्याच्या…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/maharashtra-mla-ministers-salary-increase/", "date_download": "2018-11-15T23:24:49Z", "digest": "sha1:N7KJF22EYR3YSVYZSTQ2NSUXMDLDLPOE", "length": 19459, "nlines": 237, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "मंत्री आणि आमदारांच्या पगारात दुप्पटीने वाढ - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome ठळक घडामोडी मंत्री आणि आमदारांच्या पगारात दुप्पटीने वाढ\nमंत्री आणि आमदारांच्या पगारात दुप्पटीने वाढ\nमुंबई: मंत्री आणि आमदारांच्या वेतन भत्त्यात दुप्पटीने वाढ करणारे विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. यामुळे मंत्री आणि आमदारांच्या वेतनात दुप्पट वाढ होणार आहे.\nहे विधेयक मंजूर झाल्यानं मंत्र्यांना मुख्य सचिवांप्रमाणे वेतन मिळणार आहे. तर राज्यमंत्र्यांना अतिरिक्त मुख्य सचिवांप्रमाणे वेतन मिळणार आहे. तसेच तर आमदारांना प्रधान सचिवांप्रमाणे वेतन-भत्ते मिळणार आहे. माजी आमदारांना किमान 50 हजार निवृत्ती वेतन मिळणार आहे. तर दोन टर्म आमदार राहिलेल्या आमदारांना 60 हजार वेतन मिळेल. सभागृहात विधेयक मांडल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच हे विधेयक एकमुखानं संमत करण्यात आलं आहे. आता आमदारांना १लाख ७० हजार दरम्यान तर राज्यमंत्र्यांना १ लाख ८० हजार आणि कॅबिनेट मंत्र्यांना 2 लाखांच्या दरम्यान पगार वाढ मिळणार आहे.\nराज्यावर कर्जाचा डोंगर असताना आमदार आणि मंत्र्यांच्या पगारात करण्यात आलेल्या वेतनवाढीमुळे तिजोरीवर अधिक बोजा पडणार आहे.\nNext Newsधोम धरणातून पाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nतुळसणसाठी पाझर तलाव व बंधार्‍याचे प्रस्ताव द्या ः आ. पृथ्वीराज चव्हाण\nलोकप्रिय आणि सातारचा मानबिंदू ठरलेले रजताद्री हॉटेल नुतनीकरणानंतर सातारकरांच्या सेवेत ;...\nसनातन प्रभात विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार : लक्ष्मण माने\nतापोळा ते केळघर, आपटी या नवीन पुलाचा मार्ग मोकळा ; आ....\nमायणी येथे विवाहितेची आत्महत्या\nसातारा बॉक्सिंग अकॅडमीने सातार्‍याचा नावलौकिक वाढवला\nअतिक्रमण मोहिम : भाजी मंडई परिसरातील 20 टपर्‍या उध्वस्त\nशाळेत भरला बाल आनंद बाजार\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\n‘ईबीसी’ची सवलत आता ६ लाखापर्यंत, मंत्रिमंडळाचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://maziyashogatha.com/all_story/2/2", "date_download": "2018-11-15T22:47:00Z", "digest": "sha1:RKFKOFKJYM4T7LAAH7N3BKMAWTOPY3M4", "length": 19081, "nlines": 564, "source_domain": "maziyashogatha.com", "title": "Mazi Yashogatha", "raw_content": "\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nआय टी प्रोफेशनल ट्रेनिंग\nसी ए कोचिंग क्लासेस\nउद्योजक कृषि क्रीडा मनोरंजन व कला राजकीय व्यवसाय शिक्षण सरकारी सामाजिक\nअनाथालय अन्न उत्पादने अस्थिरोग तज्ञ आय टी प्रोफेशनल ट्रेनिंग आय. टी टेक्नॉलॉजी आर एफ आय डी इलेक्ट्रोमेकॅनिकल उद्योजक एलिवेटर्स कथ्थक नृत्य कवी केंद्रीय मंत्री केबल ट्रे गायक गॅस एजन्सी गॅस स्प्रिंग्स ग्रीन हाऊस चित्रफीत निर्मिती जनरेटर जनरेटर रेंटल टेक्नॉलॉजी डॉक्टर पॅथॉलॉजी लॅब पेस्ट कंट्रोल पोलिस प्रिंटिंग सर्व्हिसेस प्रिसिजन टूल्स फॅशन इन्स्टिटयूट फौंड्री उद्योजक बिल्डर्स बुद्धिबळ मनोसोपचार तज्ञ मुख्यमंत्री विशेष मुलांची शाळा वेल्डिंग इक्विपमेंटस वेल्डिंग मशीनरी वैज्ञानिक वैद्यकीय उत्पादने व्यावसायिक शिक्षण शास्त्रीय गायक शिक्षक शेतकरी समाजसेवक समाजसेविका सराफ सामाजिक बांधिलकी सी ए कोचिंग क्लासेस सुरक्षा सेवा सेक्सोलोजिस्ट सोलर एनर्जी\nअनाथ मुलां साठी माई...\nसिंधुताई सपकाळ ....म्हणजेच ..माई....वयवर्षे ६५, पहिल्या पासून ..काही तरी करण्याची जिद्द ..लग्न नंतर हि त्यांनी गावातल्या महिलां साठी त्यांच्या हक्क साठी लढा केला ...पण त्याचा मोबदला म्हणजे त्यांना त्यांच्या नवर्याने व सासर कड्च्यांनी घर बाहेर काढले लहान मुली सोबत ...पण २१ वर्ष च्या माईनि धीर सोडला नाही .. पूर्वी चे दिवस फार कठीण गेले ...पुणे च्या रेल्वे स्थानकावर भिक मागून गेले ... पण जे काही ...\nलक्ष्मणराव किर्लोस्कर लक्ष्मणराव किर्लोस्कर अप आणि करत आहे तोपर्यंत कधीही समाधानी दमदार व्यक्ती आहे. लक्ष्मणराव किर्लोस्कर लक्षात मजबूत आणि शरीर मजबूत आणि हातात काम उत्साह पूर्ण आहे. लक्ष्मणराव किर्लोस्कर अमर्यादित धैर्य आहे, आणि एकत्रित सर्व गुण लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या जीवन बहुरंगी निर्माण करु शकतो. लक्ष्मणराव किर्लोस्कर त्या दिशेने बाहेर ठेवले आहे कारण लक्ष्मण� ...\nजीवनव्रतीचे एक तप समाजसेवेचे...\nअलकागौरी जोशी, पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधीसुधी मुलगी, सामान्य बुद्धिमत्तेचा मापदंड, चारचौघींसारखी बी.ए. झाली. व्यावसायिक छायाचित्रणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. करियरचा विचार करताना 'कशासाठी जगायचं' हा साधा प्रश्न तिच्या मनात उभा राहिला आणि तो ध्यास घेऊन योग्य उत्तर धुंडाळत राहिली. काहीतरी वेगळं, अधिक चांगलं आयुष्य जगण्याचा तीव्रतेनं विचार करू लागली.भोवतालच्या घ ...\nनिराधार बालकांना हक्काचं घर देणारे वृद्धांना उबदार घरकूल देणारे गरजूंसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरु करणारे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी रुग्णालय उभारणारे विजय आणि साधना फळणीकर ---\nअसामान्य मुलांकरिता अपवादात्मक सामाजिक कार्य.... एक प्रेरणादायी कथा\nधुळे जिल्ह्यातून आलेला एक तरुण , समाजा कडून आर्थिक मदत घेऊन मानसोपचार तज्ञ डॉक्टर झाला. समाजाचं हेच देणं परत करण्यासाठी दिवस-रात्र झटतोय. अब-नॉर्मल होम सुरु करून विशेष मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतोय त्याच्या उपक्रमा विषयी हि थोडीशी माहिती...\nकै. डॅा. शंकरराव रामकृष्ण माचवे\nसर्वसामान्य मुलांच्या संस्थेत काम करताना येणारे अनुभव आणि अशा संस्थेतील अनुभव यात निश्चिमतच फरक आहे. द्घीशिक्षणासंबंधीच्या अनेक अनुभवांना सामोरे जावे लागते. शाळा प्रवेशासाठी मोल मजुरी करणारे, हातावर पोट असलेले अनेक पालक कुठल्याशा खेड्यातून आलेले असतात.\nथिओडोर रूझवेल्टचं एक सुंदर वाक्य आहे- “जिथे असाल तिथे, तेव्हढ जवळ असेल तेव्हढयानं, जितकं करू शकाल तितकं करा ” - आणि याची चालतीबोलती प्रचिती आहे \" गुडविल इंडिया'' चे संस्थापक श्री. कालिदास हरिभाऊ मोरे ” - आणि याची चालतीबोलती प्रचिती आहे \" गुडविल इंडिया'' चे संस्थापक श्री. कालिदास हरिभाऊ मोरे \nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nतक्रार | अटी वापर | गोपनीयता धोरण | नेहमी विचारले जाणारे प्रश्न | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/krida-cricket/chennai-super-kings-back-top-points-table-ipl-11-111594", "date_download": "2018-11-15T23:51:36Z", "digest": "sha1:LOT6RNZZ6ARQOODWAFJQZACCPZ7OVC44", "length": 9794, "nlines": 89, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Chennai Super Kings back on the top of the points table in IPL 11 पाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर! | eSakal", "raw_content": "\nपाच सामन्यांत चार विजय; 'चेन्नई' पुन्हा पहिल्या क्रमांकावर\nवृत्तसंस्था | सोमवार, 23 एप्रिल 2018\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे. यंदाच्या 'आयपीएल'मध्ये प्रत्येक संघाचे किमान पाच सामने झाले आहेत. चेन्नई आणि पंजाबने पहिले दोन क्रमांक पटकाविले आहेत, तर दिल्ली आणि मुंबईचे संघ तळाशी आहेत.\nविराट कोहली, एबी डिव्हिलिअर्ससारखे खेळाडू संघात असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला पाचपैकी केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत; तर गतविजेत्या मुंबईला एकच विजय मिळाला आहे. गौतम गंभीरच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला असल्याने त्यांची निव्वळ धावगतीही खालावली आहे.\nमुंबई : शेवटच्या षटकात सामना जिंकण्याची यंदाची 'परंपरा' कायम राखत चेन्नई सुपर किंग्जने 'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात पुन्हा आघाडी घेतली आहे. यंदाच्या 'आयपीएल'मध्ये प्रत्येक संघाचे किमान पाच सामने झाले आहेत. चेन्नई आणि पंजाबने पहिले दोन क्रमांक पटकाविले आहेत, तर दिल्ली आणि मुंबईचे संघ तळाशी आहेत.\nविराट कोहली, एबी डिव्हिलिअर्ससारखे खेळाडू संघात असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला पाचपैकी केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत; तर गतविजेत्या मुंबईला एकच विजय मिळाला आहे. गौतम गंभीरच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला असल्याने त्यांची निव्वळ धावगतीही खालावली आहे.\n'आयपीएल' गुणतक्ता (मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यानंतर)\nसर्वाधिक धावा (मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यानंतर)\nसंजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स) : 6 सामन्यांत 239 धावा\nविराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर) : 5 सामन्यांत 231 धावा\nकेन विल्यम्सन (सनरायझर्स हैदराबाद) : 5 सामन्यांत 230 धावा\nसर्वाधिक विकेट्‌स (मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यानंतर)\nसुनील नारायण (कोलकाता नाईट रायडर्स) : 6 सामन्यांत 8 विकेट्‌स\nमयांक मार्कंडे (मुंबई इंडियन्स) : 5 सामन्यांत 8 विकेट्‌स\nउमेश यादव (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर) : 5 सामन्यांत 8 विकेट्‌स\nछावणी उपाध्यक्षपदी पद्मश्री जैस्वाल बिनविरोध\nऔरंगाबाद : छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मश्री अनील जैस्वाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा...\nनांदेड-दिल्ली विमानसेवा सोमवारपासून सुरू\nनांदेड : मागील अनेक दिवसापासून नांदेड ते दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला. येत्या सोमवारी (ता. 19) एअर इंडियाची ही सेवा सुरू होणार असून सचखंड...\nमुळा नदीपात्रात जलपर्णी वाढु लागली - हटविण्याची मागणी\nजुनी सांगवी - जुनी सांगवी येथील मुळानदीपात्रात जलपर्णीची वाढ होवु लागल्याने नदीपात्रात जलपर्णीचे पुंजके फोफावताना दिसु लागले आहेत. जलपर्णीमुळे डास...\nमोदींनीच पुन्हा पंतप्रधान व्हावे: नारायण मूर्ती\nनवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा दुसऱ्यांदा...\nदेशसेवा करणारा सहा बहिणींचा आधार हरपला\nजळकोट - दरवर्षी दिवाळी सणाला भाऊ येणार म्हणून सहा बहिणी भावांना गोडधोड करण्याच्या तयारीत लागत होत्या. परंतु, यावर्षी दिवाळीत भाऊ-बहिणींची भेट...\nदुष्काळी शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मकरंद आनासपूरे ४५ गावांना भेट देणा\nसलगर बुद्रुक - या वर्षी शेतकरी मोठ्या दुष्काळाला तोंड देत आहेत. पण जी गांवे निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत आशा गावातील परिस्थिती ती आत्ताच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/bath-in-winter-118103000013_1.html", "date_download": "2018-11-15T22:51:33Z", "digest": "sha1:YXE5DOCLM55FHTNMRCXPPUMDJF733WJF", "length": 10256, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हिवाळ्यात आंघोळ करताना घ्या विशेष काळजी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहिवाळ्यात आंघोळ करताना घ्या विशेष काळजी\nहिवाळ्यात आंघोळ केल्यानंतरही त्वचेचा कोरडेपणा जात नाही. या दिवसात वातावरणात त्वचा अधिक कोरडी पडते. म्हणूनच हिवाळ्यात आंघोळ करताना त्वचेची विशेष काळजी घ्यावी.\nहिवाळ्यात आंघोळीसाठी दुधात सुगंधी उटणे भिजवून त्याचा वापर करावा. या दिवसांत शक्यतो साबणाचा वापर टाळावा, शक्य झाल्यास ग्लिसरीनयुक्त साबणाचा वापर केला तर चालेल. त्यामुळे त्वचा मऊ राहते. आंघोळीनंतर संपूर्ण अंगाला ग्लिसरीन किंवा मॉईश्चरायझर लावावे, पण हे लावल्यानंतर टाल्कम पावडर लावण्याचे टाळावे.\nहिवाळ्यात सर्वांत जास्त काळजी पायांची घ्यावी लागते. कारण या दिवसांत पायांना भेगा पडतात. भेगा कमी करण्यासाठी आंघोळ झाल्यानंतर लगेचच तळपाय प्युमिक स्टोन किंवा वझरीने रगडून घासावे. पाय वाळण्यापूर्वीच त्यावर कोल्ड क्रीम किंवा मॉईश्चरायझर लावावे. पाय जास्त कोरडे पडू नये म्हणून हिवाळ्यात मोज्यांचा वापर करावा.\nया 3 समस्यांवर लवंग अत्यंत फायदेशीर\nगूळ खा आणि तजेलदार त्वचा, दाट केस मिळवा\nम्हणून पायात घालतात पैंजण\nचेहर्‍यावरचे काळे दाग मिटवण्यासाठी पपई-काकडीने खुलवा सौंदर्य\nपायांचा कोरडेपणा घालवण्यासाठी ‍काही टिप्स\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nघरचा वैद्य : नक्की करून बघा\nकांद्याच्या सालीत आणि पापुद्रय़ामध्ये भरपूर अँण्टिऑक्सिडंटस् असतात. तसेच त्यात क्वेसेंटीन ...\nमिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nबीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...\nहृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...\nआश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे\nकोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Lingga+id.php", "date_download": "2018-11-15T23:24:26Z", "digest": "sha1:FD5F6I6YJXAAMYRIBBZY5HQS63PB4PTN", "length": 3464, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Lingga (इंडोनेशिया)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Lingga\nआधी जोडलेला 0776 हा क्रमांक Lingga क्षेत्र कोड आहे व Lingga इंडोनेशियामध्ये स्थित आहे. जर आपण इंडोनेशियाबाहेर असाल व आपल्याला Linggaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. इंडोनेशिया देश कोड +62 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Linggaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +62776 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनLinggaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +62776 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0062776 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Lingga (इंडोनेशिया)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mu.ac.in/portal/circular-for-permanent-employees/revised-syllabus-3/", "date_download": "2018-11-16T00:04:32Z", "digest": "sha1:XP2TXSLLOMN47LMOKE6AX2PT2AELDNHV", "length": 72274, "nlines": 693, "source_domain": "mu.ac.in", "title": "Mumbai University – English » Circulars", "raw_content": "\nशैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील नावनोंदणी व पात्रता प्रमाणपत्र अर्ज विद्यापीठात सादर करतेवेळी महाविद्यालयांसाठी आवश्यक सूचना\nविविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश नावनोंदणी व पात्रता प्रमाणपत्र अर्जाची प्रक्रिया, कार्य पद्धती यांचे प्रशिक्षण समजावून देण्याबाबत सर्व संबंधित महाविद्यालयातील कार्यालयीन कर्मचा-यांची कार्यशाळा\nरत्नागिरी व सिंधुदुर्ग परिसरातील सर्व संलग्नित महाविद्यालये /मान्यता प्राप्त संस्था यांच्या प्राचार्य / संचालक: नावनोंदणी, पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र या संबंधीचे अर्ज आणि कागदपत्रे महाविद्यालयांनी रत्नागिरी उपकेंद्राच्या कार्यालयामध्ये जमा करावे\nद्वितीय, तृतीय आणि अभियांत्रिकी विषयाचे चौथे वर्ष या सर्व अभ्यासक्रमांची Online प्रवेश प्रक्रिया करण्याबाबत\nमुंबई विद्यापीठाचे सर्व विभाग / संलग्नित महाविद्यालये / मान्यताप्राप्त संस्था यांचे प्रमुख / प्राचार्य / संचालक: प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यापासून १५ दिवसांच्या आत विद्यार्थ्यांचे पात्रता प्रमाणपत्र व नाव नोंदणी अर्ज जमा करण्याबाबत\nनावनोंदणी अर्ज विद्यापीठात सादर करताना महाविद्यालयांसाठी आवश्यक सुचना\nमहाविद्यालयातील सन २०१२ ते २०१५ मधील विद्यार्थ्यांचे प्रलंबित कागदपत्रे नाव नोंदणी, पात्रता व स्थलांतर विभागात जमा करण्याबाबत परिपत्रक\nप्रति प्राचार्य/ संचालक/ सर्व संलग्नित महाविद्यालये/ मान्यता प्राप्त संस्था: शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची नावनोंदणी, पात्रता प्रमाणपत्र प्रक्रिया वेळेत होण्याकरिता अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक\nशैक्षणिक वर्ष २०१६-२०१७ मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देताना, नावनोंदणी अर्ज विद्यापीठाकडे पाठविताना त्रुटी राहू नयेत व विद्यार्थी तसेच महाविद्यालयांना असुविधा होवू नयेत या अनुषंगाने महाविद्यालयांना आवश्यक सुचना कळविण्यात येत आहेत.\nसन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे प्रवेशपूर्व नावनोंदणी अर्ज नवीन कार्यप्रणाली मार्फत विद्यापीठात पाठविण्यासाठी महाविद्यालयातील संबंधित कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याबाबत\nसन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे प्रवेशपूर्व नावनोंदणी अर्ज University of Mumbai Digital University Portal मार्फत विद्यापीठात पाठविण्यासाठी महाविद्यालयातील संबंधित कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याबाबत\nपात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र विभागाद्वारे २००१ पासून २००९-१० पर्यंत तात्पुरते पात्रता प्रमाणपत्र व स्थलांतर प्रमाणपत्राचे अर्ज सादर करताना सुविधा व्हावी या अनुषंगाने निर्गमित केलेली परिपत्रके\nस्थलांतर प्रमाणपत्रांचे अर्ज विद्यापीठात सादर करण्याबाबतच्या सूचना\nCircular No.- Elg./5749 of 2013 महाविद्यालयांसाठी पात्रता प्रमाणपत्रासाठींच्या सूचना\nपरदेशी IB व Cambridge University मधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना\nशैक्षणिक वर्ष २०१४-१५ मधील नावनोंदणीचे अर्ज विद्यापीठात सादर करावयाची अंतिम दिनांक २० ऑक्टोंबर २०१४ रोजी पर्यंत आहे\nशैक्षणिक वर्ष २०१४-१५ मधील नावनोंदणीचे अर्ज विद्यापीठात सादर करावयाची अंतिम दिनांक १० ऑक्टोंबर २०१४ रोजी पर्यंत आहे\nशैक्षणिक वर्ष २०१४-१५ मधील नावनोंदणीचे अर्ज विद्यापीठात सादर करावयाची अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०१४ रोजी पर्यंत आहे\nतात्पुरता पात्रता प्रमाणपत्रे अर्ज विद्यापीठात सादर करावयाचे वेळापत्रक\nनावनोंदणी अर्ज विद्यापीठात सादर करावयाचे नविन वेळापत्रक व सर्व महाविद्यालयांसाठी आवश्यक सुचना\nस्थलांतर प्रमाणपत्राचे अर्ज विद्यापीठात सादर करण्याबाबतच्या सूचना\nशैक्षणिक वर्ष २०१४-१५ चे नावनोंदणी अर्ज सादर करावयाचे वेळापत्रक व महाविद्यालयांसाठी आवश्यक सुचना\nशैक्षणिक वर्ष २०१४-१५ चे तात्पुरते पात्रता प्रमाणपत्र अर्ज विद्यापीठात सादर करावयाचे Districtwise वेळापत्रक\nमुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पूर्व online नोदणी संबंधीची कार्यप्रणाली\nप्राचार्य/ संचालक सर्व संलग्नित महाविद्यालये/ मान्यता प्राप्त संस्था: सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून उर्वरित विषयांच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपूर्व पात्रता प्रमाणपत्राचे अर्ज, नावनोंदणीचे अर्ज University of Mumbai Digital University Portal मार्फत विद्यापीठात पाठविण्यासाठी महाविद्यालयातील संबंधित कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याबाबत\nप्रथम प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द करून दुस-या महाविद्यालयात Online TC द्वारे प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यां संदर्भात महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक परिपत्रक\nमहाविद्यालयांसाठी पात्रता प्रमाणपत्रासाठीच्या सूचना\nपरदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना\nनावनोंदणी अर्ज विद्यापीठात सादर करावयाचे वेळापत्रक व महाविद्यालयांसाठी आवश्यक सुचना\nनावनोंदणी अर्ज विद्यापीठात सादर करताना Submission Copy व Submit For Registration संबंधात महाविद्यालयांसाठी सूचना\nप्रवेश पूर्व Online नोंदणी करण्याची मुदतवाढ ही २९ जून, २०१३ पर्यंत व महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक सुचना\nसंलग्नित सर्व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालये: Pre Admission Online Enrolment अर्ज भरताना ज्या त्रुटी राहील्या आहेत, त्याची दुरूस्ती महाविद्यालय स्तरावर त्यांच्या Login मधून करण्याबाबत\nमुंबई विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये/ मान्यता प्राप्त संस्था: पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्य़ासाठी सर्व विद्यार्थ्यांना नावनोंदणी व पात्रतेसाठी विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व Online नोंदणी करणे बंधनकारक आहे\nप्रवेशपूर्व Online नोंदणीबाबत माहिती देण्यासाठी प्राचार्यांची कार्यशाळा\nप्राचार्य / संचालक: शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्या विद्यार्थ्यांना प्रवेश देताना, नावनोंदणी व पात्रता अर्ज पाठविण्याबाबतच्या सूचना\nप्राचार्य/ संचालक: सर्व संलग्नित महविद्यालये व मान्यता संस्था मध्ये होणारी विद्यार्थी प्रवेश / पात्रता / नावनोंदणी प्रक्रिया सुलभ होण्यासाठी प्रवेश प्रक्रिया Online द्वारे करण्याबाबत\nप्राचार्य/ संचालक: सर्व संलग्नित महविद्यालये व मान्यता संस्था यांनी सदर अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अध्यादेशांच्या अदिन राहून प्रथम प्रवेशासाठी पात्र समजावे\nप्राचार्य/ संचालक/ सर्व संलग्नित महाविद्यालये/ मान्यता प्राप्त संस्था व विभाग प्रमुख: काही विद्यार्थी अध्यदेशाप्रमाणे अर्हता धारण करीत नसल्याने १५ दिवसांच्या आत संबंधित विद्यार्थ्यांच्या तात्पुरत्या प्रमाणपत्रासाठीच्या त्रुटी/ दस्ताऐवजाची पूर्तता करण्यात यावी\nमहाविद्यालयाच्या ट्रान्सफर सर्टिफिकेट मध्ये राष्ट्रीयत्वाचा मुद्दा टाकणे व त्यामध्ये राष्ट्रीयत्व नमूद करण्याबाबत\nसर्व विभागांचे संचालक/विभाग प्रमुख/प्राचार्य: विद्यार्थ्यांना तृत्तीय वर्षाच्या परिक्षेसाठी हॉल टिकीट व परिक्षा अर्ज जनरेट होण्यासाठी PRN नंबर आवश्यक आहे\nसर्व विभागांचे संचालक/विभाग प्रमुख/प्राचार्य: महाविद्यालयातील नावनोंदणी व पात्रता प्रक्रियेतील संबंधीत व्यक्तिच किंवा जबाबदार व्यक्तिस अर्ज घेऊन पाठवावे\nसर्व विभागांचे संचालक/विभाग प्रमुख/प्राचार्य: पेंडींग व त्रुटीच्या केसेसबाबत महाविद्यालयांनी वेळेत योग्य त्या पुर्तता कराव्यात\nसर्व विभागांचे संचालक/विभाग प्रमुख/प्राचार्य: ई-सुविधा प्रक्रिया\nसर्व विभागांचे संचालक/विभाग प्रमुख/प्राचार्य: सन २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्याचे नोंदणी अर्ज Digital College Software मार्फत विद्यापीठात पाठविण्यासाठी महाविद्यालयातील संबंधीत कर्मचा-यांना प्रशिक्षण देणेबाबत\nसर्व विभागांचे संचालक/विभाग प्रमुख/प्राचार्य: शैक्षणिक वर्ष २०१२-२०१३ मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देताना, नावनोंदणी व पात्रता अर्ज विद्यापीठाकडे त्रुटी राहू नयेत व विद्यार्थी तसेच महाविद्यालयांना असुविधा होवू नयेत या अनुषंगाने सुचना कळविण्यात येत आहेत.\nसर्व महाविद्यालयांचे प्राचार्य: विद्यार्थ्यांना PRN नंबर मिळण्यासाठी विद्यार्थ्यांची यादी तसेच प्रवेश अर्ज त्याबाबतची माहिती\nभारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी आधार क्रमांकाची नोंदणी करणे बाबत.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांना फॉर्म भरून देण्याबाबत सोयी- सुविधा संगणक उपलब्ध करून देण्याबाबत\nक्र. वि. क/ आय.सी.सी/२०१४-१५/१५\nशासन निर्णयानुसार सुधारीत बिंदुनामावली प्रमाणे बिंदुनामावल्या अद्ययावत करून या कक्षाकडून प्राथमिक तपासणी करून अंतिम तपासणी सहा. आयुक्त मागासवर्ग कक्ष, कोकण भवन सी.बी.डी. बेलापूर नवी मुंबई यांचेकडून घ्यावी.\nक्र. वि. क/ आय.सी.सी/२०१४/१९\nविद्यापीठ व शासकीय महाविद्यालये/ संस्था अशासकीय अनुदानित/ विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षकीय पदास संवर्गवार आरक्षण ठेवण्याबाबत\nक्र. वि. क/ आय.सी.सी/२०१५-१६/०१\nशासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे संवर्गनिहाय आरक्षणाची गणना करण्यात यावी\nक्र. वि. क/ आय.सी.सी/२०१५-१६/०६\nशिक्षक पदाच्या सुधारीत संवर्गव विषय निहाय बिंदुनामावल्या अद्ययावत करणे\nक्र. वि. क/ आय.सी.सी/२०१५-१६/०७\nअपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग)\nभारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी आधार क्रमांकाची नोंदणी करणे बाबत.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती ऑनलाइन फॉर्म भरून घेण्याबाबत.\n३ सर्व शासकीय व अशासकीय, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित संसथांचे अध्यक्ष/सचिव/संचालक: महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदूंनामावल्या अद्ययावत करून घेण्याबाबत मार्गदर्शन\nशिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदुनामावल्यानुसार माहिती सादर करण्याबाबत\nअकृषि विद्यापीठातील अशासकीय महाविद्यालयातील एकाकी पदाच्या आरक्षणासंबधी\nविद्यापीठ आणि संलग्नित अशासकीय महाविद्यालये. यामधील मागासवर्गीयांची आरक्षित पदे भरणे ,मागासर्गीय उमेदवार उपलब्ध न झाल्यास अदलाबदलीने पदे भरणे पदे आरक्षांणातून मुक्त करणे इत्यादीबाबत.\nविद्यापीठ आणि संलग्नित अशासकीय महाविद्यालये संवर्गेवार व विषयावर आरक्षण ठेवण्याबाबत.\nविद्यापीठ आणि संलग्नित अशासकीय महाविद्यालये. यामधील मागासवर्गीयांची आरक्षित पदे भरणे ,मागासवर्गीय उमेदवार उपलब्ध न झाल्यास अदलाबदलीने पदे भरणे पदे आरक्षणातून मुक्त करणे इत्यादीबाबत.\nविद्यापीठाचे तसेच संलग्नित अशासकीय महाविद्यालयांतील एकाकी पदाच्या आरक्षणाबाबत\nजा. क्र.बी.सी.सी /२९/३३४/१९९७. दि.२५/०९/१९९७.\nसंवैधानिक आरक्षण ५० ट्क्यापेक्षा जास्त होऊ न देण्याबाबत.\nजा. क्र.बी.सी.सी /३०/३३५/१९९७. दि.२५/०९/१९९७.\nइतर मागासर्गीय जातीमधील उन्नत आणि प्रगत व्यक्ती/गट (क्रिमीलेयर) वगळून आरक्षणाचे कायदे देण्याबाबत निकष निश्चित करण्याबाबत.\nविद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांतील एकाकी पदांना (आयसोलेटेड पोस्ट ) लागू करण्यात आलेले आरक्षण रद्द करण्याबाबत.\nमहाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदुनामावली तपासणीबाबत व मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याबाबत\nमहाविद्यालय स्तरावर मागासवर्ग स्थायी समिती स्थापन करण्याबाबत\nअनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय विदेशी शिष्यवृत्ती\nशासकीय/निशासकीय सेवांमधील धनगर एनटी (क)चा अनुशेष भरुन काढण्याबाबत\nमहाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदुनामावली तपासणीबाबत व मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याबाबत\nअनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेली पदे भरण्याबाबत.\nअनुसूचित जाती जमातीच्या राखीव जागांवर सरळसेवेने नियुक्ती करणे बाबत\nअपंग व्यक्तिंना शासकीय सेवेतील गट अ ते गट ड मधील पदांवर सरळसेवेने नियुक्ती देण्यासंदर्भात क्रमवार बिंदुनामावली व कार्यपद्धती विहित करण्याबाबत.\nमागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्नतीमधील अनुशेष भरून काढण्याबाबत.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क व तत्सम शुल्कची नियामत प्रदान करण्याबाबत\nइतर मागासवर्गीय जातीमधील उन्नत आणि प्रगत व्यक्ती/गट वगळून आरक्षणाचे फायदे देण्यासाठी निकष निश्चित करण्याबाबत\nशारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींच्या राखीव पदांचा अनुशेष भरून काढण्याबाबत.\nभंगी ,रुखी किंवा बल्मिकी या जातींना प्रमाणपत्र देण्याबाबत.\nराज्यातील शासकीय जिल्हा परिषद पंचायत समित्यांमधील वर्ग -३ व वर्ग -४ ची पदे पुढील आदेशापर्यंत भरण्यास स्थगिती.\nसेवाप्रवेश नियम पदोन्नतीसाठीची पूर्व अट म्हणून नियम संवर्गात /सेवेत श्रेणीत किमान सेवासंबंधीची अट मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढण्यासाठी शिथील करण्याबाबत.\nसेवाभरती रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत (सेवायोजना कार्यालये ) व प्रसार माध्यमातून प्रसिद्धी देण्याबाबत.\nमहाराष्ट्र अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती विमुक्ता जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागस प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन)\nमहाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाने सन १९९८-९९ च्या अहवालाच्या शिफारशींबाबत\nपदोन्नतीतील आरक्षण हे पदोन्नतीच्या सर्व टप्प्यावर लागू करणेबाबत.\nअपंग व्यक्तींसाठी आरक्षण ठेवण्याबाबत व आरक्षणानुसार पदे भरण्याबाबत कार्यपद्धती.\nक्र.वि. क. भा.स.शि. (२४)/३६०/२००४.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती योजना शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क देण्याची योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क.\nसर्व प्राचार्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आरक्षणाच्या अमंलबजावणीसाठी महाविद्यालयांमध्ये सल्लागार समिती स्थापन करण्याबाबत.\nविशेष कक्ष अपंग /(६६)/५५/२००५.\nशासन सेवेतील वर्ग -३ व वर्ग -४ ची अपंगांची आरक्षित पदे भरण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या मान्यतेबाबत.\nभारत सरकार शिष्यवृत्ती योजनेची योग्य प्रकारे अमंलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती /फ्रिशीपची माहिती व अर्ज प्रवेशाच्या वेळीच माहिती पुस्तकासोबत उपलब्ध करून देण्यात यावेत.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू असलेल्या शिष्यवृत्ती /फ्रिशीपची अमंलबजावणी योग्य प्रकारे करून सदर योजनेची माहिती सर्व महाविद्यालयांनी/संस्थांनी शैक्षणिक वर्ष २००२-२००३ पासून यांच्या प्रवेश पुस्तिकेत /माहिती पुस्तिकेत छापावी अथवा समाविष्ट करावी.\nअनुदानित विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये कला, विज्ञान व वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेणा-या अनुसूचित जाती विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क व इतर शुल्क मंजूर करण्याबाबत\nसर्व प्राचार्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आरक्षणाच्या अमंलबजावणीसाठी महाविद्यालयांमध्ये सल्लागार समिती स्थापन करण्याबाबत व सदस्यांची नावे विद्यापीठास कळविण्याबबत.\nभारत सरकार शिष्यवृत्ती /फ्रि शीपची योजनेची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यासाठी मा. कुलगुरूंनी खालील सदस्यांची समिती गठित केली आहे.\nअपंग भरती / अपंग विद्यार्थी प्रवेश अपंग व्यक्ती अधिनियम, १९९५ वरील कार्यवाहीबाबत\nशिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदुनामावल्या अद्ययावत करून तपासणी करून घेण्याबाबत.\nअकृषि विद्यापीठाशी संलग्नित अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना सन २००७-२००८ या शैक्षणिक वर्षापासून अमंलबजावणी करणेबाबत\nअल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती संदर्भात\nपदोन्नतीतील आरक्षण दि.२५ मे २००४ च्या शासननिर्णयाची अमंलबजावणी करणेबाबत विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवार्गासाठी आरक्षित असलेली पदे भरणेबाबत .\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क देण्याची योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क.\nजात वैधता प्रमाणपत्राअभावी रिक्त राहणारी पदोन्नतीची पदे तात्पुरत्या पदोन्नतीने भरण्याबबत\nअल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण अभ्यासक्रम पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती\nअपंग गट क व गट ड पदांवर पदोन्नतीमध्ये दिलेल्या ३% आरक्षणाच्या अमंलबजावणीबाबत\nअल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजना २००८-०९\nशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त विनाअनुदानित व कायम विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या अनुसूचीत जाती, विमुक्ता जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागसप्रवर्गामधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी जाती वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत.\nअनुसूचीत जाती जमतीच्या आरक्षणासंदर्भातील अमंलबजावणीबाबतच्या मार्गदर्शक तत्वे.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क देण्याची योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क.\nशिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदूंनामावल्या अद्ययावत करून तपासणी करून घेण्याबाबत\nअनुसूचित जाती/जमातीच्या आरक्षणासंदर्भातील अमंलबजावणीबाबतच्या मार्गदर्शक तत्वे.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांकडुन शिक्षण शुल्क / परिक्षा शुल्क इतर शुल्क वसूल न करण्याबाबत.\nअपंग व्यक्तीच्या हक्कांबाबत पुणे येथे आयोजित करण्यात आलेली कार्यशाळा.\nविद्यापीठाच्या मागासवर्ग कक्षाने त्यांच्या अखत्यारीतील शाळा/महाविद्यालये यांच्या बिंदुनामावल्या तपासून दिल्यानंतर त्यास मान्यता सहाय्यक आयुक्त मा.व.क.यांचेकडून घेणबाबत.\nजनहित याचिका क्र.१३९/०६ व इतर जनहित याचिकांच्या अनुषंगाने मा.उच्च न्यायालयाचे अपंग आरक्षणाबाबतचे आदेश.\nअल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना सन २००९-२०१० या वर्षाकरिता अमलबजावणी करणेबाबत\nमा.उच्च न्यायालय, दिल्ली यांना अपंग अधिनियम, १९९५ मधील कलम ४६ च्या अमंलबजावणीबाबत दिलेले आदेश.\nमागासवर्गीयांचा सरळसेवा भरती तसेच पदोन्नती मधील अनुशेष भरून काढणे.\nसर्व संवर्गातील सर्व पदांवर अपंग आरक्षण निश्चिती\nखाजगी विना अनुदानित व कायम विना अनुदानित शिक्षण संस्थामधील व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणा-या आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीबाबत\nअनुसूचित जाती कल्याण समिती व विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीने बिंदुनमावली व आरक्षणाची पदे भरण्याबाबत केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने करावयाच्या कार्य\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना शिक्षण शुल्क/ परिक्षा शुल्क देण्याच्या योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्काबाबत.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क/ परिक्षा शुल्क देण्याची योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क.\nविद्यापीठाने परीपञक क्र.वि. क/४७८/२००९ दि.१७/१२/२००९ सोबत जोडलेल्या शासन परीपञक दिनांक २/११/२००९ मधील पान क्र. २ मधील दुरूस्ती.\nई-स्कॉलरशीप भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क/ परिक्षा शुल्क प्रदाने योजना बॅकेमार्फत अदा करणे.\nमागासवर्गीयांकडून शिक्षण फी व परिक्षा फी घेणेबाबत.\nशिष्यवृत्ती योजनांची अमंलबजावणी- उपाययोजना व वेळापत्रक.\nशिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदुनमावल्या अद्ययावत करून तपासणी करून घेण्याबाबत.\nसर्व अकृषि विद्यापीठातील गट ''क'' गट ''ड'' मधील रिक्त जागा भरण्याबाबत.\nशिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदुनमावल्या (Roster) अद्ययावत करून तपासणी करून घेण्याबाबत.\nमागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याकरीता विशेष मोहिम राबविण्याबाबत.\n१०० टक्के केंद्र शासन पुरस्कृत पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन २०१०-११ पासून ऑनलाईन करण्याबाबत.\nमागासवर्गीयांचा अनुशेष भरण्याच्या दृष्टीने करावयाच्या कार्यवाहीबाबत.\nअनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रपुरस्कृत बुकबॅक योजना राबविण्याबाबत.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना शिक्षण शुल्क/ परिक्षा शुल्क देण्याची योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना शिक्षण शुल्क/ परिक्षा शुल्क देण्याची योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क.\nराज्यातील शासनमान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संस्थामधील व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणा-या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीबाबत.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क देण्याच्या योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क देण्याच्या योजने अंतर्गत आकारावयाचे शुल्क\nसंवैदानिक आरक्षणा ५० टकयापेक्षा जास्त होऊ न देण्याबाबत.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांकडुन शिक्षण शुल्क / परिक्षा शुल्क इतर शुल्क वसूल न करण्याबाबत.\nअपंग भरती/ अपंग विद्याथी प्रवेश /अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ वरील कार्यवाही बाबत.\nमहाराष्टू राज्यातील सर्व पारंपारीक विद्यापीठे व त्यानां महाविद्यालयातील पद्वी अभ्यासक्रमातील प्रवेशाकरीता महिलांसाठी 3०% आरक्षण ठेवण्याबाबत महाराष्ट्र शासन उच्चा व तंत्र विभाग यांनी क्रमांक जीईसी -१000/(१२३/२०००)/ ताशी- १ दि.१७/०४/२००० अन्वये निर्गमित केलेला शासन निर्णय\n५) क्र.वि. क/४/२००८ दि.९/०४/२००९ मागासवर्गीयांचा सरळसेवा व पदोन्नती मधील अनुशेष भरण्यासाठी राबविण्यातयेत असलेल्या विशेष भरती मोहिमेस दि. 31/03/2013 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत\n७ सर्व विभागांचे संचालक/विभाग प्रमुख/प्राचार्य: अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना\nकेंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकोत्तर (Post Matric) शिष्यवृत्ती योजना २०१२-१३\n९ विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शन तत्वानुसार आरक्षण विषयक ध्येय धोरणाची अमंलबजावणी करण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर स्थायी समिती/सल्लागार समिती गठित करण्याबाबत\nशिक्षक व शिक्षकेत्तर पदांच्या बिंदूंनामावल्या अद्ययावत करून तपासणी करून घेण्याबाबत\nसर्व अध्यक्ष/ सचिव/ प्राचार्य/ संचालक संलग्नित अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र व तत्सम महाविद्यालये व संस्था, संचालक/ विभाग प्रमुख, विद्यापीठांचे विविध विभाग व प्राचार्य सर जे. जे. वास्तुशास्त्र महाविद्यालय तसेच उपकुलसचिव आस्थापना विभाग, उपकुलसचिव अध्यापक नियुक्ति विभाग व उपकुलसचिव पदवीत्तर पदवी विभागः शासकीय/ निमशासकीय सेवांमध्ये भरतीसाठी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्यामागास प्रवर्गासाठी व मुस्लिम समाजास आरक्षण देण्याबाबत\nप्राचार्य/ संचालक संलग्नित अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र व तत्सम महाविद्यालये व संस्था, संचालक/ विभाग प्रमुख, विद्यापीठांचे विविध विभाग व प्राचार्य सर जे. जे. वास्तुशास्त्रः केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यासाठीची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना सन २०१४-१५\nमुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या (अनुदानित व विना अनुदानित) कला, वाणिज्य व विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र व तत्सम महाविद्यालये व संस्था (अल्पसंख्यांक महाविद्यालये) शिक्षकांच्या पदांची बिंदूनामावली/ जाहिरात विशेष कक्ष विभागाकडून तपासणीकरीता लागणा-या पूर्तता करण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?cat=650", "date_download": "2018-11-15T23:17:48Z", "digest": "sha1:BZDHXGZJOOV57KEPN27A6TF45NVUV4GR", "length": 5983, "nlines": 154, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "भंडारा | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ भंडारा\nआज गोंदिया-भंडाऱ्यात 49 ठिकाणी फेरमतदान\nकुठल्याही मतदान केंद्रावर मतदान रद्द झाले नाही – जिल्हाधिकारी >< नागरिकांनी पॅनिक होऊ नये - अफवांवर विश्वास ठेवू नका\nलोकसभा पोट निवडणूक : उद्या मतदान, पोलींग पार्टी रवाना – एकूण 18 उमेदवार रिंगणात >< 17 लाख 59 हजार मतदार\nभंडारा- गोंदिया लोकसभा पोट निवडणुक-2018 निवडणूक निरिक्षक भंडाऱ्यात दाखल\nमहाराष्ट्रदिनी पशुसंवर्धन मंत्री ना. महादेव जानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण @mahadevjankar1\nभंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक २८ मे रोजी\nबरड पवनी येथे ‘पानी फाउंडेशन’ चे ग्रामस्थांना प्रशिक्षण – गाव पाणीदार...\nअनुभवी अधिकारी हीच महसूल खात्याची ताकद – जिल्हाधिकारी >< उपजिल्हाधिकारी उरकुडे...\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/permanent-queues-deposit-money-17029", "date_download": "2018-11-15T23:38:44Z", "digest": "sha1:5OHDXVK24Z3JRELHIOUGD5ESTDBVOTHG", "length": 13392, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Permanent queues to deposit money पैसे जमा करण्यासाठी रांगा कायम | eSakal", "raw_content": "\nपैसे जमा करण्यासाठी रांगा कायम\nशनिवार, 19 नोव्हेंबर 2016\nऔरंगाबाद - जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर बहुतांश बॅंकांसमोरील गर्दी शुक्रवारीही (ता. 18) कायम होती. बॅंकांसमोर नोटा काढण्याऐवजी भरण्यासाठीच नागरिकांनी जास्त गर्दी\nकेली. मोजक्‍याच एटीएममध्ये कॅश उपलब्ध असल्याने तिथे लांबच रांगा लागल्या होत्या. ही कॅश काही तासांतच संपल्याने नागरिकांच्या पदरी निराशाच आली.\nऔरंगाबाद - जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर बहुतांश बॅंकांसमोरील गर्दी शुक्रवारीही (ता. 18) कायम होती. बॅंकांसमोर नोटा काढण्याऐवजी भरण्यासाठीच नागरिकांनी जास्त गर्दी\nकेली. मोजक्‍याच एटीएममध्ये कॅश उपलब्ध असल्याने तिथे लांबच रांगा लागल्या होत्या. ही कॅश काही तासांतच संपल्याने नागरिकांच्या पदरी निराशाच आली.\nगेल्या आठवडाभरापासून बॅंकांसमोर नागरिकांच्या रांगा आहेत. शहरातील काही महत्त्वाच्या राष्ट्रीयीकृत बॅंकांसमोरील गर्दी काही कमी झाली असली तरी सहकारी बॅंकांसमोर गर्दी कायम आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया, स्टेट\nबॅंक ऑफ हैद्राबाद यांच्या काही शाखांसमोर नागरिकांच्या सकाळपासून रांगा होत्या. बहुतांश नागरिकांनी त्यांच्याकडील जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या नोटा बदलून घेतल्या किंवा त्या खात्यात जमा केल्या आहेत.\nत्यामुळे बॅंकांसमोर पूर्वीप्रमाणे गर्दी राहिलेली नाही.\nएटीएम \"आउट ऑफ सर्व्हिस'\nशहरातील बहुतांश बॅंकांचे एटीएम आजही आउट ऑफ सर्व्हिस होते. बहुतांश एटीएममध्ये तांत्रिक बदल करण्यात न आल्याने ते शोभेचे बाहुले बनले होते. एमटीएममधून अजूनही शंभर रुपयांच्या नोटा निघत नसल्याने\nनागरिकांना सुटे करण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पैसे काढणाऱ्यांची रांग लांब असल्याने एटीएममधील कॅश हातोहात संपत आहे.\nशुक्रवारी (ता.18) बॅंकांमधून नोटा बदलण्याची मर्यादा दोन हजार रुपये करण्यात आली होती. काही मोजक्‍याच बॅंकांनी नोटा बदलून देताना ग्राहकांच्या बोटाला शाई लावली; मात्र काही बॅंकांनी शाई न लावता थेट\nखात्यात रक्कम जमा करून ती लगचेच काढून घेण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे अनेकजण खात्यात रक्कम जमा करून ती काढताना दिसत होते.\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nवाढत्या ‘सायबर क्राइम’चा चार वर्षांत ‘चौकार’\nजळगाव - तंत्रज्ञानामुळे बॅंकिंगचे व्यवहार एका बोटावर व्हायला लागलेले असताना याच तंत्रज्ञानामुळे आर्थिक व अन्य स्वरूपाचे सायबर गुन्हे घडण्याचे...\nतासिकेवरील अध्यापकांच्या मानधनात वाढ\nऔरंगाबाद - तुटपुंज्या मानधनावर काम करीत असल्यामुळे मानसिक स्थिती खचलेल्या तासिका तत्त्वावरील अध्यापकांना शासनाने आता दिलासा दिला आहे. या...\nकाँग्रेस- राष्ट्रवादीचा 'हम साथ साथ हैऽऽऽ'चा नारा\nसोलापूर : मोदी सरकारच्या विरोधात सोलापुरातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस लवकरच एकत्रित येत असून, संयुक्त मोहीम राबविणार आहेत. या मोहिमेची सुरवात...\nचिकलठाणा विमानतळावर एक कोटी रुपयांचे तीन किलो सोने जप्त\nऔरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी दिल्लीहून आलेल्या विमानातील एका प्रवाशाचा ताब्यातुन कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन...\nमैं सब जानता हूँ (ढिंग टांग\nबेटा : (उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...मम्मा, आयॅम बॅक मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?cat=651", "date_download": "2018-11-15T23:42:00Z", "digest": "sha1:MVVPQBHHPR2NS5HJSNWWWZ6YHIOAM5RP", "length": 5463, "nlines": 146, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "गोंदिया | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ गोंदिया\nआज गोंदिया-भंडाऱ्यात 49 ठिकाणी फेरमतदान\nकुठल्याही मतदान केंद्रावर मतदान रद्द झाले नाही – जिल्हाधिकारी >< नागरिकांनी पॅनिक होऊ नये - अफवांवर विश्वास ठेवू नका\nलोकसभा पोट निवडणूक : उद्या मतदान, पोलींग पार्टी रवाना – एकूण 18 उमेदवार रिंगणात >< 17 लाख 59 हजार मतदार\nभंडारा- गोंदिया लोकसभा पोट निवडणुक-2018 निवडणूक निरिक्षक भंडाऱ्यात दाखल\nमहाराष्ट्र दिन साजरा – पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण @RajkumarBadoleB @GopalDAgrawal\nभंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक २८ मे रोजी\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-District-Administration-from-Manoj-is-felicitated/", "date_download": "2018-11-15T23:46:43Z", "digest": "sha1:YIQ2IKXQBRYJHYUZAMAISFSZEDWOTN33", "length": 4916, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा प्रशासनातर्फे मनोजचा सत्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › जिल्हा प्रशासनातर्फे मनोजचा सत्कार\nजिल्हा प्रशासनातर्फे मनोजचा सत्कार\nतिलारी येथील धबधब्यात बुडणार्‍या दोन मुलींना वाचविणार्‍या मनोज परशराम धामणेकर (कुद्रेमानी) याच्या कार्याची दखल घेउन जिल्हा प्रशासनाने सत्कार केला. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी त्याच्या कार्याचे कौतुक केले.\nजिल्हा प्रशासनाच्यावतीने बुधवार दि. 15 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडांगणावर स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मनोज धामणेकर याचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खा. सुरेश अंगडी, जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे, जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन, प्रांताधिकारी कविता योगपण्णावर आदी\nतिलारी ता. चंदगड येथील धबधब्यात बुडणार्‍या दोन मुलींना मनोज धामणेकरने 19 जुलै रोजी वाचविले. यामुळे त्याच्यावर कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही त्याचा सत्कार केला होता.\nचंदगडचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चंदगड पंचायत समिती कार्यालयात मनोजचा सत्कार करण्यात आला. मात्र, बेळगाव जिल्हा प्रशासनाने त्याच्या कार्याची दखल घेतली नाही. यामुळे ‘दै. पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने बुधवारी त्याचा सत्कार केला. याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Teacher-salary-issue/", "date_download": "2018-11-15T23:21:15Z", "digest": "sha1:JXNOPPHECNMZ6NQYSM3HH6CERT5LL3C7", "length": 4908, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अर्धा महिना संपला तरी शिक्षकांचा पगारच नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अर्धा महिना संपला तरी शिक्षकांचा पगारच नाही\nअर्धा महिना संपला तरी शिक्षकांचा पगारच नाही\nशालार्थ सॉफ्टवेअर बंद पडल्याने राज्यभर शिक्षकांचे पगार उशिरा होत आहे. अर्धा महिना संपला तरीही पगार झालेले नाहीत. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडल्याने शिक्षक प्रचंड अस्वस्थ आहेत. पगार रखडल्यानंतर उशिरा जाग आलेल्या शिक्षण विभागाने ऑफलाईन पगाराचे आदेश दिले, मात्र त्याबाबत वित्त विभागाकडे पाठपुरावा केलेला नाही.अजूनही शालार्थ सॉफ्टवेअर बंद आहे, पुढच्या महिन्यातही ऑफलाईन पगार होणार असल्याने शिक्षकांची चिंता वाढली आहे. शिक्षण विभागाच्या ढिम्म कारभाराचा फटका राज्यातील शिक्षकांना बसत आहे.\nगेली सहा वर्षे सुरळीत होत असलेले मुंबईतील शिक्षकांचे पगार शिक्षण विभागाने राष्ट्रीयीकृत बँकेतून मुंबई जिल्हा बँकेत ढकलले. आंदोलनं, निदर्शने, पत्रव्यवहार, वरिष्ठ मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या, पण शिक्षण विभाग दाद द्यायला तयार नाही. अखेर शिक्षक भारतीने मुंबई हायकोर्टात रीट याचिका दाखल केली.\nनुकताच झालेल्या निकालात हायकोर्टाने मुंबईतील शिक्षकांच्या बाजूने निर्णय देत शिक्षण विभागाला चपराक दिली आहे. मुंबई जिल्हा बँकेत पगार नेण्याचा निर्णय रद्द केला आहे. आता कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करून शिक्षण विभागाने मुंबईतील शिक्षकांचे पगार पूर्ववत तातडीने युनियन बँकेतून केले पाहिजेत, असे मत शिक्षक संघटनांनी व्यक्त केले आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/lalya-khurakat-las-case-Mahadev-Jankars-apology/", "date_download": "2018-11-15T23:58:41Z", "digest": "sha1:XZU2AWL4KSXQOLLBOPIEZICNUM7MN7YM", "length": 4658, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लाळ्या-खुरकत लस खरेदीवरून मंत्री महादेव जानकरांचा माफीनामा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › लाळ्या-खुरकत लस खरेदीवरून मंत्री महादेव जानकरांचा माफीनामा\nलाळ्या-खुरकत लस खरेदीवरून मंत्री महादेव जानकरांचा माफीनामा\nगाई-म्हशी व शेळ्या-मेढ्यांना आवश्यक असलेला लाळ्या-खुरकत आजारावरची लस खरेदी निविदा प्रक्रियेत अडकल्याने जनावरांना वेळेत ती उपलब्ध झाली नाही. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही अद्याप चौकशी सुरू झाली नाही. लस खरेदी प्रकरणात झालेल्या दिरंगाईबाबत पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी राज्यातील शेतकर्‍यांची विधानपरिषदेत जाहीर माफी मागितली.\nलाळ्या-खुरकत लसीच्या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे, काँग्रेसचे भाई जगताप आदी सदस्यांनी तारांकित प्रश्‍नाच्या माध्यमातून प्रश्‍न उपस्थित करत पशुसंवर्धन मंत्र्यांची कोंडी केली. लस खरेदीच्या निविदा प्रक्रियेत जाणीवपूर्वक घोळ घालणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. इंडियन इम्युनॉलॉजी कंपनीला यामध्ये का वगळण्यात आले याबाबत विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना राज्यमंत्री अर्जन खोतकर तसेच मंत्री जानकर यांच्याकडून कोणतीही समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने अखेर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अधिवेशन संपण्यापुर्वी यासंदर्भात अहवाल सादर करा, असे निर्देश दिले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/fir-filed-against-mla-praniti-shinde/", "date_download": "2018-11-15T23:12:23Z", "digest": "sha1:HDRUSID6DINVQNKBG54N65CMQXDJW7JM", "length": 7437, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमदार प्रणिती शिंदेंवर गुन्हा दाखल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआमदार प्रणिती शिंदेंवर गुन्हा दाखल\nसोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्र्यांची गाडी आडविणे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना महागात पडले आहे. पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशासकीय रुग्णालयातील उपचाराचे दर वाढविल्याच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची गाडी अडवून आंदोलन केले होते.\nयादरम्यान एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला होता. या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी ( कलम १४३) बेकायदेशीर जमाव गोळा करणे, पोलिसांच्या कामकाजात हस्तक्षेप करणे (कलम ३५३ आणि ३३२ ) तसेच परवानगीविना रस्ता रोखणे असे आमदार शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nठाणे : हे सरकार काहीही करणार नाही. ते फक्त कधी धनगर समाजाच्या तर कधी मराठा समाजाच्या बाजूने डमरू वाजवत…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/nationalist-aggressive-sharan-pawar-against-niranjan-swatkar/", "date_download": "2018-11-15T23:14:01Z", "digest": "sha1:GTD4YIJBDYOK2RL3GDXNWFE4J74VLMBA", "length": 9457, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रवादी आक्रमक ! निरंजन डावखरेंविरोधात शरद पवार रिंगणात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n निरंजन डावखरेंविरोधात शरद पवार रिंगणात\nमुंबई: नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले निरंजन डावखरे यांच्या विरोधात खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक असून राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्याचे नगरसेवक नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे.\nया निवडणुकीच्या रणनीतीसाठी उद्या (बुधवारी) पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. स्वतः शरद पवार बैठकीला संबोधित करणार आहेत. नवी मुंबईतील विष्णुदास भावे सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गणेश नाईक,जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.\nराष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या त्रासाला व स्थानिक राजकारणाला कंटाळून आपण राष्ट्रवादी पक्ष सोडत आहे. पक्षाने आपल्याला खूप प्रेम दिले असून आपल्याला पक्ष हा कुटुंबासारखा होता, परंतु स्थानिक नेत्यांनी कायमच अनेक अडचणी निर्माण केल्याने व त्याची तक्रार करूनही आपली दखल न घेतल्याने हा आपल्यावर होणार अन्याय आहे, अनेक वर्षे पक्षाचे काम करताना आपण व आपल्या वडिलांनी पक्षासाठी अनेक खस्ता खाल्या आहेत व पक्षवाढीसाठी अनेक प्रयत्न केले आहेत, परंतु स्थानिक नेत्यांना त्याच्याशी काही देणे घेणे नाही व ते आता आपल्याला डावलण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेत असल्याचे निरंजन डावखरे यांनी सांगितले होते.\nकोकण पदवीधर मतदारसंघासाठी ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातून मतदान होणार असून पदवीधर निवडणुकांसाठी २५ जूनला मतदान होणार आहे, तर २८ जूनला मतमोजणी होणार आहे.\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nटीम महाराष्ट्र देशा : मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक महसूल विभागीय संवाद यात्रेचा शुभारंभ येत्या शुक्रवारी नगर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2018-11-15T22:46:24Z", "digest": "sha1:OXDYLAJYV3WM6YKOUSCOLG7T3PRDRTZN", "length": 5720, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "घाम - विकिपीडिया", "raw_content": "\nघाम म्हणजे त्वचेतून स्रवणारा मुख्यतः पाणी असलेला एक द्रव. यामुळे शरिराच्या तापमानाचे नियंत्रण होते. तसेच त्वचेवर हल्ला करणाऱ्या विषाणूंचाही नाश होतो. घाम स्रवणाऱ्या त्वचेच्या छिद्रांना घर्मरंध्र असे म्हणतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १६:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/book-review-saptarang-29276", "date_download": "2018-11-15T23:53:01Z", "digest": "sha1:B23BBJGH3YDH67PACAYW27HSU5AX3DGD", "length": 25286, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "book review in saptarang नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी वेध | eSakal", "raw_content": "\nनेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी वेध\nसोमवार, 6 फेब्रुवारी 2017\nस्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून लढा दिलेले पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. देशाला प्रगतिपथावर न्यावं, मोठे उद्योगधंदे देशात उभे राहावेत, विज्ञान-तंत्रज्ञानापासून ते कला, प्रशासन, साहित्य अशा सर्व बाबतींत देशाचा जगात दबदबा निर्माण व्हावा, यांसाठी त्यांनी तळमळीनं कार्य केलं. आपलं वाढतं वय आणि प्रकृतीची होणारी आबाळ या दोन्हीहीकडं प्रसंगी दुर्लक्ष करत नेहरू देशभर विविध निमित्तांनी भटकंती करत राहिले. दुसऱ्या महायुद्धातून जग सावरत असतानाच शीतयुद्धाचे ढग अस्तित्व दाखवत होते.\nस्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून लढा दिलेले पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. देशाला प्रगतिपथावर न्यावं, मोठे उद्योगधंदे देशात उभे राहावेत, विज्ञान-तंत्रज्ञानापासून ते कला, प्रशासन, साहित्य अशा सर्व बाबतींत देशाचा जगात दबदबा निर्माण व्हावा, यांसाठी त्यांनी तळमळीनं कार्य केलं. आपलं वाढतं वय आणि प्रकृतीची होणारी आबाळ या दोन्हीहीकडं प्रसंगी दुर्लक्ष करत नेहरू देशभर विविध निमित्तांनी भटकंती करत राहिले. दुसऱ्या महायुद्धातून जग सावरत असतानाच शीतयुद्धाचे ढग अस्तित्व दाखवत होते. दुसरीकडं, ब्रिटनच्या साम्राज्यविश्‍वावरच्या, तसंच फ्रान्ससह अन्य युरोपीय देशांचा वसाहतवादावरच्या वर्चस्वाचा सूर्य अस्ताला जात होता. स्वातंत्र्याच्या हवेची झुळूक अनुभवणारे देश स्वत-चं अस्तित्व सिद्ध करण्यापासून स्वत-च्या हातात बळ भरण्यापर्यंत प्रयत्न करत होते. पारतंत्र्याचं जोखड अनुभवल्यानं आता लोकशाहीची मूल्यं रुजवणं, त्याला कोणाचं नख लागू नये, यासाठी हे देश प्रयत्नशील होते. अशा देशांना नेतृत्व देण्याचा प्रयत्न नेहरू करत होते. साहजिकच या प्रयत्नांच्या माध्यमातून भारतीय मूल्यपरंपरा, वैचारिकता, सहजीवनाची आदर्श तत्त्वं, अशा अनेकांचा परिचय ते जगाला करून देत होते. भौगोलिकदृष्ट्या विस्तृत आणि लोकसंख्येने मोठ्या असलेल्या भारताकडं जग आशेने पाहत होतं. या सर्वांचं भान नेहरू यांना होतं. त्यांची विचारपरंपरा आणि दृष्टिकोन दिवसागणिक येणाऱ्या अनुभवांतून अधिक परिपक्व कसे होत गेले आणि त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय कसा झाला, हे मांडण्याचा प्रयत्न त्यांचे मुख्य सुरक्षा अधिकारी के. एफ. रुस्तमजी यांनी ‘नेहरूंची सावली’ या पुस्तकातून केला आहे. या पुस्तकाचं संपादन पी. व्ही. राजगोपाल यांनी केलं असून, त्याचा मराठीत अतिशय उत्तम अनुवाद सविता दामले यांनी केला आहे. राजहंस प्रकाशनानं सुंदर, वेधक छपाई, दर्जेदार कागद आणि बांधणी याद्वारे ते अधिक वाचनीय आणि आकर्षक केलं आहे.\nखुसरो रुस्तमजी यांना १९५२ ते १९५८ या सहा वर्षांच्या देशाच्या उभारणीच्या कालावधीत मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून नेहरूंबरोबर सावलीसारखं राहण्याचा योग आला. अनेक घटनांचे ते ‘याचि देही...’ साक्षीदार असल्यानं त्यांच्या लेखनाला अन्य प्रत्यक्षदर्शी पुराव्याची गरज नाही, हे खरं. व्यक्तिगत रोजनिशी लिहिणं आणि त्यात कामकाजातल्या विविध घटनांची नोंद करण्याच्या रुस्तमजी यांच्या सवयीतून मोठा दस्तावेज नकळत निर्माण होता गेला. नेहरूंबरोबरच्या सहवासाच्या कालावधीतल्या त्यांच्या नोंदींना स्वाभाविकच ऐतिहासिक महत्त्व उत्तरोत्तर आलं आहे. त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. सहा वर्षं हा कालखंड छोटा असला, तरी नेहरूंचे झंझावती दौरे, लोकप्रियता, सरकारी आणि सार्वजनिक कार्यक्रम, काँग्रेसची अधिवेशनं आणि बैठका, अनेकविध देशांचे नेहरूंनी केलेले दौरे आणि त्यांत अनेकदा त्यांच्यासोबत राहण्यामुळं रुस्तमजी यांच्या नोंदी त्या वेळच्या वातावरणावर प्रकाश टाकतातच. शिवाय, त्याबाबत नेहरूंच्या मनात काय चाललं होतं, ते सर्व बाबींकडं कोणत्या नजरेतून पाहत होते, याचं दर्शन पुस्तक वाचताना घडतं.\nअगदी अनपेक्षितपणे नेहरूंचे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून जबाबदारी आलेल्या रुस्तमजी यांना त्यांच्याशी जुळवून घेताना सुरवातीला अतिशय कसरत करावी लागे. नेहरूंच्या विचारांची दिशा, त्यांच्या विधानांमागं दडलेले मथितार्थ समजून घेणं, नेहरू कोणत्या वेळी काय भूमिका घेतात, याचा अंदाज बांधणं आणि विशेषत- दौऱ्यांत असताना जनसागराला सामोरं जाताना ते कसे वागत, सामान्यांचे प्रश्‍न ऐकण्यासाठी जनतेत गेल्यावर त्यांच्याशी कसे समरसून जात, पक्षीय व्यासपीठावर आपली मतं कशी हिरिरीने मांडत, अशा घटनांच्या बारकाव्यानं केलेल्या वर्णनांतून रुस्तमजी यांनी नेहरू या व्यक्तिमत्त्वातले पंतप्रधान टिपले आहेत, तसंच त्यांच्यातलं माणूसपणही टिपलं आहे. नेहरूंची लोकांप्रती असलेली निष्ठा नोंदवायचे, तसे गर्दीला आवरताना होणारी दमछाक आणि त्यातून उद्‌भवणाऱ्या प्रसंगांतून बाहेर पडताना होणारी त्रेधातिरपीट आणि त्यावर सुरक्षा अधिकाऱ्यांसह स्वत- हातात काठी घेऊन गर्दी आवरण्याची येत असलेली वेळ, या वर्णनांतून त्या वेळच्या जनतेत नेहरूंप्रती असलेली आदरभावना नकळत मांडली गेली आहे. नेहरूंवर हल्ल्यांचे प्रसंग आले, अपघातांचे प्रसंग आले. विमानात झालेला बिघाड आणि राजस्थानात भटकताना जीपनंच कोलांट्या खाल्ल्यानं नेहरूंवर बेतलेला गंभीर प्रसंग, अशा घटना वाचताना अंगावर शहारे येतात. त्याच वेळी नेहरूंसारखा नेता त्याला धीरोदात्तपणे कसं तोंड देता झाला, हेही निदर्शनाला येतं. नेहरूंच्या जीवनशैलीवरही पुस्तकात वेळोवेळी प्रकाश टाकला गेला आहे. साधं अन्न आवडणारे नेहरू भूक लागल्यावर अस्वस्थ कसे व्हायचे आणि खवय्येगिरीवर रसाळ कसे बोलायचे, हे वाचताना रंजक वाटतं. त्याचबरोबर ऐश्‍वर्यदायी राहणीमानाचा आरोप झालेल्या नेहरूंचं वागणं काटकसर करणारं होतं. ते मोजेही शिवून वापरायचे, हे वाचताना वेगळंच वाटतं. लोकसंख्येनं मोठ्या देशाला प्रगतिपथावर नेताना ते किती त्यागशील होते, हेही लक्षात येतं. लोकांच्या मनातलं जाणण्याची गूढ शक्ती नेहरूंकडं होती. त्यामुळंच ते कधीकधी पोलिसांनाही न आवरता येणारी गर्दी आपल्या वाक्‌चातुर्यानं आवरत, त्याचे दाखलेही लेखकानं दिले आहेत. काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये नेहरू करत असलेली भाषणे, त्यांची कार्यकर्त्यांना समृद्ध करण्यासाठीची तळमळ, अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकतानाच कुठं तरी काँग्रेसमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळासारखा जोश राहिलेला नाही, हेही लेखकानं नमूद केलं आहे. अधिकाऱ्यांनी जनतेमध्ये जावे, त्यांच्या हितासाठी ‘ब्रिटिश राज’च्या मानसिकतेतून बाहेर येऊन काम करावं, देशाच्या विकासाची चक्रं गतिमान होण्यासाठी प्रयत्न करावेत, हे नेहरू तळमळीनं सांगायचे, याची उदाहरणं पुस्तकात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या बांडुंग परिषदेत विविध देशांच्या नेत्यांमधल्या घडलेल्या घडामोडींचे तपशील नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वावर वेगळा प्रकाश टाकतात. नेहरूंचं मूल्यमापन आतापर्यंत राजनैतिक अधिकारी किंवा एखाद्या नेत्याच्या चष्मातून वाचकांसमोर आलं आहे; मात्र, एका पोलिसी रांगड्या अधिकाऱ्याच्या नजरेतून नेहरूंच्या राजकीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वर्तणुकीचं अवलोकन प्रथमच समोर येतं आहे. त्यामुळं या पुस्तकाचे वेगळेपण आहे, हे निश्‍चित.\nनेहरूंचे मुख्य सुरक्षा अधिकारी के. एफ. रुस्तमजी यांच्या रोजनिशीतून\nअनुवाद - सविता दामले\nप्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे (०२०-२४४७३४५९)\nपृष्ठं - २३६ /\nमूल्य - २२५ रुपये\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nबेस्टच्या ताफ्यात भाड्याच्या बस\nमुंबई - बेस्ट आर्थिक संकटात असल्याने त्यावर उपाय म्हणून एक हजार बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे...\nफेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला\nपुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nअरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=31139", "date_download": "2018-11-15T22:56:31Z", "digest": "sha1:2MN6WQDOXWVZ4TYQSLWJYDLIK5BEYBU2", "length": 10954, "nlines": 162, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "चांदूर रेल्वे तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर – विहिरीची पातळी खोल गेल्याने खरीप पिकाच्या स्थितीवर गंभीर परिणाम | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ अमरावती चांदूर रेल्वे तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर – विहिरीची पातळी...\nचांदूर रेल्वे तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर – विहिरीची पातळी खोल गेल्याने खरीप पिकाच्या स्थितीवर गंभीर परिणाम\nचांदूर रेल्वे – (शहेजाद खान)\nपरिसरात गेल्या दहा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने व उन्हाच्या प्रखरतेमुळे खरीप पिकांना जबर फटका बसण्याची शक्यता दिसत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.\nमागील वर्षी २६४.४८ मि.मि. पाऊस झाला असून यावर्षी २३ जुलै पर्यंत ४०५.६६ मि. मि. पाऊस झाला आहे. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जास्त असले तरी अजुनही अर्धेअधिक गावात अत्यल्प पाऊस पडला आहे. सध्या पिकांची स्थिती समाधानकारक असून पावसाची आज तरी नितांत गरज असल्याची चर्चा शेतकरी वर्गात आहे. कापूस पिकापेक्षा सोयाबीन बियाणे खरिपात अधिक आहे. पावसाने दडी मारल्याने शेती भावतील नदी, नाले, कोरडे झाले आणि शेतातील विहिरीची पाण्याची पातळी खाली गेली आहे. जून व जुलै महिन्यात ठराविक दिवशी पावसाचे प्रमाण असले तरी विहीरीच्या पाण्याची पातळी वाढू शकली नाही. पावसाचे प्रमाण कमी असल्याने व कडक उन्हामुळे संत्रा बहाराच्या मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना समोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. आंबिया बहाराच्या फळांची गळती अधिक आहे.\nया आठवड्यात पावसाला सुरुवात झाली नाही तर शेतात असलेले हिरवे दिसणारे पीक सुकण्याच्या मार्गावर राहील याची चिंता शेतकरी वर्ग करीत आहे. ४२६५१ हेक्टर भौगोलिक जमिनीपैकी ३९९०१.६५ मध्ये पेरणी झाली आहे . त्यापैकी सोयाबीन २५२६५.०९ हेक्टर पेरणी झाली आहे. तुर ७०५० हेक्टर, कापूस ६६६८ हेक्टर मध्ये पेरणी झाली आहे. कापूस, तूर, सोयाबीन पिकांना सद्यास पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पाऊस अजुन लांबला तर हे तिन्ही पिकाचे जबर नुकसान शेतकऱ्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nPrevious articleचांदूर रेल्वे येथे ४० ते ५० मराठा आंदोलनकर्त्यांविरूध्द गुन्हा दाखल १४ आरोपींना अटक – दुध डेअरी तोडफोड प्रकरण\nNext articleनिफाडच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध : आ.अनिल कदम\nप्रतिकुल परीस्तिथीवर मात करत आकोटच्या ५ विद्यार्थीनींनी पटकावले विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत स्थान\nब्रेकिंग न्यूज़ :- चंद्रपुर च्या जुनोना जंगलात रेल्वेच्या धड़केत वाघाच्या 2 बछड़यांचा मृत्यु…..\n*अमरावती चे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांची नागपूर महापालिका आयुक्त म्हणून बदली श्री ओमप्रकाश देशमुख अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी*\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nपाण्याच्या समस्येवर चांदूर रेल्वे नगर परीषदच उदासिन >< विरोधी पक्ष...\nकाजळी येथे गावठी दारू जोरदार विक्री,\nअमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे गस्तीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची हत्या\nप्रहार नगरसेवक सचिन खुळे चे अन्नत्याग आंदोलनाला यश; मुख्याधिकारी चे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Meet-the-toilets-to-sisters-from-2500-brothers/", "date_download": "2018-11-15T22:59:17Z", "digest": "sha1:UPVX6GKWX3ORGYURA7NGNAYHIAETYLYF", "length": 4697, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अडीच हजार भावांकडून बहिणींना ‘शौचालय’ भेट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › अडीच हजार भावांकडून बहिणींना ‘शौचालय’ भेट\nअडीच हजार भावांकडून बहिणींना ‘शौचालय’ भेट\nराखीपौर्णिमा हा बहीण-भावाचे नाते वृद्धिंगत करणारा सण. बहीण या दिवशी लाडक्या भाऊरायाच्या हातावर राखी बांधून औक्षण करते. भाऊ बहिणीला आवडती भेटवस्तू देतो. यावर्षी जिल्ह्यातील 2400 हून अधिक भावांनी आपल्या बहिणींना आगळीवेगळी भेट दिली. भेट म्हणून शौचालय देण्यात आले आहे.\nजिल्हा पंचायतीने हा अभिनव उपक्रम मागील वर्षापासून सुरू केला आहे. स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन यांनी शौचालय बांधून देण्याचे अभियान राबविले असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. याचा लाभ हागणदारीमुक्त जिल्हा अभियानाला होत आहे.\n2 ऑक्टोबरपर्यंत बेळगाव जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार जि. पं. प्रशासनाने केला आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत असून ‘घर तेथे शौचालय’ अभियान गतिमान केले आहे. जिल्ह्यात अद्याप चाळीस हजार शौचालय उभारणीचे काम प्रलंबित आहे. यासाठी प्रयत्न करण्यात येत मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन यांनी नवनवे उपक्रम हाती घेतले आहेत.\nराखीपौर्णिमेचे औचित्य साधून 2400 शौचालय बहिणीकडे भावांनी सुपूर्द केले. मागील वर्षीही या अभियानाला चांगला प्रतिसाद लाभला होता. या अभिनव अभियानाचे कौतुक करण्यात येत आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/ar/tech/1854-4g-wifi-in-college-from-jio", "date_download": "2018-11-15T22:44:00Z", "digest": "sha1:A5TLIKCK7E5LWY5OBI5WNF7L4KSGZVFM", "length": 6266, "nlines": 140, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "4G फोन नंतर आता जिओकडून मोफत वाय-फाय - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n4G फोन नंतर आता जिओकडून मोफत वाय-फाय\nजय महाराट्र न्यूज , मुंबई\nरिलायंस जिओ आपले युजर्स वाढवण्यासाठी दररोज नवनवीन ऑफर्स जाहिर करते. अशाच प्रकारची आणखी एक ऑफर जिओने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आणली आहे.\n4G फोन नंतर आता जिओने विद्यार्थ्यांना मोफत वायफाय सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव जिओने केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे सादर केला आहे.\nया संपूर्ण योजनेसाठी जिओ राइट्स इश्यू कडून 20 कोटींची मदत घेणार आहे. जिओच्या या योजनेअंतर्गत देशातील 38 हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट कनेक्टिविटी मिळणार आहे.\nतसेच याद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम विद्यालयाच्या आवारात ऑनलाइन पाहता येणार आहे. आणि या सेवेसाठी जिओ हॉटस्पॉट निर्मिती करणार आहे.\nजिओची ‘धन धना धन’ ऑफर\nसोनीचा नवा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 23 MP कॅमेरा\nम्हणून आयटी क्षेत्रात नोकर कपातीची टांगती तलवार...\nदोन सेल्फी कॅमेरे असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच\nघर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/60333", "date_download": "2018-11-16T00:17:07Z", "digest": "sha1:MS5Q5DMBQAKNWYQUBMWOO6R2GDVFIRF6", "length": 11677, "nlines": 199, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पाड्यावरचा मुक्काम | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाड्यावरचा मुक्काम\nगेल्या वर्षी स्वयंसेवक म्हणून जव्हार तालुक्यामधील कडाचिमेठ या वारली आदिवासी गावात दोन दिवस मुक्काम केला. मधल्या रिकाम्या वेळेत काही फोटोग्राफीचे उद्योग केले. त्यातले काही फोटो\nगावात फिरून काढलेले काही फोटो\nया ताईंनी मला फोटो काढण्यासाठी अशी खास पोझ दिली\nगावातील अर्धीअधिक घरे आता पक्क्या बांधकामाची असली तरीही अजूनही काही घरे जुन्या वारली पद्धतीच्या बांधकामाची आहेत. शाळेत असताना गोदावरी परुळेकरांचा 'पाड्यावरचा चहा' धडा अभ्यासाला होता. त्यात जसे घरांचे वर्णन केले होते तसेच चित्र तिथे दिसले. तसाच मातीने सारवलेला ओटा आणि काटक्यांच्या भिंती.\nकसले भारी आहेत फोटो\nकसले भारी आहेत फोटो\nक्युट फोटो, निरागस भाव टिपलेत\nक्युट फोटो, निरागस भाव टिपलेत अगदी.\nकसले भारी आहेत फोटो\nकसले भारी आहेत फोटो ग्रेट कॅप्चर्स\nफोटोतले प्रत्येकाचे डोळे अगदी बोलके आहेत.\n@pratidnya, एकदम जबराट फोटो\n@pratidnya, एकदम जबराट फोटो आलेत. छान\nकॉपीराईट टाकलेले सर्व फोटो\nकॉपीराईट टाकलेले सर्व फोटो मस्त आहेत. आवडले.\nसगळे फोटो सह्हीच.. मुलांचे\nसगळे फोटो सह्हीच.. मुलांचे हसरे फोटो सुंदरच आलेत.\nशीर्षक वाचुनच धड्याची आठवण झाली.\nसगळेच फोटो छान आहेत.\nसगळेच फोटो छान आहेत.\nसगळेच फोटो अप्रतिम आहेत.\nसगळेच फोटो अप्रतिम आहेत. १०वा खूपच आवडला.\nकसले भारी आहेत फोटो\nकसले भारी आहेत फोटो ग्रेट कॅप्चर्स\nकिती गोड आणि निर्मळ हसतायत\nकिती गोड आणि निर्मळ हसतायत सगळे.. असं हसू सार्‍यांना जम्लं तर pout-shout ची काही गरजच नाही कोणाला..\nमस्त आहेत फोटो. मुलांच्या\nमस्त आहेत फोटो. मुलांच्या चेहर्यावर एकसे एक भाव आहेत.\nसहाव्या फोटोतल्या आज्जीबाई मस्तच\nफोटोज बोलके आहेत .\nफोटोज बोलके आहेत .\nखूप गोड आहेत फोटो.. छान\nखूप गोड आहेत फोटो.. छान टिपलेत भाव\nकिती गोड आणि निर्मळ हसतायत\nकिती गोड आणि निर्मळ हसतायत सगळे.. असं हसू सार्‍यांना जम्लं तर pout-shout ची काही गरजच नाही कोणाला..>>+१\nमस्त आहेत फोटो. मुलांच्या चेहर्यावर एकसे एक भाव आहेत.\nसहाव्या फोटोतल्या आज्जीबाई मस्तच >>+१\nसहाव्या फोटोतल्या आजी आणि\nसहाव्या फोटोतल्या आजी आणि दहाव्या फोटोतली मुलगी विशेष छान...\nमस्तच... आज्जीबाईंचा फोटो एक\nमस्तच... आज्जीबाईंचा फोटो एक नंबर...\nगोड आहेत फोटो, गावात फेरी\nगोड आहेत फोटो, गावात फेरी झाली आमचीही...\nएकदम बोलके फोटो आलेत.\nएकदम बोलके फोटो आलेत. छान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-36-%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-16T00:05:49Z", "digest": "sha1:LUATME2BRIPJV5XAOSJ5T23IVUGF46LV", "length": 10230, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोणीकाळभोर खूनप्रकरणी 36 तासांत दोघे गजाआड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nलोणीकाळभोर खूनप्रकरणी 36 तासांत दोघे गजाआड\nलोणी काळभोर – येथील तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्यावरील सिद्राम मळा परिसरात नवा व जुना मुठा कालव्यांच्या मधील मोकळ्या जागेत डोक्‍यात वार करून खून केलेल्या एका तरुणाचा मृतदेह मिळून आला होता. हा खून करून फरार झालेल्या दोन जणांना गुन्हा घडल्यानंतर 36 तासांच्या आत गुन्हे शोध पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी सचिन सुुुभाष कदम (वय 34, रा, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) व रोहन ऊर्फ भैय्या अनिल चव्हाण (वय 25, लोणी काळभोर, ता. हवेली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत वाल्मिक काळभोर (वय 26, रा. समतानगर, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दि. 2 नोव्हेंबर रोजी दुपारी लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तीर्थक्षेत्र रामदरा कडे जाणाऱ्या रस्त्यावरील सिद्राम मळा परिसरातील नवा व जुना मुठा कालव्यांच्या मधील पाटबंधारे विभागाच्या मोकळ्या जागेत हा मृतदेह आढळून आला होता. हे ठिकाण लोकवस्तीपासून लांब असून निर्मनुष्य आहे. याच ठिकाणी सुमारे तीन वर्षापूर्वी एक खून झाला होता.\nयाप्रकरणी मयत अभिजीत याचा भाऊ मेघराज वाल्मिक काळभोर याने फिर्याद दिल्यानंतर पुणे विभागीय अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवान, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार समीर चमनशेख, सचिन मोरे, सागर कडू, परशुराम सांगळे यांनी गुन्ह्याचा सखोल अभ्यास केला. गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती गोळा केली. हा खून कदम व चव्हाण यांनी केल्याची खात्री पटल्यानंतर दि. 3 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लोणी काळभोर परिसरातून ताब्यात घेतले.\nआरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. कदम याने पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार, मयत अभिजीत काळभोर हा त्याला दारू पिऊन वारंवार त्रास देऊन दहशतीखाली ठेवून त्याने काम करून आणलेली रक्‍कम तो धाक दाखवून काढून घेत होता. तसेच त्यास शिवीगाळ करून वारंवार अपमानास्पद वागणूक देत होता. तसेच कदम रहात असलेल्या परिसरांत त्याच्या भावाची लहान मुुलगी घराच्या समोर खेळत असताना मयत अभिजीत याने तिचे अंगावर गाडी घातल्याचा राग कदम याच्या मनात होता. त्यामुळे काळभोर कदम व चव्हाण हे तिघे पाटबंधारे विभागाच्या मोकळ्या जागेत गेल्यानंतर काळभोर डाव्या कुशीवर झोपल्याचा मोका साधून कदम याने तेथे पडलेला मोठा दगड घेऊन त्याच्या डोक्‍यावर मागील बाजूस टाकला. दगडाचा घाव वर्मी बसल्याने काळभोर याचा जागीच मृत्यूमुखी झाला. कदम व चव्हाण यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी यांनी दोघांना दि. 12 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदोन मोबाईल चोरांना अटक\nNext articleचाकण ग्रामीण रुग्णालयात गर्भवतीची हेळसांड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/special-report-on-kolhapuri-chappal-274321.html", "date_download": "2018-11-15T23:40:22Z", "digest": "sha1:MWPVB7A5PXSNMXLBRIVJPH675YX4OEEY", "length": 12809, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जगात भारी..,कोल्हापुरी चप्पल जाणार सातासमुद्रापार", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nजगात भारी..,कोल्हापुरी चप्पल जाणार सातासमुद्रापार\nकोल्हापूरला आलं आणि चप्पलांची खरेदी केली नाही असं होणारचं नाही\n14 नोव्हेंबर : कोल्हापूर म्हटलं की, जसा तांबडा पाढरा रस्सा आणि झणझणीत मिसळ...तशीच कोल्हापूरी चप्पलही जगात भारी..आणि हीच चप्पल आता जागतिक पातळीवर पोहोचणार आहे. कोल्हापूरमधला हा एक स्पेशल रिपोर्ट...\nकराकरा वाजणारी ती कोल्हापुरी चप्पल...या चपलेचा रुबाब काही वेगळाचं..कोल्हापूरला आलं आणि चप्पलांची खरेदी केली नाही असं होणारचं नाही. आरोग्यासाठीही ही चप्पल लाभदायक आहेच..पण आता हीच चप्पल सातासमुद्रापार जाणार आहे..विशेष म्हणजे कोल्हापुरी चपलेचं मुळ रुप न बदलता नक्षत्र कलेक्शन अंतर्गत या चपलांची विक्री केली जाणार आहे. या उपक्रमामध्ये बाटासह अनेक कंपन्यांनाही सहभागी करण्यात आलंय.\nकोल्हापूरमध्ये चपलांची आर्थीक उलाढाल जवळपास वर्षाला 10 कोटी रुपये आहे.. पण याच चप्पल व्यवसायाला सध्या समस्यांनी घेरल्याचं चित्रही कोल्हापूरमध्ये आहे.\nआजच्या बदलत्या शैलीनुसार आता या कोल्हापुरी चपलांचा विकास होणार हे नक्की...पण त्याचबरोबर हा व्यवसाय टिकला पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत हीच माफक अपेक्षा..\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: kolhapurkolhapur chappalकोल्हापूरकोल्हापूर चप्पल\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/jai-tiger-cubs-srinivasan-missing-258963.html", "date_download": "2018-11-15T22:54:33Z", "digest": "sha1:HXLWBJMZBTURHHEJTTRQF6PKOTYYTGLJ", "length": 11358, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'जय' वाघाचा बछडाही बेपत्ता", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n'जय' वाघाचा बछडाही बेपत्ता\nश्रीनिवासच्या गळयात असलेले काॅलर आयडी नागभीडच्या जंगलात सापडले आहे\n24 एप्रिल : आशिया खंडातला सर्वात मोठा वाघ 'जय' शिकार झाल्याची उघड झालंय. पण, आता जयपाठोपाठ त्याचा बछडाही गायब झालाय.\nजय वाघाचा तीन वर्षांचा बछडा \"श्रीनिवास\" उमरेड करंडला अभयारण्यातून चार दिवसांपासून बेपत्ता आहे. श्रीनिवासच्या गळयात असलेले काॅलर आयडी नागभीडच्या जंगलात सापडले आहे. त्यामुळे या बछड्याची शिकार झाली की तो बेपत्ता झाला याचा शोध सुरू केलाय. पवनी आणि नागभीड वनपरिक्षेञाच्या जंगलात श्रीनिवासचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/sadhvi-pragya-thakur/", "date_download": "2018-11-15T23:33:25Z", "digest": "sha1:IT7KLMOXQWBDFB7YHVQDDCNPOMFY2LFT", "length": 9404, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sadhvi Pragya Thakur- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपनिश्चिती लांबणीवरच\nमी बाबरी पाडायलाही गेले होते आणि आता राम मंदिर बांधायला ही जाईन असं धक्कादायक वक्तव्यही साध्वी प्रज्ञा यांनी केलं होतं\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञाला दिलासा नाही\nसाध्वी प्रज्ञा सिंहला तपासाच्या आधारे क्लिन चिट नाही, जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mohammed-shami-line-fire-over-wifes-dress-couples-photo/", "date_download": "2018-11-15T23:26:21Z", "digest": "sha1:LBOXNDMCV7FZC5K3NLSBMS2YGSJTILPY", "length": 6716, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शमी व त्याच्या पत्नीच्या फोटोवरून वादंग", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशमी व त्याच्या पत्नीच्या फोटोवरून वादंग\nभारताचा क्रिकेटपटू महंमद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांचा फोटो सोशल मिडीयावरून व्हायरल झाले होते, हसीनने परिधान केलेल्या कपड्यांवरून वाद निर्माण झाला होता. मात्र, शमीनेही टीकाकारांना चोख उत्तर देत असेच जळत रहा असे म्हटले आहे.\nशमीने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, ”हर किसी को जिंदगी मे मुकान नही मिलता. कुछ किस्मत वाले ही होते है जिन्हे ये नसीब होता है. जलते रहो. ये दोनो मेरी जिंदगी है. अच्छी तरह जानता हू क्या करना है और क्या नही. हमे अपने अंदर देखना चाहीए, हम कितना अच्छे है.”\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nटीम महाराष्ट्र देशा : विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालकांनी शनिवार, १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपाचा इशारा दिला आहे.…\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/new-cm-is-at-palghar-for-election-campion/", "date_download": "2018-11-15T23:13:30Z", "digest": "sha1:GVRFPSOFNNMT4BGPSGFFRHZFPVWCDV2X", "length": 7689, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आज पालघरमध्ये", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आज पालघरमध्ये\nपालघर – भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघरमध्ये पोटनिवडणुका होणार असून, येत्या 28 तारखेला या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आज पालघरच्या दौऱ्यावर आहेत.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूकीच्या मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसा पालघर लोकसभा पोट निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. सर्वच पक्ष आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.\nभाजपने कॉंग्रेसमधून आयात केलेले आपले उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पालघरच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 11 वाजता डहाणू तालुक्यातील कासा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली. तर संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री वसई येथे प्रचार सभा घेतील.\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण…\nमुंबई : इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी वर्ग) आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण आम्ही…\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nसंविधानाला विरोध करणारे मराठ्यांना आरक्षण काय देणार\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/stop-promoting-gst-or-face-protest-congress-to-amitabh-bachchan/", "date_download": "2018-11-15T23:13:55Z", "digest": "sha1:CAE2CEFFRU7V55OCGNKUUGGQCKD2UZHM", "length": 7588, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "GST- च्या जाहिरातीवरून काँग्रेस ने साधला अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nGST- च्या जाहिरातीवरून काँग्रेस ने साधला अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा\nअमिताभ GSTचे ब्रँड अँबेसिडर\nकेंद्र सरकारनं अमिताभ बच्चन यांना GSTसाठी काँग्रेसने बिग बी अमिताभ बच्चन याना सूचक इशारा देत बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे.आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी GST म्हणजे भाजपचा मूर्खपणा असल्याची खरमरीत टीका केली आहे त्याचबरोबर अमिताभ बच्चन यांना देखील या वादात विनाकारण ओढले आहे.GSTविरोधात निदर्शनं सुरू झाल्यास त्याची धग बच्चन यांनाही सोसावी लागेल. त्यांनी भाजपा सरकारच्या मूर्खपणामध्ये सहभागी होऊ नये, असं निरुपम म्हणालेत.\nअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निरुपम यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘बहुदा निरुपम बरेच दिवस बातम्यांमध्ये झळकले नसतील, त्यामुळेच त्यांनी बच्चन यांना विरोध केला असेल,’ असं मुनगंटीवार म्हणालेत.\nमागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा-कुणबींना स्वतंत्र १६ टक्के आरक्षण…\nमुंबई : इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी वर्ग) आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण आम्ही…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nब्रेकिंग : मराठा आरक्षण : आज नाही तर उद्या सादर होणार राज्य…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nराज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण ; मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-16T00:09:42Z", "digest": "sha1:SH6QSYUVYJ47W4WKOGYBHK3DFM3ZGWRU", "length": 7938, "nlines": 43, "source_domain": "2know.in", "title": "इंटरनेटवरुन मोबाईलवर अधिक कॅरॅक्टर्सचा मोफत sms पाठवा", "raw_content": "\nइंटरनेटवरुन मोबाईलवर अधिक कॅरॅक्टर्सचा मोफत sms पाठवा\nRohan March 19, 2010 फ्री sms, मोफत sms, मोफत एस.एम.एस., मोफत वेबसाईट, मोबाईल, वेबसाईट\nमला विश्वास बसत नाहीऽ… इतकं सोपं माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं संगणकावरुन इंटरनेटच्या सहाय्याने मोबाईलवर मोफत एस.एम.एस. सेंड करण्यासाठी इतके दिवस मी 160by2 आणि way2sms या वेबसाईट्स वापरत होतो, याशिवाय काही ‘सोशल नेटवर्कस्‌’ चा उपयोगही मी याकामात करत होतो. पण त्यापॆकी कोणतीही सुविधा वापरुन मला १४० कॅरॅक्टर्सहून अधिक लांबीचा sms सेंड करता येत नव्हता.\nमनाला स्पर्श करणार्‍या सुंदर सुंदर एस.एम.एस. चा संग्रह असणारी sms4smile ही माझी आवडती वेबसाईट आहे. या वेबसाईटवरचे मला आवडणारे sms मित्रांना सेंड करण्यासाठी, मला माझ्या मोबाईलवर हवे असतात. पण आता ते एस.एम.एस. मोबाईलवर टाईप करत बसणंऽ म्हणजे एक अशक्यप्रायच काम आहे. म्हणूनच मग सहाजीकच मी 160by2 आणि way2sms या वेबसाईट्सचा उपयोग या कामात करतो …पण मग अनेकदा १४० कॅरॅक्टर्स मध्ये अर्धेअर्धवट sms च मोबाईलपर्यंत पोहचतात. आणि मग पार वॆताग येऊन जातो, मुड ऑफ होतो… पण आज मात्र मी खूपच खुष आहे, कारण फायनली मला अशी एक मोफत वेबसाईट सापडली आहे, जिचा उपयोग करुन मी माझ्या मोबाईलवर फक्त १४० नव्हे तर चक्क ४४० कॅरॅक्टर्सचा sms पाठवू शकतो. त्यामुळे माझी तर समस्या आता सुटली आहेऽऽ, आणि मग मला वाटलं की, अशीच समस्या आमच्या वाचकांपॆकी कोणाला भेडसावत असेल तर …पण मग अनेकदा १४० कॅरॅक्टर्स मध्ये अर्धेअर्धवट sms च मोबाईलपर्यंत पोहचतात. आणि मग पार वॆताग येऊन जातो, मुड ऑफ होतो… पण आज मात्र मी खूपच खुष आहे, कारण फायनली मला अशी एक मोफत वेबसाईट सापडली आहे, जिचा उपयोग करुन मी माझ्या मोबाईलवर फक्त १४० नव्हे तर चक्क ४४० कॅरॅक्टर्सचा sms पाठवू शकतो. त्यामुळे माझी तर समस्या आता सुटली आहेऽऽ, आणि मग मला वाटलं की, अशीच समस्या आमच्या वाचकांपॆकी कोणाला भेडसावत असेल तर म्हणून लगेच हे आर्टिकल लिहायला घेतलं.\nजिथून आपण ४४० कॅरॅक्टर्सचा एस.एम.एस. पाठवू शकतो, त्या वेबसाईटचा पत्ता तर सांगायचाच राहून गेला… तर ही जबरदस्त उपयुक्त सुविधा आपल्यासाठी मोफत उपलब्ध करुन दिली आहे sms7.in या वेबसाईटने आत्ताच sms4smile या वेबसाईटवरुन अनेक सुंदर सुंदर एस.एम.एस. sms7.in या वेबसाईटच्या सहाय्याने मी माझ्या मोबाईलवर घेतले आत्ताच sms4smile या वेबसाईटवरुन अनेक सुंदर सुंदर एस.एम.एस. sms7.in या वेबसाईटच्या सहाय्याने मी माझ्या मोबाईलवर घेतले आणि ते मी आता माझ्या मित्रांना सेंड करणार आहे. तुम्ही तोपर्यंत sms7.in या वेबसाईटला एक चान्स देऊन पहा\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/toxicity-of-from-wedding-dinners-in-pune/", "date_download": "2018-11-15T23:32:27Z", "digest": "sha1:QAHQ3EAKXOPBBXS723X3UHLA7HFVLS3F", "length": 11979, "nlines": 224, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "पुण्यात लग्नाच्या जेवणातून 10 पाहुण्यांना विषबाधा. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/क्राइम /पुण्यात लग्नाच्या जेवणातून 10 पाहुण्यांना विषबाधा.\nपुण्यात लग्नाच्या जेवणातून 10 पाहुण्यांना विषबाधा.\nदहा जणांना विषबाधा झाली असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे\n0 148 एका मिनिटापेक्षा कमी\nदेहूरोड परिसरातील किवळे येथील एका लग्न समारंभातील जेवणातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. यातील १० जणांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. रूग्णांमध्ये तीन महिला, तीन मुले आणि चार पुरुषांचा समावेश आहे. यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथील धर्मराज मंगल कार्यालयात कांबळे आणि बनसोडे कुटुंबीयांमध्ये रविवार लग्नकार्य होते. समारंभातील जेवणानंतर काही पाहुणे मंडळींना जुलाब आणि उलट्याचा त्रास सुरू झाला. यात १० जणांचा समावेश होता. ही विषबाधा बासुंदीमधून झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. इतरांची प्रकृती स्थिर आहे. ही विषबाधा केवळ शेवटच्या पंगतीत जेवणाऱ्या मंडळींना झाल्याचे समोर आले आहे.\nमुंबईच्या रिया पालांडे आत्महत्या प्रकरण.\nमुंबई मेट्रोच्या भाडेवाढ मुंबई हायकोर्टाचा दिलासा.\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-school-will-closed-for-three-days-without-any-previous-notice/", "date_download": "2018-11-15T23:04:02Z", "digest": "sha1:F2OGDA2AA4WRKOHAXYT5CNDOWKNRE5CC", "length": 4810, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यातील शाळा 3 दिवस अघोषित बंद राहणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील शाळा 3 दिवस अघोषित बंद राहणार\nजिल्ह्यातील शाळा 3 दिवस अघोषित बंद राहणार\nसरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी लाक्षणिक संपात कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समिती व राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिकच्या सुमारे 3 हजार 800 हून अधिक शाळा तीन दिवस अघोषित बंद राहणार आहेत.\nसरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने दि. 7, 8 व 9 ऑगस्ट रोजी तीन दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. रविवारी मुख्याध्यापक संघात जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची बैठक झाली. लाक्षणिक संपात जिल्ह्यातील 12 हजार माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 830 हून अधिक माध्यमिक शाळा अघोषित बंद राहणार आहेत.\nमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची राज्यस्तरीय बैठक कोल्हापुरात झाली. शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी 75 हजार प्राथमिक शाळांमधील सुमारे चार लाख शिक्षक संपात सहभागी होणार आहेत. संपात जिल्ह्यातील सुमारे तीन हजार प्राथमिक शाळांमधील 14 हजारहून शिक्षक सहभागी होणार असल्याने शाळा अघोषित बंद राहणार आहेत.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/terwad-kurundwad/", "date_download": "2018-11-15T23:32:59Z", "digest": "sha1:3N4IREEYNYFK6QLJDVNAOFX3AV77XSMS", "length": 5335, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तेरवाडात अधिकार्‍यांना ठेवले डांबून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › तेरवाडात अधिकार्‍यांना ठेवले डांबून\nतेरवाडात अधिकार्‍यांना ठेवले डांबून\nतेरवाड (ता.शिरोळ) पंचगंगा नदीतील प्रदूषित पाण्याचा नमुना घेण्यासाठी आले असता प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राज कामत, क्षेत्र अधिकारी अविनाश कडले यांना घेराव घालून डांबून ठेवलेल्या ठिकाणी भेट कण्यासाठी आलेल्या तहसिलदार गजानन गुरव यांनाही सायंकाळपर्यंत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून डांबून ठेवले.\nसंघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना नदीतील प्रदूषित पाणी पाजण्याचा प्रयत्न केला असता बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी रोखून धरल्याने प्रदूषित पाणी अधिकाऱ्यांच्या अंगावर ओतले. आंदोलकांचा पाणी पाजण्याचा प्रयत्न पोलिसांनी रोखून धरल्याने पोलिस व संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडी चकमक झाली.\nदरम्यान प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांनी पंचगंगा प्रदूषित करणाऱ्या घटकांवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करून अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली.\nप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांसह तहसीलदार गुरव यांना घेराव घालून सायंकाळी 7 वाजेपर्यंत तब्बल 5 तासांहून अधिक वेळ डांबून ठेवल्याच्या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे.\nगोरंबेतील विद्यार्थिनी ट्रॉलीखाली सापडून ठार\nथंडीने गारठून दोन फिरस्त्यांचा मृत्यू\nमोपेडच्या डिकीतील साडेतीन लाखांचे दागिने लंपास\nतरुणाकडून पिस्तूल, सात जिवंत काडतुसे जप्त\nमी नाही... मी नाही.. मग सुपारी घेतली कोणी\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Devgad-center-approves-Anandawadi-project/", "date_download": "2018-11-15T22:59:25Z", "digest": "sha1:OZWHNLLTA5BJN5LGICZZCGOEQSDGZRYH", "length": 7936, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आनंदवाडी प्रकल्पाला केंद्राची मंजुरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › आनंदवाडी प्रकल्पाला केंद्राची मंजुरी\nआनंदवाडी प्रकल्पाला केंद्राची मंजुरी\nअनेक दिवस मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या देवगडमधील आनंदवाडी बंदर प्रकल्पाला अखेर केंद्र शासनाची मंजुरी मिळाली आहे. एकूण 88 कोटी 40 लाख रु. खर्चाच्या या प्रकल्पाला 12 कोटी रुपयांचा निधी कमी पडत होता. तो केंद्र सरकारने सागरमाला योजनेतून मंजूर केल्यामुळे आनंदवाडी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आ. प्रमोद जठार यांनी या प्रकल्पासाठी काही वर्षे सातत्याने प्रयत्न केले. आपल्याला यश मिळाल्याचा आनंद जठार यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केला. प्रथम स्थानिक ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता त्यांच्या मागणीप्रमाणे प्रकल्प लोकवस्तीपासून पुढे 500 मीटर सरकवावा यासाठी माजी आ. प्रमोद जठार यांनी प्रयत्न केले होते.\nप्रमोद जठार यांचा पाठपुरावा\nहा प्रकल्प लोकवस्तीपासून पुढे 500 मीटर सरकविण्यात आला. मात्र पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हता. एकूण खर्चापैकी केंद्रशासन 25 कोटी रूपये व राज्यशासनाने उर्वरीत रक्कम 63.4 कोटी रूपये द्यावेत असे ठरले होते. त्यासाठी 63.4 कोटीच्या मंजुरीचे पत्र राज्य शासनाने केंद्रशासनाला देणे गरजेचे होते यासाठी प्रमोद जठार यांनी पाठपुरावा केला. त्याअनुषंगाने राज्यशासनाने 63.4 कोटी रूपये मंजुर करून मागील बजेटमध्ये 10 कोटी रूपयांची तरतुदही केली.\nकेंद्राच्या 25 कोटींपैकी पन्नास टक्के म्हणजे साडेबारा कोटी रूपये केंद्रीय कृषी, मत्स्यव्यवसाय विभागाकडून तर उर्वरीत साडेबारा कोटी रूपये सागरमालामधून मंजुरीच्या प्रतिक्षेत होते. त्यापैकी कृषी विभागाकडून मिळणारे साडेबारा कोटी रूपये यापुर्वीच मंजुर झाले होते. त्यानंतर साडेबारा कोटी रूपये सागरमाला योजनेतुन मंजुर होण्यासाठी जठार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून ना.गडकरी यांनी याबाबत लक्ष घालून सागरमाला योजनेतुन प्रकल्पासाठी साडेबारा कोटी रूपये निधी मंजुर केला आहे.\nया मंजुरीचे पत्र त्यांनी दिल्ली येथे केंद्रीय कृषी, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन मंत्री ना.राधामोहन यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी प्रमोद जठार उपस्थित होते. आनंदवाडी प्रकल्पाचा मार्ग आता मोकळ झाला असून नवीन वर्षात प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ होईल अशी अपेक्षा व्यक्त करीत आनंदवाडी प्रकल्पाबाबत 12 वर्षाची मॅरेथॉन जिंकल्याचा आनंद झाला आहे अशा भावना प्रमोद जठार यांनी व्यक्त केल्या.\nभारती शिपयार्डच्या गोडावूनला आग\nकातकरी समाज आजही भूमिहीन\nदेवरूख आगारातून जादा बसेस\nरिफायनरी विरोधात सेना स्वतंत्र लढा उभारणार\nसाडवलीत नेव्ही सामुग्रीचे देशातील पहिले प्रदर्शन\nजिल्ह्यात साडेसोळा हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Bopkhelkar-new-option-for-the-road/", "date_download": "2018-11-15T23:26:44Z", "digest": "sha1:3XG333C6MYNOEHQ2O2OVOPRA34GRKMZ6", "length": 5072, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रस्त्यासाठी बोपखेलकरांचा नवा पर्याय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › रस्त्यासाठी बोपखेलकरांचा नवा पर्याय\nरस्त्यासाठी बोपखेलकरांचा नवा पर्याय\nपुणे : बोपखेल गावचा तीन वर्षापूर्वी रस्ता बंद झाला. तेव्हापासून आज पर्यंत या रस्त्यासाठी ग्रामस्थ विविध पातळीवर संघर्ष करत असून, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पदरी निराशाच येत आहे. गावकर्‍यांनी इतर पर्याय देऊन देखील त्याचा लष्काराची हद्द असल्याने विचार केला गेला नाही, म्हणून गावकर्‍यांनी आता खासगी कंपनीच्या जागेतून दिघी-भोसरी रस्त्याला जाणार्‍या रस्त्याचा पर्याय जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात सुचवला आहे.\nबोपखेलमधून दापोडीला सीएमईतून जाणारा रस्ता बंद केल्यापासून गावकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. त्यावर बोपखेल गावात, पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणे केली. पण त्याचा कुठलाच परिणाम झाला नाही. गावकर्‍यांनी विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी पक्का पुल होई पर्यंत, मुळा नदीवर तात्पुरता पुल टाकून खडकीला रस्ता जोडण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, या मागणीचा प्रशासकीय पातळीवर कोणताच विचार झाला नाही. मुळा नदीवरील पक्क्या पुलाच्या प्रस्तावाची फाईल पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिल्लीला पाठवली आहे. मात्र, त्या फाईलचे पुढे काय झाले, यासंदर्भातही कुणाकडेच काही माहिती नसल्याचे बोपखेल गाव रस्ता संघर्ष समितीकडून सांगण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतेवेळी संघर्ष समितीचे संतोष घुले, गुलाब भालेराव, दिगंबर गायकवाड, श्रीकांत घुले, रवी कोवे आदी यावेळी उपस्थित होते.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-Market-committee-election/", "date_download": "2018-11-15T22:58:05Z", "digest": "sha1:TWOCWKU7ODURRIDUS2YUZXINSHYUWNH2", "length": 5676, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाजार समिती निवडणूक; बिगुल वाजले! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › बाजार समिती निवडणूक; बिगुल वाजले\nबाजार समिती निवडणूक; बिगुल वाजले\nजिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम सहकार निवडणूक प्राधिकरणाने तातडीने जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या 1 जुलैला मतदान, तर 3 जुलैला मतमोजणी होणार आहे.\nबाजार समितीमधील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती चांगलीच चर्चेत आली आहे. मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी चंग बांधला आहे. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक मोठ्या चुरशीने होणार असल्याने या निवडणुकीच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.\nसोमवारी निवडणूक प्राधिकरणाकडून सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतरित्या जाहीर झाला आहे. 29 मे ते 2 जूनपर्यंत नामनिर्देशने पत्र दाखल करण्यात येणार आहेत. 4 जून रोजी आलेल्या अर्जांची छाननी होणार आहे. 5 जून रोजी वैध अर्जांचे प्रसिध्दीकरण होणार आहे. निवडणुकीतून अर्ज माघार घेण्यासाठी 19 जूनपर्यंत मुदत आहे. 20 जूनला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. 1 जुलै रोजी मतदान, तर 3 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.\nसहकारमंत्री विरुद्ध काँग्रेस असा रंगणार सामना\nसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले आहे. वरकरणी ही निवडणूक काँग्रेसविरुध्द भाजप अशी दिसत असली तरी खरा सामना हा सहकारमंत्री विरुध्द काँग्रेस अशीच होणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने या निवडणुकीसाठी मोठी चुरस होणार आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/kamala-harris-elected-californias-new-us-senator-15901", "date_download": "2018-11-15T23:43:06Z", "digest": "sha1:2TSP7D4G6SAZK2WKIAV4E644QRB6AM2R", "length": 13340, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kamala Harris is elected California's new U.S. senator सिनेटमध्ये प्रथमच भारतीय वंशाची अमेरिकन! | eSakal", "raw_content": "\nसिनेटमध्ये प्रथमच भारतीय वंशाची अमेरिकन\nबुधवार, 9 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली - कॅलिफोर्निया राज्याच्या ऍटर्नी जनरल कमला हॅरिस यांची सिनेट या अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये सभासद म्हणून निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हॅरिस यांचा हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे. सिनेटमध्ये निवड झालेल्या हॅरिस या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत.\n51 वर्षीय हॅरिस यांनी डेमोक्रॅट पक्षाच्या अन्य सभासद लोरेटा सॅंचेझ यांचा 34.8 टक्के मतांनी पराभव केला. हॅरिस यांना एकूण 19,04,714 मते मिळाली. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा व उपाध्यक्ष जो बिडेन यांनी हॅरिस यांना पाठिंबा दर्शविला होता. या पार्श्‍वभूमीवर, हॅरिस यांचा विजय हा जवळपास निश्‍चित मानला जात होता.\nनवी दिल्ली - कॅलिफोर्निया राज्याच्या ऍटर्नी जनरल कमला हॅरिस यांची सिनेट या अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये सभासद म्हणून निवड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हॅरिस यांचा हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे. सिनेटमध्ये निवड झालेल्या हॅरिस या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत.\n51 वर्षीय हॅरिस यांनी डेमोक्रॅट पक्षाच्या अन्य सभासद लोरेटा सॅंचेझ यांचा 34.8 टक्के मतांनी पराभव केला. हॅरिस यांना एकूण 19,04,714 मते मिळाली. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा व उपाध्यक्ष जो बिडेन यांनी हॅरिस यांना पाठिंबा दर्शविला होता. या पार्श्‍वभूमीवर, हॅरिस यांचा विजय हा जवळपास निश्‍चित मानला जात होता.\nहॅरिस यांचा जन्म ओकलॅंड (कॅलिफोर्निया) येथे झाला असून त्यांची माता भारतीय तर पिता जमैकन-अमेरिकन वंशाचे आहेत. सिनेटसाठी निवड झालेल्या पहिल्या भारतीय उमेदवाराखेरीज हॅरिस या कॅलिफोर्नियामधून सिनेटसाठी निवडल्या गेलेल्या पहिल्या अमेरिकन कृष्णवर्णीय उमेदवारही ठरल्या आहेत. या दृष्टिकोनामधूनही त्यांचा हा विजय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.\nयाआधी, अमेरिकन लोकशाही व्यवस्थेमधील कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये भारतीय वंशाच्या काही उमेदवारांची निवड झाली आहे. मात्र सिनेटमध्ये भारतीय वंशाच्या उमेदवाराची निवड होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा...\nयुद्धविरोधी दिन साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये जमलेल्या जगभरातील नेत्यांमधील शह-काटशहामुळे नको त्या शंका उपस्थित झाल्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या...\nकॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनाने नगर जिल्ह्यातील खंडकरी शेतकऱ्यांचा आवाज राज्य पातळीवर उठवून, त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देणारा एक...\nप्रतिक मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - भारत भालके\nमंगळवेढा - शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हत्येच्या घटनाचे प्रमाण वाढले असून, प्रतिक आपल्या कुटुंबातला मुलगा आहे. त्याच्या...\nअजेय भारत... अटल भाजप... अस्वस्थ भाजप...\n\"अजेय भारत'चा नारा देत आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा देश पादाक्रांत करायला निघालेल्या भाजपने विजयासाठी \"अटल' निर्धार केलाय. त्यादृष्टीने पक्षाचे \"...\nगोटेंच्या आव्हानापुढे महाजनांची कसोटी\nळे ः आमदार आणि स्थानिक दोन मंत्र्यांमधील वादाचा परिणाम येथील महापालिका निवडणुकीवर होऊ नये, परिवर्तनातून सत्ता पक्षाच्या ताब्यात यावी म्हणून भाजपने \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/15th-august-independence-day-program/", "date_download": "2018-11-16T00:01:03Z", "digest": "sha1:QFUEEXAYVBGIXH3INLGUFGVPH5M32BQG", "length": 22936, "nlines": 230, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "सैन्यातील धार्मिकीकरण भांडवलशाहीपेक्षा धोक्याचे : कॉ. नलावडे - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome ठळक घडामोडी सैन्यातील धार्मिकीकरण भांडवलशाहीपेक्षा धोक्याचे : कॉ. नलावडे\nसैन्यातील धार्मिकीकरण भांडवलशाहीपेक्षा धोक्याचे : कॉ. नलावडे\nसातारा : देशाचे मारेकरी समोर असूनही धर्मांध विचारांचे लोक सत्तेत असल्याने असहिष्णू वातावरण झपाट्याने वाढत आहे. काही लोकांच्या मर्जीने कारभार सुरू असून मूठभर भांडवलशाहीला पोसण्याचे काम मनुवादी विचारांचे लोक सत्तेत बसून करत आहेत. हे धर्मांध प्रवृत्तीचे शासक शिवरायांसह फुले, शाहू-आंबेडकरांचे नाव घेत घटनेला सुरुंग लावत असून सैन्य दलात धर्मांधता निर्माण केली जात असल्याने नागरिकांनी सुजानपणे याची चिकित्सा केली पाहीजे. नको ते सत्ताधीश झाल्यामुळे वंचित घटक पुन्हा पाच हजार वर्षे मागे गेला असल्याचे मत कॉ. वसंत नलावडे यांनी मांडले. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ये आझादी झुठी है, देश की जनता भुकी है डफावर हात टाकत या शब्दात शाहीरी दाखवली होती. त्यानिमित्ताने रविवार पेठेतील समाजमंदिरात आयोजित व्याख्यानमालेत कॉ. नलावडे बोलत होते. यावेळी जयंत उथळे, अजय कांबळे, भगवान अवघडे, अमर गायकवाड उपस्थित होते.\nयावेळी बोलताना कॉ. नलावडे म्हणाले, शासक क्रूरता निर्माण करताना नागरिकांना वेठीशी धरत असेल तर क्रांतीची बीजे आपोआप पेरली जातात. सध्या ज्या घटना देशात घडत आहेत, त्या क्रांतीला प्रेरणा देणार्‍या आहेत. अमेरिका ज्याप्रमाणे मेक्सिकोतील नागरिकांशी वागत आहे, ते पाहता आपल्या देशात जे सुरू आहे ते झुंडशाहीचे प्रतिक आहे. लोकांना भावनिक करताना विकासाचा भुलभुलैय्या दाखवणारे शिक्षण-आरोग्यावर घाला घालत असून लोकशाही संपवताना पुन्हा मनुपाठ रुजवण्यासाठी कत्तली आणि दंगली घडवून आणत आहेत. क्रांतीदिनी संविधानाच्या प्रति जाळणारे आज सातार्‍यातील करंजेगावापर्यंत पोहचलेत. पुरोगामी विचारांच्या सातारकरांनी या प्रवृत्तीविरोधात ठामपणे उभे राहिले पाहीजे. जो विरोधात बोलेल, तो नक्षलवादी हे सरळ सूत्र सध्याच्या शासनाकडून राबवले जात आहे. शोकांतिका म्हणजे 18 मोठे पेपर-चॅनेलचे मालकीहक्क एका गटाकडे गेल्याने प्रोपौगंडा निर्माण करण्याची हातोटी सत्ताधार्‍यांनी साधली असून यामुळे उपेक्षित-वंचित घटकाला न्याय कसा मिळेल, असा प्रश्न कॉ. नलावडे यांनी उपस्थित केला. कष्टकरी-कामगार, उपेक्षित आणि महिलांच्या प्रश्नांवर काम करणार्‍यांची पिच्छेहाट होत आहे. त्यामुळे या मातीत घडलेल्या महापुरुषांच्या विचारांचा जागर ठेवत ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.\nPrevious Newsन्यायासाठी नाभिक समाजाची मुंबईत राज्यव्यापी बैठक\nNext Newsफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nजिल्ह्यातील जुने हजारो वृक्ष तोडले गेल्याने वृक्षप्रेमींतून संतापाची लाट\nभाजपा शासनाविरोधात कडाडून टीका व घोषणाबाजी ; सातार्‍यात काँग्रेसची संविधान बचाव...\nतोतया पत्रकाराची सातार्‍यात दहशत ; बातमी छापल्याच्या आकसातून पत्रकाराला मारहाण ;...\nजि. प. पदाधिकारी निवडीत एक राजेशाही, चार लोकशाही; राष्ट्रवादीचा फॉर्म्युला\nठळक घडामोडी March 2, 2017\nसातारा पालिका इमातीमध्ये राजेंद्र सुर्यवंशीचा निर्घृण खून ; संशयित आरोपी...\nशाळेत भरला बाल आनंद बाजार\nसेंच्युरी मारल्यानंतर अश्विनचा धोनीवर निशाणा\nपत्रकार प्रगती पाटील यांनी 3 वेळा लाडली मिडीया पुरस्कार मिळवून जिल्ह्याचा...\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nखराब बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करा : पालकमंत्री विजय शिवतारे\nगोविंद पानसरे हत्या प्रकरण : समीर गायकवाड याला जामीन मंजूर\nठळक घडामोडी June 17, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/category/satara-district/khatav-taluka-tehasil/?filter_by=random_posts", "date_download": "2018-11-15T22:50:42Z", "digest": "sha1:V4JGE6WFDF56BRB542BTYO4W2KFU5FZM", "length": 22058, "nlines": 266, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "खटाव Archives - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nजिल्हा बँक चोरी प्रकरणी पोलिसांना सिमकार्डचा सुगावा\nकिल्ले वर्धनगडला गतवैभव प्राप्त होणार : अर्जून मोहीते\nदिपक धुमाळ यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक\nखटाव माणच्या पूर्वभागाला टेंभूचे पाणी मंजूर ; डॉ. दिलीप येळगावकर यांची माहिती\nनागनाथाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी\nमाण देशी महोत्सवाचे 23 ते 27 नोव्हेंबर रोजी आयोजन\nसातारा : माण देशी महोत्सव 2017 या कार्यक्रमाचे आयोजन सातारा येथे गुरूवार ते सोमवार 23 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2017 दरम्यान केले आहे. हा...\nश्रीसंत सद्गुरु मातोश्री सरुताई माऊलींचा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार ; मायणी...\nमायणी :- (सतीश डोंगरे) श्रीसंत सद्गुरू मातोश्री सरुताईं देवस्थानला असणाऱ्या 'क वर्ग दर्जा तुन मिळणाऱ्या निधीतून सध्या देवस्थान परिसरात गोशाळा अन्य सुविधा ची...\nसातारा जिल्ह्यात सरासरी 74.81% मतदान, 52 नगराध्यक्ष व 1 हजार...\nसातारा : गेल्या दोन महिन्यापासून राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लावणारी स्थानिक स्वराज्य संस्थांनी रणधुमाळी रविवारी मशीनबंद झाली. एकूण 282 जागांसाठी निवडणुकीच्या आखाड्यात...\nसेवागिरी कृषी प्रदर्शन तयारी अंतिम टप्प्यात ; श्वान ओढणार 1 टनाची गाडी...\nपुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या 70 व्या पुण्यस्मरणानिमित्त राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशूपक्षी प्रदर्शन शनिवार दि. 16 ते बुधवार दि. 20 डिसेंबर 2017 या...\nपुसेसावळी – चोराडे रस्त्यावरील नांदणी पुलाचे काम पूर्ण झाल्याने पुलावरुन वाहतुक...\nपुसेसावळी (प्रतिनिधी) : खटाव तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा पुसेसावळी-चोराडे रस्त्यावरील नांदणी पुल आ.बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने पूर्ण होऊन वाहतूकीस खुला झाल्यामुळे त्याची पाहणी...\nपुसेगाव विद्युत महावितरणचा भोगळ करभार हजारो रुपये बिल आल्याने शिवसेना आक्रमक\nपुसेगाव : पुसेगाव मध्ये ज्या नागरीकांना सर्वसाधारण दोनशे तिनशे बील येते अशा नागरीकांना चक्क पाच ते आठ हजार रूपये बिल आल्याने सर्व नागरकांच्या संतापाचे...\nम्हासुर्णे चोराडे परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ\nम्हासुर्णे : (तुषार माने प्रतिनिधी) पुसेसावळी परिसरातील चोराडे,म्हासुर्णे गावामध्ये बंद दुकाने, व बंद घरे फोडून चोरट्यांचा धूमाकूळ सुरू झालेमुळे या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल...\nसंदिप ञिंबके राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित\nमायणी :(सतीश डोंगरे) मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ, मायणीचे भुतेश्वर विद्यामंदिर अंबवडे (ता.खटाव) येथील शिक्षक संदीप त्रिंबके यांना संकेत कला,क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने (पुणे) राज्य...\nमूळपीठ डोंगरावर श्रीयमाईदेवीच्या अष्टमी उत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी\nऔंध : महाराष्ट्र तसेच उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मूळपीठ निवासिनी श्रीयमाईदेवीचा अष्टमी उत्सव येथील मूळपीठ डोंगरावर भाविकांच्या अलोट गर्दीत अपूर्व उत्साहात धार्मिक...\nऑलंपिकला प्रतिनिधीत्व करणे हेच आपले स्वप्न : रुचिरा लावंड\nवडूज : नेमबाजी स्पर्धेत आत्तापर्यंत अनेक छोटी-मोठी बक्षीसे मिळाली आहेत. शिवछत्रपती पुरस्काराने चांगले नैतिक बळ मिळाले आहे. यापुढच्या काळात ऑलंपिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करण्याबरोबरच...\nबेकायदा कत्तलीसाठी नेणाऱ्या ४७ जनावरांची गोरक्षकांकडून सुटका : नवारस्ता व ढेबेवाडीत ५ वाहनांवर कारवाई\nसमाज सेवा संघाच्या अध्यक्षपदी गणेश मोरे\nजिल्हा बँकेमार्फत जेष्ठ नागरिकांचा सन्मान ; आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य\nभुषणगड येथे मोफत गॅस वाटप\nसातार्‍यातील अनाधिकृत बांधकामांना उच्च न्यायालयाचा चाप\nस्वरसाधनाच्या गुरु स्व.श्रीमती साधनाताई जोशी यांना स्मृतीदिनी अभिवादन ; ऋषिकेश बोडस यांच्या कडून भुप...\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://puneganeshfestival.com/pune-readmore1.php?id=28&desc=guruji%20talim%3Cbr%3E", "date_download": "2018-11-15T23:14:29Z", "digest": "sha1:HZE76YZURUXM22ZWA62N3BKRX57SEYFD", "length": 4823, "nlines": 86, "source_domain": "puneganeshfestival.com", "title": "puneganeshfestival.com PuneGaneshFestival.com", "raw_content": "\nगुरुजी तालीम हा मानाचा तिसरा गणपती. सुरवातीला हा गणपती बुधवार पेठेतल्या तालमीत बसवण्यात येत होता.\nया मंडळाची सुरवात दोन हिंदु आणि मुस्लीम पारिवारांनी केली.\nभिकू शिदे आणि उस्ताद नलबन या दोघांनी या गणपती मंडळाची सुरवात केली. म्हणूनच हा गणपती हिंदू मुस्लिम एक्येचं प्रतिक मानला जातो.\n१८८७ मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली. टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रुप देण्याआधीच या मंडळाची स्थापना करण्यात आली होती.\nशतक महोत्सव साजरं करणारं हे पुण्यातलं हे पहिलं गणपती मंडळ आहे. विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदा गुलाल उधळणारं मंडळ अशी त्याची ख्याती आहे.\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Meruling-Tourism-in-kudal/", "date_download": "2018-11-15T22:58:43Z", "digest": "sha1:HJTOTR5PGVD6ELB2BHG4NR5GN5YMH3XS", "length": 7027, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " क्षेत्र मेरूलिंग पर्यटनाचे नवे दालन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › क्षेत्र मेरूलिंग पर्यटनाचे नवे दालन\nक्षेत्र मेरूलिंग पर्यटनाचे नवे दालन\nजावली तालुक्यातील सायगाव विभागातील प्रसिद्ध असलेले पर्यटनस्थळ क्षेत्र मेरूलिंगचे धार्मिक व ऐतिहासिक महत्व अनन्यसाधारण असून पर्यटनाचे नवे दालन म्हणून हा परिसर आता विकसित होऊ लागला आहे. त्यामुळे येथे येणार्‍या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेषत: श्रावण महिन्यात भाविकांचा ओघ वाढत असून या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.\nक्षेत्र मेरुलिंग हे सायगाव विभागातील पर्यटनाचे केंद्र बनले आहे. हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असून उंच पर्वतावर हे देवस्थान आहे. क्षेत्र मेरूलिंग पर्वतावर प्रसिद्ध असे शिवमंदिर आहे. तसेच ‘बंडा’ नावाचे विस्तीर्ण पठारही आहे. पाचगणीच्या टेबललँडपेक्षाही विस्तीर्ण असलेले हे पठार प्रसिध्दी माध्यमांपासून कोसो मैल दूर आहे. नैसर्गिक सौंदर्याचे भरभरून वरदान लाभलेल्या या पर्यटनस्थळावर अद्यापही विविध सुविधांची वानवा आहे.\nयेथील घाट रस्त्यांवर संरक्षक कठड्यांचा अभाव असल्याने वर्षानुवर्षे येथील वाहतूक धोकादायक असून हा घाटरस्ता डेंजरझोन बनला आहे. अति तीव्र उतारामुळे वाहनांना मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत आहे. या पर्यटनस्थळी येणार्‍या भाविक व पर्यटकांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. या मार्गावर तातडीने संरक्षक कठडे उभारण्याची मागणी ग्रामस्थ, भाविक व पर्यटकांकडून होत आहे.\nपर्यटनस्थळाचे धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व अबाधित\nमेरूलिंग हे नव्याने विकसित होणारे पर्यटनस्थळ म्हणून पुढे येवू लागले आहे. सायगाव विभागातील या पर्यटनस्थळाचे धार्मिक, ऐतिहासिक व नैसर्गिक महत्व आजही अबाधित आहे. मात्र, डोंगर कड्यावर असणारे हे ठिकाण प्रसिद्धीपासून वंचित राहिले आहे. येथील पर्यटनाचा लौकिक हळूहळू सर्वदूर पोहोचू लागल्याने पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. नजिकच्या काळात हे पर्यटनस्थळ आणखी विकसित होण्याची चिन्हे आहेत.\nअपघातात डॉक्टर कुटुंबाचा अंत\nइनोव्हा-दुचाकी अपघातात महिला ठार\nवांग-मराठवाडी धरणग्रस्तांना एकरी १७ लाख\nपत्ता विचारण्याच्या बहाण्याने गंठण हिसकावून दोघांचा पोबारा\nस्वच्छ सर्वेक्षणमध्ये म’श्‍वर राज्यात प्रथम\nकृष्णाभीमा स्थिरीकरणाला सोमंथळी शेतकर्‍यांचा विरोध\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/malinager-fixed-deposit-receipt-is-not-registered-with-the-bank/", "date_download": "2018-11-15T23:56:16Z", "digest": "sha1:XYAHHRDM2R6KZJRWQGREFRBSG4KR7UOL", "length": 5738, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुदत ठेवीच्या पावतीची बँकेकडे नोंदच नाही, ग्राहक चिंतेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › मुदत ठेवीच्या पावतीची बँकेकडे नोंदच नाही, ग्राहक चिंतेत\nमुदत ठेवीच्या पावतीची बँकेकडे नोंदच नाही, ग्राहक चिंतेत\nमुदत संपल्यावर व्याजासह होणारी रक्कम मागायला गेलेल्या ग्राहकाला त्याच्या मुदत ठेवीच्या पावतीची बँकेकडे नोंदच नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर बँकेने आपल्याला फसविल्याची तक्रार करीत या ग्राहकाने बँकेला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या घटनेमुळे बँकेतील ठेवींबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.\nमाळीनगर (ता. माळशिरस) येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत हा प्रकार घडला आहे. सेंट्रल बॅक ऑफ इंडियाच्या माळीनगर शाखेत लवंग (ता. माळशिरस) येथील शेतकरी हनुमंत वसंत लोंढे यांना हा अनुभव आला आहे. श्री लोंढे यांनी ३ जानेवारी २०१६ रोजी या बँकेत ७.७५ टक्के व्याज दराने दोन वर्षासाठी ४५ हजार रूपये टर्म डिपॉजीट ठेवले होते. त्याची मुदत ३ जानेवारी २०१८ रोजी संपली आहे. मुदतीनंतर या शेतक-याला ५३ हजार ४०४ रूपये मिळणे अपेक्षित आहे. या संदर्भातील बँकेची ठेव पावती या शेतक-याकडे आहे. मुदत संपल्यापासून बँकेत आपली रक्कम मिळावी यासाठी ते हेलपाटे घालीत आहेत. मात्र तुमच्या पावतीची आमच्या दफ्तरी नोंदच नाही असे सांगून बँकेने हात झटकले आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या या शेतकरी ग्राहकाने शाखाधिका-यांना कायदेशिर नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून पाच दिवसात ही रक्क्म मिळावी. अन्यथा या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी व दिवानी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा या नोटीसद्वारे देण्यात आला आहे.\nदरम्यान सेंट्रल बँक ऑफ इंडिया सारख्या राष्ट्रीकृत बँकेतील ग्राहकाला आलेला हा अनुभव धक्कादायक आहे. अधिका-यानी दिलेली माहिती व श्री लोंढे यांना दिलेले पत्र पाहता असाच अनुभव अन्य काही ग्राहकांना देखील येण्याची शक्यता दिसत आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/malvan-highspeed-boat-of-outsider-enter-in-sindhudurg-sea/", "date_download": "2018-11-15T22:41:46Z", "digest": "sha1:66RHX2LCWPES6IU25RPVB2BNOMLECJ5L", "length": 19805, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड, पर्ससीनची घुसखोरी | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nसिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड, पर्ससीनची घुसखोरी\nसिंधुदुर्ग किनारपट्टीवर किल्ले सिंधुदुर्ग मागील समुद्रात परराज्यातील हायस्पीड, पर्ससीनधारक ट्रॉलर्संनी घुसखोरी केली असून मासळीची लूट सुरू केली आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार संतप्त झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असतानाही मत्स्य व्यवसाय विभागाकडे कारवाई करण्यास गस्ती नौकाचा उपलब्ध नसल्याने मच्छिमारांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nमत्स्यहंगामाच्या सुरुवातीपासूनच परराज्यातील हायस्पीड, पर्ससीन ट्रॉलर्सनी दहा ते बारा वावाच्या आत घुसखोरी करून मासळीची लूट करण्यास सुरवात केली आहे. शनिवारपासून पर्ससीनची अधिकृत मासेमारी सुरू झाली. त्यामुळे पहिल्याच दिवशी त्यांनी येथील किल्ल्यापासून निवतीपर्यंतच्या समुद्रात घुसखोरी केली. रात्री उशिरापर्यंत हायस्पीड, पर्ससीनधारकांकडून मोठ्या प्रमाणात मासळीची लूट सुरू होती. रविवारी दुसर्‍या दिवशीही किल्ल्यानजीकच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात परराज्यातील हायस्पीड, पर्ससीनधारक ट्रॉलर्सनी धुमाकूळ घातल्याचे दिसून आले. सातत्याने परराज्यातील ट्रॉलर्सची घुसखोरी सुरू असताना मत्स्य व्यवसाय विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने मच्छीमारांनी तीव्र संताप व्यक्त केला.\nयाप्रकरणी स्थानिक मच्छीमारांनी रविवारी सायंकाळी मालवण दौर्‍यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांची भेट घेतली. याची तत्काळ दखल घेत आमदार नाईक यांनी मत्स्य व्यवसाय उपायुक्त राजेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी गस्तीनौका बंद असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे नाईक यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधत शासनाची गस्तीनौका येईपर्यंत खासगी नौकेद्वारे उद्यापासून गस्त सुरू करावी अशी सूचना केली आहे.\nदरम्यान,पोलिसांची गस्तीनौका येत्या काही दिवसात सुरू होईल. मात्र ही गस्तीनौका पाच नॉटीकल अंतरापर्यंत गस्त घालते. त्यामुळे त्यापुढील क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत मासेमारीवर कोण कारवाई करणार असा प्रश्‍न मच्छीमारांनी उपस्थित केला आहे. शिवाय मासेमारी हंगाम सुरू होऊन महिन्याचा कालावधी उलटला असतानाही शासनाची गस्तीनौका अद्यापपर्यंत का दाखल झाली नाही. समुद्रात पारंपरिक, पर्ससीन, हायस्पीड ट्रॉलर्स यांच्यात सातत्याने होत असलेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर हंगाम सुरू होण्यापूर्वीच शासनाची गस्तीनौका सज्ज असणे आवश्यक होते. मात्र याची कार्यवाही न झाल्याने पारंपरिक मच्छीमारांना पुन्हा एकदा समुद्रात संघर्ष करावा लागणार असण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअभिनेत्रीचा विनयभंग करणार्‍या ‘हिरो’ला अटक\nपुढीलनालासोपारा रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/girish-mahajan-clarifications-on-dawood-ibrahim-family-wedding-261498.html", "date_download": "2018-11-15T23:50:33Z", "digest": "sha1:DEUT2KDBQVRXIU25IFZ5CEZJPS4TKZHE", "length": 12174, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'ते' लग्न दाऊदच्या नातेवाईकाचं होतं हे माहीत नव्हतं -महाजन", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n'ते' लग्न दाऊदच्या नातेवाईकाचं होतं हे माहीत नव्हतं -महाजन\nनाशिकमधील दाऊद इब्राहिमच्या नातलगाच्या लग्नाला हजेरी लावल्याप्रकरणी मी कोणत्याही चौकशीला तयार आहे, असं स्पष्टीकरण नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलंय.\n25 मे : नाशिकमधील दाऊद इब्राहिमच्या नातलगाच्या लग्नाला हजेरी लावल्याप्रकरणी मी कोणत्याही चौकशीला तयार आहे, असं स्पष्टीकरण नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलंय.\nशहर ए खतीब यांच्या घरातलं हे लग्न असल्याने आम्ही सगळे तिथं गेलो होतो, तसंच समोरचं कुटुंब हे दाऊदचे नातलग असल्याचं आम्हाला अजिबात माहीत नव्हतं, अशी सारवासारव पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना केलीय.\nया लग्नाला हजर राहिलेल्या पोलिसांची चौकशी पोलीस आयुक्तांनी लावलीय त्यामुळे गिरीष महाजनांच्या सांगण्यानुसार मुख्यमंत्रीही खरंच राजकारण्यांचीही चौकशी करणार का हाच खरा प्रश्न आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: girish mahjanगिरीश महाजनदाऊद इब्राहिम\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/family-doctor/health-sun-family-doctor-26313", "date_download": "2018-11-15T23:46:08Z", "digest": "sha1:CHHCLNWEJNRDZKDMORTWR7X4BQO2AIPT", "length": 28143, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "health sun family doctor आरोग्यासाठी सूर्य | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 16 जानेवारी 2017\nभारतीय परंपरेत गुळाची पोळी खाऊन, तीळ-गूळ वाटून संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मैत्रीतील जुनी कटुता संपवावी व नवीन मित्र जोडावे, तिळाचे तेल व तीळ वाटून काढलेले दूध अंगाला लावून स्नान करून सूर्यनमस्कार व सूर्योपासना करावी, अशी प्रथा आहे. विशेषतः तरुणांनी शरीरसौष्ठव व बुद्धी-मेधा-प्रज्ञा वाढविण्यासाठी थंडीत सुरू केलेली ही सूर्योपासना, योगासने, प्राणायाम व व्यायाम पुढे वर्षभर चालू ठेवला म्हणजे तारुण्य वाढून दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते.\nसूर्यप्रकाशाची ओढ सर्व सजीव प्राणिमात्राला असते. स्वतःहून हालचाल करू न शकणाऱ्या झाडाचाही शेंडा सूर्याच्या दिशेला वळलेला दिसतो, सूर्यफूल सूर्याच्या दिशेने वळत जाते, अन्नधान्य तयार होण्यासाठी पाण्याची जेवढी गरज असते, त्याहून जास्त गरज सूर्यप्रकाशाची असते. सूर्याला वेदात तसेच आयुर्वेदात खूप महत्त्वाचे स्थान आहे असे दिसते. आयुर्वेदात सूर्याचा दृष्टीशी म्हणजे डोळ्यांशी संबंध जोडलेला दिसते. सुश्रुतसंहितेत याबद्दल एक कथा सांगितलेली आढळते. विदेह देशाच्या राजा जनकाने यज्ञात प्राण्यांचा बळी दिल्याने भगवान विष्णू कोपित झाले व त्यांनी जनकराजाच्या दृष्टीचा नाश केला. यानंतर राजा जनकाने कठोर तपस्या केली, तेव्हा संतुष्ट झालेल्या सूर्यदेवाने त्यांना पुन्हा दृष्टी प्रदान केली व बरोबरीने चक्षुर्वेदाचे ज्ञानही दिले. आयुर्वेदातही दृष्टी तेजस्वरूप असते, असे सांगितलेले आढळते. \"सूर्यश्‍चक्षुषः' म्हणजे सूर्य हे डोळ्यांचे अधिदैवत आहे, असाही उल्लेख आयुर्वेदात आहे. उगवणाऱ्या सूर्याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व वेदातही सांगितलेले आढळते.\n म्हणजे उदय होणाऱ्या सूर्यामुळे कृमी, सूक्ष्म जीव जंतू, अदृष्ट दुष्ट शक्‍ती, प्रचलित भाषेतले जिवाणू, विषाणू वगैरे नष्ट होतात. याच कारणासाठी वेदात सूर्याप्रती प्रार्थनास्वरूप मंत्र याप्रमाणे सांगितले आहेत.\nनः सूर्यस्य सदृशे ना युयोथाः \nसूर्यप्रकाशापासून आमचा कधीही वियोग न होवो.\nसूर्य या स्थावर-जंगमरूपी संपूर्ण सृष्टीचा आत्मा आहे.\nप्रश्नोपनिषदातही, आदित्यो ह वै बाह्यः प्राणः उदयति एष ह्येनं चाक्षुषं प्राणं अनुगृह्णानः सूर्य हा विश्वातला बाह्य प्राण आहे आणि या सूर्यामुळेच डोळ्यांत प्राण असतो, असे सांगितलेले आहे. अथर्ववेदामध्ये उगवता सूर्य व मावळणारा सूर्य आपल्या किरणांनी कृमींचा नाश करो, विशेषतः जे कृमी गाईंच्या शरीरात राहतात, त्यांचा समूळ नाश होवो, या प्रकारचे वर्णन केलेले आहे. आजही जी गाय सूर्यप्रकाशात चरते, तिचे दूध अधिक आरोग्यदायक समजले जाते.\nशरीराचा फिकटपणा, निस्तेजता कमी होण्यासाठी सूर्यकिरण उत्तम होत. लाल सूर्यकिरणांनी वाढलेल्या पित्ताचा पिवळेपणा आणि हिरवेपणा नाहीसा होतो व सौंदर्य तसेच बलाची प्राप्ती होते, निरोगी दीर्घायुष्याचा लाभ होतो, शिरोरोग दूर होतात, असेही अथर्ववेदात सांगितलेले सापडते. सूर्याचा प्रकाश जास्तीत जास्त मिळावा, विशेषतः कृमींचा नाश करण्यास समर्थ असणाऱ्या उगवत्या सूर्याचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी आयुर्वेदात चिकित्सागार, सूतिकागार (बाळंतघर), कुमारागार पूर्वाभिमुख असावे, असे सांगितलेले आहे.\nआपल्या शरीरातील सूर्याचा प्रतिनिधी म्हणजे पित्त. उन्हात फार वेळ राहिल्याने पित्त वाढून चक्कर येणे, डोके दुखणे वगैरे त्रास प्रत्यक्षातही होताना दिसतात; पण शरीरातील स्वाभाविक क्रियांसाठीही पित्त, पर्यायाने सूर्यशक्‍ती कारणीभूत असते. उदा. त्वचा तेजस्वी असणे हे आरोग्याचे लक्षण समजले जाते. ही तेजस्विता त्वचेतल्या भ्राजकपित्ताद्वारे मिळत असते. आजही निस्तेज गोरा रंग आकर्षक होण्यासाठी थंड प्रदेशातल्या म्हणजे नैसर्गिक सूर्यप्रकाश कमी असणाऱ्या ठिकाणचे स्त्री-पुरुष प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचा किंवा सूर्यकिरणांप्रमाणे असणाऱ्या विशिष्ट किरणांचा उपयोग करतात. तसेच तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचा काळवंडू शकते, हेही सर्वज्ञातच आहे.\nपित्ताशी संबंधित असलेल्या रक्‍तधातूचा व या दोघांशी संबंधित यकृत, प्लीहा (स्प्लीन) यांचाही सूर्याशी संबंध असतो. कावीळ ही यकृतदोषामुळे होते हे सर्वज्ञातच आहे. रक्‍तधातू बिघडल्याने, अशुद्ध झाल्याने त्वचारोग होतात, त्यावर रक्‍तशुद्धीकर औषध-आहार उपचारांसमवेत सूर्याराधना करावी, असे वाग्भटाचार्य सांगतात.\nसूर्यशक्‍तीचा संबंध आपल्या शरीरातील चेतासंस्थेच्या व हाडांच्या आरोग्याशीही असतो. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे अंधार नाहीसा झाला की निसर्ग जागा होतो व सर्वदूर उत्साह संचारतो, तसेच मेंदू व चेतातंतूंचे अभिसरण व्यवस्थित होण्यासाठी, चेतनत्व येण्यासाठीही सूर्यशक्‍तीची आवश्‍यकता असते. आधुनिक विज्ञानही हेच सांगते की सूर्याच्या किरणांतून मिळणाऱ्या ड जीवनसत्त्वाची शरीरात कमतरता उत्पन्न झाली, जी सूर्याचे दिवसेंदिवस दर्शन न होणाऱ्या अतिथंड व बर्फाळ प्रदेशातील व्यक्‍तींमध्ये उद्भवू शकते, तर तोल जाणे, चक्कर येणे, पाठीमागे पडायला होणे वगैरे त्रास उद्भवू शकतात. लहान मुलांमध्ये हाडे मृदू झाल्याने हात-पाय वाकू लागणे. उदा. मुडदुस, तर आधुनिक वैद्यकातही \"सौरचिकित्सा' म्हणजे सूर्यप्रकाशात बसवणे याच उपायाचा अवलंब केला जातो.\nआयुर्वेदातही विविध शिरोरोगांसाठी \"महानील तेल' नावाचे तेल नस्य, अभ्यंग तसेच खाण्यासाठी सांगितले आहे. त्यात तेल सिद्ध करण्यासाठी पहिले द्रव्य सांगितले आहे आदित्यवल्लीचे मूळ. या तेलाचे वैशिष्ट्य असे की, हे तेल सिद्ध करण्यासाठी अग्नीचा उपयोग केलेला नाही, तर \"आदित्यपाक' करायला सांगितला आहे.\nकुर्यात्‌ आदित्यपाकं वा यावत्‌ शुष्को भवेत्‌ रसः \nआदित्यपाक करण्यासाठी सर्व गोष्टी लोखंडाच्या भांड्यात एकत्र करून भांडे उन्हात ठेवले जाते व सूर्याच्या उष्णतेने हलके हलके त्यातला जलांश उडून गेला की उरलेले तेल गाळून घेऊन वापरले जाते. आयुर्वेदाने शिरोरोगावर उपचार करताना सूर्यशक्‍तीचा असाही वापर करून घेतलेला आहे.\nएकंदरच, वेद-आयुर्वेदात प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचा, सूर्योपासनेचा आरोग्यासाठी उपयोग करून घेण्याबाबत बरेच काही सांगितलेले आहे.\nप्रत्यक्ष सूर्यप्रकाशाचा उपचार म्हणून उपयोग करण्याला \"आतपस्वेद' असे नाव दिले आहे. आतपस्वेद हा मुख्यत्वे त्वचारोगात घ्यायला सांगितला आहे. सध्या डी व्हिटॅमिनची कमतरता मोठ्या प्रमाणावर दिसते आहे. यासाठीही सकाळ संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात काही वेळ राहणे उपयुक्‍त असते.\nसुश्रुतसंहितेमध्ये सूर्यप्रकाशाचा उपयोग जलशुद्धीसाठीसुद्धा सांगितला आहे.\nदूषित पाणी निर्दोष करण्यासाठी अग्नीच्या उष्णतेने कढवावे किंवा सूर्यप्रकाशात (उन्हात) सडकून तापवावे.\n\"सूर्यनमस्कार' हा व्यायामप्रकारही सहज करता येण्यासारखा व अनेक आसनांचा एकत्रित फायदा करून देणारा आहे. सूर्यनमस्कार करताना श्वासाच्या लयबद्धतेकडे लक्ष दिले तर आसन व श्वसनक्रिया असा दुहेरी फायदा होऊ शकतो. नियमित व योग्य प्रकारच्या सूर्यनमस्कारामुळे हृदय, फुप्फुसाची कार्यक्षमता वाढण्यास, एकंदर शरीरशक्‍ती-स्टॅमिना वाढण्यास, स्नायूंना बळकटी आणण्यास अतिशय चांगला उपयोग होतो. सूर्यनमस्कार करताना श्वसनाकडे व शरीरस्थितीकडे लक्ष देण्याबरोबर सूर्याच्या नावाचे बारा मंत्र म्हटले तर अधिकच चांगला उपयोग होतो.\nभारतासारख्या देशात सुदैवाने सूर्यप्रकाशाची कमतरता नाही. उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्याची पूर्वीपासूनच प्रथा भारतीय संस्कृतीमध्ये होती. आज शब्दशः अर्घ्य देता आले नाही तरी सकाळच्या, शक्‍यतो सूर्योदयाच्या कोवळ्या उन्हात पंधरा-वीस मिनिटे बसणे अशक्‍य ठरणार नाही. बरोबरीने ध्यान, प्राणायामादी क्रिया केल्या तर दुग्धशर्करायोगच म्हणावा लागेल.\nसूर्याराधनेचे, सूर्यप्रकाशाचे याप्रकारे अनेक फायदे असले तरी तीव्र सूर्यप्रकाश पित्तदोष वाढवून आरोग्यास हानिकारक ठरू शकतो, तेव्हा दुपारच्या प्रखर उन्हापासून संरक्षणच करावे. प्रखर सूर्याकडे सरळ बघितल्याने किंवा सूर्यग्रहण बघितल्याने अंधत्व येऊ शकते, असेही आयुर्वेदात सांगितले आहे.\nप्रत्येक वर्षी पौषात 14 जानेवारीला मकरसंक्रांत येते. मकर राशीत असताना सूर्याचा प्रभाव कमी होतो. म्हणून त्या दृष्टीने, आयुर्वेदाच्या तत्त्वानुसार, भारतीय परंपरेत गुळाची पोळी खाऊन, तीळ-गूळ वाटून संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मैत्रीतील जुनी कटुता संपवावी व नवीन मित्र जोडावे, तिळाचे तेल व तीळ वाटून काढलेले दूध अंगाला लावून स्नान करून सूर्यनमस्कार व सूर्योपासना करावी, अशी प्रथा आहे. विशेषतः तरुणांनी शरीरसौष्ठव व बुद्धी-मेधा-प्रज्ञा वाढविण्यासाठी थंडीत सुरू केलेली ही सूर्योपासना, योगासने, प्राणायाम व व्यायाम पुढे वर्षभर चालू ठेवला म्हणजे तारुण्य वाढून दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते.\nडॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nआरोग्य कर्मचारी मस्त, नागरिक त्रस्त\nपुणे : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले कचऱ्याचे कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पूना...\nकेबलसाठी केलेले खड्डे बुजवा\nपुणे : दोन महिन्यांपूर्वी गणेश पेठेत महावितरणने भूमिगत केबल वायर टाकण्यासाठी केलेले खड्डे तसेच सोडून दिले आहेत. या कामाचा राडारोडादेखील तसाच पडून आहे...\nसुविधां अभावी रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा देवून जनतेची फसवणुक\nबोर्डी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा गावातील उपजिल्हा रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा दिल्याचे दाखवुन आय. आर. बी कंपनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक...\nनवी दिल्ली - भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत प्रश्‍न उपस्थित होत असले तरीही फूड सेफ्टी अँड स्टॅन्डर्डस अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एफएसएसएआय)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/currency-notes-500-and-1000-be-discontinued-dhing-tang-15995", "date_download": "2018-11-15T23:32:13Z", "digest": "sha1:OMPKAEETEW4JSTIXYOEQBIEAZ3QWNYVJ", "length": 14833, "nlines": 247, "source_domain": "www.esakal.com", "title": "currency notes of 500 and 1000 to be discontinued, dhing tang नोटेचे अभंग! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 10 नोव्हेंबर 2016\nहीच मन की बात\n आम्हा समान हे चित्ती\nओला, उबरचा उद्यापासून बंद\nमुंबई - बंद पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवार (ता. 17) पासून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे...\nकडब्याची यंत्राद्वारे बारीक कुट्टी; दुष्काळात चाऱ्याची व्यवस्था\nखामखेडा (नाशिक) : अत्यल्प पाऊस व सर्वत्र दुष्काळी परिस्थिती अल्याने जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याचे उत्पादनही होऊ शकले नाही. डिसेंबर ते जुलै असे आठ महिने...\nइतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श घ्यावा : कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह\nमोहोळ : मोहोळ येथील रोपवाटिकेचे काम अत्यंत उत्कृष्ट असुन नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कलमांचा जिल्ह्यातील इतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श...\n...नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर मिळेल, राजू शेट्टींना इशारा\nमंगळवेढा - स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. उलट आपली भाषा आणि वर्तन सुधारावे अन्यथा शिवसेना स्टाईलने त्याला...\nओला-उबर पुन्हा संपावर जाणार\nमुंबई: ओला-उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि चालक-मालक पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १७ नोव्हेंबरपासून संप पुकारला जाणार आहे...\nअंध बापाचा जीव तळमळतोय मुलाच्या उपचारासाठी...\nपुणे: हातवरचे पोट... रोंजदारी करून पोटाची खळगी भरण्याशिवाय दुसरा मार्ग नाही... कामावर निघालेल्या मुलाच्या दुचाकीला अपघात होतो अन् क्षणात अंधार पसरतो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/dr-babasaheb-ambedkar-special-story-109715", "date_download": "2018-11-15T23:18:44Z", "digest": "sha1:V6EDV4BDXAS76E7IIIJQEXGIZMKOX7Y5", "length": 12779, "nlines": 54, "source_domain": "amp.esakal.com", "title": "Dr. babasaheb ambedkar special story डॉ. आंबेडकर यांचे विचार सर्वव्यापी | eSakal", "raw_content": "\nडॉ. आंबेडकर यांचे विचार सर्वव्यापी\nसकाळ वृत्तसेवा | शनिवार, 14 एप्रिल 2018\nराज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वव्यापी आहेत. त्यांच्या विचारांना एका चौकटीत बसवू नये... लोकशाही रुजविण्यापासून ते जातिअंतापर्यंत... सर्वांगीण शिक्षणापासून ते समानतेच्या विचारापर्यंत प्रत्येक विचारात डॉ. आंबेडकर यांचे प्रतिबिंब उमटले आहे, असे तरुणाईला वाटते. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त \"सकाळ'ने तरुणाईशी संवाद साधला अन्‌ त्यांच्या विचारविश्‍वात रुजलेले डॉ. आंबेडकर जाणून घेता आले. कोणी त्यांच्या शिक्षणविषयक विचारांवर तर कोणी त्यांच्या \"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या त्रिसूत्रीवर भर देत प्रगती आणि विकास साधण्याचा विचार दिला.\nराज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वव्यापी आहेत. त्यांच्या विचारांना एका चौकटीत बसवू नये... लोकशाही रुजविण्यापासून ते जातिअंतापर्यंत... सर्वांगीण शिक्षणापासून ते समानतेच्या विचारापर्यंत प्रत्येक विचारात डॉ. आंबेडकर यांचे प्रतिबिंब उमटले आहे, असे तरुणाईला वाटते. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त \"सकाळ'ने तरुणाईशी संवाद साधला अन्‌ त्यांच्या विचारविश्‍वात रुजलेले डॉ. आंबेडकर जाणून घेता आले. कोणी त्यांच्या शिक्षणविषयक विचारांवर तर कोणी त्यांच्या \"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या त्रिसूत्रीवर भर देत प्रगती आणि विकास साधण्याचा विचार दिला.\nप्रमेय झोडे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणा, हे प्रत्येक राजकीय नेता सांगतो; पण त्यांनी स्वत- हे विचार आत्मसात केले आहेत का हा प्रश्‍न पडतोच. डॉ. आंबेडकर यांचे सर्वच विचार समाजासाठी गरजेचे आहेत. तो शिक्षणाचा असो वा जातिअंताचा. त्यांच्या विचारांनीच आज देश बदलला आहे. कोणतेही काम हाती घेतले आहे ते पूर्णत्वास न्या, असा विचार डॉ. आंबेडकर यांनी मांडला. हा विचार आधी तरुणांनी आत्मसात करायला हवा.\nअंकुश कावलकर - मानव सेवा, त्यांचा आदर करणे आणि माणसाला माणसाशी जोडणे, हा विश्‍वास डॉ. आंबेडकर यांनी रुजवला. त्यांनी दिलेल्या वाटेवर आपण चालले पाहिजे. माणसांची सेवा करताना जात बाजूला ठेवावी आणि सेवा करत राहायचे, ही गोष्ट सामान्य आयुष्यातही अंगीकारावी. आपण आदर दिला तर आपल्याला आदर मिळतो आणि आपण काम केले तर त्याचे फळ मिळतेच. त्यांच्या याच विचारांनी मला प्रभावित केले आहे.\nविवेक गाटे - डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना ही विशिष्ट वर्गापुरती मर्यादित नाही, तर ती सर्वव्यापी आणि परिपूर्ण आहे. त्यांनी घडविलेल्या या राज्यघटनेचे आपला देश नाही, तर जगातील इतर देशही अनुकरण करत आहेत. त्यांनी कधीही एका विशिष्ट वर्गाचा विचार केला नाही. सर्वसमावेशक भूमिकेतून त्यांनी राज्यघटनेचा विचार केला. या राज्यघटनेतील मूल्ये जीवनात आपण रुजविली पाहिजेत.\nउमेश चव्हाण - समाजशिक्षण आणि लोकशाही ही डॉ. आंबेडकर यांची सूत्रता मला भावते. एक मूल्य, एक मत आणि एक व्यक्ती असा समानतेचा विचार त्यांनी दिला आणि आयुष्यभर जोपासलाही. जातिअंताच्या दृष्टीने त्यांनी कठोर पावलेही उचलली आणि समाजाला एका धाग्यात बांधले.\nजान्हवी विचारे - डॉ. आंबेडकर यांचे विचार आताच्या पिढीला नाहीतर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी गरजेचे आहेत. एका लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर देशात महिला सुरक्षितेचा प्रश्‍न पुन्हा निर्माण झाला असताना डॉ. आंबेडकर यांचे विचारच देशाला वाट दाखवू शकतात. या परिस्थितीत त्यांच्या विचारांची आवश्‍यकता किती प्रकर्षाने जाणवते.\nदर्शना केळकर - डॉ. आंबेडकर यांचे विचार आधी तरुणांनी आत्मसात करायला हवे. त्यांच्या विचारांना जातीच्या चौकटीत न अडकता मुक्त अवकाश द्यावा. हीच त्यासाठी आपण दिलेली खरी पोचपावती असेल. जयंतीपुरते त्यांचे विचार आठवण्यापेक्षा आयुष्य त्यांच्या विचारांनी घडवावे.\nपूजा यादव - समानता आणि बंधूता जिथे नांदते, तो देश प्रगती करतो, असा विचार डॉ. आंबेडकरांचा होता. आपण आज हा विचार आपल्याकडे रुजलेला दिसत नाही. समानता आणि बंधूतेनेच एक चांगला समाज निर्मिला जाईल, हे महत्त्व आपण ओळखून त्या विचाराने चालले पाहिजे.\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nकेबलसाठी केलेले खड्डे बुजवा\nपुणे : दोन महिन्यांपूर्वी गणेश पेठेत महावितरणने भूमिगत केबल वायर टाकण्यासाठी केलेले खड्डे तसेच सोडून दिले आहेत. या कामाचा राडारोडादेखील तसाच पडून आहे...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांची विभागीय आयुक्तांकडुन दखल\nअकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://puneganeshfestival.com/ganapti-stotra.php", "date_download": "2018-11-15T22:53:22Z", "digest": "sha1:GSBSDJFMMEC4UNFRWRNGKZ5TYZHRXCIK", "length": 6288, "nlines": 85, "source_domain": "puneganeshfestival.com", "title": "PuneGaneshFestival.com PuneGaneshFestival.com", "raw_content": "\nमुद्रा करात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकम् कलाधरारावतंसकं विलासिलोकरञ्ञकम् नताशुभानाशकं नमामि तं विनायकम् \n सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वर गणेश्वरम् महेश्वरं तमाश्रये परात्परं निरंतरम् महेश्वरं तमाश्रये परात्परं निरंतरम् \n कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करम् मनस्करं नमस्कृतां समस्कोरोमि भास्वरम् मनस्करं नमस्कृतां समस्कोरोमि भास्वरम् \n हृदन्तरे निरन्तरं वसंतमेव योगिनाम् तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि संततम् तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि संततम् \n प्रगायति प्रभातके हृदि स्मरन् गणेशश्वरम् अरोगतामदोषतां सुसाहितीं सुपुत्राताम् \nसोनाटा गणेशोत्सव अॅपवरील स्पर्धांचे निकाल\nदगडूशेठ आणि मंडईच्या रथांनी डोळ्यांचे पारणे फेडले\nराज्यात थाटात गणेश विसर्जन\nलालबाग राजाच्या दरबारातील हा अनोखा बाप्पा पाहिलात का\nसेट डिझायनर आणि आर्टिस्ट असलेल्या सुमित पाटीलने यंदाच्या गणपतीत नवा उपक्रम हाती घेतला\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/7083-anukreethy-vas-won-miss-india-2018", "date_download": "2018-11-15T22:41:00Z", "digest": "sha1:VRJKL7FHD3H77HOMPJNEDUHC7CYL4RYT", "length": 5782, "nlines": 141, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "अनुकृती वासने जिंकला 2018 फेमिना मिस इंडिया किताब ... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअनुकृती वासने जिंकला 2018 फेमिना मिस इंडिया किताब ...\n2018 फेमिना मिस इंडियाचा किताब तामिळनाडूच्या अनुकृती वासने जिंकला आहे. मिस इंडिया बनवण्याआधी अनुकृती वास मिस तामिळनाडू राहिलेली आहे. अनुकृती वासला फेमिना मिस इंडिया 2018 चा ताज मिस वर्ल्‍ड मानुषी छिल्लरने घातला आहे.\nमिस इंडिया 2018 स्पर्धेत अनुकृति वासने फर्स्ट रनर अप हरियाणाच्या मीनाक्षी चौधरी आणि सेकंड रनर अप आंध्र प्रदेशच्या श्रेया रावला हरवून हा ताज आपल्या नावावर केला आहे.\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nफक्त एका फोनवर सोनम शूटिंग सोडून दिल्लीहून मुंबईत धावत आली\nमहिलांच्या सौंदर्यात आणि शारिरीक बांध्यातच दडल्यात त्यांची अनेक रहस्ये\nबॉलिवुड तारकांचा ग्लॅमरस अंदाज; लॅकमे फेशन विक 2018...\nहिट होऊन देखील ‘पद्मावत’ला करोडोंच नुकसान\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/vidarbha/marathi-news-nagpur-news-pets-104395", "date_download": "2018-11-15T23:22:49Z", "digest": "sha1:ZROLTLG53UPJD7AH25NNCLKCJXBGPRQK", "length": 13003, "nlines": 53, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news nagpur news Pets पाळीव श्‍वानांना अस्वच्छतेसाठी मोकळीक | eSakal", "raw_content": "\nपाळीव श्‍वानांना अस्वच्छतेसाठी मोकळीक\nराजेश प्रायकर | बुधवार, 21 मार्च 2018\nनागपूर - शहरात सकाळी व सायंकाळी श्‍वानांना घेऊन फिरायला निघणाऱ्यांची दहशत पसरली आहे. पाळीव श्‍वानांना अस्वच्छतेसाठी मोकळीकच मिळाल्याने शहरातील विविध भागांत नाक मुरडणारे अनेकजण दिसून येतात. मात्र, महापालिकेला श्‍वानांची ही अस्वच्छता दिसत नाही काय स्वच्छता अभियान केवळ कचरा गोळा करण्यापुरतेच मर्यादित आहे काय स्वच्छता अभियान केवळ कचरा गोळा करण्यापुरतेच मर्यादित आहे काय श्‍वानांच्या अस्वच्छतेने आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत काय श्‍वानांच्या अस्वच्छतेने आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत काय, असे प्रश्‍न यानिमित्त उपस्थित झाले आहेत.\nनागपूर - शहरात सकाळी व सायंकाळी श्‍वानांना घेऊन फिरायला निघणाऱ्यांची दहशत पसरली आहे. पाळीव श्‍वानांना अस्वच्छतेसाठी मोकळीकच मिळाल्याने शहरातील विविध भागांत नाक मुरडणारे अनेकजण दिसून येतात. मात्र, महापालिकेला श्‍वानांची ही अस्वच्छता दिसत नाही काय स्वच्छता अभियान केवळ कचरा गोळा करण्यापुरतेच मर्यादित आहे काय स्वच्छता अभियान केवळ कचरा गोळा करण्यापुरतेच मर्यादित आहे काय श्‍वानांच्या अस्वच्छतेने आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत काय श्‍वानांच्या अस्वच्छतेने आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत काय, असे प्रश्‍न यानिमित्त उपस्थित झाले आहेत.\nसकाळ होताच शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक ‘मॉर्निंग वॉक’ला निघतात. नागरिकांना वेगवेगळ्या रस्त्यावर, मोकळ्या जमिनीवर, उद्यानाच्या बाजूलाच पाळीव श्‍वान अस्वच्छता करताना दिसून येत आहेत. त्यामुळे अनेकजण फिरण्याचा रस्ता बदलतात. परंतु, किती रस्ते बदलायचे, असा प्रश्‍न त्यांनाही पडू लागला आहे. काही वर्षांपूर्वी महापालिकेने श्‍वानांना प्रातर्विधीसाठी फिरायला घेऊन येणाऱ्यांवर दंड आकारणे सुरू केले होते. त्यामुळे पाळीव श्‍वानांच्या अस्वच्छतेवर काही प्रमाणात नियंत्रण आले होते. मात्र, महापालिकेचा कुठलाही उपक्रम क्षणिक ठरत असल्याने हा उपक्रमही थंडबस्त्यात गेला. त्यामुळे काही वर्षांत श्‍वान मालकांची हिंमत चांगलीच वाढली असून, आता उद्यानांत फिरायला येण्याचे निमित्त करून बाजूलाच श्‍वानांना ‘हलके’ करताना दिसून येत आहे.\nकाही नागरिक घरापासून लांब अंतरावर असलेल्या मोकळ्या जमिनीचा लाभ घेतात, तर काही रस्त्याच्या कडेलाच श्‍वानांची सोय करून देतात. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असताना शहराच्या विविध भागात श्‍वानांच्या विष्ठेने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. भगवाननगरातील मोकळे मैदान, ग्रेट नाग रोड, दत्तात्रयनगर उद्यानांचा बाजूचा परिसर, मानेवाडा रोड, रिंग रोड एवढेच नव्हे, तर नरेंद्रनगर उड्डाणपुलावरही सकाळी फिरताना एकामागे एक अनेक श्‍वान मालक दिसून येतात. सायंकाळीही काही भागात ही स्थिती दिसून येते. सकाळ व सायंकाळी रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेवर अस्वच्छता करणारे श्‍वान महापालिकेला दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकप्रकारे श्‍वानांच्या अस्वच्छतेला एकप्रकारे महापालिकेने मूक संमतीच असल्याचे दिसून येत आहे.\nउपद्रव शोध पथकाला राजकीय अडथळे शहर स्वच्छ राहावे या हेतूने महापालिकेने उपद्रव शोध पथक स्थापन करून स्वच्छतादूतांची नियुक्ती केली. अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर दंडाची कारवाई करण्यास गेलेल्या स्वच्छतादूतांना अनेकदा नगरसेवक, राजकीय पक्षाचे नेतेच अडथळा निर्माण करीत असल्याचे सूत्राने नमूद केले. डिसेंबरपासून उपद्रव शोध पथकाने कारवाई सुरू केली असून, फेब्रुवारीपर्यंत पाच हजार नागरिकांकडून २५ लाखांवर दंड वसूल केला.\nआली लहर, घेतला श्‍वान श्‍वान पाळणे अतिशय जबाबदारीचे काम आहे. सामाजिक भान ठेवूनच श्‍वान पाळण्याची गरज आहे. मात्र, अनेकजण ‘आली लहर, घेतला श्‍वान’ याच वर्गवारीत मोडतात. त्यामुळे स्वच्छता, इतरांना होणारा त्रास, याबाबत ते अनभिज्ञ असतात. श्‍वानांना घरांतील शौचालयातही नेणे शक्‍य असल्याबाबत अनेकजण अनभिज्ञ असल्याचेही पुढे आले आहे. नागरिकांत श्‍वानांना घरीच प्रातर्विधी करण्याबाबत जनजागृतीचा अभाव आहे. श्‍वानांना लहानपणापासूनच घरी प्रातर्विधीची सवय लावता येते. जेवण ग्रहण केल्यानंतर श्‍वान लघुशंका करतात. त्यावर एक कागद टाकावा. कागद ते शोषून घेईल. हा कागद बाथरूममध्ये ठेवावा. कागदाच्या गंधाने श्‍वानही तेथेच प्रातर्विधीसाठी जाईल. महिनाभर असे केल्यास श्‍वानांना सवय होईल. नंतर बाथरूम स्वच्छ करून वापरता येते.- संजय डांगरे, संचालक, डांगरे डॉग ट्रेनिंग सेंटर.\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nआरोग्य कर्मचारी मस्त, नागरिक त्रस्त\nपुणे : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले कचऱ्याचे कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पूना...\nकेबलसाठी केलेले खड्डे बुजवा\nपुणे : दोन महिन्यांपूर्वी गणेश पेठेत महावितरणने भूमिगत केबल वायर टाकण्यासाठी केलेले खड्डे तसेच सोडून दिले आहेत. या कामाचा राडारोडादेखील तसाच पडून आहे...\nसुविधां अभावी रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा देवून जनतेची फसवणुक\nबोर्डी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा गावातील उपजिल्हा रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा दिल्याचे दाखवुन आय. आर. बी कंपनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक...\nनवी दिल्ली - भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत प्रश्‍न उपस्थित होत असले तरीही फूड सेफ्टी अँड स्टॅन्डर्डस अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एफएसएसएआय)...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2014/12/22/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2018-11-15T22:48:52Z", "digest": "sha1:TWFKWDQBTP66PWSVS2B6KOAPIJFYMNRJ", "length": 12827, "nlines": 146, "source_domain": "shecooksathome.com", "title": "काही जुने, गंमतीचे पदार्थ – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nकाही जुने, गंमतीचे पदार्थ\nमाझी आई मूळची अंबेजोगाईची पण तिचे वडील म्हणजे माझे आजोबा परळीला नोकरी करत असत. आजोबा त्याकाळी मोंढ्यात सट्टा लावून व्यवसाय करत असत. म्हणजे जुगार नव्हे तर, उदाहरणार्थ सुक्या मेव्याच्या पोत्यांवर किंवा धान्यांच्या पोत्यांवर बोली लावून तो माल खरेदी करून मग विक्री करणं असा काहीसा तो व्यवसाय होता. आर्थिक परिस्थिती श्रीमंतीची नसली तरी खाऊनपिऊन बरी होती. मात्र नंतरच्या काळात त्यांचा धंदा बुडाला आणि आर्थिक परिस्थिती फारच हलाखीची झाली. माझी आई हे त्यांना उतारवयात झालेलं अपत्य. आईच्या जन्माआधीच तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं. तिचे दोघे भाऊही नोकरीच्या निमित्तानं घराबाहेर पडलेले होते. त्यामुळे आई, आजोबा-आजी असे तिघेच परळीला रहात. परिस्थिती इतकी बिकट होती की, कधीकधी जोंधळ्याच्या कण्या शिजवून खाण्याचीही वेळ येत असे. कित्येकदा जेवणात फक्त पातळ वरण आणि भाकरी असंही असे. असं असलं तरी आई सांगते की, जे काही उपलब्ध असायचं त्यातही माझी आजी फारच चवदार स्वयंपाक करायची. मी कळत्या वयाची होईपर्यंत माझी आजी गेलेली होती, त्यामुळे मला तिच्या आठवणी नाहीत. पण माझ्या चुलत मावश्या किंवा चुलत मामाही आजीच्या हातच्या साध्याच पण चवदार स्वयंपाकाची फार तारीफ करतात.\nपरवा असंच आईबरोबर गप्पा मारताना आईने त्या काळात त्यांच्या घरी केले जाणारे काही सोपेसे पदार्थ सांगितले. हे पदार्थ करायला अतिशय सोपे, घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीतून सहज तयार होणारे असे आहेत. शिवाय या पदार्थांची नावंही अतिशय गंमतीशीर आहेत. खबं, माडगं, आंबेलोंढं आणि गर्डेल अशा या पदार्थांबद्दल मी आज लिहिते आहे. अर्थात या पदार्थांची नेहमी देते तशी रेसिपी देणार नाहीये. कारण ते करायला खरंच सोपे आहेत.\nउरलेली शिळी भाकरी कुस्करायची, त्यात तिखट, मीठ, काळा मसाला, तेल घालायचं. त्यातच बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची. हे झालं खबं तयार. हा पदार्थ नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या खाण्यासाठी उत्तम लागतो. मी कॉलेजमधे असताना आम्हीही अतिशय आवडीनं हे खात असू.\nशिळी भाकरी उरली असेल तर ती जरा जाडसर कुस्करायची. त्यात तिखट, मीठ घालायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्यात दही (आवडत असल्यास सायीचं दही घालायचं ), दूध घालून सरबरीत कालवायचं. आणि वरून त्याला तळणीच्या मिरचीची खमंग फोडणी घालायची. या पदार्थाला त्या भागात माडगं म्हणायचे.\nआंबेलोंढं या मजेशीर नाव असलेल्या पदार्थाची रेसिपीही तशीच गंमतीची आहे. घरात जे चाळण उरलेलं असतं (चाळण म्हणजे, डाळी, पोहे वगैरे गोष्टी चाळल्यानंतर चाळणीत वर जो कोंडासदृश प्रकार राहतो तो) त्यात थोडंसं डाळीचं किंवा तांदळाचं पीठ घालायचं, त्यात तिखट, मीठ, हळद, आवडत असल्यास मेथी चिरून किंवा दुधी किसून घालायचा. ते पीठ नीट कालवून, मळून घ्यायचं. त्याचे मुटके करायचे आणि ते चांगले वाफवायचे. वाफवलेले मुटके थंड झाले की ते फोडणी करून त्यावर परतून खायचे. आता आपण फायबर खाल्लं पाहिजे असं जे सतत म्हणत असतो हा त्यासाठीचा एक उत्तम पर्याय होऊ शकेल\nगर्डेल असं भरभक्कम नाव असलेल्या पदार्थाला खरं तर रेसिपीच नाहीये. एका टोपल्यात कुरमुरे घ्यायचे. त्यात तिखट-मीठ- कच्चं तेल-काळा मसाला- मेतकूट असं सगळं घालायचं. हवं असल्यास बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायचं आणि लगेचच फस्त करायचं. हे झालं गर्डेल.\nतर आजच्या या रेसिपीज लौकिकार्थानं खास नसतीलही. पण या पदार्थांशी माझ्या आईच्या माहेरच्या आठवणी जोडलेल्या आहेत. म्हणून मी आज तुमच्याबरोबर त्या शेअर केल्या. तुम्हीही या करून बघा आणि नक्की कळवा कशा झाल्या ते.\nNext Post: गोळ्यांची येसर आमटी\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/marathi-news-angela-merkel-germany-102992", "date_download": "2018-11-15T23:26:56Z", "digest": "sha1:ATHNC2A4UM7RJDBOZV2PGB6LVCTRSOH4", "length": 11682, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news angela merkel Germany जर्मनीच्या चॅन्सेलरपदी मर्केल यांची निवड | eSakal", "raw_content": "\nजर्मनीच्या चॅन्सेलरपदी मर्केल यांची निवड\nबुधवार, 14 मार्च 2018\nबर्लिन : जर्मनीच्या चॅन्सेलरपदी संसदेने आज अँजेला मर्केल यांची चौथ्यांदा निवड केली.\nसंसदेत खासदारांनी 364 विरुद्ध 315 मतांनी मर्केल यांची निवड केली.\nसन 2005 पासून त्या जर्मनीच्या चॅन्सेलर आहेत. 709 सदस्यांच्या संसदेत मर्केल यांच्या ख्रिस्तीयन डेमोक्रॅटिक युनियन, ख्रिस्तीयन सोशल युनियन आणि सोशल डेमोक्रॅटिक या पक्षांच्या आघाडीकडे 399 सदस्यांचे संख्याबळ आहे.\nबर्लिन : जर्मनीच्या चॅन्सेलरपदी संसदेने आज अँजेला मर्केल यांची चौथ्यांदा निवड केली.\nसंसदेत खासदारांनी 364 विरुद्ध 315 मतांनी मर्केल यांची निवड केली.\nसन 2005 पासून त्या जर्मनीच्या चॅन्सेलर आहेत. 709 सदस्यांच्या संसदेत मर्केल यांच्या ख्रिस्तीयन डेमोक्रॅटिक युनियन, ख्रिस्तीयन सोशल युनियन आणि सोशल डेमोक्रॅटिक या पक्षांच्या आघाडीकडे 399 सदस्यांचे संख्याबळ आहे.\nमर्केल यांच्या मंत्रिमंडळात अर्थ, परराष्ट्र व अंतर्गत मंत्रालयासाठी नवे चेहरे देण्यात आले आहेत. गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या संसदेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाल्याने नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.\nसध्याची सत्तारूढ आघाडी 2021 पर्यंत कायम राहणार आहे. तोपर्यंत या पक्षांनी एकत्र काम करण्याचे ठरविले असल्याने राजकीय पेच निर्माण होणार नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nओला, उबरचा उद्यापासून बंद\nमुंबई - बंद पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवार (ता. 17) पासून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे...\nहणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे पाणी विधानसभा निवडणूकीपूर्वी मिळणार : चरेगावकर\nकऱ्हाड : दोन्ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेमुळे कऱ्हाड उत्तरमधील अनक वर्ष रखडलेल्या हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचे पाणी येत्या विधानसभा निवडणूकीपूर्वी...\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\nबछड्यांना शोधणार \"बोरिवली'चे पथक\nमुंबई - पांढरकवड्यातील अवनी वाघिणीचा शिकाऱ्याने वेध घेतल्यानंतर 12 दिवस उलटले; मात्र तिच्या दहा महिन्यांच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यात वन विभागाच्या...\nपरवान्यातून दिसणार चालक-वाहनाची कुंडली\nऔरंगाबाद - बोगस वाहन परवाना आणि वाहन नोंदणीतील त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने देशभर समान प्रक्रिया वापरण्यात येणार आहे. याद्वारे लवकरच देशभर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-elections-declared-19580", "date_download": "2018-11-16T00:16:43Z", "digest": "sha1:AEJKPXK6NCCJ7T7MYSND4HRBRXRGMBOQ", "length": 16354, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurg- elections declared नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणूक जाहीर | eSakal", "raw_content": "\nनगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणूक जाहीर\nशनिवार, 10 डिसेंबर 2016\nसिंधुदुर्गनगरी : देवगड नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासह सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून देवगड, जामसंडे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसह सावंतवाडी उपनगराध्यक्ष निवड 23 ला होणार आहे. मालवण व वेंगुर्ले उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक 22 ला होणार आहे. ही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.\nसिंधुदुर्गनगरी : देवगड नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासह सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून देवगड, जामसंडे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसह सावंतवाडी उपनगराध्यक्ष निवड 23 ला होणार आहे. मालवण व वेंगुर्ले उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक 22 ला होणार आहे. ही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.\nसावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण नगरपालिकांसह देवगड - जामसंडे नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर आता देवगड नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासह सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले पालिकांच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये मालवण व वेंगुर्ले पालिकांच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक 22 ला होणार आहे. तर सावंतवाडी पालिकेच्या उपनगराध्यक्षपदासह देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक 23 ला होणार आहे. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.\nदेवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र सादर करणे 19 ला सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत, नामनिर्देशन पत्राची छाननी 2 वाजता, नामनिर्देशन पत्रे फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांची नावे व त्यामागची कारणे प्रसिद्ध करणे सायंकाळी 5 वाजता, 21 ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आलेल्या उमेदवारांना अपील दाखल करता येणार आहे. त्यानंतर नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहे. 22 ला दुपारी 4 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेणे, 23 ला दुपारी 12 वाजता निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची नावे घोषित करणे; तर आवश्‍यक असल्यास 23 ला दुपारी 12.15 नंतर निवडणुकीचे मतदान व निकाल जाहीर केले जाणार आहेत.\nसावंतवाडी पालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी 23 ला सकाळी 10 ते 12 नामनिर्देशनपत्र सादर करणे, दुपारी 12.30 ते 1 नामनिर्देशन पत्राची छाननी करणे, वैध उमेदवारांची नावे दुपारी एकनंतर जाहीर करणे, नामनिर्देशनपत्रे मागे घेणे 1.15 वाजेपर्यंत, निवडणुकीसाठी अंतिम उमेदवारांची नावे घोषित करणे दुपारी 1.30 वाजता तर आवश्‍यक असल्यास मतदान प्रक्रिया राबविणे व निकाल दुपारी 2.45 नंतर जाहीर करणे असा निवडणूक कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे.\nमालवण आणि वेंगुर्ले पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार नामनिर्देशन पत्र सादर करणे, 22 ला सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्राची छाननी करणे दुपारी साडेबारा ते एकपर्यत, वैध उमेदवारांची नावे जाहीर करणे दुपारी एकनंतर, उमेदवारी नामनिर्देशन पत्र मागे घेणे दुपारी 1.15 नंतर, निवडणूक लढविणाऱ्या वैध उमेदवारांची नावे घोषित करणे दुपारी दीड वाजता व त्यानंतर आवश्‍यक असल्यास मतदान प्रक्रिया दुपारी 2.45 वाजता घेऊन त्यानंतर निकाल जाहीर करणे असा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. या सर्व निवडणुकीसाठी संबंधित प्रांताधिकारी निवडणूक पीठासन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.\nबेस्टच्या ताफ्यात भाड्याच्या बस\nमुंबई - बेस्ट आर्थिक संकटात असल्याने त्यावर उपाय म्हणून एक हजार बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे...\nफेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला\nपुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...\nआरोग्य कर्मचारी मस्त, नागरिक त्रस्त\nपुणे : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले कचऱ्याचे कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पूना...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांची विभागीय आयुक्तांकडुन दखल\nअकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-junnar-taluka-10th-exam-starts-100611", "date_download": "2018-11-15T23:51:45Z", "digest": "sha1:6WKRJ44H452FSHGSJOLWISILKZTUIDC2", "length": 13600, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news junnar taluka 10th exam starts पुणे- जुन्नर तालुक्यात दहावीची परीक्षा सुरळीत सुरू | eSakal", "raw_content": "\nपुणे- जुन्नर तालुक्यात दहावीची परीक्षा सुरळीत सुरू\nगुरुवार, 1 मार्च 2018\nजुन्नर (पुणे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा आज (ता.1) जुन्नर तालुक्यात सुरळीतपणे सुरु झाली. या परीक्षेसाठी तालुक्यात आळे, पिंपळवंडी, बेल्हे, ओतूर, येणेरे, निमगावसावा, मढ, आपटाळे, येथे प्रत्येकी एक तर जुन्नरला दोन अशी एकूण दहा केंद्र असून एकूण 5 हजार 347 परीक्षार्थी आहेत. याशिवाय नारायणगाव येथील केंद्रात 1 हजार 100 परीक्षार्थी आहेत. हे केंद्र मंचर ता.आंबेगाव येथील कस्टोडीयनच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे.\nजुन्नर (पुणे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा आज (ता.1) जुन्नर तालुक्यात सुरळीतपणे सुरु झाली. या परीक्षेसाठी तालुक्यात आळे, पिंपळवंडी, बेल्हे, ओतूर, येणेरे, निमगावसावा, मढ, आपटाळे, येथे प्रत्येकी एक तर जुन्नरला दोन अशी एकूण दहा केंद्र असून एकूण 5 हजार 347 परीक्षार्थी आहेत. याशिवाय नारायणगाव येथील केंद्रात 1 हजार 100 परीक्षार्थी आहेत. हे केंद्र मंचर ता.आंबेगाव येथील कस्टोडीयनच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे.\nआज मराठीचा पहिलाच पेपर असल्याने आपल्या पाल्यास सोडविण्यासाठी तसेच शुभेच्छा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पालक मोठ्या संख्येने आले होते. सर्व परीक्षार्थींचे गटशिक्षणाधिकारी के.डी.भुजबळ व विस्तार अधिकारी,केंद्र संचालक यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांना निर्भय वातावरणात परीक्षा देता यावी म्हणून सर्व परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nपरीक्षा कालावधीत गैरप्रकार रोखण्यासाठी जुन्नर तालुक्यात तीन भरारी पथके व 11 बैठी पथके स्थापन केली आहेत. केंद्रावर कोणताही गैरप्रकार होणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व केंद्रसंचालक यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. जुन्नर तालुक्यातील केंद्रांचे बाबतीत तसेच परिक्षेबाबत विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास संबंधितांनी गटशिक्षणाधिकारी तथा कष्टोडीयन के. डी. भुजबळ मो.क्र.९८२२८०२०१९ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांची विभागीय आयुक्तांकडुन दखल\nअकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे...\nसुविधां अभावी रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा देवून जनतेची फसवणुक\nबोर्डी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा गावातील उपजिल्हा रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा दिल्याचे दाखवुन आय. आर. बी कंपनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/marathi-news-pune-news-airport-100124", "date_download": "2018-11-15T22:54:29Z", "digest": "sha1:G2XEO2HWDJ6ON3EJMQNXLFU2U2H22PPQ", "length": 9871, "nlines": 52, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news pune news airport महापालिकेमुळेच रखडले धावपट्टीचे विस्तारीकरण | eSakal", "raw_content": "\nमहापालिकेमुळेच रखडले धावपट्टीचे विस्तारीकरण\nसकाळ वृत्तसेवा | मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nपुणे - लोहगाव विमानतळ धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम हवाई दलामुळे नव्हे, तर महापालिकेच्या दिरंगाईमुळे रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यात तातडीने लक्ष घालून विमान प्रवाशांची गैरसोय दूर करावी, असे आवाहन हवाई वाहतूक विश्‍लेषक धैर्यशील वंडेकर यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री गिरीश बापट यांना सोमवारी केले.\nपुणे - लोहगाव विमानतळ धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम हवाई दलामुळे नव्हे, तर महापालिकेच्या दिरंगाईमुळे रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यात तातडीने लक्ष घालून विमान प्रवाशांची गैरसोय दूर करावी, असे आवाहन हवाई वाहतूक विश्‍लेषक धैर्यशील वंडेकर यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री गिरीश बापट यांना सोमवारी केले.\nलोहगाव विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण गेल्या दहा वर्षांपासून रखडले आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय तसेच लांब पल्ल्याच्या विमानांचे उड्डाण होण्यावर मर्यादा आल्या आहेत. धावपट्टीचे विस्तारीकरण तातडीने करण्याची मागणी अनेक विमान कंपन्यांनी वारंवार केली असून, याला हवाई दलानेही अनुकूल प्रतिसाद दिला आहे.\nपुणे विमानतळ सल्लागार समितीमध्ये केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आणि पालकमंत्री यांनाही समाविष्ट करावे, त्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगाने पार पडू शकते, असेही त्यात म्हटले आहे. पुणे विमानतळावरून दररोज 160 विमानांचे उड्डाण होते आणि सुमारे 20 हजारांहून अधिक प्रवाशांची वाहतूक होते. धावपट्टीचे विस्तारीकरण झाल्यास ही संख्या वाढण्याची दाट शक्‍यता असल्याचेही वंडेकर यांनी म्हटले आहे.\nभूसंपादनाअभावी पर्यायी रस्ता नाही विमानतळाचे विस्तारीकरण पूर्वेच्या बाजूने होणार आहे, त्यासाठी लोहगाव- येरवडा रस्ता बंद करावा लागणार असल्याने पर्यायी रस्ता उपलब्ध करावा लागणार आहे. त्यासाठीची तरतूदही आहे. परंतु महापालिकेने भूसंपादन करून रस्ता निर्माण केला पाहिजे. याबाबत प्रशासनाकडून दिरंगाई होत असून, तरतूद केलेल्या रस्त्यालगत नागरीकरण वाढत आहे. हा पर्यायी रस्ता रखडल्यास भविष्यात धावपट्टीचे विस्तारीकरण करताच येणार नाही. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, असे वंडेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.\n3300 फुटांचे विस्तारीकरण हवे लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीची लांबी सुमारे 8 हजार 350 फूट आहे. आंतरराष्ट्रीय व लांब पल्ल्याच्या विमानांसाठी धावपट्टीचे आणखी 3 हजार 300 फुटांचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबाबतचा प्रस्ताव गेल्या दहा वर्षांपासून रखडला असून, लोकप्रतिनिधींनी आता तरी या प्रश्‍नात लक्ष घालावे, असे निवेदनात म्हटले आहे.\nबेस्टच्या ताफ्यात भाड्याच्या बस\nमुंबई - बेस्ट आर्थिक संकटात असल्याने त्यावर उपाय म्हणून एक हजार बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे...\nफेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला\nपुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nअरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/uttar-maharashtra/policeman-killed-accident-chalisgaon-105422", "date_download": "2018-11-15T22:54:25Z", "digest": "sha1:WFG2KLGCA5SEARZM3AA2Y2GG6XHY3IPP", "length": 6150, "nlines": 44, "source_domain": "amp.esakal.com", "title": "policeman killed in accident at chalisgaon चाळीसगाव: महामार्ग पोलिस कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले | eSakal", "raw_content": "\nचाळीसगाव: महामार्ग पोलिस कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले\nसकाळ वृत्तसेवा | सोमवार, 26 मार्च 2018\nअनिल शालिग्राम शिसोदे (वय 54) असे मयत वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील मूळ रहिवासी असलेले पोलिस कॉन्स्टेबल अनिल शिसोदे व यांच्यासह हायवे वाहतूक शाखेचे अन्य पोलिस कर्मचारी कन्नड रोड वाहतूक चौकीवर ड्युटी बजावत होते.\nचाळीसगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरील महामार्ग पोलिस कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले. ही घटना आज सकाळी 9.30 वाजता कन्नड घाटाखाली महामार्ग पोलिस चौकीजवळ पडली.\nअनिल शालिग्राम शिसोदे (वय 54) असे मयत वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील मूळ रहिवासी असलेले पोलिस कॉन्स्टेबल अनिल शिसोदे व यांच्यासह हायवे वाहतूक शाखेचे अन्य पोलिस कर्मचारी कन्नड रोड वाहतूक चौकीवर ड्युटी बजावत होते. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकने अनिल शिशोदे यांना चिरडले या ते जागीच ठार झाले.\nया घटनेप्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळते.\nजमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी\nफलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली...\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nमांजरी - उत्तर भारतात वाढू लागलेल्या कडाक्‍याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिण भारताकडे स्थलांतरित होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2018-11-15T23:34:50Z", "digest": "sha1:436KVGMBXRIY4SHNGJ4Y65MIFWGOVDNW", "length": 23524, "nlines": 75, "source_domain": "2know.in", "title": "हेमंत आठल्ये चा वर्डप्रेस ब्लॉग – मुलाखत", "raw_content": "\nहेमंत आठल्ये चा वर्डप्रेस ब्लॉग – मुलाखत\nRohan May 31, 2010 2know.in, इंटरनेट, ब्लॉग, मुलाखत, मुली, वर्डप्रेस, वर्डप्रेस ब्लॉग, हेमंत आठल्ये\nनुकतेच 2know.in चे १०० लेख पूर्ण झाले आहेत. आणि आता गरज आहे ती काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याची याच विचारातून मी मराठी ब्लॉगर्सच्या मुलाखतींचा उपक्रम हाती घेत आहे. आज मी माझ्या जीवनातली पहिलीच मुलाखत घेत आहे आणि आपल्या बरोबर आहे आपला मित्र हेमंत आठल्ये. hemantathalye.wordpress.com या पत्यावरुन तो आपला वर्डप्रेस ब्लॉग चालवतो. अगदी मनःपूर्वक, बिनधास्त आणि दररोज नाविन्यपूर्ण केलेलं लिखाण हे त्याच्या ब्लॉगचं वैशिष्ट्य आहे. रोजच्या जीवनातील छोट्यामोठ्या घडामोडींवर तो जे लिहितो, त्यातून मानवी जीवनातील भावभावना उलगडत जातात. त्याच्याशी आपण गप्पा मारणारच आहोत याच विचारातून मी मराठी ब्लॉगर्सच्या मुलाखतींचा उपक्रम हाती घेत आहे. आज मी माझ्या जीवनातली पहिलीच मुलाखत घेत आहे आणि आपल्या बरोबर आहे आपला मित्र हेमंत आठल्ये. hemantathalye.wordpress.com या पत्यावरुन तो आपला वर्डप्रेस ब्लॉग चालवतो. अगदी मनःपूर्वक, बिनधास्त आणि दररोज नाविन्यपूर्ण केलेलं लिखाण हे त्याच्या ब्लॉगचं वैशिष्ट्य आहे. रोजच्या जीवनातील छोट्यामोठ्या घडामोडींवर तो जे लिहितो, त्यातून मानवी जीवनातील भावभावना उलगडत जातात. त्याच्याशी आपण गप्पा मारणारच आहोत पण इंटरनेट, तंत्रज्ञान हा 2know.in चा मूळ विषय असल्याने, या मुलाखतीच्या अनुषंगाने वर्डप्रेस वर मराठी ब्लॉग कसा सुरु करायचा पण इंटरनेट, तंत्रज्ञान हा 2know.in चा मूळ विषय असल्याने, या मुलाखतीच्या अनुषंगाने वर्डप्रेस वर मराठी ब्लॉग कसा सुरु करायचा ते त्याआधी आपण अगदीच थोडक्यात पाहणार आहोत.\nवर्डप्रेस वर ब्लॉग कसा सुरु करायचा\n१. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला mr.wordpress.com वर जावं लागेल. या इथे वर्डप्रेस मराठीतून उपलब्ध आहे.\n असं लिहिलेल्या निळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.\n३. साईन अप, साईन इन झाल्यानंतर वरच्या बारमधून My Dashboard – Manage Blogs वर क्लिक करा.\n४. या इथे तुम्ही आपला ब्लॉग Register करु शकता.\n५. पत्ता, नाव, भाषा आणि प्रायव्हसी निवडल्यानंतर Create Blog वर क्लिक करा आणि मग तुमचा ब्लॉग तयार होईल.\nवरच्या पायर्‍या पूर्ण करत असताना काही अडचण आल्यास त्यासाठी खाली आपला कॉमेंट बॉक्स आहेच.\nहेमंत आठल्ये ची मुलाखत\nमी : ब्लॉगच्या माध्यमातूनच आपलं मन मोकळं करावं असं तुला का वाटलं\nहेमंत आठल्ये चा वर्डप्रेस ब्लॉग\nहेमंत : ब्लॉग हे माध्यम खूप उत्तम साधन आहे. मुळात ब्लॉग ही संकल्पना खूप मजेशीर आहे. वेबसाइटसारखा यात प्रोफेशनल टच नसतो. आणि यात असे काही एटिकेट्स नसतात, की अमुक असायला हवं किंवा ह्या गोष्टी असयलाच हव्या.\nमी दोन वर्षांपूर्वी मुंबईला नोकरीच्या निमित्ताने असताना मुंबईत असलेली परिस्थिती आणि वर्तमानपत्रात येणार्‍या बातम्या यात खूप फरक वाटायचा. मग मी त्या त्या वर्तमानपत्राच्या वेबसाइटला माझी प्रतिक्रिया द्यायचो. पण ते कधीच त्या प्रतिक्रिया प्रकाशित करत नसायचे. म्हणून, मी वर्डप्रेसवर माझा ब्लॉग बनवला. दुसरी गोष्ट अशी, त्यावेळी आणि अजूनही माझे मित्र कधी भेटले की, नेहमीच त्यांची दु:ख मला सांगत असतात. त्यांच्या अडचणी ऐकण्यात सगळा वेळ जातो. काही मित्र कामापुरतेच असतात. मग मनातलं कसं आणि कोणाला सांगणार\nमी : माझ्या मते तू आजच्या तरुण पिढीतील मुलांच्या भावविश्वाचं खर्‍या अर्थाने प्रतिनिधित्त्व करतोस, तुझ्या लिखाणाच्या पद्धतीमागचं रहस्य काय\nहेमंत : रहस्य 😀 त्यात कसले आले रहस्य. जसे मी बोलतो, तेच सर्व अगदी जसेच्या तसे लिहितो. उलट मलाच अनेकांच्या शुद्धलेखन सुधार अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. बोलत असशील तर देतो लिंक. आणि मुळात शुद्ध मराठी कोण बोलतो आजकाल आणि बोलायचे किंवा लिहायचे ठरवले तर किती लोकांना समजेल\nमी : ब्लॉग लिहिताना तुझ्या मनात काय चालू असतं म्हणजे तू वाचकांची पर्वा करतोस की मनाला पटेल तेच लिहितोस\nहेमंत : ब्लॉग असा मी काही ठरवून लिहित नसतो. जे घडलं, जे वाटलं… व वाचकांची पर्वा न करून कसे चालेल नेहमी माझे लिखाण ५०० शब्दांच्या जवळपास असावे असा प्रयत्न करतो. नाहीतर मग उगाच लांबलचक आणि वाचणार्‍याला सुद्धा रटाळ वाटते. पण मनाला जे पटेल तेच लिहितो. मुळात वाचक सर्वज्ञ असतात. त्यांना फुकाचे सल्ले द्यायचे मी टाळतो. थोडक्यात, कशाला मी माझा आणि त्यांचा वेळ वाया घालू नेहमी माझे लिखाण ५०० शब्दांच्या जवळपास असावे असा प्रयत्न करतो. नाहीतर मग उगाच लांबलचक आणि वाचणार्‍याला सुद्धा रटाळ वाटते. पण मनाला जे पटेल तेच लिहितो. मुळात वाचक सर्वज्ञ असतात. त्यांना फुकाचे सल्ले द्यायचे मी टाळतो. थोडक्यात, कशाला मी माझा आणि त्यांचा वेळ वाया घालू ज्या गोष्टी त्यांना माहिती आहेत त्याच सांगून काय फायदा.\nमी : तू तुझ्या ब्लॉगवर येणार्‍या कॉमेंट्सना प्रतिउत्तर देत नाहीस यामागे काही खास कारण\nहेमंत : मुळात माझे ब्लॉग हीच एक प्रतिक्रिया असते. जे बोलायचे आहे ते मी आधीच बोलून टाकलेले असते. त्यावर आलेल्या कॉमेंट्स ही त्यांची मते असतात. मग ती मते त्यांच्या दृष्टीने बरोबर असतात. स्पष्टपणे सांगायचं झालं तर, प्रत्येकाची मते प्रत्येकाच्या दृष्टीने बरोबरच असतात, असं माझे मत आहे. त्यामुळे कोणतेही कॉमेंट्स मला मान्यच असतात. कॉमेंट्सना प्रतिउत्तर देऊन निष्कारण वाद वाढतात. मग मूळ विषय राहतो बाजूला आणि भलताच वाद सुरु होतात. त्यामुळे मी कोणत्याच कॉमेंट्सना प्रतिउत्तर देत नाही.\nमी : तुझ्या अनेक ब्लॉग्जमध्ये तू तरुणींबाबत अगदी मोकळेपणाने बोलतोस. मुलींबद्दल तुझं मत काय जीवनात सुंदरता अधिक महत्त्वाची की गुणवत्ता जीवनात सुंदरता अधिक महत्त्वाची की गुणवत्ता कारण सर्वगुणसंपन्न सुंदर अशा मुली काही भाग्यवंतांनाच मिळतात\nहेमंत : हो हो 😀 अगदी खरे आहे. त्या एवढ्या छान असतात. मग मनात विचार येणारंच ना माझ्या मते तरी, जगातील सर्वात सुंदर कलेचा आणि प्रेमाचा नमुना म्हणजे मुलगी. आता ती गोष्ट वेगळी की, त्यांच्यामुळेच अनेक प्रेमभंग होतात.\nपण प्रत्येक मुलगी खरंच खूप सुंदर असते. आणि प्रत्येकीत काही ना काही इतरांपेक्षा खूप छान असतेच. आता जीवनात सुंदरता अधिक महत्वाची की गुणवत्ता याचे उत्तर द्यायला मी काही फार मोठा तज्ञ नाही. त्यामुळे काही बोलत नाही. सगळ्याच मुली सर्वगुणसंपन्न असतात. खोटे वाटत असेल तर, अनुभव घेऊन बघ\nआजकालचे युग मुलगी भेटली तो भाग्यवंत म्हणावे असे आहे. कारण सध्याला मुलींचे प्रमाण १० मुलांमागे २ मुली असे आहे. काही दिवसांनी, मुलगी मिळवण्याचे कोचिंग क्लास सुरु होतील.\nमी : ‘मित्र’ या संकल्पनेबाबत तुझं मत काय खरा मित्र खरंच असू शकतो खरा मित्र खरंच असू शकतो की सगळेच जण जीवनातली एक गरज म्हणून सोबत येतात\nहेमंत : माझ्या मते ‘मित्र’ हा एक मानसिक आधारस्तंभ असतो. जो असतांना आणि नसतांना दोन्हीही काळात त्याची जाणीव होते. आई-वडिलांनंतरचे हक्काचे शक्तीपीठ. खरा मित्र प्रत्येकाला असतो. फक्त असतांना त्याची किंमत आपल्याला समजत नाही. साधारणतः एखादा आपल्यासोबत असला की आपण त्याला मित्र संबोधतो. आणि नंतर त्याने आपल्या मनाविरुद्ध केले की आपण नाराज होतो. आता असे अनुभव मला अनेक आले आहेत. पण मुळात मित्र आणि सहकारी यात खूप फरक असतो. गरजू तर अनेक असतात. गरज संपली की तू कोण आणि मी कोण, असे वागतात.\nमी : तू नेटवर आपल्या प्रायव्हसीची अधिक काळजी घेत नाहीस, तूला काय वाटतं मनापासून लिहित असताना प्रायव्हसीशी तडजोड ही करावीच लागते\nहेमंत : प्रायव्हसी सगळीकडे बोजवारा उडाला आहे. जे जे काही ऑनलाईन येत त्याला चोरी पासून कोणीच वाचवू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला हजार पर्याय असतात. मीच अनेकवेळा माझ्या मित्रांची अकौंट चोरून उघडली आहेत. 😀 गाणी, ई-बुक, प्रोफाईल, आणि अख्खेच्या अख्खे चित्रपट चोरीला जातात. मग आपण लिहिलेलं चोरी होण्याची शक्यता असतेच. पण माझ्या ब्लॉगचा उदयेश फक्त आणि फक्त माझ्या भावना मांडणे हाच आहे. त्यामुळे भावनांची चोरी कशी होवू शकते भावना उत्पन्न मनातून होतात. आपल्या संवेदना समजाव्यात म्हणून हा ब्लॉग आहे. थोडक्यात ते माझे भावनारूपी घर आहे. त्यात येणारा प्रत्येकाला माझ्या घरातील वस्तू जवळून बघण्याचा अधिकार आहे. त्यांना कशाला नियमात जखडून टाकायचे.\nमी : समाजिक प्रश्नांवरही तू अनेक ब्लॉग लिहिले आहेत, तुला आपल्या देशात काही चांगला बदल घडेल अशी आशा वाटते की अगदी सारं काही होपलेस आहे\nहेमंत : असो, नुसते लिहून काही घडतं नसते असा माझा अनुभव आहे. कृती केल्याशिवाय काहीही फायदा नाही. आठ महिने माझी आई दर आठवड्याला रेशनकार्डसाठी सरकारी कार्यालयात फेऱ्या मारायची. त्यानंतर, वैतागून मी गेलो. पाहतो तर सगळाच अजब कारभार कोणाचेच काम होत नव्हते. एक ऑफिस जाळण्याची धमकीवजा इशारा दिला. दोन महिन्यात रेशनकार्ड मिळाल. सगळे लोक लहान लहान गोष्टीला त्रासले आहेत. पण कोणीही पुढाकार घ्यायला तयार नाही. आणि आपण नाही केले तर कोणीच करणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे देशात बदल नक्की घडेल कोणाचेच काम होत नव्हते. एक ऑफिस जाळण्याची धमकीवजा इशारा दिला. दोन महिन्यात रेशनकार्ड मिळाल. सगळे लोक लहान लहान गोष्टीला त्रासले आहेत. पण कोणीही पुढाकार घ्यायला तयार नाही. आणि आपण नाही केले तर कोणीच करणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे देशात बदल नक्की घडेल पण, ज्यावेळी सुरवात आपल्यापासून आपण करू त्यावेळी पण, ज्यावेळी सुरवात आपल्यापासून आपण करू त्यावेळी होपलेस वगैरे काही नाही.\nमी : भविष्याबाबत तुझ्या काय योजना आहेत\n अरे साधे सकाळी उठून पळायला जायचे ही योजना यशस्वी होत नाही आहे. ब्लॉग बद्दल आणि माझ्या स्वतः बद्दल तर अजून विचारच केला नाही आहे. या १९ जूनला माझ्या ब्लॉगला वर्ष पूर्ण होत आहे. बघुयात, यावर्षी रोज नित्यनियमाने ब्लॉग लिहायचे ठरवले आहे.\nमी : आपल्या वाचकांना काही संदेश\nहेमंत : वाचक हे सर्वज्ञ आहेत. त्यांना माझ्यासारख्या बापड्याकडून काय संदेश देण्याचे धाडस ते मला समजून घेतात हेच मोठे नाही का\nमी : शेवटी मला तुझं 2know.in बाबत मत जाणून घ्यायला आवडेल\nहेमंत : अरे, 2know.in माझी ड्रीम साईट आहे. माझ्याही मनात खूप आधीपासून अशी माहितीची मराठीत वेबसाईट बनवावी असं होते. पण अजूनपर्यंत नाही शक्य झाले. त्यामुळे मला नेहमीच तुझ्या वेबसाईटचा हेवा वाटतो. अशा मराठी साईट असायला हव्यातच. आणि टूनो.इन हा तर माहितीचा खजिना आहे. छान वेबसाईट आहे.\n* हा होता ‘हेमंत आठल्ये’ ज्याने आज आपल्या बरोबर अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या मुलाखतीबाबत आपल्याला काय वाटलं ते आपण खाली कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवू शकता. आजच्या गप्पा तर इथेच संपत आहेत, पण तुम्ही मात्र 2know.in ला अशीच भेट देत रहा ते आपण खाली कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवू शकता. आजच्या गप्पा तर इथेच संपत आहेत, पण तुम्ही मात्र 2know.in ला अशीच भेट देत रहा\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Unauthorized-Teacher-In-Front-of-Winter-Convention/", "date_download": "2018-11-15T23:19:04Z", "digest": "sha1:ARTGCS2ZELD3R3V6SZAFVNWUJD55A3GJ", "length": 5633, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचा पुन्हा एल्गार ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचा पुन्हा एल्गार \nविनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचा पुन्हा एल्गार \nप्रलंबित न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी विनाअनुदानित शिक्षकांनी शासनाविरोधात पुन्हा एल्गार पुकारला आहे. उद्या (दि. 13) हिवाळी अधिवेशनावर दंडवत मोर्चा काढण्यात येणार आहे.\nकायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक 15 वर्षांपासून विनावेतन काम करीत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यातील काहीजण सेवानिवृत्त झाले असून काही जणांना अनुदान मिळेल, या अपेक्षेने मृत्यू झाला आहे. प्रलंबित न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी आतापर्यंत विनाअनुदानित शिक्षकांनी सुमारे 144 हून अधिक आंदोलन केली आहेत; परंतु याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे.\nकाही पात्र शाळांना 2017 मध्ये 20 टक्के अनुदान देण्यात आले. 1 व 2 जुलै रोजी घोषित केलेल्या शाळांसाठी अनुदानाची तरतूद केलेली नाही. आयुष्यभर आंदोलन करूनही शासनाच्या गलथान कारभारामुळे संतापलेल्या विनाअनुदानित शिक्षकांनी आर-पारची लढाईचा मार्ग स्वीकारला आहे. जोपर्यंत शासन अनुदान देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.\nमराठवाडा, विदर्भातील शाळा बंद\nमहाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे मराठा आणि विदर्भातील सगळ्या विनाअनुदानित शाळा बेमुदत बंद राहणार आहेत.\nछेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या\nपाचगावात वृद्ध दाम्पत्यास घरात घुसून लुटले\nगोव्यातील चार तरुणांचे अपहरण\nलोगोमुळे ‘देवस्थान’ला नवी ओळख\nसुमित्रा भावे, नितीन देसाई यांना पुरस्कार\nशासकीय तंत्रनिकेतन आवारातील गवत पेटले\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/gas-chamber-punjab-delhi-hariyana-15518", "date_download": "2018-11-15T23:54:06Z", "digest": "sha1:S5DD6QU4HCX445GBMISTMNJZXW2FD34D", "length": 12316, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "gas chamber by punjab, delhi, hariyana पंजाब, हरियानामुळे दिल्लीचे \"गॅस चेंबर' | eSakal", "raw_content": "\nपंजाब, हरियानामुळे दिल्लीचे \"गॅस चेंबर'\nरविवार, 6 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली - पंजाब आणि हरियानातील शेतातील कडब्याला लावल्या जाणाऱ्या आगींमुळे दिल्लीचे रूपांतर \"गॅस चेंबर'मध्ये झाले आहे. दिल्लीतील \"स्मॉग'च्या वाढलेल्या पातळीची केंद्र सरकारने वेळीच गांभीर्याने दखल घेत हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज व्यक्त केले.\nनवी दिल्ली - पंजाब आणि हरियानातील शेतातील कडब्याला लावल्या जाणाऱ्या आगींमुळे दिल्लीचे रूपांतर \"गॅस चेंबर'मध्ये झाले आहे. दिल्लीतील \"स्मॉग'च्या वाढलेल्या पातळीची केंद्र सरकारने वेळीच गांभीर्याने दखल घेत हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज व्यक्त केले.\nपत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, 'सम-विषम प्रयोगामुळे \"स्मॉग'च्या पातळीवर फारसा परिणाम होत नसल्याचे प्राथमिक अभ्यासात पुढे आले आहे. पंजाब व हरियानातून येणाऱ्या धुरामुळे येथील वायुप्रदूषणाची परिस्थिती आणखी भीषण बनत आहे. दिल्लीच्या बाहेरची परिस्थिती एकाद्या गॅस चेंबरसारखी बनली असून, त्याला प्रमुख कारण शेजारच्या या दोन राज्यांत मोठ्या प्रमाणात शेतात लावल्या जाणाऱ्या आगी हेच आहे. अनेक दिवस शाळांना सुटी देणे हा यावरचा कायमस्वरूपी उपाय नाही. यासाठी शेतकऱ्यांना काही तरी सवलती त्याचप्रमाणे पर्यायी मार्ग दाखविला पाहिजे जेणेकरून ते हा परंपरागत मार्ग सोडतील.''\nते म्हणाले, 'केंद्र सरकारने या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत. वाहनांचा धूर आणि शेतातील धूर हेच बाह्य दिल्लीतील \"स्मॉग'चे खरे कारण आहे.''\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nमांजरी - उत्तर भारतात वाढू लागलेल्या कडाक्‍याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिण भारताकडे स्थलांतरित होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%AE-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T23:13:45Z", "digest": "sha1:GPAAGVTZLVMGJWTJNGV7L3L56XQWRGO2", "length": 6505, "nlines": 52, "source_domain": "2know.in", "title": "फेसबुक अल्बम डाऊनलोड करा", "raw_content": "\nफेसबुक अल्बम डाऊनलोड करा\nRohan April 8, 2010 अल्बम, इंन्स्टॉल, ऍड ऑन, डाऊनलोड, डाऊनलोड अल्बम, प्लग इन, फायरफॉक्स, फेसबुक\nफेसबुक वरचा फक्त एखादा दुसरा फोटोच नाही तर संपूर्ण अल्बम एका क्लिकमध्ये डाऊनलाड कसा करता येईल ते आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे समजा एखाद्यावेळी तुमच्या मित्राचा संपूर्ण अल्बम पहात बसायला तुमच्याकडे वेळ नसला, तरीही मग तो अल्बम तुम्ही तुमच्या संगणकावर डाऊनलोड करुन नंतर पाहू शकता. त्यासाठी काय कारावं लागेल ते मी खाली सांगत आहे.\n१. त्यासाठी सर्वप्रथम तुमचा ‘फायरफॉक्स’ वेब ब्राऊजर ओपन करा.\n२. आता FacePAD हे ऍड-ऑन तुमच्या फायरफॉक्स वेब ब्राऊज्रमध्ये ऍड करा.\n३. टर्मस आणि कंडिशन्स ऍक्सेप्ट करा.\n४. FacePAD प्लग-इन इंन्स्टॉल केल्यानंतर आपला वेब ब्राऊजर बंद करुन परत ओप्न करा, रिस्टार्ट करा.\n५. आपल्या वेब ब्राऊजरच्या Tools – Add-ons या पर्यायावर जा.\n६. FacePAD च्य पर्यायावर माऊसच्या कर्सरची एक टिचकी मारा.\n७. FacePAD च्या options वर क्लिक करा. हवे असल्यास तिथे दिलेल्या पर्यायात बदल करा.\n८. आता आपले फेसबुकचे खाते ओपन करा.\n९. कोणत्याही फोटो अल्बम वर राईट क्लिक करा.\nअशाप्रकारे कोणत्याही फेसबुक अल्बमचे डाऊनलोडिंग क्षणार्धात सुरु होईल. FacePAD हे फारफॉक्सचे एक उपयुक्त ऍड-ऑन आहे\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-16T00:10:08Z", "digest": "sha1:AXBTN6XMXJ76HQWSC4OQ3XH3LZJKPOHB", "length": 3640, "nlines": 39, "source_domain": "2know.in", "title": "विचार | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nया लेखात आपण ब्लॉग म्हणजे काय ते अगदी थोडक्यात पाहणार आहोत. ब्लॉग म्हणजे काय ते अगदी थोडक्यात पाहणार आहोत. ब्लॉग म्हणजे काय ‘ब्लॉग’ हे एक असं माध्यम आहे, जिथे आपण …\nमाझा ब्लॉग आणि सध्याचे विचार\nटेक्नॉलॉजी वर लिहिणार्‍या मराठी ब्लॉगर्सची साखळी म्हणजेच नेटवर्क तयार करण्याबाबत मी विचार करत आहे. परवाच मी अशा प्रकारचे भारतीय इंग्रजी ब्लॉगर्सचे नेटवर्क …\nआपल्या नेहमीच्या जीमेल खात्यात, गुगल कॅलेंडर मध्ये आपण गुगल टास्कस्‌‍ ची सुविधा पाहू शकतो. कधी कधी काय काय कामं करायची आहेत\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/muslims-on-the-road-to-reservation/", "date_download": "2018-11-16T00:01:00Z", "digest": "sha1:5XFX6ZYQXRNSDCVTXA7KWTLQC7P66DLU", "length": 15431, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "आरक्षणासाठी आता मुस्लिमही रस्त्यावर | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nआरक्षणासाठी आता मुस्लिमही रस्त्यावर\nन्यायालयाने मंजूर केलेले पाच टक्के आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे, या मागणीसाठी येत्या शुक्रवार, ३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिमांचे महाधरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या धरणे आंदोलनानंतर सरकारला आठ दिवसांचा वेळ देण्यात येणार असून, त्यानंतर मात्र बेमुदत आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा मुस्लिम विकास समितीच्या वतीने समन्वयक मोहसिन अहेमद यांनी दिला. मुस्लिम विकास समितीच्या वतीने येथील व्हीआयपी सभागृहात आज आरक्षणाच्या मागणीवर आंदोलनाची घोषणा करण्यासाठी मुस्लिमांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आंदोलन हिंसक झाले\nपुढीलमत्स्यालयातून शार्क मासा चोरला, बाबागाडीत भरून पळवून नेला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nएका दिवसात चंद्रपूरमध्ये वाघाच्या तिसऱ्या बछड्याचा मृत्यू\nयोजनांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी राखीव ३ लाखांपैकी एक रूपयाची खर्च नाही\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology-2/after-cambridge-analytica-fallout-mark-zuckerberg-says-facebook-made-mistakes-on-user-data-285222.html", "date_download": "2018-11-15T23:40:17Z", "digest": "sha1:LAAKHGPDLDVOJZW457C5Y6ZYXKBVZHW3", "length": 13643, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "होय, डेटा हाताळण्यात चुका झाल्या - मार्क झकरबर्ग यांची कबुली", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nहोय, डेटा हाताळण्यात चुका झाल्या - मार्क झकरबर्ग यांची कबुली\nहोय, डेटा हाताळण्यात आमच्याकडून काही चुका झाल्या, आम्ही तो हवा तितका सुरक्षित ठेवू शकलो नाही.\n22 मार्च : फेसबुक युजर्सच्या डेटाचा गैरवापर काही खासगी कंपन्यांनी केला, यावरून जगभरात गदारोळ सुरू आहे. यावर अखेर मार्क झकरबर्गनं मौन सोडलंय. होय, डेटा हाताळण्यात आमच्याकडून काही चुका झाल्या, आम्ही तो हवा तितका सुरक्षित ठेवू शकलो नाही. याची सखोल चौकशी करू आणि पुन्हा असं होणार नाही याची काळजी घेऊन, असं मार्कनं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.\nझकरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,देश\n'युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवणं आमची जबाबदारी आहे. जर आम्ही यामध्ये अपयशी ठरत असू तर ही आमची चूक आहे. दरम्यान, याप्रकरणी आम्ही अनेक पाऊलं उचलली होती, आमच्याकडून अनेक चुकाही झाल्या आहेत. या चुका सुधारण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मी फेसबुकचा संस्थापक आहे, त्यामुळे फेसबुक संबंधित कोणतीही चुकीची गोष्ट होत असेल तर त्यास मी जबाबदार आहे. झालेल्या प्रकरणांतून आम्ही आमच्या चुका जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहू आणि पुन्हा तुमचा विश्वास संपादीत करू'\nकाय आहे हे प्रकरण\nएनालिटिक्स फर्म केंम्ब्रिज एनालिटिकाने फेसबुकवर 5 कोटी पेक्षा जास्त युझर्सची खासगी माहिती गोळा केली आहे. एवढंच नाहीतर अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत या डेटाचा वापर केला असा गंभीर आरोप केंम्ब्रिज एनालिटिकावर करण्यात आलाय. या आरोपानंतर जगभरात खळबळ उडाली असून युझर्स फेसबुक अकाऊंट डिलीट करत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://puneganeshfestival.com/rightside-div1-readmore1.php?id=3&desc=%3Cbr%3E", "date_download": "2018-11-15T23:24:33Z", "digest": "sha1:UKXAPRGEJXRUKPCI6MYYB36AIU6QHBH5", "length": 5772, "nlines": 87, "source_domain": "puneganeshfestival.com", "title": "Puneganeshfestival.com PuneGaneshFestival.com", "raw_content": "\nमराठी सेलिब्रिटी रमतात गणेशाच्या भक्तीत, पाहा गेल्या वर्षीची खास छायाचित्रे\nउद्या सर्वत्र बाप्पाचे वाजतगाजत आगमन होणार आहे. सामान्यांप्रमाणेच मराठी सेलिब्रिटीसुद्धा गणेशाच्या भक्तीत लीन होऊन जातात. मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावात सेलिब्रिटी आपल्या घरी लाडक्या बाप्पाचे स्वागत करत असतात. गणेशोत्सवाच्या काळात सर्व कलाकारांवर गणेश भक्तीत रंग चढलेला दिसून येतोय.\nमागील वर्षीदेखील अभिनेता शशांक केतकर, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, संजय खापरे, श्रेयस तळपदे, मानसी नाईक, अमृता खानविलकर, स्वप्नील जोशीसह अनेक कलावंतांच्या घरी बाप्पा विराजमान झाले होते.\nया पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या सेलिब्रिटींच्या घरी गेल्या वर्षी विराजमान झालेल्या बाप्पाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा गेल्यावर्षीचे मराठी सेलेब्सची गणपती सेलिब्रेशनची खास झलक...\nमराठी सेलिब्रिटी रमतात गणेशाच्या भक्तीत, पाहा गेल्या वर्षीची खास छायाचित्रे\nमराठी सेलिब्रिटी रमतात गणेशाच्या भक्तीत, पाहा गेल्या वर्षीची खास छायाचित्रे\nशाडूच्या मातीपासून घरीच घडवा लाडक्या बाप्पाची मूर्ती\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Thousands-of-poisonous-fishing-inquiry-committee/", "date_download": "2018-11-15T23:00:54Z", "digest": "sha1:IR5ZIYZMOMQK2DD2RGN2DQ4AV3WXHL24", "length": 10853, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विषारी मासेमारी चौकशी समितीचे ताशेरे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › विषारी मासेमारी चौकशी समितीचे ताशेरे\nविषारी मासेमारी चौकशी समितीचे ताशेरे\nराहुरी : रियाज देशमुख\nमुळा धरणात विषारी औषधांचा वापर करून होणार्‍या मासेमारीची राज्य सरकारने दखल घेत चौकशी समिती गठित केली होती. समितीने चौकशी अहवालात मुळा पाटबंधारेने मासेमारी कंपनीवर दाखल गुन्ह्यांबाबत ताशेरे ओढताना विषारी मासेमारी थांबविण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगितले.\nमुळा धरणात विषारी मासेमारी होत असल्याचे वृत्त ‘पुढारी‘ने प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर मुळा धरणाचा ठेका घेतलेल्या कंपनीकडून 3 जणांवर गुन्हा नोंदविल्यानंतर पाटबंधारेकडूनही अज्ञात इसमावर गुन्हा नोंदविला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, मत्स्योद्योग महामंडळ, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांसह पाटबंधारकडूनही तातडीने विषारी मासेमारी प्रकरणासंदर्भात दखल घेत ली होती. तात्काळ मुळा धरण परिसरात पाटबंधारे कर्मचार्‍यांसह बंदूकधारी पोलिस तैनात करण्यात आलेे. त्यामुळे विषारी मासेमारी करणार्‍यांसह अवैध कृत्य करणारे मुळा धरण परिसरातून गायब झाले होते. पाटबंधारेने धरणाच्या पाण्यालगतचे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली. मात्र, पोलिसांसह पाटबंधारकडून पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाली. बंदूकधारी पोलिसांसह पाटबंधारने मुळा तट वार्‍यावर सोडून दिल्याने विषारी मासेमारी करणार्‍यांनी कीटकनाशक औषध वापरून धरणातील पाणी दूषित करून मासेमारी पुन्हा सुरू केली.\nयाबाबत ‘पुढारी’ने कीटक नाशकाच्या वापराच्या फोटोसह वृत्त प्रकाशित केल्यानंतर पुन्हा पाटबंधारे विभाग खडबडून जागे झाले. पाटबंधारेने विषारी औषधाने होत असलेल्या मासेमारीचे खापर धरण भागात मासेमारीचा ठेका घेतलेल्या कंपनीवर फोडले. उपअभियंताा खेडेकर यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन मासेमारी कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला. दरम्यान, या सर्व प्रकरणाबाबत वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक विवेक देशपांडे, प्रशासकीय अधिकारी युुवराज फिरके, क. मत्स्य पर्यवेक्षक विजय हापसे आदींसह राज्य सरकारने नियुक्त केलेल्या या समितीने सविस्तर माहिती घेतली. तसेच व्यवस्थापकीय संचालक, राज्य मत्स्योद्योग विकास महामंडळ, मुंबई व राज्य सरकारला एक अहवाल सादर केला.\nया अहवालानुसार पाटबंधारेने मासेमारी करणार्‍या कंपनीवर दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत ताशेरे ओढले आहेत. पाटबंधारेकडून पोलिस ठाण्यात विषारी मासेमारी बाबत कोणताही पुरावा देण्यात आला नाही. तसेच पाटबंधारेने गुन्हा दाखल करण्यापूर्वी राज्य मत्स्योद्योग महामंडळ व ठेकेदारांशी कोणतीही चर्चा केली नाही, हे चौकशी समितीला संयुक्तिक वाटले नाही. 24 एप्रिल रोजी मे. ब्रिज फिशरिजने 3 जणांवर विषारी मासेमारीप्रकरणी गुन्हा नोंदविल्या नंतर तत्कालिन शाखा अभियंता शामराव बुुधवंत यांनी अज्ञातांवर विषारी औषधाने पाणी दूषित करीत 10 लोकांच्या जीवाशी खेळ खेळण्याबाबत गुन्हा नोंदविला. या सर्व प्र्रकरणांची चौकशी करीत असताना समितीने तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षकांनी विषारी औषधाने मासेमारी करू नये, यासाठी जनजागृती करावी,तसे सूचना फलक लावणे, तहसीलदार, गटविकास अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात पाटबंधारेने लगतच्या गावांत ग्रामसभा घेऊन त्यात मासेमारी करणार्‍यांना उपस्थित राहण्याचे सूचित करणे, धरणात ड्रोनसारखे सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, तसेच धरणातील पाण्याची वेळोवेळी तपासणी व्हावी आदी सूचना देण्यात आल्या आहेत.\nप्रशासनाला सहकार्य करण्यास कटिबद्ध\nमुळा धरण परिसरात विषारी औषधांचा वापरासह जिलेटिनच्या सहायाने मासेमारी होत असल्याची माहिती होती. दरम्यान, आमच्या कंपनीकडून सविस्तर माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर आरोपींना पुराव्यासह पोलिस ठाण्यात हजर करून गुन्हा दाखल केला होता. कंपनीने धरणाच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही हयगय केलेली नाही. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंतासह एकत्रितरित्या बैठक घेऊन मुळा धरण सुरक्षिततेबाबत योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन मे. ब्रिज फिशरिज कंपनीचे मुस्ताफा शेख यांनी दिले आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/FIR-Filed-against-Siddaramaiah/", "date_download": "2018-11-15T22:59:56Z", "digest": "sha1:JAXSSPOQ3KPMEJJE2DU5YXJ3L524R2RX", "length": 5765, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिद्धरामय्यांविरुद्ध एफआयआर दाखल? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › सिद्धरामय्यांविरुद्ध एफआयआर दाखल\nराज्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व मुडाचे चेअरमन सी. बसवेगौडा, डी. ध्रुवकुमार व मुडाचे आयुक्‍त पी. एस. कांतराजू यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचा आदेश म्हैसूर जिल्हा द्वितीय अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायालयाने बजावला आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर जमीन हडप केल्याचा आरोप आहे.\nसिद्धरामय्या उपमुख्यमंत्री असताना त्यांनी बेकायदेशीररीत्या जमीन लाटल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. 21 वर्षांपूर्वी जमीन हडप केल्याचा संशय आहे. अ‍ॅड. एन. गंगाराजू यांनी केलेल्या तक्रारीनुसार न्यायालयाने सदर आदेश बजावलेला आहे.\nसिद्धरामय्या यांच्यासाठी बेकायदेशीररीत्या जमीन दिल्याचा आरोप ध्रुवकुमार व कांतराजू यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हिनकल गावातील सर्व्हे नं. 70/4ए ही शेतकी जमीन 1997 मध्ये जिल्हाधिकार्‍यांनी एनए करून दिली. त्यावेळी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीने (मुडा) ना हरकत प्रमाणपत्र इमारत बांधण्याकरिता देऊन टाकले. सदर इमारत परवाना घेताना टाऊन व कंट्री प्लॅन कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यानंतर ती जमीन सिध्दरामय्या यांनी खरेदी केली आहे.\nमुडाने त्या जागेवर 1998 मध्ये इमारत बांधण्याकरिता प्लॅन मंजूर करून दिला. त्यानंतर सिध्दरामय्या यांनी ती मालमत्ता 2003 मध्ये 1 कोटी रुपयांना विक्री केली. त्या जागेला लागूनच मुडाची जमीनही आहे. त्या जागेवर म्हैसूर महानगरपालिका इमारत बांधणार होती. परंतु सिध्दरामय्यांनी ती जागा आपल्या ताब्यात घेतली होती. सिध्दरामय्या व मुडाचे चेअरमन सरकारी मालमत्ता लाटण्यामध्ये सहभागी झाले असून ती मालमत्ता 30 गुंठ्याची आहे. म्हैसूर न्यायालयाने लक्ष्मीपुरम् पोलिस स्थानकाला त्या तिघांविरुध्द एफआयआर दाखल करण्याचा आदेश बजावलेला आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/The-position-of-the-members-in-the-Rangoli-against-the-Sarpanch-arbitrariness/", "date_download": "2018-11-15T23:58:31Z", "digest": "sha1:V3UVXAIL4UFPWTKDBYPA6L7XVB3SH73Q", "length": 5144, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरपंचांच्या मनमानीविरोधात रांगोळीत सदस्यांचा ठिय्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › सरपंचांच्या मनमानीविरोधात रांगोळीत सदस्यांचा ठिय्या\nसरपंचांच्या मनमानीविरोधात रांगोळीत सदस्यांचा ठिय्या\nरांगोळी (ता. हातकणंगले)येथील सरपंचांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक सभेदिवशी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. ग्रामसभेला झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करावी, प्रलंबित कामे मार्गी लावावीत अशी मागणी करीत आम्हाला विश्‍वासात न घेता कारभार सुरू असल्याच्या निषेधार्थे मासिक सभेवर बहिष्कार टाकला.\nवारंवार सूचना देवूनही गावातील बरीच कामे प्रलंबित आहेत. कोणत्याच कामासाठी आम्हाला विश्‍वासात घेतले जात नाही. ग्रामसभेला झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करून कामे मार्गी लागणे गरजेचे आहे. काही विकास कामे रखडलेली आहेत. याविषयी चर्चा होऊनही त्यांची पूर्तता होत नाही. या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ मासिक सभेवर बहिष्कार टाकून कार्यालयाच्या बाहेरच ठिय्या आंदोलन केल्याचे आण्णा गुंडे यांनी सांगितले. या आंदोलनात यल्लाप्पा कदम, अभिजित कांबळे, सुनील पाटील, संजय कमते, प्रणाली कांबळे, उज्वला पाटील, संगीता पाटील या सदस्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, सरपंच नारायण भोसले म्हणाले, सर्वांना विश्‍वासात घेवूनच कारभार करीत आहे. गावाचा विस्तार मोठा असल्याने कामे वेळेत पूर्ण होणे कठीण आहे. सर्व सदस्यांच्या सहकार्यातूनच विकासकामे मार्गी लागत आहेत. अजूनही काही भागामध्ये कामे प्रलंबित असतील तर त्यावर सर्व सदस्यांनी एकत्रितपणे चर्चा करून मार्ग काढण्यात येईल.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Educated-peopls-Also-Superstitious/", "date_download": "2018-11-15T23:15:52Z", "digest": "sha1:LMA66EM4KWGVXVMHZXYTBXRTEPFC7DI3", "length": 11668, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्षित वर्ग अंधश्रद्धेच्या जोखडात ... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › शिक्षित वर्ग अंधश्रद्धेच्या जोखडात ...\nशिक्षित वर्ग अंधश्रद्धेच्या जोखडात ...\nकराड : अशोक मोहने\nसंतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता॥ पण सध्या समाजात पसरत असलेली अंधश्रद्धा पाहिल्यानंतर काय होतंय केलं म्हणून मानियले नाही बहुमता॥ पण सध्या समाजात पसरत असलेली अंधश्रद्धा पाहिल्यानंतर काय होतंय केलं म्हणून हीच मानसिकता शिक्षित म्हणवणार्‍या वर्गाची दिसून येत आहे. घर, गाडी यांना मिरच्या, लिंबू, बिबा असणारा तोटका किंवा काळी बाहुली उलटी टांगण्याचे प्रकार वाढले आहेत. लोकांच्या भित्र्या मानसिकतेचा गैरफायदा उठवत अंधश्रद्धा पसरवणार्‍या या वस्तूंच्या विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे.\nकाही गुरू, बुवा, तांत्रिक, मांत्रिक यांच्याकडून फसवणुकीचे प्रकार समोर येत असले तरी त्यांना बळी पडण्याची संख्याही कमी होताना दिसत नाही.हाती घेतलेले कार्य सिद्धीस जावे म्हणून अंगारा-धुपारा यासारख्या क्लृप्त्या केल्या जातात.अशिक्षितांबरोबर शिक्षित वर्ग याला बळी पडत आहे. गाडी, घर यांना लिंबू-मिरची असणारा तोटका किंवा काळी बाहुली उलटी टांगण्याचे प्रकार वाढतच आहेत. हे बांधले म्हणून काय होतंय असे म्हणून शिक्षितवर्गही याचे अनुकरण करताना दिसत आहे. पन्नास रुपयांपासून तीनशे रुपयांपर्यंत या बाहुलींची विक्री होते. तर लिंबू-मिरची असणारा तोटका पंचवीस ते पन्नास रुपयांपर्यंत विकला जातो. या तोटक्याला बांधण्यात येणारा बिबा फारसा उपलब्ध होत नसल्याने चिंचोका भिजून त्याला काळा रंग देवून बिबा म्हणून त्याचा सर्रास वापर अश्या वस्तू विक्री करणार्‍यांकडून होत आहे.\nया शिवाय भूतबाधा घालवण्यासाठी लागणार्‍या वस्तू, करणी करण्यासाठी व गुप्तधन मिळवण्यासाठी काही वस्तू बाजारात मिळत आहे. जंगली वनस्पती महागडे ऊद, वनस्पतीपासून बनविलेल्या वेड्या वाकड्या वस्तू ही मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसून येत आहे. बाह्य शक्तीचा आपल्या घरावर, कार्यालयावर, उद्योगावर विपरीत परिणाम होऊ नये, या मानसिकतेतून व अंधश्रद्धेपोटी या वस्तू लोक खरेदी करत असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मुलन अभ्यासक सुधीर कुंभार यांनी व्यक्त केले आहे.अंधश्रद्धेमुळे फसवणूक होत आहे. आर्थिक लुबाडणूक होत आहे, हे माहित असतानाही काही लोक त्याला बळी पडत आहेत.\nकाळी जादू, तंत्रमंत्र, जादूटोणा, नरबळी, भूतप्रेत, पिश्याच्य, यासंबंधी अफवा पसरवणारी व उपाय करणार्‍यांचे प्रस्तही वाढले आहे. अंधश्रद्धेमुळे निरपराध जीवांचे बळी दिले असल्याची उदाहरणे आहेत.काही ढोंगी लोकांमुळे जुन्या परंपरा व विचारसरणीचे प्रस्थ पसरत आहे. जिल्ह्यासह कराड शहरात विशेषकरून अंधश्रद्धेचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात पसरले आहे. याचाच गैरफायदा घेत गंडेदोरे मंतरून देणार्‍यांचे फावले आहे.\nयाला कोणताही वैज्ञानिक आधार नसला तरी आणि यातून काहीही साध्य होत नाही. तरी काय होतंय हे केलं म्हणून असे तडजोडवादी युक्तिवाद शिक्षित म्हणवून घेणार्‍या वर्गाकडून केला जात आहे. बुवाबाजीचा मार्ग का व कशासाठी अवलंबतोय हे माहित नसले तरी दुसरा करतोय म्हणून अश्या मानसिकतेतील लोक ही दिसून येत आहेत.\nकाही डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक हा बुद्धीवादी वर्ग अंधश्रद्धेच्या जोखडात अडकल्याचे दिसते.म्हणूनच नवीन बांधकाम झालेली इमारत असो, दवाखाना असो की स्वतःचे नावे घर असो यांच्या बाहेर काळी बाहुली उलटी करून लटकवल्याचे चित्र हमखास दिसते. ही मानसिकता विज्ञानवादी युगात कशी बदलणार हाच एक यक्षप्रश्‍न आहे.\nकराडात सुरू आहे छुपी विक्री...\nकराड शहरात भाजी मंडईसह काही मोक्याच्या ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या वस्तूंची छुपी विक्री होत आहे. या वस्तूंची किंमत काही हजारांच्या घरात आहे. गुप्तधन मिळवण्यासाठी व करणीसाठी लागणारे महागडे ऊद, जंगली वनस्पती व त्यांच्यापासून बनविलेल्या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तंत्रमंत्र यासाठी वापरल्या जाणार्‍या नारळाहून छोट्या वस्तूची किंमत पाचशे ते सातशे रुपये आहे. तर कुंडात टाकण्यासाठी वापरली जाणारी नरक्या वनस्पतीची किंमत काही हजारात आहे. या वस्तू ठराविक भागातील जंगलात मिळतात. या वस्तूंच्या बेकायदा विक्रीतून अनेकजण मालामाल झाले आहेत. या गोष्टींसाठी परराज्यातील टोळींची मदत घेतली जात असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत काम करणार्‍या एका कार्यकर्त्याने सांगितले.\nसुशिक्षित लोकही अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. त्यांचे अनुकरण अशिक्षित व ग्रामीण भागातील लोक करत असतात. यामुळे फसवणूक तर होतेच शिवाय आर्थिक भुर्दंड बसतो. लोकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञानवाद जोपासावा.\n- सुधीर कुंभार, अंधश्रद्धा निर्मूलन अभ्यासक.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/hotagi-farmer-accident-time-co-operative-minister-subhash-deshmukh-help-them/", "date_download": "2018-11-15T23:08:36Z", "digest": "sha1:QFHBES2VUZ24ZWOLGFZM3677WXQTKOOH", "length": 5083, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीला धावले सहकारमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीला धावले सहकारमंत्री\nअपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीला धावले सहकारमंत्री\nहोनमुर्गी फाट्याजवळ झालेल्या अपघातातील शेतकरी रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला होता. सहकारमंत्री सुभाष देशमुख हे निंबर्गी येथे नियोजित कार्यक्रमासाठी निघाले असताना त्यांना अपघात झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी ताफा थांबवून जखमीला उपचारासाठी पाठविण्यास मदत केली.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, सहकारमंत्री सुभाष देशमुख हे निंबर्गी येथे नियोजित कार्यक्रमासाठी निघाले होते. दरम्यान, त्यांचा ताफा होनमुर्गी फाट्यावर येताच अज्ञात वाहनाच्या धडकेत एक शेतकरी जखमी होऊन रस्त्याच्या कडेला पडला होता. ना. देशमुख यांनी क्षणात कसलाही विचार न करता गाडी बाजूला घेतली. अपघातग्रस्त शेतकर्‍याला विव्हळत पडलेला पाहून मदतीचा हात दिला. एवढेच नाही तर स्वतःची गाडी देऊन जखमी शेतकर्‍याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले.\nफोनद्वारे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांशी बोलून उपचार करण्यासाठी स्वतः जातीने लक्ष घातले. ट्रॅक्सच्या धडकेने जखमी झालेल्या शेतकर्‍याला रस्त्याच्या कडेला रक्ताने लटपटत पडलेला पाहून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी तत्परता दाखवून त्याला मदतीचा हात दिला.\nमंत्री असल्याचा किंवा कोणीतरी दुसरे अपघातग्रस्ताला बघेल ही भावना मनात न आणता स्वतः देशमुखांनी सहकार्य केल्याबद्दल आजूबाजूला जमलेल्या गावकर्‍यांनी ना. सुभाष देशमुख यांचे आभार मानले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2014/12/24/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-15T22:47:59Z", "digest": "sha1:PJOJ7F45Z5TC5KX7UMGNKE7Y3ETTJDHA", "length": 12640, "nlines": 144, "source_domain": "shecooksathome.com", "title": "दही बुत्ती किंवा दही भात – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nदही बुत्ती किंवा दही भात\nमला स्वतःला भाताचे प्रकार खूप आवडतात. मग तो मसालेभात असो, पुलाव, बिर्याणी, चित्रान्न, सांबारभात, फोडणीचा भात अगदी आमटी-भात, वरण-भात असा कुठलाही प्रकार असो. खरं तर पोळी-भाकरीशिवाय माझं भागत नाही. पण शेवटी घासभर भात असला तर मग कसं जेवल्याचं समाधान वाटतं. आमच्याकडे रोज भात होत नाही. खरं सांगायचं तर सकाळी तर माझ्या घरी पोळी-भाजी-कोशिंबीर-ताक असंच जेवण असतं. त्याचं कारण असं आहे की सकाळी मी सोडले तर घरातले सगळेच बाहेर पडतात. त्यामुळे डब्याला अर्थातच पोळी-भाजी असते. मग मीही तेच जेवते. पण रात्रीच्या जेवणात बरेचदा मी भाताचा एखादा प्रकार करते. भाताबरोबर एखादं सूप, सॅलड केलं की पूर्ण जेवण होतं. आज मी अशीच एक रेसिपी शेअर करणार आहे जी आपल्या सगळ्यांच्या घरी होत असते. थोड्या-फार फरकाने सगळ्या घरी फोडणीचा दही-भात होत असतो. काही लोक भातात दूध घालून त्या भातालाच विरजण लावून ठेवतात. असा विरजण लावलेला भात प्रवासात न्यायला उत्तम. कारण तो फारसा आंबट होत नाही. दक्षिणेत तर या पदार्थाला अनन्यसाधारण महत्व आहे. दहीभाताशिवाय दाक्षिणात्य लोकांचं जेवणच पूर्ण होत नाही. खमंग फोडणी घातलेला दही-भात, जोडीला तळलेली मिरची आणि पापड शिवाय तोंडी लावायला बाळ कैरीचं लोणचं वाहवा, तोंडाला पाणी सुटलं वाहवा, तोंडाला पाणी सुटलं मी लहान असताना माझी आई जो दही-भात करायची त्यात बारीक चिरलेला कांदा घालायची. मस्त लागायचा तो भात. खरं तर फोडणीच्या दहीभातात तसा कांदा घातला जात नाही. पण कधी तरी घालून बघा, आवडेल तुम्हालाही.\nदही बुत्ती किंवा दही भात\nवरून खमंग फोडणी घाला\nसाहित्य – १ वाटी तांदळाचा शिजवलेला भात, ३ वाट्या दही, १ वाटी किंवा आपल्या अंदाजाने दूध, २ लहान काकड्या किसून, १ टीस्पून आलं किसून, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १-२ टीस्पून मेतकूट, मीठ चवीनुसार, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून (ऐच्छिक)\nफोडणीचं साहित्य – १-२ टेबलस्पून तेल, मोहरी, पाव टीस्पून हिंग, १ टीस्पून उडदाची डाळ, १५-१६ कढीपत्त्याची पानं, ३-४ सुक्या लाल मिरच्या, ४-५ तळणीच्या मिरच्या\n१) दहीभात करण्याआधी निदान तासभर तरी भात मऊ शिजवून गार करत ठेवा. किंवा उरलेला शिळा भात असेल तर मग उत्तमच.\n२) थंड झालेला भात एका टोपल्यात काढून तो हातानं नीट कुस्करून एकजीव करा. नंतर त्यात दही, दूध आणि मीठ घालून तो सरबरीत कालवा.\n३) आता त्यात मेतकूट, काकडी, कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची घालून नीट मिसळून घ्या.\n४) दही भात कालवून ठेवला की तो आळतो म्हणून तो करताना जरा पातळसरच ठेवावा. म्हणून दिलेल्या प्रमाणाबरोबरच आपल्या अंदाजानं दही दूध घाला.\n१) लहान कढलीत तेल कडकडीत गरम करा. त्यात तळणीच्या मिरच्या घालून त्या तळून घेऊन बाजूला काढून ठेवा.\n२) आता तेलात मोहरी घालून तडतडू द्या. त्यात उडदाची डाळ घालून ती चांगली लाल करा.\n३) नंतर त्यात लाल मिरच्यांचे तुकडे घाला. ते तळले गेले की कढीपत्ता घाला.\n४) सगळ्यात शेवटी हिंग घाला आणि तो फुलला की ताबडतोब गॅस बंद करा. हिंग जळता कामा नये पण कच्चाही राहता कामा नये.\nही फोडणी भातावर घाला. आवडत असल्यास तळणीच्या मिरच्या कुस्करून भातावर घाला. असं आवडत नसेल तर नुसत्याच बाजुला घेऊन खा.\nफोडणीचा दही-भात तयार आहे. इतका भात वन डिश मील म्हणून केलात तर २-३ माणसांना पुरतो. या भाताबरोबर तळलेले पापडम्, बाळकैरीचं लोणचं, ते नसल्यास घरातलं कुठलंही लोणचं मस्त लागतं. माझ्या एका मैत्रिणीला दही भाताबरोबर बटाट्याच्या काच-या आवडतात. तेव्हा आपल्याला आवडत असेल ते तोंडीलावणं घेऊन दही-भाताचा आस्वाद घ्या. तुम्ही नेहमी करत असालच पण या पध्दतीनं करन बघा आणि कसा झाला होता ते कळवा नक्की.\nदही भातदहीबुत्तीदाक्षिणात्य दही भातफोडणीचा दही भातDahi-RiceMild Indian Rice\nPrevious Post: गोळ्यांची येसर आमटी\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-cricket/india-keeps-odi-squad-same-against-new-zealand-14406", "date_download": "2018-11-15T23:38:18Z", "digest": "sha1:N75BVCR7XFQ3TZR27MR6GRWUAVZ4LAVA", "length": 12305, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "India keeps ODI squad same against New Zealand आजारी रैनाला वगळले; भारतीय संघ कायम | eSakal", "raw_content": "\nआजारी रैनाला वगळले; भारतीय संघ कायम\nमंगळवार, 25 ऑक्टोबर 2016\nन्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर लगेचच इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध एक कसोटी आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.\nनवी दिल्ली: आगामी कसोटी क्रिकेटचे व्यग्र नियोजन लक्षात घेता आर. आश्‍विन, महंमद शमी आणि रवींद्र जडेजा या तीनही प्रमुख गोलंदाजांना एकदिवसीय क्रिकेटमधून विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने कायम ठेवला. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी आधीच्या संघात काहीही बदल करण्यात आलेला नाही.\nसुरेश रैना अद्यापही आजारी असल्याने त्याला संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी बदली खेळाडूची निवड झालेली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या तीनही कसोटी सामन्यांमध्ये खेळलेल्या आश्‍विन, शमी आणि जडेजाला एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेले नाही. न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर लगेचच इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध एक कसोटी आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.\nमहेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक, कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जयंत यादव, अमित मिश्रा, जसप्रित बुमराह, धवल कुलकर्णी, उमेश यादव, मनदीपसिंग, केदार जाधव.\nवैकुंठधामात लाकडे नसल्याने मृतदेह तीन तास पडून\nजळगाव - नेरी नाका वैकुंठधामात आज लाकडे नसल्याने तीन तास मृतदेह पडून राहिल्याने नागरिकांना ताटकळावे लागले. अखेर नातेवाइकांनी अन्य वखारीमधून लाकडे आणून...\nनांदेड-दिल्ली विमानसेवा सोमवारपासून सुरू\nनांदेड : मागील अनेक दिवसापासून नांदेड ते दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला. येत्या सोमवारी (ता. 19) एअर इंडियाची ही सेवा सुरू होणार असून सचखंड...\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\n'शताब्दी'च्या जागी अत्याधुनिक 'ट्रेन-18'\nनवी दिल्ली : बुलेट ट्रेनच्या मार्गात काटेच काटे दिसत असतानाच पूर्ण स्वदेशी बनावटीच्या व इंजिनविरहीत \"ट्रेन-एटीन' म्हणजेच \"टी-18'च्या चाचण्यांना...\nदस्तनोंदणी बंदविरोधात संघर्ष समितीचा मोर्चा\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांत वर्षभरापासून दस्तनोंदणी बंद आहे, असा आरोप करत सर्वपक्षीय संघर्ष समितीने...\nशेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही - राधाकृष्ण विखे पाटील\nहिंगोली - शेतकऱ्यांच्‍या रोषाला सामोरे जाण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये राहिली नाही. त्‍यामुळे सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विधान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/3?page=8", "date_download": "2018-11-15T22:57:45Z", "digest": "sha1:2FYQFQHE73YLZJWNX2EBRWODJOM4TTVD", "length": 5418, "nlines": 148, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आस्वाद : शब्दखूण | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आस्वाद\nगेले काही दिवस मला Rob Thomas च्या Streetcorner Symphony ने वेडे केलय. ABC वर ads मधे पहिल्यांदा ऐकली त्या क्षनापासून भुरळ पडली आहे. wordings पन अफलातून आहेत. तुम्ही ऐकली आहे का \nअसामी यांचे रंगीबेरंगी पान\nAuditions मधे आवाजामुळे किन्वा इतर कारणाने लक्षात राहिलेले, नंतर Top 10 म्हणून निवडले गेल्यामुळं आणि दर आठवड्याला TV ला खिळून पाहिल्यामुळे अगदी 'ओळखीचे' झालेले ते दहा ' Idol ' प्रत्यक्षात दिसण्याचा दिवस उजाडला एकदाचा\nलालू यांचे रंगीबेरंगी पान\nकुठे काही नवीन नाही का इथे\nशुभेच्छा बीबी भरुन वाहतोय पण वाहूदे, नाहीतर आपल्याला कोण 'जीवेत शरदः शतम्' म्हणणार, आपण मन्त्री थोडेच आहोत\nदिनेश 'नायजेरिया' लिहितायत पण मला पुन्हा केनया च वाचतोय असं वाटतंय\nलालू यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=34061", "date_download": "2018-11-15T23:22:53Z", "digest": "sha1:GBFBFJWJ3AXSW6SV3AAUMKHE3LYOWQP3", "length": 7110, "nlines": 158, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "महिला शेतकरी सुमन कातोरे यांचे ह्रदयविकाराने निधन | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome निधन वार्ता महिला शेतकरी सुमन कातोरे यांचे ह्रदयविकाराने निधन\nमहिला शेतकरी सुमन कातोरे यांचे ह्रदयविकाराने निधन\nचांदूर रेल्वे – (ता. प्र.)\nस्थानिक खडकपुरा येथील महिला शेतकरी श्रीमती सुमन रामचंद्र कातोरे यांचे घराजवळील ओट्यावर ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता ह्रदयविकाराने दु:खद निधन झाले. घराजवळील शेतामध्ये सोयाबीन सोंगणे सुरू होते. त्यांच्याजवळ कोरडवाहु सहा एकर शेती आहे. त्यांचे पती माजी सैनिक रामचंद्र कातोरे यांचे ८ वर्षांपुर्वीच निधन झाले होते. त्यांना तीन मुले असुन त्या शेतीची कामे करीत होत्या. मृत्युसमयी त्या ६९ वर्षाच्या होत्या.\nPrevious articleनागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा – भाजपा गटनेता संजय मोटवानी यांची पत्रकार परिषदेतुन मागणी\nNext articleविवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू टिटवा येथील घटना\nबशिर खान यांचे निधन\nजेष्ठ अभिनेते श्री विजय चव्हाण यांच दीर्घ आजाराने निधन\nश्रीधरराव मेश्राम यांचे निधन\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nअहेरी येथील युवा पत्रकार व दैनिक पुण्यनगरीचे अहेरी तालुका प्रतिनिधी रंगय्या...\nबशिर खान यांचे निधन\nमा.आ.महादेव बाबर यांना मातृशोक\nसौ.सुमनताई गुलाबराव हिवरे यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JJM-UTLT-infog-hanuman-jayanti-2018-hanuman-measures-5840344-PHO.html", "date_download": "2018-11-15T23:46:08Z", "digest": "sha1:YXYFSJ26JJ5E455PJYLLO3IEFKU537UR", "length": 6294, "nlines": 160, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hanuman Jayanti 2018, Hanuman Measures, Hanuman Worship | हा कठीण उपाय केल्यास स्वप्नात दर्शन देतात हनुमान, फक्त ही चूक करू नका", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहा कठीण उपाय केल्यास स्वप्नात दर्शन देतात हनुमान, फक्त ही चूक करू नका\nतंत्र शास्त्रामध्ये अनेक चमत्‍कारी उपाय सांगण्‍यात आले आहेत. हे उपाय केल्‍यांनतर ईश्वराची कृपा प्राप्‍त होते.\nतंत्र शास्त्रामध्ये अनेक चमत्‍कारी उपाय सांगण्‍यात आले आहेत. हे उपाय केल्‍यांनतर ईश्वराची कृपा प्राप्‍त होते. याच उपयामधील एक खास उपाय केल्यास हनुमान स्वप्नामध्ये भक्ताला दर्शन देऊन सर्व इच्छापुर्तींचा आशीर्वाद देतात. हे अनुष्ठान 81 दिवसांचे आहे. हा उपाय गीताप्रेस गोरखपूर द्वारे प्रकाशित हनुमान अंकात सांगण्यात आला आहे. हा उपाय हनुमान जयंती (31 मार्च, शनिवार) पासून सुरु केल्यास विशेष फळ प्राप्त होते.\nया गोष्टीकडे विशेष लक्ष द्या...\nहा उपाय करताना ब्रह्मचर्य पालन अत्यावश्यक आहे. तसेच क्षौर कर्म म्हणजे नख, केस कापणे, दाढी करणे ही कामे करू नयेत. मद्यप्राशन आणि मांसाहार या काळामध्ये चुकूनही करू नये.\nया उपायाचा संपूर्ण विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nMYTH : दारू पिऊन मनुष्य भाषा बोलते घुबड, दिवाळीला लोकांना बनवते कोट्याधीश\nएखादी अंत्ययात्रा दिसल्यानंतर हे 4 शुभ काम अवश्य करावेत\nकोलकात्यात दुर्गा पेंडॉल खुले; आरोग्य-पर्यावरणाची संकल्पना, 10 टन चांदीपासून 40 कोटी रुपयांचा रथही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/shive-sena-published-famous-manifesto-municipal-elections-monday-27368", "date_download": "2018-11-15T23:57:36Z", "digest": "sha1:ZMMYUL7HFORTC3QJ3ITKS3EXKGXHHNXK", "length": 15944, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shive Sena published famous manifesto for the municipal elections on Monday महापालिका कर्मचारी, विद्यार्थ्यांना ‘वचन’ | eSakal", "raw_content": "\nमहापालिका कर्मचारी, विद्यार्थ्यांना ‘वचन’\nमंगळवार, 24 जानेवारी 2017\nमुंबई - शिवसेनेने सोमवारी महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात विद्यार्थी आणि महापालिका कर्मचाऱ्यांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन शिवसेनेसाठी महत्त्वाचा असल्याने या दिवशीच हा ‘वचननामा’ जाहीर करण्यात आला. युती झाल्यास त्यांच्या सूचनांचाही विचार करू, असे ‘वचन’ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. बस व मेट्रोसाठी एकच पास ही योजना सुरू करण्याची घोषणा करून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे.\nमुंबई - शिवसेनेने सोमवारी महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात विद्यार्थी आणि महापालिका कर्मचाऱ्यांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन शिवसेनेसाठी महत्त्वाचा असल्याने या दिवशीच हा ‘वचननामा’ जाहीर करण्यात आला. युती झाल्यास त्यांच्या सूचनांचाही विचार करू, असे ‘वचन’ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. बस व मेट्रोसाठी एकच पास ही योजना सुरू करण्याची घोषणा करून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे.\nमहापालिकेचे एक लाखाच्या आसपास कर्मचारी आहेत. बेस्टचेही हजारो कर्मचारी आहेत. ते प्रामुख्याने मुंबई व ठाणे परिसरात राहतात. पालिका कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना राबवण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक देण्याचे आश्‍वासन शिवसेनेने दिले आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा योजना लागू होणार आहे. गणवेशधारी विद्यार्थ्यांना बेस्टचा प्रवास मोफत करण्यात येणार आहे. फुटबॉलसाठी मैदाने तयार करून नेमबाजीचे प्रशिक्षण केंद्र बनवण्याचेही आश्‍वासन शिवसेनेने दिले आहे. गेल्या निवडणुकीत महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा अकादमी स्थापन करण्याचे दिलेले आश्‍वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. चार मोठे जलतरण तलाव बांधून त्यात पालिका विद्यार्थ्यांच्या जलतरणाची मोफत सोय करण्याचे वचनही शिवसेनेने दिले आहे.\nगारगाई-पिंजाळ या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या परवानग्या मिळवून ते वेळेत पूर्ण केल्यानंतर मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन शिवसेनेने दिले आहे. हे आश्‍वासन महापालिकेने २००९-१० च्या अर्थसंकल्पात दिले होते.\nबाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना\nगोवंडी येथे शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय\nमहापालिकेच्या शाळांत शिकलेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या नोकरीत प्राधान्य\nओपीडी ऑन व्हील संकल्पना, मधुमेहासाठी विशेष रुग्णालय\nसॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन\nरात्रीही कचरा उचलणार, देवनार डम्पिंगवर प्रक्रिया प्रकल्प उभारणार\nरेल्वे स्थानकांबाहेर दुचाकींसाठी स्टॅण्ड.\n‘डबेवाला भवन’ आणि ‘मराठी रंगभूमी दालन’\n#HelpStudent विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे\nपुणे - आर्थिक दुर्बल घटक वर्गातून कष्ट करीत शिक्षणाची कास धरणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना ‘कमवा आणि शिका’ बरोबरच आता कौशल्य विकासाचे प्रशिक्षण...\nपंचावन्न हजार शिधापत्रिका होणार डिलीट\nसातारा - सलग तीन महिने स्वस्त धान्य न घेतल्याने त्या शिधापत्रिकांवरील धान्य बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सातारा जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबर,...\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nकचरा साचतोय बिनबोभाट; कुत्रीही मोकाट\nसातारा - शहरांच्या स्वच्छतेसाठी आणि सुंदरतेसाठी राज्यभर मोहीम सुरू आहे. त्यानुसार सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात प्रयत्न होत असले तरी, शहर आणि...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nफेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला\nपुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/47749", "date_download": "2018-11-16T00:01:07Z", "digest": "sha1:O67MHBPF5H3YD42GNE7R4CNCV6YUYM3S", "length": 5686, "nlines": 137, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वारली: वृक्षसंपदा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वारली: वृक्षसंपदा\nहे एक खास माझे आवडते.\nसु न द र फारच छान.\nसु न द र फारच छान.\nवा. पुन्हा एकदा मस्त.\nवा. पुन्हा एकदा मस्त.\nशेवटचं चित्र फार आवडलं. फ्रेमवर डिझाइन काढलं नस्तं तर जास्तं उठावदार दिसलं असतं असं वाटतंय.\nवॉटरमार्कचं काही वेगळं करता येईल का\nवॉटरमार्कचं काही वेगळं करता येईल का >>> मृ, बदल केलाय. सांगण्यासाठी धन्यावाद.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/122-uttar-maharashtra-nashik?start=414", "date_download": "2018-11-15T22:59:17Z", "digest": "sha1:LUBXRSFEATLX6L4FLI3OGPE563RIST6F", "length": 6512, "nlines": 161, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nस्मशानभूमीतील सरणावर झोपून रक्तदान\nराज ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला महावितरणाचा शॉक\nकुकडीचा पाणी प्रश्न पेटला, आमदार नारायण पाटील यांना घेराव\nनाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांचा धूमाकुळ, 20-25 लोकांना घेतला चावा\nनाशिक जिल्हा बॅंकेची दादागिरी सुरुच, अपंग मुख्याध्यापकाला दमदाटी\nसाईंच्या शिर्डीत मोठा अनर्थ टळला\nनंदुरबार पोलिसांचा ढिसाळ कारभार, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा बोजवारा\nदुष्काळी गावांची पाहणी राहिली दूरच, संसदीय समितीनी घातलं साईबाबांच्या चरणी लोटांगण\nम्हणून शिर्डीच्या साई संस्थानने राज्य सरकारला देऊ केलेत पाचशे कोटी रूपये\nइच्छा मरणाची परवानगी द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा\nम्हैसाळ बेकायदा गर्भपात प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा\nतूर खरेदी बंद असल्याने शेतकरी रस्त्यावर\nमराठवाडा, विदर्भापाठोपाठ नाशिकचे शेतकरी संपावर जाणार\nआमदार बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आक्रमक\nम्हणून शेतकऱ्यांनी शेतातच गळफास बांधून ठेवलेत\nकोल्हापुरात संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात\nएकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी राज्यमंत्री गुलाबराव पाटलांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/124-vidarbha-nagpur/2570-nagpur-mla", "date_download": "2018-11-15T23:29:03Z", "digest": "sha1:EUVCOMJKPJYKWH7FSAACWILL2AD6VOZL", "length": 5267, "nlines": 132, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "नागपुरातील भाजप आमदाराविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनागपुरातील भाजप आमदाराविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल\nजय महाराष्ट्र न्यूज, नागपुर\nरामटेकचे भाजप आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.\nनिवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलांना अपशब्द वापरल्या प्रकरणी रेड्डींविरोधात हा गुन्हा नोंद करण्यात आली आहे.\nभाजप आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांना त्यांच्या कार्यालयात काही महिला एका मायक्रो फायनान्स कंपनीकडून फसवणूक झाल्याचं निवेदन देण्यासाठी या महिला गेल्या होत्या. त्यावेळी महिलांबद्दल रेड्डी यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात येतोय.\nदरम्यान, पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रार दाखल करुन घेतली. या प्रकरणी महिलांनी न्यायालयातही दाद मागण्याचा निर्धार व्यक्त केला.\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/article-246735.html", "date_download": "2018-11-15T23:45:29Z", "digest": "sha1:U6MAVCHLBNMQTTK75TM5G363OYNZ2TPP", "length": 11950, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गूगलसह फेसबूक-ट्विटरवरही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nगूगलसह फेसबूक-ट्विटरवरही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह\n26 जानेवारी : देशभरात आज 68 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. असाच उत्साह सोशल मीडियावरही दिसून येत आहे. गूगलने डूडलद्वारे सलामी दिली आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून गूगलने खास डूडल बनवलं आहे.\nगूगलसह ट्विटर आणि फेसबूकवरही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसतोय. ट्विटरवर #प्रजासत्ताकदिवस #RepublicDay #गणतंत्रदिवस #HappyRepublicDay या हॅशटॅगसमोर तिरंगा झळकतो. तर फेसबुकनेही आपल्या युझर्सना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणारा मेसेज दिला आहे.\n26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू करण्यात आलं होतं. त्यामुळे आजचा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Republic DayUAEप्रजासत्ताक दिनप्रमुख पाहुणेयूएई\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%95", "date_download": "2018-11-15T22:45:48Z", "digest": "sha1:7BWORONUBJH42SVKFPP24GNLWOWZ7X5F", "length": 4855, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुवर्णपदक - विकिपीडिया", "raw_content": "\nसुवर्ण पदक हे एखाद्या स्पर्धा, सोहळा, अथवा अन्य कामगिरीसाठी बहाल करण्यात येणारे सर्वोच्च पदक आहे. नावाप्रमाणे ह्या पदकामध्ये किमान थोड्या प्रमाणात सोन्याचा अंश असणे आवश्यक आहे. बहुतेक क्रीडा अथवा कला स्पर्धांमध्ये तीन प्रकारच्या श्रेणींची पदके दिली जातात. ऑलिंपिक, आशियाई खेळ इत्यादी महत्त्वाच्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये तसेच नोबेल पारितोषिक विजेत्यास सुवर्णपदक दिले जाते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०१६ रोजी ११:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa-desh/currency-notes-500-and-1000-be-discontinued-narendra-modi-15811", "date_download": "2018-11-15T23:19:03Z", "digest": "sha1:E7FF2KO5H6G3XWNULSJYW2RUVQ7H35D3", "length": 12972, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "currency notes of 500 and 1000 to be discontinued- narendra modi काळ्या पैशांविरुद्ध 'सर्जिकल स्ट्राइक' | eSakal", "raw_content": "\nकाळ्या पैशांविरुद्ध 'सर्जिकल स्ट्राइक'\nमंगळवार, 8 नोव्हेंबर 2016\nपंतप्रधान मोदींचा ऐतिहासिक निर्णय; रु. 500, 1000 इतिहासजमा; रु.2000 ची नव्याने 'एंट्री'\nनवी दिल्ली : काळा पैसा आणि अवैध व्यवहार रोखण्यासाठी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून (ता. 8) चलनातून बंद करण्यात आल्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केला.\nदूरचित्रवाणीवरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी ही अतिमहत्त्वाची घोषणा केली. यातील एक हजाराच्या नोटा चलनातून पूर्णपणे बंद होणार असून, पाचशे रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात येतील. तसेच दोन हजार रुपयांची नोटही चलनात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.\nपंतप्रधान मोदींचा ऐतिहासिक निर्णय; रु. 500, 1000 इतिहासजमा; रु.2000 ची नव्याने 'एंट्री'\nनवी दिल्ली : काळा पैसा आणि अवैध व्यवहार रोखण्यासाठी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून (ता. 8) चलनातून बंद करण्यात आल्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केला.\nदूरचित्रवाणीवरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी ही अतिमहत्त्वाची घोषणा केली. यातील एक हजाराच्या नोटा चलनातून पूर्णपणे बंद होणार असून, पाचशे रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात येतील. तसेच दोन हजार रुपयांची नोटही चलनात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने काळ्या पैशांविरुद्ध कठोर उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिले होते. मोदी यांचा आजचा निर्णय म्हणजे त्याचेच फलित मानावे लागेल. सरकारने काळ्या पैशांविरुद्ध केलेला हा \"सर्जिकल स्ट्राइक' मानला जातो. पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून जाणार असल्या आणि हजार रुपयांच्या नोटा कायमच्या रद्द होणार असल्या, तरी टपाल कार्यालये आणि बॅंकांमधून ग्राहकांना त्या बदलून मिळतील.\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nनांदेड-दिल्ली विमानसेवा सोमवारपासून सुरू\nनांदेड : मागील अनेक दिवसापासून नांदेड ते दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला. येत्या सोमवारी (ता. 19) एअर इंडियाची ही सेवा सुरू होणार असून सचखंड...\nमोदींनीच पुन्हा पंतप्रधान व्हावे: नारायण मूर्ती\nनवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा दुसऱ्यांदा...\nमध्य प्रदेशच्या निवडणुकीत वणी, राळेगावचे आमदार\nयवतमाळ : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. उत्तर भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड; दक्षिणेतील तेलंगणा आणि उत्तर-पूर्वोत्तर...\nलोकसभेसोबत विधानसभा निवडणूक नाही - फडणवीस\nअकोला - लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूकही होईल, या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यात पूर्ण विराम दिला. विधानसभेची निवडणूक...\n#SmartCity \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात पुण्याची आघाडी\nपुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी \"स्मार्ट सिटी' प्रकल्पात ऑक्‍टोबरअखेर देशात पुण्याचे रॅकिंग सुधारले असून ते चौथ्या स्थानावर पोचले आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T23:15:21Z", "digest": "sha1:K4TFCHUY4RDLJC5DVPBPCT36X7RQJUA3", "length": 8274, "nlines": 45, "source_domain": "2know.in", "title": "टॉप १० साईट शोधा", "raw_content": "\nटॉप १० साईट शोधा\nRohan April 6, 2010 अव्वल साईट, टॉप साईट, टॉप १० साईट, मराठी साईट यादी, मोफत वेबसाईट, वेबसाईट, साईट\nमागे एकदा आपण ‘सिमिलर साईट्स’ या वेबसाईटबद्दल चर्चा केली होती. या वेबसाईटचा उपयोग करुन आपण एकाच प्रकारच्या अनेक वेबसाईट्स शोधू शकतो. म्हणजे हे एक प्रकराचं सर्च इंजिनच आहे, जे एकाच प्रकारच्या वेबसाईट्स शोधून त्यांना आपल्यासमोर हजर करतं.\nआता ‘सिमिलर साईट’च्या ग्रुपमध्ये आणखी एका वेबसाईटची भर पडली आहे आणि त्या वेबसाईटचं नाव आहे, ‘टॉपसाईट’ या वेबसाईटचा उपयोग अशावेळी होऊ शकतो, जेंव्हा तुम्हाला एखाद्या क्षेत्रातल्या टॉपच्या, म्हणजेच अव्वल वेबसाईट्सची माहिती हवी आहे… जसं की त्यांच्या सर्च इंजिनच्या वर लिहिलं आहेच… Find the Top 10 Sites on the Web About: आणि आता खाली एक रिकामा बॉक्स दिला आहे या वेबसाईटचा उपयोग अशावेळी होऊ शकतो, जेंव्हा तुम्हाला एखाद्या क्षेत्रातल्या टॉपच्या, म्हणजेच अव्वल वेबसाईट्सची माहिती हवी आहे… जसं की त्यांच्या सर्च इंजिनच्या वर लिहिलं आहेच… Find the Top 10 Sites on the Web About: आणि आता खाली एक रिकामा बॉक्स दिला आहे top 10 sites about… तुमच्या मनात असेल ते उत्तर त्या रिकाम्या बॉक्समध्ये टाकायचं आणि मग अव्वल वेबसाईट्सची यादी तुमच्यासमोर हजर होईल\nजसं की खाली चित्रात दाखवल्याप्रमाणे मी त्या रिकाम्या बॉक्स मध्ये टाईप करत आहे ‘marathi’\nआता Find Top Sites वर क्लिक केल्यानंतर खाली चित्रात दाखवलेल्या पानावर मी आलो आहे.\nया पानावर मायबोली, मराठीब्लॉग्ज, मिसळपाव या मराठी वेबसाईट्सची यादी आहे. हे सारं काही आपण स्वतः ट्राय करुन पाहू शकता. पण एक गोष्ट मात्र इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, ही वेबसाईट अजून बीटा अवस्थेत आहे, त्यामूळे सर्च रिझल्टस्‌ पक्के असतीलच असं नाही जसं जसं त्यांचे व्हिजिटर्स वाढत जातील, ते वेबसाईट्सना वोट्स देत जातील, तसं तसं येणार्‍या सर्च रिझल्टस ची विश्वसनीयता वाढत जाईल.\nफायरफॉक्स वेब ब्राऊजर वापरणार्‍यांना त्यांचा टुलबारदेखील उपलब्ध आहे. शिवाय त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर Topic Cloud दिला आहे, त्या क्लाऊड मध्ये असलेल्या कोणत्याही शब्दावर क्लिक केल्यानंतर, त्या विषयाशी संबंधीत टॉप १० साईट्स ओपन होतील. पॉप्युलर १० साईट्स, टॉप सर्चेस इ. बटणेही त्यांनी उपलब्ध करुन दिली आहेत, ज्यांचा तुम्ही उपयोग करु शकता. कोणत्याही विषयाशी संबंधीत अव्वल १० वेबसाईट्स शोधायच्या असतील, तर ही वेबसाईट पुढे आपल्याला मदत करु शकेल.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Unauthorized-work-bills/", "date_download": "2018-11-15T23:01:49Z", "digest": "sha1:QCZZV4GTPWFZVSRD7INJPVZ464OM2J3T", "length": 8774, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मान्यता नसलेल्या कामांची बिले! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › मान्यता नसलेल्या कामांची बिले\nमान्यता नसलेल्या कामांची बिले\nपथदिवे घोटाळ्यामुळे अर्धा डझन अधिकारी, कर्मचार्‍यांना कारवाईला सामोरे जावे लागल्यानंतरही महापालिकेतील गैरप्रकार थांबण्यास तयार नाहीत. पथदिवे घोटाळ्याप्रमाणेच प्रशासकीय मान्यता न घेता थेट कामांची देयके सादर करण्याचा आणखी एक प्रकार मुख्य लेखा परीक्षकांच्या दक्षतेमुळे समोर आला आहे. या देयकांची रक्कम लाखो रुपयांच्या घरात असून लेखा परीक्षकांनी देयके मंजूर न करता विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.\nमहापालिका क्षेत्रातील ओपन स्पेस साफ करणे, वृक्षा रोपणासाठी खड्डे घेणे अशा विविध कामांसाठी वापरण्यात आलेल्या भाडेतत्वावरील जेसीबीची लाखो रुपयांची देयके उद्यान विभागाने सादर केली आहेत. दोन-चार दिवसांपूर्वी सदरची देयके तपासण्यासाठी मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत खरात यांच्याकडे सादर करण्यात आली होती. बहुतांशी देयके ही 50 हजारांच्या आतील रकमेची आहेत. देयकांच्या तपासणी दरम्यान यातील लाखो रुपयांच्या काही कामांना प्रशासकीय मान्यताच घेतलेली नसल्याचे व थेट देयके सादर झाल्याचे निदर्शनास आले आहे. मुख्य लेखापरीक्षकांनी या सर्व बिलांची तपासणी केल्यानंतर देयकांच्या प्रस्तावाबरोबरच प्रशासकीय मान्यतेचे प्रस्तावही मंजुरीसाठी सादर झाल्याचे सांगण्यात येत आहे. खरात यांनी या सर्व देयकांच्या, त्यातील कामांच्या तपासणीसह प्रशासकीय मान्यता न घेताच कामांची देयके सादर झाल्याप्ररकणी उद्यान विभागाच्या प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.\nमनपात काही महिन्यांपूर्वी उघड झालेल्या पथदिवे घोटाळ्यातही प्रशासकीय मान्यता न घेता थेट देयकांचे प्रस्ताव झाल्याचे पुढे आले होते. विशेष म्हणजे खरात यांच्याकडून प्रस्तावांची बारकाईने तपासणी होत असल्याने त्यांच्या खोट्या सह्या या प्रस्तावांवर करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी 6 अधिकारी, कर्मचार्‍यांना कारवाई सामोरे जावे लागले आहे. मात्र, त्यानंतरही प्रशासकीय गैरप्रकार सुरुच असल्याचे स्पष्ट होत आहे.\nवार्षिक निविदा असतांना खटाटोप कशासाठी\nमनपाकडे स्वतःचा जेसीबी नसल्यामुळे अतिक्रमण कारवाई, नालेसफाई व इतर कोणत्याही कामांसाठी जेसीबी भाडेतत्वावर घेतला जातो. त्यासाठी वार्षिक निविदाही मंजूर करण्यात आलेली आहे. उद्यान विभागाने जी कामे केली आहेत, त्या ठिकाणी वार्षिक निविदा मंजूर असलेल्या संस्थेचा जेसीबी वापरणे क्रमप्राप्त होते. मात्र, उद्यान विभागाकडून नगरसेवकांची पत्रे घेवून विविध निधींमधून नव्याने कामे प्रस्तावित का करण्यात आली असा सवाल उपस्थित होत आहे.\n‘कोटेशन’चा खेळ अद्यापही सुरुच\nमहापालिकेत 5 हजार रुपयांच्या आतील कामे कोटेशन पध्दतीनुसार केली जातात. 10 हजारांपर्यंतची कामे शहर अभियंत्यांच्या अखत्यारित असल्याने वरीष्ठ अधिकार्‍यांना अशा कामांचा मागमूसही नसतो. अशाच पध्दतीने चेंबरची बोगस कामे दाखवून लाखोंची बिले लाटल्याचे प्रकारही यापूर्वी उघडकीस आलेले आहेत. त्यानंतर अशा कोटेशनच्या कामांना चापही बसला होता. मात्र, सध्या महापालिकेत ‘कोटेशन’ व त्यातून बोगस बिलांचा खेळ पुन्हा रंगात आल्याचे चित्र आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Hazares-meeting-today-in-Belgaum/", "date_download": "2018-11-15T23:02:03Z", "digest": "sha1:IVNW2W5EHTGVVJQJ5BEXMP4NURGIJ6Y3", "length": 2747, "nlines": 20, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अण्णा हजारे यांची आज बेळगावात सभा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › अण्णा हजारे यांची आज बेळगावात सभा\nअण्णा हजारे यांची आज बेळगावात सभा\nस्नेहालय संस्था आणि भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समिती आयोजित अण्णा हजारे यांची जाहीर सभा येथील व्हॅक्सीन डेपोवर उद्या, शुक्रवारी दु. 4 वा. आयोजित करण्यात आली आहे. यावेळी हजारो नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.\nकेंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्‍त नियुक्‍त करणे, शेतकर्‍यांच्या पिकास हमीभाव जाहीर करावा, निवडणूक प्रक्रियेत सुधारणा कराव्यात आदी मागण्यांसाठी अण्णा हजारे यांच्याकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. याच्या जागृतीसाठी राज्याच्या दौर्‍यावर 2 जानेवारीपासून अण्णा हजारे आहेत. कोप्पळ, हुबळी, धारवाड येथे सभा पार पडल्या असून शेवटची सभा बेळगावात शुक्रवारी होणार आहे. दरम्यान, अण्णा हजारे शुक्रवारी स्नेहालयमार्फत चालविण्यात येणार्‍या विविध शाळांना भेट देणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 4 जाहीर सभा होणार आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Tell-us-how-to-live-with-our-animals/", "date_download": "2018-11-15T23:35:05Z", "digest": "sha1:F5M6RRJ43HVGY22S2W55LXC5W7QWOLWM", "length": 4667, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘सांगा आमच्या जनावरांनी जगायचं कसं?’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ‘सांगा आमच्या जनावरांनी जगायचं कसं\n‘सांगा आमच्या जनावरांनी जगायचं कसं\n‘गायरान वादामुळं सांगा आमच्या जनावरांनी जगायचं कसं, ’ असा आर्त सवाल बिजगर्णींच्या ग्रामस्थांनी केला आहे. गायरानावर अतिक्रमण झाल्याने चारा मिळत नाही. मग तो आणायचा कोठून, जनावरांना द्यायचं काय, असा प्रश्न त्यांनी केला.गावकर्‍यांनी अतिक्रमण हटवा, गायरान वाचवा, असा न्यारा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवार दि.2 रोजी मोर्चा काढला.\nचौदा वषार्ंपासून बिजगर्णी गायरानाचा वाद धुमसत आहे. सर्व्हे क्र. 202, 203, 204, 210, 211, 213, 216, व 217 मधील 72 एकर जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे. अतिक्रमण करणार्‍यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. गावकर्‍यांच्या बाजूने निकालदेखील लागला. तरीही अतिक्रमण हटले नाही. अतिक्रमण हटविण्यासाठी गावकर्‍यांनी पुढाकार घेतला असता त्यांच्यावरच अतिक्रमण करणार्‍यांनी खटले दाखले केले आहेत. प्रकरण लाठीमारावर आले. यामुळे ते चिघळण्याची शक्यता आहे. तसे झाले तर याची जबाबदारी प्रशासनावर राहिल. यामुळे गायरान प्रश्‍नी लवकर न्याय मिळाला पाहिजे. जिल्हाधिकार्‍यांनी यात हस्तक्षेप घालून बिजगर्णीला त्यांची हक्‍काची गायरान जमीन मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.मोर्चाला जमलेल्या नागरिकांच्या ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने जाणून घेतल्या.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-crime-increase/", "date_download": "2018-11-15T23:20:16Z", "digest": "sha1:5HWIXXK5BQKGA4BBCQ3DSTHFHWPFNR7S", "length": 7005, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूरचा ‘बिहार’ होण्याची भीती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूरचा ‘बिहार’ होण्याची भीती\nकोल्हापूरचा ‘बिहार’ होण्याची भीती\nकोल्हापूर : दिलीप भिसे\nवाहनांची डिकी फोडून रोख रकमेसह किमती ऐवज भरदिवसा लुटणार्‍या टोळ्यांनी शहरासह जिल्ह्यात दहशत निर्माण केली आहे. दोन महिन्यांतील घटनांमध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटून मोठे आव्हान निर्माण केले असतानाही, पोलिस दल निष्क्रिय ठरले आहे. कोल्हापूर, जयसिंगपुरातील घटनांमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली आहे. बिहारसारखे जंगलराज कोल्हापुरातही सुरू झाले की काय, अशी भीती नागरिकांतून उपस्थित केली जात आहे.\nसरत्या वर्षात पार्किंग वाहने फोडून किमती ऐवजांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याच्या अनेेक घटना घडल्या आहेत. प्रामुख्याने जयसिंगपूर, इचलकरंजीसह कोल्हापुरातील घटनांचा समावेश आहे. आर.के.नगर ते राजेंद्रनगर नाकादरम्यान मार्गावर महिलेच्या मोपेडच्या डिकीमधील साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर टोळीने हातोहात डल्ला मारला. बँक लॉकरमधील दागिने घेऊन जाताना पाठलाग झाला. नेमकी संधी साधत चोरट्यांनी डाव साधला.निवृत्त अधिकारी श्रीकांत गुजर यांनी जयसिंगपुरातील बँकेतून तीन लाख रुपयांची रक्‍कम काढली. रक्‍कम मोपेडमध्ये ठेवली.\nघरालगत चोरट्यांनी हिसडा मारून रोकड घेऊन धूम ठोकली. शाहूनगर या गजबजलेल्या वस्तीमध्ये भरदुपारी घटना घडली. याअगोदर जुना नांदणी जकात नाक्यावर एका तरुणाकडील लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केली. नांदणीतील शेतकरी सुकुमार पाटील यांनाही आर्थिक फटका सोसावा लागला. पंचायत समितीसमोर मोटारीची काच फोडून दोन लाखांची रोकड, एक लाख रुपये किमतीच्या लॅपटॉपची चोरी झाली. त्यानंतरही इचलकरंजी परिसरात काही घटना घडल्या. स्थानिक गुन्हेगारांसह काही परप्रांतीय टोळ्या लुटमारीच्या गुन्ह्यात सक्रिय झाल्याची भीती खुद्द पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी व्यक्‍त केली होती; मात्र त्याची अधिकार्‍यांनी फारशी गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसून येत नाही. या घटनांमुळे सर्वसामान्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे.\nपंचगंगा प्रदूषण : मनपाची वीज एक तासभर तोडली\nसाखर बफर स्टॉकसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार\nरस्त्यांवर आता खड्डे पडणार नाहीत\nनोटाबंदी हा दोनशे वर्षांतील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा\nटपर्‍यांना लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Kalyan-s-british-pool-condition-complicated/", "date_download": "2018-11-15T22:59:52Z", "digest": "sha1:GCHHP5MGCMRRR2UTARCSHIA6CH35B3TO", "length": 8538, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कल्याणचे उड्डाणपूलही टेकण्याच्या मार्गावर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणचे उड्डाणपूलही टेकण्याच्या मार्गावर\nकल्याणचे उड्डाणपूलही टेकण्याच्या मार्गावर\nकल्याण : सतीश तांबे\nकल्याणातील दुर्गाडी पूल, मोहने गावालगत असलेल्या उल्हास नदीवरील पूल, कल्याणचा ब्रिटिशकालीन पत्रीपूल आदींची अवस्थाही दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. महापालिका क्षेत्रातील नाले, रेल्वे ट्रॅक, खाडीवर बांधलेल्या पुलांपैकी अनेक पूल 40 ते 50 वर्षे जुने झाले आहेत. अंधेरी येथे मंगळवारच्या दुर्घटनेतून बोध घेऊन कल्याण-डोंबिवली महापालिकेसह रेल्वे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी या धोकादायक पुलांच्या डागडुजीकडे वेळीच लक्ष देईल का की, एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत बसणार असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.\nकल्याणातील ब्रिटिशकालीन पत्रीपूल 100 वर्ष जुना असून, हा पूल सद्यस्थितीत जीर्ण झाला आहे. या पुलाचे आयुर्मान संपल्याचे पत्र राज्य शासनाला ब्रिटिश सरकारने पाच वर्षापूर्वी पाठविले आहे. या पुलावरून जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातल्याची सूचना करण्यात आली होती. मात्र या पुलावरून आजही जड वाहनांची वाहतूक सुरू आहे. गेल्या वर्षी याच जुन्या पत्री पुलाचा भाग पावसाळ्यात खचला होता. एखादी दुर्घटना घडल्यानंतर या पुलाच्या दुरुस्तीची चर्चा होत असली तरी कागदी घोडे नाचवण्यापलीकडे या पुलाच्या डागडुजीबाबत गांभीर्याने विचार करण्यात आलेला नाही. कल्याणजवळील उल्हास नदीवरील 70 वर्षाहून अधिक जुना असलेला मोहने पूलही धोकादायक स्थितीत आहे. एनआरसी कंपनीने 1942 साली हा पूल उभारला आहे. केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या या पुलावर लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या असून, या पुलावर उगवलेल्या झाडांनी आपली मुळे खोलवर रुजवली आहेत. वाहनांची ये-जा सुरू असल्यास पूल कंपन पावतो. कल्याण-शीळ रोडवरील देसाई खाडीवरील पुलाचीही दुरवस्था झाली आहे. या पुलाला सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक जाहीर केले असले तरी या पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झालेले दिसून येते. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने उभारलेल्या गोविंदवाडी बायपासच्या मध्ये येणार्‍या कलवड पूल (जरीमरी पूल) देखील धोकादायक झाला असून प्रशासनाच्या धोकादायक पुलाच्या यादीत त्याची नोंद आहे.\nकल्याण शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या दुर्गाडी पुलाच्या पिलरची रिंग तुटल्यामुळे या पिलरची डागडुजी करण्याची मागणी 4 वर्षांपासून केली जात आहे. मात्र या पिलरची अद्यापि डागडुजी करण्यात आलेली नसून या पुलाला पर्यायी ठरणार्‍या 6 पदरी पुलाचे काम जागेच्या वादात अडकले आहे. या पुलावर होत असलेल्या वाहतूक कोंडीत तासनतास अडकून पडण्यापेक्षा दुचाकी चालक 150 वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन बंद केलेल्या पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करतात. बांधकाम विभागाने जुना पूल रहदारीसाठी धोकादायक असल्याचा फलकही या ठिकाणी लावला आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून दुचाकीस्वार सर्रास या पुलावरून ये-जा करतात. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हा पूल पाडून टाकण्याची विनंती पोलिसांनी शासनाकडे केली आहे. मात्र, या पूल निष्कासित करण्यास मुहूर्त कधी मिळणार असा सवाल केला जात आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/mumbai/mumbai-police-tweet-about-grant-road-bridge-crack-divert-traffic-294740.html", "date_download": "2018-11-15T23:49:01Z", "digest": "sha1:WNW64JVRWOKEBNKQM5SUJXDKE5JBDV3W", "length": 6100, "nlines": 30, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - सकाळी पुलाला तडे,संध्याकाळी वाहतूक सुरळीत कशी ?–News18 Lokmat", "raw_content": "\nसकाळी पुलाला तडे,संध्याकाळी वाहतूक सुरळीत कशी \nअंधेरी इथल्या गोखले पुलाचा काही भाग काल रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यानंतर त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनावर ढकलणाऱ्या मुंबई मनपाला मुंबई हायकोर्टानं चांगलंच फटकारलंय.\nमुंबई, 04 जुलै : अंधेरीच्या फुट ओव्हर ब्रिज दुर्घटनेपाठोपाठ आता मुंबईतील ग्रँटरोड रेल्वे स्थनकाजवळील पुलाला तडे गेले असल्याची बाबसमोर आली आहे. त्यानंतर वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र, संध्याकाळी सहा तासांनंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.अंधेरीतील दुर्घटनेला 24 तासही पूर्ण होत नाही तोच ग्रँटरोडची बाब समोर आल्याने, मुंबई पोलिसांनी बुधवारी ट्विट करुन या पुलावरील वाहतूक नाना चौकातून केनडी ब्रिजकडे वळवली आहे.मुंबई पोलिसांद्वारा जारी करण्यात आलेल्या छायाचित्रात पुलाला गेलेले तडे स्पष्ट दिसताहेत.\nग्रँटरोड आणि नाना चौकाला जोडणाऱ्या या पुलाला तडे गेले असल्याची बाब लक्षात येताच पालिकेचे अधिकारी आणि वाहतूक पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांनी या पुलावरील रहदारी बंद केली होती.​अखेर संध्याकाळी ग्रँट रोड स्टेशनबाहेरचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सकाळी पुलाला तडे गेल्यानं डागडुजीसाठी मुंबई पोलिसांनी वाहतुकीसाठी पूल बंद केला होता. आता दोन्ही बाजुंनी या पुलावर वाहतूक सुरू करण्यात आली आहे.दरम्यान, मुंबईतील अंधेरी इथल्या गोखले पुलाचा काही भाग काल रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यानंतर त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनावर ढकलणाऱ्या मुंबई मनपाला मुंबई हायकोर्टानं चांगलंच फटकारलंय. जेव्हा कोणताही असा अपघात होतो, तेव्हा पालिकेचे नगरसेवक आणि वॉर्ड ऑफिसर्स यांना कधीच का जबाबदार धरले जात नाही असा परखड सवाल मुंबई हायकोर्टानं विचारला आहे.हेही वाचा\nमुलं चोरणाऱ्या टोळीचं हे आहे खरं सत्य\nपश्चिम रेल्वे पुन्हा कोलमडली, अंधेरी- चर्चगेट स्लो ट्रॅकवरच्या गाड्या रद्द\nमुंबईचा खरा वाली कोण, केव्हा संपणार नागरिकांची दशा सोशलकल्लोळ : म्हणे,अंधेरी पुल दुर्घटनेत 'धोनी' जखमी \nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nपंजाबमध्ये 6 ते 7 दहशतवादी घुसले, RSS नेते आणि दिल्ली टार्गेटवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/category/news/page-9/", "date_download": "2018-11-15T23:12:26Z", "digest": "sha1:PSD3G77HGXVRIECYE7MSEHWGJSSF6S3L", "length": 12015, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News News in Marathi: News Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-9", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nVIDEO : 'पुढाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत', शहीद जवानाच्या मामाने केला सवाल\nबातम्या Nov 12, 2018 नरेंद्र मोदींचे बदलते वाराणसी पाहिलेत का\nमहाराष्ट्र Nov 12, 2018 अनिल गोटे १९ तारखेला देणार आमदारकीचा राजीनामा\nमनोरंजन Nov 12, 2018 वरुण धवननं करण जोहरजवळ दिली 'या' गोष्टीची कबुली\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nआम्ही डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करत आहोत : मुकेश अंबानी\nअशी कळली शनायाला प्रेमाची किंमत\nपंतप्रधानांच्या सल्ल्यावरून आता निवडणूक लढवणार हा क्रिकेटर\nफोटो गॅलरीNov 12, 2018\nनोव्हेंबर महिन्यात लाँच होणार हे 5 टॉप स्मार्टफोन\n#ChattisgarhElections : मतदान केंद्राचा आँखो देखा हाल; 'या' सिनेमाची येईल आठवण\nफोटो गॅलरीNov 12, 2018\nव्हॉट्सअॅपवर 'असे' बनवा स्वत:चे स्टिकर्स\nPHOTOS: शहीद जवानाचा अखेरचा प्रवास, नाशिकमध्ये अंत्यसंस्कार\nप्रेमसंबंधाची गावभर चर्चा, आजी-आजोबांनी केला आत्महत्येचा प्रयत्न\nअयोध्या प्रश्नावरील हिंदू महासभेची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली\nRBI ने लागू केले नियम, जाणून घ्या फाटलेल्या नोटा बदलण्याचे सोपे उपाय\nराज ठाकरे स्टंटबाजी करत आहेत : संजय निरुपम\nशाहरुखच्या 'झीरो' विरोधात कोर्टात याचिका दाखल\nVIDEO: राखीचा डान्स पाहून विदेशी कुस्तीपटूने तिला उचलून आपटलं\nभाऊबीज करून येताना कुटुंबाचा भीषण अपघात, 2 मुलं झाली पोरकी\nशाही थाटात होणार दीपिका-रणवीरचं लग्न, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-15T23:39:57Z", "digest": "sha1:F7LGADGT55CVIOA6FGQB22LJ3ZFGBRA5", "length": 11529, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धर्म- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nशबरीमाला मंदिरात महिलांना ठराविक दिवशी प्रवेश देण्याचा प्रस्ताव\nकेरळ सरकार ठोस निर्णय घेण्याच्या विचारात आहे. शबरीमाला मंदिरात महिलांना ठराविक दिवशी प्रवेश देण्याचा विचार सरकार करीत आहे.\nशाहरुखच्या 'झीरो' विरोधात कोर्टात याचिका दाखल\nशाहरुखच्या 'झीरो'च्या पोस्टरवर यांचा आहे आक्षेप\n#AmritsarTrainTragedy नियमांच्या अवमानाचे बळी\nदुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण साथ देऊ, नरेंद्र मोदी यांची घोषणा\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nकृपाशंकर-निरूपम यांच्यात जुंपली, काँग्रेसमधलं भांडण चव्हाट्यावर\nBAPU@150 : गांधीजींच्या मुलाला मुस्लिम मुलीसोबत करायचं होतं लग्न, पण बापूंमुळे स्वप्नांवर पाणी\nअनेक संकटानंतरही भारतीय न्यायपालिकाच 'सुप्रीम' - निरोप समारंभात सरन्यायाधीश भावूक\nपठाण कुटुंबियांनी धर्माची बंधनं झुगारून केलं गाईचं डोहाळे जेवण\nबापू मॅगी खात होते काय महात्मा गांधींबद्दल लोकांना सगळ्यात जास्त काय जाणून घ्यायला आवडतं\nनरसंहाराची भाषा मानणारे मोहन भागवत लोकांना फसवतायत - आंबेडकर\nउद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील १० महत्त्वाचे मुद्दे\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-15T23:45:33Z", "digest": "sha1:BSXASQNVXHGZVXT3Z5XFAN44I6RFRYRD", "length": 11337, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सनातन- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nपानसरे हत्या प्रकरण : महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याची उलगडण्याची शक्यता\nगेल्या अनेक दिवसांपासून अमोल काळे याचा ताबा घेण्यासाठी महाराष्ट्र एसआयटी प्रयत्नशील होती.\nमहाराष्ट्र Nov 15, 2018\nआज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमहाराष्ट्र Oct 2, 2018\nबहुजन समाजावर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारला हटवण्याची वेळ-ओवेसी\nमोदी पैसे खात नाहीत, पण खावू देतात आणि हिस्सा घेतात - आंबेडकरांचा आरोप\nVIDEO : समलैंगिक संबंध म्हणजे पाप, मृत्यूनंतर दुर्गती - 'सनातन'ची प्रतिक्रिया\nउद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील १० महत्त्वाचे मुद्दे\nराज्यातलं थापाड्यांचं सरकार खाली खेचणार - अशोक चव्हाण\n'सनातनवर बंदी घातलीच पाहिजे'\nपानसरे हत्या प्रकरणात सनातन संस्थेवर बंदी घालावी, विखे पाटलांची मागणी\n'सनातन'च्या मदतीला शिवसेना, हिंदुत्ववाद्यांची अटक हे नोटबंदीसारखच फसवं - संजय राऊत\nपुण्यात सनबर्न कॉन्सर्टमध्ये बॉम्बस्फोट घडवायचा हिंदुत्ववाद्यांचा होता कट\nतकलादू नाही तर टिकणारे आरक्षण आम्ही देणार- चंद्रकांत पाटील\nवैभव राऊत आमचा साधक नाही, सनातनने आरोप फेटाळले\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/category/%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T23:13:41Z", "digest": "sha1:QENREYFQGZBGURIUFT3DCGH56QDQ3EJ4", "length": 2844, "nlines": 35, "source_domain": "2know.in", "title": "पैसे मिळवा | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nसूचना : हा लेख कालबाह्य ठरवण्यात आला आहे. आपल्या मोबाईलवर इतर वेळी अनेक जाहिरातींचे sms येत असतात. काही वेळा तसे कॉलही नको …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://puneganeshfestival.com/middle-div-news3-readmore1.php?id=25&desc=%3Cbr%3E", "date_download": "2018-11-15T23:46:45Z", "digest": "sha1:VQK7SVR6WYDMTRJN2M5GLSAL7GXAX4CR", "length": 50069, "nlines": 138, "source_domain": "puneganeshfestival.com", "title": "puneganeshfestival.com PuneGaneshFestival.com", "raw_content": "\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nजून महिना सुरू झाला की गणपती उत्सवाच्या बातम्या वृत्तपत्रांतून झळकू लागतात. उत्सव मंडळांना जाग येते. नव्या कार्यक\"मांच्या चर्चा सुरू होतात. उत्सवाचे वातावरण घराघरांतून जाणवायला लागते. मग उत्सवाकडे प्रवास करणारे दिवस कृतिशील बनायला लागतात. संपूर्ण देशभर ही लगबग जाणवते. गणपतीचा उत्सव म्हणजे वार्षिक लोकोत्सवच तो अहमहमिकेने गाजवला नाही तरच नवल\nगणपती हा विघ्नहर्ता असल्याने प्रत्येक शुभकार्याच्या सुरूवातीला त्याचे पूजन होते. \"विघ्नानि नाशयायान्तु सर्वाणि सुरनायक अशी प्रार्थना करण्याची प्रथा हजारो वर्षे सुरू आहे. एकदा शुभकार्य यशस्वीपणे पार पडले की मन समाधानाने फुलून जाते. आता या कोटीसुर्यसमप्रभ महाकायाचे विधिवत विसर्जन करणे एवढेच शि\"ुक असते. तेही वाजतगाजत. \"जे जे निर्माण होते ते ते वाढत जाते आणि उचित कालानंतर ते नष्ट होते हा सृष्टीचा नियम सर्वांच्या अनुभवाचा आहेच मग गणपतीही या नियमाला अपवाद कसा असेल\nगणेश देवतेचे ऐतिहासिक स्वरूप\nगणपती देवता हजारो वर्षे पूजनीय मानली जाते आहे. या घटनेला फार मोठा इतिहास लाभला आहे. प्रतिवर्षी या इतिहासाची एक आवृत्ती करावीच लागते, कारण नवीन घडणारी पिढी पुढील काळात ही जबाबदारी पेलणार असते. आपण राहतो त्या विश्र्वाची निर्मिती झाली त्यावेळी प्रचंड स्फोट झाला. हा आवाज \"ॐ या उच्चारणासारखा होता असे म्हटले जाते. \"ॐ हा ओंकार म्हणजेच महागणपतीचे नादस्वरूप होय. म्हणूनच गणपतीचे एक नाव \"ओंकार आहे. याचा अर्थ विश्वाच्या निर्मितीचे आदितत्व गणेशाच्या अस्तित्वाशी असे जोडले गेले आहे. भारतीय प्राचीन साहित्यात गणेशासंबंधी पाचव्या शतकापासून उ\"ेख सापडतात. त्यापूर्वीच्या साहित्यात मात्र गणपतीचा उ\"ेख सापडत नाही. गणपती हा शिव-पार्वतीचा पुत्र, त्यामुळे त्याचा उ\"ेख साहित्यात वेदकाळापासून का झालेला नाही, याचा शोध विचारवंतांनी घेतला आहे. आधुनिक शास्त्रज्ञांनी मांडलेल्या मतांना छेद देऊन सनातनी पंडितांनी गणेश देवता \"वैदिक देवता असल्याचे सिद्ध केले. यासाठी पंडितांनी \"गणपत्यर्थवशीर्ष या उपनिषदाचा आधार दिला. या उपनिषदात गणपती देवतेचे संपूर्ण वर्णन व स्वरूप यांचा ऊहापोह केला आहे. अथर्ववेदाचा हा भाग आहे. तसेच ऋग्वेदातील \"ब\"ह्मणस्पती सूत्र हे गणपतीचेच सूत्र आहे. वैदिक वाङ्मयातील \"ऋग्वेद हा आदिग\"ंथ आहे. \"ब\"ह्मणस्पती ही एक वैदिक देवता आहे. ही देवताच गणपतीचा पूर्वावतार आहे असे मानले जाते. ब\"ह्मणस्पतीच्या हातात सुवर्णपरशु आहे, तसेच या वेदोक्त देवतेचे प्रथम पूजन केले जाते. खाली दिलेल्या मंत्रात गणपती आणि ब\"ह्मणस्पद या देवतांचा उ\"ेख सहज लक्षात येतोः गणानाम् त्वा गणपतिं हवामहे कविं कविनामुपमश्रवस्तमम ज्येष्ठ राजं ब\"ाह्मणां ब\"ह्मस्पत आ न: शृण्वन्नुतिथि: सीद सादनम् आ न: शृण्वन्नुतिथि: सीद सादनम् (ऋग्वेद 2. 23. 1) एकूण गणपती या देवतेबद्दल भाष्यकारांनी विपुल साहित्य निर्माण केले आहे.\nश्री गणेशाचे आध्यात्मिक स्वरूप\nगणेश देवतेचे ऐतिहासिक स्वरूप वर दिलेले आहे. आता या देवतेचे आध्यात्मिक स्वरूपही लक्षात घेण्यासारखे आहे. \"गणपत्यर्थवशीर्षात या आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन केले आहे, ते असे. \"\"हे गणेशा, तू तत्व आहेस. तू प्रत्यक्ष ब\"ह्म आहेस. तू आत्मा आहेस. तू ज्ञानमय, विज्ञानमय आहेस. तू सर्व काही आहेस. वाड्:मयाच्या अंतरंगात गणेशाचे अस्तित्व लक्षात येते, तर हीच गणेशाची उपस्थिती नादब\"ह्मातही अनुभवता येते. तसेच गणेशोपासना प्रणयोपासनातूनही साध्य होते. अंतत: ही उपासना साक्षात ब\"ह्मविद्याच आहे. मुद्गलपुराणात गणपतीचे असे व्यापक वर्णन केले आहे. ज्या मूलाधार चक\"ात गणपतीचे अस्तित्व सतत असते ते चक\" आणि तेथील कमळ लाल रंगाचे आहे म्हणून या देवतेला रक्तपुष्प, रक्तवस्त्र आणि रक्तचंदन यांची आवड आहे. गणेशाच्या पूजनात रक्तवर्ण असा विपुलतेने योजलेला आहे. गणेशाची अशी विविध वर्णने साहित्यात अनेक ठिकाणी वाचायला मिळतात.\nगणपती नावाप्रमाणेच गणनायक आहे. तो समाजातील सर्व लोकांना आपलाच वाटतो. त्यात गरीब आणि श्रीमंत असा भेद नाही. सर्वच माणसांना जीवनात संकटांचा सामना करावा लागतो, लहान मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. श्री गणेश देवतेवर पूर्ण श्रद्धा ठेवून जीवनप्रवास करीत असताना आपली श्रद्धा आणखी बळकट व्हावी, ती सामर्थ्यवान असावी यासाठी गणेशभक्त सदा तत्पर असतात. गणपती देवता संकटात मार्गदर्शन करते व त्यातून निभावून नेते अशी मनोमन खात्री भक्तांना वाटते. भक्ताला जसा गणेशभक्तीचा प्रत्यय येतो तसाच संस्था चालकांनाही येतो. कोणत्याही कार्याला सुरूवात करताना गणपतीचे पूजन केले जाते. घरभरणी, लग्न, मुंज यासारखी शुभकार्ये या श्रद्धेच्या बळावरच यशस्वी होतात. नाटक सुरू होताना नांदी म्हटली जाते तर तमाशाची सुरूवात गण गायनाने होते. असे हे गणेशाचे समाजस्वरूप होय.\nगणपतीच्या अनेक आरत्या, मंत्र, स्त्रोत्रे, शीर्षे, आळवण्या, श्र्लोक, ओव्या, आर्या, भूपाळ्या असे नाना प्रकार योजून गणेशभक्ती व्यक्त होत जाते. जातीनुसार, प्रदेशानुसार, वयानुसार, जीवनशैलीनुसार भक्तीचे विविध प्रकार आपण ऐकत असतो. या सर्व विविधतेचा उच्चार व संचय तयार करायचा तर मोठा कोशग\"ंथ लिहावा लागेल. या लेखात फक्त अथर्ववेदात समाविष्ट असलेला \"गणपत्यर्थवशीर्ष हा मंत्र विचारात घेण्यात आला आहे. हा मंत्र संस्कृत भाषेत असला तरी तो सुलभ आणि सोप्या भाषेत लिहिला आहे. त्यामुळे त्याचा अर्थ सहज लक्षात येतो. उपनिषद वाङ्मय वेदांगांचा एक उपभाग आहे. \"गणपत्यर्थवशीर्ष हा मंत्र आहे. उपनिषद आणि शीर्षांत भेद आहे. शीर्षांना पाठांतरानंतर फलश्रुती सांगितलेली असते. उपनिषदांना फलश्रुती सांगितलेली नसते. शीर्षे फक्त अथर्ववेदाची असतात. अशा गणपत्यर्थवशीर्षाचे पुन:चरण 21 वेळा, 108 वेळा व याग आरंभला असेल तर 1000 वेळा करतात.\nपंचोपचार व षोडशोपचार पूजा\nआपल्या भारतीय संस्कृतीत दोन प्रकारच्या पूजापध्दती सांगितल्या आहेत. त्यांना दैनंदिन व प्रासंगिक पूजा म्हणतात. या प्रकारांना पंचोपचार, षोडशोपचार पूजा असेही म्हणतात. पंचोपचार पूजेत गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य (5) यांचा समावेश असतो तर षोडशोपचार पूजेत आवाहन, आसन, पाद्य, अर्ध्य, आचमन, स्नान, वस्त्र, उपवस्त्र, विलेपन, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प या 16 घटकांचा समावेश असतो. गणेश चतुर्थीची पूजा प्रासंगिक असते, त्यामुळे ती षोडशोपचार करावी लागते. या दिवशी व दर संकष्टी चतुर्थीला गणपत्यर्थवशीर्ष या मंत्राची आवर्तने करतात. या मंत्राचा उच्चार व त्याचा रूपांतरित अर्थ पुढे दिला आहे. शब्दश: अर्थ काहीसा कंटाळवाणा होईल. आपण जो मंत्र म्हणतो त्याचा अर्थ जर माहीत असेल तर आपली देवतेसंबंधी असणारी भावना आणि भक्ती दृढ होत जाते. या मंत्राचे एकूण तीन विभाग आहेत.\n1) प्रारंभिक प्रार्थना : ही प्रार्थना आवर्तनाच्या सुरूवातीला तसेच शेवटी म्हणतात.\n2) पुन:चरण किंवा आवर्तन : \"ॐ नमस्ते गणपतये पासून \"श्री वरदमूर्तयेनम: येथपर्यंत म्हणतात. हा आवर्तनाचा मु\"य भाग होय. हा भाग एकूण दहा ऋचांमध्ये विभागला आहे.\n3) फलश्रुती : हा तिसरा विभाग आहे. गणपती अथर्वशीर्षाची आवर्तने केली तर भक्तांना काय फळ मिळते ते या भागात दिले आहे. \"गणपती अथर्वशीर्ष वेदकाळापासून भक्तिभावाने म्हटले जाते तसेच फार मोठ्या भूभागावर उपयोजित आहे. त्यामुळे या मंत्राच्या उच्चारणात काही पाठभेद आढळतात. प्राथमिक स्वरूपाच्या या लेखात अशा त्रुटी सविस्तरपणे देण्याचे योजले नाही. गणपती अथर्वशीर्ष हा खरे तर अथर्ववेदाचा एक उपभाग आहे. पण या मंत्राची प्रारंभिक प्रार्थना मात्र ऋग्वेदातील आहे. ऋग्वेदाचे लेखन अथर्ववेदाच्या बरेच अगोदरचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. ऋग्वेदाचे लेखन इ.स. पूर्व चार ते सहा हजार वर्षांचे आहे असे तज्ज्ञ मानतात. त्यामुळे या साहित्यात असलेली संस्कृत भाषा खूपच कठीण (आजच्या संदर्भात) असल्याचे मानले जाते. इ.स. पूर्व 5 व्या शतकात थोर वैय्याकरणी पाणिनी होऊन गेला. त्याच्यानंतर संस्कृत वाङ्मयात ललित साहित्याची सुरूवात झाली. शाकुंतल, मेघदूत, बाणभट्टाची कादंबरी अशी ललित काव्ये, नाटके, कादंबऱ्यांचे लेखन पाणिनीच्या उत्तर काळातील आहे. यासाठी उपयोजित संस्कृत भाषा अभिजात संस्कृत म्हणून ओळखली जाते. या लेखनातील शब्द, वाक्यरचना तुलनेने सोपी आहे. भाषेत काळाप्रमाणे बदल होत जातात. परिणामी ऋग्वेदातील प्रारंभिक प्रार्थना समजण्यास काहीशी कठीण वाटते. पण अथर्वशीर्षातील दुसऱ्या म्हणजेच मु\"य भागाची भाषा समजण्यास सोपी वाटते. खाली प्रारंभिक प्रार्थना आणि आशय दिला आहे. प्रारंभिक प्रार्थना\nॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: स्थिरैरंंगैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायु: ॐ स्वस्तिनइंद्रो वृध्दश्रवा: स्वस्तिन: पूषा विश्र्ववेदा: स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: स्वस्तिनो बृस्हस्पति र्दधातु स्वस्तिनस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: स्वस्तिनो बृस्हस्पति र्दधातु ॐ सह नाववतु ॐ शांति: शांति: शांति:\nहे प्रभू, आमचे कान, कल्याण करणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी तत्पर होवोत. हे पूजनीय देवांनो, आमचे डोळे, जे जे कल्याणकारक असेल, सर्वांना उपयुक्त वाटेल, त्या सर्व गोष्टी पाहण्यासाठी तत्पर होवोत. आमच्या सर्व अवयवांनी, शरीरांनी तत्पर होऊन आम्ही त्या परतत्वाचेच स्तवन करावे, चिंतन करावे.\nआम्ही सर्वांनी एकत्रित संघटित रहावे, सर्वांनी सह अन्नग\"हण करावे, आम्ही जे सर्व शिकत आहोत ते सर्व तेजोमय, चैतन्यमय आणि शक्तीदायी असावे. आमच्यामधील द्वेष, मत्सर, भावना नष्ट व्हाव्यात. सर्वच वेळा आमचे मन प्रसन्न, चैतन्याने भारलेले असावे. ही प्रार्थना गणपती अथर्वशीर्षाच्या सुरूवातीला व शेवटी म्हणायची असते.\nशांती मंत्र तीनवेळा का\nसंस्कृत भाषा प्रगल्भ आहे. प्रौढ आहे व प्रेरणादायी आहे. हे गुण वरील मंत्रातील शब्दरचनेवरून सहज लक्षात येतात. \"ॐ शांती या मंत्राचा उच्चार नेहमी तीन वेळा करतात. आपले मन संकटापासून सुरक्षित आणि शांत करण्यासाठी या शब्दाचा उच्चार तीनदा करतात. माणसाला भेडसावणारी संकटे तीन प्रकारची असतात. त्यामध्ये अनुक\"मे मनात, शरीरात विचारांचा क्षोभ होतो व मन अस्थिर होते. काही संकटे शरीरबाह्य असतात. यात सामाजिक वाद, मतभेद, सामाजिक व्याधी यांचा समावेश असतो. अनेक संकटे माणसाच्या, समाजाच्या शक्तीच्या पलीकडची असतात. उदा. भूकंप, पूर, वादळे. आपल्या मनाला व शरीराला या तिन्ही प्रकारच्या संकटांपासून शांती आणि सुरक्षा हवी असते म्हणून \"शांती हा शब्द तीन वेळा म्हणतात. (येथे एक उपपत्ती दिली आहे. आणखीही उपपत्ती असू शकतील.)\n त्वमेव सर्वं खल्विंद ब\"ह्मासि त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् \nगणपती अथर्वशीर्ष हा मंत्र अथर्वण ऋषींनी लिहिला आहे असा उ\"ेख साहित्यात सापडतो. या मंत्राची सुरूवात \"ॐ या उच्चाराने होते. सगळ्या संस्कृत वाङ्मयात मंत्राच्या सुरूवातीला मंगलाचरण लिहिताना शिष्टसंप्रदाय पाळण्याची परंपरा आहे. अथर्वण ऋषींनी स्वत: गणेशाचे स्वरूप अनुभवले ते या मंत्रातून विशद करतात. गणपती हा सर्व देवगणांचा स्वामी आहे असे भक्त मानतात. अशा गणपतीला मी (भक्त) नमस्कार करतो. हे गणेशा, या विश्वावर सत्ता गाजवणारे तत्व तूच आहेस, या सृष्टीचा निर्माता तूच आहेस. साहजिकच, या सृष्टीचा संहार तूच करू शकतोस. खरे तर या विश्वात सर्वांच्या अनुभवाला येणारे ब\"ह्मतत्वसुध्दा तूच आहेस. हे अविनाशी आत्मस्वरूपही तूच आहेस.\nऋषी म्हणतात, \"मी तुझ्याविषयी या वर्णनात केवळ जे योग्य आहे, नेमके आहे तेच सांगेन. जे वचन सर्व कालात (भूत, वर्तमान व भविष्य) सत्य आहे, तेच या मंत्रात सांगत आहे. अव त्वं मां अव वक्तारं सर्वतो मां पाहि पाहि समंतात्\nमाणसाला कोणाचीही स्तुती करणे, चांगले म्हणणे असे पूर्ण स्वातंत्र्य नसल्याचा अनुभव नित्य येतो. पूर्वीही अशीच समाजस्थिती असावी. श्री गणेशाचे यथायोग्य वर्णन करण्यासाठी मंत्रकर्ता आपले रक्षण करण्याची येथे गणेशाकडे प्रार्थना करत आहे. हे गणेशा, तू माझे रक्षण कर, तुझ्या रूपाचे वर्णन करताना मला सुरक्षित ठेव. मी लोकांना तुझे स्वरूप सांगत आहे, त्यामुळे मला संकटांपासून वाचव. माझ्या शिष्यांना अभय दे. संकटे दहांही दिशांतून व निकटच्या सान्निध्यातून येतात, त्यापासून मला सुरक्षित ठेव.\nहे गणेशा, तूच वाणी, नाद, जीवस्वरूप आहेस. तुझे अस्तित्वच आनंदस्वरूप आहे. या सृष्टीत जे ब\"ह्मस्वरूप अनुभवास येते, ते तूच आहेस. सत्, चित्, आनंद या त्रयींचे दर्शन तुझ्या ठायी मिळते. या सर्व गुणांमुळे तुझी अन्य कोणाशीच तुलना करता येत नाही. तुझे स्थान हृदयात साठवलेले आहे. ज्ञान आणि विज्ञान म्हणजेही तूच आहेस.\nसर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं तत्वस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ:\nहे सर्व जगच तू निर्माण केले आहे. तुझ्या इच्छेमुळेच ते सुरक्षित राहते. तसेच त्याचा शेवटही तुझ्याच इच्छेने होणार आहे. या जगात अनुभवास येणारी पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते म्हणजे तूच आहेस. आपल्या वर्णाला परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ही चार स्वरूपे लाभली आहेत. त्या सर्वांत आम्हाला तुझेच अस्तित्व भासते.\n त्वां योगिनो ध्यायंति नित्यं त्वं ब\"ह्मा त्वं विष्णुस्त्वं रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब\"ह्मभूर्भुव:स्वरोम त्वं ब\"ह्मा त्वं विष्णुस्त्वं रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब\"ह्मभूर्भुव:स्वरोम\nसमाजातील जनसमुहांचे तीन विभाग लक्षात येतात. काही माणसे सत्त्वगुणी असतात, तर काहीजण रजोगुणी असतात. मग राहिलेली जनता तमोगुणी विभागात जमा होते. हे गणेशा, तू या त्रिगुणांच्या पलीकडील उच्च अवस्थेत आहेस. मनुष्याचे तीन प्रकारचे देह - स्थूल, सूक्ष्म व सुषुप्ती अस्तित्व प्रकार मानले गेले आहेत. त्याहीपलीकडे तुझे अस्तित्व आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन अवस्था तुझ्यासाठी नाहीत. मनुष्याच्या मूलाधार चक\"स्थानात तुझे वास्तव्य असते. या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही शक्तींचा तूच अधिकारी आहेस. थोर ऋषिमुनी तुझेच मनन, चिंतन, पूजन करतात. तूच या सृष्टीचा कर्ता, पालक, लय करणारा आहेस. तू इंद्र, वायू, अग्नी, सूर्य, चंद्र, सृष्टीचा प्राण, पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग व ओंकार आहेस.\nगणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तद्नंतरं अनुस्वार: परतर: ॐ गॅं गणपतये नम:\nगणेशाचे असे सर्वात्मक स्वरूप सांगितल्यानंतर मंत्रकर्ता या देवतेची भक्ती कशी करावी याचा मंत्र भक्तांना सांगतात. \"ग् कार या वर्णाने या मंत्राची सुरूवात होते. \"ॐ मधील दुसरा वर्ण \"अ आहे. येथे शेवटचा वर्ण अनुस्वार आहे. या मंत्राचा उच्चार महत्त्वाचा असून तो परंपरेप्रमाणे करावा. या मंत्रात ब\"ह्मदेव, विष्णू, शिव, सूर्य आणि ओंकार या पंचायतन देवतांचे अधिष्ठान मानले आहे.\nअशा या एकदंताला (गणेशाला) आम्ही जाणून आहोत व म्हणूनच आम्ही या वक\"तुंडाचे मनन, चिंतन आणि पूजन करतो. त्या ब\"ह्मस्वरूप दंतीने (गणेशाने) आम्हाला त्याची भक्ती करण्याची प्रेरणा द्यावी.\n रदं च वरदं हस्तैर्बिभ\"ाणं मूषकध्वजम् रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपूजितम् (भक्तानुकंपितं हे भाष्यानुसार नाही) आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते: पुरूषात्परम् एवं ध्यायाति यो नित्यं स योगी योगिनां वर: एवं ध्यायाति यो नित्यं स योगी योगिनां वर: \nगणेशाच्या धारणेसाठी हा मंत्राचा (9) भाग दिला आहे. ज्याला एक दात, चार हात असून ज्याच्या वरील उजव्या हातात पाश, वरील डाव्या हातात अंकुश, खालील डाव्या हातात हस्तदंत व उजव्या खालील हातात आशीर्वाद मुद्रा अशी गणेशाची मूर्ती आहे. उंदीर हे ज्याचे वाहन आहे, जो रक्त वर्णाचा आहे, जो लंबोदर आहे व ज्याचे कान सुपासारखे आहेत. ज्यांनी लाल वस्त्रे परिधान केली आहेत, ज्यांनी रक्तचंदनाची उटी अंगाला लावली आहे, ज्याची पूजा तांबड्या फुलांनी सजवली आहे असा हा गणेश आपल्या भक्तांवर निरंतर कृपा करतो. गणेश देवता सृष्टीची निर्मिती करणारी, अत्यंत प्राचीन, प्रकृती आणि पुरूष यांच्याही पलीकडे जाणारी आहे. या गणेशमूर्तीचे आम्ही नित्य, निरंतर ध्यान करतो. सर्व योगी पुरूषांपेक्षाही तो श्रेष्ठ योगी आहे.\nयाप्रमाणे ध्यानधारणा केल्यावर गणेशाला नमस्कार करतात. देव समुदायांचा स्वामी, गणांचा प्रमुख अशा लंबोदराला, एकदंताला नमस्कार असो. गणपती विश्वाचा लय करणारी तसेच भक्तांना वर देणारी ती देवता आहे. अथर्वण ऋषींनी लिहिलेले अथर्वशीर्ष येथे समाप्त होते. हा मंत्र पुन: पुन: उच्चारल्यामुळे जी फलप्राप्ती होते त्याचे विवरण खाली दिलेल्या मंत्राच्या तिसऱ्या भागात सांगितले आहे.\nसायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति सायंप्रात: प्रयुंजानो आपापो भवति सायंप्रात: प्रयुंजानो आपापो भवति सर्वत्राधीयानोऽपविघ\"ोे भवति\n यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति सहस्त्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत् सहस्त्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत् 11\n यो लार्जैर्यजति स यशोवान भवति\n स सर्वं लभते स सर्वं लभते 13 (अनुक\"मे 13 \"अ व 13 \"ब). अष्टौ ब\"ाह्मणान् समम्यग्ग\"ाहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग\"हे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिध्दमंत्रो भवति सूर्यग\"हे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिध्दमंत्रो भवति (आठ ब\"ाह्मणांना हे अथर्वशीर्ष उत्तम प्रकारे शिकवले असता शिकवणारा सूर्याप्रमाणे तेजस्वी होतो.)\n स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति य एवं वेद उत्युपनिषद् य एवं वेद उत्युपनिषद्14\nया मंत्रांची फलश्रुती 11, 12 आणि 13 या मंत्रविभागातून सांगितली आहे. या मंत्राचा आशय पुढे दिला आहे. गणपती अथर्वशीर्षाचे पठण करणारा भक्त ब\"ह्मस्वरूप मिळवतो. त्याला सुखप्राप्ती होते व तो संकटमुक्त होतो. सायंकाळी किंवा सकाळी किंवा दोन्ही वेळी या मंत्राचे पठण केले तर पापक्षालन होते व त्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरूषार्थांचा लाभ होतो. हा मंत्र अश्रध्देय माणसाला शिकवू नये तसेच शिकवताना धनाची अपेक्षाही बाळगू नये. मनात असलेली इच्छा पूर्ण होणाऱ्या या मंत्राची 1000 आवर्तने करावी लागतात.\nया मंत्राने गणेशाला अभिषेक करणारा भक्त उत्तम वक्ता होतो. मंत्रकर्ता म्हणतो की, उपवास करून या मंत्राचे पारायण केले तर भक्त विद्यासंपन्न होतो व असा भक्त निर्भय बनतो. गणपतीचे पूजन दूर्वांनी करणारा भक्त सधन होतो. भाताच्या लाह्यांनी पूजन करणारा भक्त बुद्धिवान होतो. जो भक्त मोदकांचा नैवेद्य दाखवितो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. तुपाने आणि समिधांनी पूजन करणाऱ्याला सर्व सुखांचा लाभ होतो. आठ भक्तांना अथर्वशीर्ष म्हणावयास शिकवणाऱ्यास सूर्याप्रमाणे प्रतिभा लाभते. सूर्यग\"हण काळात पवित्र नदीच्या काठी किंवा पवित्र मंदिरात जप केल्यास सिध्दमंत्रांची प्राप्ती होते. या मंत्राच्या पठणाने भक्त संकटांपासून, महापातकांपासून, महादोषांपासून मुक्ती मिळवू शकतो\nगणपती अथर्वशीर्ष मंत्राची येथे समाप्ती होते. यानंतर प्रारंभिक प्रार्थना पुन्हा एकदा म्हणावी. हा अथर्वशीर्ष मंत्र स्नानानंतर, धूतवस्त्र नेसून पवित्र आणि शांत ठिकाणी पठण करावा. यावेळी मन शुद्ध आणि स्थिर असावे. हा मंत्र एकट्याने अगर सामूहिक पद्धतीने म्हणावा व त्यानंतर श्री गणेशाची आरती म्हणावी. गेली हजारो वर्षे लक्षावधी भक्तांनी याप्रमाणे तप:चरण केले व त्यांनी आपले जीवन संपन्न, समृद्ध केले आणि अपूर्व समाधानाचा लाभ घेतला.\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtracitynews.com/en/in-pune-the-murder-of-the-parents-and-the-childs-suicide-attempt/", "date_download": "2018-11-15T22:57:59Z", "digest": "sha1:X32K3MB63XRAONKNEWVKCHDP4NBPBISH", "length": 11519, "nlines": 225, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "पुण्यात आई-वडिलांचा खून,मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न. | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/Crime/पुण्यात आई-वडिलांचा खून,मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न.\nपुण्यात आई-वडिलांचा खून,मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न.\nशनिवार पेठ येथे आईवडिलांची हत्या करुन मुलाने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न.\n0 182 एका मिनिटापेक्षा कमी\nपुण्यातील शनिवार पेठ भागात एका ३० वर्षांच्या तरुणानं स्वत:च्या आई-वडिलांचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पराग क्षीरसागर असं आरोपी तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.\nपराग हा मानसिक रुग्ण होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यानं वडिलांना गळा चिरून मारलं, तर आईचा गळा दाबून खून केला. प्रकाश क्षीरसागर (६०) व आशा क्षीरसागर (५५) अशी मृतांची नावं आहेत. आई-वडिलांना मारल्यानंतर परागनं स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तो वाचला. परागला एक जुळा भाऊ असून तो यावेळी घरातच होता, अशी माहिती समोर आली आहे.\nस्थानिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान, विश्रामबाग पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मुलाला ताब्यात घेतले आहे.\n‘ओखी’चा धोका टळला, आजही पावसाची शक्यता.\nनेमकं काय घडलं बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी.\nमुंबई विमानतळावर 15 किलो सोन्याची बिस्किटं जप्त\nसोनई हत्याकांड : सहा दोषींना फाशीची शिक्षा\nसुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश- लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला द्या\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलनाक्याजवळ कार टेम्पोचा भीषण अपघात 3 ठार\nमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलनाक्याजवळ कार टेम्पोचा भीषण अपघात 3 ठार\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Mettmach+at.php", "date_download": "2018-11-15T22:43:36Z", "digest": "sha1:I4QCLEC3DFTMJ6NVIMA3ZWJ74IIH4YIC", "length": 3474, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Mettmach (ऑस्ट्रिया)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Mettmach\nआधी जोडलेला 7755 हा क्रमांक Mettmach क्षेत्र कोड आहे व Mettmach ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Mettmachमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Mettmachमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 7755 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनMettmachमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 7755 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 7755 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Mettmach (ऑस्ट्रिया)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-116062000015_1.html", "date_download": "2018-11-15T22:52:31Z", "digest": "sha1:GL4THTCZGMGTNR3UXEYRHWKV5DIQLE3A", "length": 19155, "nlines": 159, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पारंपरिक भविष्यवाणी | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशुभमुहूर्त ही भारताची खास वैशिष्टय़पूर्ण संकल्पना आहे. कोणतेही कार्य, शुभ हो अथवा अशुभ, मुहूर्ताशिवाय केले जात नाही.\nकिताब: भारतात लालकिताब नावाच्या एका पुस्तकाचा बोलबाला आहे. या पुस्तकात हस्तरेषाशास्त्र व ज्योतिष यांची सांगड घातली आहे. या पुस्तकातील भविष्य तंतोतंत जुळते असे म्हणणारे खूप लोक आहेत. या पुस्तकाचे खरे लेखक कोणीतरी वैदिक काळातील ऋषी असावेत असेही म्हणतात. तरीदेखील, वैदिक ज्योतिष व लालकिताब या ग्रंथातील पद्धतीत बरेच फरक आहेत. हे पुस्तक पंडित गिरिधारीलाल शर्मा यांनी 1939 साली (383 पाने) प्रसिद्ध केले. ते पंडित रूपचंदजी जोशी यांनी लिहिले. पण पुस्तकावर त्यानी लेखक म्हणून आपले नाव लिहिले नाही. त्या अर्थी ते त्यांचे मूळ लेखक नसावेत. त्याकाळी काही ताम्रपट लाहोरच्या जुन्या बांधकामात खोदाई करताना मिळाले. त्यावरून हे पुस्तक प्रकाशित केल्याचे मानले जाते. त्यामागोमाग 1940, 1941, 1942 व 1952 साली हे पुस्तक पुन:प्रकाशित झाले. शेवटच्या प्रकाशनात बर्‍याच नव्या गोष्टींची भरती झाली असावी. त्याची पाने वाढून 1173 झाली आहेत. अकबरकाळी भारताच्या जुन्या वैदिक ग्रंथांचे पारशीत भाषांतराचे काम मोठय़ा प्रमाणात झालेले आहे. त्याकाळी भाषांतरित ग्रंथ अरब जगात गेले व अर्वाचीन काळी पुन्हा भारतात येऊन त्यांची हिंदी भाषांतरे झाली असेही मानले जाते. लालकिताब हा ग्रंथ त्यातील उपाय किंवा तोडग्यांसाठी (Totaka) नावाजलेला आहे. पुस्तकाच्या पहिल्याच पानावर उद्देश लिहिलेले आहेत ते असे:\n1. भाग्यात लिहिलेल्या संपत्तीचा ओघ अडविणारे अडथळे दूर करणे.\n2. वर्तमान व भावी संकटांना थांबविण्याचे उपाय सुचविणे.\nसामान्य माणूस करू शकेल असे तोडगे, जे आपत्ती निवारणासाठी वापरता येतात, त्यामुळे या पुस्तकाचा प्रचार झाला.\nत्यातील काही उदाहरणादाखल दिलेले तोडगे असे :\n1. पत्रिकेत सूर्य पहिल्या स्थानात असेल तर लवकर लग्न करा. घरात पाण्याचा नळ बसवा. दिवसा पत्नीशी संग करू नका. गूळ खाऊ नका. परोपकार करा. चारित्र्य शुद्ध ठेवा, माकडाला गूळ खाऊ घाला इत्यादी.\n2. चंद्र प्रथमस्थानी असेल तर लाल हातरुमाल जवळ बाळगा. चारपाईला तांब्याचे खिळे ठोका. वडाच्या झाडाच्या मुळांना पाणी घाला. मुलासोबत प्रवास करताना नदीत तांब्याची नाणी टाका. वय 24 ते 27 या काळात लग्न करू नका. हिरवा रंग व मेहुणीपासून दूर राहा. चांदीच्या ताटवाटय़ा घरी बाळगू नका, काचेच्या वस्तू वापरू नका, आईचे आशीर्वाद रोज घ्या.\n3. मंगळ प्रथमस्थानी असताना कोणतेही दान स्वीकारू नका. खोटे बोलू नका व साधुसंतांच्या संगतीत राहू नका. हस्तिदंताच्या वस्तू हाताळू नका. महा गायत्री मंत्राचा जप करा व मारुतीला शेंदराचे गंध लावा.\nअशी ही यादी खूपच मोठी आहे.\n'गूगल वन' सेवा भारतात सुरु\nसाप्ताहिक राशीफल 15 ते 21 ऑक्टोबर 2018\nसंयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत भारत विजयी\nशनी अर्थात लोकशाही परंपरेचा प्रतिनिधी\nया देशाचा पासपोर्ट आहे जगातील 'सर्वात सामर्थ्यवान', जाणून घ्या भारताची रँकिंग\nयावर अधिक वाचा :\n\"नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल...Read More\n\"आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा...Read More\n\"आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर...Read More\n\"मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली...Read More\n\"आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज...Read More\n\"स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. इतर लोकांना तुमचे वचार पटतील. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले...Read More\nआपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. आनंद वाढेल. उत्साहजनक...Read More\n\"देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. मित्रांच्या सहयोगाने...Read More\n\"मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा....Read More\nस्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार...Read More\n\"कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे. सामाजिक कामात सावधगिरी...Read More\n\"इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण...Read More\nसामर्थ्यवान व श्रीमंत होण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्या, ...\nपहाटे अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शरीरावर चामड्याची काहीही परिधान केलेले नसावे. ...\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...\nयामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी\nहिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...\nकौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा\nजेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...\nह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...\nग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B3-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-15T23:46:06Z", "digest": "sha1:JTSF2XXDYXLVOCQGH4CT5BWTIPMANEQC", "length": 7100, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्या माय-लेकावर गुन्हा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरुग्णालयात गोंधळ घालणाऱ्या माय-लेकावर गुन्हा\nचिंचवड – पतीच्या उपचाराची कागदपत्रे घेऊन जाण्यासाठी आलेल्या पत्नी व मुलाने रूग्णालयात आरडाओरड करीत गोंधळ घातला. तसेच डॉक्‍टर महिलेचा मोबाईल हिसकावून नेला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 23) दुपारी दीडच्या सुमारास चिंचवड येथील निरायम रूग्णालयात घडला.\nनिरायम रूग्णालयातील महिला डॉक्‍टरने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनुज कनवलराज डॅंग (वय-27) व त्याची आई या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या पतीने निरामय रूग्णालयात उपचार घेतले होते. त्या उपचाराची कागदपत्रे घेऊन जाण्यासाठी महिला व तिचा मुलगा अनुज शुक्रवारी रूग्णालयात आले होते.\nउपचाराची कागदपत्रे उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना त्यांनी मागितली. डॉक्‍टरांनी कागदपत्रे संबंधित टेबलवरून घेऊन जाण्यास सांगितले.तेथील महिलेशी कागदपत्रे घेताना त्या महिलेचा व तिच्या मुलाचा वाद झाल्याने दोघांनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत आरडाओरड केली. फिर्यादी महिलेच्या हातातील मोबाईल घेऊन पसार झाले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअहमदनगर: रिक्षा स्टॉप शाखेच्या फलकाचे अनावरण\nNext articleमाळीवाडा, तारकपूर, स्वस्तिक बसस्थानकांचा कायापालट\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://vidarbha24news.com/?p=33373", "date_download": "2018-11-15T22:54:58Z", "digest": "sha1:RJ5LHBIPPJ2QLHZ2IZFTJ4VQ4P45GZNN", "length": 10680, "nlines": 159, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "लवरात्रीचे चित्रपटाचे नाव लवयात्री होणे, हा हिंदूंच्या संघटित शक्तींचा परिणाम ! – हिंदु जनजागृती समिती | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome ताज्या घडामोडी लवरात्रीचे चित्रपटाचे नाव लवयात्री होणे, हा हिंदूंच्या संघटित शक्तींचा परिणाम \nलवरात्रीचे चित्रपटाचे नाव लवयात्री होणे, हा हिंदूंच्या संघटित शक्तींचा परिणाम – हिंदु जनजागृती समिती\nहिंदूंच्या पवित्र अशा नवरात्री उत्सवाच्या काळात आणि नवरात्री या नावाशी साधर्म्य असलेला लवरात्री हा हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्याचा घाट सिनेअभिनेता सलमान खान यांनी घातला होता. या विरोधात हिंदु जनजागृती समितीसह भारतभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रस्त्यावर उतरून वैध मार्गाने आंदोलने केली, तसेच गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड),प्रशासकीय अधिकारी, मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदने देण्यात आली होती. यासमवेतच बिहारमधील अधिवक्ता सुधीरकुमार ओझा यांनी मुझफ्फरपूर येथील न्यायालयात या चित्रपटाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी याचिका दाखल केली होती आणि न्यायालयानेही पोलिसांना सलमान खान यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. एकूणच या सर्वांचा परिणाम म्हणूनच सलमान खान यांनी चित्रपटाचे नाव लवरात्रीवरून लवयात्री असे पालटले. हिंदूंच्या संघटित आणि वैध मार्गाने केलेल्या आंदोलनाचाच हा परिणाम असल्याचे मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी व्यक्त केले.\nसलमान खान यांनी जसे हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर का होईना हिंदूंच्या धर्मभावनांची दखल घेतली, तशी चित्रपट सृष्टीतील अन्य निर्मात्यांनीही घ्यावी, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले. ते पुढे म्हणाले की, चित्रपटाचे नाव पालटले हे योग्य असले, तरी आम्ही प्रत्यक्ष चित्रपट पाहिलेला नाही.त्यामुळे चित्रपटात जर हिंदूंच्या देवता, धर्म, सण यांच्या संदर्भात आक्षेपार्ह संवाद, चित्रण असेल, तर त्याविरोधात पुन्हा आंदोलन छेडले जाईल, अशी चेतावणीही श्री. शिंदे यांनी दिली.\nPrevious articleसामाजिक एकात्मतेने साजरा व्हावा अकोटचा गणेशोत्सव – अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर\nNext articleमोहरमच्या मिरवणुकीसाठी गणेशोत्सव मंडपांचा आकार लहान करा \nप्रतिकुल परीस्तिथीवर मात करत आकोटच्या ५ विद्यार्थीनींनी पटकावले विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत स्थान\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लेखपालास लाच स्वीकारताना अटक\nब्रेकिंग न्यूज़ :- चंद्रपुर च्या जुनोना जंगलात रेल्वेच्या धड़केत वाघाच्या 2 बछड़यांचा मृत्यु…..\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nजननी मोहिमेची यशस्वी नियोजनासाठी अकोट येथे बैठक संपन्न\nशिवछत्रपती पुरस्कार यंदापासून क्रीडा पत्रकारांना देणार – क्रीडामंत्री विनोद तावडे\nदहावी परीक्षेचा निकाल उद्या\nगाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनाजिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-15T22:40:39Z", "digest": "sha1:J56JZ2HCWMJHFELMTMBJR7DOMG7EVYUS", "length": 8905, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोल्हापुरात आज आणि उद्या माणुसकीची भिंत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकोल्हापुरात आज आणि उद्या माणुसकीची भिंत\nकोल्हापूर: “नको असले ते द्या, हवे ते घेवून जा’ हे ब्रिद वाक्‍य घेवून माणुसकीची भिंत उद्या शुक्रवार (दि.1) व शनिवार (दि.20 या दोन दिवस सीपीआर चौकात आयोजित केली जाणार आहे. जूनी परंतू वापरा योग्य कपडे घेवून ती गरजूंना या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहेत. सकाळी नऊ वाजता महापौर शोभा बोंद्रे व विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे – पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. वापरण्यायोग्य जुनी-नवी कपडे दान करावीत तसेच गरजूंनी त्याचवेळी घेवून जावीत, असे आवाहन संयोजकांच्यावतीने आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.\nअगळी वेगळी सामाजिक दिवाळी म्हणून प्रसिध्द झालेला माणुसकीची भिंत हा उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. गेल्या दोन वर्षात या उपक्रमाला दातृत्ववान कोल्हापूरकरांनी मोठा उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला उपक्रमाचे पुन्हा आयोजन केले आहे. मागील दोन वर्षात तीन लाखांहून अधिक कपडे गरजू लोकांपर्यंत पोहाचवता आल्याचा दावा संयोजकांनी केला आहे.\nया उपक्रमासाठी कपडे देताना ते स्वच्छ धुवून, इस्त्री करुन आणि पुरूष, मुले आणि महिला अशी वर्गवारी करुन दिल्यास ते गरीब गरजूंना अधिक चांगल्या पद्धतीने देता येतील, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री सात वाजपर्यंत कपडे जमा व वाटप केले जाणार आहेत. या कालावधीत जमा झालेले कपडे शिल्लक राहिल्यास ते उस तोडणी कामगारांना वाटप करण्यात येणार आहेत. तसेच शिल्लक राहिलेल्या इतर कपड्याच्या पिशव्या शिवून त्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. काही कपड्यापासून अंगावरील पांघरुन शिवून ते फिरस्त्यांना देण्याचा मानस संयोजकांनी व्यक्त केला. मागील वर्षीप्रमाणेच दातृत्ववान कोल्हापुकरांनी या उपक्रमांत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleधुळे व अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर\nदीर्घ पल्ल्यात महाराष्ट्रच आघाडीवर\nअग्निशमन दल भरतीबाबतही “अभ्यास’\nसलग तीन महिने धान्य न घेतल्यास थेट शिधापत्रिका निलंबित होणार\nसाईंच्या झोळीत भाविकांकडून तीन कोटी 18 लाख\nमुख्यमंत्री, प्रशासकीय यंत्रणांमधील संवादाची चौकशी करा – अॅड. प्रकाश आंबेडकर\nआरक्षणासंदर्भात काहीही निकाल लागला, तरी राज्यभर मोर्चे निघतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-2/", "date_download": "2018-11-15T23:42:25Z", "digest": "sha1:6T7LBTELEAHAEEF2KHU5IOFW6VRBHFRS", "length": 17180, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वजन ठेवा नियंत्रणात… (भाग- 2) | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवजन ठेवा नियंत्रणात… (भाग- 2)\nवजन ठेवा नियंत्रणात… (भाग-१ )\nजागतिक दर्जाच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असलेल्या या उपचार पद्धतीत कोणत्याही प्रकारचे इंजेक्‍शन, शस्त्रक्रिया, वेदना, आरक्तपणा नसतो. एका तासात 1 ते 3 इंच चरबी कमी करता येते. त्याव्यतिरिक्त स्थूलता कमी करण्यासाठी करण्यात येणारी शस्त्रक्रिया म्हणजे, बॅरिएट्रिक सर्जरी’.\nअलीकडे मधुमेहाचे वाढते प्रमाण आणि त्याचा स्थूलतेही असलेला गहिरा संबंध लक्षात घेता, मधुमेही रुग्णांसाठी विशेष वरदान ठरत असलेली ही शस्त्रक्रिया समजली जाते. कारण केवळ स्थूल व्यक्तींसाठीच नव्हे तर स्थूल नसणारे तरीही मधुमेही, उच्च रक्तदाब रुग्ण, निद्रानाशासंबंधित विकारांशी झुंजणाऱ्या रुग्णांसाठीही ही शस्त्रक्रिया प्रभावी ठरत आहे.\nमात्र शस्त्रक्रिया म्हटली की, आपण आधीच घाबरून जातो. त्याविषयी अनेक शंकाकुशंका मनात घर करू लागतात. बॅरिएट्रिक सर्जरीविषयक काही महत्त्वाच्या शंकांचं निरसन करताना हे लक्षात ठेवावं लागतं की, बॅरिएट्रिक सर्जरी कोणी करावी हे अगदी साध्या शब्दात सांगायचं तर ज्यांचं वजन प्रमाणापेक्षा 25 किलोंनी अधिक आहे किंवा ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तींनी ही शस्त्रक्रिया करून घ्यावी. वैद्यकीय नियमांप्रमाणे 32.5 पेक्षा अधिक बीएमआय असलेल्या व्यक्ती या बॅरिएट्रिक सर्जरीकरिता योग्य मानल्या जातात.\nएखादी व्यक्ती शस्त्रक्रियेस उत्सुक नसल्यास त्यांचं काय, तर अशांसाठी फारच मर्यादित प्रमाणात पर्याय उपलब्ध आहेत. कारण आहार किंवा व्यायामावर आधारित अन्य कोणत्याही पद्धतीचा अवलंब केल्यानंतर पुन्हा वजन वाढण्याचं प्रमाण 98 टक्के असते.\nया शस्त्रक्रियेनंतर जर रुग्णाने बेफिकिरीने तळलेले किंवा गोड पदार्थ खाण्यास सुरूवात केली तरच वजन पुन्हा वाढू शकतं. शस्त्रक्रियेनंतरही जेव्हा रुग्णाचं वजन कमी होऊ लागतं तेव्हा विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. प्रथिनांचे उच्च प्रमाण असलेला आहार आणि त्याच्या जोडीने जीवनसत्त्व व कॅल्शियमचंही पुरेसं प्रमाण असलेल्या पदार्थाचं नियमितपणे सेवन करणं खूप महत्त्वाचं ठरतं. साधारणपणे दोन आठवडे रुग्णांना पातळ पदार्थ खायला दिले जातात आणि दोन ते चार आठवडे मऊ अन्न खाण्यास सांगितलं जातं. बॅरिएट्रिक सर्जरी झाल्यापासून एक महिन्यानंतर रूग्णांना संपूर्ण आहार घेण्याची परवानगी दिली जाते.\nशस्त्रक्रियेनंतर आता आपलं वजन वाढणारच नाही, अशा भ्रमात राहणं चुकीचं आहे. भविष्यातील सुदृढ जीवनशैलीसाठी आहार आणि व्यायामाचं नियोजन सुरूच राहायला हवं.\nबॅरिएट्रिक सर्जरीनंतर 24 तासांतच रुग्णास चालण्याचा व्यायाम करण्यास उत्तेजन दिलं जातं. तसंच शस्त्रक्रियेनंतर तीन आठवडयांनंतर पोहणं आणि चार आठवडयांनंतर जीममधील व्यायाम सुरू करण्याचा सल्लाही रुग्णांना दिला जातो. मात्र तीन महिन्यांपर्यंत पोटाशी संबंधित व्यायाम टाळणं गरजेचं असतं.’\nमुळात ही वेळ येऊ देण्यापेक्षा जितकं आपण आपल्या बाह्यसौंदर्याबाबत सजग असतो तितकंच किंबहुना अधिक आरोग्याशी निगडीत अंतर्गत गोष्टींबाबतही असलं पाहिजे.\nअंतर्बाह्य सौंदर्य आणि सुदृढतेसाठी चालणं’ हा उत्तम पर्याय असल्याचं म्हटलं जातं. या पायपिटासना’च्या सर्वज्ञात फायद्यांना तर अलीकडेच इंपिरिअल कॉलेज लंडन आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशन या संस्थांनी सूक्ष्म संशोधनाने पुन:श्‍च दुजोरा दिला आहे.\nस्थूलता कशी ठरवली जाते..\nजिवावर बेतू शकते बॅरिऍट्रीक सर्जरी\nप्रत्येक पुरुषाला, स्त्रिला आपली शरीरयष्टी आकर्षक असावी, असे मनापासून वाटत असते. मात्र त्यासाठी लागणारे कष्ट करण्याची तयारी मात्र फार कमी लोकांची असते. बऱ्याचदा अतिलठ्ठ व्यक्‍ती व्यायाम करण्याऐवजी आणि खाण्यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रिया (ओबेसिटी सर्जरी) करण्याचा पर्याय निवडतात. नुकताच एका व्यावसायिकाचा आणि कलाकाराचा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. मुळात या शस्त्रक्रिया सर्वांनाच लागू होत नाहीत, असे संबंधित डॉक्‍टरांचे म्हणणे आहे.\nबदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यामध्ये जंक फूड, दुग्धजन्य पदार्थ, दारू, सिगारेट यांचे प्रमाण वाढत चालले आहे. परिणामी शरीरात चरबीचे प्रमाण वाढते. विशेषत: जंक फूड आणि एकाच ठिकाणी बसून काम करणा-यांचे वजन जास्त वाढते. वजन वाढल्यानंतर व्यायामशाळा, योगसाधना न करता अनेक जण जाडी कमी करण्याच्या शस्त्रक्रिया करतात. एका बांधकाम व्यावसायिकाचा आणि चित्रपटातील कलाकाराचा जाडी कमी करण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला होता. तर काही दिवसांपूर्वीच अशाच एका व्यक्‍तीचा चरबी कमी करण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला होता.\nया प्रकरणी त्याच्या नातेवाइकांनी महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे धाव घेतली आहे. एखाद्या अतिलठ्ठ व्यक्‍तीचे बीएमआय (बॉडीमास्क इंडेक्‍स) पाहून डॉक्‍टर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया कराव्यात का नाही, याचा निर्णय घेतात. जाडी कमी करण्याच्या शस्त्रक्रियेकरता सुमारे 3 ते 5 लाख रुपये खर्च येतो. मात्र काही ठिकाणी या शस्त्रक्रिया कमी किमतीत केल्या जातात. आकडेवारीचा विचार केला असता, मागील वर्षी भारतात जाडी कमी करण्याच्या सुमारे 7 हजार शस्त्रक्रिया झाल्याची नोंद आहे. यंदाच्या वर्षी या आकडेवारीत वाढ होण्याची दाट शक्‍यता आहे.\nजाडी कमी करण्याच्या शस्त्रक्रिया चार प्रकारच्या असतात. यात बिरायट्रिक, लॅब बॅंड, स्लिव्ह गॅसेक्‍टॉमी, गॅस्ट्रिक बायपास या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. लॅब बॅंड शस्त्रक्रियेमध्ये जठरावर एक पट्टा लावतात. त्यामुळे पोटाचा घेर कमी होतो. पोट मोठे दिसत नाही. या शस्त्रक्रियेमुळे कमी खाऊनही पोट भरल्याचे समाधान मिळते. स्लिव्ह गॅसेक्‍टॉमी शस्त्रक्रियेत पोटाचा काही भाग कापला जातो. तर गॅस्ट्रिक बायपासमध्ये आतड्यांचा काही भाग कापण्यात येतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे महापौर चषक फुटबॉल स्पर्धा; स्निगमे आणि रियल पुणे संघांची विजयी आगेकूच\nNext articleभुसार विभागात किरकोळ विक्रीला अभय \nदातांचे आरोग्यही महत्वाचे (भाग ३)\nतुम्ही पण कानात तेल घालता का मग हे नक्की वाचा\nकाळजी डोळ्यांची (भाग २)\nछातीत दुखत असेल तर दुर्लक्ष नको (भाग २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/decision-on-ciim-student-scholarship-today/articleshow/65759295.cms", "date_download": "2018-11-16T00:17:48Z", "digest": "sha1:MGA7ZEIHCI6XYASZ76D7D3A5OMCLSYHR", "length": 11844, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: decision on ciim student scholarship today - सीआयआयएम विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर आज निर्णय | Maharashtra Times", "raw_content": "\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसीआयआयएम विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर आज निर्णय\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर\n'सेंट्रल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मास कम्युनिकेशन'च्या दहा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परतावा न मिळाल्याचा दावा करीत दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी निर्णय होणार आहे. यासंदर्भात सोमवारी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने याचिकाकर्त्यांचे दावे फेटाळून लावलेत.\nलोकेश मेश्राम व इतर विद्यार्थ्यांनी समाजकल्याण विभागाकडूनन शुल्क परतावा मिळाला नसल्याचा दावा करणारी याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने वेळावेळी आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशामुळे नागपूर विद्यापीठाने १६१ विद्यार्थ्यांची परीक्षादेखील घेतली होती.\nदरम्यान, राज्य सरकारतर्फे याचिकाकर्त्याने केलेले दावे फेटाळून लावण्यात आले. याचिकाकर्त्यांपैकी केवळ दोनच विद्यार्थी शिष्यवृत्ती परताव्याला पात्र ठरले आहेत. उर्वरित आठ विद्यार्थ्यांनी राज्य सरकारने शिष्यवृत्ती परताव्यासाठी अपात्र ठरविण्यात आलेल्या कोर्समध्ये प्रवेश घेतला होता. त्यासंदर्भात राज्य सरकारचा अध्यादेश देखील सहायक सरकारी वकील केतकी जोशी यांनी खंडपीठासमोर सादर केला. तसेच ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परतावा मिळाल आहे. त्यांनी कोर्स पूर्ण केला आहे, असेही सांगण्यात आले. दरम्यान, संस्थेचे संचालक सुनील मिश्रा यांनी राज्य सरकारच्या युक्तिवादाचा विरोध केला. परंतु, न्यायालयाने त्यांना कोणतीही बाब नमूद करण्यास मनाई केली तसेच मंगळवारी याप्रकरणी आदेश देण्यात येतील असे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांतर्फे अॅड. भानुदास कुळर्णी यांनी, विद्यापीठातर्फे अॅड. पी. सत्यनाथन यांनी बाजू मांडली.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nश्रीलंकेच्या संसदेत खासदारांमध्ये तुफान राडा\nराहुल हे तर 'इटली का सौदागर': योगी आदित्यनाथ\nममता बॅनर्जींचा भाजपवर निशाणा\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\nओला, उबर पुन्हा संपावर\nजावयाच्या घरी सासऱ्याचा मोलकरणीवर अत्याचार\nनागपूरच्या पर्यटकांमागे धावली वाघीण\nचंद्रपूरात रेल्वेच्या धडकेत ३ बछड्यांचा मृत्यू\nआईने मोबाइल नेला, मुलाने गळफास घेतला\nसमृद्धी महामार्ग: ठाकरे यांच्या नावाला विरोध\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसीआयआयएम विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर आज निर्णय...\nदुसऱ्याच दिवशी उखडले डांबरीकरण...\nनियम तोडणाऱ्या चालकांनो सावधान\nगोल्ड गरिमाच्या नावे फसवणूक...\nबडग्या, मारबत मिरवणुकीला सुरक्षा कवच...\nपोळ्याच्या दिवशीच शेतकऱ्याची आत्महत्या...\nतीन मुलांच्या खड्यात बुडून मृत्यू...\n‘त्याला’ पाहून थांबली संपर्कक्रांती...\nपाडव्याची कर; सोमवारमुळे काहीसा हिरमूस...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/rajeshwar-rao-appointed-executive-director-rbi-15674", "date_download": "2018-11-16T00:08:39Z", "digest": "sha1:4H2Z3PP26NHPHNNXPNYC3UQ3FSJOUVV7", "length": 12125, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "rajeshwar rao appointed as executive director at RBI एम. राजेश्वर राव RBI चे कार्यकारी संचालक | eSakal", "raw_content": "\nएम. राजेश्वर राव RBI चे कार्यकारी संचालक\nसोमवार, 7 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली- देशातील बँकांची शिखर बँक असलेल्या रिझर्व बँकेच्या संचालक मंडळातून जी. महालिंगम हे बाहेर पडल्याननंतर त्यांची जागा एम. राजेश्वर राव हे घेणार आहेत. रिझर्व बँकेने राव यांची नियुक्ती केली आहे.\nराजेश्वर राव हे कार्यकारी संचालक म्हणून सांख्यिकी व माहिती व्यवस्थापन विभाग, तसेच अर्थ बाजार विभाग आणि आंतरराष्ट्रीय विभागाची जबाबदारी सांभाळतील. राव हे अर्थशास्त्रातील पदवीधर असून, कोचीन विद्यापीठातून त्यांनी MBA केले आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ बँकर्सचे ते 'सर्टिफिकेटेड असोसिएट'देखील आहेत.\nनवी दिल्ली- देशातील बँकांची शिखर बँक असलेल्या रिझर्व बँकेच्या संचालक मंडळातून जी. महालिंगम हे बाहेर पडल्याननंतर त्यांची जागा एम. राजेश्वर राव हे घेणार आहेत. रिझर्व बँकेने राव यांची नियुक्ती केली आहे.\nराजेश्वर राव हे कार्यकारी संचालक म्हणून सांख्यिकी व माहिती व्यवस्थापन विभाग, तसेच अर्थ बाजार विभाग आणि आंतरराष्ट्रीय विभागाची जबाबदारी सांभाळतील. राव हे अर्थशास्त्रातील पदवीधर असून, कोचीन विद्यापीठातून त्यांनी MBA केले आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ बँकर्सचे ते 'सर्टिफिकेटेड असोसिएट'देखील आहेत.\nराव हे 1984 मध्ये RBI मध्ये रुजू झाले. या मध्यवर्ती बँकेच्या विविध विभागांमध्ये त्यांनी वेळोवेळी कामाची जबाबदारी सांभाळली आहे. जोखीम पाहणी विभागाचे प्रमुखपदही त्यांनी यापूर्वी भूषविले आहे. तसेच, नवी दिल्लीसह अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई येथे त्यांनी प्रादेशिक तसेच राष्ट्रीय पातळीवर बँकिंग तक्रारनिवारकाचे काम पाहिले आहे.\n\"रक्षा' ऍप महिलांचा सुरक्षारक्षक\nनागपूर - \"टॅग मी टू' चळवळीनंतर महिलांनी स्वतःवर झालेला अन्याय जगापुढे आणला. सिनेसृष्टीतील अनेक चेहरे यात अडकले. मात्र, या चळवळीमुळे खरा प्रश्‍न...\nजिल्हा रॉकेलमुक्त झाल्याचा दावा\nजळगाव - जिल्ह्यात रेशन दुकानावरील धान्यवाटपात आता मोठी सुधारणा झाली आहे. ‘सप्लाय चेंज मॅनेजमेंट सिस्टिम’च्या सुविधेमुळे शिधापत्रिकाधारकांना राज्यातून...\nनांदेड-दिल्ली विमानसेवा सोमवारपासून सुरू\nनांदेड : मागील अनेक दिवसापासून नांदेड ते दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला. येत्या सोमवारी (ता. 19) एअर इंडियाची ही सेवा सुरू होणार असून सचखंड...\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\n‘अवनी’च्या मृत्यूची चौकशी सुरू\nयवतमाळ - टी-वन (अवनी) वाघिणीला ठार मारल्यानंतर देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंगळवारी (ता...\nमाधवरव गायकवाड यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार\nमनमाड - कम्युनिष्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड माधवरव गायकवाड आज अनंतात विलीन झाले. माधवरावांच्या पार्थिवावर मनमाडच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/124-vidarbha-nagpur/7004-bjp-worker-kamlakar-pohankar-and4-family-members-murdered-in-dighori-at-nagpur", "date_download": "2018-11-15T22:52:08Z", "digest": "sha1:OP3WKSTNBHXPHA6KSJQEBRX4JEPXXSW5", "length": 6756, "nlines": 139, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "नागपुरातील खळबळजनक घटना, एकाच कुटुंबातील 5 जणांची निघृणपणे हत्या... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनागपुरातील खळबळजनक घटना, एकाच कुटुंबातील 5 जणांची निघृणपणे हत्या...\nजय महाराष्ट्र न्यूज, नागपूर\nनागपुरमध्ये रविवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील दिघोरी भागात राहणाऱ्या भाजप कार्यकर्ते ‘कमलाकर पोहनकर’ यांच्या कुटुंबातील 5 जणांची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. भाजपचे कार्यकर्ते कमलाकर पोहनकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची धारदार शस्त्राचा वापर करून निघृणपणे हत्या करण्यात आली आहे.\nमृतांमध्ये कमलाकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील लहान मुलगा, मुलगी, आई आणि पत्नी यांचा समावेश आहे. या हत्याकांडामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हत्याकांडामागचे नेमके कारण काय आहे, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.\nमात्र नागपुरमध्ये वारंवार अशा प्रकारच्या खळबळजनक घटना समोर येत आहेत. आता या हत्याकांडामागचे नेमके कारण काय आहे , हे हत्याकांड घडवणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा कधी होणार , हे हत्याकांड घडवणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा कधी होणार याकडेचं सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\nअल्पवयीन मुलांकडूनच 14 वर्षीय मुलावर वर्षभरापासून सामुहिक लैंगिक अत्याचार\nछोटा शकीलकडून व्यापाऱ्याला 10 कोटींच्या खंडणीसाठी धमकी\nइक्बालने चार वेळा दाऊशी संपर्क साधला होता; क्राईम ब्रांचच्या चौकशीत उघड\nतिचा गळा आवळून केली हत्या; मग दिला स्वत: चा जीव\nमित्राच्याच मुलीला त्याने फसवले\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/inter-state-gang-busted-and-smuggled-illegal-pistols/", "date_download": "2018-11-15T23:13:15Z", "digest": "sha1:JY7I5P65D24LSUS57IC67J67PBL3PIRY", "length": 13041, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अवैध पिस्तुल निर्मिती व तस्करी करणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअवैध पिस्तुल निर्मिती व तस्करी करणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश\nमुख्य सूत्रधार प्रतापसिंह बहादूरसिंग भाटियाला अटक\nसांगली : अवैधरित्या देशी बनावटीच्या पिस्तुलांची निर्मिती व तस्करी करणार्‍या आंतरराज्य टोळीचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाला यश आले आहे.या टोळीचा मुख्य सूत्रधार प्रतापसिंह बहादूरसिंग भाटिया याला देखील अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे\nस्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने लालबाग (मध्य प्रदेश) येथे छापा टाकून शस्त्र निर्मितीचा कारखानाच उदध्वस्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली असून आतापर्यंत या टोळीकडून दहा लाख रूपये किंमतीची २६ देशी बनावटीची पिस्तुले व ६४ जीवंत काडतुसे हस्तगत केली आहेत, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली. या पत्रकार बैठकीस पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे व पोलिस निरीक्षक राजन माने आदी उपस्थित होते. या विशेष धाडसी कामगिरीबाबत या पोलिस पथकाला रोख २५ हजार रूपयांचे पारितोषिक आपण देत असल्याचेही विश्‍वास नांगरे- पाटील यांनी जाहीर केले.\nअटक केलेल्यात या शस्त्र निर्मिती व तस्करी करणार्‍या टोळीचा मुख्य सूत्रधार प्रतापसिंह बहादूरसिंग भाटिया (वय ४५, रा. लालबाग, ता. धरमपुरी, जि. धार, मध्यप्रदेश) व त्याचा पश्‍चिम महाराष्ट्रातील वितरक अजीमर अकबर मुल्ला (वय ४०, रा. नागठाणे, ता. कराड, जि. सातारा) या दोघांचा समावेश आहे. गत आठवड्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाने देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्यास आलेल्या सनीदेव प्रभाकर खरात (वय २०, रा. सिंधु- बुद्रुक, दहीवडी, ता. माण, जि. सातारा) व संतोष शिवाजी कुंभार (वय २७, रा. नागझरी, ता. कोरेगाव, जि. सातारा) या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून देशी बनावटीची सात पिस्तुले व २७ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. या दोघांकडे केलेल्या चौकशीत या दोघांनीही ही शस्त्रे मध्य प्रदेश राज्यातील लालबाग येथून आणल्याची कबुली दिली होती. या माहितीआधारे राजन माने यांच्या नेतृत्वाखालील एक पोलिस पथक मध्य प्रदेशला रवाना झाले होते. त्याठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने लालबाग येथे छापा टाकून प्रतापसिंह भाटिया याला अटक केली.\nतीन लाख रूपये किंमतीची देशी बनावटीची सहा पिस्तुले यावेळी हस्तगत करण्यात आली. प्रतापसिंह भाटिया याच्याकडे अधिक कसून चौकशी केली असता त्याच्या घरात आणखी काही शस्त्रे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्या घरी छापा टाकून तपासणी केली असता एक लाख ८५ हजार ६७५ रूपये किंमतीचे एक रिव्हॉल्व्हर, एक पिस्तुल, आठ गावठी कट्टे व २७ जीवंत काडतुसे असा शस्त्रसाठा मिळून आला. प्रतापसिंह भाटिया याच्या चौकशीत अजमीर मुल्ला हा या शस्त्रांची विक्री पश्‍चिम महाराष्ट्रात विक्री असल्याची माहिती सामोरी आली. त्यानुसार या पोलिस पथकाने अजमीर मुल्ला याच्या नागठाणे येथील घरावर छापा टाकून एक लाख ५२ हजार रूपये किंमतीचे दोन पिस्तुल, एक रिव्हॉल्व्हर व दहा जीवंत काडतुसे असा शस्त्रसाठा हस्तगत केला. ही शस्त्रे प्रतापसिंह भाटिया याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली अजमीर मुल्ला याने दिली आहे. या दोघांना येथील न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आलेली आहे.\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nपंढरपूर : उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी आजपर्यंत कडाडून विरोध केलेला आहे परंतु त्यांना सदबुद्धी मिळाल्याने ते आता…\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमहिनाअखेर पर्यंत मराठा आरक्षणाबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-15T23:28:40Z", "digest": "sha1:BWI4FHBK53AKZ37GXCGRSQK27SY72GXC", "length": 9583, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिबानी दांडेकर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nसस्पेन्स संपला, फरहान अख्तर या मराठी हाॅट मुलीच्या प्रेमात\nआता तोच फोटो फरहाननं पोस्ट केलाय. त्याखाली काहीही न लिहिता फक्त हार्ट पोस्ट केलंय. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपवर मोहोर उमटलीय.\nफरहान अख्तरच्या आयुष्यात आहे हाॅट मराठी मुलगी\nफरहान अख्तरच्या आयुष्यात आहे एक मराठमोळी मुलगी, हाॅट PHOTOS व्हायरल\nमुंबई पोलिसांच्या सुचनेनंतरही शिबानी दांडेकरने केलं किकी चॅलेंज\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2018-11-15T23:06:18Z", "digest": "sha1:KCZZLVFFHEPMNRA2KC5TI7XO6EHVALRH", "length": 16336, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रोर्क ड्रिफ्टची लढाई - विकिपीडिया", "raw_content": "\nइंग्रज-झुलू युद्ध ह्या युद्धाचा भाग\n'रोर्क ड्रिफ्टची लढाई' विषयावरील 'आदोल्फ आल्फोंस द नविल' याने १८८० साली रंगविलेले चित्र\nजानेवारी २२ - जानेवारी २३, १८७९\nरोर्क ड्रिफ्ट, दक्षिण आफ्रिका\nब्रिटिश साम्राज्य झुलू राज्य\nजॉन चार्ड व गॉनव्हिल ब्रॉमहेड राजा डाबुलामांझी\n१३९ ४००० - ५०००\n१७ ठार, १४ जखमी अंदाजे ६०० ते ७०० ठार\n११ व्हिक्टोरिया क्रॉस प्रदान\nरोर्क ड्रिफ्टची लढाई जानेवारी २२-२३, इ.स. १८७९ला ब्रिटिश सैन्य व झुलू योद्धे यांच्यात दक्षिण आफ्रिकेत रोर्क ड्रिफ्ट येथे झालेली लढाई होती. यात ५००० झुलू योद्ध्यांचा केवळ १०० इंग्रज-वेल्श सैनिकांनी मोठ्या धैर्याने सामना केला व लढाई जिंकली. ब्रिटिश लष्कर हे मुख्यत्वे शिस्त व उच्च दर्जाच्या शस्त्रांमु़ळे युद्ध जिंकत परंतु हे युद्ध मुख्यत्वे शौर्यावरती जिंकल्यामुळे याला ब्रिटिश इतिहासात वेगळे महत्त्व आहे. म्हणूनच सर्वाधिक ११ व्हिक्टोरिया क्रॉस या युद्धातील योद्धयांना मिळाले आहेत.\n३ रूपांतर: कलाविष्कारांतील व चित्रपटांतील\nरोर्क ड्रिफ्ट येथे छोटेसे मिशन चर्च होते. या चर्चमध्येच ब्रिटिशांनी लहानशी चौकी स्थापली होती. जखमी सैनिकांकरता लहानसे रुग्णालय, आजूबाजूच्या चौक्यांसाठी रसद व सैन्य अभियांत्रिकीची काही कामे करणारे अधिकारी व सैनिक यांच्याकरता ही चौकी बांधली होती. जानेवारी २२, १८७९ रोजी पहाटे इसांडल्वानाच्या लढाईमध्ये झुलू योद्ध्यांनी ब्रिटिशांचे शिरकाण केले व रणनीतीचा भाग म्हणून लगेचच इतर ब्रिटिश चौक्यांवर हल्ले करण्याचा डाव झुलूंनी आखला. इसांडल्वानाच्या युद्धाची खबर रोर्क ड्रिफ्ट येथील ब्रिटिश चौकीवर पोहोचली व त्याबरोबर लवकरच रोर्क ड्रिफ्टवरदेखील हल्ला होणार हे ब्रिटिशांच्या ध्यानात आले. ४००० ते ५००० झुलू सैनिकांनी रोर्क ड्रिफ्टला वेढा दिला. जखमी सैनिकांना हलवण्यासाठी वेळ नसल्याने व त्या भागात जखमी सैनिकांबरोबर माघार घेताना बचावाचे काहीच माध्यम नसल्याने चार्ड व ब्रॉमहेड यांनी चौकीतच राहून बचाव करण्याचा निर्णय घेतला.\nरोर्क ड्रिफ्टच्या चौकीची लढाईच्या वेळची रचना\nचौकीच्या चहूबाजूंनी वाळूची पोती, दगड, विटा, हातगाड्या अश्या मिळेल त्या वस्तूंनी संरक्षक भिंती उभारण्यात आल्या. अपेक्षेनुसार झुलू सैनिकांनी २२ जानेवारीच्या दुपारी चौकीवर आक्रमण केले. प्रथम चौकीच्या एकाबाजूने व लगेचच दुसऱ्या बाजूने त्यांनी हल्ला चढवला. इसांडल्वानाच्या लढाईमध्ये हाती लागलेल्या बंदुकादेखील झुलूंनी या आक्रमणात वापरल्या. परंतु बंदुका वापरण्याचे प्रशिक्षण नसल्याने त्यांना त्याचा फारसा फायदा उठवता आला नाही. झुलूंची भीस्त मुख्यत्वे पारंपरिक युद्धतंत्रावर होती. या युद्धतंत्रात झुलू सैन्य शत्रूपुढे मोठ्या संख्येने जमून युद्धनृत्य करायचे, जेणेकरून झुलूंची संख्या व आवेश पाहून शत्रुसैन्याची गाळण उडत असे. त्यानंतर झुलू सैन्य हळूहळू शिस्तबद्ध रितीने पुढे येत अचानक तुफानी वेगाने शत्रूवर चाल करून जायचे. झुलू सैन्याच्या या पारंपरिक युद्धतंत्रामुळे शत्रूला हल्ला करणे अवघड जात असे[१].\nरोर्क ड्रिफ्टच्या लढाईतही झुलूंनी हीच रणनीती वापरली. परंतु संरक्षक भिंतीच्या अडथळ्यांमुळे त्यांचा धावून येण्याचा वेग मंदावला व या संधीचा फायदा उठवत ब्रिटिश सैनिक झुलू सैनिकांना टिपू लागले. झुलूंनी एकामागोमाग एक अश्या अनेक चाली केल्या, परंतु त्या सर्व निष्फळ ठरल्या. संरक्षक भिंतींबरोबर मृतदेहांचा खचदेखील झुलूंच्या रस्त्यात अडथळा बनू लागला. झुलूंच्या अनेक हल्ल्यांना परतवून लावल्यामुळे ब्रिटिश सैनिकांचा आत्मविश्वास वाढला. परंतु त्या संध्याकाळी झुलूंना अडथळे ओलांडून रुग्णालयात घुसण्यात यश मिळाले. रुग्णालयाला आग लागली. जखमी ब्रिटिश सैनिकही झुलूंशी झुंजण्यात सामील झाले. ब्रिटिशांनी मोठ्या प्रयत्नाने झुलूंचा हा हल्ला परतवला; परंतु त्यांच्या चौकीभोवतीच्या अनेक संरक्षक भिंतींचे नुकसान झाले होते. झुलूंनी रात्रभर आक्रमणे चालू ठेवली; पण त्यांना फारसे यश लाभले नाही. मध्यरात्रीनंतर झुलूंचे हल्ले थंडावले व पहाटेपर्यंत पूर्णपणे थांबले. सकाळ उजाडल्यावर ब्रिटिशांना झुलू सैनिक निघून गेल्याचे लक्षात आले. चौकिसभोवती मृत सैनिकांचा खच पडला होता. थोड्याच अवधीत झुलूंची एक तुकडी पुन्हा चौकीच्या दिशेने येताना दिसली,परंतु या वेळी आक्रमण न करताच झुलू सैनिक आले तसे निघून गेले. सातत्याने आक्रमणे परतवून लावावी लागल्यामुळे एव्हाना ब्रिटिश सैनिकांचाही जोश संपुष्टात आला होता. सकाळी काही वेळानंतर ब्रिटिश कुमक आली व रोर्क ड्रिफ्टची लढाई संपली.\nया लढाईत गाजवलेल्या असामान्य शौर्यासाठी ११ व्हिक्टोरिया क्रॉस प्रदान करण्यात आले. ब्रिटिश इतिहासात आजवर एखाद्या लढाईसाठी सर्वात जास्त व्हिक्टोरिया क्रॉस मिळवण्याचा मान या लढाईला मिळाला आहे. चौकीवरील दोन्ही अधिकारी चार्ड व ब्रॉमहेड या दोघांसह इतर ९ जणांना व्हिक्टोरिया क्रॉस प्रदान करण्यात आले.\nजगभरातील युद्धेतिहासात एका बाजूच्या संख्येने कमी असलेल्या फौजेने संख्येने मोठ्या असलेल्या शत्रुसैन्याशी कडवी झुंज दिलेल्या लढायांमध्ये या लढाईचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. अशा लढायांमध्ये छोट्या सैन्याने मोठ्या सैन्यावर मात केलेल्या मोजक्या उदाहरणांपैकी रोर्क ड्रिफ्टची लढाई एक मानली जाते. या लढाईची तुलना भारतातील लोंगेवालाच्या लढाईशी केली जाते.\nरूपांतर: कलाविष्कारांतील व चित्रपटांतील[संपादन]\n१९६४ मध्ये स्टॅन्ले बेकर यांनी झुलू या चित्रपटाची निर्मिती केली. स्वतः स्टॅन्ले बेकर यांनी लेफ्टनंट चार्ड याची भूमिका रंगवली आहे.\nरॉर्क ड्रिफ्टच्या लढाईची जागा (सद्य)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ डिसेंबर २०१४ रोजी ०१:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/manufacturing-sector-india-gets-boost-october-15012", "date_download": "2018-11-16T00:16:57Z", "digest": "sha1:5K3NJVSAKD7LCQM3QJZFASJNDZAPATIB", "length": 11918, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Manufacturing sector in India gets boost in October औद्योगिक उत्पादनाने घेतला ‘वेग’ | eSakal", "raw_content": "\nऔद्योगिक उत्पादनाने घेतला ‘वेग’\nमंगळवार, 1 नोव्हेंबर 2016\nमॅन्युफॅक्चरिंग उत्पादनात वाढ झाली आहे आणि भारताबाहेरील ग्राहकांकडून नवीन ऑर्डर प्रवाह मिळाल्याने निक्केई इंडिया खरेदी व्यवस्थापक निर्देशांक वधारला आहे\nनवी दिल्ली : विद्युत उपकरण, वाहननिर्मिती; तसेच ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील भरीव कामगिरीच्या जोरावर औद्योगिक उत्पादनाचा वेग वाढला आहे. परिणामी भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन क्षेत्रात ऑक्टोबर महिन्यात तेजी आली आहे. ऑक्टोबर महिन्यात मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला नवीन मिळालेले कंत्राट आणि मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनांची मागणी वाढली.\nभारताचा खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स-पीएमआय) 22 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोचला आहे. निक्केई पीएमआय ऑक्टोबर महिन्यात 54.4 वर पोचला आहे. सप्टेंबरमध्ये हा निर्देशांक 51.1 पातळीवर होता.\n\"मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनात वाढ झाली आहे आणि भारताबाहेरील ग्राहकांकडून नवीन ऑर्डर प्रवाह मिळाल्याने निक्केई इंडिया खरेदी व्यवस्थापक निर्देशांक वधारला आहे.\" असे निक्केई इंडियाचे अर्थतज्ज्ञ डी लिमा पोलीॅना म्हणाले.\nनिर्देशांक 50 अंशांपेक्षा अधिक पातळीवर जाणे आर्थिक विस्तार सुरू असण्याचे निदर्शक असून, तो त्यापेक्षा खाली आल्यास आर्थिक घसरण होत असल्याचे मानले जाते. नवे व्यवसाय सुरू होण्याचे प्रमाण वाढल्याने आणि विस्ताराच्या वेगात वाढ होत असल्याने पीएमआय वधारला आहे. पुढील काळात ही वाढ सुरू राहण्याची चिन्हे आहेत.\n\"रक्षा' ऍप महिलांचा सुरक्षारक्षक\nनागपूर - \"टॅग मी टू' चळवळीनंतर महिलांनी स्वतःवर झालेला अन्याय जगापुढे आणला. सिनेसृष्टीतील अनेक चेहरे यात अडकले. मात्र, या चळवळीमुळे खरा प्रश्‍न...\nनांदेड-दिल्ली विमानसेवा सोमवारपासून सुरू\nनांदेड : मागील अनेक दिवसापासून नांदेड ते दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला. येत्या सोमवारी (ता. 19) एअर इंडियाची ही सेवा सुरू होणार असून सचखंड...\nसोलापूर शहरात 21 'ब्लॅक स्पॉट'\nसोलापूर - महापालिका क्षेत्रात 21 ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रस्ते सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री....\nइंधन दरवाढीने महागाईचा भडका\nनवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने ऑक्‍टोबरमध्ये घाऊक चलनवाढ ५.२८ टक्‍क्‍यांवर पोचली. घाऊक चलनवाढीची ही मागील चार महिन्यांतील उच्चांकी पातळी...\nशेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण\nमुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍...\nशेअर बाजारात संंचारले तेजीचे वारे\nमुंबई - चलनवाढीची दिलासादायक आकडेवारी आणि रुपया वधारल्याने मंगळवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. यामुळे दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/faq?order=type&sort=desc", "date_download": "2018-11-15T23:05:24Z", "digest": "sha1:HO6KPRISQCXS2TP2ER3ZNM2PCWZ63VSV", "length": 7659, "nlines": 74, "source_domain": "aisiakshare.com", "title": " FAQ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nवाविप्र इथे फोटो कसे चढवावेत\nवाविप्र श्रेणीबद्दल चिंजंश्रामो 7 गुरुवार, 07/04/2016 - 13:07\nवाविप्र काही एचटीएमेल मदत ऐसीअक्षरे 14 बुधवार, 27/11/2013 - 21:05\nवाविप्र टंकलेखन मदत ऐसीअक्षरे 10 मंगळवार, 20/05/2014 - 10:47\nवाविप्र मराठी फाँट : मदत हवी रोचना 25 रविवार, 01/04/2018 - 19:00\nवाविप्र मार्गदर्शन हवे. अरविंद कोल्हटकर 7 गुरुवार, 18/10/2012 - 02:13\nवाविप्र पासवर्ड (परवलीचा शब्द) कसा बदलावा\nवाविप्र लिपि कशी बदलावी अरविंद कोल्हटकर 17 बुधवार, 13/11/2013 - 23:19\nवाविप्र ऐसीअक्षरेमधील तांत्रिक व अन्य संभाव्य सुधारणा अजो१२३ 125 मंगळवार, 22/11/2016 - 14:52\nवाविप्र ’ऐसीअक्षरे`मधील शोधपेटी अरविंद कोल्हटकर 8 शुक्रवार, 20/12/2013 - 19:01\nवाविप्र विंडोज आणि लिनक्समध्ये मराठी टायपिंगसाठी ३_१४ विक्षिप्त अदिती 51 मंगळवार, 10/01/2017 - 21:07\nदत्ता डावजेकर (जन्म : १५ नोव्हेंबर १९१७)\nजन्मदिवस : खगोलज्ञ विलिअम हर्शल (१७३८), नोबेलविजेता नाटककार गेरहार्ड हाउप्टमन (१८६२), रक्तपुरवठ्याच्या यंत्रणेचं कार्य शोधणारा नोबेलविजेता ऑगुस्त क्रोग (१८७४), चित्रकार जॉर्जिया ओ'कीफ (१८८७), लेखक रिचमल क्रॉम्पटन (१८९०), संगीतकार दत्ता डावजेकर (१९१७), कवयित्री शिरिष पै (१९२९), लेखक जे. जी. बॅलर्ड (१९३०), 'अॅबा'मधली गायिका फ्रीदा लिंगस्ताद (१९४५), लेखक सुहास शिरवळकर (१९४८), टेनिसपटू सानिया मिर्झा (१९८६)\nमृत्युदिवस : गणितज्ञ व खगोलज्ञ योहानस केपलर (१६३०), चित्रकार अल्बर्ट कुईप (१६९१), समाजशास्त्रज्ञ एमिल डर्कहाईम (१९१७), 'कामायनी'चे रचयिता कवी जयशंकर प्रसाद (१९३७), मानववंशशास्त्रज्ञ मार्गारेट मीड (१९७८), आचार्य विनोबा भावे (१९८२), अभिनेता सईद जाफरी (२०१५)\nजागतिक बंदिवान लेखक दिन\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - ब्राझिल, पॅलेस्टिन (स्वघोषित)\nवर्धापनदिन : झारखंड राज्य (२०००)\n१५३३ : इंकांचे पेरूवरील राज्य संपवणारा काँकिस्तेदोर फ्रान्सिको पिझारो राजधानी कुझकोमध्ये आला.\n१८५९ : ऑलिंपिकचे आधुनिक कालखंडात पुनरुज्जीवन.\n१९२० : 'लीग ऑफ नेशन्स'ची पहिली परिषद.\n१९४३ : जर्मन छळछावण्यांमध्ये जिप्सी लोकांनादेखील ज्यूंप्रमाणेच वागवले जावे अशी हिमलरची आज्ञा.\n१९४९ : नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना गांधीहत्येबद्दल फाशी.\n१९६९ : अमेरिकेच्या राजधानीत व्हिएतनाम युद्धाविरोधात अडीच लाख लोकांनी निदर्शन केले.\n१९७१ : इंटेलतर्फे पहिला व्यावसायिक सिंगल-चिप मायक्रोप्रोसेसर सादर.\n१९८८ : पॅलेस्टिनी नॅशनल काउन्सिलतर्फे स्वतंत्र पॅलेस्टिन राष्ट्राची घोषणा.\n१९८९ : सचिन तेंडुलकरचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण.\n१९९८ : आंतरराष्ट्रीय शस्त्रनिरीक्षकांना परवानगी दिल्यामुळे इराकवरचा हल्ला पुढे ढकलला गेला.\n२००० : झारखंड राज्याची स्थापना.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_17.html", "date_download": "2018-11-15T23:27:11Z", "digest": "sha1:YWMBUD4DN4P5WRLAMOYQCOB3XCAOOW3D", "length": 14148, "nlines": 115, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "रुग्णांची माऊली डॉ. कामाक्षी भाट ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nHome » ईतर , रुग्णांची माऊली डॉ. कामाक्षी भाट » रुग्णांची माऊली डॉ. कामाक्षी भाट\nरुग्णांची माऊली डॉ. कामाक्षी भाट\nवैद्यकीय क्षेत्रात आता बरीच क्रांती झाली आहे. या क्रांतीमागे अनेक महिला डॉक्टरांचाही तितकाच सहभाग आहे. रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळावेत म्हणून देशपातळीवर अनेक संशोधनंही होतात. मात्र मुंबईतील के.ई.एम रुग्णालयातील मेडिकल कॉलेजमध्ये तर रुग्णांची सर्वांगिण काळजी कशी घ्यावी याचा अभ्यासक्रम दिला गेलाय आणि हा अभ्यासक्रम डॉ.कामाक्षी भाटे अगदी सहज सोप्या पद्धतीने शिकवतात. गेल्या कित्येक वर्षांपासून डॉक्टर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्‍या डॉ. कामाक्षी भाटे यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ व्यावसायिक पातळीवर न ठेवता त्याचा सामाजिक पातळीवरही उपयोग करून घेतला आहे. डॉक्टरांनी रुग्णांवर केवळ उपचार करू नये तर त्यांच्या एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊनच त्यांची काळजी घ्यावी असं डॉ.कामाक्षी भाटे पोटतिडकीने सांगतात.\nडॉ. कामाक्षी भाटे या गेल्या 32 वर्षांपासून केईएमच्या जीएस मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना घडवताना त्यांनी केवळ उपचार पद्धतीच शिकवली नाही तर रुग्णांशी सलोखा कसा निर्माण करायचा त्यांच्या परिस्थितीचा अंदाज कसा घ्यावा त्यांच्या परिस्थितीचा अंदाज कसा घ्यावा आपले उपचार त्यांच्या पथ्थी पडतील की नाही याचा आढावा कसा घ्यावा याचेही शिक्षण दिले. केवळ ट्रेनिंग किंवा क्लासेस घेऊन याविषयी माहिती देण्यापेक्षा एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिक्षणविषयक अभ्यासक्रमच सुरू केला. या अभ्यासक्रमालाच म्हणतात कम्यूनिटी मेडिसीन. म्हणजेच कम्यूनिटीमध्ये जाऊन रुग्णांचा अभ्यास करावा. जेणेकरून रुग्णाला बरे करण्यासाठी जास्तीत जास्त आणि चांगल्यात चांगले पर्याय डॉक्टरांना उपलब्ध होऊ शकतील. यासाठी त्यांनी मेडिकल एज्यूकेशन सेंटरचीही स्थापना केली आहे.\nएवढेच नव्हे तर रुग्णांना त्यांचा आजार समजावून सांगण्यासाठी डॉ. भाटे पोस्टर्सचा आधार घेतात. हे पोस्टर्स रुग्णांना कशाप्रकारे मदत करतात, त्यांना त्यांच्या आजाराविषयी कशी माहिती देतात हेसुद्धा डॉ. भाटे आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात. त्यामुळेच के.ई.एम रुग्णालयात प्रत्येक विभागात संबंधित आजारांविषयी माहिती सांगणारे पोस्टर्स लावलेले आहेत.\nडॉ. भाटे यांचे कार्य इथेच संपत नाहीत. त्यांनी अवयवदान जागृतीसाठीही योगदान दिलं आहे. अयवदान सध्याच्या युगात फार महत्त्वाचं आहे असं त्या म्हणतात. कारण आज कित्येक दृष्टिहिनांना हे जग पाहण्यासाठी डोळ्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे मृत्यूनंतर अवयवदान केल्यास दुसरं कोणीतरी तुमच्या डोळ्यांनी जग पाहू शकेल असं त्या सांगतात. अवयवदान जनजागृतीसाठी त्या शक्य त्या पद्धतीने मेहनत घेतात. अगदी वैयक्तिक पातळीवर त्यांनी रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल अनेकांनी घेतली आणि त्यांनीही अवयवदान जनजागृती करण्यास सुरू केली आहे.\nवैद्यकिय क्षेत्र अत्यंत धावपळीचं असतं. रात्री-अपरात्रीही त्यांना कर्तव्यावर हजर राहावं लागतं. या धावपळीच्या युगात माणसाकडे छंद असले तरच तो उत्साहित राहू शकतो. त्याचप्रमाणे डॉ. भाटे यांनीही छंद जोपासले आहे. झाडाझुडपांची काळजी घेणं, नवीन रोपट्यांची लागवड करण्याचा त्यांचा छंद असल्याचं त्या सांगतात. डॉ. भाटे यांचे लहानपण गावी गेलं. गावातल्या शेतीत त्यांनी त्यांचं लहानपण घालवल्याने त्यांना शेतीकामाची, फुलं-फळं झाडांची प्रचंड आवड असल्याचं त्या सांगतात. त्यामुळे मुंबईत आल्यावर त्यांना शेतीकामांची प्रचंड आठवण येऊ लागली. त्यातूनच त्यांनी कुंडीतील शेतीला सुरुवात केली. विविध फळ, फुलांची रोपटी त्यांनी लावलेली असल्याचंही त्या आवर्जून सांगतात. सोबतच त्यांना मेंदी काढण्याचीही खूप आवड आहे. घरात येणार्‍या चिमुकल्यांचा हातात त्या नेहमी मेंदी काढतात. या छंदामुळेच आपल्या कामाचा थकवा जाणवत नाही आणि आणखी काम करण्याची ऊर्जा मिळते असं त्या सांगतात.\nश्री रामायण एक्सप्रेस आजपासून सुरू\nरामायणाशी संबंधित तीर्थस्थळांना जोडण्याचा प्रयत्न नवी दिल्ली वृत्तसंस्था धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे रामाय...\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+037384+de.php", "date_download": "2018-11-15T22:55:56Z", "digest": "sha1:DIN4DEEWWJD72EIBUVZWUZVPIDIRYYGA", "length": 3478, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 037384 / +4937384 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Wechselburg\nआधी जोडलेला 037384 हा क्रमांक Wechselburg क्षेत्र कोड आहे व Wechselburg जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Wechselburgमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Wechselburgमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4937384 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनWechselburgमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4937384 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004937384 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 037384 / +4937384 (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=2670", "date_download": "2018-11-15T23:11:53Z", "digest": "sha1:WBQWA2BWNERSQ3KYYDJFLS5EA732I5F4", "length": 7993, "nlines": 80, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nराज्यातील भाजप सरकार बेशरम\nकॉंग्रेसचे राज्याध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका\nभोर: महिलांवरील अत्याचार वाढले असून, जनतेला असुरक्षित वाटत आहे. मात्र, राज्य सरकारला याची चिंता नाही. कारण हे सरकार बेशरम आहे.\nबुलेट ट्रेन जाऊ द्या, मुंबईची लोकल ट्रेन त्यांना नीट चालविता येत नाही, अशी टीका करून या सरकारला त्यांची जागा दाखवा, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.\nभोर नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी आयोजित सभेत ते बोलत होते.\nचव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. चव्हाण म्हणाले, की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना आता ४३ वर्षांपूर्वीच्या आणीबाणीची आठवण झाली.\nत्यांनी गांधी परिवारावर टीका केली. कित्येक वर्षे देशाचा परिवार गांधी परिवाराने सांभाळला. परंतु, ज्यांना स्वतःचा परिवार नाही त्यांना परिवाराचे महत्त्व काय कळणार भोर नगरपालिकेतील कॉंग्रेसची सत्ता कायमच राहणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.\nकाळा पैसा भारतात आणण्याच्या गोष्टी करणार्‍या भाजप सरकारमुळे देशातील पांढरा पैसा मात्र परदेशात गेला. देशात अदृश्य आणीबाणी लागू झाली आहे. गेली तीन वर्षांत महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण ३८ टक्क्यांनी वाढले आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nनोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब�\nसंशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे �\nसकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श�\nलाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी �\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्\nमोहन भागवत हाजिर हो स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या\nराफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब�\nदिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ �\n१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच�\nजेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश �\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्\nराफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र�\nभाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच\nराफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍\nस्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/rajasthan-slipped-train-coaches-17117", "date_download": "2018-11-15T23:44:25Z", "digest": "sha1:OMKWEFZGIV6PJY5W6WTN2GZF7CC54H4D", "length": 11257, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rajasthan slipped to train coaches राजस्थानमध्ये रेल्वेचे डबे घसरले;12 जखमी | eSakal", "raw_content": "\nराजस्थानमध्ये रेल्वेचे डबे घसरले;12 जखमी\nरविवार, 20 नोव्हेंबर 2016\nबिकानेर - भटिंडा - जोधपूर पॅसेंजरचे नऊ डबे शनिवारी राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात घसरले. यात बारा प्रवासी जखमी झाले आहेत. रजियासरजवळ हा अपघात मध्यरात्री दोनच्या सुमारास घडला.\nबिकानेर - भटिंडा - जोधपूर पॅसेंजरचे नऊ डबे शनिवारी राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात घसरले. यात बारा प्रवासी जखमी झाले आहेत. रजियासरजवळ हा अपघात मध्यरात्री दोनच्या सुमारास घडला.\nअपघातामुळे बिकानेर- सुरतगड रेल्वे मार्ग बंद झाला असून, डबे रूळावरून काढण्याचे काम सुरू झाल्याचे उत्तर-पश्‍चिम रेल्वेच्या बिकानेर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मार्ग बंद झाल्याने जम्मूतावी एक्‍स्प्रेस, कोटा - श्रीगंगानगर एक्‍स्प्रेस दुसऱ्या मार्गावरून सोडण्यात आली. लालगड-अभोर पॅसेंजर व दिल्ली-बिकानेर एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आली. जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आले असून, अन्य प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली. त्यांना नंतर त्यांच्या इच्छित स्थळी पाठवून देण्यात आले, अशी माहिती सजियासर पोलिस स्थानकाचे प्रमुख गणेश कुमार यांनी दिली.\nजमावाने केलेल्या दगडफेकीत मलठणला चार पोलिस जखमी\nफलटण - शहरातील मलठणमधील कुंभार टेक-गोसावी वस्तीवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकताना 20 ते 21 लोकांच्या जमावाने पोलिस पथकावर दगडफेक केली...\nखासगी बसच्या प्रवेशबंदीला स्थगिती\nपुणे- प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसना शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ते ५ ते रात्री ९ प्रवेशबंदी करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या आदेशाला...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=2671", "date_download": "2018-11-15T23:31:57Z", "digest": "sha1:RBFU232TTTPJF4GDCDOQNCUCOWUIILXK", "length": 8235, "nlines": 79, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यात राज्य सरकारला शेवटची संधी\nउच्च न्यायालयाकडून एक आठवड्याची मुदत\nमुंबई: सिंचन घोटाळ्याच्या तपासावरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला गुरुवारी फटकारले. सिंचन घोटाळ्यात आत्तापर्यंत काय चौकशी केली, याबाबतची माहिती एक आठवड्यात सादर करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.\nतपास समाधानकारक न वाटल्यास निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक केली जाईल, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.नागपूरमधील सिंचन घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाल्या आहेत.\nया याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली असता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शेवटची संधी दिली आहे.\nलाचलुचपत विभागाच्या महासंचालकांनी एका आठवड्यात या प्रकरणात चौकशीबाबतचा अहवाल सादर करावा, असे उच्च न्यायालयात सांगितले. तपास समाधानकारक वाटला नाही तर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करु, असेही स्पष्ट करण्यात आले.\nदरम्यान, अमरावती जिल्ह्यातील रायगड नदी सिंचन प्रकल्प आणि वाघाडी सिंचन प्रकल्पाचे कंत्राट मिळवण्यासाठी बनावट दस्तावेज सादर केल्याप्रकरणी अमरावती येथील विशेष तपास पथकाने बाजोरिया कन्स्ट्रक्शनविरुद्ध चांदूर रेल्वे पोलीस ठाणे आणि दर्यापूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती एसआयटीचे पोलीस निरीक्षक उदेसिंग साळुंके यांनी नुकतीच न्यायालयात दिली होती.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nनोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब�\nसंशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे �\nसकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श�\nलाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी �\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्\nमोहन भागवत हाजिर हो स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या\nराफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब�\nदिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ �\n१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच�\nजेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश �\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्\nराफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र�\nभाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच\nराफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍\nस्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/unicode-10-emoji/", "date_download": "2018-11-15T23:36:03Z", "digest": "sha1:MQNEXP2YXWXIB2WTYB422OQGRHWZQR4N", "length": 9302, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Unicode- युनिकोड १० मध्ये नवीन इमोजींचा समावेश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nUnicode- युनिकोड १० मध्ये नवीन इमोजींचा समावेश\nयुनिकोड १० ही आवृत्ती अधिकृतपणे सादर करण्यात आली असून यात ५६ नव्या इमोजींसह काही दुर्मीळ भाषांना सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे.\nयुनिकोड कन्सोर्टीयमने युनिकोड १० ची अधिकृतपणे घोषणा केली आहे. यानुसार युनिकोडमध्ये नव्याने ८५१८ अक्षरांचा समावेश करण्यात आला असून आजवरची अक्षरांची एकत्र संख्या १,३६,६९० इतकी झाली आहे. तर नव्या आवृत्तीत चार नवीन स्क्रीप्ट देण्यात आले असून यावर एकंदरीत १३९ स्क्रीप्ट झालेले आहेत. याशिवाय यात ५६ इमोजींचा समावेश करण्यात आला आहे.\nइमोजी हा मानवी संवादाचा अविभाज्य घटक बनू पाहत आहेत. या पार्श्‍वभूमिवर युनिकोडने आता ५६ नव्या इमोजींना उपलब्ध केले आहे. यात व्हँपायर, सँडविच, मुस्लीम महिला वापरत असणारा हिजाब, झेब्रा, जिराफ आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे युनिकोडने आता बीटकॉईनची इमोजीदेखील सादर केली आहे. याआधी युनिकोडतर्फे काही इमोजी सादर करण्यात आल्या होत्या. युनिकोड १० सह आता नवीन इमोजींची संख्या ६९ झाली असून या सर्व भावचिन्हांचा वापर आता कुणीही करू शकेल. येत्या काही महिन्यांमध्ये युनिकोड १० हे अपडेटच्या स्वरूपात विविध ऑपरेटींग सिस्टीम्ससाठी कार्यान्वित केले जाणार आहे.आणि आपण त्यांना व्हाटसअ‍ॅपसह विविध माध्यमातून वापरू शकतो.\nयुनिकोड १० मधील दुसरे महत्वाचे फिचर म्हणजे यात काही नवीन भाषांना डिजीटल साज चढविण्यात आला आहे. यात मध्य भारतातील आदीवासी भागांमध्ये बोलल्या जाणार्‍या गोंडी बोलीचा समावेश आहे. याशिवाय गुजरातमधील इस्माईल खोजा या जमातीच्या लोकांनी अरबी अक्षरांना गुजरातीत भाषांतरीत करण्यासाठी वापरलेली चिन्हे तसेच मल्याळमच्या सुरियानी या बोलींनाही युनिकोडचा सपोर्ट मिळाला आहे. अर्थात या बोलीभाषा आता युनिकोडच्या स्वरूपात सायबरविश्‍वात वापरता येणार आहेत.\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त…\nआमच्याकडे जागा आहेत ; असे करा अप्लायआमचा एकमेव ई-मेल : [email protected]सावधान \nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\nमराठा आंदोलनाचा पुन्हा भडका ; मराठा संवाद यात्रेला नगरमधून प्रारंभ\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\n‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…\nसावकारांपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांमुळे शेतकरी अधिक त्रस्त : आ. विद्या चव्हाण\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\nमोठी बातमी : मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द\nउत्तर भारतीयांशी राज ठाकरेंनी अशीच जवळीक ठेवावी : आठवले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/articlelist/51327489.cms", "date_download": "2018-11-16T00:19:40Z", "digest": "sha1:775RJPIZG4DQDSGIC322TCROCZZCHXV7", "length": 8664, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Thane News in Marathi: Latest Thane News, Read Thane News in Marathi", "raw_content": "\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nमांगरूळ येथे सलग दुसऱ्या वर्षी समाजकंटकांकडून घातपातम टा वृत्तसेवा, ठाणे शिवसेनेचे खासदार डॉ...\n१९ ते २३ नोव्हेंबरदरम्यान स्वरमैफलUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nदिव्यात महिलेवर सामूहिक बलात्कारUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nथीम पार्क घोटाळा एसीबीदरबारीUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nवनहक्क दाव्यांसाठी कष्टकऱ्यांचा ठिय्याUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nऔरंगाबादच्या तरुणाला ठाण्यात अटकUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nअटकेतील आरोपी पुन्हा पोलिस कोठडीतUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\n‘नव्या ठाण्या’वरून सेनेची कोंडीUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nकारवाईदरम्यान वाहतूक पोलिस जखमीUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nविकासकामांच्या आवाहनावरून आमदारांची कोंडीUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\n‘समृद्धी महामार्गाला माझ्या वडिलांचे नाव द्या’Updated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nमच्छिमारांच्या समस्या सोडवणारUpdated: Nov 16, 2018, 04.00AM IST\n‘मुंडांची जयंती लोकोत्सव व्हावा’Updated: Nov 16, 2018, 04.00AM IST\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nMeToo: फोटोग्राफर राजा बजाज यांच्यावर आरोप\nरॉकेल प्यायल्याने चिमुकल्याचा मृत्यू\nकसारा-मुंबई मार्गावर रेल्वे रुळाला तडा\nठाणे: एकतर्फी प्रेमातून महिलेवर चाकूहल्ला\nविनयभंग करणाऱ्याला तरुणीचा चोप\n'...घाणेकर'वरून मनसेचा खळ्ळ खट्याकचा इशारा\nमाझ्या राजीनाम्याविषयी मनेका नव्हे, शहा ठरवतील \n'राजधानी'त चुकून गोळी सुटल्याने खळबळ\nmaratha reservation: आंदोलन नको, १ डिसेंबरला जल्लोष करा: मुख्यमंत्री\nभाजप-मनसेत रंगलं कार्टून वॉर\nपुणे: महिलेचा सर्वाधिक ‘बोन्साय’ वृक्ष लागवडीचा विक्रम\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/dance-bar-money-shortage-16439", "date_download": "2018-11-15T23:58:30Z", "digest": "sha1:TZY44SBMH7AVHJ2A2MZX3KTXPBD2TIHJ", "length": 13929, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "dance bar money shortage डान्स बारमधील पैशांचा पाऊस आटला | eSakal", "raw_content": "\nडान्स बारमधील पैशांचा पाऊस आटला\nसोमवार, 14 नोव्हेंबर 2016\nटीप मिळत नसल्याने ५० टक्के बारबाला आणि वेटर घरी\nमुंबई - चलनातून पाचशे-हजारच्या नोटा रद्द झाल्याचा फटका मुंबईतील डान्स बारनाही बसला आहे. चार दिवसांपासून डान्स बारमध्ये शुकशुकाट पसरला आहे. बारबाला आणि नोकरांना टीप मिळत नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांत बाजारात सुट्टे पैसे मिळाले नाहीत तर बारमधील सर्वांना घरी राहण्यास सांगितले जाणार आहे. टीप मिळत नसल्याने ५० टक्के बारबाला घरातून बाहेरच पडलेल्या नाहीत.\nटीप मिळत नसल्याने ५० टक्के बारबाला आणि वेटर घरी\nमुंबई - चलनातून पाचशे-हजारच्या नोटा रद्द झाल्याचा फटका मुंबईतील डान्स बारनाही बसला आहे. चार दिवसांपासून डान्स बारमध्ये शुकशुकाट पसरला आहे. बारबाला आणि नोकरांना टीप मिळत नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांत बाजारात सुट्टे पैसे मिळाले नाहीत तर बारमधील सर्वांना घरी राहण्यास सांगितले जाणार आहे. टीप मिळत नसल्याने ५० टक्के बारबाला घरातून बाहेरच पडलेल्या नाहीत.\nनागरिकांना पैशासाठी तासन्‌तास बॅंकेबाहेर रांगा लावाव्या लागत आहेत. खात्यात पैसे आहेत; पण खिसे रिकामे, अशी अवस्था असल्याने अनेकांनी मनोरंजनावर काट मारली आहे. परिणामी पैशाच्या पावसाची बरसात होणारे डान्स बार ओस पडले आहेत. शहरात एकूण २५० डान्स बार आहेत. पैसे नसल्याने सध्या तिथे दिवसाला अवघे दोन-तीन ग्राहक येत आहेत. ग्राहक घटल्यामुळे बारबालांना फारशी टीप मिळत नसल्याने पदरचे पैसे खर्च करून त्या बारमध्ये येत आहेत. टीप मिळत नसेल तर खायचे काय, अशी चिंता त्यांना लागली आहे. परिणामी ५० टक्‍क्‍यांहून अधिक बारबालांनी घरीच राहणे पसंद केल्याचे ‘आहार’चे (परफॉर्मन्स बार) अध्यक्ष भारत ठाकूर यांनी सांगितले. बारमध्ये सुट्या पैशांवरून अडचण येत आहे. वेटरलाही टीप मिळत नसल्याने ते हवालदिल झालेत.\nहाजीअली दर्ग्याबाहेरील भिकाऱ्यांना झळ\nहाजीअली दर्ग्याबाहेर बसणाऱ्या भिकाऱ्यांना नोटांच्या टंचाईची झळ बसली आहे. अंबरनाथहून रोज हाजीअली दर्ग्यात येणारे हुसेन पप्पूवाले यांच्यासह चौघे जण दिवसाला पाचशे-सातशे रुपये कमावतात. मात्र, चार दिवसांपासून त्यांना दिवसाला अवघे ८० ते ९० रुपये मिळत आहेत. अब्दुल हुसेनला दिवसाला ३५०-४०० रुपये मिळायचे; पण दोन दिवसांपासून ५० रुपयांपेक्षा जास्त मिळालेले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nनांदेड-दिल्ली विमानसेवा सोमवारपासून सुरू\nनांदेड : मागील अनेक दिवसापासून नांदेड ते दिल्ली विमानसेवेला अखेर मुहूर्त लागला. येत्या सोमवारी (ता. 19) एअर इंडियाची ही सेवा सुरू होणार असून सचखंड...\nशेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण\nमुंबई - जागतिक पातळीवरील नकारात्मक स्थितीमुळे शेअर बाजारात बुधवारी मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍...\nखान्देशातील तमाशा मंडळाची अनुदानासाठी धडपड \nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या युगात मनोरंजनाच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले असले, तरी आजही ग्रामीण भागात...\nउड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात\nदेहू - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या पुलावर...\nसज्जनगडावरून उडी मारून प्रेमीयुगुलाची आत्महत्या\nसातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली. पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=2672", "date_download": "2018-11-15T23:51:57Z", "digest": "sha1:ECIS4ZAN6MNTYJGAXCYEOA6SKPYIKUPQ", "length": 10519, "nlines": 85, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\n‘शिवसेना कोकणवासियांची दिशाभूल करतेय’\nनाणार प्रकल्पावरुन शिवसेना-कॉंग्रेसमध्ये खडाजंगी\nनागपूर : नाणार प्रकल्प मुद्यावरून विधानसभेत शिवसेना पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ शिवसेनाच नाहीतर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसननेही नाणार प्रकल्प मुद्यावरुन रिंगणात उडी घेतली आहे.\nनाणार मुद्यावर चर्चा करण्याची आमदारांकडून मागणी केली जात आहे. यावेळी सभागृहात विरोधकांसह शिवसेनेच्या आमदारांनीही वेलमध्ये उतरुन सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात सुरुवात केली.\nतर दुसरीकडे नाणार प्रकल्पावरुन शिवसेना आणि कॉंग्रेसमधील आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित केले.\n‘नाणार’वरुन शिवसेना-कॉंग्रेसमध्ये वादंगशिवसेना नाणारवासियांची दिशाभूल करत असल्याचे राधाकृष्ण विखे- पाटील यांनी म्हणताच, शिवसेनेच्या आमदारांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. यामुळे सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.\n‘विखे-पाटील यांनी शिवसेनेला शिकवू नये’नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कॉंग्रेस आणि काही लोकांना हे बोचले, अशी टीका शिवसेनेच्या नीलम गोर्‍हे यांनी केली आहे.\nयातूनच शिवसेनेविरुद्ध जहरी भाषा बोलण्याचे त्यांनी काम केले. शेतकर्‍यांचा संप मोडण्यात पुढाकार घेणार्‍या विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेला शिकवू नये, असेही नीलम गोर्‍हे यांनी यावेळी म्हटले.\nनाणार प्रकल्प धोकादायक - भास्कर जाधवग्रीन रिफायनरी आणि न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्ट एकत्र आल्यास मोठा धोका होऊ शकतो, असे विधान अनिल काकोडकर यांनी वक्तव्य केले होते.\nयाचा गांभीर्याने विचार करावा. जगात कुठेही न्यूक्लिअर पॉवर आणि ग्रीन रिफायनरी प्रकल्प एकत्र नाहीत, असे भास्कर जाधव यांनी सांगितले.\nएकीकडे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला मान्यता दिली आहे. दुसर्‍या बाजूला ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या दोन्ही प्रकल्पात एरिअल अंतर २.५ किलोमीटरचा आहे.\nत्यामुळे हा प्रकल्प धोकादायक आहे. हा १७ गावांचा प्रश्‍न नाही हा संपूर्ण कोकणाचा प्रश्‍न आहे. कोकणाच्या आजूबाजूला सांगली आणि कोल्हापूर जिल्हेदेखील आहेत. या जिल्ह्यांनाही धोका आहे.\nसरकारने हट्ट सोडावा. आम्ही कोकणातील लोक जिवंत राहिलो तरच आम्हाला रोजगार मिळेल. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून विरोधी पक्षनेते यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर तात्काळ यावर चर्चा करा.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nनोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब�\nसंशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे �\nसकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श�\nलाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी �\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्\nमोहन भागवत हाजिर हो स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या\nराफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब�\nदिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ �\n१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच�\nजेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश �\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्\nराफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र�\nभाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच\nराफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍\nस्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://puneganeshfestival.com/pune-readmore1.php?id=26&desc=kesariwada%3Cbr%3E", "date_download": "2018-11-15T22:54:13Z", "digest": "sha1:DSCTCH55ZWSJDMAQ2D6TWVHTPDJLB53K", "length": 4937, "nlines": 83, "source_domain": "puneganeshfestival.com", "title": "puneganeshfestival.com PuneGaneshFestival.com", "raw_content": "\nकेसरीवाडा गणपतीकेसरीवाडा गणपती केसरीवाडा गणपतीकेसरीवाडा गणपती केसरीवाडा गणपतीकेसरीवाडा गणपती केसरीवाडा गणपतीकेसरीवाडा गणपती केसरीवाडा गणपतीकेसरीवाडा गणपती केसरीवाडा गणपतीकेसरीवाडा गणपती केसरीवाडा गणपतीकेसरीवाडा गणपती केसरीवाडा गणपतीकेसरीवाडा गणपती\nकेसरीवाडा गणपतीकेसरीवाडा गणपती केसरीवाडा गणपतीकेसरीवाडा गणपती केसरीवाडा गणपतीकेसरीवाडा गणपती केसरीवाडा गणपतीकेसरीवाडा गणपती केसरीवाडा गणपतीकेसरीवाडा गणपती केसरीवाडा गणपतीकेसरीवाडा गणपती केसरीवाडा गणपतीकेसरीवाडा गणपती केसरीवाडा गणपतीकेसरीवाडा गणपती केसरीवाडा गणपतीकेसरीवाडा गणपती केसरीवाडा गणपतीकेसरीवाडा गणपती\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95/", "date_download": "2018-11-16T00:07:29Z", "digest": "sha1:RTHTADWHOQVUNXPTJK2WXOB3G7LFRFDH", "length": 7669, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खेळाडूंना पालिकेच्या नोकरीत आरक्षण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nखेळाडूंना पालिकेच्या नोकरीत आरक्षण\nपुणे – शहरातील राज्य, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत शहराचा लौकिक वाढविणाऱ्या खेळाडूंना महापालिकेच्या नोकऱ्यांमध्ये 5 टक्के आरक्षण, खेळाडूंना शिष्यवृत्ती, विमा, क्रीडा स्पर्धांच्या तयारीसाठी आर्थिक मदत अशा प्रकारच्या सवलती महापालिकेकडून दिल्या जाणार आहेत.\nपालिकेच्या सुधारित क्रीडा धोरणात सुचविण्यात आल्या असून हे धोरण स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आले आहे.\nमहापालिकेकडून 2013 मध्ये क्रीडा धोरण तयार करण्यात आले आहे. मात्र, या धोरणात काही त्रुटी असल्याने विद्यमान क्रीडा समितीने या धोरणात काही बदल काण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून क्रीडा समितीकडून या धोरणाच्या सुधारीत तरतूदीबाबत चर्चा सुरू होती. त्यानंतर अखेर खेळाडूंसाठी मदतीच्या भरघोस तरतूदी करून हे धोरण मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आले आहे.\nअशा आहेत सुधारीत धोरणातील तरतूदी\n1) राज्यस्तरीय खेळाडूंना पालिका नोकरीत 5 टक्के आरक्षण\n2) राज्य वर राष्ट्रीय स्तरावरील खेळांडूंना शिष्यवृत्ती\n3) क्रीडा स्पर्धांच्या तयारीसाठी खेळांडूना आर्थिक साह्य\n4) साहसी खेळांची तयार करणाऱ्यांना आर्थिक मदत\n5) खेळाडूंसाठी शहरात क्रीडा अकादमी\n6) खेळाडूंना 1 लाखाचा विमा\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article295 बेशिस्त वाहनचालकांना सव्वाचार लाखांचा दंड\nNext articleपुण्याचे पाणी कमी होणार नाही\nटाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्स स्पर्धा : विश्वनाथन आनंदने पटकाविले विजेतेपद\n#SLvENG 2nd Test : श्रीलंकेची इंग्लंडवर 46 धावांची आघाडी\n#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत\nआंतरराष्ट्रीय धावपटू ‘पलेंदर चौधरी’ची आत्महत्या\nअग्निशमन दल भरतीबाबतही “अभ्यास’\nसाखर कारखान्याच्या अडचणींमध्ये वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/debris-removed-in-the-lamp/articleshow/65734907.cms", "date_download": "2018-11-16T00:18:09Z", "digest": "sha1:ON7DOLVGHQCEKRW7B2HY5UE2LHUQWWD4", "length": 13361, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: debris removed in the lamp - लातुरातील आतिक्रमणे हटवली | Maharashtra Times", "raw_content": "\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nलातूरातील अतिक्रमणांवर हातोडपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा सुरू म टा...\nपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा सुरू\nम. टा. प्रतिनिधी, लातूर\nलातूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या अतिक्रमणावर शनिवारी पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने कारवाई केली. विशेषता शिवाजी चौकात अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमणे काढण्याची हिमंत पालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी दाखवली. दुसरीकडे आमच्या मालकीची जागा आहे असे सांगून कायम तेथेच बसणाऱ्या दुकानदारांना मालकी हक्काची कागदपत्रे सादर करण्याची आदेश त्यांनी दिले.\nशुक्रवारी रात्री अकरा वाजता पालिकेची सर्वसाधारण सभा संपली. त्यानंतर शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून आयुक्त दिवेगावकर यांनी अतिक्रमण हटावची मोहीम सुरू केली. शिवाजी चौकातील अतिक्रमणावर कारवाई केल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. मोहीम यशस्वी करण्यासाठी उपायुक्त वसुधा फड, अतिक्रमण विभाग प्रमुख बोराडे, त्यासोबतच डीवायएसपी हेमंत जाधव यांच्यासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nलातूर शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी काही अतिक्रमणे हटवणे एवढाच मार्ग आमच्यासमोर आहे. त्यासोबतच ज्यांच्या जागाचे वाद न्यायालयात आहेत. त्यांचे निकाल लागल्यानंतर कायद्यानुसार त्यांना नुकसान भरपाई देण्याचे पालिकेने पत्राद्वारे कळवलेले आहे. त्यामुळे जिथे रस्ता होत नव्हता तिथे रस्ता होईल आणि जी अतिक्रमणे आहेत ती पाडण्यात येणारच असे कौस्तुभ दिवेगावकर यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.\nशिवाजी चौकातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सर्व अतिक्रमणे हटवली आहेत. त्यासोबचत शिवाजी चौक ते तहसील कार्यालय या मार्गावरील दोन्ही बाजूचे अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. काही दुकानदारांना मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. त्यांनी जर मालकी हक्क सादर केले नाही तर त्यांची दुकाने काढण्यात येणार आहेत. त्यासोबचत ही मोहीम येत्या काळात सुरूच ठेवण्यात येणार आहे, अतिक्रमण हटाव मोहिमेचे प्रमुख उपायुक्त हर्षल गायकवाड यांनी सांगितले.\nवाहतूक व्यवस्थेचे धोरण ठरल्यावर कारवाई\nशहरातील शाळा, महाविद्यालय आणि महत्वाच्या रुग्णालयासमोरील जागेत मोठ्या संख्यने बेकायदेशीर वाहने उभी असतात. त्याचा शाळकरी मुले, रुग्ण, रुग्णवाहिकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील अतिक्रमण येत्या काळात शहराच्या वाहतूक व्यवस्थेचे धोरण नक्की झाल्यानंतर पोलिसांच्या मदतीने काढण्यात येणार असल्याचे हर्षल गायकवाड यांनी स्पष्ट केले.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nश्रीलंकेच्या संसदेत खासदारांमध्ये तुफान राडा\nराहुल हे तर 'इटली का सौदागर': योगी आदित्यनाथ\nममता बॅनर्जींचा भाजपवर निशाणा\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\nओला, उबर पुन्हा संपावर\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार\nपुण्याचे नाव जिजापूर करा: संभाजी ब्रिगेड\nचंद्रकांत पाटलांची आज उलटतपासणी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘पुलं’च्या साहित्याविषयी कुटुंबीयांकडून पत्रक...\nदेशात भाजपची हुकूमशाही: आझाद...\n...तर 'कायद्याचे राज्य' कोसळेल: सरन्यायाधीश मिश्रा...\n... अन् उलगडला हत्येचा घटनाक्रम...\nपैसे उकळणाऱ्या दोन पोलिसांचे निलंबन...\nजनसंघर्ष यात्रेसाठी गर्दी जमवण्याचे आदेश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/india-vs-westindies-second-test-draw/", "date_download": "2018-11-15T23:11:49Z", "digest": "sha1:WARLUM3WWPB5ZJDRMYJSTD6GBMDH45L4", "length": 19666, "nlines": 242, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "दुसरा कसोटी सामना अनिर्णित - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome क्रीडा दुसरा कसोटी सामना अनिर्णित\nदुसरा कसोटी सामना अनिर्णित\nजमैक : पाऊस आणि रोस्टन चेसच्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने जमैका कसोटी अनिर्णीत राखण्यात यश मिळवलं. या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या दिवशी सहा विकेट्सची आवश्यकता होती. पण 4 बाद 48 धावांवरुन खेळण्यास सुरुवात करण्याऱ्या विंडीजच्या खेळाडूंनी पाचव्या दिवशी अगदी चांगली फलंदाजी केली. विंडीजच्या रोस्टन चेसने 269 चेंडूंत पंधरा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 137 धावांची खेळी केली. हे त्याचे कारकीर्दीतले पहिललेच शतक ठरले. याच शतकाच्या जोरावर विंडीज ला हा सामना अनिर्णित करण्यात यश आले.\nपावसामुळे या कसोटीच्या चौथ्या दिवशी केवळ 15.5 षटकांचाच खेळ झाला होता. भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधला तिसरा सामना 9 ऑगस्टला सेंट ल्युसियामध्ये खेळवला जाणार आहे.\nNext Newsवाहतुकीचे नियम मोडल्यास आता दहापट दंड\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nचंद्रभागेतील पुंडलिक मंदिर पाण्यात\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे मंडप उभारणीचा शुभारंभ\nघरफोडी करणारी सराईत महिला गुन्हेगार गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून जेरबंद\nविक्रमबाबा पाटणकर यांच्या प्रयत्नातून डोंगर-दुर्गम वनकुसवडे पठारावर महाआरोग्य शिबिर संपन्न.\nसातार्‍यात गुरूवार दि. 28 पासून वार्षिक रथोत्सवास प्रारंभ ; दि....\nनिसर्ग आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षसंवर्धन अत्यावश्यक : सौ. वेदांतिकाराजे भोसले ;...\nमसूर भागातील गावांचा पाणी प्रश्‍न कायमस्वरुपी सोडवू : बानुगडे पाटील\nभाजप नव्हे तर मराठा म्हणूनच क्रांती मोर्चात सहभाग :कांताताई नलावडे\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nकाळचौंडी येथील तलावाला गळती ठेकेदाराकडून निकृष्ट काम,ग्रामस्थाचा उपोषणाचा इशारा\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर...\nअटीतटीच्या सामन्यात भारताचा पराभव\nपरदेशात जिंकण्याचे ‘विराट’ आव्हान\nभारतीय गोलंदाजीपुढे वेस्टइंडिज संघ गारद\nऐतिहासिक 500 व्या कसोटीत भारताचा विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-diwali-news-454600-2/", "date_download": "2018-11-15T23:03:47Z", "digest": "sha1:3GG2R26S3FREKFR23JWN5G4CFTGITZPQ", "length": 8715, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फटाकेमुक्त ‘दीपावली’ साजरी करणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nफटाकेमुक्त ‘दीपावली’ साजरी करणार\nस्वामी समर्थच्या विद्यार्थ्यांनी घेतली शपथ\nपाथर्डी – शहरातील स्वामी समर्थ विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी फटाके न वाजविण्याची शपथ घेतली, शाळा प्रशासनाच्या या उपक्रमाचे शहरात स्वागत होत आहे. दीपावली म्हणजे दीपोत्सव, दिव्यांचा सण, पणत्या, आकाशदिवे, रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा, मिठाई आणि फराळाची देवाण-घेवाण, आनंदाचे उधाण, जुने मतभेद, हेवेदावे विसरून एकमेकांना आनंदाने भेटण्याचे दिवस, नातेवाईक, भाऊ-बहीण यांच्या भेटीचा सण आणि त्याचबरोबर मुलांचा उत्साह, आनंद म्हणजे फटाके \nफटाक्‍यांची आतषबाजी, धूमधडाका, रात्र झाली की हवेत उडणाऱ्या रंगीबेरंगी फटाक्‍यांनी आसमंत उजळून निघतो. फटाक्‍यांच्या धूमधडाक्‍याने परिसर व्यापून जातो. मुलांच्या उत्साहाला उधाण येते. मात्र हेच फटाके ध्वनी आणि वायु प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत.\nफटाक्‍यांच्या आवाजाने ध्वनीप्रदूषण तर होतेच, परंतु फटाक्‍यांच्या धुराने हवेच्या प्रदूषणाचा स्तरही वाढतच जातो. यामुळे घशाचे आणि फुप्फुसाचे आजार वाढतात, वृद्धांना ध्वनी आणि वायूप्रदूषणाचा भयंकर त्रास होतो, लहान मुले, नवजात अर्भके, गरोदर स्त्रियांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nयाच पार्श्वभूमीवर पाथर्डी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या श्री स्वामी समर्थ बालविद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष दिलीप भांडकर, मुख्याध्यापक एकनाथ ढोले, शिक्षक सोनाली सोनवणे, प्रविण गोल्हार, अनिता कानडे, सुधीर पगारे, स्मिता चिंतामणी, प्रसाद मरकड, बंडू गाडेकर, सुरज आव्हाड शिक्षकेतर कर्मचारी अनिकेत झोंड, कृष्णा होनमणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकर्जफेड आधी की गुंतवणूक\nNext articleबोंडअळीग्रस्तांच्या खात्यावर पावणेतीन कोटी होणार जमा\nपाणी उपश्‍याप्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nयुवकांच्या प्रसंगावधानाने वाचले महिलेचे प्राण\nसेंट्रल बॅंकेसमोरील उपोषण मागे\nअकोलेत छात्रभारती विद्यार्थी संघटनेचा मोर्चा\nपिचडांच्या प्रकृतीची पवारांकडून विचारपूस\nश्रीगोंद्यातील साखर कारखान्यांना ऊस टंचाई भेडसावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/publication-of-vitamins-book/articleshow/65344906.cms", "date_download": "2018-11-16T00:20:47Z", "digest": "sha1:57GQBT22LVTXB2B2TPIUAELTKJ7Q73TA", "length": 10857, "nlines": 135, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: publication of 'vitamins' book - ‘व्हिटॅमिन्स’ पुस्तकाचे प्रकाशन | Maharashtra Times", "raw_content": "\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nशास्त्रज्ञांचे साहस, विलक्षण बुद्धिमत्ता आणि चिकाटी यांची अद्भूत कहाणी असलेल्या 'व्हिटॅमिन्स' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे...\nशास्त्रज्ञांचे साहस, विलक्षण बुद्धिमत्ता आणि चिकाटी यांची अद्भूत कहाणी असलेल्या 'व्हिटॅमिन्स' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. जीवनसत्त्वांअभावी होणार्‍या बेरीबेरी, रातांधळेपणा, पेलाग्रा, स्कर्व्ही या आजारांचा शोध, इतिहास व उपाय याची साद्यंत माहिती या पुस्तकात असून, मानवी आरोग्यासाठी अतिआवश्यक असणाऱ्या अ, ब, क, के ही जीवनसत्त्वे आणि बी कॉम्प्लेक्स आणि रायबोफलेविन इत्यादी सूक्ष्म पोषणतत्त्वांचा शोध, त्यांच्या अभावाने घातलेले थैमान याविषयीची रंजक माहिती पुस्तकात आहे. लेखक अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये लिखित 'व्हिटॅमिन्स' या पुस्तकाचा आणि 'रक्त' या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन इंटर डिसिप्लिनरी स्कूल ऑफ हेल्थ सायन्स येथील प्राध्यापक व सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अँड इंटिग्रेटिव्ह हेल्थ (सीसीआयएच) या पुणे विद्यापीठातील संस्थेचे संचालक डॉ. भूषण पटवर्धन व मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ. पां. देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. साकेत प्रकाशन व अक्षरधारा बुक गॅलरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम नवी पेठेतील पुणे पत्रकार संघ येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे.\nपत्रकार संघ : सायं. ६\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nश्रीलंकेच्या संसदेत खासदारांमध्ये तुफान राडा\nराहुल हे तर 'इटली का सौदागर': योगी आदित्यनाथ\nममता बॅनर्जींचा भाजपवर निशाणा\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\nओला, उबर पुन्हा संपावर\nराष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार\nपुण्याचे नाव जिजापूर करा: संभाजी ब्रिगेड\nचंद्रकांत पाटलांची आज उलटतपासणी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करा...\nMaratha Reservation: मराठा समाजाला राजकीय आरक्षण नको: पवार...\nपंधरा ऑगस्टपर्यंत बंदोबस्त कायम राहणार...\nआजची अघोषित आणीबाणी धर्मांध: यशवंत सिन्हा...\nMaharashtra Bandh: पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड...\n‘पाण्यासाठी पुन्हा न्यायालयात जाऊ’...\nसमान पाणी पुरवठ्याचेकर्जरोखे पुन्हा बँकेत ठेव...\nनिधी खर्च करण्यासाठीच विकासकाम...\nमध्य महाराष्ट्राला सरासरी पावसाची अपेक्षा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/only-muslims-break-prisons-and-not-hindus-asks-digvijay-singh-15018", "date_download": "2018-11-15T23:35:38Z", "digest": "sha1:E6QX7LG5FCXJRYX3Z44HYO2SCUBGZ6PZ", "length": 13724, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Only muslims break prisons and not hindus, asks Digvijay Singh मुस्लिम दहशतवादीच कसे पळतात?: दिग्विजयसिंह | eSakal", "raw_content": "\nमुस्लिम दहशतवादीच कसे पळतात\nमंगळवार, 1 नोव्हेंबर 2016\nनवी दिल्ली - भोपाळ मध्यवर्ती तुरुंगातून पळून गेलेले आठ दहशतवादी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्याच्या घटनेवर कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी \"हिंदू दहशतवादी पळून न जाता फक्त सीमीचे मुस्लिम दहशतवादीच कसे पळून जातात' असे म्हणत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.\nनवी दिल्ली - भोपाळ मध्यवर्ती तुरुंगातून पळून गेलेले आठ दहशतवादी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्याच्या घटनेवर कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी \"हिंदू दहशतवादी पळून न जाता फक्त सीमीचे मुस्लिम दहशतवादीच कसे पळून जातात' असे म्हणत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.\nदिवाळीतील धामधुमीचा लाभ घेत भोपाळच्या मध्यवर्ती तुरुंगात असलेले सीमीचे आठ दहशतवादी रविवारी तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर भोपाळपासून 10 किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेश पोलिसांनी या आठही अतिरेक्‍यांना घेरले आणि त्यात ते सर्वजण ठार झाले. या पार्श्‍वभूमीवर दिग्विजयसिंह यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्त्वाखालील मध्य प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. \"सीमी'चे दहशतवादी पळून जाण्याबाबतची गोपनीय माहिती असतानाही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची टीका दिग्विजयसिंह यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची सत्य लपवून न ठेवता राष्ट्रीय सुरक्षा संस्थेकडून (एनआयए) किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाकडून सविस्तर चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच 'मी जर काही चूक बोलत असेल तर भारतीय जनता पक्षाने माझ्यावर कारवाई करावे', असे आव्हानही त्यांनी दिले आहे.\nदरम्यान केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिग्विजयसिंह यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, \"दिग्विजयसिंह यांनी अलिकडेच बाटला हाऊस चकमकीबद्दल प्रश्‍न उपस्थित केले होते आणि सोनिया गांधी यांनी त्यावेळी ही पक्षाची भूमिका नसल्याचे म्हटले होते.' तसेच 'आता मला सोनिया गांधी यांना विचारावेसे वाटते की दिग्विजयसिंह जे बोलत आहेत ती कॉंग्रेसची भूमिका आहे का', असे म्हटले आहे.\nओला, उबरचा उद्यापासून बंद\nमुंबई - बंद पुकारूनही मागण्या मान्य होत नसल्याने ओला, उबरचे चालक शनिवार (ता. 17) पासून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nभाजप सरकार शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा शाप ठरत आहे : विखे पाटील\nचिखली : राज्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळाचे भिषण सावट पसरलेले असताना राज्य सरकार मात्र ट्रीगर वन् ट्रीगर टू अशी गोंडस नावे देऊन एकाच...\nहणबरवाडी-धनगरवाडी योजनेचे पाणी विधानसभा निवडणूकीपूर्वी मिळणार : चरेगावकर\nकऱ्हाड : दोन्ही काँग्रेसच्या निष्क्रीयतेमुळे कऱ्हाड उत्तरमधील अनक वर्ष रखडलेल्या हणबरवाडी - धनगरवाडी योजनेचे पाणी येत्या विधानसभा निवडणूकीपूर्वी...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी मारेकऱ्याना फाशीची शिक्षा झाली पाहिजे - रामदास आठवले\nब्रह्मपुरी (सोलापुर) - प्रतीक शिवशरण हत्या प्रकरणात दोन आठवड्याचा कालावधी उलटूनही पोलीस पथकास अजूनही तसाप लागला नाही. तरी तपास सीआयडीकडे देण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/9430", "date_download": "2018-11-16T00:05:39Z", "digest": "sha1:IX5RSYBZN3L7KTS5MWMCBPAEMNU7OWLK", "length": 55070, "nlines": 310, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ववि २००९ (मावळसृष्टी)- वृत्तांत व प्रतिक्रिया | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ववि २००९ (मावळसृष्टी)- वृत्तांत व प्रतिक्रिया\nववि २००९ (मावळसृष्टी)- वृत्तांत व प्रतिक्रिया\nमायबोलीचा वर्षाविहार-२००९ मावळसृष्टी येथे १९ जुलै २००९ रोजी संपन्न झाला.\nया वविला खालील मायबोलीकरांची (व अर्थातच त्यातील काहींच्या कुटूंबियांची) उपस्थिती लाभली.\nकाय काय झाले या ववित मावळसृष्टीतल्या अरुंद रस्यावरून कशा गेल्या पुणे अन मुंबईच्या ५० सीटर बसेस मावळसृष्टीतल्या अरुंद रस्यावरून कशा गेल्या पुणे अन मुंबईच्या ५० सीटर बसेस लोणावळ्यापेक्षाही उंच असलेल्या मावळसॄष्टीतल्या धबधब्याला गाठण्यासाठी पुन्हा शेकडो फुट खोल जाऊन कुणी कुणी काय काय कष्ट केले लोणावळ्यापेक्षाही उंच असलेल्या मावळसॄष्टीतल्या धबधब्याला गाठण्यासाठी पुन्हा शेकडो फुट खोल जाऊन कुणी कुणी काय काय कष्ट केले सांस्कृतिक कार्यक्रमात कुणी काय धमाल उडवली सांस्कृतिक कार्यक्रमात कुणी काय धमाल उडवली मुकाभिनयात कुणी मारली बाजी, अन कुणी केला अचाट नि अतर्क्य अभिनय मुकाभिनयात कुणी मारली बाजी, अन कुणी केला अचाट नि अतर्क्य अभिनय बसमध्ये येता-जाताना कसे कोसळले हास्याचे धबधबे, अन कशा वाहिल्या पांढर्‍या शाईच्या नद्या बसमध्ये येता-जाताना कसे कोसळले हास्याचे धबधबे, अन कशा वाहिल्या पांढर्‍या शाईच्या नद्या 'मायबोली क्विझ' मध्ये कशी झाली मायबोलीकरांच्या 'ज्ञानाची' चाचणी 'मायबोली क्विझ' मध्ये कशी झाली मायबोलीकरांच्या 'ज्ञानाची' चाचणी खान-पान कार्यक्रमात कोण ठरले सरस खान-पान कार्यक्रमात कोण ठरले सरस सांस्कृतिक समितीने अन मायबोलीकरांनी कशी उडविली एकेमेकांची विकेट सांस्कृतिक समितीने अन मायबोलीकरांनी कशी उडविली एकेमेकांची विकेट ववि 'सुखरूप' पार पाडल्याबद्दल कसा झाला संयोजकांचा सत्कार\nप्रचंड उत्साह आणि मायबोलीकरांची विक्रमी हजेरी यासाठी हा 'ववि' लवकर विसरला जाणार नाही, यात शंकाच नाही. या धमाल सहलीत सहभागी झालेले मायबोलीकर, त्यांच्याच शब्दांतील वृत्तांत आणि त्यांच्याच खास भाषेतल्या प्रतिक्रिया लवकरच इथे येत आहेत..\nतर, सावरून बसा लोकहो सादर आहे, तुमच्याच मित्रांनी केलेल्या धमालीचा धमाल वृत्तांत..\nपरत एकदा पार पडलेल्या धमाल वविसाठी सर्व संयोजकांचे मनःपूर्वक आभार.....\nचला मंडळी पटापटा वृत्तांत लिहा.. आणि सर्वात महत्त्वाचे.. प्रथमच वविला आलेल्या लोकांनी जास्तीत जास्त वृत्तांत लिहा बरका....\n\"हाती घ्याल ते घरीच न्याल\"\nअरे ये टायपा बिगी बिगी .. नायतं म्या सुरु व्हइन.. हां\nखूप धमाल आली. संयोजक व सासंचे आभार मला अजून केपीचा अभिनय डोळ्यासमोरुन जात नाहिये\nधमाल वविची कमाल मज्जा\nसमस्त संयोजकांचे हार्दिक आभार\n'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'\n>>अरे ये टायपा बिगी बिगी .. नायतं म्या सुरु व्हइन.. हां >> ए या मीनुला केक द्या रे कुणितरी..\nनको नको दक्षे.. तिला बोलूदेत.. तिच्या भावना उचंबळून आल्यात तर त्या एकदाच्या बाहेर पडूदेत.. नाहीतर किती बरं त्रास होईल तिला..\nहलके घ्या, जड घ्या\nदिवे घ्या, अंधार घ्या\nनी तिला अशी मुभा मिळाली तर साज्याला पळून जावं लागेल, वृ ऐवजी ती १३, १२ असं कायतरी\nइतके दिवस उत्सुकता होती रोज कुणाशी गप्पा मारतो, कुणाचे वाद वाचतो, वाद घालतो ते सगळे प्रत्यक्ष कसे आहेत ते बघण्याची. ती इच्छा ह्या निमित्ताने पुर्ण झाली. आणि एक गोष्ट पटली आयडिज वरुन किंवा, इथल्या कमेंटसवरुन बांधलेली गृहितके पार कोलमडतात (चांगल्या अर्थी) प्रत्यक्षात पटकन सुर जुळुनही जातात. नविन मैत्री जोडायला नी आधी असलेली मैत्री घट्ट व्हायला ह्या ववीची मदत झाली.\nबसमधे बसल्यापासुन जी धम्माल मस्ती सुरु होती ती बघणार्‍या बाहेरच्या माणसाला नक्की वाटेल कि हा एखादा कॉलेज किंवा त्याही आधीपासुनचा गृप चाललाय सहलीला. परकेपणा नावालाही नव्हता कुठे.\nमाझी तरी रोज हजेरी असते माबोवर म्हणुन माझ्याकरता सगळे आयडीज मुळे का होईना थोड्याफार परिचयाचे झालेले पण माझी लेक आणि नवरा ह्यांना कोणी माहीत नसताना देखील (अपवाद कट्टेकरी कारण आम्ही ह्या आधी भेटलेलो, सहलीला गेलेलो) कुठेही परकेपणा वाटला नाही.\nइतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार\nखर्रर्रर्रच खुप मज्जा आली .... संयोजकांचे आणि सास चे अभार \nइथे प्रत्येकाला वाटतं, आपण किती शहाणे\nयावर उपाय एकच, सगळं शांतपणे पाहणे \nसूचना : हातात दिवे घेऊनच वाचा\nगेला महिनाभर ज्याची अखंड चर्चा चालू होती तो वविचा दिवस उजाडला. संयोजकांनी केलेल्या सूचनेनुसार पुण्याची बस राजारामपूल, सिंहगड रोड येथून निघणार असल्याने तेथून चढणारे माबोकर ठरल्याप्रमाणे साडेसात ते पावणेआठच्या सुमारास हजर झाले. बसही वेळेत आली होती. परंतू एका धडाडीच्या संयोजकांची उणीव भासत असल्याने सारे त्यांची वाट पाहत थांबले होते. मग, त्यांच्या पत्नीला वविला येता येणार नसल्याने त्यांचा पाय घरातून निघत नसावा असा निष्कर्ष काढून आम्ही बसच त्यांच्या घराजवळ नेली. अखेरीस त्यांना आमच्यासोबत यावेच लागले. गणपती बाप्पा मोरया असा श्रीगणेशा करून बसने पौड रोडच्या दिशेने कूच केले. तिथे मीन्वाज्जी, अरुण आजोबा अशी ज्येष्ठ मंडळी खाऊच्या पिशव्या घेऊन बसची वाट पाहत तिष्ठत थांबलेली दिसताच आम्ही हळहळलो आणि \"तुम्ही मागून सावकाश या\" असे म्हणत तत्परतेने त्यांच्या हातातील खाऊच्या पिशव्या खिडकीतून आधी आत घेतल्या. अशा रितीने सगळा अवजड माल गाडीत भरल्यावर गाडी मावळसृष्टीच्या दिशेने निघाली.\nलगेच सांस च्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच मीनू, दक्षिणा सांसचे कार्यक्रम राबवण्याची मोहीम हाती घेतली. अंताक्षरीला सुरुवात झाली. सुरुवातीलाच दक्षिणाने 'रे भोळ्या शंकराsssss\" हे गीत हातात दोन फरशीचे तुकडे असल्याचे दाखवून साभिनय सादर करुन, नोकरी गेल्यास रेल्वेच्या डब्यात फिरुन एकट्या माणसाने करायचा कोणता उद्योग करायची आपली तयारी आहे याचीच चुणूक दाखवली. अंताक्षरी खेळून बोअर झाल्यावर डमशेराज खेळायला सुरुवात झाली आणि अँकीने दिलेला पहिलाच चित्रपट आज्जीला मूकाभिनय न करता आल्याने त्यांच्या गटाची विकेट पडली. त्यानंतर \"मराठा तितुका मेळवावा\" ची खूण अँकीने १०० वजा ४= असे करुन ९६ उत्तर दिल्याबरोबर आम्ही मराठा तितुका मेळवावा ओळखल्याने अँकीच्या हुशारीचे कौतुक करावे की ओळखणार्‍यांच्या तल्लख बुध्दीचे हे न कळताच बसमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला असे करुन ९६ उत्तर दिल्याबरोबर आम्ही मराठा तितुका मेळवावा ओळखल्याने अँकीच्या हुशारीचे कौतुक करावे की ओळखणार्‍यांच्या तल्लख बुध्दीचे हे न कळताच बसमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला एकेक करुन सर्वांनी या खेळात सहभाग घेतला. एवढे होईतो मला आनि अ.आंना जाम भूक लागली होती. पण त्या खाऊच्या पिशव्या आज्जीच्या ताब्यात असल्याने तिने काही प्रेमापोटी ( एकेक करुन सर्वांनी या खेळात सहभाग घेतला. एवढे होईतो मला आनि अ.आंना जाम भूक लागली होती. पण त्या खाऊच्या पिशव्या आज्जीच्या ताब्यात असल्याने तिने काही प्रेमापोटी ()आमच्या पोटात काही जाऊ दिले नाही.\nतेवढ्यात बस थांबली. काय झाले पाहताच लक्षात आले की जेमतेम बस मावेल इतकासा एक अरुंद पूल समोर आला आहे आणि त्याखाली दुथडी भरुन \\चहा वाहतो आहे अर्भाट, साजिरा, हिम्या, मया असे खंदे कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत हे पाहून आम्ही निश्चिंत झालो. तरीही बिचारी श्यामली भयभीत झाली होती. देवा शेजारीच असल्याने तिला देवाचा धावाही करता येत नव्हता. बस काही हलत नव्हती. अखेरीस जेरीस येऊन तिने \"आपण इथेच उतरूया का अर्भाट, साजिरा, हिम्या, मया असे खंदे कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत हे पाहून आम्ही निश्चिंत झालो. तरीही बिचारी श्यामली भयभीत झाली होती. देवा शेजारीच असल्याने तिला देवाचा धावाही करता येत नव्हता. बस काही हलत नव्हती. अखेरीस जेरीस येऊन तिने \"आपण इथेच उतरूया का\" असा नामी उपाय सुचवला. कारण तिच्या मते बस जर पुलावर अडकली तर आपल्याला कुठूनच उतरता येंणार नाही.. मग घरी जाता येणार नाही..मग बकलावा करता येणार नाही.. असे एक ना दोन अनेक प्रश्न तिच्या पुढ्यात नाचत होते. शेवटी आजोबांच्या सल्ल्यानुसार ती डोळे मिटून बसली. तिच्या धाव्यामुळे किंवा देवाच्या कृपेमुळे बस एकदाची निघाली. (नंतर लक्षात आले की हिम्या, मया, आज्जी ही सारी मंडळी मागेच बसल्यामुळे बस पुढे खेचली जात नव्हती. काय झाले हे बघायला हे लोक एकदम पुढे गेले आणि बसला पुढच्या बाजूने जास्त फोर्स मिळाला अन त्यामुळे बस निघाली\" असा नामी उपाय सुचवला. कारण तिच्या मते बस जर पुलावर अडकली तर आपल्याला कुठूनच उतरता येंणार नाही.. मग घरी जाता येणार नाही..मग बकलावा करता येणार नाही.. असे एक ना दोन अनेक प्रश्न तिच्या पुढ्यात नाचत होते. शेवटी आजोबांच्या सल्ल्यानुसार ती डोळे मिटून बसली. तिच्या धाव्यामुळे किंवा देवाच्या कृपेमुळे बस एकदाची निघाली. (नंतर लक्षात आले की हिम्या, मया, आज्जी ही सारी मंडळी मागेच बसल्यामुळे बस पुढे खेचली जात नव्हती. काय झाले हे बघायला हे लोक एकदम पुढे गेले आणि बसला पुढच्या बाजूने जास्त फोर्स मिळाला अन त्यामुळे बस निघाली) तरीही बसमध्ये आवाज फारच कमी वाटत आहे याची जाणीव सर्वांना होऊ लागली. इतक्यात कुणीतरी मीनूला \"आज दुसरा लाऊडस्पीकर कुठे आहे) तरीही बसमध्ये आवाज फारच कमी वाटत आहे याची जाणीव सर्वांना होऊ लागली. इतक्यात कुणीतरी मीनूला \"आज दुसरा लाऊडस्पीकर कुठे आहे\" अशी विचारणा करताच तिने \"आज तो आपल्या आजारी पिलाची शुश्रूषा करत मातेची कर्तव्ये पार पाडत आहे\" असे उत्तर दिले. ही उणीव आज आपल्याला सतत भासत राहणार या कल्पनेने सारेच हळहळले.\nपुलाच्या धक्क्यातून बाहेर येत नाही तोच अजून एक प्रसंग आमच्यावर ओढवला.ड्रायव्हर रस्ता चुकला आणि मायबोलीच्या या परंपरेला याही वर्षी अपवाद झाला नाही. पुन्हा एकदा खंदे कार्यकर्ते पुढे सरसावले. या गोंधळामुळे पुण्याच्या आधी मुंबईची बस पोचेल आणि आपले जंगी स्वागत होईल या कल्पनेने खरंतर आम्ही हुरळून गेलो होतो. पण तसे व्हायचे नव्हते साधारण साडेदहा वाजता आमची पालखी विसाव्याला पोचली. आणि साक्षात शंकर पार्वती आम्हाला सामोरे आले साधारण साडेदहा वाजता आमची पालखी विसाव्याला पोचली. आणि साक्षात शंकर पार्वती आम्हाला सामोरे आले त्यांच्या दर्शनाने आम्ही पावन झालो. केपी सकुसप त्याच्या रथातून आधीच तेथे पोचला होता. सकाळपासून घसे ताणल्यामुळे सगळ्यांना सणकून भूक लागली होती. मस्त गरम पोहे उप्पीटाचा नाष्ता झाल्यावर कढत चहाने सगळ्यांनी घसे शेकून घेतले.\nआता मुंबईची बस येईतो काअय करावे हा विचार करत असतानाच १३ आणि १२ नंबरच्या खोल्या आपल्याला मिळाल्या आहेत हे आनंदाने ओरडतच साजिरा आला. त्याला नक्की आनंद कशाचा झालाय म्हणजे खोल्या मिळाल्याचा की १३ आणि १२ नंबरच्याच खोल्या मिळाल्याचा हे (न )कळल्याने आम्ही साशंक मुद्रेने त्याच्याकडे पाहत राहिलो\nखोल्यांमध्ये सामान वगैरे ठेवल्यावर \"हॉल\" वर चला असा आज्जीने फतवा काढल्याने आम्ही सारे आज्जीच्या मागे निघालो. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर आज्जीने रस्ता माहित नसल्याचा निर्वाळा दिला. (परंपरा\nकोलंबसाच्या आवेशात ती हॉल शोधायला निघाली. खाली पसरलेले घनदाट जंगल, वरुन पडणारा रपारप पाऊस यात एखादा वाघबिघ सामोरा आला तर या कल्पनेने घाबरुन जाऊन आज्जीला हॉल सापडला तर आवाज द्यायला सांगून आम्ही तेथेच थांबलो . बराच वेळ झाला तरी आज्जी आवाज काही देइना आणि दिसेनाशीही झालेली. आमच्या मनात नसत्या शंका पण आत्मविश्वासाने अतुल की रामचंद्र पण आत्मविश्वासाने अतुल की रामचंद्र म्हणाला \"अरे घाबरताय काय म्हणाला \"अरे घाबरताय काय आज्जीला शोधू नका ..त्यापेक्षा पळून जाणारा वाघ दिसतोय का पहा.\"\nशेवटी एकदाचा कोणत्याच बाजूने भिंत नसलेला, गोल छप्पर आणि ओली फरशी असलेला दिमाखदार हॉल आम्हाला सांस चे कार्यक्रम करण्यास मिळाला. लहान मुले पळापळी खेळू लागलेली पाहताच आज्जी व अतुल ला आपले बालपण आठवलेआणि त्यांनीही लंगडी घालायला सुरुवात केली आणि सतत दहा मिनिटांच्या धरणीकंपाने अवघी मावळसृष्टी दणाणली.\nबारा वाजता मुंबईची बस येऊन मुंबईकर सकाळचा नाष्ता करतायत अशी खबर आल्यावर आजच्या दिनक्रमात थोडे फेरबदल करण्यात आले. त्यानुसार सारे जण धबधब्याच्या दिशेने निघाले. रामचंद्र यांच्या नेतृत्वाखालील तुकडी पाण्याच्या आवाजाच्या विरुध्द दिशेने का गेली या देवाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. धोधो वाहणारा धबधबा , वरून पडणारा रपारप पाऊस यात चिंब भिजूनही एकमेकांच्या अंगावर हाताने पाणी उडवणारे महान माबोकर चाणाक्ष कॅमेर्‍यांनी टिपलेले आहेत.\nआता १३ व १२ मध्ये कपडे बदलण्यासाठी एकच झुंबड उडाली. ओल्या कपड्यांनी कुडकुडत असताना पटपट आवरुन दरवाजे उघडण्याची घाई करताना नळावरचे सुखसंवाद ऐकायाला मिळतील काय असा विचार मनात येत असतानाच..\"ओल्या कपड्यांमुळे खोलीचे नुसते तळे झाले आहे अगदी\". \"विचार करा, हे विचारतळे तर नाही ना\" अशा संवादांमुळे हास्याची खसखस पिकली.\nतीन वाजता भात आमटी,मटकीची उसळ, बटाटाभाजी, पोळी, कढी, अळूची भाजी, मसालेभात, पापड, कोशिंबीर, गुलाबजाम अशा सुग्रास भोजनाचा आस्वाद सार्‍यांनी घेतला. त्यातही त्या वाढप्यांनी काही पदार्थ लपवून ठेवून चापलूसी करत असल्याचे घारुआण्णांच्या घारीसारख्या नजरेने अचूक हेरले. त्यांनी जरा दरडावून \"पापड कुठेत रे\" असे विचारताच घाबरगुंडी उडून त्या बिचार्‍या वाढप्याने पापडाचे आख्खे पिंपच परातीरत रिकामे केले\" असे विचारताच घाबरगुंडी उडून त्या बिचार्‍या वाढप्याने पापडाचे आख्खे पिंपच परातीरत रिकामे केले असे भरपेट सहभोजन झाल्यावर त्याच उपाहारगृहाचा सां.स. च्या कार्यक्रमाच्या हॉलमध्ये रूपांतरण करण्यासाठी साजिरा, हिम्या यांनी शब्दश: ढोरमेहनत घेतली.\nवेळेअभावी ओळख परेडचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची सांस सदस्यांनी घोषणा करताच उगाच माxxxच्या हातात कोलीत देण्याची पंचाईत टळली म्हणून एक मोठा नि:श्वास बाहेर पडला. मग हिंदी-मराठी चित्रपटागीतांवर आधारीत कार्यक्रम दक्षिणाच्या सुरेल गाण्याने सुरु झाला. त्यात ४ जणांचे ५ गट असून वेगवेगळ्या बीबींची नावे त्यांना देण्यात आली होती. भेंड्या, ड्मशेराज असे खेळ खेळत कार्यक्रम रंगात आला होता. रामचंद्र यांना \"मसक्कली\" या गाण्याचा मूकाभिनय करायचा होता. त्यासाठी त्यांनी हाताचा पहिले बोट वर बाकीची बोटे मिटलेली अशा स्थितीत दोन्ही हात एकदा खांद्यांच्या रेषेत वर व एकदा गुडघ्यांपाशी असा कवायतीचा प्रकार सादर केला. साहजिकच तो त्यांच्या गटाला ओळखता आला नाही. पण चतुर आज्जीने नंतर ते गाणे \"यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी\" असल्याचे ओळखले आणि प.सं. लावा मध्ये आपली मक्तेदारी असू शकते हे सिध्द केले. त्यानंतर एक \"बझर राऊंड\" होता. प्रथम हात वर करणार्‍यास प्रथम संधी हे ऐकताच मी व अँकीने सूत्रसंचालकांच्या अल्ट्राऑडिओविज्युअलपॉवर बद्दल शंका उपस्थित केली. त्यावर उपाय म्हणून साजिरा शूटिंग करत असल्याने त्याला थर्ड अंपायर म्हणून घोषित करण्यात आले. थर्ड अंपायरची गरज आम्हाला पहिल्याच प्रश्नाला लागल्याने बझर राऊंड बाद झाला असे करत अखेरीस गजाली (मी, नी, अँकी व राज्या) आणि पुपु (नीलवेद, विनय भिडे.. (बाकी २ नावं सांगा कुणीतरी प्लीज))यांच्यात टाय झाला. टायब्रेकर म्हणून एक प्रश्न विचारताच त्यात पण टाय झाला. शेवटी \"आता आम्हाला एकेक टाय देऊन टाका\" या आनंद केळ्करांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करुन अजून एक प्रश्न विचारला गेला. अँकीने त्याचे अचूक उत्तर दिले. पण नीलवेदला रेखाच्या कोणत्याही ३ चित्रपटांची नावे सांगताना रेखावर त्याची विकेट पडून काय काय आठवावे हे न कळून त्याला तिसरे नाव सुचले नाही आणि आमचा गट विजयी झाला\nदोन कार्यक्रमांच्या मध्ये फिलर म्हणून मायबोली क्विझ ठेवण्यात आला होता. (सांस चे पाठांतर/ अभ्यास कमी असल्याने त्यांनी उत्तरे मागच्या पानावर लिहून ठेवली होती. ) त्यात अर्भाटला प्रश्न विचारायच्या आधी प्रेक्षकांकडून \"अ‍ॅक्टिव्ह असतोस का\" असे विचारण्यात आल्यावर त्याने\"नाही\" असे उत्तर दिले व मागुन \"आयडी म्हणून नसतो व्यक्ती म्हणून आहे\" अशी पुरवणी का जोडली हे नंतर आम्हाला कळालेच. त्याला \"मायबोलीचे नवे प्रशासक कोण\" असे विचारण्यात आल्यावर त्याने\"नाही\" असे उत्तर दिले व मागुन \"आयडी म्हणून नसतो व्यक्ती म्हणून आहे\" अशी पुरवणी का जोडली हे नंतर आम्हाला कळालेच. त्याला \"मायबोलीचे नवे प्रशासक कोण\" असा प्रश्न विचारताच त्याने त्यांच्या नावासकट आयडीही सांगितला. माबोवर अर्भाट या आयडीने इनअ‍ॅक्टिव्ह राहूनही इतकी लेटेस्ट माहिती कशी याचा उलगडा आम्हाला तात्काळ झाला\" असा प्रश्न विचारताच त्याने त्यांच्या नावासकट आयडीही सांगितला. माबोवर अर्भाट या आयडीने इनअ‍ॅक्टिव्ह राहूनही इतकी लेटेस्ट माहिती कशी याचा उलगडा आम्हाला तात्काळ झालाअर्भाट सवयीनुसार वविला देखील रोमातच हिंडत होता. या क्विझ मध्ये राज्या, नीधप, दीपूर्झा यांनी बक्षीसे मिळवली. अक्षरवार्तामध्ये प्रसिध्द झालेल्या ९ पैकी ४ पुस्तकांची नावे कुणालाच न आठवल्याने माबोकरांच्या साक्षरतेबद्दल शंका उपस्थित झाली. तरीही त्यात नीलवेदने २ नावे बरोबर सांगितल्याने बक्षीसाची अर्धी बशी त्याला द्यावी का हा प्रश्न अनिर्णयित राहिला.\nमग सुरु झाला शब्दखेळ (की शब्द्छल) यात मराठी पुस्तके, म्हणी व शब्द ओळखा असे राऊंडस होते. त्यात हिम्याला एक पुस्तक क्ल्यू देऊन इतरांना ओळखायला लावायचे आल्यावर क्ल्यू म्हणून त्याने आधी अनिल कपूर व नंतर \"खूप मोठा\" असे सांगितले. सारेच जण अचंबित झाले) यात मराठी पुस्तके, म्हणी व शब्द ओळखा असे राऊंडस होते. त्यात हिम्याला एक पुस्तक क्ल्यू देऊन इतरांना ओळखायला लावायचे आल्यावर क्ल्यू म्हणून त्याने आधी अनिल कपूर व नंतर \"खूप मोठा\" असे सांगितले. सारेच जण अचंबित झाले कुणी म्हणे स्लमडॉग मिलेनियर का कुणी म्हणे स्लमडॉग मिलेनियर का पण नाहीच अखेरीस ते पुस्तक \"महानायक\" असल्याचे कळताच सगळ्यांच्या हसून हसून गडाबडा लोळणार्‍या बाहुल्या झाल्या केपीला \"गाढवाला गुळाची चव काय\" याचा मूकाभिनय साजिरा व मयुरेश यांना करुन दाखवायचा होता. त्यात त्याने गाढवाची इतकी ओरिजिनल अ‍ॅक्टिंग केलेली पाहून याचा हा 'गुण' आपण या आधी का नाही ओळखला असे वाटून नेहाला भरुन आले. तो गुळाची खूण करताना ऊसापर्यंत पोचला कारण त्याला प्रत्येक गोष्टीचा मूळापासून विचार करण्याची सवय आहे.अर्थातच ही म्हण मयुरेश व साजिरा यांनी न ओळखून ती सिध्दच करुन दाखवली. अ.आंना सहज ओळखता येणारे या दोन लागोपाठच्या राऊंडस मध्ये एकदा तोंडाने बोलून क्ल्यू द्यायचे होते व एकदा मूकाभिनय करायचा होता. त्यात स्पर्धक बरोब्बर उलटेपालटे करत असल्याने म्हणजे मूकाभिनायत बोलणे, आणि क्ल्यू देताना मूकाभिनय करणे सर्वांचीच मजेदार करमणूक होत होती केपीला \"गाढवाला गुळाची चव काय\" याचा मूकाभिनय साजिरा व मयुरेश यांना करुन दाखवायचा होता. त्यात त्याने गाढवाची इतकी ओरिजिनल अ‍ॅक्टिंग केलेली पाहून याचा हा 'गुण' आपण या आधी का नाही ओळखला असे वाटून नेहाला भरुन आले. तो गुळाची खूण करताना ऊसापर्यंत पोचला कारण त्याला प्रत्येक गोष्टीचा मूळापासून विचार करण्याची सवय आहे.अर्थातच ही म्हण मयुरेश व साजिरा यांनी न ओळखून ती सिध्दच करुन दाखवली. अ.आंना सहज ओळखता येणारे या दोन लागोपाठच्या राऊंडस मध्ये एकदा तोंडाने बोलून क्ल्यू द्यायचे होते व एकदा मूकाभिनय करायचा होता. त्यात स्पर्धक बरोब्बर उलटेपालटे करत असल्याने म्हणजे मूकाभिनायत बोलणे, आणि क्ल्यू देताना मूकाभिनय करणे सर्वांचीच मजेदार करमणूक होत होती शब्द ओळखा मध्ये \"जेवणावळ\"असे सोपे आणि सतत वापरलेले शब्द अ.आंनाच आल्याने यात कुठे पार्शियालिटी तर नाही ना असा संशय प्रेक्षकांना आला. या खेळात विनय भिडे यांचा ग्रुप विजयी झाला.\nया नंतर विजेत्यांना तसेच संयोजक सांस चे सदस्य यांना बक्षीस वाटप करण्यात आले. तोपर्यंत बाजूला केक, बाकरवडी, वेफर्स चहा कॉफी याची चोख व्यवस्था लावण्यात आली. चहापान झाल्यावर एकमेकांचा हसत निरोप घेत सर्वजण आपापल्या बशीत बसले बसमधून जाताना साजिरा याचेबरोबर मित्रप्रेम, माणुसकी, सुखाच्या गप्पा, एकहजारतीनशेबारा नंबरची खोली या विषयावर मी, दक्षिणा, नी व मीनू या चां. चौकडीच्या मौलिक गप्पा झाल्या. ज्याला जिथे उतरायचे तिथेच त्याला उतरवून बस शेवटच्या थांब्याकडे निघाली. शेवटी मी , हर्षद व आर्फी उतरणार असल्याने बसमध्ये काही विसरले असल्यास ते योग्य व्यक्तीकडे सोपवण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवून संयोजक घराकडे परतले. आम्हाला बसच्या माळ्यावर एक लेडिज चप्पल आढळली. ती पाहून एक चप्पल मागायला लोकलाजेस्तव ( बसमधून जाताना साजिरा याचेबरोबर मित्रप्रेम, माणुसकी, सुखाच्या गप्पा, एकहजारतीनशेबारा नंबरची खोली या विषयावर मी, दक्षिणा, नी व मीनू या चां. चौकडीच्या मौलिक गप्पा झाल्या. ज्याला जिथे उतरायचे तिथेच त्याला उतरवून बस शेवटच्या थांब्याकडे निघाली. शेवटी मी , हर्षद व आर्फी उतरणार असल्याने बसमध्ये काही विसरले असल्यास ते योग्य व्यक्तीकडे सोपवण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवून संयोजक घराकडे परतले. आम्हाला बसच्या माळ्यावर एक लेडिज चप्पल आढळली. ती पाहून एक चप्पल मागायला लोकलाजेस्तव () कुणी येणार नाही व ती विकून पैसेही यायचे नाहीत असा तात्विक विचार करुन आम्ही ती चप्पल मायबोलीकरांची आठवण म्हणून बहाल करायचे ठरवून बसमधून उतरलो (त्यामुळे जिची कुणाची ती असेल तिने नवीन चप्पल खरेदी करायला हरकत नाही. )व घराच्या दिशेने चालू लागलो\nतळटीप : इतका उत्कृष्ट ववि संयोजक, सांसचे सदस्य, टी शर्ट समिती सदस्य व हातभार देणारे सारेच जण यांच्या अपार मेहनत व मूल्यवान वेळाशिवाय यशस्वी होऊच शकला नसता. त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे अतिशय अनुभवी संयोजन व सहकार्य यामुळेच कोणतीही गडबड गोंधळ न होता हा व वि पार पडला याचे श्रेय त्यांच्याबरोबरच वविला आलेल्या माबोकरांचेही आहे अतिशय अनुभवी संयोजन व सहकार्य यामुळेच कोणतीही गडबड गोंधळ न होता हा व वि पार पडला याचे श्रेय त्यांच्याबरोबरच वविला आलेल्या माबोकरांचेही आहे\n(मला मुंबईकरांविषयी अधिक माहिती नसल्याने मी त्यांचा नावानिशी उल्लेख करु शकले नाही , काही गोष्टी ओघात राहून गेल्या असल्या तर त्याबद्दल मी दिलगीर आहे. उत्साही माबोकर यात भर घालू शकले तर त्यात मला आनंदच आहे\nऐश केलेली दिसतेय लोखो\nआशु मस्त लिहिलयंस वर्णन एकदम.\nफक्त एक बदल, आपण आधी रस्ता चुकलो होतो मग पुलावर अडकलो होतो.\n पण शब्दखेळात विनयचा गृप विजेता व आमचा (कविता नवरे गृप) उपविजेता ठरला\nआशु मस्त गं वृत्तांत....\n मी वर लिहिल्याप्रमाणे, काही चुकले असेल तर तुम्हीच इथे तुमच्या पोस्टीत बरोबर ते नमूद करा. मला थोडाच वेळ माबो अ‍ॅक्सेस असल्याने मी ते दुरुस्त करु शकेनच असे नाही.\nहो आणि अंताक्षरी मधे उपविजेत्या गटात विनय भिडे नव्हता..\nआनंदसुजु, आनंदमैत्री, घारूअण्णा आणि नीलवेद होते.\nहलके घ्या, जड घ्या\nदिवे घ्या, अंधार घ्या\nचुकांच्या दुरुस्तीसोबत तुमचे वृत्तांतही लिहा की\nयह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..\nलगेच सांस च्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच मीनू, दक्षिणा सांसचे कार्यक्रम राबवण्याची मोहीम हाती घेतली. अंताक्षरीला सुरुवात झाली. सुरुवातीलाच दक्षिणाने 'रे भोळ्या शंकराsssss\" हे गीत हातात दोन फरशीचे तुकडे असल्याचे दाखवून साभिनय सादर करुन, नोकरी गेल्यास रेल्वेच्या डब्यात फिरुन एकट्या माणसाने करायचा कोणता उद्योग करायची आपली तयारी आहे याचीच चुणूक दाखवली.>>>>>\nशेजारीच असल्याने तिला देवाचा धावाही करता येत नव्हता. >>\nत्यात त्याने गाढवाची इतकी ओरिजिनल अ‍ॅक्टिंग केलेली पाहून याचा हा 'गुण' आपण या आधी का नाही ओळखला असे वाटून नेहाला भरुन आले.>>>\nया ज्युमाने इथे वृतांतात पण लावला का पयला नंबर\nएकदम धम्माल ववि झाला. बसमध्ये प्रचंड मजा, मावळसृष्टीचे जादूई वातावरण, झिम्मड पाऊस (हे एक बरे झाले. पाऊस न आल्यास पैसे परत मागण्याची प्रेमळ धमकी काही प्रेमळ माबोकरांनी दिली होती), पुर्ण भरात आलेला धबधबा, अन नितांतसुंदर झालेले सांस्कृतिक कार्यक्रम, माबोकरांची मोठी उपस्थिती.. इ. अनेक गोष्टींसाठी हा ववि लक्षात राहील. होऊ शकणारे गोंधळ वेळीच निस्तरल्याने काही अडचणी आल्या नाहीत. सर्व मायबोलीकरांनी मनापासून सहकार्य केल्यामुळे हे कार्य सुखरूप सिद्धीस गेले.\nवोक्के. झाला माझा वृत्तांत.\nहायलाईट्स टाकणार होतो. पण त्यात सारे भारदस्त व्यक्तिमत्वांचे, व्यापून अन भारून टाकणारे सिनेमास्कोप चेहरेच आठवत आहेत. काय करावे\nअसं एखादं पाखरू वेल्हाळ..\nमी चुका शोधतोय अजुन.. :p\nसाज्या तू पण तुझी कामगिरी चोख पार पाडलीस १३-१२ नंबर घेऊन..\nसाजिरा बिचारा त्या भारदस्त() चेहर्‍यांमध्ये असणार नाही, कारण पुर्णवेळ तो स्वत: केमॅरा घेऊन सर्वांना शूट करण्यात बिझी होता\nधमाल आली. आशु मस्त वृत्तांत.\nशेजारीच असल्याने तिला देवाचा धावाही करता येत नव्हता. >>\nगाढवाची इतकी ओरिजिनल अ‍ॅक्टिंग केलेली पाहून याचा हा 'गुण'>>>\nही म्हण मयुरेश व साजिरा यांनी न ओळखून ती सिध्दच करुन दाखवली>>>\nमला काही गोष्टी खटकल्या पण एकुणच सां. स. व संयोजक घेत असलेल्या कष्टांपुढे त्यांना फारसे महत्व द्यावेसे वाटत नाही. संयोजक, सां.स. व टीशर्ट समिती तसेच हा ववि परत एकदा यशस्वी करणार्‍या सर्व पडद्यामागच्या सभासदांचेसुध्दा मनःपूर्वक आभार व अभिनंदन.\nआशू, मस्त वृत्तांत. २००४नंतर मी हुकवलेला हा पहिला ववि. वृत्तांत वाचून समाधान मानावे झाले.\nसंतों की बातें मान भी ले, इस मे ही भलाई तेरी है...\nतकदीर का सारा खेल है ये, और वक्त की हेराफेरी है...\nमाते आमच्या ध्यानात आलेले आहे.. तू प्रश्नरुपाने तिथेच उपस्थित होतीस ते...\n\"हाती घ्याल ते घरीच न्याल\"\nआशु- मस्त वृत्तांत. मजा आली वाचून.\nबरं, लोकहो आता जे लोक धबधब्याखाली भिजण्यासाठी आलेले होते त्यांना एक प्रश्न.\nकालच्या हजर मेंबरांमधे (मेंढरांमधे असे वाचल्यास त्या व्यक्तीचा दृ.दो. :फिदी:) एक नव परिणीत जोडपे होते जे धबधब्याच्या खाली गुडघाभर पाण्यात उभं राहून एकमेकांच्या अंगांवर चार थेंब मी तुझ्या अंगावर टाकतो,चार थेंब तू माझ्या अंगावर टाक स्टाईलने पाणी उडवत होते ते कोणते \nबरोबर उत्तरास बशी बक्षीस संयोजकांकडून अर्थात पुढच्या वर्षी\nकैसे मुझे तुम मिल गयी .......\nआशू, मस्त वृत्तांत एकदम.\nमी मिसलं, मी मिसलं\nमुंबईकरांचा वृ‍ येऊ दे आता लवकर... बसमध्ये काय धमाल केलीत, कोण उशीरा आलं, कोणी काय खाऊ आणला होता, सगळं कळू दे..\nहा एका ठराविक मायबोलीकरीणीसाठी प्रश्न आहे का मंजुडे\nहलके घ्या, जड घ्या\nदिवे घ्या, अंधार घ्या\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 27 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mulnivasinayak.com/marathi/detail.php?id=2674", "date_download": "2018-11-15T23:06:06Z", "digest": "sha1:YFDTZILMT744OD4WMM62GNFEQB47RTUN", "length": 10594, "nlines": 83, "source_domain": "mulnivasinayak.com", "title": "Mulniwasi Nayak | Home", "raw_content": "\nभारतात २ कोटी ३० लाख मुले ‘कामगार’\nनवी दिल्ली: चाइल्ड राइटस अँड यू (क्राय) या संस्थेन भारतातील कामगाराबाबत एक अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार देशात १५ ते १८ वयोगटातील सुमारे २ कोटी ३० लाख मुले ‘कामगार’ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nयापैकी १ कोटी ९० लाख मुलांनी शाळा सोडली आहे. मुलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी, नियोजनकार आणि राजकर्त्यांनी एकत्रित प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे.\nबालकामगार प्रतिबंधक कायद्यांतर्गंत देशातील २ कोटी ३० लाख मुले काम करीत आहेत. या कायद्यानुसार १५ ते १८ वर्षे आरोग्याला नुकसानदायक नसलेल्या व्यवसायात काम करू शकतात. देशातील १५ ते १८ वयोगटातील १ कोटी ९० लाख मुलांनी शाळा आणि कामाचे नियोजन होत नसल्यामुळे शाळेला कायमची सोडचिट्ठी दिली आहे.\nशालाबाह्य मुलांची समस्या सोडविण्यासाठी सरकारने मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्यासाठी बालहक्क कायद्यात दुरुस्ती करावी, अशी सूचना अहवालात केली आहे. बारावीपर्यंतचे शिक्ष़ण मुलांना मोफत देण्याची योजना हा पुरेसा पर्याय नाही.\n‘क्राय’चा हा अहवाल प्रसिद्ध करताना १५ ते १८ वयोगटातील मुलांना समाजाच्या मदतीची गरज आहे, असे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा स्तुती काक्केर यांनी सांगितले. जर मुलांना त्रास सहन करावा लागला तर संपूर्ण समाजाला यातना होतील.\nअशी भूमिका स्वीकारली तर मुलांविरोधातील हिंसाचार कमी होईल, असे त्या म्हणाल्या. मुलांच्या या वयोगटावर लक्ष ठेवून त्यांचे शिक्षण चालू राहील याकडे शाळांनी लक्ष दिले पाहिजे. या मुलांना शिक्षणासाठी प्रेरीत करण्याची गरज आहे, असे बिल आणि मेलिंडा गेटस फाऊंडेशनच्या भारतातील प्रभारी प्रिया नंदा यांनी सांगितले\nदेशातील बालविवाह आणि बालमातांचा प्रश्‍न या अहवालातून दिसून आला आहे. सध्या देशात १५ ते १९ वयोगटातील ९० लाख २० हजार मुलांचे लग्न झाले आहे, तर याच वयोगटातील २० लाख ४० हजार मुली माता बनल्याची धक्कादायक माहिती अहवालात प्रसिद्ध केली आहे.\nया कामगारात अपहरणाची शिकार झालेल्या मुलांचे प्रमाण ६० टक्के आहेत. बलात्कारपीडितांपैकी २५ टक्के मुली १५ ते १८ वयोगटातील आहेत. दारिद्रय आणि बेरोजगारी या समस्या मुलांविरोधातील गुह्यांची मूळ कारणे असून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.\n‘क्राय’च्या या अहवालात भारताचा जणगणना अहवाल २०११, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो २०१५-१६ आणि नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे ४ (२०१६) यांचा संदर्भ घेण्यात आला आहे.\nआपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:\nनोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब�\nसंशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे �\nसकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श�\nलाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी �\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्\nमोहन भागवत हाजिर हो स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या\nराफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल\nदेशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब�\nदिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ �\n१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच�\nजेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच\nमोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश �\nमहात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्\nराफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र�\nभाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच\nराफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍\nस्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण\nराष्ट्रीय आपत्ती म्हणून भाजपला हद्दपार करा\nकर्नाटकच्या झेपेचे दु:ख नाही; महाराष्ट्र का घसरला, शिवसे�\nगडचिरोलीतील कर्मा उत्सवातून उराव समाजाच्या संस्कृतीचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/india-world/6324-salman-khan-sentenced-to-5-years-in-jail-other-actors-acquitted-in-blackbuck-poaching-case", "date_download": "2018-11-15T22:41:09Z", "digest": "sha1:EJ7UEUQQ6D65TKKSNHIZYBXZHM757NI5", "length": 5990, "nlines": 131, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "काळवीट शिकार प्रकरणी सलमानला 5 वर्षांची शिक्षा, जोधपूर जेलमध्ये होणार मुक्काम - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकाळवीट शिकार प्रकरणी सलमानला 5 वर्षांची शिक्षा, जोधपूर जेलमध्ये होणार मुक्काम\nकाळवीट शिकार प्रकरणी बॉलिवूडच्या टायगरला 5 वर्षांची शिक्षा जोधपूर कोर्टाने सुनावली आहे. काळवीट शिकार प्रकरणी बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम यांच्यावर देखील हा खटला सुरु होता. पण, जोधपूर न्यायालयाने त्यांची निर्दोष म्हणून मुक्तता केलीय.\n‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शुटींगदरम्यान सलमान खान त्या रात्री सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम यांच्यासह शिकारीला निघाला होता. यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यामुळे सलमानवर एकूण चार खटले दाखल आहेत.\nयाप्रकरणी इतर कलाकारांची निर्दोष म्हणून सुटका झाली तर सलमानला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सलमानला जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-electric-bus-pmc-500-e-buses-run-pune-104567", "date_download": "2018-11-16T00:06:17Z", "digest": "sha1:TA3FK4X52AXFD3LVDQMUD62PCQYJFMQH", "length": 12415, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune news electric bus PMC 500 e-buses to run in Pune पुण्यात धावणार ५०० ई-बस | eSakal", "raw_content": "\nपुण्यात धावणार ५०० ई-बस\nगुरुवार, 22 मार्च 2018\nपुणे - शहरात लवकरच ५०० इलेक्‍ट्रिक बस धावणार आहेत. खासगी कंपन्यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ई- बसचे सादरीकरण केले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यासाठी ५०० बस घेण्याच्या सूचना दिल्या. शिवाय नागपूर आणि नाशिकमध्येही ई-बस धावू शकतील का, याबाबत चाचपणी करण्यास सांगितले.\nपुणे - शहरात लवकरच ५०० इलेक्‍ट्रिक बस धावणार आहेत. खासगी कंपन्यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ई- बसचे सादरीकरण केले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यासाठी ५०० बस घेण्याच्या सूचना दिल्या. शिवाय नागपूर आणि नाशिकमध्येही ई-बस धावू शकतील का, याबाबत चाचपणी करण्यास सांगितले.\nई-बससाठी पीएमपीमार्फत निविदा मागविल्या जातील. एक वर्षात टप्प्याटप्प्याने या बस उपलब्ध होऊ शकतात, असे मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत सहभागी झालेले पीएमपीचे संचालक आणि नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. या बस संबंधित कंपन्या खरेदी करतील आणि पीएमपीला भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देतील. त्यासाठी सुमारे ८ ते १० वर्षांसाठी संबंधित कंपन्यांबरोबर करार करण्यात येईल. इलेक्‍ट्रॉनिक बसला चार्जिंग करण्यासाठी पीएमपीच्या सर्व आगारांत यंत्रणा उभारणे शक्‍य आहे; परंतु सुरवातीच्या टप्प्यात दोन ठिकाणी चार्जिंग करण्यात येईल. सहा तासांत किंवा ४५ मिनिटांत बस चार्ज होऊन १०० ते ३०० किलोमीटर अंतर धावू शकते. पोलंड, तैवान, चीनमधील कंपन्यांनी पीएमपीबरोबर काम करण्यासाठी स्वारस्य दर्शविले आहे.\nलांबी सुमारे १२ मीटर\n२० प्रवाशांना उभे राहण्याची व्यवस्था\nएक किलोमीटरसाठी ११ रुपये खर्च\nपर्यावरण दाखला स्थानिक संस्थांकडेच\nपुणे - वीस हजार ते पन्नास हजार चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गृहप्रकल्पांना काही अटींवर पर्यावरण दाखला देण्याची जबाबदारी पुन्हा एकदा केंद्र...\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nकचरा साचतोय बिनबोभाट; कुत्रीही मोकाट\nसातारा - शहरांच्या स्वच्छतेसाठी आणि सुंदरतेसाठी राज्यभर मोहीम सुरू आहे. त्यानुसार सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात प्रयत्न होत असले तरी, शहर आणि...\nमार्केट यार्डमध्ये ड्राय फ्रूट व्यापाऱ्याला लुबाडले\nपुणे - दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी मार्केट यार्ड येथील एका ड्राय फ्रूट व्यापाऱ्याची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nछावणी उपाध्यक्षपदी पद्मश्री जैस्वाल बिनविरोध\nऔरंगाबाद : छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मश्री अनील जैस्वाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. छावणी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://2know.in/tag/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-11-15T23:13:14Z", "digest": "sha1:RPZXWL4NQA2E2RIFHTBQ2V464NGV3TPV", "length": 3351, "nlines": 37, "source_domain": "2know.in", "title": "गाणी | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nसंगणकावरील सर्व गाणी मोबाईलवर ऐका\nआपल्या संगणकावर शेकडो किंवा हजारो गाणी असू शकतात. ही सर्व गाणी आपल्या मोबाईलवर घेण्यासाठी आपल्याकडे एक चांगला कार्यक्षम मोबाईल असायला हवा आणि …\nगाण्याची माहिती (Mp3 Tag) बदलणे\nसंगणकावर किंवा मोबाईलवर कोणतेही एखादे गाणे लावल्यानंतर आपल्याला त्या गाण्यासोबत त्या गाण्याची माहिती दिसते. उदाहरणार्थ, Artist, Composer, Title, Track, इत्यादी. यालाच MP3 …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nसंगणक - गरज आणि वाटचाल\nलिंक शेअर करुन पैसे कमवणे\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\n****** पासवर्ड कसा पहायचा\nआधुनिक संगणकाची रचना व वाटचाल\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nइंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे\nमोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pune/bhagwan-gautam-buddha-biography-book-publish-111202", "date_download": "2018-11-15T22:52:28Z", "digest": "sha1:BEVOK3YHVNEI3MFO55AFY6BXJSV7IYHF", "length": 9598, "nlines": 54, "source_domain": "amp.esakal.com", "title": "bhagwan gautam buddha Biography book publish भगवान बुद्धांचे उलगडणार अंतरंग | eSakal", "raw_content": "\nभगवान बुद्धांचे उलगडणार अंतरंग\nसकाळ वृत्तसेवा | शनिवार, 21 एप्रिल 2018\nपुणे - भौतिक सुखसाधनांची रेलचेल असूनही शांतता नसण्याच्या आजच्या काळाला सामोरे जाण्यासाठी सरश्रींसारखे आध्यात्मिक गुरू समाजाला मार्गदर्शन करत असतात. भारतीय आध्यात्मिक परंपरेची आधुनिक काळाच्या दृष्टिकोनातून आजच्या काळाच्या भाषेत पुनर्मांडणी करणे हे सरश्रींचे बलस्थान आहे. त्यांची विचारप्रवर्तक प्रवचने आणि पुस्तके असंख्य लोकांच्या जीवनाला दिशा देणारी ठरली आहेत.\nपुणे - भौतिक सुखसाधनांची रेलचेल असूनही शांतता नसण्याच्या आजच्या काळाला सामोरे जाण्यासाठी सरश्रींसारखे आध्यात्मिक गुरू समाजाला मार्गदर्शन करत असतात. भारतीय आध्यात्मिक परंपरेची आधुनिक काळाच्या दृष्टिकोनातून आजच्या काळाच्या भाषेत पुनर्मांडणी करणे हे सरश्रींचे बलस्थान आहे. त्यांची विचारप्रवर्तक प्रवचने आणि पुस्तके असंख्य लोकांच्या जीवनाला दिशा देणारी ठरली आहेत.\nयेत्या रविवारी (ता. २२) सरश्रींचे भगवान बुद्धांचे विचार समजावून सांगणारे ‘बोझ नहीं, बोध के फॅन बनो ः अज्ञात की रुहानी हवा’ हे प्रवचन होत आहे. तेजज्ञान फाउंडेशनच्या सणसनगर, नांदोशी गाव, किरकटवाडी फाटा येथील मनन आश्रमात दुपारी १ ते ४ दरम्यान हे प्रवचन होणार आहे.\nयाच कार्यक्रमात ‘सकाळ प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेल्या ‘भगवान बुद्ध जीवनचरित्र आणि निर्वाण अवस्था’ या सरश्री यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. राजकुमार सिद्धार्थ साधक गौतम कसे झाले, गौतमाला बोधप्राप्ती होऊन ते भगवान बुद्ध कसे झाले आणि बोधप्राप्तीनंतर त्यांनी काय केले, तसेच बौद्ध मूलतत्त्वे कोणती आणि आजही ती प्रस्तुत कशी आहेत, याची मांडणी सरश्री यांनी या पुस्तकात केली आहे.\n‘सकाळ प्रकाशन’ने या आधी सरश्री यांची ‘अंतर्मनाच्या शक्तीपलीकडील आत्मबळ’, ‘रामायण - वनवास रहस्य’, ‘संत ज्ञानेश्‍वर - समाधी रहस्य आणि जीवनचरित्र’, ‘स्वामी विवेकानंद - भारतातील गुरू - शिष्य परंपरेची मशाल’, ‘सदगुरू नानक - साधना रहस्य आणि जीवनचरित्र’, ‘भगवान महावीर - मनावर विजय प्राप्त करण्याचा मार्ग’ आणि ‘तुकाराम महाराज - अभंग रहस्य आणि जीवनचरित्र’ आदी पुस्तके प्रकाशित केली आहेत.\nआपल्या आध्यात्मिक परंपरेची मदत घेऊन आजच्या काळाच्या आव्हानांना सामोरे कसे जाता येईल, हे दाखवणाऱ्या या मार्गदर्शनपर पुस्तकांना वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे.\nपुस्तके राज्यभर उपलब्ध सकाळ प्रकाशनाची दर्जेदार पुस्तके सकाळ मुख्य कार्यालय, सर्व आवृत्ती कार्यालये व महाराष्ट्रातील प्रमुख पुस्तक विक्रेते यांच्याकडे उपलब्ध आहेत. ऑनलाइन खरेदीसाठी कृपया www.sakalpublications.com किंवा amazon.in वर लॉग-इन करावे. अधिक माहितीसाठी संपर्क - ८८८८८४९०५९ (कार्यालयीन वेळेत).\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nवडीलधाऱ्यांचं छत्र हरपल्यावर खचून न जाता पुढील पिढीला हाताशी धरून मार्गक्रमण केले पाहिजे. यातच भावी पिढी अधिक सक्षम होत जाईल. माझ्या आईचं पत्र...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nकेबलसाठी केलेले खड्डे बुजवा\nपुणे : दोन महिन्यांपूर्वी गणेश पेठेत महावितरणने भूमिगत केबल वायर टाकण्यासाठी केलेले खड्डे तसेच सोडून दिले आहेत. या कामाचा राडारोडादेखील तसाच पडून आहे...\nशाळांची वीजदेयक आकारणी घरगुती दराने व्हावी\nमूर्तिजापूर (जि.अकोला) : राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहायित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वीज देयक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://gramoddharnews.com/shriram-tractor-phaltan/", "date_download": "2018-11-15T22:52:07Z", "digest": "sha1:L3DIB3AZVL2TC5465IWBETS3X4MDWR7G", "length": 19425, "nlines": 231, "source_domain": "gramoddharnews.com", "title": "ट्रॅक्टर फसवणूक प्रकरणी तिघांना अटक - Gramoddhar News is a leading oldest newspaper in Satara City, District", "raw_content": "\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”…\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;…\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ…\nरयतच्या शताब्दी वर्षात रयत विद्यापीठ निर्माण होईल ; नामदार प्रकाश जावडेकर…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nजिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक संपामध्ये सहभागी\nमाथाडी कायदा मोडीत न काढता तो मजबूत करण्याचे काम राज्य सरकारने…\nकोयना जलाशयातील बोटींग लवकरच सुरु होणार ; आमदार शंभूराज देसाईंच्या प्रस्तावाला…\nदेशात पहिल्या क्रमांकाने सातारा जिल्हा स्वच्छता अभियानात प्रथम ; संपूर्ण…\nमालोजीनगर येथील श्रीगणेशाच्या ऑनलाईन आरतीला अमेरीकेतील भक्तांची उपस्थिती\nजागा कमी मिळाल्या तरी मोदीच पंतप्रधान : रामदास आठवले\nआजपासून नव्या चार चाकी वाहनांना ‘फास्ट टॅग’ बंधनकारक\nरशियातील कुस्ती स्पर्धेत सातारच्या सुपुत्राला रौप्य\nराज्यस्तरीय स्पर्धेसाठी कु. सिध्दी निंबाळकरची निवड\nश्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश\nआंतर विद्यापिठ विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा अकॅडमीचा दबदबा\nकेडंबे येथे बाबाराजे श्री जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात\nसातारा रनर्स फौंडेशनतर्फे स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर संपन्न\nमहाबळेश्वर अर्बन बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न\nनाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट\nसातारा जिल्हा बँकेची नोकरभरती रद्द ; सहकार खात्याच्या अपर मुख्य सचिवांचा…\nमायक्रोफायनान्स विरोधात निसरे फाट्यावर रास्तारोको ; मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदीपदादा मोझर…\nभविष्यातील अडचणींवर मात करत उद्योजकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावाः डॉ.अभयशेठ फिरोदिया…\nकिसन वीरची तूट 210 कोटींवर , तरीही आणखी कर्जाचा उपद्व्याप ;…\nकाम बंद आंदोलन करून शेतकऱ्यांचे नुकसान करणा-या कृषी अधिकारी – कर्मचारी…\nअत्याधुनिक मशिनरीमुळे उच्चतम प्रतीचे सूत मिळेल : सौ. वेदांतिकाराजे\nजिहे-कठापूरप्रश्नी शिवसेनेला कॉग्रेस, राष्ट्रवादीची साथ ; पदयात्रेत शिवसेनेबरोबर दोन्ही काँग्रेसचा सहभाग\nराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात पशु-पक्षी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nफ्रेंड्स फॉरेवर नाटकाला सातारकरांचा उस्फुर्त प्रतिसाद\nमुख्यमंत्री आणि महानायकाच्या सहभागाने संपन्न होणार राजधानी महोत्सव\nराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा सन्मान\nकलाकृती आणि रिकामटेकडे …\nरविवारी काउदर्‍यावर होणार अनोखी ‘निसर्गपूजा’\nमोरे कुटुंबियांचा ‘दिपस्तंभ’ …शुभांगी मोरे ; गाथा नारी शक्तीची.. यशाची.. तीच्या…\nअंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘ज्योती’ अर्थात…ज्योती सुर्वे..\nसलाम रोहीणी शिर्केंना…सलाम नारी शक्तीला…\nसन 2018 चा सातारा भूषण पुरस्कार सुप्रसिध्द नाट्य, चित्रपट , मालिका…\nतडका १८ सप्टेंबर २०१६\nदै. ग्रामोद्धार “तडका” ४ सप्टेंबर २०१६\nतडका ३१ जुलै २०१६\nHome सातारा फलटण ट्रॅक्टर फसवणूक प्रकरणी तिघांना अटक\nट्रॅक्टर फसवणूक प्रकरणी तिघांना अटक\nफलटण : फलटण येथील गोळीबार मैदानाजवळील श्रीराम ट्रेडर्स शोरूममधून ट्रॅक्टर खरेदी करण्याचा बहाणा करून 7 लाख 5 हजाराची फसवणूक केल्या प्रकरणी फलटण पोलीसांनी ट्रॅक्टरसह तीन जणांना अटक केली आहे.\nयाबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गोळीबार मैदान फलटण येथील श्रीराम ट्रेडर्सचे मालक शिवराज राजेंद्र काटकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी सोमनाथ राजाराम बोडरे रा. फौडसिरस ता. माळसिरस, किशोर मनोहर लखन रा. सौरभनगर, भिंगार अहमदनगर व संतोष विठ्ठल अनारसे रा. खामगाव ता. कर्जत यांनी ट्रॅक्टर खरेदी करण्याचा बहाणा करून श्रीराम ट्रेडर्स शोरममधून 1 लाख अदा करून ट्रॅक्टर घेण्याची विनंती फिर्यादीने केली होती. मात्र गोड बोलून संशयितांनी पैसे न भरता पुजा केल्यानंतर पैसे देतो असे सांगून ट्रॅक्टर परस्पर लंपास केला होता. या संदर्भात फलटण पोलीस ठाण्यात संशयितां विरोधात भादवि कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास पो.उप नि. मुंढे यांनी करून संशयितांना जेरबध्द केले आहे.\nPrevious Newsगोखळी जिल्हा बँकेत दरोड्याचा प्रयत्न\nNext Newsतडका ३१ जुलै २०१६\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव” करण्यास प्रयत्न करा :- प्रांत श्रीरंग तांबे.\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ; नाव नोंदणी करण्याचे आवाहन\nशिवचरित्र अभ्यासणारे आयुष्यात कधीच पराजित होत नाहीत :- शिव अभ्यासक युसूफ हकिम.\nमाने-देशमुख विद्यालयाची यशस्वी भरारी कौतुकास्पद :- सत्यजितसिंह पाटणकर\nऔंंध संस्थानचे अधिपती, श्री भवानी वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक,सुर्यनमस्काराचे प्रणेते, द्रष्टे राजे कै.श्रीमंत बाळासाहेब ऊर्फ भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या 150व्या जयंती निमित्त बुधवारी औंध येथे विविध कार्यक्रम\nपाटणच्या साहित्य संमेलनात साहित्यकांची रेलचेल ; दि. 2 व 3 फेब्रुवारीला होणार साहित्य संमेलन\nएमआयडीसीतील कंपनीला पुणेरी भामट्याकडून साडेसहा लाखाचा गंडा\nम्हसवड पालिकेच्या नगराध्यक्षपदी डॉ. वसंत मासाळ\nफोर्स मोटर्सतर्फे सातारा येथील आर्यांग्ल हॉस्पिटलला रुग्णवाहिका देणगी स्वरुपात भेट\nविनापरवाना वृक्षतोड केल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल ; महसुल विभागाच्या धडक कारवाईचे महाबळेश्‍वर शहरातून...\nराज्यातील मुद्रांक विक्रेत्यांचे सोमवारी मुंबईत धरणे आंदोलन\nम्हासुर्णे येथील शाळेत विद्यार्थ्यांनी बनवले आकाशकंदील\n“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेतून “समृद्ध शेती समृद्ध गाव”...\nदि. १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर शिवमावळे जाणार आग्रा मोहिमेवर ;...\nमाझे राजकीय जीवन उध्वस्त करणारांना उघडे पाडेन : एकनाथ खडसे\nड्रग्जची समस्या लपवून फायदा नाही : राहुल गांधी\nमोदींच्या मंत्रिमंडळात वकील, डॉक्टरांचा समावेश\nठळक घडामोडी July 6, 2016\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.maharashtradinman.in/2018/10/blog-post_100.html", "date_download": "2018-11-15T23:41:55Z", "digest": "sha1:WBBCXLPYYUKJKZBCXEOEIG7WR6Z7OGM5", "length": 13071, "nlines": 122, "source_domain": "www.maharashtradinman.in", "title": "दिवा स्थानकातही अमृतसर दुर्घटनेची धास्ती ~ Maharashtra Dinman Today News in Marathi Thane", "raw_content": "\nदिवा स्थानकातही अमृतसर दुर्घटनेची धास्ती\nठाणे (वसंत चव्हाण )\nधावा-धावा गाडी सातवर गेली, ही कोणत्याही उद्घोषणेविना सुरू असलेली घाईगडबड. आपल्या गाडीची वेळ चुकू नये, यासाठी जिवावर उदार होऊ न बिनधास्त रेल्वे रूळ ओलांडायचा. मागून-पुढून येणारी मेल, एक्स्प्रेस कशाचीही तमा न बाळगता दोन गाड्यांमध्ये असलेल्या चिंचोळ्या जागेत शिरून गाडी पकडायची, हा जीवघेणा प्रवास ठाणे शहराला लागून असलेल्या दिव्यातही अमृतसरसारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती घडवू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. या आधी घडलेल्या अनेक घटनांवरून दिवेकरांनो सांभाळा गाडी येत आहे, हा सावधानतेचा इशारा दररोज दिवा स्थानकातून लाखोंच्या संख्येने प्रवास करणार्‍या दिवावासीयांसाठी देण्याची गरज निर्माण झाली आहे.\nपंजाबमधील अमृतसर येथे रावणदहन कार्यक्रमावेळी रेल्वे रूळावर उभे राहून कार्यक्रम पाहणार्‍या नागरिकांना भरधाव रेल्वेने चिरडल्याने 60 हून अधिक जण ठार झाले होते. ही घटना ताजी असताना दिवा स्थानकात दररोज लाखोंच्या संख्येने प्रवास करणार्‍या व पादचारी पूल नसल्याने जीव धोक्यात घालणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवा स्टेशनवर दररोज शेकडो प्रवासी रेल्वेच्या नियमांना फाटा देऊ न रेल्वे रूळ ओलांडतात. त्यांच्यावर रेल्वेचे पोलीस अथवा कर्मचारी कुणाचेही नियंत्रण नसल्याने दिव्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.\nदिव्यात फलाट क्रमांक 7 वर लोकल पकडण्यासाठी प्रवासी बिनधास्त रेल्वे रूळावरून धावतात. हे दररोज सकाळचे चित्र रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद होत असताना रेल्वेकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.\nदिवा जंक्शन हे ठाणे जिल्ह्याच्या मुंब्रा परिसरातील एक मध्यवर्ती रेल्वे स्थानक आहे. वसई रोड ते दिवा व दिवा ते पनवेल हे दोन महत्त्वाचे जोडमार्ग दिव्यामध्ये जुळतात. या दोन मार्गांमुळे उत्तरेकडून पश्चिम रेल्वेमार्गे येणार्‍या गाड्यांना मुंबई वगळून परस्पर कोकण रेल्वेमार्गे दक्षिणेकडील राज्यांकडे वाहतूक केली जाते.गेल्या पाच वर्षांत दिव्यात प्रचंड लोकसंख्या वाढली. येथे सकाळ, संध्याकाळ चढ- उतर करणार्‍या प्रवाशांच्या गर्दीनेही उच्चांक गाठला आहे. दिवा हे जंक्शन असले तरी मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा नमुना येथे जागोजाग पाहायला मिळतो. गाडी नेमकी कोणत्या फलाटावर येत आहे, ही उद्घोषणा होत नसल्याने ऐनवेळी लोकल आल्यावर प्रवाशांची धावपळ उडते व त्यांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळे दिवा स्थानकात रेल्वे पोलीस विशेष लक्ष देतील का, असा सवाल रेल्वे प्रवाशी संघटना करत आहेत.\nलवकरच पादचारी पुलाचे काम करण्यात येणार आहे. त्याची निविदाही काढण्यात आली आहे. या कामाचा पाठपुरावा सुरू आहे. एका महिन्यात कामाला सुरुवात होणार आहे. प्रवाशांनी आपल्या जिवाची काळजी घेतली पाहिजे. जे पादचारी पूल आहेत त्यांचा वापर केला पाहिजे.\n- श्रीकांत शिंदे, खासदार कल्याण लोकसभा\nदिवा रेल्वे स्थानकावर दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. दिव्यात फक्त दोन पादचारी पूल आहेत. एका पादचारी पुलाचे काम सुरू आहे ते देखील संथगतीने सुरू आहे. लोकप्रतिनिधीनी दिवा स्थानकाकडे लक्ष दिले पाहिजे.\n- आदेश भगत, दिवा रेल्वे प्रवासी संघटना\nश्री रामायण एक्सप्रेस आजपासून सुरू\nरामायणाशी संबंधित तीर्थस्थळांना जोडण्याचा प्रयत्न नवी दिल्ली वृत्तसंस्था धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे रामाय...\nरक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स मंदिरात घेऊन जाण्याचा अट्टाहास का\n केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही....\n#Me too, तनुश्री दत्ताने माझ्यावर बलात्कार केला, राखी सावंतचा धक्कादायक आरोप\nमुबंई - मी टू चळवळीमुळे प्रकाशझोतात आलेल्या तनुश्री दत्तावरच आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राखी सावंत हिने हा आरोप केला असून तिन...\n#MeToo तनुश्री दत्ताने नोटिशीला उत्तर दिले नाही : विजया रहाटकर\n ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिले आहे मात्र अभिनेत्री तनुश्री दत्ताला नोटीस पाठवूनही ति...\nमहाराष्ट्र दिनमान मध्ये जाहिराती साठी संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/article-249143.html", "date_download": "2018-11-15T23:23:23Z", "digest": "sha1:FG3OETD5WAGKWU5DGAZ7ION735YJWXDG", "length": 14399, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'तुम्ही निवडणूक लढताय, नवरा नाही'", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n'तुम्ही निवडणूक लढताय, नवरा नाही'\n'तुम्ही निवडणूक लढताय, नवरा नाही'\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\nVIDEO : 'पुढाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत', शहीद जवानाच्या मामाने केला सवाल\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: राखीचा डान्स पाहून विदेशी कुस्तीपटूने तिला उचलून आपटलं\nVIDEO: सिंहाचा राजेशाही थाट, शेंगाच्या ढिगाऱ्यावर बसला ठाण मांडून\nमहाराष्ट्र 3 days ago\nऔरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता पुणे जिल्ह्याचंही नाव बदलण्याची मागणी\nमहाराष्ट्र 3 days ago\nVIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल\nVIDEO : मोटरमॅनची कमाल, रेल्वे थांबवून केली लघुशंका\nVIDEO : 'आमची आई कुठे आहे\nVIDEO : कृष्णानदी काठी चक्क 'मडबाथ'\nVIDEO : धुळे भाजपमध्ये मोठा वाद, अामदार गोटे आणि दानवेंमध्ये आरोपांच्या फैरी\nVIDEO: ठाण्यात छेड काढणाऱ्या रोड रोमियोला तरुणीने बेदम धुतला\nVIDEO: दगड डोक्यात घालून दोन जणांना केली जबर मारहाण\nVIDEO: ...आणि त्यांच्यात अशी जुंपली की सगळे बघतच राहिले\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nदेश, ऑटो अँड टेक\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nआयुष्य मनमुराद जगताना, मित्रांसोबत या ६ अडवेंचर ट्रीप एकदा कराच\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/health-tips-118103100006_1.html", "date_download": "2018-11-15T22:53:07Z", "digest": "sha1:JMUHW7M6A72OB7QMSOJ4WU6D7PFXTYEL", "length": 9544, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "महत्वाचे आरोग्य टिप्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसीताफळाचे पान मीठाच्या पाण्याने धुऊन चघळा शुगर जाते.\nतुप कोमट करुन नाकात थेंब टाका घोरण बंद होण्यास मदत होते\n१ आंब्याचे पान ३ महीने खाल्ल्याने अपचन, मुखदुर्गंधी जाते\nनारळाची मुळी मीठाचा पाणयाने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवावे व ते पाणी दुसर्‍या दिवशी उकळुन प्यायल्याने थॉयराईडचा त्रास नाहीसा होतो.\n१ महीना रोज तीळाचे सेवन केल्याने हाड मजबुत होतात.\nपेरूच्या पानाचे सेवन केल्याने विस्मरण होत नाही दात दुखत नाही स्मरणशक्ती वाढते\nलींबु सेंदवमिठ टाकुन खाल्ल्याने मुळव्याध जाते\nगाजराचा रस सलग १५ देघल्याने कोणता ही कॅंसर होत नाही\nकॅन्सर होण्याचे कारण आणि त्यावर उपाय काय\nहे कान कर्करोगाचे लक्षणे आहे, चुकूनसुद्धा दुर्लक्ष करू नका\nया 3 समस्यांवर लवंग अत्यंत फायदेशीर\nमिनिटाला दहा वेळा शिंकणारी मुलगी\nदुपारची झोप लहान मुलांसाठी हानिकारक\nयावर अधिक वाचा :\nभाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश\nदिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...\nस्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले\nस्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...\nमराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार\nमराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...\nभारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम\nबीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...\nमोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...\nभारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...\nघरचा वैद्य : नक्की करून बघा\nकांद्याच्या सालीत आणि पापुद्रय़ामध्ये भरपूर अँण्टिऑक्सिडंटस् असतात. तसेच त्यात क्वेसेंटीन ...\nमिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून ...\nआईसक्रीमचा कप पुढे आला , झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली , तर ...\nबीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर ...\nहृदयविकाराच्या रुग्णांमध्ये सर्वात कठीण समस्या म्हणजे रक्तदाब असतो. हिवाळ्यात, रक्त आणि ...\nआश्चर्यजनक आहे पनीराचे हे 5 फायदे\nकोणतेही पाहुणे घरी येत असले की घरात पनीराची पाककृती नक्कीच बनते. आरोग्य आणि चव यांच्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/theft-in-the-assistant-principals-house-police-dogs-suspects-on-the-wife-of-the-prosecution/", "date_download": "2018-11-15T22:46:49Z", "digest": "sha1:4RCFQJCN7TVSGR2VRV6UYSGTNRX333SX", "length": 19430, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "उपप्राचार्याच्या घरात चोरी; फिर्यादीच्याच पत्नीवर श्वानाचा संशय | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nउपप्राचार्याच्या घरात चोरी; फिर्यादीच्याच पत्नीवर श्वानाचा संशय\nरत्नपूरच्या महाविद्यालयातील उपप्राचार्य हे सकाळी महाविद्यालयाला गेले. त्यांची पत्नी लायसन्स काढण्यासाठी ‘आरटीओ कार्यालयात गेली’ होती. यादरम्यान चोरट्यांनी घरात प्रवेश करून १ लाख ५५ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास केला. चोरीची घटना उघड होताच छावणी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण वेâले. फिर्यादीच्या श्वान पत्नीवर भुंकल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, छावणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.\nमिटमिटा-पडेगाव परिसरात असलेल्या कासलीवाल तारांगणमधील एल-सेक्टरमध्ये सुभाष सोनाजी जिते (४२) हे रत्नपुरातील कोहिनूर महाविद्यालयात उपप्राचार्य आहेत. नेहमीप्रमाणे ते गुरुवारी सकाळी रत्नपूरला गेले होते. तर त्यांची पत्नी ही लायसन्स काढण्यासाठी सकाळी साडे दहाच्या सुमारास घरास लॉक लावून आरटीओ कार्यालयात गेली होती. जाताना तिने घराची किल्ली शेजारी राहणाऱ्या महिलेकडे दिली होती. दुपारी बाराच्या सुमारास जिते यांचा पुतण्या हा घरी आला. त्यावेळेस घर उघडे होते. घर उघडे असल्याने तो घरात जेवण करत बसला होता. दीडच्या सुमारास सुभाष जिते यांची पत्नी घरी आली असता त्यांना घर उघडे दिसले. त्यांनी विचारणा केली असता घर उघडेच असल्याचे सांगितले.\nजिते यांच्या पत्नीने घरातील कपाट उघडले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे श्वान पथकासह पोहोचले. श्वानाने चोरट्याचा माग काढत थेट जिते यांच्या पत्नीच्या अंगावर धावून गेला. मात्र जिते यांनी हट्ट करत छावणी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. या प्रकरणी महिला पोलीस नाईक गायकवाड यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.\nपैसे हडप करण्यासाठी चोरीचा बनाव\nजिते यांच्या घरात चोरी झाल्याची माहिती मिळताच सेक्टरमध्ये नागरिकांसह सुरक्षारक्षकांनी धाव घेतली. यावेळी जिते यांच्या पत्नीने सुरक्षारक्षकाला पोलीस ठाण्यात फोन करण्यास सांगितले. मात्र पोलिसांनी ठाण्यात येऊन तक्रार द्या, असा सल्ला दिल्यानंतर उशिराने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत जिते यांची पत्नी जमलेल्या महिलांना चोरीला गेलेले पैसे आमचे नसून दुसऱ्याचे होते असे सांगत होती. त्यामुळे हा प्रकार पैसे हडपण्यासाठी असावा, अशी चर्चा पोलीस तसेच नागरिकांमध्ये सुरू आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहजारो ग्राहकांना वीज बीले वाटलीच नाहीत, ग्राहकांची महावितरणच्या कार्यालयात गर्दी\nपुढीलउरण तालुक्यावर आता सीसी टिव्हीची नजर- दिघोडे नाक्यावर बसविले कॅमेरे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-kalyan-news-kabaddi-competition-102079", "date_download": "2018-11-15T23:27:36Z", "digest": "sha1:XTSSMVV4PEYVK775RT5IEMH2SE4PW5J2", "length": 13515, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news kalyan news kabaddi competition कल्याण - राज्‍यस्‍तरीय महापौर चषक कबड्डी स्‍पर्धेचे आयोजन | eSakal", "raw_content": "\nकल्याण - राज्‍यस्‍तरीय महापौर चषक कबड्डी स्‍पर्धेचे आयोजन\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nकल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका, ठाणे जिल्‍हा तसेच महाराष्‍ट्र राज्‍य कबड्डी संघटनेच्या सयुंक्‍त विद्यमाने पुरुषांसाठी निमंत्रितांची राज्‍यस्‍तरीय महापौर चषक कबड्डी स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली आहे. सोमवार 12 मार्च ते 15 मार्च या कालावधीत ही स्‍पर्धा स्‍व. जयंत नथु देवळेकर क्रीडा नगरी, अनुपम घोलप नगर, कल्‍याण येथे होणार आहे. ठाणे जिल्‍हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्‍यमंत्री रविंद्र चव्‍हाण उद्घाटनास उपस्थित राहणार आहेत. याचवेळी दिव्यांग खेळाडूंच्या प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे.\nकल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका, ठाणे जिल्‍हा तसेच महाराष्‍ट्र राज्‍य कबड्डी संघटनेच्या सयुंक्‍त विद्यमाने पुरुषांसाठी निमंत्रितांची राज्‍यस्‍तरीय महापौर चषक कबड्डी स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आली आहे. सोमवार 12 मार्च ते 15 मार्च या कालावधीत ही स्‍पर्धा स्‍व. जयंत नथु देवळेकर क्रीडा नगरी, अनुपम घोलप नगर, कल्‍याण येथे होणार आहे. ठाणे जिल्‍हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्‍यमंत्री रविंद्र चव्‍हाण उद्घाटनास उपस्थित राहणार आहेत. याचवेळी दिव्यांग खेळाडूंच्या प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे.\nस्पर्धेत सोळा संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. डी जी पुणे, इन्कम टॅक्‍स पुणे, बीपीटी मुंबई, देना बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक, मुंबई तसेच ठाणे आणि मुंबई पोलीस दल असे प्रमुख संघ सहभागी होणार आहेत. विजेत्‍या संघास प्रथम पारितोषिक पंचाहत्तर हजार रुपये आणि चषक, तर उप विजेत्या संघास पन्‍नास हजार रुपये आणि चषक आणि उप उपांत्‍य विजयी संघास रुपये पंचवीस हजार आणि चषक दिले जाणार आहे. स्‍पर्धेतील सर्वोत्‍कृष्‍ट खेळाडुला दहा हजार रुपये, उत्‍कृष्‍ट खेळाडू आणि उत्‍कृष्‍ट पकड प्रतिदिन दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. या स्‍पर्धेचे मुख्‍य आकर्षण म्‍हणजे महापालिका शाळेतील विद्यार्थीनी आणि दिव्‍यांग महिला संघाचा प्रदर्शनीय कबड्डी सामना खेळविला जाणार आहे. यातील विजेत्‍या संघास रोख रक्‍कम पंधरा हजार तर उपविजेत्‍या संघास दहा हजार रुपये देण्‍यात येणार आहे.\nफेरीवाल्यांसाठीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनीच अडवला\nपुणे - पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासह महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने या व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा निर्णय महापालिका...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\n\"हेरिटेज वॉक' चालू आहे की बंद\nपुणे : महापालिकेच्या उद्यानांपैकी एक चंद्रमौळीश्‍वर मंदिराजवळील राम मनोहर लोहिया उद्यान. छोटंस, आटोपशीर, चांगली देखभाल असलेलं हे उद्यान. या...\nआरोग्य कर्मचारी मस्त, नागरिक त्रस्त\nपुणे : शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले कचऱ्याचे कंटेनर काढून टाकल्यामुळे कचरा कोठे टाकायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पूना...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nविंचूर - प्रकाशा राज्य महामार्ग मृत्युचा सापळा\nसटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/pailateer/increase-craze-cricket-livingston-114891", "date_download": "2018-11-15T23:15:51Z", "digest": "sha1:IMXBVAMZ3LZKWANNIDWCRLQ74EWIXWNM", "length": 11117, "nlines": 56, "source_domain": "amp.esakal.com", "title": "increase craze of cricket in Livingston लिविंग्स्टनमध्ये वाढतेय क्रिकेटची लोकप्रियता | eSakal", "raw_content": "\nलिविंग्स्टनमध्ये वाढतेय क्रिकेटची लोकप्रियता\nनिलेश म्हात्रे | मंगळवार, 8 मे 2018\nसध्या लिविंग्स्टन मध्ये क्रिकेटची लोकप्रियता सातत्याने वाढते आहे, क्रिकेटची जादू सर्वांच्या डोक्यावर स्वार झालेली आहे.\n2006 सालापासून अमेरिकेत लिविंग्स्टन, न्यू जर्सी येथे काही मोजक्या भारतीयांनी क्रिकेट खेळायला सुरूवात केली, तेव्हा समोर बरीच आव्हाने होती. त्यापैकी एक म्हणजे खेळण्यासाठी हक्काचे मैदान. अमेरिकेतील लोकप्रिय खेळांसाठी मैदाने आहेत जिथे कही ठराविक दिवशी ठराविक खेळ खेळले जातात, परंतु क्रिकेटसाठी पीचसहित मैदान उपलब्ध होणे गरजेचे होते. गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटप्रेमी निलेश म्हात्रे, मिलिंद सप्रे व त्यांचा मित्रपरिवार यांची जिद्द, अथक प्रयत्न व संस्कृति संस्थेचा पाठिंबा यामुळे ही कल्पना 22 एप्रिल 2018 रोजी साकार झाली.\nलिविंग्स्टन टाउनशिपतर्फे 'लिविंग्स्टन क्रिकेट एसोसिएशन' स्थापन करण्यात आले आणि 22 एप्रिल 2018 हा दिवस 'क्रिकेट दिन ' म्हणुन मानपत्र देऊन जाहिर करण्यात आला. यापुढे लिविंग्स्टनमधे 22 एप्रिल हा दिवस ‘क्रिकेट दिन’ म्हणून ओळखला जाईल. लिविंग्स्टन मधील रायकर हिल या शाळेचे मैदान क्रिकेटसाठी शनिवार-रविवारी आरक्षित करण्याचे जाहिर करण्यात आले. या दिवशी लिविंग्स्टनच्या माननीय मेयरने स्वतः मैदानवार उपस्थित राहून गोलंदाजी (बोलिंग) आणि फलंदाजी (बॅटिंग) केली. लिविंग्स्टन टाउनशिपचे इतर सदस्य ही या प्रसंगी सहभागी झाले. भारतीयांचे क्रिकेट वर प्रेम, मैत्रीची भावना अणि सर्वांना आपले करण्याची वृत्ती यामुळे जग किती छोटे आहे याचीप्रचिती मिळाली.\nसध्या लिविंग्स्टन मध्ये क्रिकेटची लोकप्रियता सातत्याने वाढते आहे, क्रिकेटची जादू सर्वांच्या डोक्यावर स्वार झालेली आहे. निलेश म्हात्रे यांनी सांगितले की न्यू जर्सी येथील संस्कृति या संस्थेतर्फे क्रिकेटची मुळे खोलवर रुजली जावी व सर्वांना उच्च स्तरावर खेळण्याची संधी मिळावी म्हणून येथील लहान मुलांसाठी नियमित प्रशिक्षण व मार्गदर्शन ही दिले जाणार आहे. मिलिंद सप्रे यांनी लिविंगस्टन मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महिला क्रिकेटपटू विकसित करण्याचे स्वप्न मांडले होते, ते काही महिन्यांपूर्वी साकार झाले. कौतुकास्पद गोष्ट म्हणजे महिला खेळाडूंच्या संघाने सुद्धा तेवढयाच जोमाने व जिद्दिने खेळायला सुरूवात केली आहे. साता समुद्रापलीकडे या देशात राजनैतिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक विविधता असूनही क्रिकेटमुळे एकमेकांमधे प्रेम, मैत्री अणि जिव्हाळा कसा वाढवू आणि जोपासू शकतो हे अनुभवायला मिळाले.\nभारतीय समाजाने अमेरिकेत आपल्या हुशारी आणि कौशल्यामुळे नाव आणि प्रतिष्ठा मिळवली आहे. त्याचबरोबर आपल्या आपुलकी आणि सर्वांना सामावून घेण्याच्या स्वभावामुळे आज लिविंगस्टनच्या क्रिकेटप्रेमी नागरिकांनी स्थानिकांची मनं जिंकली. या प्रसंगी चेष्टेने 'लगान' चित्रपटातलं \"तीन गुना लगान\" हे वाक्य आठवलं. सामंजस्य आणि सामोपचाराने, न भांडता न वाद घालता कसे मार्ग काढावे हे उत्कृष्ट उदाहरण या सर्व लिविंगस्टनवासियांनी दाखवून दिले.\nविद्यार्थ्यांसाठी २३ पासून चित्रपट महोत्सव\nपिंपरी - महापालिका आणि फोर्ब्ज मार्शल कंपनीतर्फे चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत बालचित्रपट महोत्सव आयोजित केला...\n#PMCIssue स्मशानभूमीत काटेरी बाभळी\nविश्रांतवाडी - कोरेगाव पार्क येथील लिंगायत स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बाभळीच्या काटेरी वृक्षांनी व काट्यांनी संपूर्ण दफनभूमी भरगच्च भरलेली आहे....\nओबीसी मतांवर डोळा ठेवत महात्मा फुले चित्रपटाची निर्मिती\nनाशिक - लोकसभा व विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. हेच लक्षात घेऊन इतर मागासवर्गीयांच्या मतांवर डोळा ठेवत महात्मा जोतिराव फुले यांच्या...\nऔरंगाबाद - शहर पोलिस, धवल क्रांती, महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमात प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांसोबत चिरंजीव प्रसाद, इतर अधिकारी.\nऔरंगाबाद - प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर परिवर्तन नक्कीच घडते. असाच परिवर्तनाचा ध्यास पोलिस आयुक्त, सामाजिक संस्थेने घेतला. केंद्राच्या कौशल्य विकास...\nआता ड्रोनच्या मदतीने कीटकनाशक फवारणी\nचंद्रपूर - उत्पादनवाढीसाठी कीटकनाशकाची फवारणी महत्त्वाची आहे. परंतु, फवारणीच्या जुन्या पद्धतीने विषबाधा होऊन आजवर अनेक शेतकरी आणि शेतमजुरांना जीव...\nबालदिनाच्या उंबरठ्यावरच विख्यात कल्पनाकार स्टॅन ली यांच्या निधनाची बातमी यावी, ही बाब चुटपुट लावणारी आहे. जगातील जवळपास सर्वच देशांतील चार पिढ्यांचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/husband-death-in-accident/", "date_download": "2018-11-15T23:55:03Z", "digest": "sha1:QWHCBDQF223LJS6RS6NXDVFQ4AWQ7YGX", "length": 7658, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पत्नीला उच्चशिक्षित करण्याचे ‘त्याचे’ स्वप्न राहिले अधुरे..! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › पत्नीला उच्चशिक्षित करण्याचे ‘त्याचे’ स्वप्न राहिले अधुरे..\nपत्नीला उच्चशिक्षित करण्याचे ‘त्याचे’ स्वप्न राहिले अधुरे..\nस्वतः पुण्याच्या एका मोठ्या कंपनीत कायमस्वरूपी नोकरीला असलेल्या तरुणाने पत्नीच्या शिक्षणाला प्राधान्य दिले, परंतु तिला उच्चशिक्षित करण्याचे त्याचे स्वप्न एका अपघाताने अधुरेच राहिले. संगणकशास्त्रात एमएस्सी करणार्‍या पत्नीला परीक्षेसाठी घेऊन जाणार्‍या पतीच्या दुचाकीला बुधवारी (दि. 27) सकाळी साडेआठ वाजता पडेगावात ट्रकने चिरडले. यात पतीचा मृत्यू झाला तर, पत्नी गंभीर जखमी झाली.\nविनोद शिवनाथ मानकापे (26, रा. जातेगाव, ता. फुलंब्री) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात कल्याणी विनोद मानकापे (22) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद पुण्यात एका मोठ्या कंपनीत कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून नोकरीला होता. तर, पत्नी कल्याणीची एमएस्सी कंप्युटर सायन्सची परीक्षा सुरू आहे. त्यासाठी तिला दुचाकीवरून खुलताबाद येथे घेऊन जाण्यासाठी तो मंगळवारीच पुण्याहून गावाकडे आला होता. पण, दोघेही एन-13, हडको येथील सासुरवाडीत थांबले. बुधवारी सकाळी ते तेथून खुलताबादला परीक्षेसाठी निघाले. थंडी असल्यामुळे आठ महिन्यांच्या चिमुरड्याला घरीच ठेवले होते. त्यांची दुचाकी शहरातून पडेगावमार्गे जात असताना पठाण ढाब्यासमोर ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकने त्यांना चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, विनोदच्या चेहर्‍याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. तो जागीच गतप्राण झाला. तर, कल्याणी गंभीर जखमी झाली. दौलताबाद ठाण्याचे सहायक फौजदार संजय निकम, जमादार साळवे, त्रिभुवन यांनी कल्याणीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या अपघाताची छावणी ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.\nबालपणातच हरपले वडिलांचे छत्र\nपडेगावातून जाणारा हा रस्ता मृत्यूचा महामार्ग ठरू लागला आहे. या रस्त्यावर नेहमी जीवघेणे अपघात होतात. वर्षभरात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. विनोद आणि कल्याणीचे अतिशय सुखी कुटुंब होते. दोन वर्षांपूर्वी विवाह झालेल्या या दांपत्याला आठ महिन्यांचा मुलगा आहे. बालपणातच त्याचे वडिलांचे छत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्‍त होत आहे.\nपत्नीला उच्चशिक्षित करण्याचे ‘त्याचे’ स्वप्न राहिले अधुरे..\nतर उडाला असता रेल्वेचा पूल; मोठा अनर्थ टळला\nवैजापुरातील जि. प. प्रशाला मोजतेय शेवटची घटका\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे ८२ लाखांचे अनुदान मंजूर\nविहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-Chief-Minister-Manohar-Parrikar-Lilavati-Hospital-issue/", "date_download": "2018-11-15T22:59:35Z", "digest": "sha1:LKWIHZUQK3KP5TN5TKRHBCTJ4AL3POPO", "length": 7148, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्र्यांवर मुंबईतच उपचार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › मुख्यमंत्र्यांवर मुंबईतच उपचार\nमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्वादुपिंडाला (पॅनक्रियाटिटीस) सूज आल्यामुळे ते मुंबईच्या लीलावती इस्पितळात वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. पर्रीकर यांच्यावर योग्यतर्‍हेने उपचार होत असून ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पर्रीकर मुंबईतच उपचारासाठी थांबणार असल्याचे दक्षिण गोवा खासदार नरेंद्र सावईकर यांनी रविवारी सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर यांना गुरुवारी मुंबईच्या लीलावती इस्पितळात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. त्यांना सौम्य ‘पॅनक्रियाटिटीस’ झाल्याचे जाहीर करण्यात आले होते.\nत्यांच्या स्वादुपिंडाला सूज असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू असल्याचे माहितीपत्र सरकारने शनिवारी प्रसृत केले होते. पर्रीकर यांची प्रकृती सुधारत असल्याचेही सरकारचे म्हणणे आहे. खासदार सावईकर यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे, की पर्रीकर यांना वैद्यकीय उपचारातून बरे होण्यासाठी पुरेसा अवधी मिळणे आवश्यक आहे. सध्या त्यांचे लक्ष उपचारांवर आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची फौज त्यांची चांगली काळजी घेत आहे. आम्ही पर्रीकर यांची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थना करत आहोत. सावईकर यांनी पत्रकात नमूद केले नसले तरी मुख्यमंत्री पर्रीकर सोमवारपासून सुरू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित राहण्याची शक्यता मावळली आहे.\nअफवा पसरवू नयेत : लीलावती इस्पितळ\nमुख्यमंत्री पर्रीकर यांच्या उपचाराबद्दल लीलावती इस्पितळाने रविवारी अधिकृत पत्रक जारी केले. इस्पितळाचे उपाध्यक्ष अजयकुमार पांडे यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की पर्रीकर यांच्या प्रकृतीबद्दल खोटीनाटी माहिती पसरवून अपप्रचार केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व अफवांचे आम्ही खंडन करत असून कुणीही विनाकारण चुकीची माहिती पसरवू नये. पर्रीकर यांच्यावर योग्य उपचार सुरू असून ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील लीलावती इस्पितळात रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. तसेच तेथील डॉक्टरांशी उपचाराबाबत चर्चा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनीही पर्रीकरांना भेटून त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Inadequate-facility-in-Devgad-taluka/", "date_download": "2018-11-15T23:06:24Z", "digest": "sha1:JEJ7SUTKEXRONJKUKRTVYUC52LZQMFLJ", "length": 8290, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंत्र्यांच्या तालुक्यातच आरोग्य, शिक्षणाचा बोजवारा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मंत्र्यांच्या तालुक्यातच आरोग्य, शिक्षणाचा बोजवारा\nमंत्र्यांच्या तालुक्यातच आरोग्य, शिक्षणाचा बोजवारा\nदेवगड तालुक्यामधील शिक्षण व आरोग्य खात्यांमधील अनेक रिक्‍त पदे आहेत. या दोन्हीही खात्याची दयनीय अवस्था झाली असून शिक्षण विभागातील शिक्षक पदे रिक्‍त असल्याने तालुक्यातील मुलांचे भवितव्य अधांतरी राहिले आहे. तर आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व अपुर्‍या सुविधा असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. या दोन्ही खात्याचे मंत्री देवगड तालुक्याचे सुपुत्र असून आपल्या तालुक्यामधील आपापल्या खात्यातील सुविधा देण्यास हे दोन्हीही मंत्री निष्क्रीय ठरले आहेत.\nदेवगड तालुक्यात 216 प्राथमिक शाळा आहेत. 1 ली ते 4 थी पर्यंतच्या 75 तर 1ली ते 7 वी पर्यंतच्या 141 शाळा आहेत. यामधील तब्बल 158 शिक्षकांची पदे रिक्‍त आहेत. यामधील 62 उपशिक्षक तर 96 पदवीधर शिक्षकांची पदे रिक्‍त आहे. याचा परिणाम तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणांवरती होत आहे. यामुळे या मुलांचे भवितव्य अधांतरी निर्माण झाले आहे.\nमहाराष्ट्र शासनामधील शिक्षणमंत्री हे देवगड तालुक्यातील कुणकवण गावचे सुपुत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे हे असून त्यांच्याच तालुक्यातील शिक्षण विभागाची दयनीय अवस्था असणे म्हणजेच दुर्दैवाचीच बाब मानावी लागेल. त्यांनी आपल्या तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा या दृष्टिकोनातून त्यांनी शिक्षक पदे रिक्‍त राहणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे होते.मात्र, त्यांची तालुक्याविषयी आपल्या विकासाची मानसिकता नसल्यामुळे त्यांनी आपल्या तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. चार वर्षाच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीमधील शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आपल्या तालुक्याकडे कधीही जनतेच्या समस्या व येथील शिक्षणाच्या अडचणी कधीही समजून घेतल्या नाहीत. पश्‍चिम महाराष्ट्रातील व विदर्भातील मंत्री आपापल्या विभागातील आपला विकास आपल्या खात्यामार्फत जास्तीत जास्त कसा केला जाईल याची त्यांनी आस्था असते आणि त्याच दृष्टिकोनातून ते मंत्री महोदय आपापल्या तालुक्यात व आपापल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन विकास करीत असतात. मात्र, देवगड तालुक्यातील दोन कॅबीनेट दर्जाचे मंत्री आपल्या तालुक्यात व आपल्या जिल्ह्यामध्ये विकास करण्यामध्ये निष्क्रीय ठरले आहेत.\nतसेच देवगड तालुक्यातील वळीवंडे गावचे सुपुत्र असलेले आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनीही तालुक्यात आवश्यक आरोग्य सुविधा निर्माण केल्या नाहीत. तसेच देवगड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रिक्‍त पदांवर नेमणुकाही वैद्यकीय अधिकार्‍यांचे करू शकले नाही ही चिंताजनक बाब आहे. यामुळे देवगड तालुक्याचे सुपुत्र असलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे आपल्या तालुक्यातील आपापल्या खात्यांमधील विकास करण्यासाठी पूर्णपणे निष्क्रिय ठरल्याचे दिसून येत आहेत.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/viran-shravan-disaster-management-against-anger/", "date_download": "2018-11-15T23:35:14Z", "digest": "sha1:GDX5WGLWTXDUHWXBHWZGMOFPD4BXEW7I", "length": 5040, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आपत्ती व्यवस्थापनाविरोधात संताप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › आपत्ती व्यवस्थापनाविरोधात संताप\nगोठणे ग्रा.पं.च्या माजी सदस्या सौ. सुजाता दशरथ आचरेकर यांची ती मुले होत. वडील दशरथ हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. या कुटुंबातील मोठी मुलगी सुवर्णा ही पदवीनंतर मुंबईत नोकरी करत होती. भाऊ आकाश याने दहावीनंतर आयटीआयचे शिक्षण घेतले. तर दीपाली ही कणकवली कॉलेजमध्ये बीएससीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. तिन्ही भावंडे चुलत बहिणीसह नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती, मात्र, मासेमारीसाठी वापरली जाणारी ती फायबर बोट पाहिल्यानंतर त्यांना बोटिंगचा मोह झाल्याने ही दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थेशी संपर्क साधला. मात्र, कोणतीही मदत उपलब्ध न झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.\nया दुर्घटनेची माहिती गोविंद आचरेकर यांनी बेळणे पोलिस दूरक्षेत्राला दिली. े हेडकॉस्टेबल डि.एस. सावंत, पी.आर. सावंत आणि सहकार्‍यांनी घटनास्थळी पोहोचले. गोठणे किर्लोस,रामगड येथील ग्रामस्थांच्या मदतीने नदीपात्रात आकाशचा शोध सुरू होता. रामगड येथील संतोष पारकर व विष्णू कोळंबकर यांनी डोहात खोलवर जावून शोध घेतला असता दीड तासानंतर आकाशचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर आचरा पोलिसठाण्याचे एपीआय संजय धुमाळे पथकासह दाखल झाले. कणकवलीतून पिंट्या जाधव यांची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली होती. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी हिवाळे प्रा.आ. केंद्रात नेण्यात आले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/About-the-administration-Resentment-in-front-of-Girish-Mahajan/", "date_download": "2018-11-15T23:01:44Z", "digest": "sha1:XF2BCPSMQODK3MRMJLHAVNRR7JDFZC4E", "length": 7135, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आठ दिवसांत नाशिकच्या प्रश्‍नांची तड! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › आठ दिवसांत नाशिकच्या प्रश्‍नांची तड\nआठ दिवसांत नाशिकच्या प्रश्‍नांची तड\nपालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांनी विविध प्रश्‍नांची सरबत्ती करत प्रशासनाविषयी अत्यंत नाराजी व्यक्‍त केली. यावर निधी दिला नाही आणि कामे झाली नाही तर पुढल्या वेळी उमेदवारीसाठी कोणी तिकीट घेईल का असा नम्र प्रश्‍न आयुक्‍तांना उपस्थित करत असे काही करू नका, असे सांगितले. दरम्यान, शहरातील करवाढ, मालमत्ता व गाळे भाडेकरार, नगरसेवकांचे महासभेतील अधिकार आणि विकासकामे या सर्व प्रश्‍नांची तड येत्या आठवड्यात लावू, असे आश्‍वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे. यामुळे दत्तक शहराचे पालक काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.\nअनेक दिवसांपासून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात धुसफुस आहे. परंतु, कोणी उघड उघड बोलत नव्हते. बोलून प्रशासनाला अंगावर घेणार कोण या भीतिपोटी प्रत्येकजण तोंडाला कुलूप लावून कसाबसा कारभार हाकत होते. यामुळे आपल्याला वाली पक्षश्रेष्ठीच म्हणून प्रत्येकजण मुख्यमंत्री आणि पालकमंत्री कधी वेळ देतात याकडे टक लावून होते. अखेर पालकमंत्र्यांचे पाय नाशिकला लागले आणि त्यांनी शहराच्या विविध प्रश्‍नांची कैफियत आपल्या शिलेदारांकडून ऐकून घेतली. परंतु, हे सर्व करत असताना आपल्यासमोरच अधिकारी नगरसेवक व पदाधिकार्‍यांना धोबीपछाड देत आहेत.\nहे पाहूनही शांत बसण्याची किमया पालकमंत्र्यांनी साधल्याने त्याविषयी नगरसेवकांनीच आश्‍चर्य व्यक्‍त केले. पदाधिकार्‍यांकडून करवाढ, बंद अंगणवाड्या, महासभेचे अधिकार डावलले जात असल्याच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्र्यांनी सहा-सात दिवसांत निर्णय घेऊ असे सांगत संतप्‍त नगरसेवकांना थोडासा का होईना शांत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे इतके महिने प्रतीक्षा केली अजून आठ दिवस सहन करायला काय हरकत आहे असाच चेहरा करत पदाधिकारी आणि नगरसेवक विश्रामगृहातून बाहेर पडले.\nनगरसेवकांचा मान-सन्मान सांभाळला जाईल\nनगरसेवकांना प्रभागातील कामे करावी लागतात. त्यासाठी निधी आवश्यक आहे. यामुळे विकासकामे करण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या जातील. तसेच नगरसेवकांना मान- सन्मान दिला पाहिजे. त्याबाबत आपणही आग्रही असून, तसे प्रशासनाला सांगितले जाईल. नागरिकांनी निवडून दिले आहे यामुळे त्यांची कामे करण्याचा अधिकार नगरसेवकांना असून, त्यांचे अधिकार अबाधित राहिले जातील याबाबतही काळजी घेतली जाईल, असेही महाजन यांनी सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Peafole-hunting-band-Sinnar/", "date_download": "2018-11-15T22:58:11Z", "digest": "sha1:QFWF2NIESGXHPBV36KJMDODH7SVU4P67", "length": 4047, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोरांची शिकार करणारी टोळी सिन्‍नरला जेरबंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मोरांची शिकार करणारी टोळी सिन्‍नरला जेरबंद\nमोरांची शिकार करणारी टोळी सिन्‍नरला जेरबंद\nमोरांची शिकार करणारी टोळी जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचार्‍यांना शनिवारी (दि.6) पहाटे यश आले. सिन्नर न्यायालयाने पाचही संशयित आरोपींना तीन दिवसांची फॉरेस्ट कस्टडी दिली आहे.\nतालुक्यातील चापडगाव-चास शिवारातील वनविभागाच्या राखीव क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास परिसरातील ग्रामस्थांना डोंगर तसेच जंगलातून बॅटर्‍यांचा प्रकाश चमकत असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांना कळली. त्यांनी तत्काळ भोजापूरच्या स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने परिसर घेरला. ग्रामस्थ आल्याची कुणकुण लागताच मोरांची शिकार करणार्‍या टोळीना पलायन करण्यास सुरूवात केली. ग्रामस्थांनी पाठलाग करून धुळवड येथील सुभाष दगडू गांगड (28), शरद गांगड(19), दिनकर गांगड (47), भारत दिनकर गांगड (21) तर चास येथील कमळूूची वाडी येथील संतोष उघाडे (25) यांना पकडले. त्यांच्याकडे मोर पकडण्याची जाळी आढळून आली.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/The-driver-dies-in-a-accident/", "date_download": "2018-11-15T23:24:39Z", "digest": "sha1:5NB54WBQDIM4ARXMQXGNXE5XGHIPDJGA", "length": 6001, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ट्रॅक्टर विहिरीत कोसळून चालकाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › ट्रॅक्टर विहिरीत कोसळून चालकाचा मृत्यू\nट्रॅक्टर विहिरीत कोसळून चालकाचा मृत्यू\nतालुक्यातील पाटपिंप्री शिवारात ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत पडून चालकाचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी (दि.6) सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडली. ज्ञानेश्‍वर निवृत्ती उगले (35, रा. पाटपिंप्री) असे मृत चालकाचे नाव आहे.\nज्ञानेश्‍वर उगले हे स्वत:च्या मालकीच्या ट्रॅक्टरने भाऊसाहेब दत्तू वाळुंज यांच्या शेतात बंधार्‍यातील उपसा काळी केलेली माती पसरविण्याचे काम करत होते. शेतात कठडे नसलेली एक विहीर असून तिचा अंदाज न आल्याने सुरुवातीला ट्रॉली विहीरीत कोसळली. त्यापाठोपाठ उगले ट्रॅक्टरसह विहिरीत पडले. जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. जवळच्या वस्तीवरील एका दहा ते बारा वर्षाच्या मुलाने ट्रॅक्टर विहिरीत पडताना पाहिला. त्याने आरडाओरड करून वस्तीवरील ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली.\nमात्र, 7 परस खोल असलेल्या विहिरीत साधारणपणे दीड परस पाणी असल्याने कोणालाही बचावकार्य करता आले नाही. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यास माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅक्टर व ट्रॉली विहिरीबाहेर काढण्यासाठी हायड्रा क्रेन बोलविण्यात आली. क्रेन घटनास्थळी पोहोचण्यासाठी बराच वेळ गेला. क्रेन चालकाने ट्रॅक्टर व ट्रॉली बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरत होते. ट्रॅक्टर बाहेर काढताना इंजिनचे तुकडे झाले. अडीच ते तीन तासानंतर ट्रॅक्टर व ट्रॉलीसह बाहेर काढण्यात आला. नगरपालिका दवाखान्यात शवविच्छेदन केल्यानतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक कोल्हे यांच्या मार्गदर्शनासाठी पुढील तपास सुरू आहे. सायंकाळी शोकाकूल वातावरणात उगले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, वडील, भाऊ, बहिण व दोन मुले असा परिवार आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/-/articleshow/11515557.cms", "date_download": "2018-11-16T00:18:22Z", "digest": "sha1:E3D7ID3P5NK2EI7XJQ4T4YBR6HD6J5T3", "length": 22505, "nlines": 144, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Article News: - सौरऊर्जेचा विकास ही काळाची गरज | Maharashtra Times", "raw_content": "\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसुंदरतेसाठी 'या' १० गोष्टींचा वापर करा\nसौरऊर्जेचा विकास ही काळाची गरज\nमहाराष्ट्र राज्याच्या निमिर्तीला आता ५० वर्षांहून अधिक काळ लोटला असूनही आपण आणखी एका महत्त्वाच्या ऊर्जासोत पर्यायाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. हा ऊर्जासोत म्हणजे सौरऊर्जा. सौरऊर्जा तंत्रज्ञान विकसित करून स्वावलंबी होणे आणि जगात आघाडीवर राहणे हेच श्रेयस्कर ठरणार आहे.\nमहाराष्ट्र राज्याच्या निमिर्तीला आता ५० वर्षांहून अधिक काळ लोटला असूनही आपण आणखी एका महत्त्वाच्या ऊर्जासोत पर्यायाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. हा ऊर्जासोत म्हणजे सौरऊर्जा. सौरऊर्जा तंत्रज्ञान विकसित करून स्वावलंबी होणे आणि जगात आघाडीवर राहणे हेच श्रेयस्कर ठरणार आहे.\nभारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची एकूण विद्युत निमिर्ती क्षमता अंदाजे १३०० ते १४०० मेगावॉट इतकी होती. केंदीय विद्युत प्राधिकरणाच्या माहितीप्रमाणे ती आजमितीस जवळपास १,३०,००० ते १,४०,००० मेगावॉट झाली आहे. म्हणजे १०० पटीने वाढली आहे. याच काळात भारताची लोकसंख्या फार तर तिप्पट किंवा चौपट झाली आहे. म्हणजे दरडोई विद्युत ऊजेर्ची उपलब्धता स्वातंत्र्यकाळापेक्षा खूपच वाढली आहे. असे असले तरी याच काळात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक प्रगती झाल्याने विजेची मागणीही त्यापेक्षा अधिक प्रमाणात वाढली आहे. म्हणून विजेची मागणी आणि उत्पादन यात बरीच तफावत निर्माण झाली आहे. शिवाय दिवसेंदिवस ही तफावत वाढत आहे. साहजिकच एकेकाळी विजेच्या निमिर्तीत अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रात भारनियमनाची समस्या ही सरकारची मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे.\nया समस्येचे निराकरण स्थायी स्वरूपांत करावयाचे असेल तर ऊर्जानिमिर्तीच्या नव्या वाटा शोधून काढून त्यांचा पाठपुरावा करणे अत्यंत निकडीचे आहे. भारतातील एकूण विद्युत निमिर्तीपैकी अंदाजे ६५ टक्के वीज कोळसा आणि तेल जाळून केली जाते. अंदाजे २५ टक्के वीज जलाशयांवर तर ७ टक्के इतर पुननिर्मिर्तीक्षम साधनांवर आधारित आहे. अणुशक्तीचा मोठा बोलबाला असूनही, अणुविद्युत ऊजेर्चा वाटा मात्र अंदाजे तीन टक्के इतका अल्प आहे. यामध्ये लक्षात घेण्याची बाब म्हणजे भारताचा अणुविकासाचा कार्यक्रम पन्नास वर्षांहून अधिक काळापासून चालू आहे. सध्या तर हाच एकमेव पर्याय भविष्यांत भारताला ऊर्जास्वतंत्र्य मिळवून देऊ शकतो असा समज जनतेच्या मनात रुजविला जात आहे. हा पर्याय एकमेव नसला तरी महत्त्वाचा नक्कीच आहे. भूगर्भातील कोळसा, तेल वगैरे इंधनसाठे प्रचंड वेगाने उपसून काढले जात आहेत. अशाच प्रकारे इंधनासाठी ते वापरले गेले तर एकविसाव्या शतकाच्या मध्यापर्यंतच पुरतील असा इशारेवजा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. म्हणूनच अणुविद्युत ऊजेर्च्या पर्यायाला महत्त्व आहे.\nकोळसा, तेल, नैसगिर्क वायू यांच्या ज्वलनामुळे पर्यावरणाची मोठीच हानी होत आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आदींची वाढती पातळी आटोक्यात आणणे अधिकाधिक अवघड होणार आहे. म्हणूनच पर्यावरणाच्या संरक्षणाला अग्रक्रम मिळणे निकडीचे झाले आहे. जलविद्युत निमिर्तीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास अत्यल्प (जवळजवळ नगण्य) प्रमाणात होतो, म्हणून जलविद्युत निमिर्तीचा पर्याय वाढीला लावणे निश्चितपणे श्ाेयस्कर आहे. तथापि भारतात आधीच मोठमोठे जलविद्युत प्रकल्प कार्यरत असताना नवे जलाशय मोठ्या प्रमाणावर निर्माण करून नवे प्रकल्प उभारले जाण्याची शक्यता खूप कमी आहे. जलविद्युत निमिर्तीतंत्राची जमेची बाजू म्हणजे हा पुननिर्मिर्तीक्षम ऊर्जासोत आहे.\nमहाराष्ट्र राज्याच्या निमिर्तीला आता ५० वर्षांहून अधिक काळ लोटला असूनही आपण आणखी एका महत्त्वाच्या ऊर्जासोत पर्यायाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. हा ऊर्जासोत म्हणजे सौरऊर्जा. भारताची भौगोलिक स्थिती इंग्लंड, यूरोप, जपान, कॅनडा वगैरे देशांपेक्षा विषुववृत्ताच्या खूप जवळ असल्याने सौरऊर्जा आपल्याकडे मुबलक प्रमाणात मिळते. या निसर्गनिमिर्त अखंड ऊर्जासोत्राकडे आपण प्राथमिकतेने लक्ष पुरविले तर विद्युत ऊर्जा निमिर्तीचा प्रश्ान् कायमचा सुटू शकेल.\nसौरऊजेर्चा वापर करून वीजनिमिर्ती करण्याचे दोन प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. सौरऊजेर्चे परिवर्तन थेट विद्युत ऊजेर्त करण्याचे तंत्र फोटोव्होल्टाइक तंत्र या नावाने ओळखले जाते. तथापि या तंत्राचा अवलंब करून अजून अनेक मेगावॉट इतक्या मात्रेने विद्युत निमिर्तीची मोठी आस्थापने जगातही उभारलेली नाहीत. शिवाय या तंत्रासाठी लागणारा भांडवली खर्च पारंपरिक विद्युत जनित्रांच्या तुलनेत वीस ते तीस पट अधिक असतो. म्हणून मोठ्या प्रमाणावर विद्युत निमिर्तीसाठी फोटोव्होल्टाइक प्रणाली व्यवहार्य होऊ शकलेली नाही. दुसरा पर्याय म्हणजे सौरऊजेर्मुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेचा उपयोग करून उच्च दाब आणि तापमान असलेली वाफ निर्माण करणे व त्यायोगे विद्युत जनित्रे चालविणे. हा पर्याय मात्र जगभरात चोखाळला गेला असून अशा प्रकल्पांतून ५० ते १०० मेगावॉट इतकी विद्युत निमिर्ती साध्य केली गेली आहे. अशी अनेक आस्थापने ठिकठिकाणी यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. या पर्यायाचा भांडवली खर्चही त्या मानाने माफक असतो.\nसूर्याचा प्रकाश रात्रीच्या आणि पावसाळ्याच्या काळात उपलब्ध नसतो हे लक्षात घेऊन पूर्ण वर्षात मिळणाऱ्या सूर्यप्रकाशावरून सरासरी काढल्यास महाराष्ट्रासाठी ही ऊर्जा दर २४ तासांमागे सुमारे ५.५ किलोवॉट तास प्रति चौरस मीटर भरते. म्हणजेच आपल्याला सरासरीने दर चौ.मी. क्षेत्रामागे २२९ वॉट सूर्यऊर्जा सतत मिळत असते. तीसुद्धा विनासायास, विनाखर्च महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख चौ. किमी आहे. म्हणजेच ही ऊर्जा ७० दशलक्ष मेगावॉट एवढी प्रचंड आहे. महाराष्ट्राचे केवळ १० टक्के क्षेत्र वापरले आणि या ऊजेर्चे रूपांतर विजेमध्ये केवळ तीन टक्के क्षमतेने केले तरीही दोन लक्ष मेगावॉट वीज निर्माण होऊ शकते. ही वीज राज्याच्या सध्याच्या गरजेच्या १० पट आहे\nही ऊर्जा विद्युत निमिर्तीसाठी वापरता येणे अगदी सोपे नसले तरी अत्यंत अवघडही नाही. यासंबंधीच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास आपल्याकडे केला गेला आहे. आता गरज आहे ती सौरऊजेर्च्या सर्व पैलूंवर मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिक संशोधन करून एक सक्षम तंत्रज्ञान विकसित करण्याची. या कार्याला प्राधान्य देणे अत्यंत निकडीचे आहे.\nसौरऊजेर्शी संबंधित विज्ञान व तंत्रज्ञान एवढे गोपनीय नाही. त्यामुळे अशी संयंत्रे आयात करून वेळ व श्ाम वाचवावा असा सोयीस्कर सल्ला दिला जाण्याची शक्यता आहे. परंतु या संदर्भात दूरवरचा विचार करणे श्ाेयस्कर ठरेल. एक म्हणजे आयात संयंत्रांची पुरेपूर किंमत मोजावी लागते. शिवाय यासोबत रचनातंत्र दिले जात नाही. म्हणजे तंत्रज्ञानाच्या संबंधात आपण परावलंबीच राहतो. भविष्यकाळातील इंधनाच्या जागतिक टंचाईमुळे या तंत्रज्ञानाला अतिशय महत्त्व प्राप्त होणार आहे. साहजिकच सौरऊर्जा तंत्रज्ञान विकसित करून स्वावलंबी होणे आणि जगात आघाडीवर राहणे हेच श्ाेयस्कर ठरणार आहे. त्यासाठी अणुविज्ञान केंदाच्या धतीर्वर सौरऊर्जाविज्ञान केंद प्रस्थापित करून त्यासाठी पुरेशी साधनसंपत्ती व स्वायत्तता देणे अंतिम हिताचे ठरेल.\n(लेखक 'महाऊर्जा'चे निवृत्त सल्लागार आहेत.)\nमिळवा लेख बातम्या(Article News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nArticle News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nश्रीलंकेच्या संसदेत खासदारांमध्ये तुफान राडा\nराहुल हे तर 'इटली का सौदागर': योगी आदित्यनाथ\nममता बॅनर्जींचा भाजपवर निशाणा\nमुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात\nओला, उबर पुन्हा संपावर\nसहकाराचे पुन:श्च हरी ओम\nप्रलंबित प्रश्नांची कोंडी फुटावी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nसौरऊर्जेचा विकास ही काळाची गरज...\n'प्रयोगासाठी प्रयोग करणारा मी नाही\nआदिवासींच्या चव्हाट्यावर अमूर्ताचा शोध...\nरुपया सशक्त कसा होईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.youlumi.com/mr/", "date_download": "2018-11-16T00:17:29Z", "digest": "sha1:ZHC7UMYEJS3GVGIPZ6RW64VENZP6NHU7", "length": 9078, "nlines": 241, "source_domain": "www.youlumi.com", "title": "ओले स्थान नेतृत्वाखालील कार्य प्रकाश, उद्योग, प्रकाश योजना, उच्च परिणाम डॉक प्रकाश - Youlumi", "raw_content": "\nआमच्याशी संपर्क साधा: +86 185 7557 3399\nLED गॅरेज प्रकाश मालिका\nएलईडी IP64 धान्य प्रकाश मालिका\nएलईडी उच्च मास्ट दिवा\nएलईडी लिनियर चुंबकीय Retrofit किट\nएलईडी लिनियर पॅनेल प्रकाश\nLED कमी बे प्रकाश\nYoulumi आपले स्वागत आहे\nशेंझेन Youlumi Co.LTD उत्पादन LED प्रकाश उत्पादने specializes. आम्ही एक व्यावसायिक आणि अनुभव आर & डी संघ, प्रकाश उत्पादन विकास, उत्पादन आणि वितरण टप्प्याटप्प्याने अडचणींवर मात निर्धार अभिमान बाळगतो. Youlumi प्रवृत्त कार्यसंघ सदस्यांना LED तंत्रज्ञान कंपनीच्या प्रगती पुढे चालवणे. जुलै 2012 मध्ये industry.Established मध्ये त्याचे प्रतिस्पर्धी एक बेंचमार्क सेट, आम्ही एलईडी बल्ब आणि धान्य प्रकाश उत्पादन करण्यास वचनबद्ध. 2013 मध्ये, आम्ही यशस्वीरित्या एम्बेडेड ड्राइव्हर समाविष्ट, जे आमच्या नाविन्यपूर्ण 150W आणि 200W धान्य दिवे प्रयोग झाला. आमचे उत्पादन श्रेणी सतत विस्तृत आणि इ मॉडेल आता 250W, 300W यांचा समावेश आहे. सध्या आपल्या प्रमुख 250W धान्य प्रकाश उत्तम प्रकारे 400W जागी आणि 1000W प्रकाश स्रोत लपवून ठेवले. 2014 मध्ये 80W आमच्या retrofitting संच, 100W इ अस्थिर उत्पादने बाजारात ठेवले होते ...\nयूपीएस, इन्व्हर्टर, सौर पॅनेल आणि बॅटरी उत्पादन आणि निर्यात 6 वर्षे अनुभव.\nशक्ती उत्पादने पुरवठा पूर्ण श्रेणी एक स्टॉप खरेदी देणे.\nव्यावसायिक विक्री संघ वैयक्तिकृत आणि समर्पित सेवा अर्पण.\nएलईडी उच्च मास्ट दिवा\nएलईडी लिनियर चुंबकीय Retrofit किट\nएलईडी लिनियर पॅनेल प्रकाश\nLED कमी बे प्रकाश\nवृत्तपत्र साठी साइन अप\nFloor3, सी इमारत Chuangfu औद्योगिक क्षेत्र, AiQun रोड, Shiyan टाउन, Bao'an, शेंझेन, चीन\nएलईडी उच्च मास्ट दिवा\nएलईडी लिनियर चुंबकीय Retrofit किट\nएलईडी लिनियर पॅनेल प्रकाश\nLED कमी बे प्रकाश\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://amp.esakal.com/maharashtra/marathi-news-sugar-factory-maharashtra-100158", "date_download": "2018-11-15T23:55:08Z", "digest": "sha1:S32DQAR4HJXU4MP6N3UQOYJNHDDV7TKP", "length": 10353, "nlines": 53, "source_domain": "amp.esakal.com", "title": "marathi news sugar factory maharashtra साखर उद्योग संकटात | eSakal", "raw_content": "\nसकाळ वृत्तसेवा | मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nपुणे - राज्यात उत्पादित होणाऱ्या साखरेची तातडीने खरेदी करून सरकारने साखर उद्योगाला आधार देण्याची गरज असल्याची भावना साखर उद्योगाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे दुप्पट उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखरेचे भाव कोसळले असून, साखर उद्योग संकटात सापडला आहे.\nपुणे - राज्यात उत्पादित होणाऱ्या साखरेची तातडीने खरेदी करून सरकारने साखर उद्योगाला आधार देण्याची गरज असल्याची भावना साखर उद्योगाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे दुप्पट उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखरेचे भाव कोसळले असून, साखर उद्योग संकटात सापडला आहे.\nराज्यात यंदा उसाचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत राज्यात 80 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. अद्यापही 20 ते 22 टक्के ऊस गाळप शिल्लक आहे. त्यातून यंदा साखरेचे उत्पादन 90 लाख मेट्रिक टनापर्यंत होईल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. साखरेच्या वाढलेल्या उत्पादनामुळे देशातील साखरेचे दर प्रतिक्‍विंटल दीडशे रुपयांनी घसरले आहेत. उत्पादित साखरेची विक्री करण्यासाठी पोषक वातावरण बाजारपेठेत नाही. त्याचा थेट परिणाम कारखान्यांवर होत आहे. उत्पादित साखरेची विक्री करण्यासाठी योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन ही साखर खरेदी करावी, अशी भावना साखर कारखान्यांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.\nराज्यातील साखर सरकारने विकत घ्यावी, ती कारखान्यांच्याच गोदामात ठेवून योग्य वेळी तिची विक्री करावी, असा प्रस्ताव राज्य सरकारपुढे आहे. मात्र, अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही. हा निर्णय सरकारने तातडीने घ्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.\nराज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन वाढले असले तरीही हे उच्चांकी उत्पादन नाही. यापूर्वीही राज्यातून यापेक्षा अधिक उत्पादन झाले आहे, असेही साखर आयुक्तालयातर्फे सांगण्यात आले.\nराज्य सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ म्हणाले, \"\"राज्यात साखरेचे सुमारे 18 लाख मेट्रिक टन जास्त उत्पादन होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला पाहिजे.''\nदुहेरी किंमत धोरणाचा प्रस्ताव विचाराधीन साखर उद्योगाला आधार देण्यासासाठी दोन पर्याय असल्याची चर्चा सध्या साखर आयुक्तालयात सुरू आहे. त्यापैकी राज्याने साखर खरेदी करणे हे राज्य सरकारच्या अखत्यारित आहे; तर साखर विक्रीसाठी दुहेरी किंमत धोरणाचा केंद्रातर्फे विचार सुरू आहे. त्यानुसार किरकोळ साखर खरेदी करणाऱ्या सामान्य ग्राहकांसाठी एक किंमत, तर उद्योगांसाठी वेगळा दर निश्‍चित करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती पुढे येत आहे.\nवडीलधाऱ्यांचं छत्र हरपल्यावर खचून न जाता पुढील पिढीला हाताशी धरून मार्गक्रमण केले पाहिजे. यातच भावी पिढी अधिक सक्षम होत जाईल. माझ्या आईचं पत्र...\nऑपरेशन ऑलआऊट मध्ये तीघांना अटक\nलातूर : शहरात गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या ऑलआऊट ऑपरेशन व नाकाबंदीमध्ये तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीचे...\nकडब्याची यंत्राद्वारे बारीक कुट्टी; दुष्काळात चाऱ्याची व्यवस्था\nखामखेडा (नाशिक) : अत्यल्प पाऊस व सर्वत्र दुष्काळी परिस्थिती अल्याने जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याचे उत्पादनही होऊ शकले नाही. डिसेंबर ते जुलै असे आठ महिने...\nइतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श घ्यावा : कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह\nमोहोळ : मोहोळ येथील रोपवाटिकेचे काम अत्यंत उत्कृष्ट असुन नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कलमांचा जिल्ह्यातील इतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श...\nसाखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला राज्य बँकेचा दिलासा\nमुंबई - साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’चे पैसे देता यावेत, यासाठी कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जावरील दुरावा येत्या ३१ मार्चपर्यंत १५...\nजळगाव - नेरी नाका वैकुंठधामात अंत्यविधीसाठी लाकडे नसल्याने संताप व्यक्त करताना मृताचे नातेवाइक.\nवैकुंठधामात लाकडे नसल्याने मृतदेह तीन तास पडून\nजळगाव - नेरी नाका वैकुंठधामात आज लाकडे नसल्याने तीन तास मृतदेह पडून राहिल्याने नागरिकांना ताटकळावे लागले. अखेर नातेवाइकांनी अन्य वखारीमधून लाकडे आणून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.chinametaldetector.com/mr/", "date_download": "2018-11-15T22:52:19Z", "digest": "sha1:DUFD76MAMGN6OWIACVJ4WM4NQXCYHJZX", "length": 16637, "nlines": 283, "source_domain": "www.chinametaldetector.com", "title": "एक्स रे मशीन, एक्स रे सामान स्कॅनर, नेणारा बेल्ट मेटल डिटेक्टर - Junhong", "raw_content": "\nबेकरी उत्पादने मेटल डिटेक्टर\nकोळसा आणि सिमेंट मेटल डिटेक्टर\nअन्न मेटल डिटेक्टर कोरडा\nमोफत होणे मेटल डिटेक्टर\nगुरुत्व फीड मेटल डिटेक्टर\nप्लास्टिक उद्योग मेटल डिटेक्टर\nअल्पोपहार अन्न मेटल डिटेक्टर\n18 क्षेत्र मेटल डिटेक्टर\n24 क्षेत्र मेटल डिटेक्टर\n33 क्षेत्र मेटल डिटेक्टर\n6 क्षेत्र मेटल डिटेक्टर\nकमानीचा दरवाजा मेटल डिटेक्टर\nरस्त्यावरील तपासणी नाके मेटल डिटेक्टर\nदरवाजा फ्रेम मेटल डिटेक्टर\nमेटल डिटेक्टर माध्यमातून एल्लिपटिक चाला\nहात धरला शरीर स्कॅनर\nहात धरला सुपर स्कॅनर\nपोर्टेबल मेटल डिटेक्टर डोअर\nमेटल डिटेक्टर माध्यमातून चाला\nगोल्ड डिटेक्टर साठी छंद\nग्राउंड धातू डिटेक्टर अंतर्गत\nग्राउंड धातू डिटेक्टर अंतर्गत\nसुरक्षा एक्स-रे स्कॅनिंग सिस्टम\nएक्स रे सामान आणि सामान स्कॅनर\nएक्स रे सामान आणि सामान स्कॅनर\nएक्स रे संपूर्ण शरीर स्कॅनर\nएक्स रे संपूर्ण शरीर स्कॅनर\nकाँबो तपासा Weigher आणि मेटल डिटेक्टर\nफराळ वजन तपासत मशीन\nवाहन पाळत ठेवणे प्रणाली अंतर्गत\nकार तपासणी मिरर अंतर्गत\nकार पाळत ठेवणे प्रणाली अंतर्गत\nवाहन बॉम्ब डिटेक्टर अंतर्गत\nवाहन शोध मिरर अंतर्गत\nवाहन तपासणी प्रणाली अंतर्गत\nवाहन तपासणी प्रणाली अंतर्गत\nयाप्रमाणे शरीर तापमान शोध प्रणाली\nजून Hong आपले स्वागत आहे\nयेथे आमच्या सर्वाधिक लोकप्रिय उत्पादने आहेत\nजॅक-8018Z सुरक्षा धातू शोधक\nGF2 भूमिगत सोने डिटेक्टर\nजॅक-8006 हात धरला शरीर स्कॅनर\nEJH-14 खाद्यान्न धातू शोधक\nशीर्ष आणि व्यावसायिक निर्माता\n13 वर्षांचा अनुभव वरच्या आणि व्यावसायिक निर्माता\nखात्रीलायक गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली\nसर्व उत्पादने 'गुणवत्ता, असे आश्वासन दिले आहे सीई आणि ISO9001 आंतरराष्ट्रीय मानक मंजूर\nसर्व उत्पादने 1 वर्ष हमी आणि ग्राहकांना प्रशिक्षण व प्रतिष्ठापन प्रदान एक व्यावसायिक नंतर सेवा संघ, आयुष्यभर देखभाल\nमजबूत आर & ओळख तंत्रज्ञान डी\nधातू शोध क्षेत्रात विकास आणि संशोधन व्यावसायिक तांत्रिक संघ उत्पादने अधिक प्रगत तंत्रज्ञान लागू करण्यासाठी लक्ष्य.\nJunHong उच्च दर्जाचे धातू डिटेक्टर्स विकसित व्यावसायिक आहे.\nपोल्ट्री प्रोसेसिंग अन्न मेटल डिटेक्टर\nवाहन तपासणी प्रणाली अंतर्गत मिरर जॉन शोधा ...\nअन्न उद्योग Weigher चेक मशीन\n18 झोन सुरक्षा गेट याप्रमाणे मेटा कमानीचा दरवाजा ...\nसोने 3 मेगा दीप शोध भूमिगत मेटल डिटेक्टर\n33 क्षेत्र Walkthrough मेटल डिटेक्टर सुरक्षा गा ...\nएक्स रे सामान स्कॅनर एक्स रे मशीन दर जहाज ...\nगरम विक्री सोने शोधक 2 भूमिगत धातू det ...\nJunhong इलेक्ट्रॉनिक आणि तंत्रज्ञान (डोंगगुअन) कंपनी, लिमिटेड 2005 पासून एक व्यावसायिक मेटल डिटेक्टर निर्माता, R & सुरक्षा ओळख तंत्रज्ञान डी विशेष आहे. आम्ही उत्पादने विविध श्रेणी आहेत: धातू डिटेक्टर्स, हाताने धातू डिटेक्टर्स, क्ष-किरण सामान स्कॅनर, एक्स-रे शरीर स्कॅनर भुयारी मेटल डिटेक्टर, औद्योगिक धातू डिटेक्टर, Checkweigher, इन्फ्रारेड शरीर तापमान शोध प्रणाली माध्यमातून चाला; स्फोटके डिटेक्टर, वाहन पाळत ठेवणे प्रणाली अंतर्गत; इ सर्रासपणे सुरक्षा आणि संबंधित उद्योगांत वापरली जातात.\nJunhong इलेक्ट्रॉनिक उत्पादन प्रक्रिया योजना मोफत जाणून ग्राहक, तांत्रिक सल्ला, नमुना धारदार, उपकरणे निवड समावेश जाइल, विकसित आणि सानुकूलित करण्यासाठी किंवा ग्राहकांच्या विशेष गरजा त्यानुसार समायोजित करा.\nआम्ही प्रतिष्ठापन आणि तांत्रिक प्रशिक्षण आमच्या ग्राहकाच्या कंपनी आमच्या अभियंता पाठवेल. सर्व अटी चर्चा पाहिजे.\nJunhong इलेक्ट्रॉनिक सेवा काम पूर्ण श्रेणी प्रदान करेल. Junhong इलेक्ट्रॉनिक आश्वासन देतो: 1 वर्ष हमी उपकरणे रता चाचणी तारखेपासून. मशीन समस्या कार्य पूर्ण असेल तर, Junhong इलेक्ट्रॉनिक 24hours आत वापरकर्त्यासाठी समाधान ऑफर वचन देतो. उपकरणे हमी आयुष्यभर देखभाल, कालबाह्य होईल.\nJunhong इलेक्ट्रॉनिक एक / दोन ऑपरेटर आणि देखभाल कर्मचारी respctively वापरकर्त्याच्या साइटवर प्रतिष्ठापन व समायोजन, रेल्वे नंतर मोफत तांत्रिक प्रशिक्षण ऑफर करतो. प्रशिक्षण लेसर तत्त्व, बांधकाम उपकरणे, प्रक्रिया वर्णन, उपकरणे देखभाल, लेसर सुरक्षा, ऑपरेटिंग प्रक्रिया आणि सोपे trobleshooting समावेश आहे.\nमोहक आणि डौलदार कपडे सुई धातू dete ...\n350 मेटल डिटेक्टर गोल्ड शोधक मशीन Treas ...\nग्रॅमी-3003B1 सुरक्षा पोर्टेबल हात सुपर SCA आयोजित ...\nपट्टा, धातू शोधक अन्न धातू शोधक मॅक ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nऑगस्ट-28-2018 घटक एक्स-रे securit किंमत परिणाम ...\nप्रथम धातू शोधक 1960 मध्ये शोध लावला होता असल्याने घटक क्ष-किरण सुरक्षा मशीन किंमत परिणाम, एक्स रे मशीन अधिक आणि अधिक मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तपासणी क्षेत्रात वापरले गेले आहे. क्ष-किरण सुरक्षा मशीन FUT ...\nपत्ता: No.23, Xintian रस्त्यावर, Baizhoubian, Dongcheng जिल्हा, डाँगुआन शहर, चीन\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%95/", "date_download": "2018-11-15T22:39:41Z", "digest": "sha1:T4MEZEHAVT5ISPFHHGIXEK54UWFVHAWV", "length": 6084, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ट्रॅक्‍टर नदीत कोसळून एक जखमी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nट्रॅक्‍टर नदीत कोसळून एक जखमी\nउरुळी कांचन – दहिटणे ते खामगाव येथील पुलावरून ट्रॅक्‍टर खाली कोसळून एक जण जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या उसाची तोडणी अंतिम टप्प्यात आहे. दौंड तालुक्‍यातील दहिटणे आणि खामगाव येथेही ऊस तोडणी सुरू आहे. आज (दि. 23) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उसाचा ट्रॅक्‍टर या भागातून भीमा पाटस कारखान्याकडे जात असताना दहिटणे-खामगाव पुलाला कठडे नसल्याने नदीच्या पाण्यात कोसळला. यात एक जण जखमी झाला आहे. ही घाटना येथील नागरिकांनी पाहिल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी दहिटणे येथील मूक-बधीर मुलगा अमोल ठोंबरे आणि इतर नागरिकांनी मदत करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे जिल्हा: टोळक्‍याकडून तरुणावर सशस्त्र हल्ला\nNext articleछत्रपती शिवाजी विद्यालयात शहिदांना अभिवादन\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/five-seats-legislative-council-competition-28883", "date_download": "2018-11-16T00:20:23Z", "digest": "sha1:2WE6BEF327ILSWCH5M27QZOCF6DIQB6O", "length": 12387, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Five seats in the Legislative Council of the competition विधान परिषदेच्या पाच जागांसाठी चुरस | eSakal", "raw_content": "\nविधान परिषदेच्या पाच जागांसाठी चुरस\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017\nमुंबई - विधान परिषदेच्या पाच जागांसाठी उद्या (ता. 3) ला राज्यात मतदान होत आहे. यात, नागपूर, कोकण, औरंगाबाद या शिक्षक मतदारसंघात, तर नाशिक-नगर व अमरावती या पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीविरुद्ध भाजप-शिवसेना अशी चुरस आहे. उद्या होणाऱ्या निवडणुकीत राज्यमंत्री रणजित पाटील विरुद्ध कॉंग्रेसचे संजय खोडके यांच्यात पदवीधर मतदारसंघासाठी लक्षवेधी लढत आहे, तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार विक्रम काळे यांचे पारडे जड मानले जात आहे. नाशिक नगर पदवीधरमध्ये कॉंग्रेसचे विद्यमान आमदार डॉ.\nमुंबई - विधान परिषदेच्या पाच जागांसाठी उद्या (ता. 3) ला राज्यात मतदान होत आहे. यात, नागपूर, कोकण, औरंगाबाद या शिक्षक मतदारसंघात, तर नाशिक-नगर व अमरावती या पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीविरुद्ध भाजप-शिवसेना अशी चुरस आहे. उद्या होणाऱ्या निवडणुकीत राज्यमंत्री रणजित पाटील विरुद्ध कॉंग्रेसचे संजय खोडके यांच्यात पदवीधर मतदारसंघासाठी लक्षवेधी लढत आहे, तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार विक्रम काळे यांचे पारडे जड मानले जात आहे. नाशिक नगर पदवीधरमध्ये कॉंग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे पुन्हा एकदा मैदानात असून, राष्ट्रवादीचा त्यांना पठिंबा आहे; तर कोकण शिक्षक मतदासंघात शेकापचे बाळाराम पाटील कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उभे आहेत. येथे लोकभारतीचे बेलसरे यांचे आव्हान समोर आहे. नागपूरमध्येही कॉंग्रेसविरुद्ध भाजप असा सरळ सामना रंगणार आहे.\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nराज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nपुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर विजेच्या खांबांवर भावी आमदार म्हणून एका नेत्याचे फ्लेक्‍स लावले आहेत. हे फ्लेक्‍स एवढे खाली लावले आहेत, की या फ्लेक्‍...\nउल्हासनगर रेल्वे स्थानकावर सार्वजनिक शौचालय लोकार्पण\nउल्हासनगर : 1956 साली उल्हासनगर रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. स्थानकाच्या निर्मितीला 62 वर्ष झाल्यावर प्रथमच प्लॅटफॉर्म एकवर सुसज्ज असे सार्वजनिक...\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्यांची विभागीय आयुक्तांकडुन दखल\nअकोला : अमरावती विभागातील अमरावतीसह यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या वाढत्या समस्या लक्षात घेता या समस्यांचे...\nपाडळीच्या उपसरपंचपदी अरुण पापडे यांची बिनविरोध निवड\nजुन्नर : पाडळी-बारव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अरुण प्रल्हाद पापडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच पुष्पा बुट्टे पाटील यांनी आपल्या पदाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2014/12/22/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-11-15T22:58:35Z", "digest": "sha1:W6YD55QJITKA2JPPTE56N2P4SJUF4BYF", "length": 15517, "nlines": 168, "source_domain": "shecooksathome.com", "title": "गोळ्यांची येसर आमटी – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nमराठवाड्यात लग्नकार्य झाल्यावर जवळच्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना भेटण्याची प्रथा आहे. या भेटीच्या वेळी येसर-मेतकूट देण्याचा रिवाज आहे. किंबहुना या भेटीला येसर-मेतकूट द्यायला जाणं असंच म्हणतात. आम्ही बीडला राहात असताना लग्नसराईच्या दिवसांनंतर आमच्या घरी आजीच्या-आईच्या मैत्रिणी, आमच्या नात्यातल्या बायका येसर-मेतकूट द्यायला आलेल्या मला आठवतात. मेतकूट तर सगळ्यांना माहीतच आहे. येसर हा जो पदार्थ आहे त्याची आमटी करतात. गहू, हरभरा डाळ आणि थोडेसे धणे-जिरे असं सगळं भाजून घ्यायचं आणि नंतर ते जाडसर दळायचं. ते दळून झाल्यावर त्यात काळा मसाला मिसळायचा की झालं येसर तयार. बहुजन समाजात येसर भाजताना थोडी बाजरीही घालतात. येसराचा फायदा असा की, आमटीला त्यामुळे दाटपणा येतो शिवाय दाण्याचं कूट कमी लागतं. आता शहरांमधे येसर मिळणं कठीण आहे. पण माझी आई इन्स्टंट येसर आमटी करते. आज मी तीच रेसिपी शेअर करणार आहे. शिवाय या आमटीत हरभरा डाळीच्या पिठाचे (बेसनाचे) गोळे करून ते सोडले तर अजूनच मजा. हे गोळे आमटीत मस्त शिजतात. नंतर हे गोळे ताटात कुस्करायचे आणि त्याच्यावर जिवंत फोडणी घालायची. (स्मृतीचित्रेमधे लक्ष्मीबाई टिळकांनी जिवंत फोडणीची गोष्ट सांगितलेली आहे. त्यांचे सासरे रागीट होते. त्यांना गरम भातावर वालाचं गोडं वरण आणि त्यावर जिवंत फोडणी घालून आवडायचं. लक्ष्मीबाई टिळकांना जिवंत फोडणी म्हणजे काय हे माहीत नव्हतं. मग त्यांना कुणीतरी सांगितलं की लहानशा कढलीत तेल कडकडीत तापवून त्यात मोहरी घालायची आणि ती तडतडली की ती गरम फोडणी भातावर घालायची. ही झाली जिवंत फोडणी) ही आमटी हिवाळ्याच्या दिवसांत रात्रीच्या जेवणासाठी उत्तम लागते. थंडीत गरमागरम येसर आमटी सूपसारखी प्यायला मजा येते.\nतयार गोळ्यांची येसर आमटी\nगोळ्यांसाठीचं साहित्य – दीड वाटी डाळीचा भरडा (जाडसर बेसन), १ टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, चिमूटभर हिंग, मीठ चवीनुसार, किंचितसं तेल\nआमटीसाठीचं साहित्य – २ टीस्पून बेसन, २ टीस्पून कणीक, २ टीस्पून काळा मसाला, १ टेबलस्पून दाण्याचं कूट, १-२ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, ७-८ लसूण पाकळ्या ठेचलेल्या, १ टेबलस्पून तेल, मोहरी, चिमूटभर हिंग, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर\n१) भरडा, तिखट, मीठ, हळद, हिंग सगळं एकत्र करावं. त्यात थोडंसं पाणी घालून घट्ट पीठ भिजवा.\n२) किंचितसा तेलाचा हात लावा. पीठ नीट मळून घ्या आणि त्याचे लहान लिंबाएवढे गोळे करा. तयार गोळे बाजुला ठेवा.\n१) कढईत तेल चांगलं गरम करा. त्यात मोहरी घालून तडतडू द्या.\n२) मोहरी तडतडली की त्यात हिंग घाला. आता त्यात लसूण ठेचून घाला.\n३) लसूण जरासा लाल झाला की त्यात कणीक आणि डाळीचं पीठ घाला आणि मंद आचेवर खमंग वास येईपर्यंत भाजा.\n४) पीठ भाजलं गेल्याचा खमंग वास यायला लागला की त्यात दाण्याचं कूट आणि काळा मसाला घाला आणि थोडंसं परता.\n५) नंतर त्यात साधारणपणे ४ फुलपात्रं पाणी घालावं. पाणी हळूहळू घालत जा म्हणजे त्यात गुठळ्या होणार नाहीत. पाणी घातल्यानंतर गॅस मोठा करा.\nआधी कणीक आणि डाळीचं पीठ खमंग भाजून घ्या\nहवं तितकं पाणी घालून उकळा\nगोळे शिजेपर्यंत आमटी उकळा.\n६) पाण्यात मीठ, तिखट, काळा मसाला घाला. पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. त्यात कोथिंबीर घाला.\n७) पाणी खळखळून उकळायला लागलं की त्यात तयार केलेले गोळे घाला. मध्यम आचेवर गोळे चांगले शिजेपर्यंत आमटी उकळू द्या.\n८) आमटी आपल्याला हवी असेल तितपत घट्ट/पातळ ठेवा. त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी-जास्त करा. तिखटाचं प्रमाणही आवडीनुसार कमी-जास्त करा.\nगोळ्यांची येसर आमटी तयार आहे. इतकी आमटी साधारणपणे ३-४ लोकांना पुरेशी होईल.\nखळखळून उकळली की मग त्यात गोळे घाला\nतिखट आवडणा-यांना ही गरमागरम आमटी नुसती सूपसारखी प्यायला मस्तच वाटेल. ही आमटी हिवाळ्याच्या दिवसांत बाजरीच्या भाकरीबरोबर उत्तम लागते. एरवी ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर आणि गरम भाताबरोबरही अप्रतिम लागते. आमटीतले गोळे ताटात बाजूला काढून ते कुस्करायचे. त्यावर ताजी फोडणी घालायची. हे गोळेही भाकरीबरोबर मस्त लागतात. बरोबर एखादी साधी भाजी केली की संपूर्ण जेवण होईल. मला तर ही आमटी असली की भाजीही लागत नाही. तेव्हा करून बघा आणि नक्की कळवा आमटी कशी झाली ते.\nPrevious Post: काही जुने, गंमतीचे पदार्थ\nNext Post: दही बुत्ती किंवा दही भात\nताई काल मी हि आमटी केली होती. आमटी एकदम मस्त झाली होती म्हणजे येसर ची आमटी सारखीच चव होती. घरात सर्वाना आवडली. पण ह्या आमटी मधील गोळे काही शिजले नाहीत व्यवस्थित. मी जवळपास ४५ मिनिटे उकळलि आमटी. हे गोळे नीट शिजण्यासाठी काही टिप्स सांगा ना. मी वापरलेली भरड जरा जास्तच जाड होति. त्यामुळे काही फरक पडला असेल का\nयेसर करतांना गहू, हरभरा दाळ ह्यांचे प्रमाण किती असावे मी पण जालन्याची अाहे. मधल्या वर्षांमध्ये येसर केले नाही. त्यामुळेप्रमाण विसरले. अाता पुण्याला असते.\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/7006-mahatma-phule-pagdi-given-to-chagan-bhujbal-by-sharad-pawar", "date_download": "2018-11-15T22:43:34Z", "digest": "sha1:TQYAA6XCX2DQO7NUZ7CMRSNTXORUC2CT", "length": 9077, "nlines": 143, "source_domain": "www.jaimaharashtranews.tv", "title": "राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पगडीवर चर्चा अन् भाषणात भुजबळ गहिवरले... - Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पगडीवर चर्चा अन् भाषणात भुजबळ गहिवरले...\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nपुण्यातल्या शिंदे विद्यालयात राष्ट्रवादीच्या 19 व्या वर्धापनदिनाचा रविवारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शरद पवारांनी छगन भुजबळांचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पगडीने सत्कार केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शरद पवार यांचे स्वागत पुणेरी पगडीने झाले. त्यानंतर उशिरा मंचावर आलेल्या भुजबळांचे स्वागतही पुणेरी पगडीने झाले.\nत्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील मेळाव्यात पगड्यांची जोरदार चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पेशवेकालीन पगडी नाही तर फुले पगडीनेच स्वागत करायचं, असा आदेश दिला होता.\nपुण्यातील कार्यक्रमात पेशवेकालीन पगडीने स्वागताची परंपरा आहे. मात्र शरद पवारांनी त्याला फाटा देत, यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फुले पगडीनेच स्वागत करण्याचा निर्णय घेतला.\nभुजबळांच्या भाषणानंतर जेव्हा शरद पवार भाषणासाठी उभे राहिले, तेव्हा त्यांनी महात्मा फुलेंच्या पगडीने त्यांचा सत्कार केला. शिवाय राष्ट्रवादीच्या यापुढच्या सभा आणि मेळाव्यांमध्येच याच पगडीचा वापर करण्याचा सल्लाही शरद पवार यांनी आयोजकांना दिला.\nत्यामुळे शरद पवारांनी या कृतीद्वारे नक्की काय संदेश दिला आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून हजारो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.ज्यांनी माझ्या पडत्या काळात माझ्या कुटुंबियांना आसरा दिला, त्यांना सोडून मी दुसऱ्या पक्षात कसा जाईन अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याच्या वावड्यांना पूर्णविराम दिला.\nइतकंच नाही, तर कोणताही घोटाळा झाला नसताना मला डांबण्यात आलं. पण मी निर्दोषत्व सिद्ध केल्याशिवाय शांत राहणार नाही, असा एल्गारही पुकारला. यावेळी छगन भुजबळांना गहिवरुनही आलं. भाषणामध्ये त्यांनी अनेकदा साहिर लुधियानवी यांच्या काव्य रचनांचा वापरही केला.\n भुजबळांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष...\nशरद पवार उपस्थित असलेल्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांनी केला जबरदस्त पॉवर गेम\nनारायण राणेंनी पाहिजे तो निर्णय घ्यावा - शरद पवार\nशरद पवार आणि उदयनराजे भोसलेंचा एकत्र प्रवास\nशरद पवारांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं कौतुक\nमी मंत्री असताना कधी अशी समस्या नव्हती – शरद पवार\nकसा एका सैनिकाचा मृत्यू देशवासीयांना जीवनदान देऊन गेला वाचा...\nआंदोलन करण्याऐवजी जल्लोषाची तयारी करा- मुख्यमंत्री\nधार्मिक विधीही आता 'सुलभ हप्त्यांवर'\nबिनचहाचं गाव, कुठे आहे माहीत आहे का\nअहवालात नेमक्या कोणत्या शिफारशी आहेत\nयेत्या रविवारी सहा तासांचा 'जम्बोब्लॉक'\nमराठा आरक्षण: राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मंत्रालयात सादर\nपाहा राज्यातली आरक्षण टक्केवारी\nका करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamana.com/blue-aadhar-card-for-children/", "date_download": "2018-11-15T22:55:27Z", "digest": "sha1:H2EQAAS5I3BJ3TN3CYNEB624FWBTHMPJ", "length": 17704, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आता बालआधार कार्ड | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्टोव्हच्या भडक्याने घराला आग\nकोपरगावातील मैत्रीय ग्रूपच्या संचालकांच्या चौकशीचे आदेश\nनांदेड पोलीस दलात 66 पोलिसांच्या नियुक्त्या\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन ;प्रणॉयला पराभूत करीत श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत\nसमलिंगी जोडप्याने श्रीलंकावाल्यांना चोपून काढलं, वाचा सविस्तर\nधावपटू पालेंदरची आत्महत्या, ‘साई’चे चौकशीचे आदेश\n…तर असा पराक्रम करणारी ती जगातली पहिली महिला ठरेल\nऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला विश्रांती‘\nआजचा अग्रलेख- आफ्रिदीचे ‘चांदतारे’\nलेख : आभाळमाया : अवकाशी ‘स्माईली\nआजचा अग्रलेख : राफेल घडलेच नाही\n– सिनेमा / नाटक\nEXCLUSIVE- दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का\nपाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक\nइटलीत कोंकणी पद्धतीने दीपिका-रणवीर लग्नबंधनात\n‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली\nहिवाळ्यातील आहार कसा असावा\nदिवसा गाऊन घातल्यास २ हजार रूपये दंड, विचित्र आदेशामुळे महिला वैतागल्या\nविक्रीचं लक्ष्य न गाठल्याने कर्मचाऱ्यांना मूत्र प्यायची शिक्षा\nदात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं\nहिने केला भूताशी संभोग…’भूताचे बाळ’ लवकरच येणार असा केला दावा\nचिमुरड्यांना ठार मारून त्यांचे रक्त प्यायचे होते, शाळकरी मुलींचा अघोरी कट…\nरोखठोक : सर्वात उंच पुतळ्याचे अर्थकारण\nभूतानमधील सत्ताबदल आणि हिंदुस्थान\nतुमने कहा, हमने लिखा\nपाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आता बालआधार कार्ड\nसीमकार्डपासून ते अगदी गॅस जोडणीपर्यंत आता सगळ्यासाठीच आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. बँक खाते उघडतानाही आधारकार्डच लागते. इतकेच नव्हे तर आता मुलांच्या शाळा प्रवेशासाठी अगदी ज्युनीयर केजीसाठीही आधारकार्डसक्ती करण्यात आली आहे. पालकांच्या आधारकार्डच्या माध्यमातून लहानग्यांचे आधारकार्ड काढले जाते. पण,आता लहानग्यांसाठी वेगळे बालआधार कार्ड देण्यात येणार आहे.\n५ वर्षांखालील बालकांना निळ्या रंगाचे आधारकार्ड मिळेल. बालआधारकार्डसाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ते स्पष्ट केले आहे. त्यानुसार मुलाच्या शाळेचे ओळखपत्र हे आधारकार्डच्या नावनोंदणीसाठी चालू शकेल असे युआयडीएआयने सांगितले आहे.\nबायोमेट्रिक माहितीची आवश्यकता नाही\nएरव्ही आधारकार्डसाठी बायोमेट्रीक माहिती आवश्यक असते. पण, बालआधार कार्डच्या बाबतीत त्याची आवश्यकता नसेल असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, मूल जेव्हा वयाची ५ वर्षे पूर्ण करील तेव्हा त्याने सामान्य आधारकार्डसाठी आवश्यक असणारी बायोमेट्रिक चाचणी करणे अनिवार्य असेल. ही प्रक्रिया मोफत होणार असून पालक आपल्या पाल्याची घराजवळच्या आधारकार्ड केंद्रात ही चाचणी करू शकतील. असे यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे.\nयूआयडीएने ट्वीटरवर निळ्या रंगाच्या आधारकार्डचे इन्फोग्राफिक्स ट्विटरवर टाकले आहेत.\n५ वर्षांच्या आतील मुलांना आधारकार्ड असणे सक्तीचे नसले तरीही परदेशातील शालेय उपक्रमांसाठी, शासकीय शिष्यवृत्तीसाठी त्याची आवश्यकता असते.\nमूल ५ वर्षाचे झाल्यावर मात्र हे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी सामान्य नागरिकांप्रमाणेच हाताची बोटे, डोळे, चेहरा इत्यादींची बायोमेट्रीक चाचणी करून घेणे सक्तीचे असेल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपोद्दार रुग्णालयाच्या वसतिगृहात राहण्यास बंदी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआरोपींना मारहाण न करण्यासाठी लाच मागितली,पोलीस उपनिरीक्षक अटकेत\nनॅशनल डोमेस्टीक वर्कस वेल्फेअर ट्रस्टने साजरा केला बालदिन\nस्थूल व्यक्तींना मिळतो कमी पगार\nआधी झोपू मग बघू नियम मोडत राष्ट्राध्यक्ष झोपायला गेले\nनगरमध्ये अन्नकोट उत्सव जल्लोषात साजरा\nहयात नसलेल्या मालकाची ‘तो ’80 दिवसांपासून वाट पाहतोय\nदिल्लीच्या पुलावर तृतीय पंथियांचा नंगा नाच\nहा पिज्जा खा आणि ४० हजार कमवा\n7 दहशतवादी पंजाबमध्ये हिंदुस्थानात घुसले, पंजाबसह दिल्लीत हाय अलर्ट\nआईने सीमकार्ड देण्यास नकार दिल्याने 12 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nप्लॉट खोदतांना मातीतून बाहेर आला सांगाडा, मजूर पळाले\n‘गज’ चक्रीवादळ तामिळनाडू-पुद्दुचेरीत धडकणार, प्रशासनाकडून हायअॅलर्ट\nलग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या\nबीडीओंवर कारवाईसाठी सौंदाळेकरांचे आमरण उपोषण\n‘शबरीमला’त काही गोंधळ झाल्यास केरळ सरकार जबाबदार, तृप्ती देसाईंचा इशारा\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/taliban-terror-group-leader-mulla-omar-kidnaped-2130503.html", "date_download": "2018-11-15T23:07:08Z", "digest": "sha1:S4ZRW5MA75CA2E3EKZD7CAYZSJX6GVES", "length": 7826, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "taliban terror group leader mulla omar kidnaped | तालिबानी नेता मुल्ला उमर बेपत्ता, 'आयएसआय़'च्या ताब्यात", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतालिबानी नेता मुल्ला उमर बेपत्ता, 'आयएसआय़'च्या ताब्यात\nतालिबानी नेता मुल्ला मोहम्मद उमर याच्या मृत्युची अद्याप अधिकृतरित्या पुष्टी झालेली नाही. अफगणिस्तान सरकारने दावा केला आहे की, मुल्ला उमर याला दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'आयएसआय़'ते अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.\nकाबुल - तालिबानी नेता मुल्ला मोहम्मद उमर याच्या मृत्युची अद्याप अधिकृतरित्या पुष्टी झालेली नाही. अफगणिस्तान सरकारने दावा केला आहे की, मुल्ला उमर याला दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'आयएसआय़'ते अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. उमर याला या अधिकाऱ्यांनी अज्ञात ठिकाणी नेले असून, तो जिंवत आहे की मेला याबाबत कोणतीही माहिती नाही.\nअफगणिस्तानच्या नॅशनल डायरेक्ट्रेट ऑफ सेक्युरिटीचे (एनडीएस) प्रवक्ता लुतफुल्ला मसान यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर याला आयएसआय़चे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची पक्की माहिती आम्हाला मिळाली आहे. आय़एसआयच्या या अधिकाऱ्यांचे नेतृत्व माजी प्रमुख जनरल हमीद गुल हे करीत होते. तालिबानी नेत्यांनी उमर यांना कोणत्या कारणामुळे ताब्यात घेण्यात येत आहे, असे हमीद यांना विचारले असता त्यांनी सुरक्षेच्या कारणामुळे उमर ताब्यात घेतल्याचे सांगितले. त्यानंतर उमर याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. सोमवारी एका अफगणिस्तानमधील वृत्त वाहिनीने मुल्ला ओमरला पाकिस्तानमध्ये ठार मारण्यात आल्याचे वृत्त दिले होते.\nतालिबानी नेता मुल्ला उमर पाकिस्तानमध्ये ठार\nतालिबानी दहशतवाद्यांचा पाकिस्तानमध्ये वायुसेनेच्या तळावर हल्ला; 10 ठार\nतिने म्हाताऱ्याशी केले लग्न, दोघेही होते जाम आनंदी; अचानक घरात दिसला तिच्या वडिलांचा फोटो अन् पायाखालची वाळूच सरकली...\nपृथ्वीपेक्षा 3 पट मोठा पण गोठलेला ग्रह सापडला, 233 दिवसांचा एक वर्ष, आपल्या सूर्यापासून अवघ्या 6 प्रकाश वर्ष दूर...\n2 महिन्याच्या कुत्र्याला जेवण देण्यासाठी बाहेर आली महिला, तर तो गायब झाल्याचे दिसले. काहीतरी विपरीत घडण्याचा महिलेला आला संशय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-246943.html", "date_download": "2018-11-15T22:56:16Z", "digest": "sha1:JWV4USXG7MZUE5RHHUBCNFIGKLMAWB5P", "length": 11735, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कटियारांचा पुतळा दहन", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nकाँग्रेस कार्यकर्त्यांकडून कटियारांचा पुतळा दहन\n26 जानेवारी : काँग्रेस महिला आघाडीनं उत्तर प्रदेशातील भाजप नेते विनय कटियार यांच्या प्रियांका गांधींबद्दलच्या वादग्रस्त विधानाविरोधात आज मुंबईतील दादर इथल्या टिळक भवनात आंदोलन केलं.\nयावेळी कटियार यांचा पुतळा जाळत आंदोलकांनी भाजप आणि कटियारविरोधी घोषणा दिल्या. राज्य महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आलं. अशी विधानं म्हणजे भाजपच्या नेत्यांची मानसिकता दाखवतं, या विधानाबद्दल कटियार यांनी माफी मागावी अशी मागणी टोकस यांनी केली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचाmumbai election 2016काँग्रेसविनय कटियार\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nविक्रमी बहुमत मिळवणाऱ्या भाजप खासदारांची संख्या घटली\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/special-story/nagpur-tigres-back-is-area-271977.html", "date_download": "2018-11-15T23:25:37Z", "digest": "sha1:XUJL574VAY4W3K2OKCMQEW4WB2XJAAPK", "length": 15432, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "60 जणांचा ताफा, 2 हत्तींवरून पाठलाग अन् नरभक्षी वाघिणीची 'घरवापसी'", "raw_content": "\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nमराठा आरक्षणाबाबतचा अहवाल अखेर सादर, अंतिम निर्णय कधी\nमध्य रेल्वेवर रविवारी 6 तासांचा ब्लॉक, 100 वर्ष जुना 'हा' पूल पाडणार\n‘राफेल’ हा तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप, ‘सामना’तून गंभीर आरोप\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nडॉलरच्या तुलनेत रूपया विक्रमी मजबूत, पेट्रोल आणखी स्वस्त होणार\nPHOTOS : विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणीला स्टेशनवर खाली पडेपर्यंत मारलं\nशाहरुख खाननं केली आमिर खानची पाठराखण\n'हे' आहेत रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे अधिकृत फोटो\nवाघा बाॅर्डरच्या समोर उभे सलमान-कतरिना, Photo झाला व्हायरल\nआज समोर येणार मायराचं कट कारस्थान पण...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nPHOTOS : राजस्थानमधल्या पुष्करच्या मेळ्याचे हे फोटो पाहुन तुम्ही थक्क व्हाल\nधक्कादायक PHOTOS : मध्य प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातून जातोय काळा पैसा\nPHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\n60 जणांचा ताफा, 2 हत्तींवरून पाठलाग अन् नरभक्षी वाघिणीची 'घरवापसी'\n13 दिवसांपासून दहशत निर्माण करणारी नरभक्षी वाघीण आज शुक्रवारी अखेर तिच्या मूळ अधिवासात वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात परतली गेली\n13 आॅक्टोबर : नरखेड आणि काटोल तालुक्यात मागील 13 दिवसांपासून दहशत निर्माण करणारी नरभक्षी वाघीण आज शुक्रवारी अखेर तिच्या मूळ अधिवासात वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात परतली गेली. व्याघ्र प्रकल्पाचा संपूर्ण भाग प्रतिबंधित असल्याने वाघिणीला पकडणे किंवा गोळ्या घालून मारणे शक्य नाही. दुसरीकडे, तिला पकडण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या वन अधिकाऱ्यांनीही सुटकेचा श्वास घेतला आहे.\nही नरभक्षी T- 27 क्युब-1 वाघीण वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), आष्टी, अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातून नागपूर जिल्ह्यात नरखेड आणि नंतर काटोल तालुक्यात दाखल झाली. ती गुरुवारी 12 आॅक्टोबर रात्री कोंढाळी वनपरिक्षेत्रतील कावडीमेट भागातून नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील मेट गावाकडे निघाली. ती शुक्रवारी सकाळी नागपूर जिल्ह्याच्या दिशेने वळली होती. त्यामुळे घोटीवाडा गावाकडून हत्ती (जंगबहादूर आणि दामिनी )च्या मदतीने तिचा शोध घेणो सुरू करण्यात आले.\nदरम्यान, रेडिओ कॉलरद्वारे तिचे लोकेशन वर्धा जिल्ह्यातील उमरविहिरी ते मेट दरम्यान असल्याचे निदर्शनास येताच जंगबहादूर व दामिनी हे हत्ती उमरविहिरीकडे निघाले. तिला 27 जुलै रोजी नवरगावकडे गली येथे सोडले होते. त्यामुळे ती येथे परत निदर्शनास येताच वन अधिकाऱ्यांनी तिला पकडण्याची मोहीम थांबविली. ती बोर वाघ्र प्रकल्पात परतल्याने नागपूर जिल्ह्यातील वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.\nनरभक्षी वाघीण बोर व्याघ्र प्रकल्पात परतली असली तरी कोंढाळी वनपरिक्षेत्रतील खापा, धोटीवाडा, काकडीमेट, किनकीडोडा आदी गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शिवाय, तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे,\nलोकेशन ट्रेस करणारी स्वतंत्र यंत्रणा\nत्या वाघिणीला रेडिओ कॉलर लावण्यात आले आहे. त्या रेडिओ कॉलरच्या संकेतांवरून तिचे लोकेशन ट्रेस करण्यासाठी चार वाहन व चार टीम वापरण्यात आल्या. शिवाय, स्पेशल टागयर फोर्स, वन्यजीव अधिकारी आणि कर्मचारी तसंच स्थानिक वन कर्मचारी आणि पोलीस असा एकूण ५० ते ६० लोकांचा ताफा तिला पकडण्यासाठी लावण्यात आला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nशेगावचं 'आनंद'सागर झालं उदास; पर्यटकांचा हिरमोड\nएकटक पाहत डोळा मारला, कोर्टाने सुनावली ३ वर्षांची शिक्षा\nसहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आता ‘महाफार्म’ ब्रॅंन्ड; पंजाबमध्ये झाला शुभारंभ\nमुलीला डोळा मारला म्हणून रोडरोमिओला 3 वर्षांचा कारावास\n'ती' परत आली, अशी आहे नवी जावा आणि किंमत...\nकरा 1400 रुपयांची गुंतवणूक; नोकरी लागण्यापूर्वीच तुमचं मुल बनेल कोट्याधीश\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेली झाडं वणव्यात जळाली\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2014/09/05/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2018-11-15T22:43:37Z", "digest": "sha1:T2UF26UKIZDKGO3WMBXFBUADEADXCNB5", "length": 11102, "nlines": 149, "source_domain": "shecooksathome.com", "title": "फोडणीची पोळी/भाकरी, तुकडे, कुस्करा किंवा माणिकपैंजण – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nफोडणीची पोळी/भाकरी, तुकडे, कुस्करा किंवा माणिकपैंजण\nआज मी जी रेसिपी शेअर करणार आहे, ती फार म्हणजे फारच लोकप्रिय आहे ती घरोघरी केली जाते. आमच्या मराठवाड्यात या रेसिपीला तुकडे, कुस्करा, फोडणीची पोळी, पोळीचा चिवडा ते अगदी माणिकपैंजण या भारदस्त नावानं ओळखलं जातं. अर्थात ही रेसिपी फक्त मराठवाड्यापुरतीच मर्यादित नाही. ती महाराष्ट्रात तरी घरोघरी केली जातेच जाते. माझ्या एका मैत्रिणीचा नवरा लग्न ठरल्यावर तिच्या घरी गेला तेव्हा माणिकपैंजण खाल का ती घरोघरी केली जाते. आमच्या मराठवाड्यात या रेसिपीला तुकडे, कुस्करा, फोडणीची पोळी, पोळीचा चिवडा ते अगदी माणिकपैंजण या भारदस्त नावानं ओळखलं जातं. अर्थात ही रेसिपी फक्त मराठवाड्यापुरतीच मर्यादित नाही. ती महाराष्ट्रात तरी घरोघरी केली जातेच जाते. माझ्या एका मैत्रिणीचा नवरा लग्न ठरल्यावर तिच्या घरी गेला तेव्हा माणिकपैंजण खाल का अशी गोड विचारणा झाली. त्यानं बापड्यानं माणिकपैंजण या नावामुळे पटकन हो म्हटलं. समोर आली ती फोडणीची पोळी अशी गोड विचारणा झाली. त्यानं बापड्यानं माणिकपैंजण या नावामुळे पटकन हो म्हटलं. समोर आली ती फोडणीची पोळी मराठवाड्यात पोळीसारखीच फोडणीची भाकरीही करतात. उरलेल्या पोळी/भाकरीचे एकत्र तुकडे फोडणीला टाकून त्यावर ताकाचा हबका मारून केलेले तुकडे अफलातून लागतात. शिवाय आम्ही पोळी/भाकरी कुस्करून त्यावर काळा मसाला, तिखट, मीठ, कच्चं तेल आणि वर बारीक चिरलेला कांदा घालून खातो. हा प्रकारही भन्नाट लागतो. या प्रकारात आपण आपल्या आवडीप्रमाणे वैविध्य आणू शकता. म्हणजे फोडणीला कांदा-टोमॅटो घातला तर जरा ओलसर अशी पोह्यांसारखी रेसिपी करता येईल. किंवा त्यात मिश्र भाज्या घातल्या तर त्याचं पोषणमूल्य अजून वाढवता येईल. आज माझ्या घरी पोळ्या उरल्या होत्या म्हणून मी साधी फोडणीची पोळी केली होती, त्याचीच ही रेसिपी.\nसाहित्य: उरलेल्या पोळ्या किंवा भाकरी, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तुकडे, लाल तिखट, हळद, मीठ, आवडत असल्यास साखर, मीठ (या साहित्याला प्रमाण नाही, जितक्या पोळ्या उरल्या असतील त्या अंदाजानं घ्या.)\nपोळीेचे मिक्सरमधे बारीक केलेले तुकडे\n१) प्रथम पोळ्या किंवा भाकरीचे जाडसर तुकडे करावेत आणि मिक्सरमध्ये घालावेत. आता मिक्सर एकदाच फिरवावा म्हणजे फार बारीक तुकडे होणार नाहीत.\n२) त्यातच मीठ, तिखट, हळद, साखर घालून परत एकदा फिरवावं.\n३) एका कढईत तेल घालून ते गरम करावं. त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरचीचे तुकडे घालून नेहमीसारखी फोडणी करावी.\n४) आता त्यात शेंगदाणे घालून ते लाल होऊ द्यावेत.\n५) शेंगदाणे लाल झाले की त्यात कांदा घालून एक वाफ येऊ द्यावी.\n६) कांदा शिजला की त्यात मिक्सरमध्ये फिरवलेले तुकडे घालावेत.\n७) नीट हलवून झाकण ठेवून एक वाफ काढावी. फोडणीची पोळी/भाकरी तयार आहे.\nशेंगदाणे लाल झाल्यावर कांदा घाला\nकांदा चांगला परतल्यावर त्यात तुकडे घाला\nफक्त भाकरीचे तुकडे असतील तर त्यावर पातळ ताकाचा हबका मारून मग झाकण घालून वाफ येऊ द्यावी. त्यात साखर घालू नये. माझी नणंद फोडणीच्या पोळीवर ओलं खोबरंही घालते, चांगलं लागतं, घालून बघा.\nयाच रेसिपीनं फोडणीचा भातही करता येतो. फक्त भातातही साखर घालू नये. थोडी पोळी-थोडा भात असं उरलं असेल तर एकत्र करूनही ही रेसिपी करू शकता.\nNext Post: दुधी भोपळ्याचं रायतं आणि कच्च्या मटकीची कोशिंबीर\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://shecooksathome.com/2014/08/22/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A4%82/", "date_download": "2018-11-15T23:40:51Z", "digest": "sha1:MZQY62WPZJ6VJHU72UZK4YXOO23RDL3D", "length": 10522, "nlines": 160, "source_domain": "shecooksathome.com", "title": "कोलंबीचं लोणचं – अन्न हेच पूर्णब्रह्म", "raw_content": "\nAugust 22, 2014 sayalirajadhyaksha कोंकणी पदार्थ, तोंडीलावणं, मांसाहारी, माशांची पाककृती, लोणचं, सारस्वती पदार्थ 4 comments\nकोलंबी, तिस-या, खेकडे किंवा चिंबो-या, कालवं हे शेलफिशचे प्रकार (म्हणजे जे मासे कवचात असतात असे माशांचे प्रकार ) फार चविष्ट लागतात असं म्हणतात. म्हणतात असं यासाठी म्हणतेय की मी स्वतः शाकाहारी आहे त्यामुळे मला माशांची चव माहीत नाही. आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती एका अर्थानं आमची खानदानी रेसिपी आहे असं म्हणता येईल कारण ही रेसिपी माझ्या सासुबाईंचं innovation आहे. कोलंबीची आमटी, कोलंबीची भजी, कोलंबीचं भुजणं, कोलंबीचं सुकं वगैरे प्रकार आपल्याला माहिती आहेतच. कोलंबीचं लोणचंही ब-याच जणांना माहीत असेल. पण आज ही जी कोलंबीच्या लोणच्याची रेसिपी मी शेअर करणार आहे ती अतिशय वेगळी आहे. हे लोणचं फार चवदार लागतं असं खाणारे सांगतात. तेव्हा करून बघा आणि मला सांगा कारण मी तर खात नाही कारण ही रेसिपी माझ्या सासुबाईंचं innovation आहे. कोलंबीची आमटी, कोलंबीची भजी, कोलंबीचं भुजणं, कोलंबीचं सुकं वगैरे प्रकार आपल्याला माहिती आहेतच. कोलंबीचं लोणचंही ब-याच जणांना माहीत असेल. पण आज ही जी कोलंबीच्या लोणच्याची रेसिपी मी शेअर करणार आहे ती अतिशय वेगळी आहे. हे लोणचं फार चवदार लागतं असं खाणारे सांगतात. तेव्हा करून बघा आणि मला सांगा कारण मी तर खात नाही आजची रेसिपी ही खास मांसाहारी खवय्यांसाठी.\nसाहित्य: 2 वाट्या लहान किंवा मध्यम आकाराची कोलंबी (फार मोठी नको), अर्धी वाटी लसूण, अर्धी वाटी कुकिंग (व्हाईट) व्हिनेगर, 10-12 सुक्या लाल बेडगी मिरच्या, पाव लिंबाएवढी चिंच, एक टीस्पून हळद, 1 टीस्पून तिखट, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून साखर, 2 टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार\nवाटण मसाल्याची कृती: सुक्या मिरच्या, लसूण आणि चिंच एकत्र करून बारीक वाटून घ्यावं. वाटताना एखादा टेबलस्पून पाणी घालावं. एकजीव पेस्ट करावी.\n1) प्रथम कोलंबी स्वच्छ धुवून तिला हळद, तिखट, मीठ आणि व्हिनेगर लावून अर्धा तास मुरत ठेवावं.\n2) नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करावं. त्यात हिंग घालावा.\n3) गरम तेलात वाटलेला मसाला घालून चांगलं परतावं. मसाल्याला तेल सुटलं पाहिजे.\n4) नंतर त्यात मुरत ठेवलेली कोलंबी घालून परतावं.\n5) जरासं परतून त्यात बेताचं ( साधारण एक ते दीड कप) पाणी घालावं. साखर घालावी आणि कोलंबी शिजू द्यावी. शिजल्यावर गॅस बंद करावा.\nहे लोणचं इतर मांसाहारी जेवणाबरोबर तोंडीलावणं म्हणून छान लागतं.\nPrevious Post: तुरीच्या दाण्यांची उसळ\nNext Post: पनीर-सिमला मिरची भाजी\nउषामावशी, तुम्ही माझा ब्लॉग वाचता आणि तुम्हाला तो आवडतो हे वाचून मला खूप छान वाटलं. प्लीज मला ब्लॉगविषयी नक्की कळवत जा. तुम्ही कशा आहात मी नुकतीच औरंगाबादला योऊन गेले. तुमच्या कौतुकाबद्दल आभार मानत नाही\nस्वयंपाक एक आवश्यक काम\nअन्न हेच पूर्णब्रह्म फेसबुक लिंक\nआमटी कालवणं रस्से कढी\nपोळ्या पराठे पु-या भाकरी\nरात्रीच्या जेवणाचे सोपे पदार्थ\nसरबत पन्हं मॉकटेल्स पेयं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/45309?page=14", "date_download": "2018-11-15T22:59:09Z", "digest": "sha1:PIPNGWTSJQEEWTE7PS6UO6YZOBGEEKRG", "length": 19709, "nlines": 263, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी | Page 15 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी\nनॅचरल्स आइस्क्रीम आता घरच्या घरी\nदुध - १ वाटी/कप\nसाय/फ्रेश क्रिम - १ वाटी/कप\nआवडत्या फळाचा गर/पल्प - १ वाटी/कप\nवरील सर्व जिन्नस (साखर सोडुन) मिक्सरमध्ये एकत्र करुन फिरवुन घ्यावे. हे मिश्रण साधारण इडलीच्या मिश्रणासारखे सरबरीत असावे. (जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही) झालेल्या मिश्रणाची चव घेउन बघावी व आवश्यकता वाटल्यास त्यात साखर घालावी. नंतर तयार मिश्रण भांड्यात काढुन डीप फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवावे. फ्रिजचे कुलींग थोडे वाढवावे. साधारणतः दुपारी सेट करायला ठेवल्यास रात्रीच्या जेवणानंतर खाता येते.\nवैशिष्ट्य : पूर्ण कृतीमध्ये पाण्याचा वापर अजिबात नसल्याने आइस्क्रीममध्ये बर्फाचे खडे होत नाहित व चव अगदी नॅचरल्सचे आइस्क्रीम्स खाल्ल्यासारखी लागते.\nटिप : फळाच्या गरामध्ये पाण्याचा अंश असलेली फळे (संत्र, मोसंब, कलिंगड इ.) घेउ नयेत. घट्ट गराची फळे (आंबा, सीताफळ, चिकु, स्ट्रॉबेरी, पपई) घ्यावीत.\nकूकिज् एन् क्रिम आईसक्रिम\nकूकिज् एन् क्रिम आईसक्रिम\nओह थँक्स सीमा मला पिस्ते जाम\nमला पिस्ते जाम आवडतात म्हणून विचारल\nकाय मस्त कलरेय जांभूळ\nकाय मस्त कलरेय जांभूळ आईसक्रीमचा...\nमीसुद्धा घरचीच साय वापरते. आणि देवगड हापूस चा घट्ट गर. त्यामुळे जास्त क्रिस्टल्स होत नाहीत. उन्हाळा असल्याने दूध दोन-तीन वेळा तरी पूर्ण उकळले जाते. परवा अतीशय कंट्रोल करून आईसक्रीम पूर्ण सेट केले. मस्त मस्त मस्त.... नॅचरल्स ने त्यांचा एक लॉयल क्लायंट गमावला. कमी खर्चात आणि कमी खटाटोपात आईसक्रीमप्रेमींसाठी उत्कृष्ट पर्याय\nफोटो मोबाईलमध्ये आहे. लवकरच पोस्टेन.\nकाल याच रेसीपीने मँगो स्मूदी केलेली... अप्रतिम\nमला कुल्फी करून पाहायचेय... मँगो व्हॅनिला मिक्स किंवा मँगो पिस्ता मिक्स करून बघेन लवकरच...\nमाझ्या प्रश्नाचे उत्तर द्या\nमाझ्या प्रश्नाचे उत्तर द्या प्लि़ज\nवर्षा, मलाही आधी मि.पा.ची चव\nवर्षा, मलाही आधी मि.पा.ची चव लागली, पण व्हॅनिला इसेन्स घातल्यावर नाही जाणवली.\n६/७ तास ठेवल्यावर दगड झालाच>> सावली, दूध बदलून बघ. किंवा क्रिमचं प्रमाण वाढव.\nमी आंबा केले होते. आता\nमी आंबा केले होते. आता शहाळ्याचे करुन पहाते. थोडे व्हॅनीला ईसेंन्स घालेल त्यात\nदूधाची आटवून वापरलं तरी मिल्क\nदूधाची आटवून वापरलं तरी मिल्क पावडरची गरज पडेल का\nसावली, काय भारी फोटो\nसावली, काय भारी फोटो आहे\nमुग्धटली, हे आता करावचं लागणार\nनविन धाग्यात लिहायचेत नवे\nनविन धाग्यात लिहायचेत नवे फ्लेवर्स\nक्रिमचं प्रमाण वाढव. >> ओके जास्त साय घालुन बघते\nदूधाची आटवून वापरलं तरी मिल्क\nदूधाची आटवून वापरलं तरी मिल्क पावडरची गरज पडेल का>> वेल मी वापरले होते साय आणि मिल्क पावडर पण पल्प चे प्रमाण वाढवून यांचे प्रमाण थोडे कमी घेतले होते. त्यामुळे मँगो फ्लेवर सोबत मस्त काँबी झालेले क्रीमी फ्लेवरचे. फक्त साय वापरल्याने अगोड झालेले आणी आम्हा दोघांनाही गोड आईसक्रीम आवडत असल्याने साखर थोडी जास्त घातलेली. बाकीचे फ्लेवर्स अजून ट्राय नाही केलेत.\nशनि वार मँगो आईसक्रीम केली\nशनि वार मँगो आईसक्रीम केली एक्दम मस्त झाले. एकदम परफे़क्ट झाले . घ्ररचे एकदम खुष......\nथन्क्यु dreamgirl , मुग्धटली\nकाल व्हॅनिला अणि गुलकंद करुन\nकाल व्हॅनिला अणि गुलकंद करुन बघितले..मस्त चव आली होती.मी thickened क्रीम वापरले..अजिबात मिल्क पावडरची चव जाणवली नाही...धन्यवाद मुग्धा\nस्वस्ती डिट्टो नॅचरल्स चा पोत\nस्वस्ती डिट्टो नॅचरल्स चा पोत आलाय आईसक्रीम ला वर टुटीफ्रूटी घातलं असतं तर कस्लं शाही दिसलं असतं\nड्री , हो ग पुढ्च्या वेळी\nड्री , हो ग पुढ्च्या वेळी नक्की.\nगुल्कंद आईस क्रिम -- एकदम\nगुल्कंद आईस क्रिम -- एकदम मस्त दिसतय..\nअमुलचं फ्रेश क्रिम चं पॅक\nअमुलचं फ्रेश क्रिम चं पॅक वापरुन चिक्कु आइसक्रिम केलेलं. क्रिम पातळ होतं, म्हणुन दुध टाकलंच नाही. तरिही मिश्रण थोडं पातळ वाटलं, म्हणुन अजुन मिल्क पावडर टाकली. चिक्कु गोड होते म्हणुन साखरेची गरज वाटली नाही.. आक्रि ठीक झालेलं असं माझं मत.. घरची साय वापरुनच करायला हवय. घरी मॅप्रोचा स्ट्रॉबेरी क्रश आहे. प्रमाण काय घेउ\nपिस्ता फ्लेवर बदद्ल प्लीज नीट\nपिस्ता फ्लेवर बदद्ल प्लीज\nनीट सांगाना मला पिस्ता फ्लेवर करायचे आहे .सीमा ,जाई\nआज मँगो आइस क्रीम सेट करायला\nआज मँगो आइस क्रीम सेट करायला ठेऊन हपिसला जाणार. सोप्पी आहे ग रेसीपी.\nकाल चिक्कु आइसक्रिम केलं..\nकाल चिक्कु आइसक्रिम केलं.. चिक्कु पल्प थोडा जास्त घातला.. मस्त झालेलं आक्रि..... खुप खुप धन्यवाद मुग्धटली\nआज मँगो आइस क्रीम सेट करायला\nआज मँगो आइस क्रीम सेट करायला ठेऊन हपिसला जाणार. सोप्पी आहे ग रेसीपी. >>>>>>> अ.मा...थँक्यु... फोटो नक्की टाका हं\nसगळ्यांचे आईस्क्रिम पाहून तो.पा.सु. धन्यवाद मुग्धटली.\nसावली, जांभळाच नक्की ट्राय करणार. मस्त वेगळा फ्लेवर मिळाला.\nमस्त आहे रेसिपी. मँगो केलं\nमस्त आहे रेसिपी. मँगो केलं होतं, छान झालं होतं. आता नेक्स्ट अव्होकाडो करून बघणार आहे\nकाल परत चिक्कु आणि मॅप्रो चं\nकाल परत चिक्कु आणि मॅप्रो चं स्ट्रॉबेरी क्रश वापरुन आइसक्रिम केलं.. सगळ्यांना खुप आवडलय... सध्या मोबाइल बिघडला असल्याने फोटो काढता येत नाहिये...\nसिनि हे पहा सीमा | 12 May,\nजाई , मी भरड वाटून घेईन किंवा सगळेच\nमिक्स करून मिक्सरमध्ये फिरवेन.\nअस करून पाहा बर \nराखी फोटो नंबर वन\nराखी फोटो नंबर वन आंबा वापरलास का तुझ मेल्ट झालं नाहीये म्हणुन विचारतेय. दुध/क्रिम्/मिल्क पावडर कोणती वापरलीस\nमुग्धटली तुमची रेसेपी खरच छान\nमुग्धटली तुमची रेसेपी खरच छान आहे. मी पण १ तारखेला केला मँगो.खुप छान झाल होता,माझ्या नवरयाला तर फार म्हणजे फारच आवडला.सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे साखर घालायची विसरले पण आइसक्रिम अप्रतिम झाल होत...मी १ वाटी घेतला सगळ आंबा पण १..\nमोबाईल मधिल प्रति कशा टाकु..\nमोबाईल मधिल प्रति कशा टाकु..\nमुग्धटली, छान पा.कृ. आहे. मी\nमुग्धटली, छान पा.कृ. आहे. मी परवाच आंब्याचे आइसक्रीम करून पाहिले, मस्त झाले. नेचरल आइसक्रीम सारखेच लागते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/sugar-cane-and-mile-price-issue-in-maharashtra/", "date_download": "2018-11-15T22:58:46Z", "digest": "sha1:5UEKFNZPT57WM67VFOZOQOU7JQJZGEQN", "length": 7880, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उसाचं कांडं अन् दुधाच्या भांड्याला संघर्ष अपरिहार्यच? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › उसाचं कांडं अन् दुधाच्या भांड्याला संघर्ष अपरिहार्यच\nउसाचं कांडं अन् दुधाच्या भांड्याला संघर्ष अपरिहार्यच\nहमिदवाडा : मधुकर भोसले\nऊस असो, दूध निर्मिती असो की अन्य उत्पादने शेतीतून काढताना शेतकर्‍याला अपार कष्ट उपसावे लागते. या कष्टाला कधीच शॉर्टकट नसतो. तरीही या कष्टाच्या घामाचे उचित दाम मिळत नाही हे दुर्दैवच आहे. उसाच कांडं व दुधाचं भांडं यासाठी संघर्ष जणू अपरिहार्य ठरला आहे. सरकार, संघ किंवा कारखानदार कधीच भांडल्याशिवाय देत नाहीत.\nपश्‍चिम महाराष्ट्र म्हणजे दूध व उसाचा पट्टा मात्र या दोन्हीसाठी गेल्या 17 - 18 वर्षांत वेळोवेळी कमालीचा संघर्ष करावा लागला. विशेष म्हणजे हा संघर्ष करताना प्रस्थपित राजकारणी किंवा आजी-माजी सत्ताधारी फारसे कधी रस्त्यावर उतरलेच नाहीत. जो टोकाचा संघर्ष केला व न्याय मिळवून दिला तोच मुळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हणजेच खा. राजू शेट्टी यांच्या लढण्याच्या भूमिकेमुळेच हीच लोकभावना सध्या दूध आंदोलनाच्या यशानंतर शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.\nएकीकडे जगाचा पोशिंदा म्हणायचे व दुसरीकडे याच शेतकर्‍याला पिळायचे ही इथली यंत्रणा. एकीकडे प्रचंड राबायचे व दुसरीकडे चांगल्या भावाची सदैव वाट पहायची व सातत्याने रस्त्यावर संघर्षच करत रहायचा का असा प्रश्‍नदेखील या शेतकर्‍यांमधून पुढे येत आहे. अशावेळी कोल्हापूर जिल्ह्यातून दीड दशकांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊस आंदोलनाला प्रारंभ झाला. इतर नोकरदार व व्यावसायिकांचे मोर्चे काढणे सोपे असते मात्र, शेतकर्‍यांना संघटित करणे हे एक दिव्यच असते. त्यातही अन्य संप किंवा आंदोलनात नुकसान सरकारचे किंवा संबंधित विभागाचे (शाळा, एसटी वगैरे) होत असते व शेतकरी संपात मात्र नुकसान शेतकर्‍यांचेच अधिक होते. मात्र, अशाही काळात काही प्रमाणात नुकसान होऊ दे, पण तग धरा, पुढे त्याची भरपाई होणार आहे हा विश्‍वास खा. शेट्टी यांनी ऊस आंदोलनातून जागवला व नंतरच्या तोडग्यातून त्यांनी हे सिद्ध पण करून दाखवले. 300 ते 400 रुपयांवरून 3 हजारांवर ऊस दर जाण्याच्या प्रवासात अन्य संघटना, डावे पक्ष ,काही पक्ष यांच्या आंदोलनाचा जरी अंतर्भाव असला तरी यामध्ये ठळकपणे संघर्ष पुढे आला तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेच, अशी भावना शेतकरी स्पष्ट बोलताहेत.\nऊस आंदोलनाच्या वेळी तर अनेकदा खा. शेट्टी यांचा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, जिद्दी शेट्टी यांनी संघर्ष करीत तर कधी कै. सदाशिवराव मंडलिक यांच्यासारख्या नेत्याशी संवाद साधत आंदोलनाची हवा टिकवली व सन्मानानेच आंदोलन थांबवले. ऊस आंदोलनापेक्षा देखील दूध आंदोलन हे एक दिव्यच कारण दूध हा कमालीचा नाशिवंत घटक व अशावेळी गायीच्या दूध दरात झालेली कपातीची टायमिंग साधत खा. शेट्टी यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले अन् यशही मिळविले.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Instructions-for-submission-of-additional-topics-with-the-subject-matter/", "date_download": "2018-11-15T23:15:22Z", "digest": "sha1:ERCPRYQEF243CWPMTWDB4WSCIFPAGZV3", "length": 6114, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगरसचिव विभागाला आयुक्‍तांची तंबी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नगरसचिव विभागाला आयुक्‍तांची तंबी\nनगरसचिव विभागाला आयुक्‍तांची तंबी\nमहासभेत ऐनवेळी येणार्‍या जादा विषयाबाबत मनपा आयुक्‍तांनी देखील आक्षेप घेत यापुढे जादा विषयांचे प्रस्ताव विषयपत्रिकेसोबत सादर करण्याचे आदेश नगरसचिव विभागाला दिले आहेत. यामुळे किमान यापुढे तरी अशा जादा विषयांना चाप बसण्याची शक्यता आहे.\nबहुतांश वेळा महासभांमध्ये खातेप्रमुखांकडून तसेच काही पदाधिकार्‍यांकडून जादा विषय ऐनवेळी सादर केले जातात. खरे तर महासभेत येणार्‍या प्रत्येक प्रस्तावाविषयी मनपा आयुक्‍तांना माहिती असणे आवश्यक असते. मात्र, अनेकदा खातेप्रमुखांकडून आयुक्‍तांनाही अंधारात ठेवण्याचा प्रकार केला जातो. महासभा सुरू झाल्यानंतर त्या-त्या खात्याकडून प्रस्ताव सदस्यांना सादर केला जातो. यामुळे त्यास सदस्यांकडूनही आक्षेप घेतला जातो. गेल्या अनेक महासभांमध्ये अशा प्रकारचे अनेक जादा विषय सादर झाल्याने त्यावरून वाद निर्माण झाले. यामुळे या प्रकाराची गंभीर दखल आयुक्‍त अभिषेक कृष्णा यांनी घेवून त्याबाबत नगरसचिवांना कार्यालयीन आदेश जारी केले आहेत. दर महिन्याला होणार्‍या महासभेत नियमित विषयांचे प्रस्ताव विषयपत्रिकेसह आयुक्‍तांकडे महासभेपूर्वी सादर केले जातात. नियमित विषयांसोबतच जादा विषयांवर सभागृहात चर्चा होत असते. अशा जादा विषयांबाबतचे प्रस्ताव आयुक्‍तांकडे सादर केले जात नसल्याची बाब निदर्शनास आल्याने त्याबाबत त्यांनी नगरसचिव विभागाला पत्र देत यापुढे जादा विषयांचे प्रस्ताव विषयपत्रिकेसह आपल्या माहितीकरता महासभेपूर्वी सादर करण्याची दक्षता घ्यावी, असा इशारा दिला आहे. सभागृहात सदस्य जादा विषयांचे प्रस्ताव वाचून दाखविण्याची मागणी करत असतात. परंतु, या जादा विषयांचे प्रस्ताव सभागृहात येत नाही. यामुळे सदस्यांनाही या प्रस्तावाबाबत माहिती नसते आणि आयुक्‍तांनाही माहिती मिळत नसल्यानेच आयुक्‍तांनी या बाबीची गंभीर दखल घेत नगरसचिव विभागास पत्र सादर केले आहे.\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Pandit-ulhas-bapat-nashik-relation/", "date_download": "2018-11-15T23:41:30Z", "digest": "sha1:B33G4ZZPM5A6U44ISX6ZQPWMW22RSKIL", "length": 7367, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पं. उल्हास बापट यांचे नाशिकशी गहिरे ऋणानुबंध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › पं. उल्हास बापट यांचे नाशिकशी गहिरे ऋणानुबंध\nपं. उल्हास बापट यांचे नाशिकशी गहिरे ऋणानुबंध\nमुंबई येथील प्रख्यात संतूरवादक पं. उल्हास बापट यांचे नाशिक शहराशी गहिरे ऋणानुबंध होते. त्यांच्या अनेक मैफली शहरात रंगल्या होत्या, तर येथील नाट्यसंस्थांच्या नाटकांनाही त्यांनी पार्श्‍वसंगीत दिले होते. पं. बापट यांच्या निधनानंतर शहरातील सांस्कृतिक विश्‍वाने या आठवणींना उजाळा दिला.\nपं. बापट यांचे ज्येष्ठ बंधू तथा अभिनेते आनंद बापट व वास्तुविशारद विवेक बापट यांचे नाशिकरोड येथे वास्तव्य आहे. त्यामुळे पं. उल्हास बापट यांचे शहरात अधूनमधून येणे होत असे. मान्यवरांनी दिलेल्या माहितीनुसार, पं. बापट यांची शहरातील पहिली मैफल ‘कलाअर्घ्य’ या संस्थेतर्फे 1 फेब्रुवारी 1974 रोजी आयोजित करण्यात आली होती. त्याकाळी लोकांना संतूर वाद्याविषयी फारशी माहिती नव्हती. त्यामुळे दुर्गा मंगल कार्यालयात झालेल्या या मैफलीत पं. बापट यांनी प्रथम संतूरविषयी मार्गदर्शन केले होते. संतूर हे वाद्य किती दुर्मिळ असून, त्याची खासियत काय, हे त्यांनी रसिकांना आत्मीयतेने समजावून सांगितले होते. त्यानंतर सुमारे दीड तास त्यांच्या स्वर्गीय संतूरवादन मैफलीचा आनंद नाशिककरांनी घेतला होता.\nनाशिकरोडच्या ‘ऋतुरंग’ संस्थेतर्फे सन 2004 मध्ये त्यांचा भारतीय शास्त्रीय व पाश्‍चात्त्य संगीत यांच्या फ्यूजनचा ‘यात्रा’ हा आगळा कार्यक्रम घेण्यात आला होता. ‘ऋतुरंग’ महोत्सवाअंतर्गत बिटको महाविद्यालयात हा कार्यक्रम रंगला होता, तर सन 2010-11 मध्ये ‘पाडवा पहाट’ला त्यांच्या संतूरवादनाचा कार्यक्रम ऋतुरंग भवनात झाला होता. शहरात त्यांच्या 8 ते 10 मैफली झाल्या होत्या. याशिवाय सन 1987 मध्ये लोकहितवादी मंडळाच्या ‘एक होती वाघीण’, तर ‘ऋतुरंग’च्या ‘अ‍ॅवॉर्ड’, ‘मिशीतल्या मिशीत’, ‘वाळूचं घर’ या नाटकांना त्यांनी पार्श्‍वसंगीत दिले होते.\nदरम्यान, पं. उल्हास बापट हे उत्साही कलावंत होते. त्यांचे नाशिकशी गहिरे ऋणानुबंध होते. त्यांच्या शहरात मोजक्याच मैफली झाल्या, मात्र त्यांनी कानसेनांना तृप्त केल्याची प्रतिक्रिया कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा. मकरंद हिंगणे यांनी दिली.\nबाजार समितीची बरखास्ती संशयाच्या भोवर्‍यात\n‘जलयुक्त शिवार’चा चांदवडला पुरस्कार\nबॉश कंपनीतील ठेकेदाराकडून ११ कोटींची फसवणूक\nडस्टबिन खरेदी केले, पण कोड क्रमांकच दिले नाहीत\nनाशिकला ४० दिवसांचा ‘इंडिया ग्रेप हार्वेस्ट’\nजिल्ह्यात २८६ अंगणवाड्या तहानलेल्या\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\n‘स्वाभिमानी’चे सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर उपोषण\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nमराठा आरक्षणासाठी करणार नवा कायदा\nमुंबईत पहिल्याच दिवशी पाण्याची बोंब\nकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेसचा दावा\nराष्ट्रवादीला हव्यात लोकसभेच्या दोन, तर विधानसभेच्या १५ जागा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-KON-RAT-konkan-railway-manson-timetable-start-to-10-june-3381254.html", "date_download": "2018-11-15T23:10:54Z", "digest": "sha1:IAZWSIRIEIOGL63UBIQTHNTTDYXVAJXN", "length": 5829, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "konkan railway manson timetable start to 10 june | कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकाची सुरुवात 10 जूनपासून", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकाची सुरुवात 10 जूनपासून\nप्रवाशांच्या सुरक्षेसाठी आखण्यात आलेल्या पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी येत्या 10 जूनपासून करण्यात येणार आहे.\nरत्नागिरी: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आखण्यात आलेल्या पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी येत्या 10 जूनपासून करण्यात येणार आहे. यामुळे 10 जूनपासून 31 ऑक्टोबपर्यंत या मार्गावरून धावणार्‍या काही गाड्यांची वेळ काहीशी बदलणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीने दरडी कोसळण्याची भीती असलेल्या भागातून रेल्वे गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेऊन कोकण रेल्वेकडून पावसाळ्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक आखण्यात येते.\nदरम्यान, रत्नागिरीसह कोकणात पावसाला प्रारंभ झाला असून गेल्या दोन दिवसात 30 मि‍मी पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे.\nमुलाच्या माहितीमुळे रातोरात पकडला चोरटा, सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांनी पकडली चारचाकी\nसुनील तटकरे यांना धक्का, पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश, कोकणात राष्ट्रवादीला भगदाड\nमराठा समाजाचा एल्गार आता कोकणातही; चिपळूणमध्ये धडकले भगवे वादळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039742963.17/wet/CC-MAIN-20181115223739-20181116005739-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}